diff --git "a/data_multi/mr/2021-39_mr_all_0023.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-39_mr_all_0023.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-39_mr_all_0023.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,350 @@ +{"url": "https://getresults.in/maha-tet-2021-online-application-eligibility-syllabus-exam-date/", "date_download": "2021-09-16T18:02:23Z", "digest": "sha1:4MJQ6YT6EEF2Q2AS43VC54ZPYLT6IAKY", "length": 33161, "nlines": 495, "source_domain": "getresults.in", "title": "MAHATET 2021 - GetResults", "raw_content": "\nमहाराष्ट्रशिक्षक पात्रता परीक्षा २०२१ परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सूचना\nशिक्षक पात्रता परीक्षा २०२१ परीक्षेचे आयोजन १०.१०.२०२१ रोजी करण्यात आलेले आहे. तथापि त्यामध्ये covid -१९ प्रादुर्भाव व अन्य (MPSC / UPSC ) परीक्षा आयोजन या कारणामुळे बदल होण्याची शक्यता आहे.\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 बाबतच्या सूचना\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 परीक्षा – ( MAHATET 2021 ) ईमेल आणि नोंदणी सूचना\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०२१ चे वेळापत्रक\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२१ करीता उमेदवार ऑनलाईन आवेदनपत्र भरणेसाठी दिनांक ०५/०९/२०२१ रोजी पर्यंत दिलेल्या मुदतवाढीचे प्रसिद्धीपत्रक\n१ ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ०३/०८/२०२१ ते २५/०८/२०२१ वेळ २३:५९ वाजेपर्यंत\n२ प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. २५/०९/२०२१ ते १०/१०/२०२१\n३ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ १०/१०/२०२१ वेळ स. १०:३० ते दु १३:००\n४ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ १०/१०/२०२१ वेळ दु. १४:०० ते सायं. १६:३०\nMAHATET 2021 महाटीईटी-२०२१ उपक्रम (परीक्षार्थी): Direct Link\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२१\nऑनलाईन अर्ज भरण्याचा कृती ओघ तक्ता (Flow Chart)\n१) www.mahatet.in संकेतस्थळावर भेट देणे.\n२) संकेतस्थळावरील MAHATET परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती, शासन निर्णय व परिपत्रके, परीक्षेचा आराखडा व अभ्यासक्रम, वेळापत्रक, परीक्षेस प्रविष्ट होण्याच्या अटी व शर्ती, आवश्यक प्रमाणपत्रे, परीक्षा शुल्क व इतर माहितीचे बारकाईने वाचन करावे.\n३) सर्व माहितीचे अवलोकन केल्यानंतरच होमपेज वरील “नवीन नोंदणी” या बटनावर क्लिक करा.\n४) नोंदणी विषयी सूचना काळजीपूर्वक वाचून सूचनांच्या तळाशी असलेले चेकबॉक्स (Checkbox ) वर क्लिक केल्यानंतरच “नवीन नोंदणी” या बटनावर क्लिक करा.\n५) उघडलेल्या ऑनलाईन नोंदणी अर्जात दर्शवलेली माहिती प्रथम नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्म दिनांक (एस.एस. सी. प्रमाणपत्राप्रमाणे), मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी अचूकपणे भरा.\n६) नोंदणी अर्जात नमूद केलेल्या ई-मेल व मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या SMS मधील TET Resgistration ID व Password द्वारे Login करा.\n७) उघडलेल्या ऑनलाईन अर्जात दर्शविल���ली माहिती अचूकपणे भरा, तसेच आपला नवीनतम फोटो आणि स्वाक्षरीची इमेज अपलोड करा. माहिती अचूकपणे भरल्यानंतर “Save & Preview” या बटनावर क्लीक करा.\n८) स्क्रीनवर आलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा.\n९) Preview मध्ये काही बदल करावयाचा असल्यास Edit बटणाचा वापर करून बदल करू शकता. भरलेल्या माहितीची खात्री झाल्यास सबमिट (Save and Preview) या बटनावर क्लिक करा. (शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्रामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.)\n१०) PAYMENT च्या पेज वर गेल्यानंतर Confirm and Pay या बटणाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट/ डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरता येणार नाही.)\n११) शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट विहित मुदतीत घेऊन अर्जदाराने जतन करून ठेवावी त्याकरिता Preview / Print या टॅब चा वापर करावा. तसेच Transaction History या टॅब वर क्लिक करून झालेल्या Transaction ची माहिती पाहता येइल.\n१२) आवेदनपत्राची एक प्रत तुमच्या माहितीसाठी स्वतःजवळ जतन करून ठेवावी.\nशिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे.\nप्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. १ ली ते इ. ५ वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी\nउच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. ६ वी ते इ. ८ वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी\nप्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.\nMAHATET- 2021 Syllabus पाठ्यक्रम (अभ्यासक्रम)\nपेपर (१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर)\n१) भाषा-१ व २) भाषा-२\nया परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.\nभाषा-१ मराठी इंग्रजी उर्दु बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी\nभाषा-२ इंग्रजी मराठी मराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी\nइ. १ ली ते ५ वी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील\n३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-\nया विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमा���न पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.\nया विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत सध्या राज्यात सुरु असलेला विहित पाठ्यक्रम लागू राहील.\nगणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मुलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.\nगणित विषयाची व्याप्ती इ. १ ली ते इ. ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल.\n५) परिसर अभ्यास :-\nपरिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मुलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.\nपरिसर अभ्यासाची व्याप्ती इ. १ ली ते ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-२०१२ मध्ये इ. १ ली व इ. २ री ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने समाविष्ट केलेला आहे. इ ३ री ते इ. ५ वी चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील.\nकाठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता १ ली ते ५ वी च्या अभ्यासक्रमातील घटकावर, माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.\nप्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम\nप्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम\nसंबंधित विषयांची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित इ. १ ली ते १० वी ची पाठ्यपुस्तके\nपेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)\n१) भाषा-१ व २) भाषा-२\nपाठ्यक्रमाची (Syllabus) व्याप्ती :-\nया परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.\nभाषा-१ मराठी इंग्रजी उर्दु बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी\nभाषा-२ इंग्रजी मराठी मराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी\nइ. ६ वी ते ८ वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील.\n३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-\nया विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ११ ते १४ वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर वि���ेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.\nया विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व ११ ते १४ वयोगटाशी सबंधित प्रचलित बी. एड. अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.\n४ अ) गणित व विज्ञान विषय गट :-\nगणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण ६० गुण असून त्यापैकी ३० गुण गणितासाठी व ३० गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय स्तरातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मुलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबधीचे असतील.\nप्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता ६ वी ते ८ वी चा पाठ्यक्रम लागू राहील.\n४ ब) सामाजिक शास्त्रे विषय गट :-\nसामाजिक शास्त्रासाठी एकूण ६० गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील.\nप्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील.\nकाठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता ६ वी ते ८ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.\nप्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी व पाठ्यक्रम\nप्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम\nप्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इ. १ ली वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके\nप्रचलित बी.एड्. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 परीक्षा – ( MAHA TET 2021 ) सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mmarathi.peepingmoon.com/author/Amruta_Chiranjivi_Chougule/5200?", "date_download": "2021-09-16T18:08:00Z", "digest": "sha1:HKTV3LRH7GF3HITJR7TEXJBO7LPBN76T", "length": 14691, "nlines": 65, "source_domain": "mmarathi.peepingmoon.com", "title": "Home", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nबने फॅमिलीमधील लहान सदस्यांच्या भेटीला येणार हनी आणि बनी\nपरीक्षेमुळे लहान मुलांच्या खेळण्याची वेळ कमी होते, त्यांना थोडवेळ मस्ती करु का असे विचारावे लागते आणि सतत ��भ्यास करा असं देखील ऐकावं लागतं. अशीच काहीशी गत झाली आहे ‘ह.म.बने तु.म.बने’ मालिकेतील ज्युनिअर्स बनेंची. आता सध्या सगळीकडे परीक्षेचे वारे वाहत आहेत आणि या कुटुंबातील लहान मुलं देखील परीक्षेच्या अभ्यासात गुंग झाली आहेत. जरी ते गुंग झाले असले तरी त्यांचं संपूर्ण लक्ष हे ‘सोनी ये’च्या हनी आणि बनी या धमाल जोडीकडे आहे. ‘सोनी ये’ या लहान मुलांच्या वाहिनीवरील हनी आणि बनी हे दोन कार्टून फारच लोकप्रिय होत आहेत. ‘सब झोलमाल है’ या ऍनिमेटेड कॉमेडी टेलिव्हिजन कार्यक्रमातील अनेक पात्रांपैकी दोन पात्रं म्हणजे जुळ्या मांजरी हनी आणि बनी. या दोघांची एकत्र टीम बनवून इतरांसोबत प्रँक करण्याचा किंवा इतरांची मजा घेण्यातयांना आनंद मिळतो. या हनी आणि बनीसोबत धमालमस्ती करण्याचे वेड बने कुटुंबामधील लहान सदस्यांनी ही लागले आहेत. पण परीक्षा असल्यामुळे पहिले अभ्यास आणि मग खेळ असं सांगून परीक्षा संपल्यावरत्यांच्या भेटीला येणार आहेत हनी आणि बनी. त्यांची पहिली भेट कशी असेल, ते कायकाय धमाल करतील हे जाणून घेण्यासाठी नक्की पाहा ‘ह.म.बने तु.म.बने’ सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता फक्त सोनीमराठीवर. Read more...\nमृण्मयी देशपांडेच्या नव्या लूक बाबत चाह्त्यांना उत्सुकता\nनाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा उमटवणारी गुणी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. सध्या मृण्मयीचा हटके लूक असणारा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. यात मृण्मयी शॉर्ट Read more...\nएक होती राजकन्यामधील पुष्कराज आणि अवनीच्या भेटीची रसिकांना उत्सुकता\nसोनी मराठीवरील 'एक होती राजकन्या' मधील 'अवनी'ने आता प्रेक्षकांच्या मनात चांगलेच घर केले आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या राजकन्येचा हा प्रवास दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहे. त्यामध्येच एका 'खास' नवीन पात्राने मालिकेत एंट्री केली आहे. पत्रकार असलेल्या या नव्या पात्राचे नाव आहे 'पुष्कराज'. अभिनेते आस्ताद काळे ही भूमिका निभावताना दिसतील. पुष्कराजची 'हटके' एंट्री आणि अवनीशी झालेल्याभेटीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता निश्चितच ताणली गेली आहे. 'एक होती राजकन्या' मालिका अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. कर्तव्यनिष्ठ, साधी, हळवी अशी बाबांची लाडकी राजकन्या अवनी सगळ्यांनाच भावली आहे. आतापर्यंत झालेल्याएपिसोड्स मधून अवनीचा स्वभाव, तिच्या घरचे वातावरण, तिचे पोलीस खात्यात वावरणे इ. प्रेक्षकांच्या चांगलेच ओळखीचे झाले आहे. अवनीच्या या छोट्याश्या जगात आता एका नवीन पात्राची भर पडली आहे. मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आस्ताद काळे साकारत असलेल्या पुष्कराजची एंट्री म्हणजे प्रेक्षकांसाठी सुखद धक्काच आहे. पुष्कराज पोलीस ठाण्यात बातमी शूट करत असताना अवनी अनवधानाने त्याच्या वाटेतयेते. अवनी आणि पुष्कराजची ही प्रोमोत दिसलेली ओझरती भेट बरंच काही सांगून जाते. पुष्कराज पोलीसांशी बोलत असताना अवनीच्या वडिलांचा संदर्भ आलेला प्रोमोत दिसतो. त्यामुळे तो आणि अवनी त्यांची भेटव्हायच्या आधीच एका अदृश्य धाग्याने बांधले गेले आहेत असे प्रेक्षकांना वाटत आहे. वरवर पाहता साधी वाटणारी हि अचानक झालेली छोटीशी भेट कोणते वळण घेईल..., का ती एका नव्याच कथानकास सुरुवातकरेल.., हे पाहणे मनोरंजक असणार आहे. पुष्कराज आणि अवनीची भेट अचानक झाली असली तरी अवनीला पुष्कराजबद्दल आधीपासूनच आदरयुक्त कुतुहूल आहे. पण पुष्कराज नक्की कोण आहे, त्याचा भूतकाळ काय आहे आणि त्याच्या अचानकयेण्याचा हेतू काय असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. मालिकेचे पदर जसे उलगडत जातील तसा पुष्कराज प्रेक्षकांना कळू लागेल. अवनी आणि पुष्कराज मध्ये कशा प्रकारचा संवाद होतो, त्यांच्यात कसे नातेनिर्माण होते यावर प्रेक्षकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे अवलंबून आहेत. कदाचित पुष्कराजचा मालिकेतील प्रवेश मालिकेला एकदम कलाटणी देखील देऊ शकेल. मालिकेतील हि सर्व नवी वळणं पाहणे मनोरंजक असणार आहे. राजकन्या अवनीच्या भावविश्वात सामील होण्यासाठी पहा, 'एक होती राजकन्या', फक्त सोनी मराठीवर. Read more...\nजागतिक रंगभूमी दिन विशेष : यासाठी साजरा करतात रंगभूमी दिन\nनाटक हे केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही तर अभिव्यक्तीचंही माध्यम आहे. नाटक जिथं सादर केलं जातं त्या रंगभूमीला खुप मोठा इतिहास आहे . रंगभूमीचं व्यक्तीच्या सांस्कृतिक आयुष्यातील योगदान जाणून घेऊन १९६१मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने रंगभूमी Read more...\n‘प्रीतम’मध्ये दिसणार कोकणच्या सौंदर्याचा मनमोहक नजारा\nनिसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केलेला प्रदेश म्हणजे कोकण . गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांमधून कोकणाची निसर्गरम्य भूमी रुपेरी पडद्यावर दिसली. विस्तीर्ण निळेशार समुद्रकिनारे, कौलारू घरं, नारळ सुपारी, आंब्याची झाडं, सुंदर-शांत असा आसमंत आणि संस्कृती Read more...\nरोहीत राऊत आता सुरु करणार दुसरी इनिंग, या भुमिकेत येणार रसिकांसमोर\nरोहीत राऊत खुप लहान वयापासून संगीत क्षेत्राशी जोडला गेलेला आहे. रोहीतने आतापर्यंत दुनियारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘कान्हा’, ‘फुंतरु, ‘वन वे तिकिट, ‘बे दुणे साडेचार’ या सिनेमांसाठी पार्श्वगायन केलं आहे. ‘सारेगाममापा’ या रिअ‍ॅलिटी शो मधून Read more...\nपाण्याच्या एक एक थेंबाचं महत्त्व सांगणारा सिनेमा 'H2O'\nकहाणी थेंबाची या नावाची टॅगलाईन घेऊन 'H2O' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याआधी सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर आता सिनेमाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. Read more...\nमामाच्या लग्नाला यायला तयार आहात का, ‘वेडिंगचा शिनेमा’च्या धमाकेदार ट्रेलर पहा\nगायक, संगीतकार, लेखक आणि परीक्षक अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्यानंतर सलील कुलकर्णी आता दिग्दर्शकाच्या रुपात समोर येत आहेत. त्यांच्या पहिल्या वहिल्या ‘वेडिंगचा शिनेमा’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये दिसत आहे लग्नघरातील गडबड धांदल दिसत Read more...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-nargis-fakhri-is-enjoying-holidays-at-greece-5386214-PHO.html", "date_download": "2021-09-16T20:02:20Z", "digest": "sha1:DZMKHGZ7WWVRR3E4SS6XBDHYPZ3X4G4S", "length": 3655, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "In Photos: This Is How Nargis Fakhri Is Enjoying Holidays At Greece | बिकिनीत बीचवर अशी धमाल करतेय बॉलिवूडची हॉट अॅक्ट्रेस, शेअर केले PHOTOS - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबिकिनीत बीचवर अशी धमाल करतेय बॉलिवूडची हॉट अॅक्ट्रेस, शेअर केले PHOTOS\nएन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री नर्गिस फाखरीविषयी इंडस्ट्रीत सध्या वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. अलीकडेच बातमी आली होती, तिने बॉलिवूडला रामराम ठोकला आहे. मात्र नर्गिसने ही गोष्टी नाकारली आहे. नर्गिस सध्या ग्रीसमध्ये असून येथे ती आपल्या मित्रांसोबत बीचवर एन्जॉय करत आहे. सोशल मीडियावरसुद्धा नर्गिसने एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये ती मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील लेटेस्ट फोटोजवर नजरी टाकली अ��ता, ती आपल्या मित्रांसोबत खूप एन्जॉय करताना दिसतेय.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, ग्रीसमध्ये हॉलिडे एन्जॉय करतानाची नर्गिसची खास छायाचित्रे...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/covid-19-patients-in-lonavala/", "date_download": "2021-09-16T19:10:09Z", "digest": "sha1:WZOJOR6XLUKS2JK42PJPFNMIQUYS3SDH", "length": 2747, "nlines": 66, "source_domain": "mpcnews.in", "title": "covid-19 patients In Lonavala Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : शहरात एकाच कुटुंबातील चौघे कोरोना पॉझिटिव्ह\nएमपीसीन्यूज : जुना बाजार येथील एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोना तपासणी अहवाल आज, गुरुवारी पाॅझिटिव्ह आला. यामध्ये पती, पत्नी व दोन मुले यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली.तर बुधवारी…\nLonavala : नांगरगावात सलग दुसर्‍या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण\nएमपीसीन्यूज : लोणावळा शहरातील नांगरगाव विभागात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा करोना तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी याच विभागातील एक 60 वर्षीय पुरुषाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-51-public-and-private-corona-vaccination-centers-closed", "date_download": "2021-09-16T18:57:33Z", "digest": "sha1:RYYAJOJ55RVIAAQXNECCYECHJDC2KH24", "length": 23540, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | तब्बल ५१ लसीकरण केंद्र बंद, एक दोन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा", "raw_content": "\nतब्बल ५१ लसीकरण केंद्र बंद, एक दोन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा\nमुंबई: कोरोना लसीसाठी पालिकेनं कंबर कसली आहे. मात्र सध्या लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येत आहेत. तर लस तुटवडा असल्याने फक्त पालिका लसीकरण केंद्रांनाच लस पुरवठा पालिका करत आहे. मात्र पालिकेकडे केवळ एक दोन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा उपलब्ध असल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, लस टोचून घेण्यास उत्सुक मुंबईकर मात्र लस मिळत नसल्याने संताप व्यक्त करत आहेत.\nलस तुटवड्यामुळे खासगी लसीकरण केंद्र बंद असल्याचा मंगळवार हा तिसरा दि���स ठरला. शुक्रवार पासून लस तुटवड्यास सुरुवात झाली. यात रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असून त्या दिवशी लसीकरण केले जात नाही. सोमवारपर्यंत 32 खासगी लसीकरण केंद्र बंद असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली असून सोमवारी संध्याकाळपर्यंत या बंद लसीकरण केंद्राच्या संख्येत वाढ होऊन ही संख्या 51 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत सर्व गटांमध्ये आता पर्यंत 20 लाख 41 हजार 571 एवढे लसीकरण झाल्याचे माहिती लसीकरणाचा तक्त्यात सांगितले आहे.\nराज्यात 1 कोटी 26 लाख 59 हजार 954 एवढे लसीकरण झाले आहे. मुंबईतील प्रतीक्षेत असलेल्या उत्सुक मुंबईकरांना लसीचा पुरवठा कधी होईल अशी विचारणा होत आहे. यावर पालिका आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी सांगितले की, एक दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा आहे. लस साठा कमी असल्याने खासगी रुग्णालयांना लस देण्यात येणार नाही. त्यामुळे बंद लसीकरण केंद्रांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सध्या अंदाजे 1 लाखपर्यंत लस उपलब्ध असून फक्त पालिका लसीकरण केंद्रांना लस देण्यात येत असल्याचे डॉ. गोमारे म्हणाल्या.\nहेही वाचा: मुंबईत कोरोना रुग्णाकडून नर्सवर चाकू हल्ला\nफक्त 75 केंद्रे सुरु राहणार\nरात्री साठा येण्याची शक्यता आहे. बुधवारी केवळ 128 पैकी 75 सेंटर लसीकरण केंद्र सुरू राहतील. पालिका, सरकारी 13 आणि 38 खासगी बंद झाले आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील ���ेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/pandharpur-wari-police-arrested-bandatatya-karadkar-in-pune/", "date_download": "2021-09-16T17:53:59Z", "digest": "sha1:LLIQWDEW2KP2JTAUZXO7FV5XPWP4DGOI", "length": 6930, "nlines": 73, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nबंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात\nबंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात\nपुणे: पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बंडातात्या यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे.\nपायी चालणाऱ्या त्यांच्या समर्थक वारकऱ्यांना पोलिसांनी अडवलं. म्हणून आळंदीतुन तात्या पहाटे ५ वाजताच बाहेर पडले. तेव्हाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील असं शुक्रवारीच कराडकर यांनी जाहीर केलं. त्यानुसार पहाटे पाच वाजताच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी जाय���ा सुरुवात केली. तेंव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं. या वारकऱ्यांना सोडविण्यासाठी कराडकर तिथे पोहचले, त्यावेळी पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतलं.\nवारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांना आळंदीमध्ये स्थानबद्द केले आहे. ‘पायी चालणे हा गुन्हा असेल तर रोज तसे लाखो गुन्हे दाखल करा.सामान्य नागरिकांचा पायी चालणे हा हक्क कोणतेही सरकार काढू शकत नाही’, अशी भूमिका कराडकर यांनी घेतली आहे. भोसरी येथील भाजप आमदार महेश लांडगे यांनी बंडातात्या यांना पाठिंबा दिला आहे.\nPrevious बारावी मुल्यांकनाचा फॉर्म्युला ठरला\nNext कल्याणमध्ये दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाकडून बेदम मारहाण\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\nपुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahanaukri.com/adcc-bank-recruitment/", "date_download": "2021-09-16T19:41:21Z", "digest": "sha1:4JFJZ45DNYAHYYKMXEHFSZDY42KZ3EHR", "length": 6296, "nlines": 124, "source_domain": "mahanaukri.com", "title": "अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७५ जागा | Maha Naukri 2020", "raw_content": "\nअकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७५ जागा\nएकूण पदसंख्या : ७५\n१. बँकिंग अधिकारी ग्रेड I : १५ जागा\nशैक्षणिक पात्रता : एम ए (अर्थशास्त्र) / एम कॉम / एम एससी. / एम टेक. (अ‍ॅग्री.) ५० % गुणांसह.\nवयोमर्यादा : ३५ ते ४२ वर्ष (०१ नोव्हेंबर २०१९ रोजी )\n२. बँकिंग अधिकार�� ग्रेड II : ३० जागा\nशैक्षणिक पात्रता : एमए (अर्थशास्त्र) / एम कॉम / एम एससी मध्ये पदव्युत्तर पदवी. / एम टेक. (अ‍ॅग्री.) ५० % गुणांसह\nवयोमर्यादा : २८ ते ३५ वर्ष (०१ नोव्हेंबर २०१९ रोजी )\n३. कनिष्ठ लिपिक : ३० जागा\nशैक्षणिक पात्रता : पदवी ५०% गुणांसह\nवयोमर्यादा : २० ते २८ वर्ष (०१ नोव्हेंबर २०१९ रोजी )\nअर्ज फी : १०००/- रुपये.\nऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक : १० डिसेंबर २०१९.\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेत वैज्ञानिक पदाच्या ३२७ जागा\nरेल व्हील फॅक्टरी मध्ये अप्रेंटिस पदांच्या १९२ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदाच्या १३६ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या ३४१ जागा\nदक्षिण पश्चिम रेल्वे विभागात विविध पदांच्या ३८६ जागा\n(Sangali DCC) सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ सहाय्यक पदाच्या 400 जागा\nपालघर जिल्हापरिषद येथे वकील पदासाठी भरती\nसोलापूर/ उस्मानाबाद येथे प्रशिक्षणार्थी नर्स पदाच्या...\nइंडियन बँकेत विविध पदांच्या १३८ जागा\nलोकसेवा आयोगामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ई. ई. जी. तंत्रज्ञ...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सहाय्यक वैद्यकीय...\nबीव्हीजी (BVG) हेल्थ फूड प्रा. लि. मध्ये मॅनेजर...\nनाशिक जिल्ह्यातील आदिवासी निवासी शाळांसाठी भरती...\nके. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक येथे लिपिक व...\nसैनिक कल्याण विभाग, नाशिक महाराष्ट्र राज्य...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या १३८८ जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र भरती २०१७ – ४५० पी/टी सब...\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ऑफिसर पदाच्या १६६...\nनवाल डॉकयार्ड मुंबई येथे फायरमन पदाच्या ३३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/tag/health-fitness/page/2/", "date_download": "2021-09-16T19:04:44Z", "digest": "sha1:UKQTLAM5EKEPEEAELFV6Y4XH4EQWNWK2", "length": 13050, "nlines": 175, "source_domain": "krushirang.com", "title": "Health & Fitness Archives - Page 2 of 8 - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar |", "raw_content": "\nपथ्यपाणी माहिती : इम्युनिटी बुस्ट करण्यासाठी ‘हे’ पदार्थ खावेत; वाचा आरोग्याचे महत्वाचे मुद्दे\nसध्या करोना विषाणूच्या दुसऱ्या साथीमध्ये गावोगावी आणि गल्लोगल्ली मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. अशावेळी रुग्णालयातील खर्च कोणालाही परवडणारा नाही. त्यामुळेच अनेकजण आता रोगप्रतिकार शक्ती…\nआरोग्यदायी माहिती : घरातील ‘या’ पदार्थाची घ्या वाफ; मग ऑक्सिजन लेव्हल राखायलाही होईल मदत\nघरातील काही पदार्थाची वाफ घेतल्याने फुफ्फुसे स्वच्छ व निरोगी राहण्यासह छातीमधील कफ कमी होण्यास मदत होते. याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. प्रत्येक व्यक्ती निरोगी असते पण अचानक बदललेले…\nकरोना लसचा डोस घेतल्यावर दिसू शकतात ‘ही’ लक्षणे; पहा किती प्रभावी आहे लसीकरण\nपुणे : जगातील सुप्रसिद्ध आरोग्य जर्नल लॅन्सेटने कोरोना रोखण्यासाठी लसींच्या दुष्परिणामांविषयी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस कोविशील्ड किंवा फायझर याचे…\nजर्मन चपलेचा कोरोनावर ‘ऑक्सिजन उतारा’; फायदे पाहून तोंडात बोटे घालाल..\nपुणे :देशभर कोरोना संसर्गाच्या दुसरी लाटेने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येचे नवनवे विक्रम होत आहेत. परिणामी, अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. तरीही…\nम्हणून त्यासाठी कराच ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’; पहा कृती आणि काय फायदे होतात याचे ते\nमुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य…\nकोविड ज्ञान : ऑक्सिजनचा वापर आणि करोना कोणत्या ठिकाणी पसरतो, याची माहिती नक्की वाचा\nदेशातील कोरोना साथीच्या रोगाची दुसरी लाट दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या 24 तासांत, कोरोनामुळे विक्रमी 2,61,500 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 1500 पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. केंद्रीय…\nपपई खाऊन बिया फेकून देताय..; वजन कमी करण्यासह ‘त्या’साठीही उपयोगी आहेत या बिया\nपपई खायला आपल्या सर्वांना आवडते. अनेकदा त्यातील बिया या खाण्यातला मोठा अडसर वाटतात. मात्र, या बिया खूप उपयोगी आहेत. होय, मित्र-मैत्रिणींनो, या बिया वजन कमी करण्यासह इतर अनेक कारणासाठी आपण…\nआरोग्य धोरण जाहीर; पहा कोणाला मिळणार मोफत उपचार, ‘ते’ आजार मदतीच्या बाहेरच\nदिल्ली : दुर्मिळ अाजारांसाठीचे बहुप्रतीक्षित असे नॅशनल पाॅलिसी फाॅर रेअर डिसीज – २०२१ हे धाेरण अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जाहीर केले आहे. दिल्ली हाय कोर्टाने दिलेल्या…\nकांदा व टॉमेटो खाण्याचे आहेत दुष्परिणामही; वाचा, आरोग्यासाठी महत्वाची माहिती\nकोणत्याही वस्तूचे किंवा गोष्टीचे कार्य एका मात्रेत झाल्यास योग्य असते. जास्त झाले की तीच गोष्ट हानिकारक ठरू शकते. जसे की, शेतीला मापात पाणी असल्यास चालते. मात्र, जास्त पाणी असल्यास जमीन…\nमाठातील पाणी पिण्याचे हे आहेत फायदे; वाचा आरोग्यदायी महत्वाचे मुद्दे\nमिनरल्स आणि पोषकघटकांचा खजिना असलेल्या मातीने बनवलेल्या माठातील नैसर्गिकरित्या थंड पाणी पिणे म्हणजे एक पर्वणी असते. तृष्णा भागविण्याचे महत्वाचे कार्य या पाण्याने खऱ्या अर्थाने पूर्ण होते.…\nसोने-चांदी बाजारभाव; म्हणून दरवाढीला लागला ब्रेक; पहा, आज…\n वनप्लस ठरतोय मृत्यूचा सापळा; वाचा नेमकं काय…\nवजन कमी कारण्यासाठी महत्वाची माहिती; फ़क़्त अंडी नाही तर काय…\nमहाराष्ट्र सरकारचे ई-व्हेईकल्स धोरण जाहीर, इलेक्ट्रिक…\n… तर पेट्रोल आणि डिझेलचे दर 25 रुपयांनी होतील कमी;…\nराज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार; पहा,…\nम्हणून अमेरिका अफगाणिस्तानला देणार 6.4 कोटी डॉलर; पहा,…\nबाब्बो.. नावच फंडा की.. पहा नेमके काय आहे चिकन पॅरेंटिंगचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathigappa.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97/", "date_download": "2021-09-16T18:14:37Z", "digest": "sha1:527DPABOM6EDUGJFO4UQZ5ZF3TXX4P76", "length": 14412, "nlines": 76, "source_domain": "marathigappa.com", "title": "भागो मोहन प्यारे मधल्या गोडबोले बाई खऱ्या आयुष्यात कश्या आहेत पहा – Marathi Gappa", "raw_content": "\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\nकेसं कापत असताना ह्या मुलाची रिऍक्शन पाहून तुमचा सुद्धा दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ\nस्वतःच्या हळदीत नवरी मुलीने ग्रुपमध्ये केला धमाल डान्स, बघा हा व्हिडीओ\nह्या मुलाने घोळक्यामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nनवरीने स्वतःच्याच लग्नात मंडपामध्ये सर्वांसमोर केला अप्रति�� डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील कौतुक कराल\nहे स्पायडर मॅनचं पोरगं लईच करामती दिसतंय, व्हिडिओमध्ये मुलाने काय उद्योग केलाय हे पाहून हसू आवरणार नाही\nHome / मराठी तडका / भागो मोहन प्यारे मधल्या गोडबोले बाई खऱ्या आयुष्यात कश्या आहेत पहा\nभागो मोहन प्यारे मधल्या गोडबोले बाई खऱ्या आयुष्यात कश्या आहेत पहा\nप्रेक्षकांना आवडणाऱ्या व्यक्तिरेखा या सहसा मध्यवर्ती पात्रांच्या असतात. पण काही वेळेस असंही होतं, कि एखादी सहकलाकाराची भूमिका खूप भाव खाऊन जाते. पण ती भूमिका नकारात्मक असेल तर. तरीही काही कलाकार लोकांच्या पसंतीस उतरतात. अशा निवडक लोकांपैकी एक म्हणजे दीप्ती केतकर.\nदिप्तीचा जन्म १६ एप्रिल १९८१ साली मुंबईत झाला. दीप्ती यांनी आज पर्यंत सिनेमे, मालिका केल्या. नायिकेच्या आणि खलनायिकेच्या भूमिका पण केल्या. आणि प्रत्येक वेळेस त्यांनी वाहवा मिळवली. त्याचं करियर सुरु झालं ते बालकलाकार म्हणून, माणूसदेवता या मालिकेतून. पुढे दामिनी सारख्या लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या मालिकेतही त्या होत्या. हळू हळू त्यांनी आपली मनोरंजन क्षेत्रातली घोडदौड चालू ठेवली.\nत्याआधी त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण गोरेगाव येथील एसटी थॉमस ह्या शाळेतून पूर्ण करून त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं ते नालंदा नृत्य कला महाविद्यालय. त्यांना पहिल्यापासून नृत्याची खूप आवड. आपण नृत्यदिग्दर्शक व्हावं असं त्यांना वाटे, म्हणूनच त्यांनी भरतनाट्यम या नृत्यप्रकारात एम.ए. केलं. नृत्यात अभिनयकलेचाही समावेश असतोच. त्यांच्या एका नातेवाईकांच्या सांगण्यावरून त्यांनी मग जाहिरातींसाठीही ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. जाहिरातीतून मग मालिकांकडे त्या वळल्या आणि मग सिनेमांकडे.\nत्यांनी आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये कामे केली आहेत. पण प्रत्येक कलाकाराप्रमाणे आपण त्यांना काही खास व्यक्तिरेखांसाठी ओळखतो. नुकत्याच प्रसिद्ध होऊन घेऊन गेलेल्या ‘भागो मोहन प्यारे’ मधली गोडबोले बाई असो वा, ‘मला सासू हवी’ या मालिकेतली अभिलाषा. त्याचं अभिलाषा हे पात्र त्यांच्या साईन लँग्वेज मुळे तुफान गाजलं. त्याच बरोबर त्यांची ‘अवघाची हा संसार’ मधली भूमिका सुद्धा त्यांना खास ओळख मिळवून गेली. त्यांनी ‘कुंकू’ या गाजलेल्या मालिकेतही महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यावेळी, त्या गरो��र होत्या पण त्याचा परिणाम त्यांच्या कामात त्यांनी होऊ दिला नाही.\nया सहायक भूमिकेसाठी त्यांना अवॉर्ड हि मिळालं. नंतर त्यांनी सुमारे दीड वर्षांचा गॅप घेतला. त्याचवेळी ‘मला सासू हवी’ या मालिकेसाठी बोलावणं आलं. सुरुवातीला काही कारणांमुळे त्यांनी नकार दिला, पण मग त्यांनी काम करायला होकार दिला. आणि पुढे त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. भूमिका कोणतीही असो. दिप्तीजी त्या भूमिकांना समजावून घेऊन न्याय देतात. ‘हम तो तेरे आशिक है’ या मालिकेसाठी तर त्यांनी खास कोल्हापुरी लहेजा बोलण्याचा सराव केला होता.\nत्यांना चित्रपटांचीही ऑफर्स आल्या. त्यांनी ‘रंगराव चौधरी’, ‘भक्ती हीच शक्ती’, ‘चल गमंत करू’ ह्यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. पण अभिनय करतात करता, त्याचं पहिलं प्रेम – नृत्य – पाठी राहत कि काय असं वाटेल. पण तसं नाही. त्यांनी ‘एका पेक्षा एक अप्सरा आली’ हे पर्व केलं. त्यात आपल्या नृत्य अदाकारीने त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. आपल्या करियरमध्ये त्यांनी विनोदी, नायिका, खलनायिका, सहायक अशा विविध भूमिका बजावल्या आहेत. दीप्ती ह्यांचे लग्न झाले असून त्यांना एक मुलगी आहे. नुकतेच त्यांनी स्वतःचे फोटोशूट्स करून घेतले आहेत.\nत्यात त्यांची केशभूषा, कपड्यांची स्टाईल बदलंलेली दिसते. आधीच्या भूमिकांमध्ये त्यांचे पारंपारिक पेहारावं असायचे. हे फोटोशूट्स प्रोफेशनल वेशभूषेत आहेत. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका आपल्याला पहायला मिळतील अशी आशा करायला हरकत नाही. सतत प्रयोगशील राहून प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणाऱ्या दीप्ती यांना पुढील वाटचालीसाठी मराठीगप्पा टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा \nPrevious ह्या मराठी अभिनेत्री यु ट्यु ब वर होत आहेत खूप लोकप्रिय, स्वतःचे आहे वेगळे चॅ ने ल\nNext शाळेत होती शिक्षिका तरी सुद्धा अशी बनली अभिनेत्री, बघा वैजूची खरी क हा णी\nदिराच्या लग्नात वहिनीने लग्न झाल्या झाल्या सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nमालिकांमध्ये अश्याप्रकारे शूट केला जातो डबल रोलचा सिन, बघा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचा हा व्हिडीओ\nप्राजक्ता माळी आणि अरुण कदम ह्यांनी दादा कोंडकेंच्या गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://indictales.com/mr/category/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-16T19:47:38Z", "digest": "sha1:ZXHTISQESWPHYSFQ4U6NUII4TLNFXOUE", "length": 14089, "nlines": 68, "source_domain": "indictales.com", "title": "चर्चेच्या झळक्या Archives - India's Stories From Indian Perspectives", "raw_content": "\nगुरूवार, सप्टेंबर 16, 2021\nHome > चर्चेच्या झळक्या\nइंटर सेटेरा नामक पोपकृत हुकूमनामा, डॉक्ट्रिन ऑफ़ डिस्कवरी आणि दक्षिण अमेरिकेचे चर्चमान्यताप्राप्त आक्रमक स्पॅनिश वसाहतिकरण\ntatvamasee जुलै 8, 2019 ख्रिस्ती धर्मोपदेशक आणि हिंदूंचे संरक्षण, चर्चेच्या झळक्या, राजकीय आणि सामाजिक विज्ञान\t0\ncc_lang_pref=mr&cc_load_policy=1 तर अशा तऱ्हेने अफ़्रिकेचे वाटे करण्यात आले. दक्षिण आणि मध्य अमेरिका. आपण काही अगदीच प्रत्येक देशाचा आढावा नाही घेत आहोत, पण ह्याची कहाणी मात्र रोचक आहे. १४९३ साली एक 'इंटर सेटेरा' नामक 'पेपल बुल' अर्थात पोपचा हुक़ूमनामा काढण्यात आले. ह्याद्वारे 'डॉक्ट्रिन ऑफ़ डिसकवरी' मांडण्यात आली. इथे 'डॉक्ट्रिन ऑफ़ डिस्कवरी' किती\nयुरोपमधल्या आदि जनजातींचे विलुप्त होण्यात ख्रिस्ती धर्मोपदेशकांची भूमिका\ntatvamasee मार्च 27, 2019 मार्च 28, 2019 ख्रिस्ती धर्मोपदेशक आणि हिंदूंचे संरक्षण, चर्चेच्या झळक्या, मुख्य आव्हाने\t0\ncc_lang_pref=mr&cc_load_policy=1 त्यांच्या \"#सृजन व्याख्यान\" मालिकेच्या 'भारत एक राष्ट्र' व्याख्यानामध्ये, संक्रांत सानू यांनी स्थानिक समुदाय आणि जमातींना ख्रिस्ती धर्मात रूपांतरित करण्याच्या ख्रिस्ती रणनीतींबद्दल भाष्य केले. ख्रिस्ती मिशनरींच्या मुख्य युक्तिवादांपैकी एक असे आहे की हिंदूंनी जातिव्यवस्थेद्वारे आदिवासी समुदायांचे शोषण केलेले आहे आणि त्या पकडीतून बाहेर निघण्यासाठी आदिवासी समुदायांना संपूर्ण ख्रिस्ती धर्म स्वीकारले पाहिजे.\nशैव आगम कसे प्रकट झाले\ntatvamasee मार्च 27, 2019 मार्च 28, 2019 चर्चेच्या झळक्या, श्रुती आणि स्मृती ग्रंथ, हिंदू धर्म\t0\ncc_lang_pref=mr&cc_load_policy=1 शैव आगम हे महादेवाने स्वत: प्रकट केलेले आगम आहेत. त्यापैकी कामिक आगम हे सर्वात महत्वाचे आगम असून, त्यात सर्व आगम कसे प्रकट केले गेले त्याचे वर्णन आहे. त्यात महादेवाचे पाच मुख असल्याचे वर्णन आहे - सद्योजत, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि इशान. महादेवाच्या ह्या प्रत्येक मुखाला पाच स्रोत आहेत - लौकिक,\nऔरंगजेब नंतर च्या काळात भारतात ‘पाक भूमी’ (पाकिस्तान) स्थापन करण्याचे प्रयत्न\ntatvamasee जानेवारी 28, 2019 जानेवारी 28, 2019 चर्चेच्या झळक्या, मध्ययुगीन इतिहास, मुस्लिम आक्रमण\t0\ncc_lang_pref=mr&cc_load_policy=1 आपली कथा औरंगजेबच्या मृत्यूनंतर भारतात मराठ्यांच्या विस्ताराने सुरू होते. मराठ्यांनी भारताच्या मोठ्या भागांवर कब्जा करायला सुरवात केली होती आणि मुगल साम्राज्य संकुचित होत चालले होते. मराठ्यांनी मुघलांना एवढे पराधीन करून ठेवले होते कि मुगल राजा केवळ एक भाडेकरी म्हणून राहिला होता. लाल किल्ल्यावर आता दोन झेंडे फडकत होते, एक मुगलांचा\nइस्लामी जिहादव्हिडिओ\tRead More\nवैदिक काळातील जनपदांचे भूगोल\ntatvamasee डिसेंबर 12, 2018 डिसेंबर 13, 2018 चर्चेच्या झळक्या, तुम्हाला माहित आहे का, प्राचीन इतिहास, भारतीय इतिहास पुनर्लेखन, सिंधू-सरस्वती संस्कृती\t0\ncc_lang_pref=mr&cc_load_policy=1 भारतीय लोकांमध्ये एक सामान्य गैरसमज आहे की, जनपद केवळ बौद्ध काळातच अस्तित्त्वात होते, वैदिक कालखंडात नव्हे, कारण वेदांमध्ये त्यांचा संदर्भ दिसत नाही. वेदांमध्येच नमूद केलेल्या अंतर्गत पुराव्याला सादर करून श्री. मृगेंद्र विनोद हे, हा गैरसमज दूर करतात श्री. मृगेंद्र यांनी शुक्ल यजुर्वेदाच्या शतापथ ब्राह्मणांतील अनेक संदर्भ उद्धृत केले आहेत, ज्यात त्यांनी\nभारतीय संस्कृतीव्हिडिओ\tRead More\nराम जन्मभूमी – बाबरी मस्जिद समस्या ज्वलंत ठेवण्यासाठी वामपंथी इतिहासकारांनी पसरलेले असत्य\ntatvamasee नोव्हेंबर 15, 2018 डिसेंबर 13, 2018 अयोध्या राम मंदिर, अल्पसंख्याक आणि राजकारण, चर्चेच्या झळक्या, तुम्हाला माहित आहे का, मध्ययुगीन इतिहास, मुख्य आव्हाने\t0\nअयोध्या राम मंदिर प्रकरणावरील वार्तालाप आणि मुलाखतींच्या मालिकेची सुरुवात म्हणून, सृजन फाउंडेशनने नवी दिल्लीतील INTACH येथे डॉ. मीनाक्षी जैन यांचे \"अयोध्या येथे राम मंदिरासाठी वाद\" नावाच्या सृजन वार्तालापाचे आयोजन केले. आदरणीय वक्त्या, मीनाक्षी जैन दिल्ली विद्यापीठातील पीए��डी आहेत आणि त्यांचा भारतीय संस्कृतीत गाढा व्यासंग आहेत. सध्या त्या भारतीय ऐतिहासिक परिषदेच्या (ICHR\nतुम्हाला माहित आहे काव्हिडिओ\tRead More\nपुरातत्त्विक साक्ष आपल्याला राम जनभूमी – बाबरी मस्जिद विषयी काय सांगते\ntatvamasee नोव्हेंबर 2, 2018 डिसेंबर 13, 2018 अयोध्या राम मंदिर, चर्चेच्या झळक्या, मध्ययुगीन इतिहास, रामायण\t0\ncc_lang_pref=mr&cc_load_policy=1 बाबर मस्जिदच्या खाली असलेल्या एका प्राचीन मंदिराच्या उपस्थितीबद्दल पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि विद्वानांनी पुरविलेले बरेच पुरावे असूनही, वामपंथी इतिहासकारांनी त्या पुराव्यांच्या अस्तित्वालाच स्वीकारण्यास नकार दिला होता. ह्या विवादाचा निराकरण होत नसल्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने शेवटी बाबरी मशिदीच्या खाली एक मंदिर आहे का हे पाहण्यासाठी पुरातत्व सर्वेक्षण विभागाला उत्खनन करायला सांगितले होते. अलाहाबाद\nअयोध्येतील पहिला सशस्त्र संघर्ष\ntatvamasee सप्टेंबर 17, 2018 डिसेंबर 13, 2018 अयोध्या राम मंदिर, चर्चेच्या झळक्या, तुम्हाला माहित आहे का\t0\ncc_lang_pref=mr&cc_load_policy=1 आता अयोध्येतील वादा बद्दल बोलूया. आपण फार भाग्यवान आहोत की अयोध्या प्रकरणी 1822 पासूनचा वाद जिल्हा न्यायालयात नोंदवलेला आहे. जिल्हा न्यायालयात पहिला पुरावा एक नोट आहे जो न्यायालयाच्या अधिकारी हाफीझुल्ला याने सादर केला होता. त्यांनी फैजाबाद जिल्हा न्यायालयात एक नोट सादर केले ज्यात ते म्हणतात की बाबरी मस्जिद राम मंदिर\nइस्लामी जिहादव्हिडिओ\tRead More\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Smog-Tower-Anti-Air-Pollution-Prevention-ModelOC7606554", "date_download": "2021-09-16T19:04:02Z", "digest": "sha1:B3SMUZNEZCBYHPGT6XNYQFIZQMWGTEAZ", "length": 21019, "nlines": 134, "source_domain": "kolaj.in", "title": "स्मॉग टॉवर: हवा प्रदूषण रोखणारं पर्यायी मॉडेल| Kolaj", "raw_content": "\nस्मॉग टॉवर: हवा प्रदूषण रोखणारं पर्यायी मॉडेल\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nदिल्लीच्या स्मॉग टॉवरची सध्या देशभर चर्चा होतेय. हिवाळ्यामधे दिल्ली धूळ-धुराने माखलेली असते. हवेच्या प्रदूषणामुळे हे राजधानीचं शहर जगातलं टॉपचं प्रदूषित शहर बनलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतलं स्मॉग टॉवरचं मॉडेल दूषित हवेवर प्रक्रिया करून स्वच्छ हवा लोकांपर्यंत पोचवेल. यानिमित्ताने हवा प्रदूषणामुळे जीव कोंडलेल्या दिल्लीकरांना मोकळा श्वास घेता येईल.\nस्वित्झर्लंडची 'आयक्यू एयर' ही प्रदूषणावर काम करणारी संस्था आहे. दरवर्षी ही संस्था जगभरातल्या वेगवेगळ्या देशांचा 'हवेचा गुणवत्ता निर्देशांक' जाहीर करत असते. यावर्षीच्या रेटिंगनुसार प्रदूषणामधे जगातल्या ५० पैकी शहरांपैकी ३५ शहरं भारतातली आहेत. तर जगातल्या सगळ्यात प्रदूषित राजधानीमधे दिल्ली शहर मागची तीन वर्ष टॉपला आहे.\nसंस्थेनं केलेल्या अभ्यासातून या हवेच्या प्रदूषणामुळे २०२० मधे दिल्लीत ५४ हजार मृत्यू झाल्याचं समोर आलंय. तसंच दिल्लीकरांमधे फुफ्फुसाशी संबंधित आजारही मोठ्या प्रमाणात वाढतायत. लॉकडाऊन आणि इतर प्रयत्न करूनही दिल्लीचं प्रदूषण कमी झालेलं नाही. त्यामुळेच त्याची दखल दिल्ली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाला वेळोवेळी घ्यावी लागलीय.\n'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन' अर्थात डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, प्रत्येक वर्षी हवेच्या प्रदूषणामुळे जगभरात ८० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो. यातले १२ लाख भारतीय असतात. दिल्लीकरांना या हवेच्या प्रदूषणाचा फटका सगळ्यात जास्त बसतो. ऑक्टोबर-नोव्हेंबरमधे तर दिल्ली धूर-धुळीने माखलेली असते. या प्रदूषित हवेलाच स्मॉग म्हणतात.\nहेही वाचा: जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटा ताईची गोष्ट\nएअर प्यूरिफायरचं मोठं वर्जन\nप्रदूषित हवा म्हणजेच स्मॉग दोन प्रकारे तयार होत असल्याचं 'द क्विंट'च्या एका लेखात वाचायला मिळतं. पहिलं म्हणजे पीएम १० ते पीएम २.५ या धुळीमुळे तयार झालेल्या हवेतल्या कणांनी. आणि दुसरं म्हणजे नायट्रोजन ऑक्साइड, ओझोनमुळे. पीएमचा आकार २.५ आणि १० मायक्रॉन एवढा असतो. ते इतके लहान असतात की ते आपल्या नजरेला दिसत नाहीत. हे कण अगदी सहजपणे नाकातून शरीरात जातात. फुफ्फुसावर परिणाम करतात. वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो.\nधुळीच्या कणांना घराबाहेर ठेवण्याचं काम एअर प्यूरिफायर करत असतात. घरी एखादी व्यक्ती अस्थमा किंवा श्वसनाच्या इतर कोणत्या कारणाने आजारी असेल तर हल्ली घरच्या घरी एअर प्यूरिफायर बसवले जातात. हवेला स्वच्छ करणारी ही मशीन असते. या प्यूरिफायरमधे हेपा फिल्टर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. खोलीतली हवा या मशीनमधे ओढली जाते. आणि लगेच बाहेरही सोडली जाते.\nस्मॉग टॉवर हा एअर प्यूरिफायरच असतो. पण त्याचा आकार मोठा असतो. त्याचं कामही तसंच असतं. प्रदूषित कण स्मॉग टॉवरपर्यंत पोचल्यावर त्यांना आतल्या आत प्रक्रिया करून स्वच्छ केल�� जातं. हवा शोषण्यासाठी म्हणून त्यात एअर फिल्टर बसवला जातो. हा एअर फिल्टर हवा शोषल्यावर स्वच्छ हवा वातावरण सोडतो.\nभारतातला पहिला स्मॉग टॉवर\n२३ ऑगस्टला दिल्लीच्या कनॉट प्लेस भागात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशातल्या पहिल्या स्मॉग टॉवरचं उद्घाटन केलं. त्यासाठी २० कोटी इतका खर्चही आलाय. दिल्लीतल्या वाढत्या हवेच्या प्रदूषणाचा विचार करून जानेवारी २०२० ला सर्वोच्च न्यायालयाने दोन टॉवर उभे करायचे आदेश केजरीवाल सरकारला दिले होते.\nकनॉट प्लेसमधला हा टॉवर 'टाटा प्रोजेक्ट लिमिटेड' या कंपनीने आयआयटी बॉम्बे, आयआयटी दिल्ली आणि अमेरिकेच्या मिनेसोटा युनिवर्सिटीच्या सहकार्याने बनवलाय. पुढची दोन वर्ष आयआयटीच्या दोन्ही संस्था वेगवेगळ्या ऋतू काळात स्मॉग टॉवर कसं काम करतो त्याचा अभ्यास करतील. 'राष्ट्रीय जैवइंधन समन्वय समिती' आणि 'दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळ' यांची या योजनेत महत्वाची भूमिका आहे.\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका रिपोर्टनुसार, २००९ पासून दिल्लीत पीएम १० मधे २५८ ते ३३५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचं आढळून आलंय. तर दिल्लीच्या आसपासच्या भागात पीएम २.५ चे कण मोठ्या प्रमाणात आढळून आलेत.\nहेही वाचा: `आरे, ऐका ना` हा हॅशटॅग ट्रेंड होण्यामागे अशी गडबड सुरूय\nदिल्लीतला टॉवर नेमका कसाय\nदिल्लीतला स्मॉग टॉवर २४ मीटर उंच आहे. यात ४० पंखे असतात. यातून प्रत्येक सेकंदाला १ हजार क्यूबिक मीटर हवा स्वच्छ करून बाहेर सोडली जाईल. टॉवरच्या आजूबाजूच्या ७०० मीटर परिसरातली हवा स्वच्छ करून बाहेर सोडायची क्षमता यात असल्याचं या प्रोजेक्टचे प्रमुख डॉ. अनवर अली खान यांचं म्हणणं आहे.\nया टॉवरमधले फिल्टर आणि पंखे अमेरिकेवरून मागवण्यात आलेत. टॉवरच्या २४ मीटर उंचीवर दूषित हवा शोषली जाते. फिल्टर झालेली हवा ही टॉवरच्या तळाशी सोडली जाते. हे अंतर जमिनीपासून १० मीटरवर असतं. १० मायक्रॉन किंवा त्यापेक्षा मोठे कण यामधे अडकतात.\nदिल्लीच्या स्मॉग टॉवरमधे हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून एक यंत्रणा बसवण्यात आलीय. त्याने हवेचं तापमान, वेग, हवेची दिशा तपासली जाते. तसंच पीएम २.५, पीएम १० कणांची पातळी नेमकी कितीय हेसुद्धा त्यामुळे समजतं. त्यासाठी टॉवरवर एक बोर्डही बसवण्यात आलाय.\nजगातला मोठा स्मॉग टॉवर\nचीनमधली बीजिंग आणि सियॉन ही शहरं ��ेली कित्येक वर्ष हवा प्रदूषणाला तोंड देतायत. यातलं बीजिंग हे तर चीनचं राजधानीचं शहर. या शहरांमधे दोन 'स्मॉग टॉवर' बसवण्यात आलेत. २०१७ ला बीजिंगमधे पहिला टॉवर हा नेदरलँडच्या डॅन रुजगार्ड यांनी बनवला.\nचीनच्या सियॉन शहरातला 'स्मॉग टॉवर' जगातला सगळ्यात मोठा टॉवर आहेत. त्याची उंची १०० मीटर इतकी असून प्रत्येक दिवशी यातून १० मिलियन क्यूबेक मीटर इतकी हवा स्वच्छ करून बाहेर पडते. ६ चौरस किलोमीटर क्षेत्रामधे पीएम २.५ १९ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचं आढळून आलंय.\nबीजिंगमधल्या टॉवरची खासियत म्हणजे इथं हवेच्या शुद्धीकरणावेळी तयार होणाऱ्या कार्बन कचऱ्यावरही प्रक्रिया करता येते. धुराच्या बारीक कणांमधून खडे तयार केले जातात. ज्यांचा वापर रिंगसारख्या वस्तू तयार करताना केला जात असल्याची माहिती इंडियन एक्सप्रेसच्या एका लेखात वाचायला मिळते.\nप्लॅस्टिकमुक्त भारताचं स्वप्न कसं शक्य होणार\nआपट्याच्या पानांना नको, प्रथेलाच ऑप्शन हवा\n‘आरे’ला कारे केल्याने मुंबईतली एक संस्कृती हरवणार आहे\nअमेझॉनचं जंगल कसं आहे आणि तिथले आदिवासी कसे राहतात\nपुणे, नाशिकमधे आलेला पूर म्हणजे निसर्गाने माणसाला दिलेली शिक्षाच\nब्रँड असलेल्या फोर्ड कंपनीनं भारतातून गाशा गुंडाळण्याचं कारण काय\nब्रँड असलेल्या फोर्ड कंपनीनं भारतातून गाशा गुंडाळण्याचं कारण काय\nसिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू, हृदयाची काळजी घ्यायचा धडा\nसिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू, हृदयाची काळजी घ्यायचा धडा\nमहेंद्र सिंग धोनी ड्रेसिंग रुममधे परतण्याचा अर्थ काय\nमहेंद्र सिंग धोनी ड्रेसिंग रुममधे परतण्याचा अर्थ काय\nकेरळच्या ओणमचा धडा महाराष्ट्र घेणार का\nकेरळच्या ओणमचा धडा महाराष्ट्र घेणार का\nब्रँड असलेल्या फोर्ड कंपनीनं भारतातून गाशा गुंडाळण्याचं कारण काय\nब्रँड असलेल्या फोर्ड कंपनीनं भारतातून गाशा गुंडाळण्याचं कारण काय\nजिजाऊ, सावित्रींचा महाराष्ट्र नेमका कुठेय\nजिजाऊ, सावित्रींचा महाराष्ट्र नेमका कुठेय\nअफगाणिस्तानच्या राजकीय खेळात, तालिबानचा नवा जुगार\nअफगाणिस्तानच्या राजकीय खेळात, तालिबानचा नवा जुगार\nसिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू, हृदयाची काळजी घ्यायचा धडा\nसिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू, हृदयाची काळजी घ्यायचा धडा\nकोरोनाच्या एंडेमिक अवस्थेत बूस्टर डोसची गरज पडेल\nकोरोनाच्या एंडेमिक अवस���थेत बूस्टर डोसची गरज पडेल\nनॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन: मोदी सरकारची नवी 'मैत्री' स्कीम\nनॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन: मोदी सरकारची नवी 'मैत्री' स्कीम\nपंतप्रधान पीक विमा योजना, राफेलपेक्षा मोठा घोटाळा\nपंतप्रधान पीक विमा योजना, राफेलपेक्षा मोठा घोटाळा\nमहिलांचा सैन्यातला प्रवेश न पचायचं कारण काय\nमहिलांचा सैन्यातला प्रवेश न पचायचं कारण काय\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/csk-players-enjoying-with-family-in-uae-csk-shared-a-beautiful-video/", "date_download": "2021-09-16T19:23:27Z", "digest": "sha1:7DLSMAPYORJVHTP2K2XCLXM226MCAOVS", "length": 9412, "nlines": 90, "source_domain": "mahasports.in", "title": "फॅमिली टाईम! यूएईमध्ये धोनी करतोय लाडक्या लेकीबरोबर धमाल मस्ती, व्हिडिओ तुफान व्हायरल", "raw_content": "\n यूएईमध्ये धोनी करतोय लाडक्या लेकीबरोबर धमाल मस्ती, व्हिडिओ तुफान व्हायरल\nin IPL, क्रिकेट, टॉप बातम्या\nइंडियन प्रीमियर लीग २०२१च्या (आयपीएल) दुसऱ्या टप्प्याला आता लवकरच सुरुवात होणार आहे. आयपीएलचे उर्वरित सामने यूएईमध्ये होणार आहेत. यासाठी आयपीएलचा संघ चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) सर्वात आधी यूएईला रवाना होणाऱ्या संघांपैकी एक आहे. चेन्नईच्या खेळाडूंनी आता क्वारंटाईन कालावधी पूर्ण करुन सरावाला देखील सुरुवात केली आहे. यादरम्यान सीएसकेने एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.\nज्यामध्ये खेळाडू त्यांच्या परिवारासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याची मुलगी झीवा सोबत खेळताना दिसत आहे. तर सुरेश रैना देखील आपल्या मुलांसोबत दिसत आहे. तसेच धोनीची पत्नी साक्षी धोनीसुद्धा यात दिसत आहे. एकंदरीत या व्हिडिओमध्ये सीएसकेचे सर्व खेळाडू आपल्या परिवारातील सदस्यांना सोबत चांगला वेळ व्यतीत करताना दिसत आहेत.\nयूएईमध्ये पहिल्यांदाच सीएसकेच्या खेळाडूंबरोबर त्यांच्या परिवारातील सदस्य सोबत आहेत. मागील हंगामात सीएसकेचे सर्व खेळाडू आपल्या परिवाराशिवाय यूएईला दाखल झाले होते.\nदरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यूएईमध्ये करण्याचे ठरवले गेले. यासाठी आता आयपीएलच्या सर्व संघांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. चेन्नईबरोबरच मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघानी देखील यूएईला हजेरी लावली आहे. यातील चेन्नई, मुंबई आणि दिल्लीच्या संघांचे सराव सत्र देखील सुरू झाले आहे.\nआयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे.\nआतापर्यंत झालेल्या आयपीएल २०२१ मधील सामन्यांमध्ये सर्वाधिक १२ गुणांसह दिल्लीचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. १० गुणांसह चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानावर, तर बेंगलोरचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. ८ गुणांसह मुंबईचा संघ चौथ्या स्थानावर आहे.\n–‘या’ खेळाडूंनी बाकावर बसून घालवला इंग्लंड दौरा, आगामी सामन्यांमध्येही संधी मिळणे कठीण\n–वॉशिंग्टन सुंदरची दुखापत ‘या’ खेळाडूसाठी ठरू शकते वरदान; टी२० विश्वचषकासाठी होऊ शकते निवड\n–उंच उडीमध्ये भारताला ‘दुहेरी’ यश मरियप्पणने पटकावले ‘रौप्य’, तर शरदच्या नावे ‘कांस्य’\n‘या’ खेळाडूंनी बाकावर बसून घालवला इंग्लंड दौरा, आगामी सामन्यांमध्येही संधी मिळणे कठीण\n शिमरन हेटमायरने चक्क ड्वेन ब्रावोवर उगारली आपली बॅट, पाहा व्हिडिओ\nराजस्थान रॉयल्स मागची साडेसाती संपेना आता ‘हा’ आक्रमक फलंदाजही जखमी\n‘भारतीय क्रिकेटची खरी संपत्ती’, गांगुलीने सांगितले विराटच्या टी२० कर्णधारपद सोडण्यामागील खरं कारण\n‘विश्वचषक जिंकून विराटच्या टी२० कर्णधापदाचा शेवट गोड व्हावा’, सोशल मीडियावर पडतोय प्रतिक्रियांचा पाऊस\nमलिंगाला मागे टाकत ‘या’ भारतीय दिग्गजाला आयपीएलमध्ये इतिहास रचण्याची संधी\n टी२० क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत विराट जगातील भल्याभल्या कर्णधारांना पडलाय भारी\nधोनी नव्हे विराटच भारताचा सर्वोत्तम टी२० कर्णधार\n शिमरन हेटमायरने चक्क ड्वेन ब्रावोवर उगारली आपली बॅट, पाहा व्हिडिओ\nVideo: श्रीनाथ यांनी टाकलेला तो घातक चेंडू, ज्यामुळे फलंदाज जखमी होऊन प��ला होता खाली\nतब्बल २३४३ दिवस कसोटीमध्ये अव्वल राहिलेल्या स्टेनकडे एकेकाळी बूट घ्यायलाही नव्हते पैसे, वाचा त्याचा प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/bjp-mla-ramlallu-bais-father-nine-children-support-population-control-bill-madhya-pradesh-a584/", "date_download": "2021-09-16T19:02:39Z", "digest": "sha1:MF7YIFB23ZPL635FKYZ75UBFUOAOZGQJ", "length": 17369, "nlines": 133, "source_domain": "www.lokmat.com", "title": "लोकसंख्या नियंत्रणाचं महत्त्व सांगत होते भाजप आमदार; त्यांच्या मुलांची संख्या विचारताच म्हणाले... - Marathi News | Bjp Mla Ramlallu Bais A Father Of Nine Children Support Population Control Bill In Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nशुक्रवार १७ सप्टेंबर २०२१\nविराट कोहलीओबीसी आरक्षणचंद्रकांत पाटीलसोनू सूददहशतवादतालिबानकोरोना वायरस बातम्यागुजरातगणेशोत्सव\nलोकसंख्या नियंत्रणाचं महत्त्व सांगत होते भाजप आमदार; त्यांच्या मुलांची संख्या विचारताच म्हणाले...\nभाजप आमदार सांगताहेत लोकसंख्या नियंत्रण कायद्याचं महत्त्व; त्यांच्या अपत्यांबद्दल विचारताच भलतंच उत्तर\nलोकसंख्या नियंत्रणाचं महत्त्व सांगत होते भाजप आमदार; त्यांच्या मुलांची संख्या विचारताच म्हणाले...\nसिंगरौली: संपूर्ण देशात लोकसंख्या नियंत्रण कायद्यावरून चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे नेते या कायद्याचं समर्थन करत आहेत. सिंगरोली जिल्ह्याचे भाजप आमदार रामलल्लू वैश्य यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये वैश्य लोकसंख्या नियंत्रण कायद्याचं महत्त्व सांगत आहेत. विशेष म्हणजे वैश्य यांना नऊ मुलं आहेत. याबद्दल विचारलं असता ही मुलं देवाच्या इच्छेनं झाल्याचं त्यांनी सांगितलं.\nमला १९९० नंतर मूल झालं नाही. मी आता ७८ वर्षांचा आहे. देवाच्या इच्छेनं हे सगळं झाल्याचं आमदार रामलल्लू वैश्य यांनी सांगितलं. आज लोकसंख्या नियंत्रण कायदा आल्यास तो सर्वांना लागू होईल, असंदेखील त्यांनी पुढे सांगितलं. रामलल्लू वैश्य सिंगरौली मतदारसंघातून तीनदा निवडून आले आहेत. 'तुम्ही केवळ हिंदूंवर कायद्याचा बडगा उगाराल आणि मुस्लिमांना मोकळीक द्याल तर लोकसंख्या वाढ थांबेल का त्यांना थांबवलं असतं, तर आम्हीदेखील थांबलो असतो,' असं वैश्य म्हणाले.\nलोक माझं विधान चुकीच्या अर्थानं घेतात, असंदेखील वैश्य यांनी सांगितलं. 'कायदा सर्वांसाठी समान असायला हवा असं मला वाटतं. मग व्यक्ती हिंदू असो मुस्लिम असो शीख असो किंवा मग ख्र���श्चन असो. कायदा सगळ्यांसाठी सारखाच असायला हवा. तुम्हाला ९ मुलं आहेत. तुम्ही काय नियंत्रण ठेवलंत, असा प्रश्न लोक मला विचारतात. मला १९९० नंतर एकही मूल झालं नाही. या गोष्टीला आता ३० वर्ष उलटून गेली आहेत, असं उत्तर मी प्रश्न विचारणाऱ्यांना देतो,' असं वैश्य म्हणाले.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nराजकारण :“संजय राऊतजी, तुम्हाला नाही, तर आम्हालाच धक्का बसलाय”; भाजपचा पलटवार\nशिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...\nराजकारण :ऑक्सिजन वाद: 'सरकारवर गुन्हा नोंदवायला हवा', केंद्रीय मंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nParliament Monsoon Session: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिलेल्या एका लेखी वक्तव्यामुळे केंद्र सरकावर टीकेची झोड उठत आहे. ...\nऔरंगाबाद :भाजपच्या मंत्रीपदाने शिवसेनेत चिंता; लोकसभेसह सर्व विधानसभा मतदारसंघ बांधणीवर मंथन\nस्वबळावर निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पूर्ण जिल्ह्यांत कार्यकर्ते संपर्क अभियान सुरू केले आहे. ...\nपुणे :\"गुन्हेगार माझे होर्डिंग्स लावत असतील तर यात माझा काय दोष\", अजित पवारांची टिप्पणी\nवाढदिवसानिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी शुभेच्छा देणारे होर्डिंग लावण्यात आले होते ...\nनाशिक :'ठाकरे सरकारातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांना वेगळा न्याय का,' भाजप आध्यात्मिक आघाडी आक्रमक\nJitendra Awhad : मंदिरे बंद असतानाही आव्हाड यांनी नाशिकमधील मंदिरात केली होती आरती. जितेंद्र आव्हाड सोडून सभोवतालच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. ...\nक्राइम :...म्हणून भाजपाच्या नेत्यांनीच रचला दहशतवादी हल्ल्याचा बनाव; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा\nJammu and Kashmir 2 BJP leaders arrested for faking militant attack : कुपवाडा येथे दहशतवादी हल्ला झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पोलीस चौकशीत याबाबत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. ...\n केरळचा आकडा पुन्हा फुगला; देशभरातील कोरोना रुग्ण संख्येनं टेन्शन वाढवलं\nदेशातील कोरोना रुग्णसंख्येत 4 दिवसांनंतर पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सलग चार द���वस कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत होती. रोज 30 हजारांपेक्षा कमी रुग्ण समोर येत होते. मात्र, गुरुवारी सकाळी 30 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. ...\nराष्ट्रीय :राहुल गांधींनी विचारलं, शिवसेना म्हणजे काय; संजय राऊत एका वाक्यात उत्तरले\nराहुल गांधी आणि संजय राऊत यांची काही दिवसांपूर्वी दिल्लीत भेट झाली होती ...\nराष्ट्रीय :अयोध्येतील श्री राम मंदिर निर्माण कार्याचा पहिला टप्पा पूर्ण, लवकरच दुसऱ्या टप्प्याला सुरुवात\nAyodhya News: श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी मंदिराच्या निर्माणाबाब माहिती दिली. ...\nराष्ट्रीय :आणखी एका मुख्यमंत्र्याला नारळ थेट मोदींनी दिल्लीत बोलावल्यानं चर्चांना उधाण\nउत्तराखंड, कर्नाटक, गुजरातपाठोपाठ आणखी एका राज्यात मुख्यमंत्री बदलणार; चर्चांना उधाण ...\nराष्ट्रीय :दुसऱ्या राज्यांतही लागू होणार गुजरातचा फॉर्म्युला, भाजपनं सांगितला मोठा फायदा\nनवे नेतृत्व घडवणाऱ्या या प्रयोगातून देशभरात प्रेरणा मिळू शकते. गुजरातचे भाजपचे प्रभारी आणि केंद्र सरकारमधील मंत्री भूपेंद्र यादव यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर पत्रकारांशी संवाद साधला... ...\nराष्ट्रीय :फक्त 1 मेसेज आणि कायमची बंद होईल Corona Caller Tune, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस\nकोरोनाची सुरुवात झाल्यापासून सर्व टेलीकॉम कंपन्यांनी कोरोनाची माहिती देण्यासाठी कॉलरट्यून सुरू केली होती. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nविराट कोहलीचं वनडेतलं कर्णधारपदही संकटात; सुनील गावस्करांचं मोठं विधान\nदाऊदचे हस्तक मुंबई पोलिसांच्या रडारवर; त्यांची पाळंमुळं खाणण्यास सुरुवात\nमला माजी मंत्री म्हणू नका, म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राऊतांचा फोन; म्हणाले...\nराहुल गांधींनी विचारलं, शिवसेना म्हणजे काय; संजय राऊत एका वाक्यात उत्तरले; म्हणाले...\n केरळचा आकडा पुन्हा फुगला; देशभरातील कोरोना रुग्ण संख्येनं टेन्शन वाढवलं\n कोविडच्या ३७६ रुग्णांपैकी एकही डेल्टा प्लस नाही; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://circuitwaalain.wordpress.com/2020/06/07/story-to-kshan-sukhacha-by-aparna-deshpande-363/", "date_download": "2021-09-16T17:58:25Z", "digest": "sha1:CN6XZVE7ZKOMJB2IFRJVKBPNPWCBN4HU", "length": 34079, "nlines": 113, "source_domain": "circuitwaalain.wordpress.com", "title": "तो क्षण प्रेमाचा – सर्किटवाला", "raw_content": "\nसमिर आणि मिनल चे अरेंज मॅरेज झाले होते. समिर मॅकॅनिकल इंजिनिअर होता तर मिनल ने कंप्युटर सायन्स घेऊन ग्रॅज्युएशन केलेले होते. समिर एका कंपनी मधे चांगल्या पोस्ट वर जाॅब करत होता. मिनल आय टी कंपनीत जाॅब करत होती. ती रंगाने गोरी पान, मोठे बोलके काळे भोर डोळे. दिसायला खुपच सुंदर.\nसमीर आई वडिलांचा एकुलता एक, स्वतःचे मोठे घर असलेला. तीच्यासारखाच उंचपुरा. रंगाने तसा सावळा. दिसायला यथा तथाच पण अत्यंत हुशार कर्तृत्ववान. सुरूवातीला परिस्थिती बेताचीच होती. पण समिर लहानपणापासूनच हुशार, स्काॅलरशिप मिळवत गेला. शिकला इंजिनिअर झाला. कॅम्पस इंटरव्हू मधेच नामवंत कंपनीची ऑफर आली. पॅकेजही चांगले. दोन वर्षात परिस्थिती पालटून गेली. स्वतःचे घर ,गाडी घरात सगळ्या सुखसोयी आल्या त्यानंतर आई वडिलांना त्याच्या लग्नाचे वेध लागले.\nइकडे मिनल साठी ही स्थळे शोधणे चालूच होते. मिनलचे आई वडिल दोघे ही काॅलेज मधे प्राफेसर. मिनल तशी सधन कुटुंबात वाढलेली मुलगी. आईच्या मैत्रिणीने मिनल साठी समिर चे स्थळ सुचवले. एकंदरीत छानच होते. फक्त दिसण्याच्या बाबतीत मुलाची बाजू कमकुवत होती. स्वभावाने देखिल प्रेमळ, समंजस होता. मध्यस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिनलच्या आई वडिलांना हे स्थळ पटले. लेकीला ही समजावले सगळं छान आहे आणि दिसण्याचं म्हणशिल तर मुलाचं कर्तृत्व बघावं. संसार करायला चांगली नोकरी, मुलाचे शिक्षण चांगला स्वभाव, एकमेकांना समजून घेणे महत्वाचे. दिसणे ही गोष्ट दुय्यम असते. ती देखिल आई वडिलांच्या शब्दा बाहेर नव्हती. बघण्याचा कार्यक्रम झाला. पसंती झाली लग्न झाले. लग्नानंतरचे सत्यनारायण, गोंधळ, कुलदेवतेचे दर्शन सगळे पार पडले. राजा राणीच्या संसारात आपली अडगळ कशाला म्हणून समिरचे आई वडील गावी निघून गेले. नव दाम्पत्य सिमला कुलु मनाली ला हनिमुनला जाऊन आले. दोघांचे नेहमीचे रूटिन चालू झाले. साधारण महिना झाला असेल समिरला तीन महिन्यांसाठी कंपनीच्या कामा निमित्ताने टोकीयो ला जावे लागले. मिनलचेही रोजचे ऑफिसचे रूटीन चालू होतेच. लग्नानंतर तीचे रूप जास्तच खुलले होते.\nसमिर घरी नसल्याने वीकेंडला ती मैत्रिणींना भेटायला गेली. श्वेता, रश्मि, अदिती या तीच्या खास मैत्रिणी, तीघीही तीच्या शाळेपासून बरोबर होत्या. पण आता सगळ्याच आपापल्या जाॅब मधे बीझी झाल्या होत्या. मिनल मैत्रिणींना लग्नानंतर आज बर् याच दिवसांनी भेटत होती. छान तयार होऊन ती त्यांच्या नेहमीच्या काॅफी शाॅप मधे ठरलेल्या वेळेत पोहोचली. मिनलच्या लग्नानंतर सगळ्याच खुप दिवसांनी एकमेकींना भेटणार म्हणून उत्साहात होत्या. खुप गप्पा हसणं खिदळणं चालू होतं. मिनलने तीच्या हनिमुनचे फोटो देखिल दाखवले मैत्रिणींना. बोलताना नेहमीच तारतम्य न बाळगणारी सडेतोड बोलणारी रश्मि तिला म्हणाली अगं समिर खुप हुशार आहे चांगलं कमवता आहे हे मान्यय पण तो तुला अजिबात शोभत नाही गं. तु एखाद्या माॅडेल सारखी दिसणारी तो तुझ्यापुढे अगदिच काहितरी वाटतो गं. मिनल त्यावर तीला म्हणाली अगं तेवढीच एक बाजू सोडली तर सगळं छान आहे गं मला समजून घेणारी माणसं आहेत, लग्नामधे याच गोष्टी महत्वाच्या असतात.\nअदिती त्यावर म्हणाली पण रोमान्स करायला हॅन्डसम दिसणारा रूबाबदार पर्सनॅलिटीचा मुलगा आपल्या डोळ्यासमोर असतो ना. कळायला लागल्यापासून आपण राजकुमाराचे स्वप्न बघतो ना तसं. त्यावर श्वेता म्हणाली ए सोडा गं आता झालय तीचं लग्न. त्यावर तो विषय तिथेच थांबला.\nत्या दिवशी चौघी जणींनी खाणं पिणं धमाल केली आणि परत लवकरच भेटू असं ठरवून आपापल्या घरी परतल्या. कॅब मधून घरी परताना मिनलच्या डोक्यात रश्मिने समिरच्या दिसण्यावर केलेल्या कमेंटचा किडा अस्वस्थ करू लागला. आपण घाई केली का लग्न करताना आई वडिलांच्या म्हणण्यावर विश्वास ठेऊन लग्न कले खरं पण आपला स्वप्नातला राजकुमार आणि समिर यांच्यात काहीच साम्य नाही. ती समिरचे फोटो परत परत पहात राहिली. आणि तीला तो दिसण्यात खुपच खराब वाटायला लागला. ती स्वतःची आणि त्याची तुलना करू लागली. त्याच विचारात ती घरी पोहोचली, झोपून गेली. सकाळी उठून आवरून ऑफिसला पोहोचली. ऑफिसमधे ही तोच विचार तीच्या डोक्यात घोळत होता. उगाच आपण घाईने समिरशी लग्न केले असे देखिल वाटायला लागले. त्या दिवसानंतर समिरचा तीला फोन आला तर ती त्याच्याशी तुटक तुटक बोलत होती. कधी कधी फोन घेणेच टाळायला लागली.\nत्याच दरम्यान हॅन्डसम दिसणार् या रूबाबदार पर्सनॅलिटीच्या नविन बाॅस ची ऑफीस मधे एन्ट्री झाली. नविन बाॅस अनय ‘युके’वरून नुकताच इंडियात आला होता. त्याने सगळ्यां���ी इंट्रो करून घेतला. ऑफिसमधले सगळेच या हिरो सारख्या अनयला पाहून आवाक झाले होते तर मिनलशी इंट्रो करून घेताना अनय तीच्या मोठ्या टपोर् या डोळ्यात दोन मिनीटं हरवल्या सारखा झाला पण लगेचच तो सावरला. हळुहळु तो ऑफिसमधे स्थिरावला. पहिल्याच भेटीत मिनल त्याच्या नजरेत भरली होती. त्यानंतर तो तीला बरेच दिवस ऑबझर्व करत होता .\nरोज काही ना काही कारणास्तव तो मिनलला केबिन मधे बोलवू लागला. त्याच्या प्रोजेक्ट गृपमधे तीला लीड देऊ केला. ज्या निमित्ताने तो तिच्या सहवासात जास्त काळ राहू लागला. ती नुसतीच दिसायला सुंदर नाही तर कामात ही खुप हुशार आहे एन्थु आहे हे त्याला कळले. मग या ब्युटी वीथ द ब्रेन्स ला आऊट डोर मिटिंगज, प्रोजेक्ट साठी तो बरोबर घेऊन जाऊ लागला. मिनलला ही अनयच्या सहवासात त्याच्या बरोबर काम करताना छान वाटायचे. अनय ला ती समिरच्या जागी पाहू लागली. नकळत अनय मधे गुंतत गेली. ऑफिस नंतर ही अनय बरोबर बाहेर वेळ घालवू लागली. या सगळ्यात समिरच्या नसण्याने त्याला जणू विसरूनच गेली होती. एकंदर ती अनय बरोबर, तीच्या ऑफिस रूटीन मधे खुष असायची.\nतीन महिने निघून गेले आणि समिर टोकीयो वरून परतला. समिर आल्यापासून ती त्याच्याशी तुटकपणेच वागत होती. तो आल्याचा मिनलच्या चेहर् यावर आनंद दिसलाच नाही.समिर ने तीला विचारले देखिल काय झालंय तीने बरं वाटत नाही शिवाय ऑफिसच्या कामाचा लोड आहे असं उत्तर दिलं.\nआता ऑफिस संपल्यावर अनय बरोबर वेळ न घालवता लवकर घरी पोहोचावे लागणार या चिंतेत ती होती. विचारांती ऑफिसमधे वर्क लोड वाढलाय नविन प्रोजेक्ट मी सांभाळतीय असं सांगून ती घरी उशिरा यायला लागली.\nतब्बेत बरी नाही, ऑफिस च्या कामाने थकून गेलेय अशी कारणे सांगून ती समिर पासून रात्री देखिल दूर राहू लागली. समिर मुळातच समंजस शांत स्वभावाचा त्यानुसार त्याने मिनल वर खरचच प्रोजेक्टची जबाबदारी असल्याने कामाचा ताण असेल, म्हणून त्याने तीला समजून घेतले. उलट घर कामात तीला होईल ती तो मदत करत होता. तीला आनंद वाटेल असेच वातावरण घरात ठेवत होता. समिर कितीही चांगला वागला तरी अनय बद्दल वाटणारी ओढ ती थोपवू शकत नव्हती.\nऑफिस काॅन्फरन्सच्या निमित्ताने मिनलचे अनय बरोबर बाहेर गावी जाणे नित्याचेच झाले होते. समिरची कुठली ही अडकाठी बंधनं नसल्याने ती एकंदर मजेत जगत होती.\nअनयवर ती सर्वार्थाने प्रेम करत होती. अनय ला ती मॅरिड असल्याचे माहित असून देखिल काही फरक पडत नव्हता. बाहेर गावी गेल्यावर राजरोस पणे दोघं एकच रूम शेअर करत होते. अनयच्या प्रेमात ती आंधळी झाली होती. समिरच्या साध्या स्वभावाचा फायदाच घेत होती जणू. असे गेले वर्ष भर चाललेले होते.\nएक दिवस संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर मिनल तापाने फणफणली होती. आल्या बरोबर सोफ्यावर तीने अंग टाकून दिले समिर तीच्या आधीच घरी पोहोचला होता. तीला असे बघून तो काळजीत पडला तीचे अंग चांगलेच तापलेले होते. त्याने लगेचच त्यांच्या फॅमिली डाॅक्टरांना फोन करून बोलावले डाॅक्टर येऊन चेक करून गेले औषधे लिहून दिली. समिरने घाईने जाऊन औषधे आणली. तीला दिली. रात्र भर सारखा मधून उठत तीचा ताप चेक करत होता. सकाळी ताप उतरलेला होता. पण खुप अशक्त पणा वाटत होता मिनलला. तीला अंथरूणातून उठवतच नव्हते. म्हणून ती ऑफिसला गेली नाही. तीने अनयला तसे मेसेज करून कळवले. तीन दिवसांनी ती पुर्ण बरी झाली. कधी एकदा अनयला भेटतीय असं तीला झालं होतं .घाईने आवरून ऑफिसला गेली.\nसात आठ दिवसांनंतर तीला परत असाच खुप ताप आला. समिरने परत डाॅक्टरांना बोलावले. त्यांनी चेक करून तीला काही ब्लड टेस्ट करून आणायला सांगितल्या. दुसर् या दिवशी फ्लेबाॅटाॅमिस्ट घरी येऊन मिनलचे ब्लड सॅम्पल घेऊन गेला. रिपोर्टस् येई पर्यंत समिरची घालमेल चालली होती. संध्याकाळी रिपोर्टस् मिळाले. रिपोर्ट मधिल मेडिकल टर्मिनाॅलाॅजी त्याला फारशी कळली नाही पण काहितरी सिरिअस आहे हे मात्र जाणवले. ते रिपोर्टस् घेऊन तो डाॅक्टरांना दाखवायला गेला. डाॅक्टरांनी ते बघून समिरला शांतपणे समजावून सांगितले की या रिपोर्टस् वरून असं कळतय की मिनल ला अॅक्युट मायलाॅईड ल्युकेमिया झाला आहे. म्हणजेच ब्लड कॅन्सर. समिर ला ते ऐकून जबरदस्त धक्का बसला. डाॅक्टरांनी त्याला धीर दिला आपण अजून एक सेकंड ओपिनीअन घेऊ असे म्हणाले.\nसमिर खुप टेन्स झाला होता पण घरी आल्यावर त्याने मिनल ला इतक्यात काही कळायला नको म्हणून चेहर् यावर खोटे भाव आणले. तीला त्याने सांगितले अजून काही ब्लड टेस्ट करून घ्यायला सांगितल्या आहेत, त्या उद्या करून घेऊ आणि अजून आठवडाभर तुला आरामच करायला सांगितला आहे. आठवडाभर अनय ला भेटता येणार नाही ती जरा अस्वस्थच झाली. दुसऱ्या दिवशी सेकंड ओपिनिअनसाठी ब्लड टेस्ट केल्या गेल्या. रिपोर्टस् सेमच आले. डायग्नाॅसिस कन्फर्म झाले .\nदोन दिवस आराम झाल्यावर मिनलला बरे वाटत होते. ताप ही उतरला होता. सकाळी उठून ती ऑफिसला जायची तयारी करू लागली. समिरने तीला ऑफिसला जाऊ नकोस तू पुर्णपणे बरी झाली नाहीस, असे समजावले. पण तीने त्याचे काहीच ऐकले नाही. ती त्याला न जुमानता ऑफिसला गेली. पोहोचल्या बरोबर अनयच्या केबिन मधे जाऊन त्याला घट्ट मिठी मारून भेटली. तुझ्या पासून आता लांब रहाणं मला नाही सहन होत त्याला म्हणाली. लवकर काहितरी निर्णय घ्यायला हवा. ओके मी विचार करतो काय करता येईल अनय तीला म्हणाला.\nतीला ऑफिसमधे विकनेस जाणवत होता. परत ताप आल्यासारखे जाणवत होते. अनय मिटींग मधे बीझी होता. त्याला न सांगताच ती कॅब ने घरी आली आणि झोपून गेली. विवेकने घरी आल्यावर तीला झोपलेले बघितले ताप होताच गाडी काढून तो तीला हाॅस्पिटल मधे घेऊन गेला.डाॅक्टरांनी तीला अॅडमिट करून घेतले. तीच्यावर ट्रिटमेंट चालू झाली. रोज ब्लड काऊंट माॅनिटर केले जात होते. केमोथेरपी झाली. आठ दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. समिर ने घरी आल्यावर तीला तीच्या आई वडिलांना बोलावून घेतले. शांतपणे त्याने सगळ्यांना मिनलचे डायग्नाॅसिस काय झाले आहे ते सांगितले. डाॅक्टरांनी सांगितलेच होते आता केमोथेरपी वारंवार लागणार मिनल पासून खरं लपवून चालणार नाही. काय आहे त्या सत्याला तीने ही सामोरे गेलेच पाहिजे.\nमिनल ते सगळं ऐकून शाॅक झाली. समिर ने तीला धीर दिला घाबरायचं कारण नाही रिसेंटली खुप रिसर्च झाले आहेत ब्लड कॅन्सर पुर्ण पणे बरा होतो. मी सगळी माहिती गोळा केली आहे. आपण युस ला जाऊन ट्रिटमेंट घेऊ. केमोथेरपी, अॅन्टीबायोटीकस् या सगळ्याने आठ दिवसांत मिनलचे रंग रूप पार पालटले होते. तीच्या चेहर्यावरचे तेज नाहिसे झाले होते. थोडे बरे वाटतय म्हणून ती ऑफिसला निघाली. समिर ने परत तीला अडवायचा प्रयत्न केला त्यावर तीने उत्तर दिले हातातले प्रोजेक्ट कंप्लिट करायला हवे माझ्या कडेच सगळ्या फाईलस्, डिटेल्स आहेत ते संपले की रिझाईन करेन. नाईलाजाने समिर ने तीला जाऊ दिले.\nऑफिसमधे पोहोचल्यावर ती अनयला भेटायला गेली. त्याच्या केबिन मधे लीना तीची कलीग होती. ती एकदम आत आल्याने दोघंही चपापल्या सारखे झालेले मीनलला जाणवले. मी मेसेज करून माझ्या बद्दल कळवून सुद्धा तु मला भेटायला आला नाहिस, साधी फोनवर देखिल चौकशी केली नाहिस .म्हणून त्याला विचारत हो��ी. वर्क लोड खुप आहे, डेड लाईन चे टेन्शन आहे असं सांगून त्याने तीची समजूत घातली. खरं काय ते त्याच्या नजरेतून समजले होते. मिनल बद्दल कळल्यावर आता हिचा काही उपयोग नाही. हिला टाळलेलेच बरे असं त्याने ठरवलं होतं आणि आज एकूणच मिनलचा ओढलेला चेहरा डोळ्याखाली जमा झालेली काळी वर्तुळं पाहून अनयचा तिच्यामधला इंटरेस्ट संपलाच होता जणू. तो तिच्याशी तुटक तुटकच वागला. खरं तर आज तीला अनयच्या सोबतीची फार गरज भासत होती. त्याच्या मिठीत शिरून क्षणभर तरी आपल्या आजाराचा विसर पडेल असं तिला वाटत होतं पण तीची निराशाच झाली. ती अनयच्या केबीन मधून रडवेली होऊन बाहेर आली.\nअनयचे आपल्यावर प्रेमच नव्हते मी फक्त त्याची त्या त्या क्षणाची गरज होते. तिला कळून चुकले. मी नाही तर माझ्या जागी लिना माझ्या ऑफिसमधे नसण्याने त्याला काहीही फरक पडला नाही. ती अजूनच खचून गेली. विचार करून करून अंगातली शक्तीच संपल्यासारखे झाले. सगळं ऑफिस आपल्या भोवती गरगर फिरतयं तिला वाटत होतं. ती जागेवरच कोसळली. ऑफिस कलिगज् नी तीच्या चेहर्यावर पाणी शिंपडले. तीने डोळे उघडले. तिला उचलून तीच्या क्युबीकल मधे बसवले.\nती पुटपुटली समिर ला फोन…. … तीच्या कलीगने समिरला बोलावून घेतले. समिर ताबडतोब आला. तीची अवस्था पाहून त्याने अॅम्बुलन्स बोलावली. जाता जाता अॅम्बुलन्स मधे तीच्या डोक्यावर हात ठेऊन कसला सा जप करत होता. मिनलला त्याची घालमेल जाणवत होती. तीला तीचीच चिड येऊ लागली. वरवरच्या दिसण्यावर आपण भुललो. आपल्या जवळ तर खर् या प्रेमाचा जिव्हाळ्याचा खजिना होता. क्षणिक मोहाला बळी पडले मी, त्याचीच ही शिक्षा मिळालीय. समिरचा हात हातात घेऊन ती म्हणाली मी फार कम नशिबी आहे. प्रेम काय हे मला आज कळले पण ते उपभोगायला माझ्याकडे आता वेळ नाही. समिरनेही आज तीच्या डोळ्यात ज्या प्रेमाचा तो इतके दिवस शोध घेत होता ते पाहिले. त्या क्षणभर प्रेमात दोघंही सुखावून गेले. समिरचा हात हातात घेऊन मला माफ कर समिर असं बोलून तीने डोळे मिटले ते कायमचेच.\nPublished by टीम सर्किटवाला\n आजच युग हे अत्यंत धावपळीचं झालं आहे. दिवसेंदिवस नवनवीन आविष्कार होत आहेत. आणि प्रत्येक गोष्टीत माणूस अपग्रेड होत आहे. प्रत्येकजण डिजिटली अपडेटेड राहण्याचा प्रयत्न करतोय अन हीच वाचकांची नस ओळखून आम्ही सर्किटवालाच्या माध्यमातून डिजिटल क्षेत्रात उतरत आहोत. निशुल्क स��वा पुरवत असतांना वाचकांचा प्रतिसाद आम्हाला भरभरून मिळत आला आहे अन यापुढेही मिळेल अशी आशा आहे. आणि आम्हांला विश्वास आहे की आम्ही नक्कीच यातही क्षेप घेऊ.. धन्यवाद टीम सर्किटवाला\tसर्व लेख पहा टीम सर्किटवाला\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nवारी लघुकथा स्पर्धा (11)\nवाचकांचा प्रतिसाद लाभलेल्या कथा\nअवघा रंग एकच झाला....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahanaukri.com/category/bank-jobs/", "date_download": "2021-09-16T18:35:59Z", "digest": "sha1:STGA4KNVEDNKLOFNDSA765SSDA7X2CDZ", "length": 3675, "nlines": 106, "source_domain": "mahanaukri.com", "title": "Bank Jobs | Maha Naukri 2020", "raw_content": "\nइंडियन बँकेत विविध पदांच्या १३८ जागा\nअकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७५ जागा\nबँक ऑफ बडोदा मधे विविध पदाच्या ०५ जागा\nBank of Baroda मधे 100 जागांसाठी भरती\n(Sangali DCC) सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत...\n(Vijaya bank) विजया बँकेत विविध पदांच्या 432 जागा\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ऑफिसर पदाच्या १६६...\nदि. शिरपूर पिपल्स को-ऑप. बँकेत लिपिक पदाच्या जागा\nबँक ऑफ बरोदा मध्ये प्रोबशनरी ऑफिसर पदाच्या ६०० जागा\nIBPS मार्फत महाभरती ऑफिसर पदाच्या १०१९० जागा\nबीव्हीजी (BVG) हेल्थ फूड प्रा. लि. मध्ये मॅनेजर...\nनाशिक जिल्ह्यातील आदिवासी निवासी शाळांसाठी भरती...\nके. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक येथे लिपिक व...\nसैनिक कल्याण विभाग, नाशिक महाराष्ट्र राज्य...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या १३८८ जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र भरती २०१७ – ४५० पी/टी सब...\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ऑफिसर पदाच्या १६६...\nनवाल डॉकयार्ड मुंबई येथे फायरमन पदाच्या ३३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://circuitwaalain.wordpress.com/2020/04/26/raheman-pathan-st-stand-story/", "date_download": "2021-09-16T19:19:03Z", "digest": "sha1:LKBBY2BNI2L3CTVLT2QG3IYW4NAP522J", "length": 18513, "nlines": 99, "source_domain": "circuitwaalain.wordpress.com", "title": "बसस्टँड…! – सर्किटवाला", "raw_content": "\n”आलं मनाला केलं क्षणाला नाहीतर बसलं उन्हाला”..असंच घडतं नेहमी माझ्या बाबतीत सुटीचा दिवस होता म्हणून रात्री चंद्र ताऱ्यांना गवसणी घालण्यात जरा जास्तच वेळ लागला असावा..म्हणून झोपेतून उशिरा उठलो, मित्रमंडळी बाहेर गेली होती. जग एवढं व्यस्त झालंय की आपण एवढे त्रस्त का हा एक प्रश्नच आहे.. थोडं पुस्तक वाचलं पण मन काय घरात रमेना..म्हणून वाट दिसेन त्या वाटेने भटकंती करायचं ठरवलं. रस्त्यावर भटकंती करताना एक जाणवलं की “रस्ता” कधी कोणासाठी थांबत नाही, तो अविरतपणे त्याचं काम करतोय.. आपण मात्र त्याचा आपल्या “सोयीप्रमाणे” वापर करतो. दुपारचे बारा वाजले होते, आणि माझी भटकंती अहमदनगर (माळीवाडा) बसस्टँडवर पोटाची रकरक थांबवण्यासाठी येऊन स्थिरावली होती. स्वारी पुरी भाजीवर फस्त झाली आणि पुन्हा बसस्टँड मधील गर्दीत सामावून गेली..माणसांची गर्दी अन् त्यांचा गोंगाट मी लक्ष्य देऊन ऐकत होतो. प्रवाशांची हालचाल व त्यांची घाई खरंच एक वेगळं जग असल्याची भावना मनात निर्माण करीत होती. ”कोण येणारा होता तर कोण जाणारा..” पण या ‘महाकुंडाची’ एवढी गर्दी की बसमध्ये चढण्यासाठी प्रत्येकजण जिवाच्या आकांताने प्रयत्न करत होता. या प्रवाशांना बघताना मला एक वेगळाच अनुभव आला…बसस्टँडच्या बाजुला एक रिक्षा स्टँड आहे, रिक्षावाले सारखे ओरडतात दिसायचे.. येययय पाईपलाईन…दिल्ली गेट…एम आय डी सी…त्यांचा सुर कानात सांगत होता की ‘माणसांना त्यांची जागा दाखवून देयची’ असेल तर ओरडावं लागतं..अधून-मधून लहान मुलांचा रडण्याचा आवाज तर कधी “तळीराम” आपले सूर अवळताना दिसत होता. एक येडा येऊन सारख्या येरझाऱ्या मारत होता. आणि मनाशीच बोलत होता. त्याला पाहून मला त्याचा थोडा हेवाच वाटला..आजकाल माणसाला माणसाशी बोलायलाच वेळ नाही आणि हा बाबा स्वतःशीच अगदी जग जिंकल्याच्या अविर्भावात बोलत होता..कदाचित आपणही आपल्यातील “वाद” संपवून “संवाद” करू अशी आशा वाटली. तेवढयात माझी नजर एका नवीन जोडप्याकडे गेली. नवीन यावरून की त्यांचं वय आणि संवाद..आणि मला त्यांच्याकडे लक्ष्य देण्यास भाग पडलं..ते जोडपं पुण्याला जायच्या तयारीत दिसत होतं. तो तिला पुण्याला चल म्हणून पिंगा घालत होता, तर ती मात्र येण्यास नकार देत होती. आपण पाथर्डीतच राहुयात असं तिचं म्हणणं होतं…आणि मला हवी असणारी गोष्ट मला मिळाली होती, त्यामुळे मी त्यांना जरा जवळून पाहण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बोलण्यावरून मला जाणवलं की त्यांचा “प्रेमविवाह” झालेला असावा. ती त्याला समीर म्हणायची आणि तो तिला तेजु.. पुन्हा मला असं वाटायला लागलं की त्यांच्यात कायतरी गैरसमज निर्माण झालेले आहेत, म्हणून ते भांडत आहेत..तो तिला पोटतिडकीने सांगत होता की, पाथर्डीत आपलं जगणं मुश्कील होऊन जाईल. आणि पुण्यात आपण अगदी आपल्या मनाप्रमाणे आनंद���ने जगू..पण तिला त्याच्यावर संशय आला होता, की त्याच्या कामातील एका मुलीशी त्याचं लफडं आहे म्हणून. त्यामुळेच ती आता पुण्याला येण्यास स्पष्ट नकार देत होती. पाथर्डीत आईवडीलांकडे राहायचं तिने पक्क केलं होतं. तो तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होता की त्याचं फक्त तिच्यावर प्रेम आहे, आणि कोणत्याच मुलीशी काहीही संबंध नाही म्हणून..तिच्यासकट अनेकांच्या शपथा घेतल्या. पण ती मानायला तयार नव्हती..आता मला एवढं कळालं होतं की दोघेही एकाच गावातील आहेत आणि कॉलेजमध्ये त्यांचं ‘प्रेमजीवन’ बहरून आलंय..तो तिला हसवण्याचा..मिठीत घेण्याचा प्रयत्न करीत होता..पण ती त्याला कसलाच प्रतिसाद देत नव्हती. उलट ती त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होती. आजूबाजूची माणसं त्यांना बघून निघून जात होती..त्यावेळेला ते दोघेही अगदी शांत बसत होती..पण नंतर लगेच भांडायला सुरवात करीत होती. आणि मी मात्र एका कोपऱ्यात उभा राहून नकळतपणे सगळं पाहत होतो.. त्याने तिच्यासाठी सफरचंद आणून दिलं, आणि स्वतः अर्ध खाऊन तिला खायला सांगितलं..तरीही तिने नकार दिला.अचानक ती रडायला लागली, मग त्याने तिला हळूच हाताने स्पर्श केला…यावेळेला मात्र तिने नकार दिला नाही.. हा एक प्रश्नच आहे.. थोडं पुस्तक वाचलं पण मन काय घरात रमेना..म्हणून वाट दिसेन त्या वाटेने भटकंती करायचं ठरवलं. रस्त्यावर भटकंती करताना एक जाणवलं की “रस्ता” कधी कोणासाठी थांबत नाही, तो अविरतपणे त्याचं काम करतोय.. आपण मात्र त्याचा आपल्या “सोयीप्रमाणे” वापर करतो. दुपारचे बारा वाजले होते, आणि माझी भटकंती अहमदनगर (माळीवाडा) बसस्टँडवर पोटाची रकरक थांबवण्यासाठी येऊन स्थिरावली होती. स्वारी पुरी भाजीवर फस्त झाली आणि पुन्हा बसस्टँड मधील गर्दीत सामावून गेली..माणसांची गर्दी अन् त्यांचा गोंगाट मी लक्ष्य देऊन ऐकत होतो. प्रवाशांची हालचाल व त्यांची घाई खरंच एक वेगळं जग असल्याची भावना मनात निर्माण करीत होती. ”कोण येणारा होता तर कोण जाणारा..” पण या ‘महाकुंडाची’ एवढी गर्दी की बसमध्ये चढण्यासाठी प्रत्येकजण जिवाच्या आकांताने प्रयत्न करत होता. या प्रवाशांना बघताना मला एक वेगळाच अनुभव आला…बसस्टँडच्या बाजुला एक रिक्षा स्टँड आहे, रिक्षावाले सारखे ओरडतात दिसायचे.. येययय पाईपलाईन…दिल्ली गेट…एम आय डी सी…त्यांचा सुर कानात सांगत होता की ‘माणसांना त्यांची जागा दाखवून देयची’ असेल तर ओरडावं लागतं..अधून-मधून लहान मुलांचा रडण्याचा आवाज तर कधी “तळीराम” आपले सूर अवळताना दिसत होता. एक येडा येऊन सारख्या येरझाऱ्या मारत होता. आणि मनाशीच बोलत होता. त्याला पाहून मला त्याचा थोडा हेवाच वाटला..आजकाल माणसाला माणसाशी बोलायलाच वेळ नाही आणि हा बाबा स्वतःशीच अगदी जग जिंकल्याच्या अविर्भावात बोलत होता..कदाचित आपणही आपल्यातील “वाद” संपवून “संवाद” करू अशी आशा वाटली. तेवढयात माझी नजर एका नवीन जोडप्याकडे गेली. नवीन यावरून की त्यांचं वय आणि संवाद..आणि मला त्यांच्याकडे लक्ष्य देण्यास भाग पडलं..ते जोडपं पुण्याला जायच्या तयारीत दिसत होतं. तो तिला पुण्याला चल म्हणून पिंगा घालत होता, तर ती मात्र येण्यास नकार देत होती. आपण पाथर्डीतच राहुयात असं तिचं म्हणणं होतं…आणि मला हवी असणारी गोष्ट मला मिळाली होती, त्यामुळे मी त्यांना जरा जवळून पाहण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बोलण्यावरून मला जाणवलं की त्यांचा “प्रेमविवाह” झालेला असावा. ती त्याला समीर म्हणायची आणि तो तिला तेजु.. पुन्हा मला असं वाटायला लागलं की त्यांच्यात कायतरी गैरसमज निर्माण झालेले आहेत, म्हणून ते भांडत आहेत..तो तिला पोटतिडकीने सांगत होता की, पाथर्डीत आपलं जगणं मुश्कील होऊन जाईल. आणि पुण्यात आपण अगदी आपल्या मनाप्रमाणे आनंदाने जगू..पण तिला त्याच्यावर संशय आला होता, की त्याच्या कामातील एका मुलीशी त्याचं लफडं आहे म्हणून. त्यामुळेच ती आता पुण्याला येण्यास स्पष्ट नकार देत होती. पाथर्डीत आईवडीलांकडे राहायचं तिने पक्क केलं होतं. तो तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होता की त्याचं फक्त तिच्यावर प्रेम आहे, आणि कोणत्याच मुलीशी काहीही संबंध नाही म्हणून..तिच्यासकट अनेकांच्या शपथा घेतल्या. पण ती मानायला तयार नव्हती..आता मला एवढं कळालं होतं की दोघेही एकाच गावातील आहेत आणि कॉलेजमध्ये त्यांचं ‘प्रेमजीवन’ बहरून आलंय..तो तिला हसवण्याचा..मिठीत घेण्याचा प्रयत्न करीत होता..पण ती त्याला कसलाच प्रतिसाद देत नव्हती. उलट ती त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होती. आजूबाजूची माणसं त्यांना बघून निघून जात होती..त्यावेळेला ते दोघेही अगदी शांत बसत होती..पण नंतर लगेच भांडायला सुरवात करीत होती. आणि मी मात्र एका कोपऱ्यात उभा राहून नकळतपणे सगळं पाहत होतो.. त्याने तिच्यासाठी सफरच��द आणून दिलं, आणि स्वतः अर्ध खाऊन तिला खायला सांगितलं..तरीही तिने नकार दिला.अचानक ती रडायला लागली, मग त्याने तिला हळूच हाताने स्पर्श केला…यावेळेला मात्र तिने नकार दिला नाही.. ती त्याच्या हातात हात देऊन खांद्यावर स्थिरावली होती.. त्यालाही थोडं हायसं वाटलं, मग त्याने तिला प्रेमाने सांगायला सुरुवात केली..की अगं तुझी शपथ माझं कोणत्याच मुलीशी कसलाच संबंध नाही, मी फक्त तुझ्याशी प्रेम केलंय आणि शेवटच्या श्वासापर्यंत करीत राहीन..आणि म्हणून तर आपण लग्न केलं ना.. ती त्याच्या हातात हात देऊन खांद्यावर स्थिरावली होती.. त्यालाही थोडं हायसं वाटलं, मग त्याने तिला प्रेमाने सांगायला सुरुवात केली..की अगं तुझी शपथ माझं कोणत्याच मुलीशी कसलाच संबंध नाही, मी फक्त तुझ्याशी प्रेम केलंय आणि शेवटच्या श्वासापर्यंत करीत राहीन..आणि म्हणून तर आपण लग्न केलं ना.. आपण आता पुण्याला जाऊत, वाटल्यास मी ती रूम आणि ती कंपनी देखील चेंज करतो..मग तर झालं ना राणी…पण आता रडणं बंद कर प्लिज..हास ना थोडं..माणसं बघत्यात आपल्याला..तुला आवडतं का असं माणसांनी बघितलेलं अं..आता तो तिचा हात हातात धरून घट्ट पकडत होता..तीही नकळतपणे साथ देत होती..आणि सांगत होती की..मला सोडून तू दुसऱ्या मुलीशी बोललेलं मला नाही आवडत..मी खूप त्रास सहन केलाय रे तुझ्याशी लग्न करण्यासाठी..मी पुण्याला येईन पण यापुढे त्या मुलीचा फोन किंवा मेसेज आला नाही पाहिजे..आणि काम झालं की लगेच घरी यायचं..असं बोलताना ती खूप सुखावली होती…आणि तो तिचं सगळं मान्य आहे असं म्हणत होता,आणि तिच्या हाताशी..खांद्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करत होता. आता तीही त्याला साथ देत होती…त्यांच्या चेहऱ्यावरील भाव खूप काही सांगत होते..एक अनामिक ओझं कमी झाल्यासारखं वाटतं होतं त्यांना पाहून.. दोघेही आता पुण्याला जाणारी बस शोधण्यासाठी निघून गेले..अन् मी मात्र त्यांना पाहतच राहिलो…असं कधी वाटलंच नव्हतं की, बसस्टँडवर मला असा प्रसंग पाहायला मिळेल. आणि मी त्यात एवढा तल्लीन होईल..ते तर निघून गेले होते..पण मी मात्र आता वेगळ्याच दुनियेत जाऊन पोहचलो होतो. मन विचार करायला लागलं की प्रेम, लग्न आणि संशय याचा उगम का आणि कुणी केला असेल.. आपण आता पुण्याला जाऊत, वाटल्यास मी ती रूम आणि ती कंपनी देखील चेंज करतो..मग तर झालं ना राणी…पण आता रडणं बंद कर प्लिज..हास ना थोडं..माणसं ���घत्यात आपल्याला..तुला आवडतं का असं माणसांनी बघितलेलं अं..आता तो तिचा हात हातात धरून घट्ट पकडत होता..तीही नकळतपणे साथ देत होती..आणि सांगत होती की..मला सोडून तू दुसऱ्या मुलीशी बोललेलं मला नाही आवडत..मी खूप त्रास सहन केलाय रे तुझ्याशी लग्न करण्यासाठी..मी पुण्याला येईन पण यापुढे त्या मुलीचा फोन किंवा मेसेज आला नाही पाहिजे..आणि काम झालं की लगेच घरी यायचं..असं बोलताना ती खूप सुखावली होती…आणि तो तिचं सगळं मान्य आहे असं म्हणत होता,आणि तिच्या हाताशी..खांद्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करत होता. आता तीही त्याला साथ देत होती…त्यांच्या चेहऱ्यावरील भाव खूप काही सांगत होते..एक अनामिक ओझं कमी झाल्यासारखं वाटतं होतं त्यांना पाहून.. दोघेही आता पुण्याला जाणारी बस शोधण्यासाठी निघून गेले..अन् मी मात्र त्यांना पाहतच राहिलो…असं कधी वाटलंच नव्हतं की, बसस्टँडवर मला असा प्रसंग पाहायला मिळेल. आणि मी त्यात एवढा तल्लीन होईल..ते तर निघून गेले होते..पण मी मात्र आता वेगळ्याच दुनियेत जाऊन पोहचलो होतो. मन विचार करायला लागलं की प्रेम, लग्न आणि संशय याचा उगम का आणि कुणी केला असेल.. या जोडप्याला आधी पाहिलं तेंव्हा असं वाटलं की ते खूप भांडत आहेत..पण थोडयावेळाने तर ती गळ्यात गळे घालून निघून गेली…मग माझं मन बोलायला लागलं..यालाच “प्रेमविवाह” म्हणतात.. या जोडप्याला आधी पाहिलं तेंव्हा असं वाटलं की ते खूप भांडत आहेत..पण थोडयावेळाने तर ती गळ्यात गळे घालून निघून गेली…मग माझं मन बोलायला लागलं..यालाच “प्रेमविवाह” म्हणतात.. खूप भांडण करूनही खूप प्रेम करण्याची एक वेगळीच ताकद असते यामध्ये..आयुष्यात प्रेम न होणं ‘बॅड लक..’ प्रेम होणं ‘गुड लक..’ आणि झालेलं प्रेम हेच मृत्यूनंतरही टिकणं “गॉड लक..” वेळ बराच झाला होता.. मी आता परतीच्या मार्गाने निघालो होतो..परंतु मनात पुन्हा-पुन्हा तोच प्रसंग येत होता. आजचा बसस्टँड वरील हा प्रसंग कदाचित मला माझ्या उद्याची चाहूल देत होता की काय.. खूप भांडण करूनही खूप प्रेम करण्याची एक वेगळीच ताकद असते यामध्ये..आयुष्यात प्रेम न होणं ‘बॅड लक..’ प्रेम होणं ‘गुड लक..’ आणि झालेलं प्रेम हेच मृत्यूनंतरही टिकणं “गॉड लक..” वेळ बराच झाला होता.. मी आता परतीच्या मार्गाने निघालो होतो..परंतु मनात पुन्हा-पुन्हा तोच प्रसंग येत होता. आजचा बसस्टँड वरील हा प्रसंग कदाचित मला माझ्य��� उद्याची चाहूल देत होता की काय.. काहीही असो…पण मला मात्र एका वेगळ्या जगात घेऊन जाण्यास सार्थ ठरला हे नक्की..\n- रहेमान पठाण, अहमदनगर\nPublished by टीम सर्किटवाला\n आजच युग हे अत्यंत धावपळीचं झालं आहे. दिवसेंदिवस नवनवीन आविष्कार होत आहेत. आणि प्रत्येक गोष्टीत माणूस अपग्रेड होत आहे. प्रत्येकजण डिजिटली अपडेटेड राहण्याचा प्रयत्न करतोय अन हीच वाचकांची नस ओळखून आम्ही सर्किटवालाच्या माध्यमातून डिजिटल क्षेत्रात उतरत आहोत. निशुल्क सेवा पुरवत असतांना वाचकांचा प्रतिसाद आम्हाला भरभरून मिळत आला आहे अन यापुढेही मिळेल अशी आशा आहे. आणि आम्हांला विश्वास आहे की आम्ही नक्कीच यातही क्षेप घेऊ.. धन्यवाद टीम सर्किटवाला\tसर्व लेख पहा टीम सर्किटवाला\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nवारी लघुकथा स्पर्धा (11)\nवाचकांचा प्रतिसाद लाभलेल्या कथा\nअवघा रंग एकच झाला....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/swayam-pune-tithe-kaay-une/", "date_download": "2021-09-16T19:32:12Z", "digest": "sha1:5KOK3B2FW5UXWDVFWGTJCLORL7EPC5LR", "length": 13736, "nlines": 60, "source_domain": "swayamtalks.org", "title": "‘स्वयं पुणे’ तिथे काय उणे ! – Welcome to Swayam Digital", "raw_content": "\n‘स्वयं पुणे’ तिथे काय उणे \nस्वयं पुणे' चा प्रतिनिधी समीर आठल्ये सांगतोय स्वयं आणि त्याच्या नात्याबद्दल - त्याच्या खास तिरकस पुणेरी शैलीत' \n'स्वयं पुणे' चा प्रतिनिधी समीर आठल्ये सांगतोय स्वयं आणि त्याच्या नात्याबद्दल - त्याच्या खास तिरकस पुणेरी शैलीत' \nकाही काही दिवस भारी उजाडतात.\nम्हणजे प्रत्येकवेळी आपल्याला सकाळीच ते लक्षात येतं, असं नाही.. \nएकदा ('रूरल रिलेशन्सचे)' प्रदीप लोखंडे सरांच्या ऑफिसमध्ये बसून त्यांच्या वेबसाईटचं काम करत होतो.\nप्रदीप सरांच्या ऑफिसमध्ये मी आतापर्यंत अनेक मोठ्या लोकांना भेटलोय.\nआज प्रदीप सरांसमोर तीन लोक बसले होते. मी पोहोचायच्या आधी पासून त्यांची काही कामाची चर्चा चालू होती.\nते तीन लोक होते स्नेहल काळे, नविन काळे आणि आशय महाजन. प्रदीप सरांनी ओळख करून दिल्यानंतर मला समजलं की ते 'स्वयं टाॅक्स' नावाचा कार्यक्रम करतात. मला ती कल्पना ऐकल्या ऐकल्या आवडली.\nतिथुन बाहेर पडलो आणि मी डायरेक्ट त्यांच्याबरोबर 'स्वयं'च्या दोन मीटिंग अटेंड केल्या.\nकल्पना आवडली म्हणुन आणि मी तसाही रिकामा असतो म्हणुन त्यातली दुसरी मीटिंग होती पुष्कर औरंगाबादकर बरोबर. पुष्करने लिहिलेल्या आधीच्या लेखात ज्या 'टोळीचा' उल्लेख केला आहे त्यात मी पण होतो. त्यामुळे त्याबद्दल जास्त काही लिहायची गरज नाही.\nप्रदीप सरांच्या ऑफिस मधुन निघुन मीटिंगला पोहचेपर्यंत गाडीत खूप गप्पा झाल्या आणि त्यात मला समजलं की त्यांना पुण्यात 'स्वयं' करायचं आहे. मी तर मनात ठरवून टाकलं होतं की, हा कार्यक्रम पुण्यात मीच करणार पहिलं कारण म्हणजे, माणसं बरी वाटत होती आणि दुसरं म्हणजे कार्यक्रमाची तिकीटे गळ्यात मारल्याची 'गिल्ट' पण वाटणार नव्हती पहिलं कारण म्हणजे, माणसं बरी वाटत होती आणि दुसरं म्हणजे कार्यक्रमाची तिकीटे गळ्यात मारल्याची 'गिल्ट' पण वाटणार नव्हती (कार्यक्रम हाऊसफुल्ल असतो, गळ्यात नाही मारावी लागत तिकिटे (कार्यक्रम हाऊसफुल्ल असतो, गळ्यात नाही मारावी लागत तिकिटे \nकाही दिवस कसे भारी उजाडतात याबद्दल मी जो सुरवातीला उल्लेख केला आहे, तो या तिघांसाठी केलाय कारण त्यांना कल्पनाही नसेल की त्यांना मी आज भेटेन \n 'जुलै'मध्ये शक्यतो दुसर्‍या शनिवारी 'पुणे स्वयं' करायचं असं ठरलं. त्याप्रमाणे बाल शिक्षण शाळेच्या ऑडिटोरियम मध्ये पुण्यातलं पहिलं स्वयं पार पडलं. पहिलाच कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला होता. आमचे मित्र अनिल ताथवडेकर, प्रशांत चोरडिया आणि राहुल असनीकर यांच्या मदतीने तीस एक होतकरू मुलांनाही कार्यक्रम बघता आला. पाहिल्या वर्षीच इतकी मजा आली आणि इतक्या लोकांना भारावून गेलेलं बघुन पुढच्या वर्षीच स्वयं कधी होतय असं झालं होतं, मंगेश आणि मला.\nकार्यक्रमाचा कंटेंट तर चांगला होताच पण मला आवडलेली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने स्वयं टीम काम करते कुणीही कुणावरही चिडत नाही. प्रत्येकजण आपापले काम प्रामाणिकपणे करत असतो. (याठिकाणी मी श्री यजुर्वेंद्र महाजन आणि माझा स्वतःचा विशेष उल्लेख करू इच्छितो. बाकीच्या टीमने विशेषतः शिल्पा व भाग्यश्रीने यातून योग्य तो बोध घ्यावा कुणीही कुणावरही चिडत नाही. प्रत्येकजण आपापले काम प्रामाणिकपणे करत असतो. (याठिकाणी मी श्री यजुर्वेंद्र महाजन आणि माझा स्वतःचा विशेष उल्लेख करू इच्छितो. बाकीच्या टीमने विशेषतः शिल्पा व भाग्यश्रीने यातून योग्य तो बोध घ्यावा गम्मत केली त्या नीट करतात काम.. उगाच त्यांना त्रास देण्यासाठी…) स्वयंचे एक मस्त टेंप्लेट आहे ज्यामध्ये प्रत्य���कवेळी येणार्‍या नवीन गोष्टी सुद्धा अतिशय बेमालूमपणे ऍड होतात. त्यामुळे कार्यक्रम स्ट्रेसफुल होत नाही. त्याचे क्रेडिट अर्थातच नविन आणि आशय यांना जातं.\nस्वयं २०१८ माझ्या विशेष लक्षात राहिलं. एक जबरदस्त अनुभव आला. कार्यक्रमाच्या आधी पाच दिवस नविनने पुणे स्वयं साठी लिहिलेला what's app मेसेज व्हायरल झाला. त्या मेसेज मध्ये नविन आणि माझा मोबाईल नंबर होता. काहीही कल्पना नसताना मंगळवार सकाळ पासून इतके फोन यायला सुरुवात झाली की दुपापर्यंत कार्यक्रम 'हाऊसफुल्ल' झाला. तरी फोन काही थांबेनात. नविन आणि मला मिळुन 4 दिवसात १००० पेक्षा जास्त फोन आले. 'तिकीटं संपली आहेत' सांगितले की लोक नाराज होत होते तर काहीजण चक्क चिडत होते. काही जण आम्ही उभं राहुन, खाली बसुन बघतो अशा विनंत्या करत होते.\n'स्वयं टाॅक्स' पुण्यात आता चांगलच माहिती झालंय लोकांना. लोक आता स्वतःहुन फोन करून विचारतात की पुढचा कार्यक्रम कधी आहे. मला 'स्वयं' माहीत झाल्यापासून खात्री होती की पुण्यात हा प्रकार हिट होणार आहे 'स्वयं'ची कंटेंट क्वालिटी आणि स्वच्छ हेतू पाहून मागच्या वर्षीपासून 'पुणे स्वयं' साठी प्रशांत चोरडिया सरांसारखा एक संवेदनशील कायमस्वरूपी पाठीराखा मिळाला याचा विशेष आनंद वाटतो. बरेच लोक आता वर्षात दोन वेळा तरी स्वयं आयोजित करा म्हणुन मागे लागतायत. एकदम मस्त वाटतं \nया लेखाचा शेवट मी फार कोणाला माहीत नसलेल्या एका व्यक्तिगत आठवणीने करणार आहे. २०१७ सालच्या स्वयं मध्ये सुजाता रायकर यांचा थॅलिसिमिया विषयीचा टॉक होता. तो टॉक ऐकून माझ्या शाळकरी भाच्याने त्याचा वाढदिवस साजरा न करता ते पैसे सुजाता ताईंना थॅलिसीमीयाग्रस्त मुलांसाठी देऊ असं त्याच्या आईला सांगितलं ती रक्कम कदाचित फार नसेल, पण ही घटना 'स्वयं'साठी खुप महत्त्वाची आहे असं वाटतं \n'स्वयं सेवक' म्हणून काम करायला मजा येण्याचे मुख्य कारण म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम शिस्तीत आणि न रागावता, न रुसता चालतात. स्वयंची संधी मिळण्याच्या काळात मी माझ्या रुटीन कामाला बर्‍यापैकी कंटाळलो होतो. 'स्वयं'मुळे अनेक चांगले लोक संपर्कात आले, त्यात बोलणार्‍या स्पीकर्समुळे खुपच प्रेरणा मिळाली. सर्वात मुख्य म्हणजे, 'स्वयं टीम'च्या रूपात जबरदस्त मित्र-मैत्रिणी मिळाले \nखरंच फार मजा येते.\nलेखक हे स्वयं टॉक्स Team चे सदस्य आहेत.\nभन्नाट माणसांच्या ��द्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा \nआता जोहराचं काय होणार\nतालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...\nएका नव्या प्रवासाची नांदी\n‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...\nहा जयघोष असाच दुमदुमत राहायला हवा\nऑलिंपिक पदकावर नाव कोरण्याचे स्वप्न बघणारे खेळाडू निर्माण करणं हे एक राष्ट्रकर्तव्य आहे. देशाच्या प्रत्येक घटकाचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/the-monsoon-which-returns-in-september-will-stop-till-october/", "date_download": "2021-09-16T19:29:24Z", "digest": "sha1:JJCKLRX54EYSLCNKQBDSHU25T7ZPRRC3", "length": 12594, "nlines": 95, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "परतीची वाट अजून दूर ; सप्टेंबरमध्ये परतीला निघणारा मॉन्सून थांबणार ऑक्टोबरपर्यंत", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nपरतीची वाट अजून दूर ; सप्टेंबरमध्ये परतीला निघणारा मॉन्सून थांबणार ऑक्टोबरपर्यंत\nराज्यातील बहुतांशी भागात पावसाचे प्रमाण कमी झाले. पण राज्यात पावसाने कहर माजवला असून शेतांमधील पिकांची मोठे नुकसान झाले आहे. मराठावाड्यात दमदार पाऊस झाल्याने तेथील शेतांमध्ये गुघड्याला पाणी लागेत इतके पाणी तुंबले आहे. दरम्यान राज्यात होणार होणारा पाऊस हा अजून मॉन्सूनचा आहे. मॉन्सूनने अजून परतीची वाट पकडलेली नाही. मॉन्सून आपला परतीचा प्रवास हा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरावाड्यात सुरू करेल. सध्या अनेक भागात पाऊस सुरू असल्याने यावर्षी परतीचा प्रवास लांबला आहे. सर्वसाधरणपणे मॉन्सूनचा परतीचा प्रवास एक सप्टेंबरला सुरू होत असतो.\nमात्र राजस्थानमध्ये परतीच्या मॉन्सूनसाठी ३० सप्टेंबर दरम्यान पोषक वातावरण तयार होईल, असे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत. दरम्यान मागील पाच वर्षांपासून परतीच्या मॉन्सूनचे वेळापत्रक बदलले आहे. मॉन्सूनची पश्चिम राजस्थानमधून माघारी फिरण्याची सर्वसाधरण तारीख एक सप्टेंबर आहे. त्यानंतर १५ ऑक्टोबरच्या आत मॉन्सून देशाच्या सर्व भागातून बाहेर पडतो. गेल��यावर्षी मॉन्सूनचा परतीचा प्रवास ९ ऑक्टोबरला सुरू झाला होता. या वर्षी देखील आपला प्रवास लांबवला आहे. जूनमध्ये जोरदार बरसल्यानंतर मॉन्सूनने जुलैमध्ये विश्रांती घेतली. पण ऑगस्टमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात दमदार हजेरील लावली. त्यानंतर सप्टेंबरमध्येही पाऊस सुरूच आहे. काही जिल्हे सोडले तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागात सरासरी पेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यानंतर मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. हा परतीचा प्रवास राजस्थानच्या पश्चिम भागापासून सुरू होईल, त्यानंतर उत्तर भारत, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेशामधून मॉन्सून परतलेला असेल.\nदरम्यान राजस्थानच्या पश्चिम भागात अजून चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच दक्षिण उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून चक्रवातामध्ये रुपांतर होण्याची स्थिती आहे. याशिवाय मॉन्सूनचा आसही बिकानेर, ग्वाल्हेर, उत्तर प्रदेश, गया ते मनिपूर दक्षिण आसामपर्यंत आहे. अफगाणिस्तानच्या परिसरातही चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे उत्तर भारतात अनेक ठिकाणी कमी अधिक स्वरुपात पाऊस पडत आहे. दरम्यान परतीच्या प्रवासावेळी वाऱ्याची दिशा बदलून ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहण्यास सुरुवात होईल. राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा या भागातील पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झालेले दोन ते चार दिवसात पाऊस थांबेल. त्याचवेळी उत्तरेकडील हवेचे दाब वाढलेले असतील. तर दक्षिणेकडील हवेचे दाब कमी होण्यास सुरुवात होईल. ईशान्येकडील हवेचे दाब जास्त असल्याने वारे ईशान्य कडून बाष्प घेऊन दक्षिणेकडे येतील.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमि��ीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathigappa.com/%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF/", "date_download": "2021-09-16T18:10:54Z", "digest": "sha1:35FYWCLW5X7IPNT3QMKD6Q7QUBPWTAKG", "length": 12344, "nlines": 73, "source_domain": "marathigappa.com", "title": "ह्या लोकप्रिय मराठी सेलिब्रेटीचे झाले लग्न, बघा लग्नाचे फोटोज – Marathi Gappa", "raw_content": "\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\nकेसं कापत असताना ह्या मुलाची रिऍक्शन पाहून तुमचा सुद्धा दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ\nस्वतःच्या हळदीत नवरी मुलीने ग्रुपमध्ये केला धमाल डान्स, बघा हा व्हिडीओ\nह्या मुलाने घोळक्यामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nनवरीने स्वतःच्याच लग्नात मंडपामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील कौतुक कराल\nहे स्पायडर मॅनचं पोरगं लईच करामती दिसतंय, व्हिडिओमध्ये मुलाने काय उद्योग केलाय हे पाहून हसू आवरणार नाही\nHome / मराठी तडका / ह्या लोकप्रिय मराठी सेलिब्रेटीचे ��ाले लग्न, बघा लग्नाचे फोटोज\nह्या लोकप्रिय मराठी सेलिब्रेटीचे झाले लग्न, बघा लग्नाचे फोटोज\nसध्या साखरपुड्याच्या आणि लग्नाच्या बातम्यांनी आपले व्हॉट्सअप स्टेटस अगदी भरून गेले असतील. हाच ट्रेंड सध्या मनोरंजन विश्वातही आहे हे वेगळे सांगणे न लगे. मराठी गप्पाच्या वाचकांना तर आमची टीम वेळोवेळी या बातम्या देत असतेच. काही काळापूर्वी सई लोकूर रॉय हिचं लग्न असो वा करण बेंद्रे या अभिनेत्यांचं लग्न, तसेच मानसी नाईक हिचा साखरपुडा. मराठी गप्पाच्या नियमित वाचकांनी यासंदर्भातील लेख गेल्या काही काळात नक्कीच वाचले असणार. एकूणच काय तर सध्या मंगल कार्यांचा माहोल जोमात आहे. यात अजून एका सेलिब्रिटी ची भर पडली आहे. काही काळापूर्वी या सेलिब्रिटीच्या साखरपुड्याबद्दल आपण मराठी गप्पावरून वाचलं असेलंच.\nही सेलिब्रिटी म्हणजे कार्तिकी गायकवाड. आपल्या उमद्या गाण्याने लोकप्रिय ठरलेली ही गायिका आता लग्नबंधनात अडकली आहे. प्रेक्षकांनी तिला लिटिल चॅम्प्स मधून पहिल्यांदा पाहिलं. तिच्या वडिलांकडून म्हणजे कल्याणजी गायकवाड यांच्या कडून तिने गाण्याचे धडे घेतले होते. त्यांचा पुरेपूर उपयोग तिने सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स च्या मंचावर केला आणि विजेती झाली. पुढे भावगीतं, सिनेमांसाठी, मालिकांसाठी गायन करत करत तिचा प्रवास चालू होता. पंढरीच्या वारीनिमित्त काही वाहिन्यांवर ती सूत्रसंचालन करतानाही दिसे. प्रेक्षकांनी तिला खऱ्या अर्थाने घडताना पाहिलं. ती आपसूक लोकप्रिय होत गेली. तिच्यावरील या प्रेमामुळे तिच्या साखरपुड्याची बातमी आल्यावर कार्तिकी आणि नवरदेवावर म्हणजेच रोनीत पिसे या जोडीवर आशीर्वादाचा वर्षाव झाला. रोनीत हा पेशाने इंजिनियर असून तो व्यावसायिक म्हणून कार्यरत आहे. त्याचा आणि कार्तिकी हीच एक गोड व्हिडियो त्यांच्या साखरपुड्या प्रसंगी त्यांनी अपलोड केला होता, ज्याचं प्रत्येकाने कौतुक केलं.\nसाखरपुड्यानंतर आता तिचं नुकतंच लग्न पार पडलं आहे. तिच्या लग्नसोहळ्याला अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते. त्यात लक्ष वेधून घेत होते ते तिचे लिटिल चॅम्प्स मधील सह गायक कलाकार. तसेच संगीत क्षेत्रातील दिग्गजांची वावर होताच. राहुल रानडे यांची विशेष उपस्थिती दिसून आली. तसेच अनेक अभिनेत्रीही उपस्थित होत्या. प्राजक्ता गायकवाड हिची उपस्थितीही या लग्न सोहळ्याला होती. मराठी गप्पाच्या टीमकडून कार्तिकी आणि रोनीत या नवीन जोडीला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा \nवर नमूद केल्या प्रमाणे मराठी गप्पाने वेळोवेळी कलाकारांच्या साखरपुड्याच्या आणि लग्नाच्या बातम्या आपल्या वाचनासाठी आणल्या आहेत. आपल्याला त्या आत्ता वाचायच्या असल्यास आपण वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शन चा वापर करा. त्यात साखरपुडा असं लिहून सर्च केल्यास आपल्याला हे लेख मिळतील. मराठी गप्पाचे नियमित वाचक होण्यासाठी मनापासून धन्यवाद \nPrevious देवमाणूस मालिकेतील टोण्याची आई खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा मंगलचं खरं आयुष्य\nNext फुलाला सुगंध मातीचा मालिकेत नकारात्मक भूमिका निभावणार सोनाली खऱ्या आयुष्यात कशी आहे बघा\nदिराच्या लग्नात वहिनीने लग्न झाल्या झाल्या सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nमालिकांमध्ये अश्याप्रकारे शूट केला जातो डबल रोलचा सिन, बघा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचा हा व्हिडीओ\nप्राजक्ता माळी आणि अरुण कदम ह्यांनी दादा कोंडकेंच्या गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/lack-of-facilities-in-cantonment-hospital", "date_download": "2021-09-16T18:34:50Z", "digest": "sha1:YYZSMDURIW3GSM3FXLYVIBHTMNVFSYI4", "length": 3838, "nlines": 26, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Lack of facilities in Cantonment Hospital", "raw_content": "\nकॅन्टोन्मेंट रूग्णालयात सुविधांचा अभाव\nवंचित बहुजन आघाडीची तक्रार\nयेथील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये ( Cantonment Hospital ) देवळाली कॅम्प, भगूरसह परिसरातील 28 गावांतील नागरिक उपचारासाठी येत असल्याने गोरगरिबांचे हॉस्पिटल म्हणून याची ओळख आहे.\nमात्र सध्या या हॉस्पिटलमध्ये विविध उपचारासाठी वेगवेगळे दरपत्रके जाहीर करून सर्वसामान्य जनतेने येथे उपचारासाठी यावे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला असल्या���ी तक्रार वंचित बहुजन आघाडीचे ( Vanchit Bahujan Aaghadi ) देवळाली कॅम्प शहराध्यक्ष लखन डांगळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.\nबोर्डाचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहूल गजभिये यांची वंचितच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील सुविधांबाबत चर्चा केली. करोना काळात या हॉस्पिटलमध्ये चांगली सुविधा जनतेला मिळाली. मात्र येथील ओपीडी सेवा बंद असल्याने सर्वसामान्यांना इतर आजारासाठी खाजगी दवाखान्यात धावपळ करावी लागली. त्यातच सध्या हॉस्पिटल परिसरात प्रशासनाने सुविधा व त्यांचा लागणारा चार्ज याबाबतचा बोर्ड लावल्याने नागरिकांमध्ये चलबिचल सुरू आहे.\nशिवाय ओपीडी सुविधाही तात्काळ चालू करणे गरजेचे आहे. शहरात सध्या साथीचे रोग फैलावत असल्याने कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून या रोगांवर मात करणे आवश्यक आहे. त्यासाठी तातडीने उपाय योजना सुरू करण्याची मागणी डांगळे यांच्यासह रामा निकम, नाना पगारे, विवेक पवार, शाम पवार, अजय वाहने आदींनी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/flood/", "date_download": "2021-09-16T18:39:53Z", "digest": "sha1:ZZTS54HFELNLXMYSDGNI7ENNMVVTDTD3", "length": 9937, "nlines": 84, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Flood Archives | InMarathi", "raw_content": "\nपूराने सगळं हिरावून नेलं, मात्र झालेली नुकसान भरपाई मिळवण्यासाठी हे वाचा\nविमान्याच्या पंचनाम्यात नुकसानाचे फोटो, व्हिडिओ कंपनीला पाठवा, त्यानंतरच एकूण नुकसानाची शहानिशा झाल्यानंतर तुम्हाला त्याची भरपाई मिळेल.\nकोरोनापूर्व काळापासूनच, हे गाव दरवर्षी चारमहिने असतं ‘लॉकडाऊन’…\nनैसर्गिक आपत्ती येत असतात जात असतात मात्र माणूस कायम संघर्ष करत असतो त्यातूनच तो पुढे जात असतो आपत्ती छोटी असो किंवा मोठी\nउत्तराखंडच्या जलप्रलयात शेकडोंना वाचवणाऱ्या तिच्या शौर्याची कथा अंगावर काटा आणेल\nफार पाठपुरावा केला तेंव्हा सांगितलं गेलं की पाहणीसाठी आमचे अधिकारी येतील पण कुणीच आलं नाही आणि आजतागायत मला नुकसानभरपाई सुध्दा मिळाली नाही.\nया सोळा वर्षांच्या मुलाने असे यंत्र बनवलंय ज्याने अनेकांचे जीव वाचतील\nरियान सारखे विद्यार्थी म्हणजे देशाचे भविष्य आहेत. जर बहुतांश विद्यार्थ्यांनी रियानप्रमाणेच ध्येय ठेवले तर देशाचे भविष्य उज्ज्वल असेल ह्यात शंका नाही.\nमहापुरात अडकलेल्या जीव���ंना मदत हाच एकमेव ‘गोल’ ठेऊन केरळ मधल्या फुटबॉल टीमची एकी\nराज्यभरातील फुटबॉल प्रेमींमध्ये देखील एकीची आणि सांघिक भावना वाढली. एकत्र आल्याचे परिणाम आणि त्याचे फायदे या निमित्ताने जाणवले.\nकोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांसाठी मदत करायची आहे\nअश्याप्रकारे पूरग्रस्त सांगलीकर व कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी विविध संस्था प्रयत्न करत आहेत. आपण आपल्या परीने ह्यात सहभाग नोंदवला पाहिजे.\nपूर आल्यानतंर काय करावं काय करू नये वाचा आणि सुरक्षित रहा…\nप्रशासनाने सूचना दिल्यास त्याचे पालन अवश्य करा. प्रशासनाकडून गलथानपणा होत असेल तर विरोधाचा सूर उमटवत जा.\nआसामच्या भयंकर प्रलयात वन्य प्राण्यांसाठी मसीहा ठरलेल्या अवलियाची कथा\nएकंदरीत आपली निसर्गव्यवस्था कायम ठेवायची असेल तर, योग्य ती पावले उचलली गेली पाहीजेतच.\nतिवरे धरण फुटलंच कसं\nह्या दुर्घटनेत २५ जण वाहून गेले असून, सकाळपर्यंत १३ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. इतर लोक अजूनही बेपत्ता आहेत. धरणाला मे महिन्यापासूनच गळती लागली होती.\nमुंबईतील प्रत्येकाने वाचावा असा लेख: जलमग्न मुंबई, निसर्ग पूरक व्यवस्थापन आणि आपण\nकोणीही थोडा सुद्धा वेगळा विचार करायला तयार नाही हे इथे विषादपूर्णपणे नमूद करावेसे वाटते.\nकेरळसाठी धावून आलेल्या मानवतेची १२ उदाहरणं तुम्हाला लढण्याची उमेद देतील\nकोझिकोडे येथील एका मदारश्याचे रूपांतरण एक रिलीफ कॅम्प मध्ये झालेले आहे.\n बुडू नये यासाठी काय करावं : शास्त्रशुद्ध विमोचन आणि उपाय\nमुंबईसह जगातील औद्योगिकरण थांबवण्याची प्रक्रिया तातडीने सुरू होणे व शहरीकरण विसर्जित होणे हे मानवजात व उरलेली जीवसृष्टी वाचवण्यासाठी अत्यावश्यक आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nदेशभक्तीची परिसीमा गाठणाऱ्या “त्या” व्हायरल फोटोमागील कटू सत्य…\nहे छायाचित्र आसामच्या धुबरी जिल्ह्यातील नसकारा प्राथमिक शाळेचं आहे. या फोटोत दिसणाऱ्या त्या शिक्षकाचं नाव आहे मिझानूर रहमान. १५ ऑगस्टला झेंडावंदन झाल्यावर मिझानूर रहमान यांनीच हा फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kaushalsinamdar.in/2020/06/co4-nako-devaraya/", "date_download": "2021-09-16T19:40:01Z", "digest": "sha1:L457MCIQGJ6UCYRFUUXMBRYGMNN7OL5G", "length": 12736, "nlines": 77, "source_domain": "kaushalsinamdar.in", "title": "नको देवराया अंत पाहू आता – छंद ओठांतले भाग ४ – Kaushal S Inamdar", "raw_content": "\nनको देवराया अंत पाहू आता – छंद ओठांतले भाग ४\nकाही गाणी आपल्या सिस्टिमचा भाग असतात. ‘आनंदघन’ म्हणजे लता मंगेशकर यांनी ‘साधी माणसं’ या चित्रपटासाठी ‘नको देवराया अंत अता पाहू’ हा कान्होपात्रेचा अभंग मी आता कुठे आणि कधी ऐकला ते आता मला आठवतही नाही. पण व्याकुळ करणारे शब्द आणि काळजाला हात घालणारी चाल आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा कातर करणारा स्वर या सगळ्यामुळे हे गाणं खूप लहानपणापासून मनाच्या एका कोपऱ्यात वास्तव्याला होतं.\nलहानपणी शब्दांचा अर्थ कळायचा नाही पण शब्द गाण्याचा अविभाज्य घटक आहे एवढं मात्र ध्यानात आलं होतं. मग हळूहळू शब्दांचा अर्थ कळत गेला पण त्यांच्यामागचा भाव काय आहे हे पुरतं समजण्याचं शहाणपण नव्हतं. संगीत क्षेत्रात आल्यावर मात्र कान्होपात्रेच्या शब्दांतली आर्तता उमगत गेली.\nपरंतु दर वेळी हा अभंग ऐकताना काहीतरी खटकायचं. खरं तर इतकी सुंदर चाल, त्यात पंडितजींचा भावविभोर आवाज – काय चुकत असेल पण हे गाणं ऐकलं की एक अनामिक बेचैनी यायची. मग एक दिवस सहजच हे गाणं गुणगुणत असताना अचानक एक खुलासा झाला. अभंगाच्या वृत्तात दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात यमक असतं. म्हणजे हा एकनाथांचा अभंग पहा –\nकिंवा मग तुकारामांचा अभंग बघा –\nअथवा नामदेवांचा अभंग –\nमग पुन्हा एकदा कान्होपात्रेच्या अभंगाकडे नजर गेली. इथे मात्र चित्र वेगळं दिसत होतं.\n याचा ताळमेळ काही बसेना कान्होपात्रेनी मीटरची चूक कशी काय केली कान्होपात्रेनी मीटरची चूक कशी काय केली बरं पुढे पहावं तर बरोब्बर सगळं वृत्तात होतं\nहे पाहिल्यानंतर मात्र माझ्या ध्यानात आलं की कान्होपात्रा काही वृत्तात चूक करेल अशी शक्यता नाही गाण्यासाठी शब्द बदलल्याची शक्यता जास्त होती इथे. पूर्वी छबिलदास शाळेच्या बाहेर अभंगांची पुस्तकं विकणारे विक्रेते बसायचे. ह्या पुस्तकांतूनही असेच शब्द लिहिले होते जसे ते गाण्यात होते. यावरून इतकंच सिद्ध होतं की आपल्या समाजमनावर गायल्या गेलेल्या शब्दाचा आणि विशेषतः मंगेशकरांनी गायलेल्या शब्दाचा किती पगडा आहे गाण्यासाठी शब्द बदलल्याची शक्यता जास्त होती इथे. पूर्वी छबिलदास शाळेच्या बाहेर अभंगांची पुस्तकं विकणारे विक्रेते बसायचे. ह्या पुस्तकांतूनही असेच शब्द लिहिले होते जसे ते गाण्यात होते. यावरून इतकंच सिद्ध होतं की आपल्या समाजमनावर गायल्या गेलेल्या शब्दाचा आणि विशेषतः मंगेशकरांनी गायलेल्या शब्दाचा किती पगडा आहे या घटनेमुळे माझी जिज्ञासा अधिकच चाळवली गेली. मला खात्री होती की कान्होपात्रेचे शब्द वेगळे असणार.\nमी शंकर वैद्य सरांना फोन लावला आणि त्यांना माझ्या मनात उपस्थित झालेला प्रश्न सांगितला. शंकर वैद्य सरांनी नेहमीप्रमाणे माझं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले – “तुझं म्हणणं बरोबर आहे. मलाही हा अभंग आठवत नाहीए, पण ‘सकल संत गाथा’ या ग्रंथात तुला या अभंगाचे योग्य शब्द सापडतील.”\nमी त्वरित मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात जाऊन ‘सकल संत गाथा’ हा ग्रंथ तपासून पाहिला आणि मला या अभंगाचे कान्होपात्रेने लिहिलेले शब्द सापडले जो शोध लागला त्याने मी चक्रावून गेलो.\nकान्होपात्रेने लिहिलेले शब्द होते –\nमी एक शोधायला गेलो आणि दुसरंच धन हाताला लागलं होतं पाणी सापडेल म्हणून जमीन खणायची आणि तिथे तेल लागतं असा आनंद मला झाला. वृत्त तर बरोबर होतंच पण चौथ्या चरणाचे शब्दही वेगळे होते पाणी सापडेल म्हणून जमीन खणायची आणि तिथे तेल लागतं असा आनंद मला झाला. वृत्त तर बरोबर होतंच पण चौथ्या चरणाचे शब्दही वेगळे होते ते शब्द ‘जाऊ पाहे’ असे नसून ’फुटो पाहे’ असे होते. एका क्रियापदाच्या बदलाने या अभंगाचं पूर्ण डायमेन्शन, त्यातली इन्टेन्सिटीच बदलून गेली होती. ‘जाऊ पाहे’ या शब्दांमध्ये एक निष्क्रिय भाव आहे पण ‘फुटो पाहे’ हे शब्द येतात आणि त्या पहिल्या बंधाची उत्कटता शंभर पटीने वाढते. ‘फुटो पाहे’मध्ये एक प्रतिकार अपेक्षित आहे. निर्विकारपणे प्राण सोडणारा आणि आयुष्यासाठी प्राणांतिक लढा देणारा यांच्यामध्ये जो फरक आहे तो या दोन वाक्प्रचारांत आहे. आणि ‘प्राण हा सर्वथा फुटो पाहे’ असं म्हटलं की ‘हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले’ या ओळीला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो.\nआता ‘आनंदघन’च्या चालीत हे शब्द गाऊन पहा आणि मग शब्द का बदलले असतील याचा अंदाज येतो. या गाण्यात केवळ दुःख नाहीए, तर आकांत आहे, आक्रोश आहे. कान्होपात्रेचे खरे शब्द सापडले याचा आनंद मला झालाच पण एक कमालीची अस्वस्थताही आली. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातून मी चालत घरी आलो ते कान्होपात्रेचे शब्द गातगातच रस्त्यात आपल्या मोठ्याने गाताना लोक विचित्र नजरेने आपल्याकडे पाहात असतील याचं भानही मला नव्हतं रस्त्यात आपल्या मोठ्याने गाताना लोक विचित्र नजरेने आपल्याकडे पाहात असतील याचं भानही मला नव्हतं घरी पोहोचेपर्यंत या अभंगाला चाल लागली होती.\nही चाल करताना माझ्या मनात आनंदघनच्या चालीबद्दल कायम आदरच होता. या बुजुर्गांच्या खांद्यावर बसूनच मी हे जग पाहतोय याची मला जाणीव आहे. पण शब्द वेगळे असले की संगीत कुठे त्यांना वेगळ्या दिशेला घेऊन जाईल ते मला पहायचं होतं.\nपुढे गजेन्द्र अहिरेच्या ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ या चित्रपटात आपल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराने व्याकुळ झालेली आई असं पात्र होतं आणि मला या अभंगाची आठवण झाली. मी गजेन्द्रला म्हटलं इथे मुद्दाम गाणं लिहिण्याऐवजी हा अभंग करूया. संजीव चिम्मलगी या प्रतिभावंत गायकाकडून ते गाणं गाऊन घेतलं.\n‘छंद ओठातले’ या मालिकेत मी या गाण्याची चाल आपल्याला ऐकवत आहे.\nछंद ओठांतले – चिरंतनाची क्षणभंगुरता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathigappa.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A5%A7/", "date_download": "2021-09-16T19:38:49Z", "digest": "sha1:HHJSRT4HXFKPFNTZPF6CA5MCYM4YH2DZ", "length": 13964, "nlines": 76, "source_domain": "marathigappa.com", "title": "सातवी पा’स असलेला हा तरुण १२ वर्षांपासून मुलींना मो’फत केक वा’टतोय, ह्यामागचे का’रण पाहून तुम्हांलाही अ’भिमान वाटेल – Marathi Gappa", "raw_content": "\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\nकेसं कापत असताना ह्या मुलाची रिऍक्शन पाहून तुमचा सुद्धा दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ\nस्वतःच्या हळदीत नवरी मुलीने ग्रुपमध्ये केला धमाल डान्स, बघा हा व्हिडीओ\nह्या मुलाने घोळक्यामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nनवरीने स्वतःच्याच लग्नात मंडपामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील कौतुक कराल\nहे स्पायडर मॅनच�� पोरगं लईच करामती दिसतंय, व्हिडिओमध्ये मुलाने काय उद्योग केलाय हे पाहून हसू आवरणार नाही\nHome / माहिती / सातवी पा’स असलेला हा तरुण १२ वर्षांपासून मुलींना मो’फत केक वा’टतोय, ह्यामागचे का’रण पाहून तुम्हांलाही अ’भिमान वाटेल\nसातवी पा’स असलेला हा तरुण १२ वर्षांपासून मुलींना मो’फत केक वा’टतोय, ह्यामागचे का’रण पाहून तुम्हांलाही अ’भिमान वाटेल\nआपल्या देशात ‘मुलगी वाचवा’ मोहीम खूप जोरात चालू आहे आणि लोकांना मुलींच्या प्रति जागरूक केले जात आहे. मुली वाचवा मोहिमेला सुरत येथील संजय चोडवडिया ह्यांनी एका वेगळ्या प्रकारे पुढे नेले आहे. संजय प्रत्येक वर्षी मुलींना मो’फत केक वाटतो. होय, मोफत केक देत संजय चोडवडिया मुलींच्या जन्मासाठी प्रोत्सहन देत आहे. संजय चोडवडिया ह्याच्या म्हणण्यानुसार तो प्रत्येकवर्षी ७ हजार पेक्षा सुद्धा जास्त मुलींना केक वाटतो. ज्याची किं’मत ७ लाखांच्या जवळपास आहे.\nखरंतर, संजय चोडवडिया ह्याचे एक केकचे दुकान आहे. ज्यात तो वेगवेगळ्या प्रकारच्या केकची वि’क्री करतो. संजयने आपल्या दुकानात एक विशेष योजना ठेवली आहे. ह्या योजनेअंतर्गत तो अश्या लोकांना मो’फत केक देतो ज्यांना मुली आहेत. संजय ने सांगितले कि, जर त्याच्या दुकानात कोणी आपल्या मुलीच्या जन्मदिवशी केक घेण्यासाठी येतो तेव्हा तो त्यांना मो’फत केक देतो. संजयने दिलेल्या माहितीनुसार तो ५ वर्षांच्या मुलींना मो’फत केक देत आहे आणि आतापर्यत ७ लाख रुपयांपर्यंत ७ हजारांपेक्षा जास्त केक वाटले आहेत. त्याची हि मोहीम गेल्या १२ वर्षांपासून सुरु आहे.\nसंजय रोजगाराच्या शोधात सुरत मध्ये आला होत आणि सुरत आल्यानंतर त्याने ८ वर्षे हिऱ्यांच्या फॅक्टरीमध्ये हिऱ्यांना पॉलिश करण्याचे काम केले. ह्यानंतर त्याने एम्ब्रॉयडरीच्या कारखान्यात काम केले. काही वर्षापर्यंत येथे काम केल्यानंतर त्याने आपली स्वतःची बेकरी सुरु केली. जी गेल्या १२ वर्षांपासून चालू आहे. हि बेकरी डभोली परिसरात ‘घनश्याम बेकरी अँड केक’ ह्या नावाने प्रसिद्ध आहे. आता ह्याच नावाने १४ शाखा सुद्धा आहेत.\nहे होते कारण :\nसंजयने सांगितले कि जवळपास १२ वर्षे जुनी गोष्ट आहे. कटारगाम परिसरात कथावाचक मोरारी बापू ह्यांचे प्रवचन होत होते. तेव्हा मी हे प्रवचन ऐकण्यास गेलो. प्रवचनादरम्यान बापूंनीं ‘मुलगी वाचवा’ मोहिमेबद्दल भाष्य केले. बापूंचे हेच प्रवचन ऐकल्यानंतर मी सुद्धा ह्या मोहिमेस हातभार लावण्याचा निर्णय घेतला. आणि आपला एक वेगळा मार्ग अवलंबला.\nसंजयने दिलेल्या माहितीनुसार त्याने गरीब वस्तीतील मुलींना त्यांच्या जन्मदिवशी मो’फत केक देण्यास सुरुवात केली. ह्यासाठी सरकारी रुग्णालयातून मुलींच्या जन्माबद्दल माहिती घेतली आणि त्यांच्या घरापर्यंत केक पोहोचवले. तेव्हा पासून हि योजना चालूच आहे. संजय म्हणतो कि, मुली पुढे गेल्या तरच देश पुढे जाईल. ह्यासाठी सर्व लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.\nसंजय म्हणतो कि, अनेक लोकं त्याला हा प्रश्न विचारतात कि, शेवटी केक वाटल्याने काय होणार ह्यावर संजय त्यांना उत्तर देतो कि, जन्मदिवसाच्या क्षणी त्या गोडी मुलीच्या चेहऱ्यावर हास्य येते, हीच गोष्ट माझ्यासाठी खूप आहे.\nआपल्या ह्या अनोख्या योजनेअंतर्गत संजयने पहिल्या वर्षी १ हजार किलो केक वाटले होते. तर आज त्याच्या १४ शाखा आहेत. जे मिळून प्रत्येक वर्षी ७ हजार किलो केक मुलींच्या घरी पोहोचवत आहेत. संजयच्या कोणत्याही शाखेत संपर्क करून त्या मुलीचे कुटुंब मो’फत केक घेऊन जाऊ शकतात. ह्याशिवाय संजयच्या बेकरीतर्फे मुलींना १०० रु’पये किंमतीचे २५० ग्रॅम केक मो’फत दिले जाते. संजयच्या ह्या योजनेला लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव देण्यासाठी तयारी सुद्धा चालू आहे.\nPrevious मित्राने बॉटलच्याखाली कॉईन टाकले आणि जादू दाखवतो म्हणाला, पण पुढे काय केले ते पाहून हसू आवरणार नाही\nNext ह्या माणसाचा अजबगजब नृत्याविष्कार असलेला डान्स पाहून तुम्हीसुद्धा हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nशाळेतल्या मुलांनी बनवलेली हि ‘क्रांतिकारकांची एबीसीडी’ पाहुन तुम्हांलाही अभिमान वाटेल, बघा व्हिडिओ\nएटीएममधून पै’से काढताना हि महत्वाची गोष्ट तपासायला विसरू नका, बघा हा व्हडिओ\nमहिला डीएसपीला सॅल्यूट करणाऱ्या ह्या सबइन्स्पेक्टरचा फोटो होत आहे वायरल, कारण पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/covid-19-vaccine-for-children-likely-by-october-first-week/", "date_download": "2021-09-16T17:57:08Z", "digest": "sha1:VGILGBMPYIHL45EDMBQ4WHJFFCWYSXQU", "length": 6056, "nlines": 72, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates पालकांसाठी दिलासादायक बातमी! १२ ते १८ वयोगटातील मुलांचेही लसीकरण होणार", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n १२ ते १८ वयोगटातील मुलांचेही लसीकरण होणार\n १२ ते १८ वयोगटातील मुलांचेही लसीकरण होणार\nभारतातील लसीकरण मोहिमेला आता आणखी वेग येणार असून देशातील १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचं लवकरच लसीकरण केलं जाणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना लस मिळणार आहे. ही लस आधी गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांना दिली जाईल.\nडीसीजीआयकडून यासाठीची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून झायडस कॅडिला ही लस मुलांना देण्यात येणार आहे. गंभीर आजार असलेल्या मुलांची यादी तयार केली जाणार असून या मुलांना लसीकरणामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच तीन डोस असलेली ‘झायकोव्ह-डी’ लस मुलांना देणार असल्याची माहिती एनटीएजीआयचे प्रमुख एन. के. अरोरा यांनी दिली आहे.\nPrevious ‘भारताकडे वाकड्या नजरेने पाहाल, तर सडेतोड उत्तर देऊ’\nNext स्फोटांची जबाबदारी आयसिस-खोरासन गटाने स्वीकारली\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्���ीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\nपुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/monsoon-rainfall-in-all-over-state/", "date_download": "2021-09-16T18:34:42Z", "digest": "sha1:UK57O5RMXDRKHSNEDOX6QFZDWRVD5YOF", "length": 10206, "nlines": 95, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राज्यातील अनेक भागात बरसल्या पावसाच्या सरी", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nराज्यातील अनेक भागात बरसल्या पावसाच्या सरी\nराज्यात मॉन्सून सक्रिय झाला असून अनेक भागात वरुणराजाने हजेरी लावली. सुरुवातीच्या पावसातच नदी नाल्यांमध्ये पाणी भरून वाहू लागले आहेत. दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, घाटमाथा, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. काल सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसामुळे नद्या, नाले, ओढ्यांना पूर आले आहेत. पाऊस चांगला झाल्याने आता पेरण्याच्या कामांना वेग आला आहे.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.\nमंगळवारी पावसाचा जोर कायम असून पावसाने झोडपून काढले. नदी नाले दुथडी वाहू लागले. मराठवाड्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद, जालना, जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, तर उस्मानाबाद जिल्ह्यातही कमी - अधिक प्रमाणात पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील पाथरी मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. मुसळधार पाऊस झाल्याने शेतांमध्ये पाणी तुंबले. यादरम्यान शेतकऱ्यांचे थोडे नुकसान झाले आहे. नुकतेच पेरणी केलेले बियाणे वाहून गेले. नगर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. वरुण राजाने वेळेत हजेरी लावल्याने खरीप पेरण्यांना वेग आला आहे. लवकर पाऊस झाल्याने कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता केली जात आहे. अकोले तालुक्यातही दमदार पाऊस झाला. पुणे कोल्हा���ूर, सातारा जिल्ह्यांतही पावसाने जोर धरला आहे. कोल्हापुरातील गगणबावडा येथे १०९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून भंडाऱ्यातील पवनी येथे १३० मिलीमीटर पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2019/07/31/", "date_download": "2021-09-16T18:10:53Z", "digest": "sha1:GMZ63NDAWXST4WQV55MFZ3VFV7QJRXTB", "length": 19532, "nlines": 363, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "31 | जुलै | 2019 | वसुधालय", "raw_content": "\nतलाक चा प्रश्र्न सुटला \nतलाक चा प्रश्र्न सुटला \n आणि पोर त्रास देतात \nतो प्रश्र्न कसा सोडविणार \nतारिख ३१ जुलै २०१९.\n रुपये मिळाली . काल आणली.\nआज सकाळी धुवून निवडून विळी ने बसून चिरली.\nपातेल्यात घातली. हरबरा डाळ पिठ एक वाटी घेतले.\nहिरवी मिरची दगडी खल बत्ता त कुटली. मिठ घातले.\nअंदाज कच्च तेल घातले. गार पाणी घातले.\nएक सारखे केले.चमचा ने.कुकर चा डबा ला तेल लावले .\nकुकर मध्ये पाणी घालून ग्यास पेटता ठेवला .\nकोथिंबीर ढोकळा पिठ मध्ये अर्धा चमचा युनो घातला .\nकुकर च्या एका भांड्यात पाणी ठेवले.दुसरा भांड मध्ये\nतेल लावलेले कुकर भांड मध्ये ढोकळा पिठ घातले .\nझाकण लावून वाफ आणली.एल शिट्टी पण दिली .\nमधल अच्च राहत नाही . छान हलका फुगलेला\nकोथिंबीर चा हरबरा डाळ चा ढोकळा केला .\nतेल मोहरी ची फोडणी दिली .\nमस्त झकास मी च ढोकळा चा फोटो घेतला.\nप्रणव व मी मस्त कोथिंबीर ढोकळा खाल्ला \nहलक सर खाण केल . बाकि \nदिवा दिवा दिपत्कार || वसुधा चिवटे ||\nदिवा दिवा दिपत्कार | कानिकुण्डल मोतीहार ||\nदिवा लावला देवा पाशी | माझा नमस्कार सर्व देवापाशी ||\nविठ्ठल | विठ्ठल || विठ्ठल |||\nआषाढ दिवा ची अमावास्या \nतारिख ३१ जुलाई २०१९.\nश्रावण महिना खूप रोज पूजा असते.\nतर त्यासाठी दिवा लावतात.\nघरातील समई , निरांजन स्वच्छ करून ठेवतात .\nस्वच्छ केलेल्या समई ची पूजा करतात .\nसाधा दिवा तुळशी चा लावतात आज .\nश्रावण पासून नविन स्वच्छ केलेले.\nदिवा लावण्यास सुरुवात करतात .\nपूर्वी काचेचे कंदील, चिमण्या असतं. घासलेट,\nरॉकेल घालून कंदील ची वात पातळ आणि\nचिमणी ची वात गोल लावून लहान मोठ्ठी ठेवून दिवा लावत .\nमी सातवी असतांना औरंगाबाद खाराकूआ येथे\nराख घेऊन कंदील चिमणी ची काच पुसली आहे\nमऊ जून साडी ची वस्त्र फडक याने परत स्वच्छ केले आहे .\nघासलेट घालून वात लहान मोठ्ठी करून ठेवत असे .\nआज पण अशा काम याची छान आठवण आहे.\nआत्ता सध्या देखणा छोटा शोभेचा हिरवा कंदील आहे\nछान वाटतं हिरवा कंदील .किरण शहा यांनी दिला आहे .\nशहा ची आठवण पण छान आहे .\nदिवा ने दिवा लावा . उजेड बघून उच्छाह ने काम करा .\nज्ञानभारती मराठी पॉडकास्ट - ब्लॉगवाल्या आजीबाई\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवर���त्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« जून ऑगस्ट »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/ask-the-urban-development-minister-to-renew-the-30-year-term", "date_download": "2021-09-16T19:09:51Z", "digest": "sha1:QJM2YRHV42ENEZOL2TGSZ3W5MC6HKVVJ", "length": 6253, "nlines": 31, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Ask the Urban Development Minister to renew the 30-year term", "raw_content": "\nतीस वर्ष गाळे नूतनीकरणासाठी नगरविकास मंत्र्यांना साकडे\nगाळेधारकांनी नामदार एकनाथ शिंदे, नाना पटोले यांची मुंबईत घेतली भेट\nमनपा Municipal Corporation मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील Expired merchant packages गाळ्यांचा तिढा कायम आहे. हा तिढा सोडवावा. या मागणीसाठी मनपा गाळेधारक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे Urban Development Minister Eknath Shinde आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Congress state president Nana Patole यांची मुंबईत भेट घेतली. थकबाकीवरील शास्ती, गाळ्यांचा जाहीर लिलाव रद्द करावा. आणि तीस वर्षांसाठी गाळे नूतनीकरण करुन द्यावे अशी मागणी गाळेधारकांनी यावेळी केली. दरम्यान, याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. असे आश्‍वासन नामदार शिंदे यांनी दिल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे Dr. Shantaram Sonawane यांनी दिली.\nमुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचा प्रश्‍न मार्गी लावावा. या संदर्भात गाळेधारक संघटनेतर्फे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे मागील महिन्यात जिल्हा दौर्‍यावर आले असता, निवेदन देण्यात आले होते. याप्रसंगी नामदार शिंदे यांनी मुं���ईला येण्यासंदर्भात संघटनेला निमंत्रण दिले होते. त्यानुसार गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांतराम सोनवणे, माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, राजस कोतवाल, तेजस देपूरा, सुरेश पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासोबतच पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीदेखील भेट घेवून निवेदन दिले.\nरेडीरेकनरचा दर कमी करावा\nगाळे भाडे दर आकारणी करतांना मनपा प्रशासनाने आठ टक्के रेडीरेकनरची आकारणी करुन गाळेधारकांना बील दिले आहे. ही आकारणी अवाजवी असल्याचे गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी नगरविकास मंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच अव्यावसायिक १६ मार्केटसाठी २ टक्के रेडीरेकनर तर व्यावसायिक मार्केटसाठी ४ टक्के रेडीरेकनर दरानुसार आकारणी करावी. अशी मागणी करण्यात आली.\nगाळेधारक संघटनेतर्फे मनपाने १२ मे २०२१ रोजी केलेल्या ठरावाच्या विरुध्द नगरविकास मंत्र्यांकडे अपील दाखल केले आहे. तसेच तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा केली. दरम्यान, गाळेधारकांचे हित आणि महापालिकेचेही नुकसान होणार नाही. अशा प्रकारे, धोरणात्मक निर्णय लवकरच घेण्यात येईल. असे आश्‍वासन ना. शिंदे यांनी गाळेधारक संघटनेला दिले आहे. तसेच मनपा आयुक्त सतीष कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीवरुन ना.शिंदे यांनी चर्चा केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/pravin-tarde-emotional-post-after-his-close-friend-amol-dhawde-died-due-to-covid-19", "date_download": "2021-09-16T18:27:20Z", "digest": "sha1:JS7XNFGRVQVLQTRWG3TJYPQF75JUZGAM", "length": 23671, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'कोरोनाने माझा धडधाकट मित्र खाल्ला'; प्रवीण तरडे भावूक", "raw_content": "\n'कोरोनाने माझा धडधाकट मित्र खाल्ला'; प्रवीण तरडे भावूक\nदेशभरात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनीसुद्धा त्यांचा जिवाभावाचा मित्र कोरोनामुळे गमावला आहे. अभिनेता अमोल धावडेच्या निधनानंतर प्रवीण तरडेंनी फेसबुकवर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. 'निर्व्यसनी, रोज व्यायाम करणारा, धडधाकट जिवाभावाचा मित्र अवघ्या १५ दिवसांत कोरोनाने खाल्ला', असं लिहित तरडेंनी त्याच्या काही आठ��णी सांगितल्या आहेत.\nमाझा मित्र अमोल धावडे गेला. कोरोनाने आज एक निर्व्यसनी, रोज व्यायाम करणारा, धडधाकट जिवाभावाचा मित्र अवघ्या १५ दिवसात खाल्ला. किती आठवणी १९९६ साली मी लिहिलेल्या 'आणखी एक पुणेकर' या एकांकिकेत पहिला डायलॅाग याने म्हटला होता म्हणून माझ्या प्रत्येक सिनेमात एक तरी सीन अमोलसाठी लिहायचो. देऊळबंद, मुळशी पॅटर्न आणि आता सरसेनापती हंबीरराव प्रत्येक सिनेमात अमोल आहेच. ११ मे ला अमोलचा वाढदिवस म्हणून तिन्ही सिनेमांचं डबिंग आतापर्यंत त्याच्या वाढदिवसाला त्याच्या डायलॅागने सुरू करायचो. हा माझा एक श्रध्देचा भाग होता. खूप मोठा बांधकाम व्यावसायिक पण एका शब्दावर देईल तो सीन करायला यायचा. १९९९ साली आपण पुरुषोत्तम जिंकला, तेव्हा तू कडकडून मारलेली मिठी कशी विसरू रे मित्रा. एकत्र नॅशनल खेळलो, एकांकिका केल्या, सिनेमे केले आणि आज एकटाच कुठेतरी निघून गेलास. तुझा शेवटचा मेसेज होता, \"बाय बाय प्रविण, बहुदा सरसेनापती हंबीरराव सिनेमा पाहायचा राहणार राव\". राहिलाच शेवटी. डोळ्यातील पाणी थांबत नाहीये रे आमल्या. जिथे कुठे असशील सुखी राहा, नाही तरी मी आणि पिट्या तुला 'सुखी जीव' असंच म्हणायचो की. सुखी राहा, कुटुंबाची काळजी करू नको आम्ही आहोत मित्रा १९९६ साली मी लिहिलेल्या 'आणखी एक पुणेकर' या एकांकिकेत पहिला डायलॅाग याने म्हटला होता म्हणून माझ्या प्रत्येक सिनेमात एक तरी सीन अमोलसाठी लिहायचो. देऊळबंद, मुळशी पॅटर्न आणि आता सरसेनापती हंबीरराव प्रत्येक सिनेमात अमोल आहेच. ११ मे ला अमोलचा वाढदिवस म्हणून तिन्ही सिनेमांचं डबिंग आतापर्यंत त्याच्या वाढदिवसाला त्याच्या डायलॅागने सुरू करायचो. हा माझा एक श्रध्देचा भाग होता. खूप मोठा बांधकाम व्यावसायिक पण एका शब्दावर देईल तो सीन करायला यायचा. १९९९ साली आपण पुरुषोत्तम जिंकला, तेव्हा तू कडकडून मारलेली मिठी कशी विसरू रे मित्रा. एकत्र नॅशनल खेळलो, एकांकिका केल्या, सिनेमे केले आणि आज एकटाच कुठेतरी निघून गेलास. तुझा शेवटचा मेसेज होता, \"बाय बाय प्रविण, बहुदा सरसेनापती हंबीरराव सिनेमा पाहायचा राहणार राव\". राहिलाच शेवटी. डोळ्यातील पाणी थांबत नाहीये रे आमल्या. जिथे कुठे असशील सुखी राहा, नाही तरी मी आणि पिट्या तुला 'सुखी जीव' असंच म्हणायचो की. सुखी राहा, कुटुंबाची काळजी करू नको आम्ही आहोत मित्रा', अशा शब्दांत प्���वीण तरडेंनी भावना व्यक्त केल्या.\nहेही वाचा : 'श्रीयुत गंगाधर टिपरे'मधला 'शिऱ्या' बनलाय कोविड वॉरिअर\nराज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ६६,१९१ रुग्णांची नोंद झाली असून ८३२ जणांचा मृत्यू झाला. दैनंदिन मृतांचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्��ासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahanaukri.com/category/apprenticeship/", "date_download": "2021-09-16T18:58:10Z", "digest": "sha1:R7FN7V2W54FWZUBM6V2Y4CQCJSQV6TKW", "length": 2859, "nlines": 91, "source_domain": "mahanaukri.com", "title": "Apprenticeship | Maha Naukri 2020", "raw_content": "\nसोलापूर/ उस्मानाबाद येथे प्रशिक्षणार्थी नर्स पदाच्या...\nदक्षिण मध्य रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१०...\nरेल व्हील फॅक्टरी मध्ये अप्रेंटिस पदांच्या १९२ जागा\nबीव्हीजी (BVG) हेल्थ फूड प्रा. लि. मध्ये मॅनेजर...\nनाशिक जिल्ह्यातील आदिवासी निवासी शाळांसाठी भरती...\nके. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक येथे लिपिक व...\nसैनिक कल्याण विभाग, नाशिक महाराष्ट्र राज्य...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या १३८८ जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र भरती २०१७ – ४५० पी/टी सब...\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ऑफिसर पदाच्या १६६...\nनवाल डॉकयार्ड मुंबई येथे फायरमन पदाच्या ३३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/central-government-team-receives-information-on-flood-damage-in-maharashtra/", "date_download": "2021-09-16T18:13:15Z", "digest": "sha1:R4CZ3XXMU73JH4EVZIQ3IGUVEE2O6DFQ", "length": 15230, "nlines": 99, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने घेतली माहिती", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nपुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने घेतली माहिती\nपुणे: जुलै अखेर आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीसह पुरामुळे झालेल्या जीवित व आर्थिक नुकसानीची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी सादरीकरण करून नुकसानीची माहिती दिली.\nराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या धोरण व नियोजनचे सहसचिव डॉ. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथक पाहणी दौऱ्यावर आले आहे. काल संध्याकाळी त्यांचे पुण्यात आगमन झाले. आज सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची त्यांनी आढावा बैठक घेतली. या पथकात चित्तरंजन दास, आर.पी. सिंग, व्ही.पी. राजवेदी, मिलींद पनपाटील, संजय जैस्��ाल, ओमकिशोर या केंद्रीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ते पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांची दोन दिवस पाहणी करून दि. 31 ऑगस्ट रोजी पथक कोकण विभागात जाणार आहे.\nसमितीसमोर झालेल्या नुकसानीची माहिती सादर करताना सचिव किशोरराजे निंबाळकर म्हणाले, या आपत्तीत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन बचाव व मदत कार्य युध्दपातळीवर केले. यावर्षी मान्सूनचे राज्यात उशीरा आगमन झाले. त्यानंतर दि. 3 ते 10 ऑगस्ट या कालावधीत कोकण आणि पुणे विभागात अतिवृष्टी झाली. या दोन्ही विभागातील भीमा आणि कृष्णा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.\nपुरामुळे बाधित झालेल्या राज्यातील 7 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या बाधित लोकांची 1 हजारहून अधिक शिबिरात व्यवस्था करण्यात आली. या बाधित लोकांना शासनाच्या वतीने 10 किलो तांदूळ आणि गहू तसेच रॉकेलचे वाटप करण्यात आले. तसेच बाधित झालेल्या ग्रामीण कुटुंबाला प्रत्येकी 10 हजार तर शहरी भागातील कुटुंबांना 15 हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. या अतिवृष्टीमुळे जीवितहानी बरोबरच वित्त हानीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. शेतीचेदेखील नुकसान झाले आहे. या आपत्तीमध्ये बाधित अत्यावश्यक सेवा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले.\nपुणे विभागातील नुकसानीची माहिती देताना डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले,विभागातील 58 तालुक्यांपैकी 38 तालुक्यांना पुराचा आणि अतिवृष्टीचा फटका बसला. यामध्ये 727 गावे बाधित झाली असून 1 लाख 80 हजार 448 कुटुंबातील7 लाख 59 हजार 595 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या आपत्तीत विभागातील 60 लोकांचा मृत्यू झाला त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 10, सातारा जिल्ह्यातील 6, सांगली जिल्ह्यातील 28, सोलापूर जिल्ह्यातील 3 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 13 जणांचा समावेश आहे. या आपत्तीत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान झाले.\nअतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचे पाणी नद्यांच्या धोकापातळीपेक्षा 7 ते 8 फुटांनी अधिक होते. कोल्हापूर जिल्ह्याचा रस्ते संपर्क पूर्णत: तुटला होता. सांगली व कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागालाही याचा मोठा फटका बसला. या दोन्ही जिल्ह्यात बागायती क्षेत्र अधिक असून या पुरामुळे या पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. तसेच इचलकरं���ी या शहरात असणाऱ्या हॅण्डलूम आणि पॉवरलूम या उद्योगाला याचा फटका बसला असून या ठिकाणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर घरांची पडझड झाली. शेतीसह शेतकऱ्यांच्या पशूधनाचेही मोठे नुकसान झाले आहे.\nकोकण विभागातील नुकसानीची माहिती देताना विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड म्हणाले, 27 जुलै रोजी महालक्ष्मी एक्सप्रेस या रेल्वेला पुराचा फटका बसल्याने ही रेल्वे पुराच्या पाण्यात आडकली होती. त्या दरम्यान कोकण विभागात अतिवृष्टी झाली. महाड, चिपळूण या शहरात पाणी घुसले होते. या अतिवृष्टीमुळे शेती, रस्ते, पूल आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा फटका बसला. या काळात प्रशासनाने बचाव व मदत कार्यावर भर दिला. त्यांनी यावेळी झालेल्या आर्थिक नुकसानीची माहिती दिली. या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nflood पूर डॉ. थिरुपुगाज dr. thirupugaj सांगली कोल्हापूर कोकण सातारा Satara konkan kolhapur sangli\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्ह��स पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/memes-goes-viral-on-rishabh-pant-as-he-gets-out-cheaply/", "date_download": "2021-09-16T18:13:24Z", "digest": "sha1:BWT42EGITFVAYWCG2WOKQHAL3QERSDBF", "length": 10386, "nlines": 106, "source_domain": "mahasports.in", "title": "निष्काळजी फटका मारून बाद झालेल्या रिषभ पंतवर भडकले नेटकरी, 'असा' घेतला समाचार", "raw_content": "\nनिष्काळजी फटका मारून बाद झालेल्या रिषभ पंतवर भडकले नेटकरी, ‘असा’ घेतला समाचार\nin क्रिकेट, टॉप बातम्या\nजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सध्या इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर सुरू आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ या सामन्यात आमनेसामने आहेत. या सामनाच्या पहिला डाव भारतीय संघासाठी निराशाजनक ठरला. कागदावर बलाढ्य वाटणारी फलंदाजी या डावात अवघ्या २१७ धावा करू शकली.\nभारताचे सगळेच फलंदाज या डावात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. यात युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा देखील समावेश होता. रिषभ पंत या डावात अवघ्या ४ धावा काढून बाद झाला. मात्र तो ज्या पद्धतीने बाद झाला, त्यावरून आता सोशल मिडीयावर त्याला ट्रोल केले जात आहे.\nपंतवर व्हायरल झाले मिम्स\nया सामन्याच्या दुसर्‍या दिवशी भारतीय संघ फलंदाजीला उतरला तेव्हा ३ बाद १४६ अशा सुस्थितीत होता. कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे त्यावेळी खेळपट्टीवर होते. मात्र सत्र सुरू झाल्यावर काही वेळातच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जेमिसनने कोहलीला पायचीत केले. कोहली बाद झाल्यावर पंत मैदानावर आला. त्यावेळी त्याच्याकडून जबाबदार फलंदाजीची अपेक्षा होती.\nमात्र पंत ही अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. अडखळत केलेल्या सुरुवातीनंतर ४ धावांवर असतांना तो जेमिसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. पंतने निष्काळजीपणा करत ऑफ स्टंपच्या बराच दूर असलेल्या चेंडूवर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. मात्र याचे परिणाम त्याला भोगावे लागले आणि तो स्वस्तात तंबूत परतला. मात्र त्याच्या या निष्काळजीपणावर नेटकऱ्यांनी चांगलीच टीका केली. पाहा त्याच्या फलंदाजीवर व्हायरल झालेले मिम्स –\nभारताची पहिल्या डावात घसरगुंडी\nदरम्यान, न्यूझीलंड गोलंदाजांच्या स्विंग समोर भारती��� फलंदाजांची पहिल्या डावात घसरगुंडी उडाली. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी भारतीय संघाने ३ बाद १४६ अशा चांगल्या स्थितीत सुरवात केली होती. मात्र त्यानंतर केवळ ७१ धावांत त्यांनी ७ विकेट्स गमावल्याने त्यांचा डाव २१७ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावा केल्या. तर न्यूझीलंडकडून कायले जेमिसन ३१ धावांत ५ विकेट्स घेत सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला.\nWTC Final: भारताचा डाव उध्वस्त करणाऱ्या काईल जेमिसनच्या नावाची झाली इतिहासात नोंद\n‘हा सामना पाहण्याचा प्रयत्न की…’, रोहितच्या दुर्बिणीच्या फोटोवर पत्नी रितिकाची भन्नाट प्रतिक्रिया\nटोकियो ऑलिंपिकच्या तयारीसाठी बीसीसीआयचाही हातभार, भारतीय पथकासाठी तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे योगदान\nतब्बल ७०६ बळी घेणाऱ्या वॉर्नला मिळाला फिरकी गोलंदाजी शिकण्याचा सल्ला; सेहवागने दिले ‘असे’ उत्तर\nभारतीय क्रिकेटसाठी २० जून का आहे सर्वात खास\n‘विश्वचषक जिंकून विराटच्या टी२० कर्णधापदाचा शेवट गोड व्हावा’, सोशल मीडियावर पडतोय प्रतिक्रियांचा पाऊस\nमलिंगाला मागे टाकत ‘या’ भारतीय दिग्गजाला आयपीएलमध्ये इतिहास रचण्याची संधी\n टी२० क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत विराट जगातील भल्याभल्या कर्णधारांना पडलाय भारी\nधोनी नव्हे विराटच भारताचा सर्वोत्तम टी२० कर्णधार\nएकच वादा रिषभ दादा उर्वरित आयपीएलसाठी दिल्लीच्या कर्णधारपदी पंतच राहणार, वाचा सविस्तर\n‘तर धोनी महान क्षेत्ररक्षकही झाला असता’, कैफने शेअर केलेला जुना व्हिडीओ\nभारतीय क्रिकेटसाठी २० जून का आहे सर्वात खास\nWTC Final, INDvsNZ Day 3: कॉनवेच्या अर्धशतकामुळे न्यूझीलंड भक्कम स्थितीत; दिवसाखेर न्यूझीलंडच्या २ बाद १०१ धावा\nविराट आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात अपयशी ठरतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/tokyo-paralympics-2021-virender-sehwag-vvs-laxman-and-abhinav-bindra-congratulating-shooter-avani-lekhara-on-her-winning-gold-medal/", "date_download": "2021-09-16T18:29:35Z", "digest": "sha1:DWQNGG2YYSETNOEJGL37SPB3SOMALGTP", "length": 12196, "nlines": 116, "source_domain": "mahasports.in", "title": "अवनी लेखराच्या यशाने भारावला संपूर्ण देश; क्रीडाविश्वातूनही होतोय कौतुकाचा वर्षाव", "raw_content": "\nअवनी लेखराच्या यशाने भारावला संपूर्ण देश; क्रीडाविश्वातूनही होतोय कौतुकाचा वर्षाव\nin अन्य खेळ, ऑलिम्पिक, टॉप बातम्या\nभारताच्या अवनी लेखराने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. तिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले असून पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती देशातील पहिली महिला नेमबाज आहे. तिने 249.6 विश्वविक्रमी गुण नोंदवून हे पदक जिंकले. तिच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर तिला क्रिकेट विश्वासोबतच इतर खेळांशी संबंधित दिग्गजांनीही अभिनंदन केले आहे.\nभारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने सुवर्णपदक जिंकल्यानंतर अवनीचे अभिनंदन केले. त्याने ट्वीट करून म्हटले आहे, “अवनी लेखराने पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनण्याचा ऐतिहासिक करिष्मा केला आहे, भारतीय खेळातील हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे.” याशिवाय लक्ष्मणने योगेश कठुनियाला रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदनही केले.\nभारतीय क्रिकेट संघाचे माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने अवनीचे अभिनंदन करताना ट्वीट करत म्हटले आहे, “तू इतिहास रचला आहे, पॅरालिम्पिकमध्ये नेमबाजीत सुवर्ण जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू, वाह अवनी, उत्कृष्ट कामगिरी”\nऑलिम्पिक खेळांमध्ये भारताचे पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नेमबाज अभिनव बिंद्रानेही 19 वर्षीय अवनी लेखराचे अभिनंदन करत म्हटले आहे, अवनी लेखाराची नेमबाजीत चमकदार कामगिरी भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक जिंकण्यासाठी, खूप अभिमान आहे, तुमच्या ऐतिहासिक शॉटसाठी अनेक अभिनंदन.\nअवनीच्या सुवर्ण कामगिरीवर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही ट्वीट करून लिहिले, “अभूतपूर्व, अवनीही एक ऐतिहासिक कामगिरी आहे.” ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती भारतातील पहिली महिला बनली आहे, तिने 10 मीटर एअर रायफल स्पर्धा स्टँडिंग एसएच -1 पॅरालिम्पिकमध्ये जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.\nमाजी क्रीडा मंत्री आणि सध्याचे कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्वीट केले, “भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले, पॅरानेमबाजीमध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अवनी लेखराचे मनःपूर्वक अभिनंदन, आम्हाला तुझा अभिमान आहे अवनी.\nअवनी भारताची पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिला महिला खेळाडू आहे.\nएकही दिल कितनी बार जितोगे ‘गोल्डन गर्ल’ अवनी लेखराला आनंद महिंद्रांकडून ‘खास’ भेट\nटोकियो पॅरालिम्पिक: शूटिंगमध्ये भारताला दुसरे पदक, स��ंगराज अडानाने ‘कांस्यपदका’ला घातली गवसणी\n सीपीएलच्या लाईव्ह सामन्यावेळी कोंबड्याच्या ऐटदार चालीने वेधले सर्वांचे लक्ष, व्हिडिओ व्हायरल\nएकही दिल कितनी बार जितोगे ‘गोल्डन गर्ल’ अवनी लेखराला आनंद महिंद्रांकडून ‘खास’ भेट\nउंच उडीमध्ये भारताला ‘दुहेरी’ यश मरियप्पणने पटकावले ‘रौप्य’, तर शरदच्या नावे ‘कांस्य’\n‘विश्वचषक जिंकून विराटच्या टी२० कर्णधापदाचा शेवट गोड व्हावा’, सोशल मीडियावर पडतोय प्रतिक्रियांचा पाऊस\nमलिंगाला मागे टाकत ‘या’ भारतीय दिग्गजाला आयपीएलमध्ये इतिहास रचण्याची संधी\n टी२० क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत विराट जगातील भल्याभल्या कर्णधारांना पडलाय भारी\nधोनी नव्हे विराटच भारताचा सर्वोत्तम टी२० कर्णधार\nएकच वादा रिषभ दादा उर्वरित आयपीएलसाठी दिल्लीच्या कर्णधारपदी पंतच राहणार, वाचा सविस्तर\n‘तर धोनी महान क्षेत्ररक्षकही झाला असता’, कैफने शेअर केलेला जुना व्हिडीओ\nउंच उडीमध्ये भारताला 'दुहेरी' यश मरियप्पणने पटकावले 'रौप्य', तर शरदच्या नावे 'कांस्य'\nवॉशिंग्टन सुंदरची दुखापत 'या' खेळाडूसाठी ठरू शकते वरदान; टी२० विश्वचषकासाठी होऊ शकते निवड\n'या' खेळाडूंनी बाकावर बसून घालवला इंग्लंड दौरा, आगामी सामन्यांमध्येही संधी मिळणे कठीण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2019/09/21/", "date_download": "2021-09-16T18:56:56Z", "digest": "sha1:F2EGRER7WZYV5VHT7ZVUHAEXD665ESMA", "length": 17067, "nlines": 321, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "21 | सप्टेंबर | 2019 | वसुधालय", "raw_content": "\nतारिख २१ सप्टेंबर २०१९\nब्लॉग ला Like आले आहे . कित्ती जण\nवसुधालय ब्लॉग वाचतात बघां अभिनंदन \nतारिख २१ सप्टेंबर २०१९.\nपुस्तक वाचन कमी झाले आहे असं \nखूप जण वाचक म्हणतात \nपूर्वी वाचन करण्या साठी लायब्ररी च असायच्या \nवर्गणी दिली कि दिवाळी अंक इतर पुस्तक वाचन करत \n आणि मस्त वाचन होत असे .आणि हो \nत्या काळ मध्ये एक च माध्यम लायब्ररी असे .\nसंगणक लिखाण आणि तेथे च पुस्तक \nत्या साठी संगणक वाचन जास्त लोक करतात \nआणि हो संगणक बिल पण कमी आहे सध्या \nएक इंटरनेट लावले कि घर भर चालत आहे .\nवाचन आणि लिखाण साठी \nअसं लिखाण जगभर पसरत आहे साठी संगणक\nलोक वाचन संस्कृती करत आहेत .\nशाळा तिल मुल पण फोन \nसंगणक चा वाचन साठी उपयोग करतात\nछापील पुस्तक वाचन कमी झाले आहेत .\nविक्री वाले पुस्तक ठेवून घेत नाहीत \nपैसे मिळत नाही त साठी \nबघूं छापील ��ुस्तक वाचन याची\nवाचक यांना आवड झाली तर छान \nतारिख २० सप्टेंबर वसुधालय ब्लॉग\n७०० वाचक यांनी वाचला एक दिवस मध्ये \nअसं छापील पुस्तक वाचन होण शक्य कमी चं \nसंगणक मराठी लिहिणाऱ्या ब्लॉग वाल्या आजीबाई \nज्ञानभारती मराठी पॉडकास्ट - ब्लॉगवाल्या आजीबाई\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« ऑगस्ट ऑक्टोबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/free-meals-at-your-own-cost-to-the-needy-from-the-young-engineer", "date_download": "2021-09-16T19:04:24Z", "digest": "sha1:NHC4VY6G5Y6E7N2V3ZVGC4B6PBL2JTTQ", "length": 25033, "nlines": 228, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अभियंता तरुणीकडून गरजूंना स्वखर्चाने मोफत जेवण", "raw_content": "\nअभियंता तरुणीकडून गरजूंना स्वखर्चाने मोफत जेवण\nपुणे - एक नव्हे दोन नव्हे तर तिने गेल्या तीन आठवड्यात जेवणाचे तब्बल पाच हजार डबे मोफत पुरविले आहेत. अर्थात तिच्यासाठी हा आकड्यांचा खेळ नसून गरजूं���र्यंत योग्यवेळी सकस आहार पोचणे हा उद्देश आहे. या अवलिया तरुणीचे नाव आहे आकांक्षा सादेकर.\nआकांक्षा मूळची पुण्याची असली तरी तिचे शिक्षण स्कॉटलंडमध्ये झाले. स्कॉटलंडमध्ये बावीस वर्षे वास्तव्य केल्यानंतर पेट्रोलियम इंजिनिअर असलेली आकांक्षा नुकतीच पुण्यात आली. या ठिकाणी फ्रंटवर्करमध्ये काम करणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी आणि पोलिस यांचे हेव्ही ड्युटीमुळे भोजनाचे हाल होत असल्याचे लक्षात आले. त्यातून तिने सकस आहार पुरविण्याचा निर्धार केला. सध्या दिवसाला ती हजार डबे पुरविते. आकांक्षा स्वतः स्कूटरवर डबे घेऊन प्रत्यक्ष पोच करते.\n‘माझा भाऊ नुकताच डॉक्टर झाला आहे, त्याचे ड्यूटी अवर्स आणि खाण्यापिण्याचे हाल मी जवळून पाहिले, त्यावेळीच ठरविले यांच्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे,’ आकांक्षाने या कार्यामागची प्रेरणा सांगितली. ती म्हणाली, ‘‘आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरेसा आराम मिळत नाही, निदान त्यांना चांगल्या पद्धतीचे जेवण तरी मिळाले पाहिजे. यासाठी मी काही नावे निश्चित केली आणि ६ एप्रिलपासून प्रत्यक्ष डबे देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला दहानंतर शंभर, पंधराशे अशी संख्या वाढत आता ती पाच हजारांवर गेली आहे. काल रात्री पाच हजारावा डबा दिला. यामध्ये प्रामुख्याने फ्रंटलाइनवर काम करणारे डॉक्टर, नर्स, आरोग्यसेवक, पोलिस, विद्यार्थी यांचा समावेश आहे. सकस अन्न पोटात गेल्यावर त्यांना कामासाठी आणखी हुरूप यावा म्हणून पूर्णपणे मोफत हा उपक्रम सुरू केला.’’\nआकांक्षा पूर्णपणे मोफत डबा देते. परंतु तिने डबे देणाऱ्या काही महिलांचा एक ग्रुप तयार केला आहे. ज्यांना पैसे देऊन डबा घेणे शक्य आहे, त्यांना या महिलांशी जोडून दिले आहे. त्यातून संबंधित महिलांना अर्थार्जन होत आहे.\nहेही वाचा: देहविक्री करणाऱ्या महिलांना पुणे जिल्हा प्रशासनाकडून 8 कोटींचे अर्थसहाय्य\nकोणाकडेही आर्थिक मदत मागितली नाही\nस्वयंपाक करायला दोघा-तिघांना मदतीला घेतले\nनागरिकांना माहिती मिळताच त्यावर काही जण डब्यासाठी स्वतःहून नोंद करायला लागले\nकाही जणांनी त्यावर मदतीसाठीही हात पुढे केला\nगेल्या काही दिवसांत सुमारे साडेतीनशे किलो तांदूळ जमा\nबुधवार आणि शुक्रवार पेठेत डबे देण्यासाठी जावे लागले\nबुधवार पेठेतील शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना डबे पुरविण्यास सुरुवात\nव्हॉट्सअॅपवर बुकिंग क्र. ९९६७८६९६१३\nसकाळी नोंद झालेल्या डब्यांची पोच\nदुपारी पुन्हा सायंकाळच्या डब्यांसाठी काम सुरू\nसायंकाळी उशिरापर्यंत डबे पोचविण्याचे काम सुरू\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, ��शा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभ��नेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प���र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/murder-accused-two-thieves-aalandi-police-arrested-both-414710", "date_download": "2021-09-16T18:01:22Z", "digest": "sha1:4TZDY2W2Y5J2HZICND2SEVAVDG7J4MYL", "length": 23608, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचाच तीन चोरट्यांकडून खून!", "raw_content": "\nचोरट्यांना प्रतिकार केल्याने घेतला जीव\nखुनाच्या गुन्ह्यात तात्पुरत्या जामिनावर सुटलेल्या आरोपीचा खून करणाऱ्या दोघांना अटक\nकोरोनामुळे तात्पुरत्या जामिनावर झाली होती सुटका\nखुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचाच तीन चोरट्यांकडून खून\nपिंपरी : खुनाच्या गुन्ह्यात तात्पुरत्या जामिनावर सुटका झालेल्या आरोपीला तीन चोरट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, खुनातील आरोपीने प्रतिकार केल्याने तिघांनी मिळून त्याचा खून केला. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना २३ फेब्रुवारीला आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर घडली होती.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nमहादेव श्याम खंदारे (वय ३०) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी संतोष ऊर्फ कांच्या केरबा कांबळे (वय १९, रा. काळेवाडी, देहूफाटा, आळंदी), केतन प्रकाश शिंदे (वय १८, नगरपरिषद जवळील झोपडपट्टी, आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार देविदास ऊर्फ देव्या बबन चौरे (रा. हडपसर) हा पसार आहे. २३ फेब्रुवारीला एका नागरिकाला आळंदीतील इंद्रायणी नदीच्या घाटावर एका व्यक्तीचा मृतदेह दिसला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. मृताच्या मोबाईलवरून त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.\nगज्या मारणे टोळीवर पुन्हा एक नवीन गुन्हा दाखल\nआळंदी पोलिसांनी दोन पथके तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू केला. संतोष आणि केतन या दोघांना संशयावरून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आरोपींनी त्यांच्या देविदास नावाच्या साथीदारासोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. आळंदी घाटावर फिरत असताना महादेव खंदारे यांच्याकडील ऐवज जबरदस्तीने चोरताना त्यांच्यात झालेल्या वादातून हा प्रकार केल्याची कबुली आरोपींनी दिली. खंदारे याच्यावर तळेगाव - दाभाडे पोलिस ठाण्यात २०१६ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यात त्याला अटक झाली असून, तो सध्या कारागृहात होता. कोरोना संसर्ग काळात त्याला तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले होते. तर, आरोपी संतोष आणि केतन हे अल्पवयीन असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल होते. आळंदी पोलिस अधिक तपास करीत आहेत.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका के���ी. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत ह��ती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/09/10/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-09-16T18:16:31Z", "digest": "sha1:52VEHCLHUEKRDWD3YEK7TPHXM7MEAVMN", "length": 17432, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये केलेल्या सहकार्याबद्दल कस्तुरी चँरिटेबल ट्रस्टचे सदस्य श्री . एम .के . वर्गीस .यांचा मानपाडा पोलीस स्टेशनकडून सन्मान", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी शिफारस पाठविण्याचे आवाहन\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nजलतरण पट्टू श्रावणी जाधव चा गौरव\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nलोकसभा निवडणूक २०१९ मध्ये केलेल्या सहकार्याबद्दल कस्तुरी चँरिटेबल ट्रस्टचे सदस्य श्री . एम .के . वर्गीस .यांचा मानपाडा पोलीस स्टेशनकडून सन्मान\nडोंबिवली : लोकसभा निवडणूक २०१९ च्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक शांततेत पार पडावी याकरिता सी आर पी एफ चे १ अधिकारी व ९० कर्मचारी मानपाडा पोलीस स्टेशन ला देण्यात आले होते .या अधिकारी व जवानांची राहण्याची सोय मानपाडा पोलीस स्टेशनला करणे अशक्य नसल्याने त्यांच्या राहण्याची सोय कस्तुरी चँरिटेबल ट्रस्ट च्या गार्डियन हायस्कुल नवनितनगर देसलेपाडा डोंबिवली येथे करण्यात आली या अनुषंगाने ट्रस्टने केलेल्या सहकार्याबद्दल मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा हरी चौरे यांच्या हस्ते कस्तुरी ट्रस्टचे सदस्य श्री .एम . के .वर्गीस यांचे प्र���ाणपत्र देऊन सत्कार तसेच कौतुक करण्यात आले व भविष्यात अशीच सहकार्य करण्याची भावना व्यक्त करण्यात आली\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nशिवसेनेच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे दुःखद निधन\nअचानक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने कर्करोगग्रस्त रुग्णांस आर्थिक मदत…\nगणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nसार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी\nतिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन\nपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांची दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका\nगणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत; गर्दी केल्यास कठोर निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nकोकणवासियांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिदेंकडून २०० मोफत बससेवा\nकोपर पुलावर पहिला खड्डा ; मनसेचे आमदाराचे पालिका प्रशासनावर तशोरे..\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण\nभारत निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना; ४ ऑक्टोबर रोजी मतदान\nराज्यसरकार तर्फे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी..\nमुख्यमंत्री ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक..\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती\nपुराचा फटका…. महाड मधील प्राण्यांना – पॉज ची मदत\nचिपळूण वासियांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो श्री सदस्य आले धावून\nतोपर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद आंदोलन\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nदिबांसाहेबांच्या नावासाठी क्रांतिदिनी मशाल मोर्चा\nठाणे • नवी मुंबई\nलोकनेते स्व. दि. बा. पाटील यांची मरणोत्तर ‘पद्म’ पुरस्कार निवडीसाठी शिफारस करा\nकोरोना महामारी संपुष्ठात आणण्यासाठी घरोघरी जावून लसीकरण अभियान राबवा : रतन मांडवे\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2021-09-16T17:54:03Z", "digest": "sha1:U5TGNRUQXHHKHHAW5FV4G75GS5PYCFMK", "length": 3616, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "किमी रायकोन्नेन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकिमी रायकोन्नेन(१७ ऑक्टोबर १९७९ एस्पू - हयात) हा एक फिनिश रेसिंग कार च��लक आहे. फॉर्म्युला वन च्या नऊ मोसमात त्याने भाग घेतला. यापैकी २००७ च्या मोसमात तो फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद मिळवण्यात यशस्वी झाला. २००९ ते २०११ मध्ये त्याने विश्व रॅली अजिंक्यपद स्पर्धेत आईस वन रेसिंग या संघाचे प्रतिनिधित्व केले. २०१२ फॉर्म्युला वन हंगामात तो लोटस रेसिंग संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ मार्च २०२० रोजी ०३:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/morwadi-municipal-hospital-neglects-patients", "date_download": "2021-09-16T18:20:01Z", "digest": "sha1:G7NXGVW2TZHQKRNXQFSYHNY3ZGEL4GFJ", "length": 7600, "nlines": 34, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मनपा रुग्णालय रामभरोसे | Morwadi Municipal Hospital neglects patients", "raw_content": "\nनवीन नाशकातील मनपा रुग्णालय रामभरोसे\nप्रभाग सभापतींकडून दुरवस्थेची पाहणी\nअत्यावश्यक सेवेत (Essential services) मोडणारी आरोग्य यंत्रणा (Health system) सुव्यवस्थित असावी याबाबत शासनाचे नियम असताना नवीन नाशकातील (Navin Nashik) मोरवाडी येथील मनपाच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयाचा (Shri Swami Samarth Hospital) कारभार रामभरोसे सुरू आहे. प्रभाग सभापती सुवर्णा मटाले (Ward Chairperson Suvarna Matale) यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली असता डॉक्टरच गैरहजर असल्याचे आढळले.\nनवीन नाशकात सुमारे पाच लाखांच्या लोकसंख्येसाठी मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालय महत्त्वाची भूमिका बजावते. या भागातील गरीब, कामगार व सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी येथे येतात. त्यांना योग्य वेळी योग्य उपचार व सल्ला (Treatment and counseling) मिळणे अपेक्षित असताना येथे डॉक्टर उपस्थित नसल्याचा गंभीर आरोप येथील नगरसेविका किरण दराडे यांनी केला आहे. त्यांनी स्वतः आठवडाभर रुग्णालयात जाऊन माहिती घेतली.\nकाही रु��्णांशी चर्चा केली. यावेळी अनेक वेळा हा प्रकार समोर आला. करोनानंतर डेंग्यू (Dengue), चिकन गुनिया (Chicken guinea) व इतर साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. याबाबत आरोग्य यंत्रणा सतर्क असायला हवी. मात्र येथील डॉक्टरच वेळेवर उपस्थित राहत नसतील, रुग्णांना योग्य सेवा मिळत नसेल तर उपयोग काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या रुग्णालयाबाबत कायम तक्रारी (Complaints) येतात.\nयाबाबत शिवसेनेने आंदोलनही केले होते. येथील आरोग्य यंत्रणेबद्दल नेहमीच ओरड असते. लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य नागरिक तक्रारी करत असतात. डॉ. जितेंद्र धनेश्वर यांच्यानंतर येथील एकाही आरोग्य अधिकार्‍याने कामाची चुणूक दाखवली नाही. त्यामुळे येथे सक्षम अधिकार्‍याची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.\nनवीन नाशिक प्रभाग सभापती सुवर्णा मटाले यांनी अचानक रुग्णालयाला भेट देत पाहणी दौरा केला. यावेळी मुख्य अधिकारी यांच्यासह इतर डॉक्टर्स उपस्थित नसल्याची गंभीर बाब समोर आली. यावेळी सर्वच कारभार रामभरोसे असल्याचे समोर आल्याने सभापती मटाले यांनी संताप व्यक्त केला. एकीकडे रुग्णांचे हाल होत आहेत. साथीच्या आजारात वाढ होत असताना असा बेजबाबदारपणा योग्य नसल्याने आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे सभापती मटाले यांनी स्पष्ट केले.\nरुग्णालयातील मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.नवीन बाजी हे एका किरकोळ कागदावर रजेचा अर्ज देऊन निघून गेले होते. रजा घेताना ती मंजूर झाल्याशिवाय किंवा वरिष्ठांच्या परवानगीशिवाय जाता येत नसतानाही डॉ.बाजी निघून गेल्याने त्यांचा बेजबाबदारपणा व मनमानी कारभार समोर आला. शिवाय त्यांच्या जागेवर प्रभारी डॉक्टर असणे आवश्यक असताना तशी नेमणूक करण्यात आली नव्हती. यामुळे डॉ.बाजी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.\nनागरिकांच्या तक्रारीनंतर मी स्वतः येथे येऊन पाहणी केली. अचानक भेट दिली. यावेळी येथील बेजबाबदारपणा दिसून आला. येथील जबाबदार आरोग्य आधिकारी डॉ. बाजी हे मनपाचे मुख्य अधिकारी डॉ. नागरगोजे यांची रितसर परवानगी न घेता रजेवर गेले. सर्व प्रकारावर कारवाई झालीच पाहिजे. तसेच आयुक्तांकडे रुग्णालयाबाबत तक्रार करणार आहे.\n- सुवर्णा मटाले, नवीन नाशिक प्रभाग सभापती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/121777/shanivarchi-bodhkatha-about-magician-and-king/", "date_download": "2021-09-16T18:34:43Z", "digest": "sha1:FAQIHBZG4DOZLOOWV5BDRB34LDKEHXCK", "length": 18376, "nlines": 75, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' शनिवारची बोधकथा - भविष्याची चिंता करताय? मग ही कथा तुमचे डोळे उघडेल!", "raw_content": "\nशनिवारची बोधकथा – भविष्याची चिंता करताय मग ही कथा तुमचे डोळे उघडेल\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nभविष्य जाणून घेण्यात रस नाही असा माणूस सापडणं दुर्मिळच उद्या काय घडेल, माझं भविष्य कसं असेल उद्या काय घडेल, माझं भविष्य कसं असेल आणखी दहा वर्षांनी माझ्या आयुष्यात काय बदल झाला असेल आणखी दहा वर्षांनी माझ्या आयुष्यात काय बदल झाला असेल अशा अनेक प्रश्नांमागे प्रत्येक माणूस धावत असतो. म्हणूनच भविष्याची तरतुद करताना केलं जाणारं सेव्हिंग म्हणजेच भविष्यासाठी काहीतरी राखून ठेवण्याचे संस्कार भारतीयांवर लहानपणापासूनच केले जातात.\nअर्थात भविष्यातील संकटं, आव्हान यांसाठी कायम सज्ज राहणं चांगलंच, मात्र हे करताना आपण वर्तमानात कितीकाळ जगतो याचा कधी विचार केलाय का\nअनेकदा भुतकाळातील आठवणीच रमणं किंवा भविष्याची चिंता करणं यामध्ये वर्तमान मात्र जगण्याचा राहून जातो.\nभविष्याची अतिरिक्त चिंता, टेन्शन यांमुळे वर्तमान अर्थात आजचा दिवस एन्जॉय करत नसाल तर ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकेल. विश्वास बसत नाहीये मग ही कथा तुम्हाला भविष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देईल.\nगोष्ट एका लहानशा नगरातली, एका हुशार, प्रतिभावान जादुगाराची. लहानपणापासून ‘जादु’ या कलेलाच आपलं ध्येय मानणा-या एका कलाकाराची.\nतर या जादुगाराने बालपणापासून शिकलेली ही कला मोठेपणी जपली, एव्हढचं नव्हे तर सराव आणि आपल्या कौशल्याने त्यात अनेक बदल केले आणि एक कुशल जादुगार म्हणून नावही कमावलं.\nगावोगावी जादुचे प्रयोग करत असताना त्याची किर्ती ऐकून एका प्रसिद्ध राजाने त्याला आपल्या महालात आमंत्रण दिलं.\nप्रत्यक्ष राजमहालात जादुचे प्रयोग करण्यासाठी आलेलं निमंत्रण पाहून जादुगार खुश झाला. आपली कला राजाला आवडली, तर प्रसिद्धी मिळेलच मात्र त्यासह मिळणा-या बक्षिसामुळे आपली आर्थिक विवंचनाही मिटेल या आशेने तो राजमहालात पोहोचला.\nत्याची कला पहायला राजासह नगरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सगळ्यांना खुश करावं, आपली कला पाहून त्यांनी आश्चर्यचकित व्हावं या विचारांनी यावेळी राजाने काहीतरी भन्नाट कल्पना शोधून काढली होती.\nआपल्या गुरुंनी शिकवलेली सगळी विद्या पणाला लावून त्याने प्रयोगाला सुरुवात केली आणि एकापेक्षा एक सरस जादु करत लोकांची वाहवा मिळवली. अखेरिस राजाला खुश करण्यासाठी त्याने एक प्रयोग सादर केला आणि कोणाच्याही लक्षात यायच्या आत जादुने राजाचा मुकुट गायब करून दाखवला.\nहे आश्चर्य पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला मात्र राजा प्रचंड खवळला. प्रत्यक्षात राजाकडून कौतुक मिळवण्यासाठी जादुगाराने हा प्रयत्न केला होता, मात्र त्याचा परिणाम भलताच झाला.\nया अपमानासाठी राजाने जादुगाराला सात दिवसांच्या कोठडीची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर त्याला फाशी देण्यात येईल असेही फर्मान सोडले. राजाच्या आज्ञेप्रमाणे सेवकांनी निरपराध जादुगाला तुरुंगात डांबले.\nसात दिवसांनी आपला मृत्यु अटळ आहे हे ठाऊक असूनही राजाच्या चेह-यावर कायम स्मितहास्य होते, राजाच्या परवानगीने दरदिवशी जादुगाराची पत्नी त्याला भेटायला कोठडीत यायची. मृत्यु समोर दिसत असूनही कायम सकारात्मक असलेल्या आपल्या पतीला पाहून आश्चर्य व्यक्त करायची. तिची चिंता, पतिच्या भविष्याबद्दलचे दुःख पाहून जादुगार तिला समजावत म्हणायचा, कशाला उद्याची बात आजचा दिवस जगुयात, भविष्यात सगळं ठीक होईल.\nअखेर सहाव्या दिवशी, अर्थात फाशीच्या एक दिवस आधी जादुगाराची पत्नी त्याला भेटायला आली. कोठडीतही रमलेला, जवळील साहित्याच्या आधारे जादुचे नवे प्रयोग करणा-या आपल्या पतीला पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला, मात्र आपल्या पत्नीला रडताना पाहून पुन्हा तो हेच म्हणाला, “दुःख कशाला करतेस प्रत्येकाला केंव्हातरी जायचंंय. मी या सात दिवसात कोठडीतही खूप काही शिकलो, तु धीर सोडू नकोस”.\nअखेर त्याच्या फाशीचा दिवस उजाडला. फाशीपुर्वी राजा जादुगाराला भेटायला कोठडीत गेला, तेंव्हा जादुगार त्यावेळीही आपल्या प्रयोगांमध्ये रमला होता. गोंधळात पडलेल्या राजाला जादुगार म्हणाला, मला मृत्युचे भय नाही की दुःख नाही, मात्र दुःख या गोष्टीचे वाटते की वर्षानुवर्षाचे माझा प्रयत्न अपूर्ण राहणार. माझ्या गुरुने मला एक खास विद्या शिकवली होती, त्यानुसार मी उडणारा घोडा बनवण्याचा प्रयत्न करत होतो, केवळ एका वर्षात माझा हा प्रयोग पूर्ण होणार होता, मात्र फाशीने माझं हे स्वप्न पूर्ण होणार नाही.\nहे ऐकून राजा विचारात पडला. खरंच या जादुगाराने उडणारा घोडा बनवला तर त्याचा फायदा राज्याला होईल, त्या घोड्याच्या बळावर मी अनेक युद्ध जिंकू शकेन. या विचाराने राजानेे जादुगाराच्या फाशीची शिक्षा रद्द केली आणि त्याला एका वर्षाची मुदतवाढ दिली.\nपुढील वर्षी त्याने हा अविष्कार तयार केल्यानंतर त्याला जुन्या अपराधासाठी फाशी देऊ असा विचार मनात करत राजा निघून गेला.\nजादुगार घरी परतला मात्र त्याच्या घरी याबाबत काहीच कल्पना नसल्याने त्याच्या फाशीचा विचार करत कुटुंबिय शोक करत होते. जादुगाराला जिवंत पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना.\nजादुगार पुन्हा एकदा हिरीरीने कामाला लागला. नवे नवे प्रयोग करत होता. सकारात्मकतेने प्रत्येक दिवस साजरा करत होता. त्याची पत्नी मात्र भविष्यातील त्याच्या फाशीच्या भितीने दररोज अश्रु ढाळत होती.\nभविष्याची चिंता न करता जादुगाराने आपले परिश्रम कायम ठेवले. त्यातून त्याने अनेक नवे अविष्कार घडवले.\nवर्षभराने पुन्हा एकदा तो राजदरबारात दाखल झाला. राजासमोर त्याने अनेक नवे प्रयोग सादर केले, यावेळी ‘उडणारा घोडा’ काही साकारता आला नाही मात्र त्याहूनही थक्क करणारे अविष्कार त्याने राजाला करून दाखवले.\nत्याचे कौशल्य पाहून राजा थक्क झाला. त्याने न केलेल्या चुकीची शिक्षा आपण त्याला देत असल्याची चूक राजाच्या लक्षात आली. त्याने जादुगाराची माफी मात त्याचा सन्मान केला,\nजादुगार म्हणाला, हे सारं शक्य झालं ते केवळ मेहनतीच्या बळावर, अर्थात इतरांप्रमाणे मी देखील भविष्यात येणा-या संकटातची भिती बाळगून निष्क्रिय राहिलो असतो, तर माझे परिश्रम खुंटले असते, परिणामी आज मला हे नवे जीवनही सापडले नसते. उडणा-या घोड्याबाबत जरी मी खोटं बोललो असलो, तरी ती फसवणूक नसून केवळ राजाच्या चुकीच्या शिक्षेतून सुटण्यासाठी लढवलेली शक्कल होती.\nजादुगाराने राजाला त्याची चुक शब्दांतून नव्हे तर कृतीतून समजावून दिली. एकीकडे भविष्यात मृत्युसारख्या भीषण संकटाची भिती असूनही वर्तमानात सकारात्मक राहिलेल्या जादुगाराने जसे मृत्युचेही संकट परतवून लावले तसेच आपणही भविष्याची चिंता न करता वर्तमानात क्रियाशील राहिलो तर येणारा भविष्यकाळ निश्चित सोपा आणि अधिक यशस्वी असेल.\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← लॉकडाऊन ही संकल्पना जगासाठी नवीन नाही चला थोडे इतिहासात डोकवूयात…\nया गावात लोक चालताना, आंघोळ करताना अचानक गाढ झोपतात, त्यांच्याही नकळत… →\nतुम्ही मनापासून प्रेम करता, ती व्यक्ती खरंच त्या लायक आहे\nस्वतःला गिनीपिग करून भारतातल्या प्लेगवर लस शोधणारा, पण ब्रिटिशांनी धर्मामुळे त्रास दिलेला शास्त्रज्ञ\nदुर्गा माचा ग्लॅमरस लुक ते वादग्रस्त लग्न: इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या नुसरत जहाँचे किस्से\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://anandghan.blogspot.com/2011/03/blog-post_29.html", "date_download": "2021-09-16T19:50:44Z", "digest": "sha1:45MXQLAHRS7IYXWLNN4L5DOW4CHVMD3W", "length": 34430, "nlines": 255, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: फुकुशिमा येथील दुर्घटनेच्या निमित्याने (पूर्वार्ध)", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nफुकुशिमा येथील दुर्घटनेच्या निमित्याने (पूर्वार्ध)\nदोन आठवड्यांपूर्वी जपानमध्ये येऊन गेलेल्या महाविनाशक भूकंप आणि सुनामी या नैसर्गिक प्रकोपानंतर तिथल्या फुकुशिमा येथील अणुशक्तीवीजकेंद्राबद्दलच्या बातम्या टीव्हीवर सतत दाखवल्या जात होत्या. सामान्य वाचकाला तेथील वस्तुस्थितीचे योग्य प्रकारे वस्तुनिष्ठ आकलन व्हावे यासाठी मी एक लेख लिहून उपक्रमावर दिला होता. त्या लेखाला खूप प्रतिसाद मिळाले. समयोचित माहिती दिल्याबद्दल मला अनेकांची शाबासकी मिळाली, पण मी गंभीर परिस्थितीला सामान्य ठरवण्याचा प्रयत्न करीत आहे असेही काही वाचकांना वाटले.\nअपघात, आत्महत्या, खून, भूकबळी वगैरे घटनांमध्ये ज्यांची जीवनज्योत मालवली जाते त्यांच्यावर अवलंबून असलेल्या अनेक निरपराध व्यक्तींचे आयुष्य पार उध्वस्त होते. त्यांच्या दृष्टीने ती त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक भयानक घटना असते, पण इतरेजन थोडी हळहळ व्���क्त करतात, पळभर 'हाय हाय' म्हणतात आणि आपापल्या कामाला लागतात. काही सुजाण लोक \"आजकाल माणसाला संवेदनाच राहिल्या नाहीत, त्यांची मने मुर्दाड झाली आहेत\" वगैरे आक्रोश करणारे लेख लिहितात, भाषणे करतात आणि त्यांचे 'मनोगत' व्यक्त करून झाल्यानंतर चटकदार 'मिसळपावा'वर ताव मारण्याच्या 'उपक्रमा'ला लागतात. अशी घटना आपल्या आयुष्य़ात घडू शकते अशी कुशंका मनात आल्यामुळे मात्र त्या व्यक्तीशी अपरिचित असलेले अनेक लोकसुध्दा भयभीत होतात. भीतीची भावना दुःखापेक्षा अधिक संसर्गजन्य आणि सर्वव्यापी असल्यामुळे संपर्कसाधने जेथपर्यंत पोचतील तेथपर्यंत ती सुध्दा सहजपणे जाऊन पोचते. ठळक मथळ्याखाली दिलेल्या धक्कादायक बातम्या, त्यावर केली गेलेली बेफाम वक्तव्ये, मग त्या वक्तव्यांचे रसभरीत वृत्तांत, त्यावरील अग्रलेख, वाचकांची पत्रे वगैरेंमधून भीतीची ही लाट अधिकाधिक दूरवर पसरत जाते. संभाव्य धोक्याची जाणीव सर्वसामान्य माणसाला होणे चांगले असले तरी त्यात तरतमभावाचे भान ठेवले तर ते जास्त चांगले होईल. पण अनेक बाबतीत असे होत नाही. 'मॅडकाऊ डिसीज' आणि 'बर्डफ्ल्यू'च्या भयाने जगभर केवढा धुमाकूळ घातला होता याबद्दल आपण वाचले किंवा ऐकले आहे, 'स्वाईनफ्ल्यू'ची भयंकर दहशत प्रत्यक्ष अनुभवली आहे. जगातील एकंदर मृत्यूंच्या कारणांची आकडेवारी पाहिली तर या तीन्ही प्रकारच्या आजारांनी दगावलेल्या माणसांची संख्या नगण्य आहे असे दिसेल. पण एकेका कालखंडात त्यांनी जगभरातील तमाम जनतेची झोप उडवलेली होती. फुकुशिमा कांडाची गणना त्याच श्रेणीमध्ये करता येईल.\nभूकंप आणि सुनामी येऊन दोन आठवडे उलटले आहेत. त्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि बेपत्ता झालेल्या माणसांची संख्या हजारोंमध्ये आणि बेघर झालेल्यांची गणना लाखोंमध्ये रोज वाढत होती. पण त्याच्या बातम्यांचा आकार दिवसेदिवस लहान लहान होत त्या येणे थांबून गेले. फुकुशिमामध्ये आजपर्यंत एकसुध्दा बळी गेला नसला आणि त्या केंद्राच्या बातम्यांचा ठळकपणा जरासा कमी झाला असला तरी अद्याप त्या येतच आहेत. तेथील परिस्थिती पूर्वपदावर येण्याची लक्षणे अजूनही दिसत नसल्यामुळे त्या येत राहणारही आहेत. तेथील बिघडलेली यंत्रसामुग्री दुरुस्त करून तेथील संसंत्रे पुन्हा सुरू करण्याची आशा जवळजवळ मावळलेली असल्याचेच अधिकाधिक स्पष्ट होत आहे. त्यापेक्षा त्या केंद्राचे थडगे, समाधी किंवा स्तूप बांधणेच श्रेयस्कर आहे असा निष्कर्ष तज्ज्ञ मंडळी काढतील असेच सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे पुढे काय होऊ शकेल, त्यात जास्तीत जास्त किती वाईट घडू शकेल याचा विचार करून त्यासाठी तयार राहण्याचे आणि त्यापासून स्वतःचा बचाव करण्याचे प्रयत्न चालले आहेत. सर्वसामान्य माणसाला तरतमभाव बाळगून याचे व्यवस्थित आकलन होण्याच्या दृष्टीने हा लेख लिहिला आहे.\nत्यासाठी अणुशक्तीसंबंधी आणखी थोडे जाणून घेणे आवश्यक आहे. कोळशावर चालणा-या थर्मल पॉवर स्टेशनच्या आणि अणुविद्युतकेंद्राच्या ऊष्णता तयार करण्याच्या प्रक्रियांमध्ये काही मूलभूत फरक आहेत. कोळशाला जळण्यासाठी भट्टीतच घालावे लागत नाही. उघड्यावर पडलेल्या कोळशाच्या ढिगाच्या एका टोकाला आग लागली तरी आधी त्या भागातले कोळसे पेटतात आणि ती आग शेजारी असलेल्या कोळशांना पेटवत पुढे सरकत जाते. अणुशक्तीकेंद्रातील इंधनातले परमाणुभंजन असे जिथे तिथे घडत नाही. खास आकारणी असलेल्या रिअॅक्टरमध्येच ते घडू शकते. फुकुशिमासारख्या वीजकेंद्रात घालण्यासाठी तयार करून गोडाउनमध्ये ठेवलेल्या फ्यूएल रॉड्सच्या गठ्ठ्यामध्ये योगायोगाने एकादा न्यूट्रॉन्सचा झोत घुसला तर त्यामधील युरेनियम २३५ या मूलद्रव्याच्या अणूंचे सुध्दा भंजन होईलच. सुरुवातीला असे १०० अणूंचे भंजन झाले तर त्यातून सुमारे २५० न्यूट्रॉन्स बाहेर पडतील आणि जवळ जवळ प्रकाशकिरणांच्या इतक्या अफाट वेगाने ते दाही दिशांना फेकले जातील. त्याले २४० बाहेर गेले तर फ्यूएल रॉड्समधील फक्त १० अणूंचे भंजन दुस-या सत्रात आणि एका अणूचे भंजन तिस-या सत्रात झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्णपणे थांबेल. न्यूक्लियर पॉवर स्टेशनसाठी तयार केलेल्या फ्यूएल रॉडचे रूपांतर अॅटम बाँबमध्ये होणे निव्वळ अशक्य आहे.\nकोळशाच्या निखा-यावर पाणी ओतले तर ते विझून जातील आणि त्याला लागलेली आग शांत होईल. पण फुकुशिमासारख्या वीजकेंद्रामधील इंधन मात्र सतत पाण्यात बुडवूनच ठेवलेले असते. याचे कारण आता पाहू. रिअॅक्टरमधील सर्व इंधन एकत्र न ठेवता ते एकमेकांपासून थोड्या थोड्या अंतरावर पसरून ठेवले जाते. त्यामुळे भंजनांच्या पहिल्या सत्रामध्ये बाहेर पडलेले न्यूट्रॉन्स पुन्हा युरेनियमच्या वेगळ्या रॉड्समधील अणूंना भेटण्याची आणि त्यातून दुस-या सत्रामध्ये फिशन रिअॅक्शन होण्याची शक्यता वाढते. फुकुशिमाच्या रिकाम्या रिअॅक्टर व्हेसलमध्ये अशा प्रकारे सर्व इंधन ठरलेल्या जागी पसरून ठेवले आणि तिथे न्यूट्रॉन्सचा झोत आला तर काय होईल पहिल्या सत्रातून निघालेल्या २५० न्यूट्रॉन्सपैकी २४० बाहेर जाण्याऐवजी २०० च निसटतील आणि ५० अणूंचे भंजन होईल. त्यापुढे ही संख्या २५, १२, ६, ३, २, १ करत थांबून जाईल. ते होण्यासाठी एक सहस्रांश सेकंदाऐवजी दोन किंवा तीन सहस्रांश सेकंद लागतील, पण ती नक्कीच पुढे चालत राहणार नाही. ते पात्र पाण्याने भरले तर इंधनातून बाहेर पडलेले न्यूट्रॉन्स पाण्यामधील हैड्रोजनच्या परमाणूंना धडकल्यामुळे त्यांची गती मंदावेल, पात्राच्या बाहेर जाऊ पाहणारे अनेक न्यूट्रॉन्स दिशा बदलून आतल्या आतच भटकतील आणि त्यांचा युरेनियम२३५ च्या अणूंचे बरोबर संयोग होण्याची शक्यता वाढून तिची संख्या १०० वर गेली की भंजनांची साखळी आपल्या आप चालत राहील. पाण्यामधील अणूंच्या या क्रियेला मॉडरेशन असे म्हणतात. रिअॅक्टरमधील फिशन रिअॅक्शन चालत राहण्यासाठी ते आवश्यक असल्यामुळे त्यातील इंधन सतत पाण्यात बुडलेले असणे आवश्यक असते.\nकोळशाच्या ढिगाला लागलेली आग किती वेगाने पुढे जाईल हे वाहत्या वा-याचा जोर आणि दिशा, तसेच कोळशामधील आर्द्रता यावर ठरते. अणुभट्टीमधील भंजनक्रियेसाठी पुरेसे द्रव्य त्या भट्टीमध्ये असेल तर त्याच्या सर्व भागात ती एकदम सुरू होते आणि ते कमी झाले की सगळीकडे एकदमच थांबते, पहिल्या भंजनापासून ती लाट रिअॅक्टरच्या सर्व टोकांपर्यंत पसरायला एकादा सहस्रांश सेकंद एवढासुध्दा वेळ लागत नाही. कोळशाची भट्टी तापल्यानंतर त्यात फक्त एक किलो कोळसा घाला किंवा एक टन घाला, त्याला जाळण्यासाठी लागणारी हवा मिळाली तर तो जळेलच. अणुभट्टीमध्ये तसे होत नाही. गरजेपेक्षा एकादा ग्रॅमएवढे इंधन कमी पडले तरी फिशनचेनरिअॅक्शन चालत नाही. ते सारे इंधन थंडच राहते.\nकोळसा जळल्यानंतर त्याचे रूपांतर धूर आणि राख यात होते. ज्वलन झाल्यानंतर कोळसा या रूपात तो शिल्लक रहात नाही. पेट्रोलमधून तर फक्त धूर निघतो आणि वातावरणात अदृष्य होतो. त्यामुळे पेट्रोलला आग लागली तर ते पूर्णपणे नाहीसे होते. अणुइंधन असे संपून जात नाही. फ्यूएल आणि मॉडरेटरचा प्रकार आणि रिअॅक्टरची रचना यांचेनुसार एक क्रिटिकल मास ठरतो. याहून जास्त फ्यूएल त्या रिअॅक्टरमध्ये जोवर आहे तोवर भंजनाची श्रृंखला चालत राहते आणि कमी कमी होत ते क्रिटिकल मासपेक्षा कमी झाले की ती थांबते. त्यावेळीसुध्दा जवळ जवळ पहिल्याइतकेच इंधन त्या जागी शिल्लकच असते.\nउदाहरणादाखल एक रिअॅक्टर क्रिटिकल होण्यासाठी अडीच टक्के युरेनियम २३५ची दहा टन एवढी गरज आहे असे समजू. त्याऐवजी दहा टन एवढे सरासरी पावणेतीन टक्के यू२३५ फ्यूएल सुरुवातीला त्यात घालतात. त्यामधून निर्माण होत असलेले जास्तीचे न्यूट्रॉन्स कंट्रोल रॉडमधून शोषून घेऊन भंजनक्रियेचा समतोल राखला जातो. सतत होत असलेल्या फिशनमुळे जसजशी युरेनियमची सरासरी टक्केवारी कमी होत जाईल तसतसे हे कंट्रोल रॉड बाहेर पडत जातात. ते पूर्णपणे बाहेर निघाले आणि युरेनियमची टक्केवारी २.५ च्या खाली आली तर तो रिअॅक्टर अचानकपणे आपोआप थांबून जाईल. पण तोपर्यंत वाट न पाहता कंट्रोलरॉड बरेचसे आत असेपर्यंतच (युरेनियमची सरासरी टक्केवारी सुमारे २.५५-२.६ च्या आसपास असतांनाच) रिफ्यूएलिंगसाठी सुटी घेतात. ज्या फ्यूएल रॉड्समधील टक्केवारी सर्वात कमी (सुमारे दोन सव्वादोनच्या आसपास) झाली असेल असे थोडे रॉड रिअॅक्टरमधून बाहेर काढून त्यांच्या जागी तीनसव्वातीन टक्के यू२३५ असलेले नवे रॉड्स ठेवले की सरासरी टक्केवारी पुन्हा पावणेतीनवर आणता येते. (सहजपणे समजण्यासाठी या लेखामधील सारीच आकडेवारी शालेय पुस्तकातल्याप्रमाणे सोपी करून दिली आहे. प्रत्यक्षात तिचे खूप क्लिष्ट गणित असते. कृपया यातल्या चुका काढू नयेत)\nमूळच्या दहा टन इंधनातले फक्त एक टन या वेळी बाहेर काढले असे समजू. या दहा टन म्हणजे दहा हजार किलोग्रॅम युरेनियममध्ये भंजनक्षम यू२३५ सुरुवातीला त्याच्या फक्त पावणेतीन ते सव्वा तीन टक्के होते त्यावरून ते दोन सव्वादोन टक्क्यावर आले. म्हणजे अर्धापाऊण टक्क्याने आणि साठसत्तर किलो एवढ्यानेच ते कमी झाले. यू२३५ चे भंजन होते तेंव्हा त्यातून जे २-३ न्यूट्रॉन्स बाहेर पडतात त्यातले एक दोन त्यातच पुन्हा शोषले जातात आणि एकादा दुसराच बाहेर जातो. त्यामुळे २३५ एवढे वस्तुमान असलेल्या यू२३५ मधून जी नवी द्व्ये तयार होतात त्यांचे एकंदर वस्तुमान २३३-२३४ एवढे असते. त्यात होणारी घट देखील अर्धा पाऊण टक्के एवढीच असते. ६०-७० किलोमध्ये ती फक्त तीनशेचारशे ग्रॅम होईल. याचा अर्थ दहा हजार किलोग्रॅम इंधनाचे वजन एक वर्षभर विजेचे उत्पादन केल्यानंतरसुध्दा फक्त अर्धा किलोने कमी झाले असा होतो. रिअॅक्टरमध्ये नव्याने भरण्यासाठी तयार ठेवलेले इंधन आणि आपले कर्तव्य पार पाडल्यानंतर बाहेर काढलेले इंधन यांचे आकारमान किंवा वजन यात जाणवण्याजोगा फरक असत नाही.\nमात्र त्यात दडलेले फिशन फ्रॅग्मेंट्स अतिशय किरणोत्सर्गी तर असतातच, त्यातून सतत ऊष्णतासुध्दा बाहेर पडत असते. तिचे प्रमाण सारखे कमी कमी होत असले तरी ती क्रिया दीर्घ काळ चालत राहते. रिअॅक्टरमध्ये भंजनक्रियेमुळे युरेनियममधून बाहेर पडणारी ऊर्जा त्या क्रियेलाच बंद पाडून थांबवता येते. पण फिशनफ्रॅर्मेंट्सच्या, किंबहुना जगातील कोणत्याच पदार्थाच्या किरणोत्सारी विघटनाला (रेडिओअॅक्टिव्ह डिके)ला थांबवण्याचा कोणताही उपाय नाही. त्यामुळे तापलेल्या वस्तूंना थंड करत राहणे एवढेच करता येते आणि केले जाते. फुकुशिमा येथे घडत असलेल्या घटनांमध्ये निघत असलेली ऊष्णता तेथील इंधनाच्या भंजनामधून निघत नसून त्यातील राखेमधील धगीतून बाहेर पडते आहे आणि तिला वाहून नेणारी यंत्रणा कोलमडल्यामुळे त्यातून वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत आहेत.\nऱिअॅक्टरमधून बाहेर काढलेल्या स्पेंट फ्यूएलमध्ये सुध्दा भरपूर प्रमाणात भंजनक्षम द्रव्य शिल्लक असल्यामुळे त्याचा उपयोग भविष्यात कधी तरी होईल या आशेने ते सांभाळून ठेवले जात आहे. याशिवाय हे स्पेंटफ्यूएल अत्यधिक रेडिओअॅक्टिव्ह असल्यामुळे ते कच-यात टाकून देता येत नाही. चुकूनसुध्दा ते कोणाच्याही संपर्कात येऊ नये अशा सुरक्षित जागी ते ठेवले जाते. बहुतेक ठिकाणी त्यासाठी रिअॅक्टरच्या आवारातच वेगळी सुरक्षित अशी जागा करून ठेवतात. फुकुशिमा येथे तेथील स्पेंट फ्यूएल प्रत्यक्ष रिअॅक्टर बिल्डिंगमध्ये रिअॅक्टरच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये साठवून ठेवलेले आहे. असा प्रकारे तेथील रिअॅक्टर बिल्डिंगमध्ये एका भागात रिअॅक्टर आणि त्यातले प्रक्षुब्ध इंधन भरलेले आहे तर दुस-या भागात तुलनेने सौम्य असे वापरले गेले जुने इंधन एका पाण्याच्या टाकीत भरून ठेवलेले आहे. या दोघांनाही थंड करण्यासाठी पाण्याच्या अभिसरणाची वेगवेगळी व्यवस्था केलेली होती. पण तिच्यात झालेल्या बिघाडामुळे आजचे संकट ओढवले आहे.\n......... उरलेला भाग पुढील लेखात\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... त��च चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nमोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियंता दिवस\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nफुकुशिमा येथील दुर्घटनेच्या निमित्याने (पूर्वार्ध)\nअणुशक्ती वीजकेंद्र आणि अणुबाँब\nमहिला दिवस जिंदाबाद, थँक यू गूगल \nसंस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - ७ (अंतिम)\nसंस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - ६\nसंस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - ५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/jess-gives-birth-to-baby-girl-shares-good-news-with-photos/", "date_download": "2021-09-16T18:30:59Z", "digest": "sha1:DQ6JGPZ43JBLFDMRKQXN7GMJPKRUR6Z6", "length": 9363, "nlines": 89, "source_domain": "mahasports.in", "title": "गुडन्यूज आली रे! महिला क्रिकेटर मेगन शटच्या जोडीदार जेसने दिला चिमुकलीला जन्म; पाहा क्यूट फोटो", "raw_content": "\n महिला क्रिकेटर मेगन शटच्या जोडीदार जेसने दिला चिमुकलीला जन्म; पाहा क्यूट फोटो\nin क्रिकेट, टॉप बातम्या\nऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू मेगन शटच्या घरी एका नव्या छोट्या परीने आगमन केले आहे. तिने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर ही दिली आहे. तिची साथीदार जेस होलोकने एका मुलीला जन्म दिला आहे. तिने मुलीचे नाव देखील ठेवले आहे. ज्याची माहिती मेगनने दिली. तिने सांगितले की, मुलीचे नाव राइली लुईस शट असे ठेवले आहे.\nमेगनने सांगितले की, राईलीचा जन्म १७ ऑगस्ट रोजी रात्री १० च्या सुमारास झाला. मेगनने तिच्या मुलीची संपूर्ण माहिती दिली. तिचे वजन किती आहे आणि तिचा जन्म २८ आठवडे ६ दिवसांनी झाला, हे सर्व सांगित��े आहे. मेगनने २०१९ मध्ये तिच्या दीर्घकालीन पार्टनर जेस होलोएकशी लग्न केले होते.\nया वर्षी मे महिन्यात मेगनने तिच्या जोडीदाराच्या प्रेग्नन्सी विषयी देखील माहिती दिली होती. ती तिच्या पार्टनर जेससोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असते. तिच्या मुलीचा जन्म आपत्कालीन सी-सेक्शनद्वारे झाला असे २८ वर्षीय मेगनने सांगितले आहे. तिने तिच्या जोडीदाराचे कौतुक केले आणि भविष्यात ती किती चांगली आई असेल, हे देखील सांगितले.\nवेगवान गोलंदाजाने लिहिले की, ‘राइली लुईस शट – १७ ऑगस्ट २०२१ रोजी, रात्री १०:०९ वाजता जन्मली. २८ आठवडे ६ दिवसांनंतर तिचा जन्म झाला. तिचे वजन ८५८ ग्रॅम भरले.’ मुलीच्या जन्मानंतर तिने सोशल मीडियावर अनेक फोटो पोस्ट केले आहेत.\nतिने लिहिले की, “आमच्या मुलीचा जन्म सी-सेक्शनद्वारे झाला. २४ आठवड्यांपासून आम्हाला सांगण्यात आले की, ती काही गुंतागुंतीच्या कारणामुळे कोणत्याही क्षणी या जगात येऊ शकते. म्हणून, जवळपास ५ आठवड्यांसाठी आम्ही आमच्या रात्रभर बॅग पॅक केल्या आणि आम्ही विचार करत होती की आम्ही किती दूर जावू शकतो. या सगळ्याचा एक भाग होणं अविश्वसनीय आहे. मी माझ्या पत्नीबद्दल अभिमान व्यक्त करत आहे. मला माहित आहे की, ती किती छान आई असेल. मी खूप नशिबवान आहे की, मला माझ्या आयुष्यात दोन सुंदर मुली मिळाल्या आहेत.’\nराहुल द्रविडच्या नकारानंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ‘हे’ नाव आहे आघाडीवर\nशिखर धवनची चुकीची इंग्रजी ऐकून विराटसह संघसहकारी झाले होते लोटपोट, वाचा तो किस्सा\n फलंदाजी करताना फवाद आलम कोसळला खेळपट्टीवर, रिटायर्ड हर्ट होऊन जावे लागले मैदानाबाहेर\nराहुल द्रविडच्या नकारानंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ‘हे’ नाव आहे आघाडीवर\nयुवा ऋतुराज गायकवाड एमएस धोनीकडून घेतोय फलंदाजीचे धडे, व्हिडिओने जिंकली चाहत्यांची मनं\n‘भारतीय क्रिकेटची खरी संपत्ती’, गांगुलीने सांगितले विराटच्या टी२० कर्णधारपद सोडण्यामागील खरं कारण\n‘विश्वचषक जिंकून विराटच्या टी२० कर्णधापदाचा शेवट गोड व्हावा’, सोशल मीडियावर पडतोय प्रतिक्रियांचा पाऊस\nमलिंगाला मागे टाकत ‘या’ भारतीय दिग्गजाला आयपीएलमध्ये इतिहास रचण्याची संधी\n टी२० क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत विराट जगातील भल्याभल्या कर्णधारांना पडलाय भारी\nधोनी नव्हे विराटच भारताचा सर्वोत्तम टी२० कर्णधार\nएकच वादा रिषभ दादा उर्वरित आयपीएलसाठी दिल्लीच्या कर्णधारपदी पंतच राहणार, वाचा सविस्तर\nयुवा ऋतुराज गायकवाड एमएस धोनीकडून घेतोय फलंदाजीचे धडे, व्हिडिओने जिंकली चाहत्यांची मनं\n उर्वरित आयपीएल २०२१ साठी चेन्नई, मुंबई पाठोपाठ दिल्लीचा संघही पोहचला युएईमध्ये, पाहा व्हिडिओ\n अवघ्या १४ वर्षाच्या पोरानं ९८ चौकारांसह ठोकल्या होत्या तब्बल ५५६ धावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/lonavala-news-demand-for-completion-of-pending-water-supply-scheme-at-dongargaon-kusgaon-185805/", "date_download": "2021-09-16T18:57:04Z", "digest": "sha1:ZTGYIGDLDFMY7DC2INFKNRXE2W6GVDOO", "length": 9078, "nlines": 88, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala News: डोंगरगाव कुसगाव येथील प्रलंबित पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याची मागणी Demand for completion of pending water supply scheme at Dongargaon Kusgaon MPCNEWS", "raw_content": "\nLonavala News: डोंगरगाव कुसगाव येथील प्रलंबित पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याची मागणी\nLonavala News: डोंगरगाव कुसगाव येथील प्रलंबित पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याची मागणी\nएमपीसी न्यूज – डोंगरगाव कुसगाव येथील प्रलंबित असलेली पाणी पुरवठा योजना लवकर मार्गी लावण्याची मागणी पंचायत समिती सदस्या राजश्री राऊत यांनी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nडोंगरगाव कुसगावसाठी प्रादेशिक पाणी योजना 2006 साली प्रस्तावित करण्यात आलेली होती. परंतु 2009 साली प्रत्यक्षात सुरवात झालेल्या या कामाने या भागातील पाणी प्रश्न मिटला नाही, म्हणुन ग्रामस्थांच्या मागणीनुसार 2015 साली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन वाढीव प्रादेशिक पाणी योजना प्रस्तावित केली. लोकसंख्येतील वाढ लक्षात घेत कामाला मंजुरी मिळाली, परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सदरची योजना कागदावरच राहिल्याने परिसरातील गावांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सदर पाणी पुरवठा योजनेचे काम त्वरित पुर्ण करण्याची मागणी पंचायत समिती सदस्या राजश्री राऊत यांनी केली आहे.\nलोणावळा शहरालगत असल्याने झपाट्याने नागरिकीकरण होत असलेल्या कुसगाव डोंगरगाव या गावात पाणी पुरवठा योजना पुर्ण न झाल्याने पाण्यासाठी पायपीट करत पाणी आणावे लागत आहे. तसेच उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने प्रलंबित पाणी पुरवठा योजनेचे काम त्वरित पुर्ण होणे गरजेचे आहे.\nपाणी योजना अद्याप पुर्ण न झाल्याने स्थानिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ही योजना तातडीने पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा करुन लवकरच मार्गी लावणार असल्याचे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले.\nपंचायत समिती सदस्या राजश्री राऊत, कुसगाव विकास सोसायटीचे चेअरमन संतोष राऊत, संचालक लक्ष्मण केदारी, मधुर मुंगसे, चिन्मय कुटे, सदाशिव सोनार, हरिश्चंद्र गुंड, हनुमंता भोसले यांनी निवेदन दिले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nChinchwad News: विभागीय आयुक्तांकडून कोविड सेंटरची पाहणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 22 जणांना डिस्चार्ज; आज नवीन रुग्णांची नोंद नाही\nTalegaon Dabhade News : नगरपरिषदेचा ढिम्म कारभार; आरटीओ नोंदणी न करताच सहा महिन्यांपासून चालवला जातोय जेसीबी\nPimpri News: महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करा – अमोल थोरात\nPimpri News: आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसाठी स्वीडन सहकार्य करण्याबाबत सकारात्मक – अ‍ॅना लेकवेल\nPimpri News: भाजपच्या राजवटीत विकासकामांऐवजी भ्रष्टाचारामुळेच शहराची चर्चा; राष्ट्रवादीचा आरोप\nPimpri News : नागरिकांना गुरुवारी ‘या’ केंद्रांवर ‘कोविशिल्ड’ची मिळणार लस\nIndia Corona Update : देशात 3,51,087 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण, रिकव्हरी रेट 97.61 टक्के\nPune News : आरक्षणाचा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक ठरेल – चंद्रकांत पाटील\nPune Crime News : लग्नासाठी तगादा लावणार्‍या प्रेयसीच्या गळ्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार\nPune News : पालिकेच्या 9 हजार मिळकतकर थकबाकीदारांना नोटीस\nMaval Corona News : नवीन 19 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह\nLonavala News : पीएमआरडीएला विरोध करण्यासाठी कार्ला फाटा येथे शेतकर्‍यांचा रास्ता रोको\nLonavala News : तुंगार्ली धरणात बुडून तरुणीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/husband-murder-wife-pretending-to-be-an-accidental-death-crime-news-ahmednagar", "date_download": "2021-09-16T19:40:08Z", "digest": "sha1:BDR6TSDIVQL3YJFWYCCAOJZOMEXQZCAT", "length": 7507, "nlines": 28, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पत्नीचा खून करून पतीने केला अपघाती मृत्यूचा बनाव", "raw_content": "\nपत्नीचा खून करून पतीने केला अपघाती मृत्यूचा बनाव\nजिल्ह्यात कुठे घडली घटना \nभिक्षा (Begging) मागायची नाही, या कारणातून पतीने पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण (Husband beats wife with wooden stick) करून तिचा खून (Murder) केला. वर्षा सुनील जाधव (वय 22 रा. वनकुटे ता. पारनेर) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. ही घटना नगर तालुक्यातील विळद (Vilad) पिंप्री (Pimpari) शिवारात 27 जुलै रोजी घडली. पतीने वर्षा अपघातात जखमी (Accident Injured) झाल्याने तिचा मृत्यू (Death) झाल्याचा डाव रचला होता. परंतु, पोलिसांनी केलेल्या तपासात वर्षाचा खून (Murder) झाला असल्याची बाब समोर आली. पारनेर पोलीस ठाण्याचे (Parner Police Station) पोलीस हवालदार संदीप गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) पती सुनील नबाब जाधव (वय 30 रा. विळद) याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल (Filed a murder charge) केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) सुनीलला अटक (Arrested) केली आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनील व वर्षा विळद (Vilad) परिसरात राहत होते. 20 जुलै रोजी वर्षा, सुनील व आणखी एक व्यक्ती दुचाकीवरून पारनेर (Parner) तालुक्यात गेले होते. वनकुटे (Vankute) रोडवर त्यांचा अपघात (Accident) झाला. या अपघातात तिघे किरकोळ जखमी (Injured) झाली होती. 27 जुलैला सुनीलने दारू पिऊन वर्षाला लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) केली. या मारहाणीत जखमी झालेल्या वर्षाला सुनील याने पुणे येथील ससून रूग्णालयात (Pune Sasun Hospital) उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान वर्षाचा मृत्यू झाला. ससून रूग्णालयातील डॉक्टरने याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.\nतपासकामी सदरचा गुन्हा पारनेर पोलीस ठाण्यात वर्ग झाला. पोलीस हवालदार गायकवाड या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांच्या लक्षात आले की, वर्षाला मारहाण झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. गायकवाड यांनी सखोल तपास केला. पती सुनील याच्याकडे कसून चौकशी केली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने तोंड उघडले. त्याने सांगितले की, पत्नी वर्षा भिक्षा मागत होती. भिक्षा मागायला माझा विरोध होता. याच कारणातून 27 जुलै रोजी दारू पिऊन वर्षाला लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) केली. या मारहाणीत जखमी (Injured) झालेल्या वर्षाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. स्वत: गायकवाड यांनी फिर्याद दाखल करत सुनील याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे (Sub-Inspector of Police Sadashiv Kanase) करीत आहे.\nउपचारादरम्यान दिला बाळाला जन्म\nवर्षा साडेआठ महिन्याची गर्भवती असताना पती सुनीलने तिला मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या वर्षावर ससून रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यावेळी तिने बाळाला जन्म दिला. यानंतर ती मयत झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nतपासादरम्यान अपघाताबाबत माहिती घेतल्यावर तिघे किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली. यामुळे संशय बळावला. गुन्ह्याचा सखोल तपास सुरू केला. यासाठी पोलीस शिपाई गवळी व टाकळी ढोकेश्वर पोलीस चौकीच्या कर्मचार्‍यांची मदत घेतली. विळदमध्ये मुक्काम ठोकला. सुनीलने मारहाण केल्यामुळेच वर्षाचा मृत्यू झाला असल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यानुसार खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.\n- हवालदार संदीप गायकवाड (तपासी अधिकारी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/04/09/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-16T18:29:25Z", "digest": "sha1:KULLL7RGDL7NCMUOXJNOXW3LDDT7CB4Q", "length": 18290, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "इंजिनिअरिंगच्या 2 विद्यार्थ्यांचा पवना धरणात बुडून मृत्यू", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी शिफारस पाठविण्याचे आवाहन\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nजलतरण पट्टू श्रावणी जाधव चा गौरव\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nइंजिनिअरिंगच्या 2 विद्यार्थ्यांचा पवना धरणात बुडून मृत्यू\nपुणे : पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजमधील 2 विद्यार्थ्यांचा मावळ तालुक्यातील पवना धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज दुपारी एक ���ाजण्याच्या सुमारास घडली आहे. दोघेही विद्यार्थी पवना धरण परिसरात फिरायला गेले असताना ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.\nसुजित जनार्दन घुले (21, रा. एमएमसीओई हॉस्टेल, कर्वेनगर, पुणे. मुळ रा. अहमदनगर) आणि रोहित कोडगिरे (21, रा. एमएमसीओई हॉस्टेल, कर्वेनगर, पुणे. मुळ रा. पोलिस कॉलनी, नांदेड) अशी पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे 11 विद्यार्थी हे आज (मंगळवार) मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुयमारास ते फागणे गावाच्या बाजुने पोहण्याकरिता धरणाच्या पाण्यात उतरले. त्यांच्यापैकी सुजित आणि रोहित हे पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या मित्रांनी अथक प्रयत्न केले मात्र त्यांना यश आले नाही. दुर्देवी घटनेबाबत समजताच स्थानिकांनी धरण्याच्या पाण्यात त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली.\nगणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nसार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी\nतिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन\nनिवडणूक काळात एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई\nनिवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह विधान – अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nगणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nसार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी\nतिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन\nपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांची दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका\nगणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत; गर्दी केल्यास कठोर निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nकोकणवासियांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिदेंकडून २०० मोफत बससेवा\nकोपर पुलावर पहिला ���ड्डा ; मनसेचे आमदाराचे पालिका प्रशासनावर तशोरे..\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण\nभारत निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना; ४ ऑक्टोबर रोजी मतदान\nराज्यसरकार तर्फे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी..\nमुख्यमंत्री ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक..\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती\nपुराचा फटका…. महाड मधील प्राण्यांना – पॉज ची मदत\nचिपळूण वासियांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो श्री सदस्य आले धावून\nतोपर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद आंदोलन\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nदिबांसाहेबांच्या नावासाठी क्रांतिदिनी मशाल मोर्चा\nठाणे • नवी मुंबई\nलोकनेते स्व. दि. बा. पाटील यांची मरणोत्तर ‘पद्म’ पुरस्कार निवडीसाठी शिफारस करा\nकोरोना महामारी संपुष्ठात आणण्यासाठी घरोघरी जावून लसीकरण अभियान राबवा : रतन मांडवे\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/connected-more-than-one-crore-farmers-with-kisan-credit-card-scheme-narendra-singh-tomar/", "date_download": "2021-09-16T19:43:51Z", "digest": "sha1:SOH4ZK4RR6WBDNEEIRAXUIHI6UBCFLYJ", "length": 11029, "nlines": 97, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "एक कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजना सोबत जोडले- नरेंद्र सिंह तोमर", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nएक कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजना सोबत जोडले- नरेंद्र सिंह तोमर\nकेंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी बुधवारी म्हटले की किसान क्रेडिट कार्ड ची सुरुवात अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकार च्या काळात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत कृषी क्षेत्रासाठी सहा लाख करोड पर्यंत कर्जमर्यादा होती, ती आता वाढवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 लाख करोड रुपये केली आहे.\nपुढे नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, मी बँकांना धन्यवाद देईल कारण कोणाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी चालवलेल्या अभियानाला बँकांनी महत्त्व देऊन एक करोड पेक्षा नवीन शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्याचे काम केले. तसेच त्यांनी म्हटले की, सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शेती क्षेत्रातील सगळ्या प्रकारच्या कमतरता भरून काढल्या जातील आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल. कोरोना महामारी च्या काळात शेती आणि शेती संबंधित उद्योग प���रभावीत झाली नाहीत.\nपुढे नरेंद्र सितंबर म्हणाले की, शेती क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून एम एस पीला परिभाषित करण्यासाठी बऱ्याच गोष्टी सरकारच्या मनात आहेत. त्यासाठीच या काही सुधारणा झाल्या आहेत आणि काही सुधारणा या येणाऱ्या काळात केल्या जातील. त्यांनी म्हटले की, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मला विश्वास आहे की किसान संघ आमच्या विनंती वर चर्चा करेल. हे सरकारच्या प्रस्तावावर जे जोडू इच्छिता किंवा हटवू इच्छिता ते त्यांनी सरकारला सांगितले पाहिजे. तसेच त्यांच्या वेळेनुसार आणि तारखेनुसार आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असे ते म्हणाले.\nहेही वाचा :माननीय अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 25 डिसेंबरला येईल पी एम किसान सन्माननिधी चा सातवा हप्ता\nपुढे बोलताना त्यांनी म्हटले की 25 डिसेंबर अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवश भारत सरकार सुशासन दिवस म्हणून पूर्ण देशात साजरा करतो. या दिवसाच्या मुहुर्त साधून एम किसान सन्मान निधी चे अंतर्गत 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अठरा हजार करोड रुपये ट्रान्सफर केले जाते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/marathi-cinema/yere-yere-pavasa-italys-geophone-festival-a603/", "date_download": "2021-09-16T18:31:14Z", "digest": "sha1:7NS2VMEHWCJBZC2RYVIMDGUUN5UYTTTL", "length": 13762, "nlines": 119, "source_domain": "www.lokmat.com", "title": "इटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’ - Marathi News | 'Yere yere pavasa' at Italy's Geophone Festival | Latest marathi-cinema News at Lokmat.com", "raw_content": "\nशुक्रवार १७ सप्टेंबर २०२१\nविराट कोहलीओबीसी आरक्षणचंद्रकांत पाटीलसोनू सूददहशतवादतालिबानकोरोना वायरस बातम्यागुजरातगणेशोत्सव\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\n‘येरे येरे पावसा’ हा आगामी मराठी चित्रपटही विविध परदेशी चित्रपट महोत्सवात चांगला गाजतो आहे.\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nसध्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला असताना, ‘येरे येरे पावसा’ हा आगामी मराठी चित्रपटही विविध परदेशी चित्रपट महोत्सवात चांगला गाजतो आहे. इटलीच्या ५१व्या ‘जीफोनी’ चित्रपट महोत्सवासाठी ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटाची निवड झाली आहे. टोरंटो, कॅनडा आणि टोकियो (जपान) आदि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यशाच्या आणि पुरस्कारांच्या सरी झेलणारा हा चित्रपट आता जीफोनी महोत्सव गाजवायला सज्ज झाला आहे. एलिमेंट ६ या विभागात या चित्रपटाची निवड झाली आहे. महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे ६ ते ९ या वयोगटातील ८०० मुलं या महोत्सवाचे परिक्षक असणार आहेत. इटलीमध्ये या चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच संपन्न झाले. त्यानंतर झूम मिटिंगद्वारे दिग्दर्शक शफक खान यांच्यासोबत प्रश्न उत्तरांचे सेशन झाले.\nप्रत्येकाला पावसाची कमालीची आस असते. इतर कोणत्याही ऋतूपेक्षा पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा प्रचंड उत्सुकता वाटायला लावणारी असते.. एकंदर काय तर, प्रत्येकाची पहिला पाऊस अनुभवण्याची वेगळी त-हा असते. पावसाचा असाच काहीशा वेगळा रंगढंग दाखवणाऱ्या ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. ‘येरे येरे पावसा’ चित्रपटाच्या माध्यमातून बोधप्रद गोष्ट सांगण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाल्याची ही पावतीच असल्याचे ही त्या आ��र्जून नमूद करतात.\nया चित्रपटाची निर्मिती शारीक खान तर सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यांची आहे. सत्या शेट्टी, ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत. ‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड चाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nमराठी सिनेमा :आर्चीच्या परश्यासोबत असलेली 'ही' मिस्ट्री वुमन आहे तरी कोण, फोटो होतोय व्हायरल\nआकाश ठोसरच्या लेटेस्ट लूकची चर्चा होत असताना त्याच्या एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...\nमराठी सिनेमा :उर्मिला निंबाळकरने शेअर केला बाळाचा पहिला फोटो; म्हणाली...\nUrmila nimbalkar : उर्मिलाने पहिल्यांदाच तिच्या बाळाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. उर्मिलाने सोशल मीडियावर तिच्या बाळाचे तीन भन्नाट फोटो शेअर केले आहेत. ...\nमराठी सिनेमा :केतकी माटेगावकरचं घायाळ करणारं सौंदर्य, सोशल मीडियावर चर्चा तिच्या नवीन लूकची\nज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय. टाईमपास, काकस्पर्श, तानी सिनेमात झळकली आहे. ...\nमराठी सिनेमा :प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत असल्याच्या चर्चांवरून भडकली आर्या आंबेकर, केला हा खुलासा\nबऱ्याच कालावधीपासून आर्या आंबेकर सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत असल्याची चर्चा सुरू होती. ...\nमराठी सिनेमा :अभिनेत्री कविता मेढेकरच्या लेकीला पाहिलंत का, दिसते खुप सुंदर\nअभिनेत्री कविता मेढेकरची लेक लाइमलाइटपासून दूर राहते. ...\nमराठी सिनेमा :अभिनेत्री स्मिता तांबेने शेअर केला लेकीचा पहिला फोटो, चाहत्यांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव\nस्मिता तांबेच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nविराट कोहलीचं वनडेतलं कर्णधारपदही संकटात; सुनील गावस्करांचं मोठं विधान\nदाऊदचे हस्तक मुंबई पोलिसांच्या रडारवर; त्यांची पाळंमुळं खाणण्यास सुरुवात\nमला माजी मंत्री म्हणू नका, म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राऊतांचा फोन; म्हणाले...\nराहुल गांधींनी विचारलं, शिवसेना म्हणजे काय; संजय राऊत एका वाक्यात उत्तरले; म्हणाले...\n केरळचा आकडा पुन्हा फुगला; देशभरातील कोरोना रुग्ण संख्येनं टेन्शन वाढवलं\n कोविडच्या ३७६ रुग्णांपैकी एकही डेल्टा प्लस नाही; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/health/do-you-run-every-day-these-mistakes-can-cause-great-damage-knee-a730/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2021-09-16T18:49:08Z", "digest": "sha1:ENZREO7HDCBHDW5WGTX2JUAZI73D343S", "length": 22047, "nlines": 150, "source_domain": "www.lokmat.com", "title": "रोज धावण्याचा व्यायाम करताय? 'या' चूकांमुळे होऊ शकतं गुडघ्याचं मोठं नुकसान.... - Marathi News | Do you run every day? 'These' mistakes can cause great damage to the knee .... | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "\nशुक्रवार १७ सप्टेंबर २०२१\nविराट कोहलीओबीसी आरक्षणचंद्रकांत पाटीलसोनू सूददहशतवादतालिबानकोरोना वायरस बातम्यागुजरातगणेशोत्सव\nबॉलीवुड: टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफने केले बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले क्रेझी\nबॉलीवुड: अभिनेत्री आमना शरीफने ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केले शेअर, पहा फोटो\nबॉलीवुड: सारा अली खान स्विमिंग पूल किनारी दिसली ग्लॅमरस अवतारात, स्लो मोशनमध्ये शेअर केला व्हिडीओ\nबॉलीवुड: बिग बींच्या नावाचं मंदिर ते करीनाला हिऱ्याचा हार; असेही आहेत सेलिब्रिटींचे जबरा फॅन्स\nBollywood celebs fans: जगभरामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचे असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच कलाकारांच्या प्रेमापोटी चाहते वाट्टेल ते करायला तयार असतात. ...\nबॉलीवुड: रवीना टंडनने वाढवला इंटरनेटचा पारा, पाहा बोल्ड आणि ब्युटीफुल ग्लॅमरस अदा\nबॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जिच्यासाठी वय हा केवळ आकडा आहे. जरी ती 46 वर्षांची असली तरी तिचे सौंदर्य दिवसेंदिवस खुलत असल्याचे पाहायला मिळत��. ...\nबॉलीवुड: 'मोहब्बतें' फेम प्रीति झंगियानीचे शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन, पाहून बसणार नाही तुमचाही विश्वास\nबॉलिवूडमध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत. ज्यांनी सुरुवातीला काही सिनेमात आपल्या अदाकारीने रसिकांची मनं जिंकली. मात्र काही वर्षानंतर त्या सिनेमात झळकल्याच नाहीत. अशा अभिनेत्रींमध्ये ये है मोहब्बते सिनेमात झळकलेली अभिनेत्री प्रीती झांगियानीही गणली जाते. ...\nअन्य क्रीडा: नीरज चोप्राचा सोशल मीडियावरील भाव ४२८ कोटींवर पोहोचला; लोकेश राहुल, रिषभ पंत मागे राहिले\nक्रिकेट: पाकिस्तानच्या तीन खेळाडूंच्या नावावर IPLची ट्रॉफी; विराट कोहली, ख्रिस गेल अन् ABDची पाटी अजून कोरी\nविराट कोहली ( Virat Kohli) च्या नावावर अद्याप एकही इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL ) जेतेपद नाही. पण, आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघानं ७ पैकी ५ सामने जिंकून गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे आणि दुसऱ्या टप् ...\nक्रिकेट: Virat Kohli: कोहलीकडून कॅप्टन्सी काढून घेणार BCCI चे सचिव जय शाह यांनी केलं मोठं विधान\nVirat Kohli Captaincy: टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबतच्या भविष्यावरुन वाद-विवाद सुरू झाले आहेत. कोहली कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर आता थेट बीसीसीआयचे सचिव जय शाह य ...\nक्रिकेट: चिंटू, बबलू, चाचू..., आयपीएलमधील खेळाडूंना सहकाऱ्यांनी दिलीत टोपणनावं; तुमच्या आवडत्या खेळाडूला काय बोलवतात\nआपल्याला मित्र कोणत्या ना कोणत्या टोपण नावानं बोलवतात... तसेच क्रिकेटच्या मैदानावरही खेळाडूंची टोपणनावं आहेत आणि मैदानावर अनेकदा सहकाऱी खेळाडूंना टोपणनावानेच बोलावलेलं आपणंही ऐकलं आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL players Funny Nicknames ) भारतीय ख ...\nकल्याण डोंबिवली: Beautyfull मेसेज... ठाकुर्लीतील सोसायटीनं उभारलं 'ऑलिंपिकचं ग्राऊंड'\nठाकुर्लीतील बालाजी आंगण सोसायटीने उभारला ऑलिम्पिक ट्वेंटी-ट्वेंटी चा देखावा, अनोखा संदेश देण्याचा सोसायटीचा प्रयत्न. ...\nक्रिकेट: T20 World Cup 2021: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्व संघांची झाली घोषणा; जाणून घ्या कोणाचा संघ तगडा\nआयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ला सुरुवात होण्यासाठी आता फक्त एक महिना राहिला आहे. १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मेगा इव्हेंटसाठी सर्व १६ सं��ांनी त्यांचा संघ जाहीर केला आहे. ...\nसखी: Cooking Tips : चुकूनही 'या' धातूंच्या भांड्यात जेवण बनवू नका; शरीरात कधी विष तयार होईल कळणारही नाही\nCooking Tips : सध्या सगळ्यांच्याच घरी जेवण बनवण्यासाठी लागणारी भांडी ही स्टिलची असतात. स्टिल चमकदार आणि वापरायला सोपे असते. ...\nआरोग्य: Corona Vaccination: कोरोना लस घेतलेल्यांची चिंता वाढली; अवघ्या ४ महिन्यांत 'अशी' होतेय स्थिती\nCorona Vaccination: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांचं सर्वेक्षण; चिंताजनक माहिती समोर ...\n फक्त ७ दिवसात वाढलेली शुगर लेव्हल कमी करतो 'हा' पदार्थ; संशोधनातून खुलासा\nDiabetes Tips : दरम्यान पाश्चात देशांच्या तुलनेत भारतात डायबिटीसचा वेगळा पॅटर्न पाहायला मिळतो. ३० टक्क्यांपेक्षा जास्त डायबिटीसचे रुग्ण लठ्ठपणाच्या समस्येत येत नाहीत. ...\nसखी: रेखा असो की माधुरी दीक्षित, त्यांच्या चेहेर्‍यावर एक सुरकुती नाही हे कसं जमतं त्यांना, तेच हे सिक्रेट\nअभिनेत्री रेखापासून आलियापर्यंत त्वचेची काळजी घेण्यासाठी, आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी घरगुती उपायांवर भर देतात. या घरगुती उपायांद्वारेच चेहेर्‍यावरच्या सुरकुत्या, वाढत्या वयाचा चेहेर्‍यावर दिसणारा परिणाम या अवघड समस्या त्यांनी सहज सोडवल्या आहेत. या अभि ...\nआरोग्य: Covid Drugs: भारतात CDRI नं शोधलं कोरोनावर नवं औषध; ५ दिवसांत रुग्ण ठणठणीत, वैज्ञानिकांचा मोठा दावा\nCoronavirus: जगात आणि देशात कोरोना व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी विविध संशोधन सुरू आहेत. त्यात भारतीय औषध संशोधन संस्थेला मोठं यश मिळालं आहे. ...\nआरोग्य: कोरोना बाधित प्रत्येक पाचवा रुग्ण मानसिक समस्यांनी ग्रस्त, डॉक्टरांनाही झाला त्रास\nevery fifth patient infected with corona suffers from mental problems : रुग्णालयात तीन दिवसीय जागतिक सामाजिक मानसोपचार परिषद सुरू झाली आहे. यामध्ये मानसिक समस्यांशी संबंधित संशोधन आणि त्यांचा डेटा प्रसिद्ध केला जाईल. ...\nरोज धावण्याचा व्यायाम करताय 'या' चूकांमुळे होऊ शकतं गुडघ्याचं मोठं नुकसान....\nदैनंदिन जीवनात धावण्याचा समावेश करून, आरोग्यामध्ये बराच सुधार करता येतो. तुम्हाला दररोज व्यायाम करणं शक्य नसल्यास धावण्याचा व्यायाम करून आपण निरोगी राहू शकता...मात्र धावताना केलेल्या काही चुकांमुळे आपल्याला हे धावणं चांगलच महागात पडू शकतं..\nफिटनेसच्या बाबतीत पाहिले प्राधान्य धावण्याला दिले जाते. धावण्यामुळे आपल्या शरीरात अनेक सकारा��्मक बदल होतात. हे बदल शारिरीक व मानसिकही असतात.\nमात्र हेच धावणे जर चूकीच्या पद्धतीने असेल तर त्याचे दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागू शकतात.\n‘रनर्स नी’ ही साधारणपणे नेहमी होणारी दुखापत आहे. त्याची अनेक कारणे असतात; पण मुख्यतः गुडघ्याची वाटी सरकण्यामुळे हा त्रास होतो. चुकीच्या पद्धतीने धावल्याने पायाचे स्नायू आखडले जातात, स्नायूच्या दुखापती वाढतात.\nमसल पुल म्हणजे धावताना अचानक झालेली स्नायूंची इजा. यामध्ये स्नायूंना अचानक तड लागणे, चमक भरल्यासारखे होणे असा त्रास होतो. यात दुखण्याची तीव्रता जास्त असते. बरेचदा इजा झालेल्या स्नायूंमधून ठणका मारल्यासारखे होते. हॅमस्ट्रिंग, क्वाड्रिसेप्स, पोटरी, या भागांत साधारणपणे हा त्रास जाणवतो.\nघोटा मुरगळणे म्हणजे घोट्याभोवती असलेल्या स्नायूंना इजा पोहोचणे. रनिंग करताना उंचसखल रस्त्यावर घोटा मुरगळू शकतो. या दुखापतीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक आहे. थोडा आराम केल्यावर हा त्रास कमी होऊ शकतो.\nरनिंगला सुरुवात करण्याआधी धावण्याच्या योग्य पद्धतीची माहिती घेणे गरजेचे असते. अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी आहाराला काट मारून वेगाने चालणे केव्हाही धोकादायक. कारण यात पायाच्या स्नायूंना दुखापत होण्याची शक्यता अधिक असते.\nकोणाचेही पाहून धावणे सोपे नाही, त्याची शास्त्रीय पद्धत जाणून घ्या, गुडघेदुखी, पायदुखी, घोटेदुखीच्या तक्रारी चुकीच्या पद्धतीने धावल्याने निर्माण होऊ शकतात.\nपळण्याचा अतिरेक करू नका, शरिराची ठेवण लक्षात घ्या. आपल्या वजनाप्रमाणे किती पळायचे आहे हे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निश्चित करा.\nचुकीच्या पद्धतीने धावल्यामुळे गुडघ्यांतील कार्टिलेजची झीज होते व दुखापत वाढत जाते. जिना चढणे-उतरणे, उकिडवे बसणे, बराच काळ गुडघे वाकवून बसणे यामुळे दुखणे वाढू शकते.\nअकिलिझ टेंडनायटिसमध्ये पायाचे स्नायू दुखावतात, ते ताठर होतात. पळण्याचे अंतर नेहमीपेक्षा अधिक वाढवल्याने स्नायूवर सतत ताण येतो आणि दुखणे जाणवते.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सHealthHealth Tips\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपा��कीयराशी भविष्य\nविराट कोहलीचं वनडेतलं कर्णधारपदही संकटात; सुनील गावस्करांचं मोठं विधान\nदाऊदचे हस्तक मुंबई पोलिसांच्या रडारवर; त्यांची पाळंमुळं खाणण्यास सुरुवात\nमला माजी मंत्री म्हणू नका, म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राऊतांचा फोन; म्हणाले...\nराहुल गांधींनी विचारलं, शिवसेना म्हणजे काय; संजय राऊत एका वाक्यात उत्तरले; म्हणाले...\n केरळचा आकडा पुन्हा फुगला; देशभरातील कोरोना रुग्ण संख्येनं टेन्शन वाढवलं\n कोविडच्या ३७६ रुग्णांपैकी एकही डेल्टा प्लस नाही; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87x000d/5edb88ae865489adce9ae3dc?language=mr&state=telangana", "date_download": "2021-09-16T19:18:56Z", "digest": "sha1:VN6NV3HOAK4DUFEROXTMVRI6GLHMXRSN", "length": 8354, "nlines": 59, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - राष्ट्रपतींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने \"अ‍ॅग्री अध्यादेश\" चे वचन दिले!_x000D_ - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nकृषी वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स\nराष्ट्रपतींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने \"अ‍ॅग्री अध्यादेश\" चे वचन दिले\nभारतीय राष्ट्रपतींनी शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून अध्यादेशास मान्यता दिली. या अध्यादेशांचा उद्देश शेती आणि त्यासंबंधित कामांमध्ये गुंतलेल्या शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भारताला चालना देणे आहे. कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांना या तरतुदींची अंमलबजावणी करण्यास सांगितले आणि कृषी विकासासाठी एक इकोसिस्टम तयार करण्यास सांगितले. कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी आणि विकासासाठी सतत पाठिंबा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. “शेतकरी उत्पादन व्यापार व वाणिज्य (पदोन्नती व सुलभता) अध्यादेश २०२० आणि कृषी सेवा अध्यादेश २०२० या विषयावर शेतकरी (सबलीकरण व सुरक्षा) किंमत आश्वासन व करार या दोन अध्यादेशांमुळे कृषी खासगी गुंतवणूकीसाठी अनुकूल पर्यावरण व्यवस्था निर्माण होईल, असे वरिष्ठ म्हणाले. एखादे पर्यावरणीय यंत्रणेची निर्मिती होईल ज्यात शेतकरी आणि व्यापारी शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या विक्री व खरेदीसंदर्भात पसंतीच्या स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकतील ज्यामुळे प्रतिस्पर्धी पर्यायी व्यापार वाहिन्यांद्वारे मोबदल्याच्या किंमती सुलभ होतील. कॉर्पोरेट शेतीशी संबंधित दुसरा अध्यादेश - शेतकरी (सबलीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि शेत सेवा अध्यादेश २०२० वर केलेला करार - शेती करारावर राष्ट्रीय चौकट उपलब्ध करुन देईल ज्यायोगे शेतकर्‍यांना कृषी-व्यवसाय संस्था, प्रोसेसर, घाऊक विक्रेते यांच्यात भाग घेण्यास मदत व सामर्थ्य मिळते. , निर्यातदार किंवा मोठ्या किरकोळ विक्रेत्यांनी शेती सेवा आणि भावी शेतीच्या उत्पादनांची विक्री परस्पर मान्य केलेल्या मोबदल्याच्या किंमतीच्या चौकटीत वाजवी आणि पारदर्शक पद्धतीने आणि त्याद्वारे जोडल्या गेलेल्या किंवा संबंधित गोष्टींसाठी. शेतकरी कमीतकमी एक पीक हंगामात आणि जास्तीत जास्त पाच वर्षांपर्यंत मोठ्या प्रोसेसरमध्ये व्यस्त राहू शकतात. अध्यादेशातील तरतुदी शेतक -्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने शेतकरी अनुकूल आहेत. राष्ट्रपतींनी अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा करण्याचा अध्यादेश काढला. या अध्यादेशाद्वारे सरकारने धान्य, डाळी, तेलबिया, तेल, कांदे आणि बटाटे यासारख्या कृषी वस्तूंना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकले. ईसी कायद्यात केलेल्या दुरुस्तीमुळे केवळ नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळ यासारख्या “अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत” कृषी वस्तूंवर साठा मर्यादा पकडण्याची परवानगी मिळते. संदर्भ: द इकॉनॉमिक टाइम्स, ५ जून २०२०, यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा.\nकृषी वार्ताद इकॉनॉमिक टाइम्सकृषी ज्ञान\nशेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील 4,000 रुपये फक्त करावे लागेल 'हे' काम\nपंजाब नॅशनल बँकेचा पुढाकार;सुरु केली शेतकऱ्यांसाठी खास योजना\nप्रधानमंत्री कुसुम सोलर योजना, अटी, पात्रता, अनुदान माहिती\nप्रभुदेवा जीआर व शेती योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://circuitwaalain.wordpress.com/2020/07/16/black-night-story-by-mansi-chitnis/", "date_download": "2021-09-16T18:50:01Z", "digest": "sha1:DDI6GG4BNHASK7HT2LLCUASWRIF4JNNQ", "length": 11158, "nlines": 102, "source_domain": "circuitwaalain.wordpress.com", "title": "अंधार… – स���्किटवाला", "raw_content": "\nजन्मापासून मनाच्या कोपऱ्यात सोबतच होतो आम्ही..मला त्याचा त्रास व्हायचा अन् त्याला माझा. तो संधी मिळताच धावायचा अंधारबावडीकडे.. तळघरात..किंवा बळदात.. मला मात्र आवडायचा उबदार तांबूस उजेड. चुलीचा, समईचा, निरांजनाचा आणि छपरातून पाझरणाऱ्या कवडशाचा. तरिही आम्ही एकत्र होतो. जन्माने, नियतीने आणि मायेच्या धाग्याने बांधलेले. जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू….\nअसाच एकेदिवशी मला खेचत बळदात घेऊन गेला तो. मी आपला पाय खेचत कसनुसा. उजेड असलो तरी जीव होताच की मलाही. बळदाच्या पहिल्याच पायरीवर थबकलो आणि जाणवलं की मी विरघळतोय हळूहळू एका दमट पिवळ्याशा निर्जीव चैतन्यहीन द्रावात..आणि माझ्या विरघळण्यासोबत तो होत चाललाय अजूनच गडद,दाट,खोल..खोल..\nहर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है..जिंदगी जबभी तेरी बज्ममें लाती है हमें..\nमनातले विचार सैरभैर झालेले.. माझ्यातल्या प्रकाशाचा कण न कण रसरसत होता..\nबळदाची दुसरी पायरी उतरताना किती आणि कसले कसले विचारांचे पिसारे फुलत होते. अस्तित्व क्षीण होतानाही स्वप्न शिल्लक रहावीत.. पुनर्जन्म होतो म्हणे. माझही स्वप्न होतं, सकाळ तिच्या कुशीत जोजवताना पिंपळाचं तांबूस इटूकलं पान उगवावं डोळ्यांत आणि पांघरावी त्याची मल्मली कोवळीक..पण आता त्याच पिंपळाची सांध्यसळसळ दाटत होती मनात. अन् त्याच्या ढोलीतल्या घुबडांचे घुत्कार शहारे फुलवत होते.\nमाझं विरघळणं चालूच होतं आणि त्याचे कुटील हास्यही. क्षणाक्षणाला गारठ्याचा शहारा मला वेढून घेत होता. बळदातला बुढ्ढा अंधार मला कवेत ओढत होता. त्याचे थरथरे बर्फाळ ओले हात मला पकडायला बघत होते. मी पायरीवर ओठंगून स्वतःला वाचवण्याच्या धडपडीत आणि तो बुढ्ढा अंधार आपला अजगरी जबडा वासून माझा घास घेण्याच्या प्रतिक्षेत..\nमी मात्र प्रकाशाचा पाईक होवून मनात साठवत राहिलो उर्जेचे अवशेष..न जाणो कधी अचानक त्या अवशेषांचा विस्फोट होत चुरगळतील या अंधाराचे बर्फाळ हात आणि तो उर्जेचा लाव्हा प्रकाशत राहील अक्षय..मी बळदाच्या पायऱ्या उतरतोय त्याच उर्जेचं बोट धरून.आता मी प्रकाशमान झालोय आतून आणि पहिल्यांलाच अंधाराच्या डोळ्यांत भिती पाहिली मी. आता पायऱ्यांचे दंशील स्पर्श हळूहळू शांत होऊ लागले. मला मनातला प्रकाश अजूनच उमलल्याची जाणिव झाली. अचानक कानाला घासून एक वटवाघूळ उडाल्याची जाणीव झाली.त्य��चा उग्र दर्प मला शहारून गेला..\nबळदात गच्च ओला अंधार..न जाणो किती पिढ्यांचा होता. काहीतरी अमानवीय जाणवत होते. अंधारातच वेगवेगळ्या आकारांचे भास होत होते. अचानक माझे डोके गरम होवू लागले.जणू कोणीतरी रसरसलेली भट्टी डोक्यात पेटवली असावी…बुबुळं संत्र्याएवढी झालीत आणि ओठांच्या वरच्या बाजूने सळसळत बाहेर आलेले सुळे माझ्याच मानेत रुतत असलेले जाणवले. मी धडपडलो,किंचाळलो..मनातल्या उजेडाला जिवंत ठेवण्यासाठी धडपडलो..एवढ्यात मानेवर एक जोराचा दंश..बर्फाळ झुळूक आणि सारे शांत…\nबाहेर सकाळीच्या कोवळ्या कुशीत मी तांबूस पिंपळ पांघरून निजलोय.. माझ्यातला अंधार मात्र बळदात..सुशेगाद आहे.. अंधेरा कायम रहे..\nPublished by टीम सर्किटवाला\n आजच युग हे अत्यंत धावपळीचं झालं आहे. दिवसेंदिवस नवनवीन आविष्कार होत आहेत. आणि प्रत्येक गोष्टीत माणूस अपग्रेड होत आहे. प्रत्येकजण डिजिटली अपडेटेड राहण्याचा प्रयत्न करतोय अन हीच वाचकांची नस ओळखून आम्ही सर्किटवालाच्या माध्यमातून डिजिटल क्षेत्रात उतरत आहोत. निशुल्क सेवा पुरवत असतांना वाचकांचा प्रतिसाद आम्हाला भरभरून मिळत आला आहे अन यापुढेही मिळेल अशी आशा आहे. आणि आम्हांला विश्वास आहे की आम्ही नक्कीच यातही क्षेप घेऊ.. धन्यवाद टीम सर्किटवाला\tसर्व लेख पहा टीम सर्किटवाला\nअंधार, कायम, जिंदगी, दमट, बाजू\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nवारी लघुकथा स्पर्धा (11)\nवाचकांचा प्रतिसाद लाभलेल्या कथा\nअवघा रंग एकच झाला....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/india-vs-england-krunal-pandya-dedicates-50-on-debut-to-his-father-he-cried-hardik-console-him/", "date_download": "2021-09-16T19:28:59Z", "digest": "sha1:FJLNHPOM547FU7RMIQNETNO32GCFPCSR", "length": 10849, "nlines": 102, "source_domain": "mahasports.in", "title": "पदार्पणात वादळी अर्धशतक केल्यानंतर ढसाढसा रडणाऱ्या कृणालला मिळाला भावाच्या खांद्याचा आधार; पाहा भावूक व्हिडिओ", "raw_content": "\nपदार्पणात वादळी अर्धशतक केल्यानंतर ढसाढसा रडणाऱ्या कृणालला मिळाला भावाच्या खांद्याचा आधार; पाहा भावूक व्हिडिओ\nin इंग्लंडचा भारत दौरा, क्रिकेट, टॉप बातम्या\n भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गंहुजे येथे झाला. या सामन्यातून अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याने वन��े पदार्पण केले आहे. या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने अर्धशतकी खेळी केली. या अर्धशतकी खेळीनंतर कृणाल भावूक झालेला दिसला.\nत्याने २६ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्यामुळे वनडे पदार्पणाच्या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. कृणालने ७ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३१ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी केली. यासोबतच पदार्पणात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत अर्धशतक झळकवणारा देखील तो पहिला भारतीय फलंदाज बनला.\nअर्धशतकानंतर भावूक झाला कृणाल\nकृणालने पहिल्या वनडेत अर्धशतक करतात बॅट आकाशाकडे उंचावत हे अर्धशतक आपल्या दिवंगत वडीलांना अर्पण केले. हार्दिक आणि कृणाल पंड्या या बंधूंच्या वडीलांचे जानेवारी महिन्यात हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मित निधन झाले होते.\nतसेच भारताचा डाव संपल्यानंतरही कृणाल मुलाखत देताना भावूक झाला. त्याला अश्रू अनावर झाल्यामुळे बोलताही येत नव्हते. अखेर नंतर त्याला धाकटा भाऊ हार्दिकने त्याला मिठी मारत आधार दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.\nपदार्पणाची कॅप स्विकारल्यानंतर भावूक झाला होता कृणाल –\nहा सामना सुरु होण्याआधी कृणाल पंड्या आपला लहान भाऊ हार्दिकच्या हातून कॅप स्वीकारताना देखील कमालीचा भावूक झाला होता. कॅप स्वीकारत तो हार्दिकच्या गळ्यात पडला व त्यानंतर ती कॅप त्याने आभाळाकडे दाखवली होती. हार्दिक आणि कृणाल हे दोघेही त्यांच्या वडीलांच्या फार जवळ होते.\nभारताने उभाला धावांचा डोंगर\nया सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या वनडेत प्रथम फलंदाजी करताना ३१७ धावांचा डोंगर उभारला. भारतासाठी शिखर धवन (९८), विराट कोहली (५६), केएल राहुल (६२*) व कृणाल पंड्या (५८*) यांनी अर्धशतके ठोकली. इंग्लंडसाठी अष्टपैलू बेन स्टोक्सने ३ तर, मार्क वूडने २ गडी बाद केले.\nकोहलीला म्हंटले होते गर्विष्ठ तर धोनीला कलंक; इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू जुन्या ट्विटवरून होतोय ट्रोल\nपदार्पणाची कॅप स्वीकारताना भावूक झालेल्या कृणाल पंड्यासाठी वसीम जाफरचा खास संदेश, म्हणाला…\nपदार्पणाच्या सामन्यातच कृणालचा विश्वविक्रम ‘असा’ कारनामा करणारा बनला पहिलाच क्रिकेटर\nकोहलीला म्हंटले होते गर्विष्ठ तर धोनीला कलंक; इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू जुन्या ट्विटवरून होतोय ट्रोल\nआनंद महिंद्रा, अक्षर पटेल आणि गॉगल महिंद्रांच्या ‘त्या’ पोस्टवर पटेलची खास कमेंट\nराजस्थान रॉयल्स मागची साडेसाती संपेना आता ‘हा’ आक्रमक फलंदाजही जखमी\n‘भारतीय क्रिकेटची खरी संपत्ती’, गांगुलीने सांगितले विराटच्या टी२० कर्णधारपद सोडण्यामागील खरं कारण\n‘विश्वचषक जिंकून विराटच्या टी२० कर्णधापदाचा शेवट गोड व्हावा’, सोशल मीडियावर पडतोय प्रतिक्रियांचा पाऊस\nमलिंगाला मागे टाकत ‘या’ भारतीय दिग्गजाला आयपीएलमध्ये इतिहास रचण्याची संधी\n टी२० क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत विराट जगातील भल्याभल्या कर्णधारांना पडलाय भारी\nधोनी नव्हे विराटच भारताचा सर्वोत्तम टी२० कर्णधार\nआनंद महिंद्रा, अक्षर पटेल आणि गॉगल महिंद्रांच्या 'त्या' पोस्टवर पटेलची खास कमेंट\nअर्धशतक झळकवल्यावर पंड्या आणि राहुलचे खास सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ\nआठवणीतील सामना: भारतीय संघ १८ वर्षांपूर्वी क्रिकेटमधील सर्वात मोठा सामना झाला होता पराभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/97192/interesting-story-of-jackie-chan-and-his-donation/", "date_download": "2021-09-16T18:38:40Z", "digest": "sha1:OS5YZB5X2L2FQYI4VA2SHOYWUHE4GYPZ", "length": 17185, "nlines": 83, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' स्वत:ची संपत्ती मृत्युनंतर सत्कारणी लागावी यासाठी एक कठोर निर्णय घेणारा फिल्मस्टार!", "raw_content": "\nस्वत:ची संपत्ती मृत्युनंतर सत्कारणी लागावी यासाठी एक कठोर निर्णय घेणारा फिल्मस्टार\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआपण बघतोच, की बहुतांश पालक आपले कर्तव्य समजून, जीवनावश्यक सुख सोयी पुरवण्या व्यतिरिक्त मुलांना आयुष्य भर पुरेल इतकी धन, संपत्ती कमावून ठेवतात.\nभारतात हे हमखास बघायला मिळतेच, कारण हे फार पूर्वीपासून आपल्याकडे चालत आलेले आहे. राजे आपल्या मोठ्या मुलाला युवराज घोषित करून पुढे त्याला राज्य सुपूर्त करीत अशा कथा आहेत. हेच आपण आजही अनुभवतो.\nहल्ली उद्योगपती, सिने कलाकार, राजकारणकर्ते, चार्टर्ड अकाऊंटंट, वकील, डॉक्टर जवळ पास सगळेच आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, आपल्या व��यवसाया मार्फत जमेल ती तजवीज करून ठेवतात. आणि त्यात गैर काहीच नाही.\nआपल्या मुलांच्या सुखाची, भविष्याची काळजी आपणच करणे अगदी रास्त आहे. पण हे करताना “कोण्या दुसऱ्या व्यक्तीच्या प्रगतीत आपण अडथळा बनतो आहोत का” हा विचार बघायला मिळत नाही.\nकाही महिन्यांपुर्वी नेपोटिझमला वाचा फोडणारे मोठे प्रकरण आपल्याकडे घडले आहे. त्यात एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, आपल्या मुलासाठी असलेली काळजी दुर्भाग्याने आपल्या धृतराष्ट्र बनवू लागली आहे.\nजिथे तिथे आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून, आपल्या अक्षम मुलांना संधी देण्यात येत आहे.\n“योग्य व सक्षम व्यक्तीलाच संधी मिळायला हवी, यश, संपत्ती, सन्मान प्रत्येकाने आपल्या मेहनतीने कमवावे, कारण आयते मिळाले की त्याची किंमत माणसाला रहात नाही.” या विचारांच्या व्यक्तींच्या यादीतील एक नाव म्हणजे जॅकी चॅन.\nआपण सगळेच जॅकी चॅनला ओळखतो, अगदी तळा गाळातून त्याने आपल्या अथक परिश्रमाने आपले करियर घडवले. जॅकी ची मेहनत इतकी कठोर की त्यांचे सगळे स्टंट सुद्धा ते स्वतः करत.\n“माझ्या शरीराचे एकही हाड असे उरले नाही जे फ्रॅक्चर झाले नाही” हे त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी म्हंटले होते.\nहॉलिवूडचा इतका प्रसिद्ध अभिनेता, यशाची नव नवीन शिखरे गाठणारे हे नाव, आपल्या एकुलत्या एक मुलाला म्हणजेच जेसी चॅनला आपलीच संपत्ती देऊ पाहत नाही हे आश्चर्याचे आहे, नाही का\nपण या मागचे कारणही तसेच आहे. जॅकी नी एकदा आपली अर्धी संपत्ती आपण सामाजिक कार्यासाठी दान करणार असल्याचे सांगितले होते, पण त्यांनी यात बदल करून आता संपूर्ण संपत्तीचे सुमारे $३५० मिलियन चे दान करण्याचे ठरविले आहे.\nकारण, आपला मुलगा इतका सक्षम आहे की त्याने मनावर घेतले तर तो एक दिवस स्वतःचे यशस्वी करिअर घडवेल असा त्यांना विश्वास आहे व त्यांची ईच्छा सुद्धा.\nफक्त जॅकी चॅन चा मुलगा म्हणून त्याला वेगळी वागणूक मिळावी, त्याला संघर्ष न करता घर बसल्या काम मिळावे हे जॅकीला अमान्य आहे.\nत्याला पैशाची किंमत असावी, परिश्रमाने कमावलेला सन्मान अनुभवायला मिळायला हवा म्हणून जॅकी ने त्याला संपत्तीतून बरखास्त केले आहे.\nअसे पाऊल उचलण्याची वेळ जॅकी वर का आली असावी चला ते बघुया.\nआधी इतर जबाबदार पालकांसारखेच जॅकी ने देखील जेसी ला हव्या असलेल्या सगळ्या किंबहुना आवश्यकते प्रमाणेच काही अधि�� अशा सुविधा पुरवल्या. लहानपणा पासून जेसी एक अत्यंत सुखद जीवन जगत आलाय.\nआलिशान बंगल्यात राहण्या पासून, वर्ल्ड क्लास टूर्स, वर्ल्ड क्लास शिक्षण, सामान्यांना मिळणार नाहीत असे अनेक अनुभव जे फक्त जॅकीच्या प्रतिष्टे मुळे, आर्थिक परस्थितीमुळे त्याला अनुभवता आले.\nआयुष्य सुखकर बनवण्याच्या नादात, जॅकी योग्य ते धडे जेसी ला देऊ शकले नाही की जेसी नेहमी “आपण जेसी चॅन आहोत, आपण व आपले भविष्य दोन्ही सुरक्षित आहेत” या भावनेत वाढला हे विचार करायला लावणारे आहे.\nजॅकी ने जेसी चे हॉलिवुड चे करियर घडवण्याचा खूप प्रयत्न केला. २००२ पासून जेसी चित्रपटांत काम करू लागला. त्याने आपल्या सिने-कारकिर्दीत एकूण २० सिनेमे केले आहेत.\nत्यापैकी एकही सिनेमा आपली जादू दर्शकांवर चालवू शकला नाही.\nशिवाय, जेसी सोबत केलेला “डबल ट्रबल” हा एक सिनेमा हॉलिवूडच्या इतिहासातील सगळ्यात तोट्यात असलेला व खुद्द जॅकीच्या आयुष्यातला सगळ्यात अयशस्वी सिनेमा ठरला.\nया सिनेमाचे प्रदर्शन इतके वाईट ठरले, की त्याची कमाई फक्त ९००० डॉलर इतकीच झाली. अभिनयाव्यतिरिक्त गायन, वादन या क्षेत्रात देखील जेसी ने आपले भाग्य आजमावाण्याचे प्रयत्न केले, पण तो पूर्ण पणे अयशस्वी ठरला.\nह्यात भर म्हणजे २०१४ ला जेसी चॅन बीजिंग येथे काही अमली पदार्थांचा वापर करताना पकडला गेला. प्रकरण इतके चिघळले, की जॅकी चॅनला याची दखल घेऊन समस्त चाहत्यांची माफी मागावी लागली.\nजेसी च्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या असलेल्या वागण्याने जॅकी हे पाऊल उचलण्यास प्रवृत्त झाला असावा. जेसी मध्ये योग्यता असेल तर तो आपला मार्ग स्वतः शोधेल व आपले उदरनिर्वाहाचे साधन स्वतः शोधेल.\nकारण जर तो अयोग्य असेल तर माझी संपत्ती उधळून टाकेल असे जॅकी ने एका अवॉर्ड समारंभात म्हंटले.\nआपली एवढी संपत्ती दान करणाऱ्या नावाजलेल्या व्यक्तींमध्ये जगातील सगळ्यात मोठे गुंतवणूकदार वॉरन बफे, मायक्रोसॉफ्ट चे संस्थापक बिल गेट्स, e bay चे संस्थापक Pierre Omidyar ही नावे देखील सामील आहेत.\nयांच्या कडूनच प्रेरणा घेऊन जॅकी चॅनने हा निर्णय घेतल्याचे देखील त्यांनी सांगितले.\nजॅकी चॅन सद्ध्या UNICEF goodwill ambassador आहेत ज्या मार्फत ते animal abuse विरोधात व प्राणी संरक्षणाची कामे करतात.\nशिवाय १९८८ मध्ये त्यांनी “Jackie Chhan Charitable Foundation” ची स्थापना केली आहे ज्या अंतर्गत ते नैसर्गिक आपत्तीत ग्रासित व दुख���वलेल्या माणसांची मदत करतात.\nआपल्या मृत्यू नंतर आपली संपूर्ण संपत्ती सत्कारणी लागावी यासाठी हा कठोर निर्णय घेतलाय.\nमुलांना सुख-सोयी पुरविताना कष्ट करून पैसा मिळवणे सोपे नसते.\nत्यामुळे पैश्यांचे नियोजन करणे, मुलांना हातचे राखून खर्च करण्याच्या ह्या सवयी लावण्याचे व लख लखते नशीब कसे मिळाले ह्याची जाणीव करून देण्याचे काम पालकांचे असते.\nचांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेली बाळं जबाबदारीने वागतील हे पाहणे पालकांचे कर्तव्य असते व तसे आपण वागायला हवे हे सांगण्यासाठी जॅकी चॅन सारखी माणसं आपल्या पुढे श्रेष्ठ उदाहरण आहेत.\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← थंडीच्या दिवसांत सर्वात नाजूक अशा ओठांची काळजी घेण्यासाठी हे घ्या रामबाण उपाय\nतुम्हालाही बोटं मोडायला मजा वाटते ना, पण ते चांगलं की वाईट मग हे नक्की वाचा मग हे नक्की वाचा\nहजारो लोकांचा बळी घेणारं भारतीयांच्या विस्मृतीत गेलेलं, सर्वात मोठं नैसर्गिक संकट…\n६७ वर्षांत अंघोळही न करणारा तो, आरशात स्वतःला न्याहाळून कसं दिसायचं ते ठरवतो\nकोहिनूरच नाही भारतामधून चोरलेल्या या ८ मौल्यवान वस्तू परकीयांच्याच ताब्यात आहेत\nMay 7, 2021 इनमराठी टीम 0\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/sbi-gold-loan-sbi-will-provide-financial-assistance-to-farmers/", "date_download": "2021-09-16T18:00:41Z", "digest": "sha1:FB6J25EJUUFYY6SJQ6QQPKRYPGHQN6GH", "length": 9791, "nlines": 96, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "SBI Gold Loan : SBI शेतकऱ्यांना देणार आर्थिक मदत", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nSBI Gold Loan : SBI शेतकऱ्यांना देणार आर्थिक मदत\nजर तुम्ही शेतीविषयक कामात गुंतलेले असाल आणि तुम्हाला त्वरित कर्जाची गरज असेल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआय केवळ कृषी उद्देशाने गोल्ड लोन देत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) केवळ शेतीच्या उद्देशाने सुवर्ण कर्ज देत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोन्याच्या समान मूल्यासाठी उच्च कर्जाच्या रकमेस परवानगी देण्याच्या अलिकडच्या निर्णयानंतर सोन्याविरूद्ध कर्जासाठी अर्ज करण्याची ही चांगली संधी आहे. लोकांच्या सर्व आर्थिक गरजा कृषी क्षेत्राच्या बाबतीत पूर्ण करण्यासाठी हे योजना राबवण्यात येत आहे.\nकोणत्याही वेळी आपल्या घरात बसल्या या कर्जासाठी आपण अर्ज करू शकता. आपल्याला कर्ज मिळविण्यासाठी आपल्या मोबाईल फोनवर योनो (APP) डाउनलोड करा. बँक सांगते की तुम्हाला कर्ज घेण्यासाठी एकदाच होम एसबीआय शाखेत भेट द्यावी लागेल. कर्जाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही गोल्ड आणि केवायसी (तुमचा ग्राहक जाणून घ्या) च्या कागदपत्रांसह नजीकच्या एसबीआय शाखेत वॉक-इन देखील करू शकता.\nबँकेचे म्हणणे आहे की कर्जदारला कोणतेही लपविलेले जास्त शुल्क आकारले जाणार नाही. कर्ज घेण्याची प्रक्रिया सुलभ आणि त्रास-मुक्त आहे. एसबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, व्याज दर वार्षिक ७.२५ आहे.देशभरातील सर्व ग्रामीण आणि अर्ध शहरी शाखांमध्ये कर्ज सुविधा उपलब्ध आहे. कृषी सोने कर्ज देण्यासाठी बँक सुरक्षा म्हणून सोन्याचे दागिने ठेव घेते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/automobile-news-marathi/honda-confirms-new-forza-750-scooter-with-latest-teaser-know-the-details-33380/", "date_download": "2021-09-16T19:42:29Z", "digest": "sha1:XB3BQ3HQ434KNJNXE6QBVED3EPM4TJD5", "length": 14241, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "NEW HONDA FORZA 750 SCOOTER | येते आहे होंडाची दमदार स्कूटर, जाणून घ्या डिटेल्स | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nNEW HONDA FORZA 750 SCOOTERयेते आहे होंडाची दमदार स्कूटर, जाणून घ्या डिटेल्स\nहोंडाची (Honda) सर्वात मोठी आणि दमदार स्कूटर येते आहे. वीन टीझर व्हिडिओत फोर्जो रेंजच्या नवीन मॅक्सी स्कूटर Forza 750 चे अनेक डिटेल्स समोर आले आहेत. या स्कूटरमध्ये फुल्ली डिजीटल आणि कलर्ड इन्स्ट्रूमेंट सिस्टम असणार आहे.\nनवी दिल्ली : होंडाची (Honda) सर्वात मोठी आणि दमदार स्कूटर येत आहे. होंडाने आपल्या या नवीन स्कूटर Forza 750 चे नवीन टीझर व्हिडिओ रिलीज केले आहेत. नवीन टीझर व्हिडिओत फोर्जो रेंजच्या नवीन मॅक्सी स्कूटर Forza 750 चे अनेक डिटेल्स समोर आले आहे. टीझर व्हिडिओवरून माहिती मिळते आहे की, नवीन मॅक्सी स्कूटरमध्ये (Maxi Scooter) इंजिन पुश टू स्टार्ट, स्टॉप बटन असणार आहे. तसेच स्कूटरमध्ये फुल्ली डिजीटल आणि कलर्ड इन्स्ट्रूमेंट सिस्टम असणार आहे. जे स्पीडोमीटर, ट्रिप मीटर, एवरेज फ्यूल कंज्प्शन, गिअर पोझिशन इंडिकेटर आणि क्लॉक यासारख्या इंन्फर्मेशनला शो करणार आहे.\nहोंडाचा नवा विक्रम, ९ महिन्यांत ११लाख BS6 दुचाकींची विक्री\nनवीन होंडा फोर्जा 750 स्कूटरमध्ये टू व्हीलरचे इन्स्टूमेंट क्लस्टर सोबत स्मार्टफोन्स पेअर करण्यासाठी ब्लूटूथ कनेक्टिविटी उपलब्ध करण्यात येईल. होंडाच्या या नवीन स्कूटरमध्ये टर्न बाय टर्न नेविगेशन, कॉल आणि म्युझिक मॅनेजमेंट यासारखे फीचर्स असणार आहेत. स्कूटरमध्ये डेडिकेटेड मोबाइल ॲप्लिकेशन देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्व्हिस इंटरवल, ओडोमीटर आणि ट्रिप मीटर रिडिंग यासारखे डेटा शो करणार आहे. होंडाची आता नवीन फोर्जो ७५० स्कूटरच्या इंजिनच्या डिटेल्सची घोषणा करणार आहे.\nबाइकप्रेमींसाठी वाईट बातमी, हार्ले डेव्हिडसनने घेतला हा निर्णय\nवेगवेगळ्या रायडिंग मोड्स सोबत येणार स्कूटर\nटीझर व्हिडिओवरून माहिती मिळते आहे की, मॅक्सी स्कूटरमध्ये वेगवेगळे रायडिंग मोड्स असणार आहेत. यात LED DRL आणि स्टायलिश LED टेललँप सोबत ट्विन LED हेडलँप सह फुल LED लाइटिंग दिली आहे. स्कूटरची स्टायलिंग एकूणच स्पोर्टी असणार आहे. दुसऱ्या फोर्जा मॉडल्सशी मिळती जुळती असणार आहे. नवीन होंडा फोर्जा ७५० स्कूटर १४ ऑक्टोबरमध्ये दाखल होणार आहे त्यानंतर ती आंतरराष्ट्रीय बाजारात येणार आहे.\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७०���० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nशुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/in-the-last-24-hours-69921-new-coronavirus-patients-have-been-registered-in-the-country-26134/", "date_download": "2021-09-16T19:47:18Z", "digest": "sha1:27C2D2Z35RPU2YCKOXIWZIPA2YATFQSQ", "length": 13284, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "कोरोना रूग्ण | देशात मागील २४ तासांत ६९ हजार ९२१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक ��णि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nकोरोना रूग्णदेशात मागील २४ तासांत ६९ हजार ९२१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद\nआरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, देशात ३६ लाख ९१ हजार १६७ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यामध्ये ७ लाख ८५ हजार ९९६ ॲक्टिव्ह केसेस (active cases) आहेत. तर २८ हजार ३९ हजार ८८३ जण कोरोनामुक्त (discharged) झाले आहेत. मात्र, देशातील एकूण मृत व्यक्तींची संख्या ६५ हजार २८८ इतकी झाली आहे.\nदेशात कोरोना विषाणूचे (corona virus) संकट दिवसागणिक वाढत आहे. देशात मागील काही दिवसांपासून ८० हजारांच्या आसपास कोरोना रूग्णांची नोंद होत असताना, आज मंगळवारी कोरोना रूग्णांच्या संख्येत थोडीशी घट झालेली पाहायला मिळत आहे. देशात मागील २४ तासांत ६९ हजार ९२१ इतक्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांची ( new positive cases) नोंद करण्यात आली आहे. तर मृत रुग्णांची (deaths ) संख्या ८१९ इतकी आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ३६ लाखांच्या वर गेली आहे.\nआरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, देशात ३६ लाख ९१ हजार १६७ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यामध्ये ७ लाख ८५ हजार ९९६ ॲक्टिव्ह केसेस (active cases) आहेत. तर २८ हजार ३९ हजार ८८३ जण कोरोनामुक्त (discharged) झाले आहेत. मात्र, देशातील एकूण मृत व्यक्तींची संख्या ६५ हजार २८८ इतकी झाली आहे.\nदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाच केंद्र सरकारकडून अनलॉक-४ ची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारनंतर राज्य सरकारने सुद्धा अनलॉक-४ ची नवीन नियमावली जाहीर केली आहे. तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) ३१ ऑगस्टपर्यंत ४ कोटी ३३ लाख २४ हजार ८३४ चाचण्या करण्यात आल्या असल्याचं सांगितलं आहे.\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\n���रकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nशुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/state-news-marathi/lost-sage-like-personalities-working-for-human-welfare-tribute-to-deputy-chief-minister-ajit-pawar-26212/", "date_download": "2021-09-16T18:03:58Z", "digest": "sha1:2HAW5E5UAVB3G2E6EVROVA5I6VI4NBTU", "length": 12592, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "राज्य | मानव कल्याणासाठी कार्यरत ऋषीतुल्य व्यक्तिमत्वं हरपलं ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर १६, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nराज्यमानव कल्याणासाठी कार्यरत ऋषीतुल्य व्यक्तिमत्���ं हरपलं ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली\nमुंबई : राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे विज्ञान व अध्यात्माची सांगड घालत मानव कल्याणासाठी कार्य करणारं ऋषीतुल्यं व्यक्तिमत्वं होते. समाजप्रबोधन, जातीनिर्मुलनाच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रउभारणीसाठी मोलाचं योगदान दिलं. ते सोबत नसणं ही राज्याच्या, देशाच्या सामाजिक, आध्यात्मिक चळवळीची मोठी हानी आहे. महाराजांच्या लाखो भक्तांवर आज दु:खाचा डोंगर कोसळला असून आम्ही सर्वजण या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांना अभिवादन करुन श्रद्धांजली अर्पण केली.\nउपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज लाहोर विद्यापीठातून वैद्यकीय पदवी मिळवलेले मराठवाड्यातील पहिले डॉक्टर होते. स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल त्यांनी तुरुंगवास भोगला होता. आपलं संपूर्ण जीवन त्यांनी देशाच्या, समाजाच्या, मानवतेच्या कल्याणासाठी अर्पण केलं. त्यांचं कार्य अखंड मानवजातीच्या कल्याणाचं कार्य होतं म्हणूनच ते राष्ट्रसंत ठरले. महाराजांनी दिलेले विचार, केलेलं कार्य पुढं घेऊन जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणी��र आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर १६, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/seven-killed-in-alaska-plane-crash-18331/", "date_download": "2021-09-16T19:40:54Z", "digest": "sha1:FM2G7BX2P2BODIW3ZUVMR6GNQG4WRJWB", "length": 11422, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "विमान क्रॅश | आलास्कामध्ये दोन विमानांच्या धडकेत ७ लोकांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nविमान क्रॅशआलास्कामध्ये दोन विमानांच्या धडकेत ७ लोकांचा मृत्यू\nअलास्का – आलास्कामध्ये शुक्रवारी एका मिडियर विनमान टक्करमध्ये ७ लोकांचा मृत्यू झाला आहे. हे दोन विमाने छोट्या आकाराचे होते. एका विमानात पायलट आणि आलास्का देशाचे प्रतिनिधित्व करणारे राज्य प्रतिनिधी गॅरी नॉप्प होते. तर दुसऱ्या विमानात ४ लोक आणि पायलट होते. आलास्कामधील केनाई प्रायद्वीपातील शहस सोल्दोतना येथील विमानतळावर हा अपघात घडला आहे.\nया अपघातात ७ ही जणांचा जागेवर मृत्यू झाला आहे. त्यातील एकाची प्रकृती नाजूक असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. अपघात झाल्यावर विमाने एका महामार्गावर पडला आहे. परंतु महामार्ग सुरक्षेच्या दृष्टीने आधीच बंद ठेवला होता. त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. या घटनेत आलास्कामधील आमदार गॅरी नूप यांच्या मृत्यू झाला आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षा मंडळाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nशुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/sarees/", "date_download": "2021-09-16T19:33:31Z", "digest": "sha1:OKIUEPVCEWNLF2OZW6QNKRXOWLRDIKIX", "length": 3570, "nlines": 39, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Sarees Archives | InMarathi", "raw_content": "\nआज प्रसिद्ध ब्रँड बनलेल्या या साड्या, फक्त खास पाहुण्यांना भेट म्हणून दिल्या जायच्या\nराजघराण्यातील प���हुण्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या एका साडीचा आज एवढा मोठा ब्रँड झालाय हे फार कौतुकास्पद आहेच.\nसाडीच्या दुकानात तुटपुंज्या पगारावर काम करणारा बनला ई-कॉमर्स क्षेत्राचा बादशाह\nतुटपुंज्या पगारात आयुष्य काढता येणं अशक्य असल्याचं ओळखून हळूहळू लहान का होईना, स्वत:च्या व्यवसायाचं स्वप्न बघायला सुरवात केली होती.\nबनारसी साडीच्या प्रसिद्धीसाठी मोलाची मदत करणारा मुघल बादशहा\nवाराणसीमध्ये सुरवातीपासूनच विणकाम खूप मोठया प्रमाणावर होते. सिल्कचे काम येथे कधीपासून सुरु झाले याचे आजही ठोस पुरावे नाहीत. पण हा वारसा खूप जुना आहे.\nया दिवाळीचा लेटेस्ट ‘फॅशन ट्रेंड’ जाणून घ्या..\nएखाद्या साडीसोबत केप टॉप जबरदस्त लूक देतंं.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.nmmc.gov.in/navimumbai/-1606313295", "date_download": "2021-09-16T18:52:55Z", "digest": "sha1:GUS3QTRM747AXFBQKA6LW2EPLZB4OLIK", "length": 12048, "nlines": 285, "source_domain": "www.nmmc.gov.in", "title": "  :: आ.मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकारातून आता ठिकठिकाणी पोहचणारी आरोग्य तपासणी रूग्णवाहिका | Navi Mumbai Municipal Corporation", "raw_content": "\nआ.मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकारातून आता ठिकठिकाणी पोहचणारी आरोग्य तपासणी रूग्णवाहिका\nआ.मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकारातून आता ठिकठिकाणी पोहचणारी आरोग्य तपासणी रूग्णवाहिका\nकोव्हीडची दुसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्याच आरोग्य रक्षणासाठी मास्क नियमित वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे या सुरक्षेच्या त्रिसूत्रीचे गंभीरपणे पालन करणे महत्वाचे आहे. यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फतही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 'मिशन ब्रेक द चेन - 2' हाती घेण्यात आले आहे.\nयामध्ये जलद रूग्णशोधावर भर देत कोरोनाची साखळी खंडीत करणे महत्वाचे आहे हे लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री कार्यालय यांच्या माध्यमातून, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकारातून व एच.डी.एफ.सी. बँकेच्या सी.एस.आर. निधीतून मोबाईल आरोग्य वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अभिनव सुविधेचे लोकार्पण महापालिका मुख्यालयासमोर आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.\nकोव्हीडच्या दुस-या लाटेचा धोका आता जाणवत असताना लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकट ओढवलेल्या सर्वसामान्य नागरिकांना ही आरोग्य तपासणी रूग्णवाहिका अतिशय दिलासा देणारी आहे याबद्दल समाधान व्यक्त करीत आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी अशा प्रकारचा हा पहिलाच अभिनव प्रयोग असल्याचे सांगितले. ही रूग्णवाहिका वैद्यकीय पथकासह सुसज्ज असणार असून ठिकठिकाणी जाऊन सर्वांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. ही आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री कार्यालय, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते श्री. देवेन्द्र फडणवीस. एच.डी.एफ.सी. बँक आणि या रूग्णवाहिकेमार्फत आरोग्य सेवा पुरविणा-या महानगरपालिकेचे आभार मानले.\nमहापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कोव्हीडच्या लढ्यात शासन व महापालिका प्रशासनाला कॉर्पोरेट तसेच बँकींग क्षेत्रानेही आपापल्या परीने सहकार्याचा हात दिला असल्याचे सांगत या आरोग्य तपासणी रूग्णवाहिकेच्या माध्यमातून विशेषत्वाने सहव्याधी असणा-या कोमॉर्बिड व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देता येईल असे सांगितले. महानगरपालिकेच्या वतीने ही रूग्णवाहिका पूर्ण क्षमतेने वापरली जाईल व तिचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना कसा होईल याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल अशी भूमिका त्यांनी मांडली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कोव्हीड 19 च्या प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून दररोजच्या टेस्टींग वाढीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यामध्ये या आरोग्य तपासणी रूग्णवाहिकेची भर पडलेली असून याव्दारे नवी मुंबईकरांसाठी आरोग्य तपासणीचे विभागाविभागात पोहचणारे साधन उपलब्ध होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-16T19:45:32Z", "digest": "sha1:OYRSGQ4AFS3R2EJG2OKMZYQR36ENSELH", "length": 16605, "nlines": 258, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "मी वसुधा… | वसुधालय", "raw_content": "\nमाझे ६८ वर्ष्यांचे आयुष्य मागे झाले तेंव्हाची गोष्ट… शाळा झाली, लग्न, मुले झाली, घर सांभाळले. १० महिन्यांपूर्वी मला कोम्पूटर दिला. मी नको असतानाच मन मारून घेतला. एक आठवड्यात मला कोम्पूटर सुरु कसा करायचा, कीबोर्ड, माउस कसा वापरायचा वगेरे शिकवले. वाटले घरात आणखीन पसारा झाला, उगीचच कोम्पूटर आणून ठेवलाय. हळूहळू मला कोम्पूटरवर फोन करायला शिकवले. मग थोडी मज्या वाटू लागली. जेव्हा पाहिजे तेव्हा फोन वर बोलू व बघूही शकलो. नंतर मला इमेल शिक म्हणाले. परत मी नको म्हंटले. म्हंटले मला कुठे इंग्लिश मध्ये इमेल लिहिता येणार आहे. तरीही मुलांनी माझ्या नावे एक इमेल उघडले. हळूहळू कीबोर्ड वापरायला शिकले. घरातलीच काही इंग्लिश पुस्तके घेऊन त्यातून कोम्पूटरवर इंग्लिश लिहायचा प्रयत्न केला. नंतर मी त्यांना इंग्लिश पुस्तकातली माहिती इमेल करू लागले व त्यांच्या उत्तराची वर बघत असे. उत्तर आल्या वर अगदी छान वाटत असे.\nमग मुलं व माझा भाऊ म्हणाला कि मराठीतून लिही. आणखीन धसका वाटला. आताशा कुठे इंग्लिश लिहायला शिकले. आता मराठीतून कशे लिहू ते सुध्धा इंग्लिश कीबोर्ड वापरून. पण भाऊ व मुलांनी गुगल ट्रान्सलीतरेषण वर मराठी लिहायला शिकवले. आता मी मराठीतून इमेल लिहू लागले. इतकी माहिती गोळा केली व इमेल पाठवली कि मुलं म्हणाली की एक ब्लोग सुरु कर. आता ब्लोग ला इमेल पाठविले की सरळ ती माहिती प्रसिद्ध होते. इतकी छान सोय झाली आहे. ब्लोग लिहिण्याचा, थोडेफार साधेसुधे चार शब्द ब्लॉग वर लिहिण्याचा हा प्रयास\nज्ञानभारती मराठी पॉडकास्ट - ब्लॉगवाल्या आजीबाई\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे ��दस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=+%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8+%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2021-09-16T19:15:39Z", "digest": "sha1:5LGZF7GFZXP6FZUATYXYCXXXK3KVXD53", "length": 2776, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nपॅरालिम्पिक: दिव्यांगत्वावर मात करत भारतीय खेळाडूंचा सुवर्णवेध\nवाचन वेळ : ६ मिनिटं\n‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती’ असं आपण नेहमी म्हणत असतो. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राच्या गोल्ड मेडलसह भारतीय खेळाडूंनी सात मेडलची कमाई केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेत मेडलचा दुहेरी आकडा गाठताना ‘हम भी कुछ कम नही’असं दाखवून दिलं.\nपॅरालिम्पिक: दिव्यांगत्वावर मात करत भारतीय खेळाडूंचा सुवर्णवेध\n‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती’ असं आपण नेहमी म्हणत असतो. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राच्या गोल्ड मेडलसह भारतीय खेळाडूंनी सात मेडलची कमाई केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेत मेडलचा दुहेरी आकडा गाठताना ‘हम भी कुछ कम नही’असं दाखवून दिलं......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathigappa.com/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%82-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%82/", "date_download": "2021-09-16T18:43:32Z", "digest": "sha1:4NPEH62DRTPWACSYKDZDMYW6CN5TVCOU", "length": 12953, "nlines": 73, "source_domain": "marathigappa.com", "title": "ज्यांचे गाणं गाऊन राणू मंडलचे नशीब बदलले, पहा ते आता काय करतात – Marathi Gappa", "raw_content": "\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजव�� केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\nकेसं कापत असताना ह्या मुलाची रिऍक्शन पाहून तुमचा सुद्धा दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ\nस्वतःच्या हळदीत नवरी मुलीने ग्रुपमध्ये केला धमाल डान्स, बघा हा व्हिडीओ\nह्या मुलाने घोळक्यामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nनवरीने स्वतःच्याच लग्नात मंडपामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील कौतुक कराल\nहे स्पायडर मॅनचं पोरगं लईच करामती दिसतंय, व्हिडिओमध्ये मुलाने काय उद्योग केलाय हे पाहून हसू आवरणार नाही\nHome / मनोरंजन / ज्यांचे गाणं गाऊन राणू मंडलचे नशीब बदलले, पहा ते आता काय करतात\nज्यांचे गाणं गाऊन राणू मंडलचे नशीब बदलले, पहा ते आता काय करतात\nराणू मंडल एक महिन्याअगोदर पर्यंत रेल्वे स्टेशनपर्यंत गाणं गात होती. गाणं गाऊन जे पैसे मिळायचे त्याच पैश्याने तिचे पॉट भरायचे. राणू मंडल ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गात असताना एका विद्यार्थ्याने त्या गाण्याचे रेकॉर्डिंग करून फेसबुकवर अपलोड केले. तो व्हिडीओ व्हायरल झाल्याने राणू मंडल सुद्धा लोकप्रिय झाली. आता त्या चित्रपटासाठी गाणं गात आहेत. ह्याच दरम्यान बातमी आली कि ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं ज्यांनी लिहलं आहे ते अनामिक जीवन जगत आहेत. ह्या लेखकांचे नाव आहे संतोष आनंद. त्यांचे गाणं गाऊन राणू तर स्टार बनली पण संतोष कुठे आहेत हे कुणालाच माहिती नव्हतं. बेपत्ता असल्याच्या बातम्यासुद्धा आल्या. तेव्हा संतोष ह्यांच्या पर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या. तेव्हा स्वतः संतोष ह्यांनी ह्या गोष्टीचे खंडन केले. त्यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ अपलोड केला. त्यात त्यांनी मी एकदम ठणठणीत असून चांगले जीवन जगत असल्याचे सांगितले.\nसबसे पहले सभी को मेरा प्रणाम, पिछले कुछ दिनों से मीडिया में जो मुझे लेकर खबरें हैं वह सही नहीं है मैं बिल्कुल सही हूं, एक अच्छी जिंदगी जी रहा हूं और आज भी पूरा भारत मुझे उतना ही प्यार करता हैं जितना पहले करता था जय हिंद जय भारत\nत्या व्हिडिओत त्यांनी काळजी करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले. ते म्हणाले कि मला ���ेहमीच लोकांकडून प्रेम मिळत आलेले आहे. आणि हे प्रेम नेहमीच वाढत जाते, आणि ते वाढलेले प्रेम पाहून अजून बरं वाटतं. ते सांगतात जेव्हा मी माझ्या गाण्यातील ‘एक प्यार का नगमा है’ हे शब्द बोलतो आणि पूर्ण जनता उभे राहते आणि संपूर्ण गाणंच गाते. मी ऐकत राहतो. त्यावेळेला जनता गीतकार होते. मला ह्यापेक्षा अजून कोणतं चांगले भाग्य हवे आहे. ह्या गाण्यातील सर्व मुखडे, अंतरे सर्व लोकांच्या अजूनही लक्षात आहेत ह्या गोष्टीने मला खूप आनंद होतो. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत आता तर लहान मुलेही हे गाणं ऐकतात. माझ्यासाठी हा खूप मोठा पुरस्कार आहे. व्हिडीओ च्या शेवटी त्यांनी लोकांचे आभार मानले.\nसंतोष ह्यांनी १९७० पासून १९९५ पर्यंत चित्रपटांसाठी सुदंर गाणी लिहिली. ते आता दिल्ली मध्ये सुखदेव विहार कॉलोनी मधील डीडीए फ्लॅट मध्ये राहतात. ते चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. कोण्या एकेकाळी प्रेत्येकवेळी ऍक्टिव्ह असणारे संतोष ह्यांना आता नीट चालताही येईनासे झाले आहे. ते खूप प्रयत्न केल्यानंतर वॉकरच्या साहाय्याने काही पाऊले चालतात. त्यांनी व्यक्तिगत जीवनात सुद्धा खूप मोठे आघात सहन केले आहे. २०१४ मध्ये त्यांच्या मुलाने आणि सुनेने आत्महत्या केली होती. ह्या घटनेच्या जखमा अजूनही संतोष ह्यांच्या मनात आहेत. ते आता ७९ वर्षांचे आहेत. परंतु अजूनही कविता करतात. कवी संमेलनात भाग घेतात. त्यांना नीट चालताही येत नाही तरीही कवी संमेलनात भाग घेण्यासाठी हिम्मत करून प्रवास करत. संतोष आनंद कोठे आहेत, कोणत्या परिस्थितीत आहेत हे कोणालाच माहित नव्हते. परंतु रानू मंडल लोकप्रिय झाल्यानंतर लोकांनी कमीत कमी त्यांच्याबद्दल चर्चा करायला तरी सुरुवात केली. कोण्या एकेकाळी अप्रतिम गाणी लिहिणारे हे लेखक आज त्यांना पाऊल उचलायलाही त्रास होत आहे.\nPrevious आजोबा कोर्टाचे चौकीदार, वडील कोर्टात ड्राइवर, पण मुलगा बनला जज\nNext जोधा अकबर फेम अभिनेत्री परिधि शर्माचा आताचा लूक पहा\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आव���णार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/2021/08/02/", "date_download": "2021-09-16T19:50:35Z", "digest": "sha1:DJTXSZU472D5EZ445H52LTUTAVFFXYRW", "length": 11094, "nlines": 146, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "August 2, 2021 - Newscast Pratyaksha", "raw_content": "\nनवी दिल्ली - १९९३ साली मुंबईत घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रमाणे देशात एकाचवेळी ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याचे…\nनवी दिल्ली - पुढच्या काळात अफगाणिस्तानातील परिस्थिती अधिकच चिघळू शकते. आत्ता विचारही करता येणार नाही,…\nइस्लामाबाद - अफगाणिस्तानात तालिबानला साथ देऊन अमेरिकेचा विश्‍वासघात करणार्‍या पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी अमेरिकेच्या संसदेत…\nनवी दिल्ली - बँकांकडील बुडीत कर्जाच्या व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात येणार्‍या बॅड बँकेची घोषणा गुरुवारी केंद्रीय…\nइस्लामाबाद - पाकिस्तानच्या वझिरिस्तान प्रांतात ‘तेहरिक-ए-तालिबान’च्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्करावर चढविलेल्या हल्ल्यात सात जवान ठार झाले.…\nवॉशिंग्टन/बीजिंग - चीनमध्ये आलेल्या कोरोनाच्या साथीबाबत अमेरिकी यंत्रणांना नोव्हेंबर २०१९ मध्येच इशारा दिला होता, असा…\nजिआदॉंग - तैवानच्या संरक्षणदलांनी मोठा युद्धसराव आयोजित केला आहे. लढाऊ विमाने आणि रडार यंत्रणेने सज्ज…\nटोकिओ - जपानच्या संरक्षणदलाने देशव्यापी युद्धसराव सुरू केला. शीतयुद्धानंतर अर्थात जवळपास ३० वर्षानंतर पहिल्यांदाच जपानने…\nकाबुल - ‘तालिबानमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही. मी अगदी ठणठणीत आहे’, असे सांगणारा मुल्ला बरादर…\nवॉशिंग्टन/बीजिंग - अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी चीनच्या लष्करी अधिकार्‍यांना केलेल्या फोन कॉल्सवरून त्यांच्यावर…\nबीसीसीआयच्या दणक्याने पाकिस्तानची ‘केपीएल’ कोलमडली\nनवी दिल्ली – ‘काश्मीर प्रिमिअर लीग’ची…\nभारत व चीन लडाखच्या एलएसीचा वाद सामोपचाराने सोडविणार\nनवी दिल्ली – शनिवारी पार पडलेल्या भारत…\nपाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तानात तोफेचा मारा केला\nकाबुल/ओटावा – ‘पाकिस्तानच्या लष्कराने…\nचीनमध्ये कोरोना साथीचा नवा उद्रेक\nबीजिंग – कोरोना साथीचा उगम असलेल्या…\nसार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांमध्ये खाजगी क्षेत्राचा वाटा वाढणार्‍या जनरल इन्शुरन्स कायद्यामधील सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर\nनवी दिल्ली – लोकसभेत विरोधी पक्षाच्या…\nमहाराष्ट्रात ११ जिल्हे सोडून इतर जिल्ह्यातील निर्बंध शिथिल\nमुंबई – महाराष्ट्रात सातारा, सांगली,…\nकोरोनाच्या साथीमागे ‘वुहान लॅब’च असल्याचे कितीतरी पुरावे आहेत\nवॉशिंग्टन – कोरोनाची साथ पसरण्यामागे…\nकोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे अमेरिकेला अधिक यातना व त्रास भोगावा लागेल\nवॉशिंग्टन – लस न घेतलेल्या नागरिकांमुळे…\nइंधनवाहू जहाजावर हल्ले चढविणार्‍या इराणला उत्तर देण्याचा इस्रायलचा इशारा\nकोरोना, पोलिसांची कमतरता व वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेत बंदुकांच्या विक्रीत प्रचंड वाढ\nवॉशिंग्टन – अमेरिकेत यावर्षी पहिल्या…\nदिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांना १९९३ सारखी बॉम्बस्फोट मालिका घडवायची होती\nअफगाणिस्तान, चीन व पाकिस्तानबाबत संरक्षणदलप्रमुख रावत यांचा इशारा\nअमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांच्या गंभीर आरोपानंतरही पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून तालिबानची वकिली\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांची बॅड बँकेची घोषणा\nअफगाणिस्तानातील तालिबानच्या वर्चस्वानंतर पाकिस्तानातील ‘तेहरिक’च्या हल्ल्यांमध्ये वाढ\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nइस्लामाबाद – अफगाणिस्तानात तालिबानला…\nइस्लामाबाद – पाकिस्तानच्या वझिरिस्तान…\nवॉशिंग्टन/बीजिंग – चीनमध्ये आलेल्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2017/10/20/", "date_download": "2021-09-16T18:32:19Z", "digest": "sha1:LFVC7NMIGWLTWJ6JB6XTAV3YWXWFLN3K", "length": 17177, "nlines": 403, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "20 | ऑक्टोबर | 2017 | वसुधालय", "raw_content": "\nफुल याची रांगोळी फुल याची वेणी\nतारिख २० अक्टोबर २०१७\nफुल बाजि पण नाहि आणली\nतारिख २० अक्टोबर २०१७\nफुल बाजी पण नाही\nओम संगणक पूजा नमस्कार\nतारिख २० अक्टोबर २०१७\nमाझे आई व वडील नमस्कार\nतारिख २० अक्टोबर २०१७\nतारिख २० अक्टोबर २०१७\nकधी कमी पडल नाह��� आणि\nहो आत्त्ता पण कमी नाही\nवहिनी ( आई ) नेहमी\nज्ञानभारती मराठी पॉडकास्ट - ब्लॉगवाल्या आजीबाई\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« सप्टेंबर नोव्हेंबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanwadnews.com/2019/10/blog-post_42.html", "date_download": "2021-09-16T18:23:42Z", "digest": "sha1:LRQTI2R73N2ZDIFEYQSDMMD53FABKJ7K", "length": 10132, "nlines": 72, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "प्या दारू, खा मटण, दाबा बटण - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nरविवार, २० ऑक्टोबर, २०१९\nHome पंढरपूर मंगळवेढा प्या दारू, खा मटण, दाबा बटण\nप्या दारू, खा मटण, दाबा बटण\nMahadev Dhotre ऑक्टोबर २०, २०१९ पंढरपूर, मंगळवेढा,\nमंगळवेढा(प्रतिनिधी )- निवडणूक काळात मतदारांना भूलविण्यासाठी कार्यकर्ते, उमेदवार, राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या क्‍लृप्त्या लढविल्या जात आहेत. निवडणूक काळात मतदार राजा खुश राहून तो मतदानाच्या रूपाने आपल्यालाच पावला पाहिजे, यासाठी खा मटण… प्या दारू… आणि दाबा बटण ही योजना राबविण्यात येत असल्याची तालुक्‍यात चर्चा सुरू आहे. त्यामुळे तळीरामांना आणि खवय्यांना सुगीचे दिवस आले आहेत.\nराज्यात विधानसभा निवडणूक मोठी रंगतदार झाली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात अनेक उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मात्र खरी भाजप-शिवसेना युती व कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतच लढत आहे. राज्यात आपलीच सत्ता असावी, यासाठी दोन्हीही पक्षांनी उमेदवारांना चांगलीच ताकद दिली आहे.\nकार्यकर्ते देखील यासाठी कष्ट घेत आहेत.\nकाहीही झाले तरी चालेल पण सत्ता आपल्याच हातात असावी, यासाठी कार्यकर्ते व उमेदवार प्रयत्न करताना दिसत आहेत. निवडणूक म्हटलं की दारू, मटण, लक्ष्मीदर्शन आलेच, असे हल्लीच्या निवडणुकीचे सूत्र बनले आहे. मतदनाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली, तसतशी निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. मतदार राजाला खूश ठेवण्यासाठी गावागावांत वेगवेगळे प्रयोग सुरू झाल्याची चर्चा आहे. गावागावांत मटणाच्या पार्ट्यांना उत येऊ लागला आहे.\nTags # पंढरपूर # मंगळवेढा\nBy Mahadev Dhotre येथे ऑक्टोबर २०, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनागेश भोसलेंची जबाबदारी परिचारकांवर तर सिध्देश्वर आवताडेंची मोहिते- पाटलांवर\nमंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक अर्ज माघारी घेण्यासाठी ३ एप्रिल शेवटची मुदत आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार असलेतरी भ...\nभाजपचे समाधान आवताडे यांचे वार्षिक उत्पन्न ५ कोटी, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचे वार्षिक उत्पन्न १३ लाख तर अपक्ष उमेदवार शैला गोडसे १ कोटी ३० लाख शपथपत्रात नमुद\nमंगळवेढा(प्रतिनिधी)पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना सर्व उमेदवारांनी शपथपत्र सादर केले आहेत. यामध्ये भाजपाचे उ...\nमहाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल माफी;केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची घोषणा\nमुंबई(विशेष प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्...\nमंगळवेढा तालुक्यातील बठाण,तामदर्डी, सिद्धापूर,तांडोर या ठिकाणीच्या वाळू घाटांचे लिलाव होण्याची शक्यता येत्या आठ दिवसात पर्यावरण विभागाची मंजुरी मिळणार\nसोलापूर(प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्यातील नऊ वाळू ठिकाणांचा लिलाव होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने पर्यावरण मंत...\nराष्ट्रवादीकडुन जयश्री भालके यांचे तर भाजपाकडुन साधना भोसले जवळपास निश्चित\nमंगळवेढा(प्रतिनिधी )राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणू...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://anandghan.blogspot.com/2008/11/blog-post_26.html", "date_download": "2021-09-16T19:58:44Z", "digest": "sha1:DXILN5L452GWWVLQY4OJM43ENR4EEFQE", "length": 18713, "nlines": 270, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: शाळेतले शिक्षण (भाग ६)", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nशाळेतले शिक्षण (भाग ६)\nमला मिळालेल्या जनुकातच कांही गफलत होती की माझ्या उजव्या का डाव्या मेंदूला थोडा जास्तच रक्तपुरवठा होत होता कोण जाणे, पण फार लहान असतांनापासून मी जरा तर्कसंगत आणि सुसंबध्द बोलायला लागलो होतो असे घरातल्या मोठ्या लोकांच्याकडून ऐकले होते. कुठलीही गोष्ट सांगताना \"अमक्यामुळे तमकं\" आणि \"तमक्यामुळे ढमकं\" असा एक कार्यकारण भाव त्यात मी सहजपणेच घालत असे. ही संवय अद्याप गेलेली नाही हे वरील वाक्यातच दिसून आले असेल. लहान मुले एकादा पदार्थ एक दिवस मिटक्या मारत खातात, दुसरे दिवशी तो खात नाहीत. याला आपण लहरीपणा म्हणू. पण मी मात्र \"त्यात मीठ कमी पडले आहे किंवा फोडणी थोडी करपली आहे म्हणून आज मला तो आवडला नाही\" असे विश्लेषण करून सांगत असे म्हणे. जेवतांना प्रत्येक घासात भाकरीचा केवढ्या आकाराचा तुकडा घ्यायचा आणि त्याला केवढे कालवण लावून खायचे याचे एक गणित माझ्या डोक्यात सेट केलेले असे. त्यामुळे पानात वाढलेली भाकरी आणि भाजी कधीच एका वेळी संपत नसे. जेवण संपता संपता उरलेल्या भाजीच्या दोन फोडी बरोबर खायला अर्धा चतकोर भाकरी किंवा उरलेल्या भाकरीच्या तुकड्याला लावून\nखाण्यासाठी भाजीची एक फोड मी मागून घेत असे. माझ्या या नादिष्टपणामुळे आई वैतागत असे, पण ही सगळी मनात गणिताची आवड असण्याची लक्षणे आहेत हे त्या बापडीला ठाऊक नव्हते.\nआमच्या लहानपणी दिवेलागणी झाल्यावर घरातली सर्व मुले एकत्र बसून (किंवा उभे राहून) श्लोक, परवचा, पाढे वगैरे म्हणत. ते ऐकून ऐकून आणि त्यांच्यासोबत म्हणता म्हणताच मला पाठ होऊन गेले होते. त्यामुळे मला शाळेत ते वेगळ्याने शिकावे लागले नाहीत. \"माझ्याजवळ चार गोट्या आहेत आणि तुझ्याजवळ तीन, तर दोघांच्या मिळून किती\" किंवा \"आपल्याकडे बारा खडू आहेत ते तीन मुलांना वाटले तर प्रत्येकाला किती मिळतील\" किंवा \"आपल्याकडे बारा खडू आहेत ते तीन मुलांना वाटले तर प्रत्येकाला किती मिळतील\" अशा प्रकारच्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यातील फक्त एक क्रिया असलेल्या सोप्या तोंडी सोडवण्याच्या हिशोबापासून गणिताची सुरुवातही घरातच होत असे. या चार मूलभूत क्रियांमधली कोणती क्रिया केंव्हा वापरायची हे कळल्यानंतर आणि ते कसे करायचे याची रीत समजल्यानंतर अंकगणितात कठीण काय आहे हेच मला समजत नव्हते. एक अंकी आंकड्याऐवजी त्यात चार पांच अंक असले तर त्याला फक्त थोडा जास्त वेळ लागेल, वेगवेगळ्या दहा आकडेमोडी करण्याची गरज असेल तर त्या करायच्या, त्यानंतर उत्तर येणारच\" अशा प्रकारच्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यातील फक्त एक क्रिया असलेल्या सोप्या तोंडी सोडवण्याच्या हिशोबापासून गणिताची सुरुवातही घरातच होत असे. या चार मूलभूत क्रियांमधली कोणती क्रिया केंव्हा वापरायची हे कळल्यानंतर आणि ते कसे करायचे याची रीत समजल्यानंतर अंकगणितात कठीण काय आहे हेच मला समजत नव्हते. एक अंकी आंकड्याऐवजी त्यात चार पांच अंक असले तर त्याला फक्त थोडा जास्त वेळ लागेल, वेगवेगळ्या दहा आकडेमोडी करण्याची गरज असेल त�� त्या करायच्या, त्यानंतर उत्तर येणारच एका प्रकारची दोन तीन गणिते सोडवून झाल्यावर आणि त्याचे उत्तर बरोबर आहे हे पाहून झाल्यावर पुन्हा तशीच गणिते न करता मी गणिताचा वेगळा प्रकार शोधत असे. ते सोडवायला घेतल्यानंतर मात्र त्याचे बरोबर उत्तर मिळेपर्यंत मला चैन पडत नसे. वेगवेगळ्या त-हेची गणिते सोडवून पहाण्याचा मला नादच लागला. सोप्या आंकडेमोडीनंतर अपूर्णांक, त्रैराशिक, सम आणि व्यस्त प्रमाण, सरळ आणि चक्रवाढ व्याज वगैरे टप्प्याटप्प्याने शिकून बहुतेक सगळे अंकगणीत शाळा सोडेपर्यंत शिकून झाले होते. कॉलेजमध्ये गणिताच्या अभ्यासात अंकगणित हा विषय नव्हता. त्यातली कांही किचकट आंकडेमोड सुलभपणे करण्याच्या युक्त्या पुढे वैदिक गणितावर आलेल्या लेखांमध्ये वाचनात आल्या एवढेच एका प्रकारची दोन तीन गणिते सोडवून झाल्यावर आणि त्याचे उत्तर बरोबर आहे हे पाहून झाल्यावर पुन्हा तशीच गणिते न करता मी गणिताचा वेगळा प्रकार शोधत असे. ते सोडवायला घेतल्यानंतर मात्र त्याचे बरोबर उत्तर मिळेपर्यंत मला चैन पडत नसे. वेगवेगळ्या त-हेची गणिते सोडवून पहाण्याचा मला नादच लागला. सोप्या आंकडेमोडीनंतर अपूर्णांक, त्रैराशिक, सम आणि व्यस्त प्रमाण, सरळ आणि चक्रवाढ व्याज वगैरे टप्प्याटप्प्याने शिकून बहुतेक सगळे अंकगणीत शाळा सोडेपर्यंत शिकून झाले होते. कॉलेजमध्ये गणिताच्या अभ्यासात अंकगणित हा विषय नव्हता. त्यातली कांही किचकट आंकडेमोड सुलभपणे करण्याच्या युक्त्या पुढे वैदिक गणितावर आलेल्या लेखांमध्ये वाचनात आल्या एवढेच पण तोपर्यंत हाताने आंकडेमोड करण्याची गरज उरली नसल्यामुळे त्या युक्त्यांचा प्रत्यक्ष आयुष्यात उपयोग करण्याची वेळ आली नाही.\nअगदी सुरुवातीला सरळ रेषा, वक्र रेषा, समांतर रेषा वगैरे काढायला शिकतांना हांताच्या आणि बोटांच्या हालचालीवर ताबा मिळण्याचा तो प्रयत्न असला तरी त्यातूनच भूमितीची पहिली ओळख होत असे. पुढे गोल भाकरी, त्रिकोणी सामोसा, चौकोनी पुस्तक असे वेगवेगळे आकार आले. त्यानंतर त्यांचे परीघ, क्षेत्रफळ वगैरे काढण्याचे नियम, गुणधर्म वगैरे येत प्रमेये आली. ती लक्षात ठेवण्यासाठी आधी थोडा प्रयत्न करावा लागला तरी त्यावर आधारलेली गणिते सोडवून झाल्यानंतर ती आपोआप लक्षात रहात असत. त्यांचा उपयोग अंकगणिताएवढा रोजच्या जीवनात होत नसला तरी ती अगदी अ���ोळखी वाटायची नाहीत पदार्थविज्ञानाच्या अभ्यासात परीघ, क्षेत्रफळ, घनफळ वगैरेंची आवश्यकता पडतही असे. चित्रकलेमधील त-हेत-हेच्या आकृत्या काढण्यासाठी आणि भूगोलातले नकाशे शिकण्यासाठी भूमितीच्या माहितीचा चांगला उपयोग होत असे.\nहायस्कूलमध्ये गेल्यानंतर बीजगणिताची ओळख झाली. कुठल्याही माहित नसलेल्या संख्येला 'क्ष', 'य' अशी नांवे देण्याची ती पध्दत पाहून आधी खूप गंमत वाटली. पण अंकगणितात कठीण किंवा अशक्य वाटणारी कोडी या 'यक्ष' मंडळींच्या सहाय्याने पटापट सोडवता येऊ लागली तेंव्हा त्याचे आकर्षण अधिकच वाढले, तसेच उजव्या डाव्या बाजूंचे समीकरण मांडण्याचे महत्व समजले. पुढे येणा-या कॅल्क्युलसमध्ये 'क्ष' आणि 'य' यांचे जवळ जवळ शून्याइतके सूक्ष्म तुकडे करायचे आहेत आणि बीजगणित हा त्याचा पायाभूत विषय आहे हे तेंव्हा माहीत नव्हते. हा विषय ज्यांना समजत असे त्यांना तो फार आवडत असे आणि कांही लोकांच्या डोक्यात कांही केल्या शिरत नसे त्यांना त्याची धास्ती वाटायची. गणित हा शंभर टक्के तर्कसंगत विषय असल्यामुळे मला अगदी सोपा वाटत असे आणि मनापासून प्रिय होता.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nमोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियंता दिवस\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nचोखी ढाणी - भाग १\nशाळेतले शिक्षण (भाग १०)\nशाळेतले शिक्षण (भाग ९)\nशाळेतले शिक्षण (भाग ८)\nशाळेतले शिक्षण (भाग ७)\nशाळेतले शिक्षण (भाग ६)\nशाळेतले शिक���षण (भाग ५)\nशाळेतले शिक्षण (भाग ४)\nशाळेतले शिक्षण (भाग ३)\nशाळेतले शिक्षण (भाग २)\nशाळेतले शिक्षण (भाग १)\nउजवा मेंदू आणि डावा मेंदू\nसत्य, असत्य आणि अर्धसत्य\nना खेळाडू, ना कलाकार ना दुकानदार\nराजकुमार साठ वर्षांचा झाला\nएके दिवशी भाग १-३\nअमेरिकेची नवी वाट - २\nअमेरिकेत सारे कांही शक्य आहे\nआली दिवाळी - भाग ५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lullar-de-2.appspot.com/how-to-make-easy-pancakes-yourself/mr", "date_download": "2021-09-16T19:16:35Z", "digest": "sha1:VFTJSJ5TFHJRYETMQS76KUZ6IM6TTYMT", "length": 12056, "nlines": 114, "source_domain": "lullar-de-2.appspot.com", "title": "स्वत: ला सुलभ पॅनकेक्स कसे तयार करावे", "raw_content": "स्वत: ला सुलभ पॅनकेक्स कसे तयार करावे\n1. पॅनकेक्स बनविणे खरोखर सोपे आहे. फक्त काही साहित्य आणि यासाठी विशेष उपकरणांची आवश्यकता नसते बीटर किंवा ओव्हन देखील आपल्याला फक्त एक मुलामा चढवणे पॅन पुरेसे आहे. आज आमच्याकडे पॅनकेक्स बनविण्याचा एक मार्ग आहे. एकमेकांना सोडणे स्वतःहून सुलभ. आपण हे घरी करून पाहू शकता.\n2. पॅनकेक्ससाठी साहित्य 1. गव्हाचे पीठ 2. साखर (ब्राउन शुगर म्हणून शिफारस केलेले) 3. बेकिंग पावडर 4. लोणी किंवा तेल 5. वेनिला पावडर 6. अंडी F. ताजे दूध Requ. आवश्यक असलेले टॉपिंग्ज जसे की चॉकलेट, फळ जाम, मध, कुकीज, ताजे फळ इ.\n3. इच्छित गोडत्वावर अवलंबून गव्हाचे पीठ, २- lad लाळे, १ अंडे, २- 2-3 स्कूप्स ताजे दूध, साखर यासह मुख्य घटक एकत्र करा. मग लोकांना चांगले मिसळा. जर आपल्याकडे बीटर नसेल तर ते ठीक आहे. त्याऐवजी लाकडी पळी म्हणून वापरली जाऊ शकते\n4. पुढे, यातील काही साहित्य उपलब्ध असल्यास जोडा: थोड्या चव आणि सुगंधात व्हॅनिला पावडरची थैली, आणि आणखी अर्धा चमचे, पॅनकेक हलके करण्यासाठी पुरेसे. परंतु सावधगिरी बाळगा आणि जास्त बेकिंग पावडर जोडू नका कारण यामुळे पॅनकेक जास्त प्रमाणात सूजेल.\n5. गॅस चालू करा, मंद आचेवर पॅन लावा. सुमारे 1 चमचे तेल किंवा बटर घाला आणि सर्व पॅनवर शिजवून लोणी पसरवा.\n6. लोणी वितळल्यावर, तयार केलेल्या पॅनकेकचे पीठ बाहेर काढण्यासाठी पळी किंवा पळी वापरा आणि पॅनवर गोल आकारात घाला, एकदा तयार झालेल्या पिठाच्या मिश्रणाने, कदाचित जवळजवळ pieces- pieces तुकडे येतील. -8 तुकडे, सुमारे 2 सर्व्ह करण्यासाठी सज्ज\n7. जेव्हा दुसरी बाजू अगदी योग्य शिजविली जाते तेव्हा आपण दुसरी बाजू वळवू शकता. खूप जोरदार आग न वापरण्याची खबरदारी घ्या. आणि पॅन सेट करण्याचा प्रयत्न करा आग पॅनवर समान रीतीने उष्णता पाठवते. पॅनकेक्स त्याच वेळी शिजवल्या जातील.\n8. प्लेट वर ठेवा आणि आपल्यास पाहिजे असलेल्या कोणत्याही टोपिंग्जसह सजावट करा, मग ती चॉकलेट, फळ जाम, मध, कुकीज, ताजे फळ इत्यादी आहेत. लोणीयुक्त आवृत्ती तितकीच स्वादिष्ट आहे\n9. आपण काय करत आहात अपेक्षेपेक्षा पॅनकेक्स बनवण्याची पद्धत खूपच सोपी आहे, बरोबर अपेक्षेपेक्षा पॅनकेक्स बनवण्याची पद्धत खूपच सोपी आहे, बरोबर आता, आपल्याला कॅफेमध्ये समेट करण्याची आवश्यकता नाही कारण मी हे स्वतः करू शकतो. आपणास पाहिजे तितके टॉपिंग्ज जोडू शकता. हे करून पहा आणि तुम्हाला अडचणीत टाकले जाईल. सुरुवात थोडी हळू असू शकते, परंतु आपण बर्‍याचदा सराव करण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच अधिक अस्खलित होईल एक दिवस होईपर्यंत आपल्याला पाहिजे असलेल्या रेसिपीची आपल्याला माहिती होईल कोणते साहित्य आणि किती ठेवले पाहिजे आपल्या आवडीप्रमाणे गोडपणा कमी करा. पॅनकेक्सचे फायदे केवळ करणे सोपे नाही. तरीही नवीन फ्लेवर्सचा आनंद घ्या टॉपिंग्जसह देखील आमची आवडती केळी आणि न्युटेला आहेत, तर आपण काय प्रयत्न करता आणि सर्वात जास्त पॅनकेक्स खाण्यास आपल्याला काय आवडते\nखुद को आसान पेनकेक्स कैसे बनाएं\nस्वत: ला सुलभ पॅनकेक्स कसे तयार करावे\nसजिलो पेनकेक्स आफैंमा कसरी बनाउने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/marigold-farming-is-a-low-producing-cost/", "date_download": "2021-09-16T18:29:40Z", "digest": "sha1:YDXWHTS773CIXHBDBPYRA3AKKPJD4CCV", "length": 10356, "nlines": 98, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कमी उत्पादन खर्चात निश्चित उत्पन्न देणारी शेती म्हणजे झेंडू फूल शेती", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nकमी उत्पादन खर्चात निश्चित उत्पन्न देणारी शेती म्हणजे झेंडू फूल शेती\nझेंडू पिकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. झेंडूचे पिक ते विविध प्रकारच्या जमिनीत आणि विविध प्रकारच्या प्रकारच्या हवामानात उत्तम प्रकारे घेता येते. जर महाराष्ट्राचा विचार केला तर तीनही हंगामामध्ये झेंडूचे पीक घेता येते.\nपण तू महाराष्ट्रामध्ये सणासुदीचा काळ, लग्नसराईचा काळ यामध्ये झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी ��सल्याने तेव्हा जास्त प्रमाणात लागवड करण्यात येते. झेंडूच्या फुलांचे विविध रंग व आकार असतात. काढणीनंतर ही फुले चांगल्या प्रकारे टिकत असल्याने बाजार भाव चांगला मिळतो. कमी दिवसात, कमी खर्चात, कमी तासात पण खात्रीने फुले देणारे पीक म्हणून झेंडू कडे पाहिले जाते. झेंडूच्या फुलांना भरपूर मागणी असते आणि चांगला भाव देखील मिळतो. झेंडूचे पीक हे हलक्या जमिनीत आणि कमी पाण्यात येते. या लेखात झेंडू पिकाच्या लागवडीविषयी माहिती घेऊया.\nखत आणि पाणी व्यवस्थापन\nझेंडूच्या आफ्रिकन आणि फ्रेंच जातींसाठी शेणखत हे पंचवीस ते तीस मेट्रिक टन प्रति हेक्टर याप्रमाणे तसेच 100 किलो नत्र, 200 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश या प्रमाणात खते द्यावीत. संकरित जातींची लागवड करायची असल्यास प्रति हेक्‍टर नत्र 250 किलो, स्फुरद चारशे किलो याप्रमाणे लागवडीपूर्वीच जमिनीची व्यवस्थित मिसळून घ्यावे. झेंडूची सुदृढ रोपे मिळवण्यासाठी वाफ्यातील रोपांवर उगवणीनंतर एका आठवड्याच्या नंतर कार्बनडेंझिम 20 ग्रॅम किंवा कॅप टॉप 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.\nत्याप्रमाणेच आंतरप्रवाही कीटकनाशके व बुरशीनाशके यांच्या आठ दिवसांच्या अंतराने तीन ते चार फवारण्या द्याव्यात. हंगामी झेंडूचे पीक घेतले असल्यास पावसाचा ताण पडल्यास एक-दोन वेळा 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. फुलांच्या कळ्या लागल्यापासून फुलांचे काढणीपर्यंत पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/recruitment-of-37-posts-in-mahatma-gandhi-employment-guarantee-scheme-monthly-salary-will-be-35-thousand/", "date_download": "2021-09-16T19:02:33Z", "digest": "sha1:7BQEUBTX7MSOJ4GQCHVL6RJPHOZMTTLC", "length": 12111, "nlines": 107, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत ३७ पदांची भरती ; मासिक वेतन मिळेल ३५ हजार", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेत ३७ पदांची भरती ; मासिक वेतन मिळेल ३५ हजार\nग्रामीण भागाशी संबंधीत सरकारी नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियमांतर्गत पद भरतीसाठी कर्नाटक राज्यातून ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ३७ रिक्त पदे भरती केली जाणार आहेत. यामध्ये जीआयएस को-ऑर्डिनेटर, एमआरएम एक्स्पर्ट आणि लाइव्हली एक्स्पर्ट्स अशा रिक्त पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी ७ सप्टेंबर २०२० रोजी कर्नाटक राज्य सरकारच्या ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाने नोटिफिकेशन जारी केले आहे.\nज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे अशा इच्छुकांनी विभागाच्या rdpr.karnataka.gov.in या ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन अर्ज भरून तो सबमिट करावा. जे उमेवार नोकर भरतीबाबतची अधिसूचनी आणि अर्ज डाउनलोड करू इच्छितात ते खाली दिलेल्या डायरेक्ट लिंकचा उपयोग करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ सप्टेंबर २०२० आहे.\nहेही वाचा : National Horticulture Board Recruitment 2020 : सिनीअर हॉर्टिकल्चर ऑ���िसर, चिफ ऑपरेटिंग ऑफिसर पदासाठी भरती\nविविध पदांसाठी पात्रतेचे निकष\nया पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदावाराकडे बीई/बीटेक किंवा एमई/एमटेक अथवा एमसीए वा कृषी क्षेत्रातील पदविका असणे अनिवार्य आहे. यासोबतच त्याला या क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभवही असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 45 वर्षे यांदरम्यान असणे आवश्यक आहे.\nया पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कृषी अभियांत्रिकी क्षेत्रात बीई अथवा बीटे अथवा सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असणे अनिवार्य आहे. यासोबतच त्याला या क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभवही असणे गरजेचे आहे. या पदासाठी वयोमर्यादा २१ ते ४५ वर्षे इतकी आहे.\nया पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अॅग्रीकल्चर किंवा इकॉनॉमिक्स अथवा हॉर्टिकल्चर वा अॅग्रोफॉरेस्ट्री किंवा अॅग्रोनॉमी अशा विषयांतील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच संबंधित कामाचा दोन वर्षे अनुभव गरजेचा आहे. या पदासाठीही वयोमर्यादा २१ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असली पाहिजे.\nहेही वाचा : BEL Recruitment २०२०: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये पदवीधरांसाठी सरकारी नोकरी\nजाणून घ्या किती मिळणार पगार\nब्लॉक जीआयएस कोऑरडिनेटर - ३५००० रुपये दरमहा आणि प्रवास भत्ता.\nब्लॉक एमआरएम एक्स्पर्ट – ३०००० रुपये दरमहा आणि प्रवास भत्ता.\nब्लॉक लाइवलीहूड एक्स्पर्ट – ३०,००० रुपये दरमहा आणि प्रवास भत्ता.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nMahatma Gandhi Rural Employment Guarantee Scheme महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा जॉब्स सरकारी नोकरी Government jobs\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/mpc-news-podcast-22-september-2020-183102/", "date_download": "2021-09-16T18:15:03Z", "digest": "sha1:SK4EEUG2QAN4LMBDZC5Q4BLR7KAKHODR", "length": 4622, "nlines": 84, "source_domain": "mpcnews.in", "title": "MPC News Podcast 22 September 2020: ऐका... आजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट! - MPCNEWS", "raw_content": "\nMPC News (Vivek Inamdar)- ऐका पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ परिसरातील तसेच महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा…\nराहा एकदम अपडेट, कधीही, कुठेही\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nDeepika’s name in chat – ड्रगप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाव समोर\nNigdi Crime : बँकेतून बोलत असल्याचे सांगून ओटीपी विचारून केली आठ लाखांची फसवणूक\nVirat Kohli : विराट कोहलीने सोडलं भारतीय T20 संघाचं कर्णधारपद\nVehicle Theft : चाकण, तळेगाव मधून तीन दुचाकी चोरीला\nChakan Crime News : शिवसेना नगरसेवकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल\nTalegaon Dabhade : जनसेवा विकास समितीचा ‘गणेश विसर्जन आपल्या दारी’ उपक्रम\nNigdi News : ‘योग्य मार्गदर्शन मिळाल्यास बालके देशाची शक्ती बनू शकतात’ – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश\nPune News : पालिकेच्या 9 हजार मिळकतकर थकबाकीदारांना नोटीस\nChikhali Crime News : गुटखा विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा; एकजण अटकेत\nPune Corona Update : दिवसभरात नवे 199 कोरोनाबाधित; 225 रुग्णांना डिस्चार्ज\nPimpri News : कापड दुकानात राडा घातल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2018/10/09/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%89/", "date_download": "2021-09-16T18:31:34Z", "digest": "sha1:N5ZYVNYPWXNP6YOSQULU2GHX7AMI3CJJ", "length": 19977, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "जागरूक नागरिकांचे आमरण उपोषण राज्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी शिफारस पाठविण्याचे आवाहन\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nजलतरण पट्टू श्रावणी जाधव चा गौरव\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nजागरूक नागरिकांचे आमरण उपोषण राज्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे\nडोंबिवली :- ( शंकर जाधव ) पालिका प्रशासन अव्वाच्या सव्वा कर वसूल करत असली तरी त्या मोबदल्यात नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने जागरूक नागरिक संघटनच्या वतीने चार दिवसा पूर्वी कल्याण पश्चिम व पूर्व येथे आमरण उपोषण छेडल सुरु केले होते .अखेर आमदार व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी रात्री उपोषण स्थळी जावून उपोषण कर्त्यांची भेट घेत त्यांना नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्या साठी पुढाकार घेतला असुन स्वतः त्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.\nपालीका नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा वारेमाप मालमत्ता कर वसूल करीत असली तरी त्या मोबदल्यात नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने जागरूक नागरिक संघटना गेल्या वर्षभरापासून पालिका प्रशासना विरोधात विविध आंदोलनच्या माध्यमातून संघर्ष करत आहे. अनेकदा पालिका प्रशासनाकडून आश्वासने मिळाली मात्र प्रत्यक्षात अमलबजावणी झाली नसल्याने अखेर संघटनेने ५ ऑक्टोबर रोजी कल्याण पश्चिम ��� पूर्व येथे आमरण उपोषण सुरु केल होते. तिसऱ्या दिवशी पालिका प्रशासनाने बैठक घेण्याचे सांगितले. मात्र उपोषणकर्त्यांनी आम्हला चर्चा नको कृती हवी असे स्पष्ट करत जोपर्यंत प्रत्यक्षात अमलबजावणी होत नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहणार असा निर्धार व्यक्त केला होता काल उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावल्याने नागरिकांमधून जनमानसात संताप व्यक्त करण्यात येत होता अखेर काल रात्री हे उपोषण मागे घेण्यात आले .याबबत श्रीनिवास घाणेकर यांनी गेल्या ४ दिवसांपासुन सुरु असलेले बेमुदत आमरण उपोषण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण ह्यांच्या मध्यस्तीने मागे घेण्यात आले. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आयुक्त दालनात एक बैठक आयोजित करण्यात आली आहे . रवींद्र चव्हाण ह्यांनी नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्या साठी पुढाकार घेतला असुन स्वतः त्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याने त्यांच्या ह्या आश्वासनाचा मान ठेवुन व विश्वास ठेवुन आपले आमरण उपोषण मागे घेतल्याचे संगीतले.\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nखा. डॉ. श्रीकांत शिंदे आयोजित सर्वात मोठा दांडिया डोंबिवली रासरंग २०१८’ फेस्टिवल… स्वमग्न मुलेही खेळणार दांडिया \nकराटे आणि शिकाई मार्शल आर्ट या स्पर्धेला आजपासून सुरूवात\nगणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nसार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी\nतिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन\nपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांची दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका\nगणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत; गर्दी केल्यास कठोर निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nकोकणवासियांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिदेंकडून २०० मोफत बससेवा\nकोपर पुलावर पहिला खड्डा ; मनसेचे आमदाराचे पालिका प्रशासनावर तशोरे..\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण\nभारत निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना; ४ ऑक्टोबर रोजी मतदान\nराज्यसरकार तर्फे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी..\nमुख्यमंत्री ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक..\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती\nपुराचा फटका…. महाड मधील प्राण्यांना – पॉज ची मदत\nचिपळूण वासियांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो श्री सदस्य आले धावून\nतोपर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद आंदोलन\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nदिबांसाहेबांच्या नावासाठी क्रांतिदिनी मशाल मोर्चा\nठाणे • नवी मुंबई\nलोकनेते स्व. दि. बा. पाटील यांची मरणोत्तर ‘पद्म’ पुरस्कार निवडीसाठी शिफारस करा\nकोरोना महामारी संपुष्ठात आणण्यासाठी घरोघरी जावून लसीकरण अभियान राबवा : रतन मांडवे\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करण���ऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://indiarailinfo.com/station/news/patas-paa/6041", "date_download": "2021-09-16T18:41:09Z", "digest": "sha1:7T4ZP6O7YY6CLTXQIX3TOHVPO6MY5PHO", "length": 26069, "nlines": 382, "source_domain": "indiarailinfo.com", "title": "Patas Railway Station News - Railway Enquiry", "raw_content": "\nदूरी नही मंज़िल भारी, साथ हो जब मेट्रो हमारी - Mushfique Khalid\nJan 26 (11:18) अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी शटल (maharashtratimes.com)\nपुणे-दौंड दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी शटल सेवा सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. आज, प्रजासत्ताक दिनी ही सेवा सुरू होणार आहे.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमहत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nApr 08 2019 (06:34) पनवेल-बारामती पॅसेंजरची ‘लेट’ सवारी : प्रवाशांना सहन करावा लागतोय मनस्ताप (m.lokmat.com)\nठळक मुद्देलोणी, मांजरी, उरुळी, यवत, खुतबाव, केडगाव, कडेठाण आणि पाटस या भागातील प्रवाशांचे अतोनात हाल\nपुणे : पनवेलपर्यंत विस्तार केलेली बारामती-पुणे पॅसेंजर सातत्याने किमान एक ते दीड तास उशिरा धावत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. या विलंबामुळे मनस्ताप सहन करावा लागत असल्याने ही गाडी वेळेत सोडता येत नसेल तर पनवेलपर्यंतचा विस्तार रद्द करावा, अशी मागणीही प्रवासी करू लागले आहेत. दौंड वरून सकाळी ७.०५वाजता सुटणारी दौंड-पुणे पॅसेंजर गाडी पुण्यात सकाळी ८.४५ वाजता पोहोचते. या गाडीचा दि. २० जानेवारीपासून पनवेलपर्यंत केला आहे. पुण्यातून सकाळी ९.०५ वाजता निघून दुपारी १.४० वाजता पनवेल स्थानकात पोहचते. त्यानंतर पनवेल वरून दुपारी २.४० वाजता पुण्यासाठी रवाना होते आणि सायंकाळी ६.१० वाजता पोहोचते. हीच गाडी पुण्यातून सायंकाळी ६.४५ वाजता बारामतीला सोडली जाते. पॅसेंजरचा विस्तार पनवेलपर्यंत केला तेव्हापासून आठवड्यातून किमान तीन...\nते चार ��िवस किमान एक ते दीड तास उशिरा सुटते. यामुळे दैनंदिन पुणे ते दौंड-बारामती प्रवास करणारे लोणी, मांजरी, उरुळी, यावत, खुतबाव, केडगाव, कडेठाण आणि पाटस या भागातील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. या मार्गावर या गाडी शिवाय इतर कोणती ही गाडी थांबत नाही. ही गाडी वेळेत धावणार नसेल तर तिचा विस्तार रद्द करावा अशी मागणी दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघाचे सचिव विकास देशपांडे यांनी केली आहे. दरम्यान, पनवेल येथून गाडी सुटल्यानंतर खंडाळ्याचा घाट चढण्यासाठी कर्जत येथे गाडीच्या पाठीमाग इंजिन जोडण्यात येते. हे इंजिन जोडण्यास सुमारे तासभर लागतो. त्यानंतर १५-२० मिनिटांनी गाडी सुटते. त्यामुळे पुण्यात येण्यास गाडीला विलंब होत आहे. या गाडीसाठी अनेक प्रवासी थांबून असतात. पण गाडी वेळेत येत नसल्याने प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे या पॅसेंजरचे दोन रेक करून एक रेक पुण्यात थांबवून वेळेत बारामतीला सोडण्यात यावा, असे रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितल\n😂कर्जत येथे गाडीच्या पाठीमाग इंजिन जोडण्यात येते. हे इंजिन जोडण्यास सुमारे तासभर लागतो😂😂😂\n💜💜 आपली CRआपली शान💜💜\nFeb 17 2019 (14:50) पुणे-कल्याण लोकल तीन महिन्यांनंतर\nम. टा. प्रतिनिधी, पुणेपुणे ते कल्याणदरम्यान नव्याने सुरू होणारी लोकल प्रत्यक्ष सेवेत येण्यासाठी किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने दिली आहे. या लोकलची आधी कर्जत घाटात चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर काही त्रुटी आढळल्यास त्या दूर करून, लोकल प्रत्यक्ष सेवेत आणण्यात येईल. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीला पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, अतिरिक्त व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णात पाटील, समितीचे सदस्य हेमंत टपाले, महेंद्र जगताप, शरद शहा, प्रकाश गर्दे, पोपट भेगडे, बाबूराव काटकर, बाबूराव सावंत, प्रसाद होले, शिवनाथ बियाणी, प्रकाश गर्दे, दलजित सिंह, उत्कर्ष वर्मा आदी उपस्थित होते. या बैठकीत टपाले यांनी कल्याण-पुणे लोकलबाबत विचारणा केली असता, ही लोकल सुरू होण्यासाठी किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.दरम्यान, या मार्गावर चालव��ण्यात येणारी लोकल रेल्वेच्या चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीत (आयसीएफ) तयार करण्यात आली आहे. हा कोच आता कुर्ला...\nयेथील कारशेडमध्ये ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये स्थानिक आवश्यकतेनुसार बदल करण्यात येत आहेत. या गाड्यांची ब्रेक यंत्रणा साधारण रेल्वेपेक्षा वेगळी असून, ३२ चाकांना ‘पार्किंग ब्रेक’ बसविले आहेत. तसेच, घाट क्षेत्रात गाडी चढताना अडचण येऊ नये, यासाठी उच्चदाब शक्तीचे इलेक्ट्रिक युनिटही बसवण्यात आले आहे. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे- शिवाजीनगर स्थानकात लोकलसाठी बनविण्यात येणाऱ्या स्वतंत्र लेनचे काम जूनपर्यंत पू्र्ण होणार- पुणे ते लोणावळा दरम्यानच्या स्थानकांतील फलाटांची लांबी वाढवली जाणार- पाटस स्थानकात पादचारी पुलाचे काम सुरू- पुणे ते अमृतसर गाडी सुरू करण्याची मागणीकल्याण-पुणे लोकलची चाचणी केव्हा घ्यायची, हे मुंबई विभागाकडून ठरवण्यात येणार आहे. मात्र, प्राप्त माहितीनुसार ही लोकल सुरू होण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.हेमंत टपाले, सदस्य, विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समिती\nदौंड : दौंड-पुणे लोकलसाठी गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याचे फलित म्हणून शनिवारी (दि. २५) पुणे-दौंड मार्गावर डेमू लोकल उद्घाटनाच्या निमित्ताने धावणार आहे. दौंड ते पुणे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये या निर्णयामुळे आनंद आहे.\nही लोकल दुपारी १ वाजता पुणे स्टेशनहून दौंडच्या दिशेने निघणार आहे. या गाडीतून खासदार सुप्रिया सुळे प्रवास करणार आहेत.\nदौंड ते पुणे दरम्यान हक्काची लोकल सुरू व्हावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची होती. लोकल सुरू व्हावी म्हणून प्रवासी संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष वि. रा. उगले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९९२ पासून पाठपुरावा सुरू केला होता.\nसुरू होण्यासाठी आंदोलने करण्यात आली होती. तांत्रिक अडचणींमुळे लोकलचा प्रश्न प्रलंबित राहिला. दौंड ते पुणे विद्युतीकरण होण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. (वार्ताहर)\nदौंड ते पुणे ४ फेऱ्या\nपुणे : पुणे रेल्वे स्थानक ते दौंडदरम्यान दररोज दोन डिझेल मल्टीपल युनिट (डेमू) सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पुण्यातून सकाळी १०.३० आणि दुपारी २.२० वाजता ही गाडी सुटेल. तर दौंड येथून दुपारी २.१३ आणि सायंकाळी ६.१��� वाजता ‘डेमू’ पुण्याकडे रवाना होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे देण्यात आली. पहिली डेमू दौंडच्या दिशेने धावेल. ही गाडी दुपारी २.२७ वाजता दौंड स्थानकात पोहचणार आहे. रविवारपासून ही सेवा नियमितपणे सुरू राहणार आहे. दररोज पुण्याहून दोन आणि दौंड येथून दोन अशा एकूण चार फेऱ्या होणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8+%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2021-09-16T19:23:51Z", "digest": "sha1:URWGEAUHXBKV7GQN6PGUFM7XIDN7SLDA", "length": 2680, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nविराट कोहलीला अद्दल घडवणारी लीड्स कसोटी\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nइंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटी मॅचमधे भारताचा दारुण पराभव झाला. पहिल्या दोन कसोटीत इंग्रजांच्या छाताडावर नाचणारा भारत बॅकफूटवर आला. विराट कोहलीची अवाजवी आक्रमकता आणि अतार्किक टीम निवडीचा बालहट्ट यामुळेच हे झालं. लीड्सने विराट कोहलीला चांगलीच अद्दल घडवली आहे. आता या चुकांमधून विराट शिकणार की आपला हट्टीपणा सोडणार नाही हे काळच ठरवेल.\nविराट कोहलीला अद्दल घडवणारी लीड्स कसोटी\nइंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटी मॅचमधे भारताचा दारुण पराभव झाला. पहिल्या दोन कसोटीत इंग्रजांच्या छाताडावर नाचणारा भारत बॅकफूटवर आला. विराट कोहलीची अवाजवी आक्रमकता आणि अतार्किक टीम निवडीचा बालहट्ट यामुळेच हे झालं. लीड्सने विराट कोहलीला चांगलीच अद्दल घडवली आहे. आता या चुकांमधून विराट शिकणार की आपला हट्टीपणा सोडणार नाही हे काळच ठरवेल......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/murder-of-a-young-man-with-a-sharp-knife-in-amalnera", "date_download": "2021-09-16T19:53:13Z", "digest": "sha1:5W7XQ42RHC5KYD6PUR33V74HZDOANYFB", "length": 3209, "nlines": 26, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Murder of a young man with a sharp knife in Amalnera", "raw_content": "\nअमळनेरात तरूणाचा तीक्ष्ण हत्याराने खून\nरक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह\nअमळनेर - प्रतिनिधी Amalner\nशहरातील स्टेशन रोड (Station Road) वरिल हशीमजी प्रेमजी संकुलात (Hashimji Premji Sankul) रात्री खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना आज दि २८ रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. खाजगी मालवाहतूक चालक असलेला प्रकाश दत्तू चौधरी उर्फ बापू चौधरी रा जुना पारधी वाडा असे त्या मयत खून झालेल्या ईसमाचे नाव असून पैश्यांच्या वादावरून हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.\nसदर व्यक्तीचा धारदार त���क्ष्ण हत्याराने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला आहे. हशीमजी प्रेमजी संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर हा खून झाला आहे. खून कोणी केला हे अद्याप समोर आले नसून हा खून रात्री २ वाजे नंतर झाला असावा. सकाळी सफाई कामगार व खाजगी शिकवणीला आलेल्या मूलांना हा प्रकार दिसून आला.\nया घटनेचे वृत्त वाऱ्या सारखे शहरात पसरले रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्यने शाळकरी मूले भयभित झाले या व्यापारी संकूलात खाजगी शिकवणी वर्ग भरतात घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले. शव विच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. खून नेमका का झाला मयत बापू मध्यरात्री तेथे कसा पोहचला मयत बापू मध्यरात्री तेथे कसा पोहचला या बाबत पोलीसांचा तपास सुरू झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/actress-kriti-sanon-tested-positive-for-corona-while-shooting-in-chandigarh-61861/", "date_download": "2021-09-16T19:32:11Z", "digest": "sha1:FG5QSKIA73OQ3SAQNTT7YJI2R4SLXBRF", "length": 14302, "nlines": 181, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "कोरोनाचा मोर्चा बॉलिवूडकरांकडे! | आणखी एका अभिनेत्रीला कोरोनाची लागण, अखेर 'या' बॉलिवूडकरांना कोरोनाने गाठलच! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nआणखी एका अभिनेत्रीला कोरोनाची लागण, अखेर ‘या’ बॉलिवूडकरांना कोरोनाने गाठलच\nनितू सिंग, वरूण धवन यांना कोरो���ाची लागण झाली असतानाच आत आणखी एक नाव पुढे आलं आहे. कृती राजकुमार रावसोबत चंदीगडमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत होती त्यावेळी तिला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. पण तिच्या तब्येतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.\nगेले दोन दिवस बॉलिवूडमधून अनेक दु:खद बातम्या येत आहेत. काल दिव्या भटनगरचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाशी झुंज देताना तिची तब्येत खालावली आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतर अभिनेता, सूत्रसंचालक मनीष पॉललाही कोरोना झाल्याचं समोर आलं. तसंच तनाज इराणी या छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. इंन्टाग्रामवरुन तिने आपल्या तब्येतीची माहिती दिली. आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे.\nशाहरूखच्या बाजूला उभ्या असलेल्या मुलीला ओळखलतं का सोशल मीडियावर ‘हा’ फोटो होतोय व्हायरल\nतर मोठ्या पडद्यावर नितू सिंग, वरूण धवन यांना कोरोनाची लागण झाली असतानाच आत आणखी एक नाव पुढे आलं आहे. कृती राजकुमार रावसोबत चंदीगडमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत होती त्यावेळी तिला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. पण तिच्या तब्येतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.\nकाही दिवसांपूर्वीच जुग जुग जियो या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान नीतू कपूर, वरुण धवन (Varun Dhawan) यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. तसंच फिल्मचे दिग्दर्शक राज मेहतादेखील पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे सिनेमाचं शूटिंग थांबलं होतं. त्याच फिल्ममध्ये काम करणारा अभिनेता मनीष पॉललाही (Manish Paul) कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. कोरोनाचा रिपोर्ट हाती आल्यानंतर मनीष पॉल शूटिंगचं लोकेशन सोडून मुंबईत आला आहे. त्याने मुंबईतील घरी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे.\n'सनम हॉटलाइन'मराठी मनोरंजन सृष्टीला मिळाला ‘तेजस्वी’ चेहरा, या अभिनेत्री आधीही गाजवल्या आहेत अनेक भूमिका\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत���यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nशुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/extension-till-august-31-for-iti-admission-application-surgical-development-minister-nawab-malik-22832/", "date_download": "2021-09-16T18:15:16Z", "digest": "sha1:3V4FRRW7BY4J3HVXY3DPNAZNVWGFTNFT", "length": 18402, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ : कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर १६, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार र���जीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nमुंबईआयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ : कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक\nऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली. ही मुदत उद्या २१ ऑगस्ट रोजी संपणार होती. त्यास आता मुदतवाढ देण्यात येत आहे.\nमुंबई : चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या सुरु असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली. ही मुदत उद्या २१ ऑगस्ट रोजी संपणार होती. त्यास आता मुदतवाढ देण्यात येत आहे.\nसन २०१५ ते सन २०१९ या प्रवेशसत्रात प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या सरासरी २.२५ पट अर्ज प्राप्त झाले होते. तथापि, चालू वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत उपलब्ध जागांच्या फक्त १.४५ पट अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात काही भागात स्थानिक लॉकडाऊन असल्याने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात इंटरनेटच्या काही अडचणी येत आहेत. तसेच एकुण उपलब्ध जागांच्या तुलनेत प्राप्त प्रवेश अर्ज अधिक असले तरी काही विशिष्ट व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी किंवा काही तालुक्यांत उपलब्ध जागांच्या तुलनेत कमी विकल्प प्राप्त झाल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय नियमित प्रशिक्षण सुरू होण्यासाठी अजून अवकाश आहे. त्यामुळे कौशल्य प्रशिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात येत असल्याचे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.\n१ लाख ४५ हजार जागांसाठी आतापर्यंत २ लाख ५५ हजार अर्ज\nआयटीआय प्रवेशप्रक्रीया १ ऑगस्टपासून सुरू आहे. राज्यातील ४१७ शासकीय व ५६९ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ८४ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या एकूण ६ हजार ८६८ तुकड्यांमधून एकूण १ लाख ४५ हजार ६३२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यापैकी अमरावती विभागात १७ हजार ९८४, औरंगाबाद विभागात १९ हजार २४४, मुंबई विभागात १९ हजार ९४८, नागपूर विभागात २८ हजार १३६, नाशिक विभागात २९ हजार ५००, पुणे विभागात ३० हजार ८२० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यासाठी १९ ऑगस्टपर्यंत २ लाख ५५ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २ लाख २१ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केले असून त्यापैकी २ लाख ०७ हजार २८५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठीचे विकल्पही भरले आहेत. यावरून नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ४८ हजार ५१८ विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण केली नसल्याचे निदर्शनास येते.\nआयटीआय प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी विभागामार्फत प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आयटीआय संस्थेत दररोज समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येत आहेत. दुर्गम व ग्रामीण भागास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मचारी भेट देऊन लॅपटॉपव्दारे इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेत आहेत. प्रवेश अर्ज मोबाईलव्दारे देखिल भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच ज्या भागातून कमी अर्ज प्राप्त झाले आहेत त्या भागात प्रवेश अर्ज भरण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली.\nऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचण आल्यास त्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीची किंवा प्रादेशिक विभागनिहाय नेमून दिलेल्या कॉलसेंटरची मदत घ्यावी. तसेच आवश्यकता भासल्यास नजिकच्या आयटीआय संस्थेशी संपर्क साधून विहित मुदतीत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची दक्षता घ्यावी. कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वत:चे जिवनमान उंचावण्यासाठी उपलब्ध संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले आहे.\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर १६, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/sanjay-pande-to-appeal-in-high-court-for-not-giving-desired-post-in-police-department-nrsr-106784/", "date_download": "2021-09-16T17:46:35Z", "digest": "sha1:O4CAA5SRZ2BPYGLK4R62ZGAOH2GO5PSN", "length": 12141, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "अन्यायामुळे नाराजी | सेवा ज्येष्ठतेच्या निकषाला राज्य सरकारकडून बगल, संजय पांडे हायकोर्टात मागणार दाद | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर १६, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मो���ा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nअन्यायामुळे नाराजीसेवा ज्येष्ठतेच्या निकषाला राज्य सरकारकडून बगल, संजय पांडे हायकोर्टात मागणार दाद\nसंजय पांडे(sanjay pande to appeal in high court) १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाच्या शर्यतीत सर्वात मोठे दावेदार मानले जात होते. सेवाज्येष्ठतेच्या निकषानुसार त्यांची वर्णी पोलीस महासंचालक पदावर लागावी, अशी त्यांची अपेक्षा होती.\nमुंबई:राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे नाराज असलेले आयपीएस अधिकारी संजय पांडे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.\nकोरोनामुळे वाहन उद्योगावर संकट,१ एप्रिलपासून मारुती सुझुकीच्या गाड्यांच्या किमतीत होणार वाढ\nसंजय पांडे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाच्या शर्यतीत सर्वात मोठे दावेदार मानले जात होते. सेवाज्येष्ठतेच्या निकषानुसार त्यांची वर्णी पोलीस महासंचालक पदावर लागावी, अशी त्यांची अपेक्षा होती. रजनीश शेठ हे संजय पांडेंचे ज्युनियर आहेत. तरीही रजनीश यांना पोलीस महासंचालकपदी नेमण्यात आले. याविरोधात ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत.\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर १६, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/deadly-attack-on-police-in-bhiwandi-the-attackers-were-arrested-within-eight-hours-18492/", "date_download": "2021-09-16T19:31:37Z", "digest": "sha1:MZQVUE3FJZA6UJDZD6XVDJIETNXUSFWR", "length": 17342, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पोलिसांवर हल्ला | भिवंडीत पोलिसावर जीवघेणा हल्ला ; हल्लेखोरांना आठ तासांमध्ये अटक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nपोलिसांवर हल्ला भिवंडीत पोलिसावर जीवघेणा हल्ला ; हल्लेखोरांना आठ तासांमध्ये अटक\nभिवंडी : एकीकडे कोरोना संकट आणि दुसरीकडे राज्यासह देशभरात या महामारीत साजरे होणारे सण यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.त्यातच शनिवारी देशभरात मुस्लिम बांधवांचा\nबकरी ईद सण साजरा होत असतानाच शहरातील भंडारी कंपाउंड चौक येथे तरुणांमध्ये झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसावरच धारदार कट���ने हल्ला झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे.जखमी पोलिसाला उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गंभीर घटनेने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान या गंभीर घटनेची दखल घेवून भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत आरोपींना तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले होते.त्यामुळे भोईवाडा पोलिसांनी रात्रभर आरोपींचा शोध घेवून अखेर अवघ्या आठ तासांमध्ये पहाटे ठाणे (येऊर ) येथून या दोन्ही हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.\nया घटनेचे अधिक वृत्त असे की भोईवाडा पोलीस ठाण्यात नेमणूकीतील पोलीस हवालदार प्रफुल्ल जाऊ दळवी( ५२ ) यांना मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सणानिमित्त भंडारी चौक येथे होमगार्ड राजेश सावंत यांच्यासोबत फिक्स पॉईंट ड्युटी नेमलेली होती.रात्री आठच्या सुमारास येथील नझराणा मेडिकल जवळ असलेल्या किराणा दुकानाच्या बाजूला भंडारी चौक येथे दोन इसम हे एका इसमास मारहाण करीत होते.त्याची माहिती मिळाल्याने पोलीस हवालदार प्रफुल्ल दळवी हे सहकारी होमगार्ड सावंत यांच्यासोबत जाऊन तरुणांमध्ये सुरू असलेले भांडण सोडवू लागले.या दरम्यान मारहाण करणार्‍या एका अनोळखी इसमांना पोलीस हवालदार दळवी यांना जोराचा धक्का दिला व दुसऱ्या इसमाने कोणत्यातरी शस्त्राने त्यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर,डाव्या बाजूस खांद्यावर तसेच डाव्या कानावर धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केले व दोघेही हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पोह.दळवी यांना येथील नागरिकांनी उपचारासाठी तात्काळ ऑरेंज रुग्णालयात दाखल केले.दरम्यान या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून ऐन बकरी ईदच्या दिवशी पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामुळे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले.या हल्ल्याच्या घटनेचा भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच एपीआय अजय गंगावणे हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल होवून त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून हल्लेखोरांचे मोबाईल नंबर प्राप्त केले व त्या आधारे मोबाईलचे सीडीआर तपासून या हल्ल्यातील हल्लेखोर रवींद्र धनाजी भोसले ( २० ) व लखन अंकुश जाधव ( २० ) दोघेही रा.देवजी नगर,नारपोली या दोघांनाही मोठ्���ा शिताफीने अवघ्या आठ तासांत येऊर ,ठाणे येथून अटक केली आहे.या दोघाांना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ ऑगष्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या हल्ल्याची पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी एका इसमासोबत झालेल्या भांडणादरम्यान भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पोलीस हवलदार दळवी यांच्यावर कटरने वार करून जखमी केले असल्याची कबुली दिली आहे.आरोपींना अटक करण्यासाठी उपायुक्त राजकुमार शिंदे याांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अजय गंगावणे,पोलीस उपनिरीक्षक जे.पी.जाधव व तपास पथकाचे कर्मचारी पोना. अरविंद गोरले,पोह. देविदास वाघेरे, दिनकर सावंत, मनोज भवर, अतिष शिंगाडी,महिला पोशी.सुवर्णा वासले यांनी विशेष परिश्रम घेतले\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nशुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://circuitwaalain.wordpress.com/2020/06/28/jalu-story-by-baban-potdar-515/", "date_download": "2021-09-16T18:16:00Z", "digest": "sha1:OR4FJAMU6BPYU26SGJZ7C63JEV6PQJGM", "length": 40251, "nlines": 225, "source_domain": "circuitwaalain.wordpress.com", "title": "जळवा – सर्किटवाला", "raw_content": "\nऊन्ह कासराभर वर आली होती. तापलेला फुफाटा पायांची लाहीलाही करीत होता. लांबवर भैरोबाच्या देवळाचं शिखर दिसायला लागलं होतं.\nपोराला खांद्यावर बसवून अण्णा मल्हार टुकूटुकू चालला होता. एक एक पाय रेटत होता. पाटील बाबाची टेकडी संपली आणि कापुरहोळचा ओढा लागला. पाणघळीत पाण्याचा टिपूस नव्हता, ओढ्याच्या पात्रातले दगडगोटे आणि वाळू, भट्टीतल्या लोखंडासारखे तापले होते. त्यावर पाऊल ठेवायची सोय नव्हती. तुटक्या वहाणा सांभाळीत लव्हारानं तो ओघळीवजा ओढा लगालगा पार केला.\nगाडीवाट सोडून तो आता पाऊलवाटेला आला. मैलभराच्या चौफेर परिसरात माणूसच काय, एखादं चिटपाखरूही दिसत नव्हतं.\nकरकचून बांधल्यासारखा वारा थबकून गेला होता. मध्येच एखादी गरम झळ घेऊन ऊन अंगावरून पळून जायचं. एकदमच कुठंतरी छोटीशी वावटळ गाडीवाटेतल्या मातीला अधांतरी गोळा करून गोल फिरत रहायची.\nदीड-दोन तास कुस्ती केलेल्या पैलवानासारखी लव्हाराची दमछाक झाली होती. छाती बेडकासारखी उडत होती.\n“उग उलीसा इसावा घ्यावाच असं स्वतःशीच तो काहीसं बडबडला.\nगाडी वाटेला दोन-चार धुकार झाड आपलीच सावली शोधीत खुळ्यागत उभी होती.\nवाट सोडून मध्येच कुठंतरी यादलेल्या एका करजाडाखाली थोडसं सावलीत उभा राहून त्याने पालखी दांडा अलगद खाली ठेवावा तसा पोराला उतरवून ठेवला. गरम फुफाट्यात चालून दमलेल्या म्हसू माळ्याच्या रेड्यागत त्यान एकदा नोक फेदारलं आणि एक लांबलचक सुस्कारा टाकून तो पोराला म्हणाला, “आगा, म्हैपा चालवाना गा माज्याच्यानं आता. कुटनं लेका, बैटा करून घिटम पायाळा आन् ताप समद्यास्नी\nडावा पाय बगळ्यासारखा वर करून महिपा समोर उभा होता. अपराधीपणाची जाणीव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्याचे डोळे तराळले. भरताच्या वांग्यासारखा कोमेजलं तोंड करून तो भाजल्यागत बोलला, “आया, बळच बिलामत वडून घ्याला म्या काय येडा बिडा हाय व्हय उगं चुकार शेंगा येचाय गेलो आन् सड घुसला ह्यो आंगठाभर उगं चुकार शेंगा येचाय गेलो आन् सड घुसला ह्यो आंगठाभर बळ ती बळ ह्यो पाय वाचला, नायतर दुनिया गलत काम\n“बरं बरं, लै शेना हाईस, व्हय” नाक आणखीनच फुगवीत लव्हा�� बोलला.\nबाजूला नीट बगून चालाय नगो आन् म्हन येडा हाय “\n पाय अवघडून आला होता, यापाच्या तपकिरी डोळ्यात नजर खुपसून कसंबसं म्हणालं, “लैच तरास हया लागलाय वो सोसवाना झालया\nपोराच्या डोळ्यात पाण्याच तळे बघून लव्हाराचा चेहरा एकदम पालटला.\nत्याच्या भुवया नाकाजवळ खोयणीत गोळा झाल्या. हात-पाय थरारले. एक लांब श्वास घेत त्यानं महिपाला जवळ घेतले. त्याच्या कपाळाचे मटामटा मुके घेतले, शब्द फुटत नव्हता तरी तो कसाबसा बोलला, “लेकरा, खरंच कसा सोसत आसशील रं माज्यासारखा कवाच मातीत गेला असता. पाय म्हनायचा का खुट र केळाचा ह्यो माज्यासारखा कवाच मातीत गेला असता. पाय म्हनायचा का खुट र केळाचा ह्यो कसा लिबलिबीत झालाय बगीटलास कसा लिबलिबीत झालाय बगीटलास\nपोरणं जास्तच रडायला लागल, त्या छोट्याशा डोळ्यांतल्या बाहुल्या तरळलेल्या पाण्याच्या डोहात पापण्यांमध्ये तरंगू लागल्या.\n“उगं गप रं माझ्या लेकरा-” असं म्हणत त्यान पोराला उधलून पुन्हा खांद्यावर घेतलं आणि गरम फुफाटा तुडवायला सुरवात केली\nगावाच्या सुरवातीलाच कलालाचा वाडा होता.\nलव्हार पोराला घेऊन गावात शिरला त्या वेळी उन्हाचा लोट कोसळत होता\nत्या धिमण्या जिवानं बापाच्या मुंडाशात मान टेकवली होती पायाला कमालीचा ठणका लागला होता.\nकुणी तरी नवखा माणूस पाहून कलालाच कुत्र धडपडून उभ राहिलं बिथरून गेलं आणि देठापासनं ओरडायला लागलं. कोकलत लहारामागं चारी पाय फास्टून चालायला लागलं.\nका वराडतुयास रं बाबा कोण चोरवीर न्हाय आमी-” लव्हार त्याध्या डोळ्यात बघत पुटपुटला. त्या जनावराला काहीच बोध झाला नाही ते भुकतचं राहील, एव्हाना आणखी दोन कुत्री त्याच्या मदतीला आली होती आणि एकच पिटा सुरू झाला.\nएकाला सोडून तीन दांडगी कुत्री बघून लहार चांगलाच येरमाळून गेला. एकाच जागी सर्कशीच्या खांबासारखा खुटारला. काय करावं काही सुचेनासं झालं.\nकुत्र्यांचा गलका ऐकून सोमा कलाल वाड्याच्या बाहेर आला. रस्ता दाह ओकीत होता. एक अस्सल शिवी हासडून त्यानं तिन्ही कुत्र्यांना वाटेला लावलं.\nतोंडात उन्हाची वाफ आत ओढून एकवार त्यानं घुटक्यासरशी गिळली आणि ल्हाराजवळ जात विचारलं\n“आन् काय झालय गा लेकराला काय पाय म्हणायचा का भोपळा वो ह्यो\nडोळे फाडून त्याच्या खांद्यावरच्या पोराचा पाय बघत कलालानं प्रश्न केला.\n“आवो, समदं भोग हायती आपलं आन् काय दुसरं. गेल्या जलमात केल्यालं पाप काय म्हणायचं.”\n“तरी पन झालया तरी काय आसं नारू बिरू म्हनायचा त्यो ह्योच का नारू बिरू म्हनायचा त्यो ह्योच का\n“न्हाई व्हो पावन-सड घुसला म्हणून निमित्त झालं आन् ही आसं कून बसला बघा चार दिसात-” लव्हारानं खुलासा केला.\n कसली वो ही बैदा लेकरामाग” आणखी एकदा तोंड आत ओढीत काय बोलले\n“सोस हात सारं सोसून पाहिजे, पिताजी न्हाय पण-“\n“पर आता काय ठरिवलयसा कुठसं चालीयलय पोराला\n“गवसभाईचं नाव ऐकून हाय जळवा लावतुया म्हणी त्यो नासक रगात भाईर पडलं मजी, चांगला हुईल म्हनत्यात पाय-“\n“व्हय, व्हय खरं हाय पर… पर सोसवल का यो त्ये लेकराला जळया वंगाळ आसत्यात वो-“\n“खराय समद, पण करणार तरी काय दुसरं काय विलाज हाय आनि कांय \n“हाय खरच तरी पण”\n“म्हणून त्या ऐकतो पणा पाय-“\n“पड्याल लिंबाजवळच्या पादुकांच्या सपा कोळ्याकड जाऊ या.\nगेल्या सालाला कायड आनता आनता त्येच्या पायात आसाण नर बागीचा काटा पुसला होता. पाण्यात भिजून भिजून कुजला पगा पाय काट्यासगट आन् हाच प्रकार व्होऊन बसला, आगदी आसाच माय.”\n“मंग काय केलं त्येनं\n‘आयो हुं का काम्य चार म्हैस हातरुनात होता. म्हमईच्या पोराला लिव्हलं तवा ततनं अगोदर इचार धिवून आला म्हनं त्यो.”\n“पाय काडाय पायजे म्हनत होता\n“आता रं देया “\nपर नाय काडाय लागला. कसा म्हाईती हाय\n“आवो, तुका न्हायी आमच्या गावातला, त्येचा गुन आला पगा\n“पर केलं काय त्येनं\n“काय न्हाय. निसता तळवा पोकरून काढला रूपाया येवढा-“\n नख काढून टाकायचे हत्यार आसतया न्हाय्याजवळ-“\n“रुपाया येयी जागा पोकारली\n“बरा झाला पाय मंग\n“बरा मंजी ठणठणीत. आता थोडासा दोस होणारच की गा, थोडं लंगाडतो कोळी. पन चौदा आणी गुण हायच म्हणायचा.”\nबोलता बोलता दोघे लिंबा जवळ पोहोचले. सावलीत थोडा थांबले आणि परड्यातलं शेळीचं कोंकरू बोलतो तशी कलालान हाळी दिली.\nकोन हाय जी-” किलकिलं करून ठेवलेल्या दारामधूनच आवाज आला,\n जरा भाईर ये बगू-\nअन् उघडाबंद संपा कोळी दारातनं माहेर आला लगडत लंगडत दिडक्या चालीनं लिंबाजवळ आला. मोटच्या चाकासारखा मोलला,\n“व्हय पर जरा त्या पाण्याच्या पोराचा पाय ग-“\nघरात बाजू बदलली आणि पोराचा पाय म्होरं केला.\nपडवळ समजूनकि साप हातात हातात पाय घेतला तसा संपा कोळी येरबाडला. हातभर मार्ग सरला भाणि भेदरून बोलला, “आगो बायो गाँ काय व्हो पाय डो काय झालं म्हणायचं सापाचा काटा तरी न्हायतर हाडुक ब��डूक तरी घुसला असतं पायात\n“हाड न्हाय आन् काटा न्हाय पाव्हणं पायनं, सड घुसला म्हून निमित्ठ\n“व्हय मला बी घुसलावता काटा.चांगला टमरेलागत पाय झाला हुता. नासत निगाला हुता-“\n“व्हय खरं हाय. तुकानंच बरा केला पाय पर लई तरास सोसला. बादलीभर रगात वतून टाकलं. गारगोटीसारखा खड्डा पाडला पायात तवा कुठे… पर पायनं, तुका आताशा हितं नसतुया. काशीदवाडीला गेलाय म्हणी जावायाकडं.”\n’ कलालानं चिखलात पाय पडल्यासारख विचारलं.\nकलाल आणि लव्हार पाटकुळीवर पाल पडल्यासारखे गप झाले. चेहरे हातनं मांजर मेल्यासारखे काळवंडले. बारीक मोठे डोळे करीत लव्हार कलालाच्या तोंडाकडे बघत होता.\n“गवसभाई तरी आसल न्हवं आता त्येच्या बिगार सद् ना ग आता त्येच्या बिगार सद् ना ग” एकदा कलालाच्या अन् एकदा कोळ्याच्या डोळ्यांत नजर पुनःपुन्हा खुपसून लव्हारानं विचारलं.\n“त्यो आसंल खरं, पण पोराच्यानं सोसवल का न्हाय कुणाला ठावं” असं म्हणून कलालानं पावलं जृठलली. त्याच्यामागं लव्हारही पोराला घेऊन बिगी बिगी निघाला\nरणरणतं ऊन विस्तव ओकीतच होतं. त्यात पाय रोवीत कलाल आणि लव्हार चटाचटा चालत होते गोधडीच्या गुंडाळीचा तक्क्या करून गवस भाई नुकताच माचावर आडवा झाला होता. बाहेर माणसांची चाहूल लागताच डावीकडेच्या तवेल्यातलं घोडं जोरान फुरफुरल शेजारच्या गवताच्या बेडीत अंगाचा मुटकुळा करून झोपलेलं गवसभाईचं कुत्रं सुस्तीसोन ताडकन् उभ राहिल आणि दोन देगा टाकून दरयाजात आल\nभेदरलेल्या सशासारखे दोन्ही कान पुनःपुन्हा हलवीत समोर आलेल्या माणसांबर उगाच गुरुराया लागलं,\n“हाईल का खान साब” दाराम्होरनय कल्यानं हाळी दिली.\nबारीक चौकड्याची विटकरी रंगाची लुंगी सावरीत गायस माई दारात आला.\nकुत्र्याला त्यानं लाथेनंच टरकावलं आणि डोळे बारीक मोठे करीत बाहेर बघत म्हणाला, “की\n रिसेंतली हाय..” भिंतीकडेचा आधार घेत कलालानं सांगितलं.\n बसा बसा.” गवसभाईनं एक जाजम पायानंच खाली अंथरलं,\n“बसा…” पुन्हा एकदा तो म्हणाला\nलव्हारानं मग पोराला आदवशीर खाली उतखून ठेवला.\nविस्तवात पाय भाजलेलं कोंबडं थरथरत उभं रहायं तसं पोरगं सुजलेला पाय अधांतरी घरून कसंबसं उभ राहिलं. खाली बसायचे हे भान त्याच्याजवळ नव्हतं.\n“आता हा दादीयाला बाबा आपल्या पायाचं काय करणार” ही भीती डोळ्यांत साठवून गवसभाईकडं बुबुळ मोनाली करीत बघायला लागले\nआडरानात समोर अज��र दिसावा तसा गवसभाई डोळे वटारून पोराकडे बघत होता. अधांतरी नजर रोखून धरून त्यानं बराच वेळ त्याच्या पायाकड पाहिलं. तोंडानंच चार-पाच बेळा च्याक् च्याक्” करून त्यानं विचारलं, “काय झालं म्हणायचं गा बच्चूला पायात काय हाईलच न्हाय…”\nलव्हाराचा चेहरा आणखीनच उतरला.\nकुळवाडाला जीव टांगावा तसा तो बोलला, “खानसाब, सड टोचला म्हून निमित्त झालं बगा आन् आट दिवसात ह्योऽ पाय हुन बसला. नासतच चाललाया बरपातूर\n“तुमीच ईलाज करा खान्साब… जळवा लावतासा म्हून ऐकलं रासक्रीडा, म्हण आलिया.”\nस्थी बात बोल दू भैय्या जळवा लई आगुरी परकार हाय. पोरगं दम काडल\n“पर विलाज तरी हाय का मंग दुसरा नासक रगात भाईर पडलं मजी आराम पडल लेकराला..” कल्यालानं मधेच सल्ला दिला..\nन्हाई हसलं तरी सोसन चालल्या हाय न्हाई पोराचं\nमग लावण्या म्हन्तासा जलवा\n“लावा ना काय- ओठांचा चंबू करून हार म्हणाला उन्हं कलत चालली होती रस्ता अगदीच ओका वाटत होता. एक छोटीशी वावटळ स्वतःभोवतीच गिरक्या घेत अंगावर माती ओतून घेत होती. रस्त्यावर पालापाचोळा उचलून घेत तरातरा धावत होती. उलट-सुलट विचारांच्या गिरक्या घेत मल्हाराची नजर स्था वाटली भोवती भिरभिरत होती. फेर धरून नाचणाया त्याच्या नजरेसमोर वावटळीत मधोमध त्याला एकाएकी जिवाचा आकांत करणे आपलं पोरगं दिसू लागलं. भिजलेल्या पापण्यांचा घरात घेतली. कडा धोतराच्या सोप्या पुसून लव्हारानं बाहेरची नजर गवस भाई यंत्र मानवा सारखा हलत होता. माजघरातर्न एक जीर्ण चटई त्याने पडवीत अंथरली. पुन्हा घरात जाऊन त्यानं एक कटोरी बाहेर आणली..\nलव्हार आणि कलाल दोघांनाही त्यानं भिंतीकडेला बसण्याची खूण केली.\nलुंगीचा काचा मारून त्यानं मग बैठक मारली. पोराला अलगद खाली बसवून त्यानं हळूच त्याचा पाय उचलून मांडीवर घेतला. त्याची सराईत बोटं त्या फुगलेल्या पायावरून हळूहळू फिरू लागली. पोरं डोळे फाडून समोर गवसभाईच्या तोंडाकडं बघत होतं. त्याच्या ओठांच्या कडा कुंभाराच्या भट्टीबाहेरच्या मातीसारख्या काळ्या पडल्या होत्या. एकाएकीच त्या थरथरू लागल्या. बारीक डोळे करून त्यानं बापाकडं पाहिलं.\nयाप आणि कला दोघेही जीव ओतून समोर बघत बसले होते.\nनऊ दहा वर्षाच्या त्या इवल्याशा जिवानं आता डोळे मिटून घेतले होते. काय चाललंय याची जीवघेणी जाणीव त्या कोवळ्या जिवाला होत होती तरीही काहीच सुचत नव्हतं त्याला. मिट��ेल्या पापण्या मध्ये आकांतानं चाललेल्या बुबुळाची केविलवाणी हालचाल बाहेर स्पष्टपणे जाणवत होती. काळसर भुरकट रंगाचे ओठ त्यानं घट्ट मिटून घेतले होते. बापावरची नजर काढून त्यानं आठ्यायर टांगली. एक वेळ दीर्घ श्वास घेतला आणि एक उसळी घेऊन अधांतरी आवाज़ातच एकच केविलवाणी हाक मारली.\nभोग सुरू झाला होता.\nगवसभाईनं एक दाभणासारखी जाड सुई त्या काळ्यानिळ्या छोट्याशा पायाच्या कडेला पाचसहा ठिकाणी टोचली. आणि थोड थोड काळंभोर रक्त त्या तळपायातून डोकावू लागलं, खाली एक पितळी ठेवून गवसभाईनं त्यावर पाय अधांतरी धरला होता बाजूच्या कटोरीमधून मग एक एक जळू काढून तो पितळीत ठेवू लागला.\nसात-आठ निळ्या जाभळ्या जळवा काढून त्यान पितळीत ठेवल्या आणि एक एक जळू चिमटीत पकडून तो त्या रक्ताच्या तोंडाशी चिकटवून ठेयू लागला.\nचार-दोन सेकंदात ती जळू पायाला चुकून बसू लागली.\nछोट्या कोवळ्या जिवांचा आरडाओरडा सुरुच होता लव्हारानं त्या सर्वांग पकड़ून ठेवलं होतं. त्याचे डोळे अरंज वाहत होते हात शरभरत होते.\nलाल डोळे विस्फारून साऱ्या प्रकाराकडे बघत होता. एक फुगलेली जळू ओढून गवसभाईनं पायांपासून अलग केली. तळहातावर उलटीसुलटी नाचवली\nम्हशीचा सड पिळावा तशी एका हाताने धरून दुसऱ्या हाताच्या दोन्ही बोटांनी पिळून काढली. आर्धी पाऊण ओंजळभर काळं काळं रक्त खाली ठेवलेल्या दगडी भांड्यात पडलं.\nबराच वेळ असंच होत राहिलं.\nतबेल्यातलं घोडं डोळे किलकिले करून बाहेर चाललेल्या प्रकाराकडे बघत होतं. गयस भाईच्या कुत्र्याने जमिनीवर हनुवटी टेकवली होती. त्याची बुयुळे भुईयस्नंच चारी दिशांना फिरत होती.\nसोमा कलाल समोर काळ्या रक्तानं भरून गेलेल्या दगडी भांड्याकड टक लावून बघत बसला होता.\nबापाच्या जिवाची घालमेल चाललीच होती लोहाराच्या भाल्यासारखी खालीवर होणारी पोटच्या गोळ्याची छाती बघून त्यानं धीरच सोडला. असह्य होत चात े त्रासानं पोरं निपचित पडलं होतं. अनेक अशुभ विचारांच्या जळवांनी लव्हाराच्या मनाला पक धेरलं होतं. क्षणभरातच त्यानं मनाला दाभणानं टोचलं आणि एक एक करून शेकडोजळया त्याच्या मनाला लोंबकळू लागल्या.गवसभाईचं काम सुरूच होतं. दगडी भांड भरून कधीच वहायला लागलं होतं. बाजूच्या कटोरीत तीन-चार जळवा सुस्त होऊन पडल्या होत्या.\nएकाएकीच पोराच्या घशातून घरघर ऐकू यायला लागली. त्यानं डोळे तारयटले.\nकाळ���या ओठांभोवती पांढऱ्या फेसानं फेर धरला होता. हातापायाला झटके देत त्यानं शुद्ध हरपून मान टाकली,\nआण्णा लव्हार गवसभाईच्या हाताकउं बघतच बसला होता,\nअजून किस्तं रगत नासलया ते आम्हाला म्हाईत.” असं म्हणून त्यानं पिळून घेतलेली आणखी एक जलू पोराच्या पायाला लावली आणि समोर बघत अदाला हात जोडले.\nबोटासारख्या फुगलेल्या दोन-चार जळवा आपोआपच खाली पडत होत्या आणि पिळून पुन्हा लावलेल्या जळचा अधाशासारख्या पायावर तुटून पडत होत्या\nफेस येत चाललेल्या पोराच्या तोंडाकडे बघत आण्णा लव्हार एकाएकीच मुसमुसून रडायला लागला. त्याच्या चेहयावरून हात फिरवीत आपल्या कानशिलाशी दाही बोट भोळी करायला लागला\nक्षीण होत धाडलेल्या पोलच्या गोळ्या तोडकर डोळे ओढून त्यान एकवार गवसभाईकडं बघितलं.\nपोराच्या तोंडाबाहेर आता खूप फेस जमा झाला होता. त्यानं दोन-चारवेळा अंगाला झटके दिले. हातपाय ताणले आणि पुन्हा ते निपचित पडलं. सोमा कलाल अवाक् होऊन चाललेल्या प्रकाराकडं बघत होता. गवसभाईच्या गोठ्यातलं घोड़ं पुनःपुन्हा फुरफुरत होतं. कान ताठ करून सारखं आत बघत होतं. पोराच्या फेस येत चाललेल्या चेहऱ्याकडं कोपऱ्यातलं कुत्रं डोळे लावून बघत होतं.\nआण्णा लव्हाराला एकदमच गलबलून आलं. त्याची नजर एका जागी ठरत नव्हती, तोंडाला कोरड पडली होती. एकाएकीच थंडीने हुडहुडी भरावी तसं त्याचं अंग कापू लागलं, पोराचे चाललेले हाल त्याला असा व्हायला लागले. जागोजागी भिरभिरणारी त्याची नजर एकदमच गवसभाईच्या डोळ्यांवर स्थिरावली.\nपोरांच्या गोष्टीतल्या मांत्रिकासारखा गवसभाई दिसत होता, सुस्त झालेली एक जळू होती. त्या हातात लव्हारानं ती पाहिली. त्याच मन ओलांडून पुढे येत हळूहळू ती जवळ यायला लागली. एकाएकी मोडी मी व्हायला लागली. खूप खूप मोठी लव्हाराच्या डोळ्यात ती मावेनाशी झाली. आभाळाएवढी जळू तिच्या पाठीवर बसून आपला लाडका म्हपा आकाशात लांब लांब जायला लागलाय असं क्षणमात्र त्याला वाटायला लागलं. गवसभाईची लांबलचक पांढरी दादी म्हेपान पकडून ठेवलीय असा भास उगाचच त्याला व्हायला लागला व त्याने एकच हंबरडा फोडला.\n“माझ्या सोन्याच्या तुकड्या sss’ अशी साद महिपाला पुनःपुन्हा घालीत भितीवर डोके आपटून घ्यायला लागला.\nसोमा कलाल धोतरानं सोप्यान डोळे कोरडे करीत होता काळा निळा जळू आणि प्रगत होती.\nPublished by टीम सर्किटवाला\n आजच युग ह�� अत्यंत धावपळीचं झालं आहे. दिवसेंदिवस नवनवीन आविष्कार होत आहेत. आणि प्रत्येक गोष्टीत माणूस अपग्रेड होत आहे. प्रत्येकजण डिजिटली अपडेटेड राहण्याचा प्रयत्न करतोय अन हीच वाचकांची नस ओळखून आम्ही सर्किटवालाच्या माध्यमातून डिजिटल क्षेत्रात उतरत आहोत. निशुल्क सेवा पुरवत असतांना वाचकांचा प्रतिसाद आम्हाला भरभरून मिळत आला आहे अन यापुढेही मिळेल अशी आशा आहे. आणि आम्हांला विश्वास आहे की आम्ही नक्कीच यातही क्षेप घेऊ.. धन्यवाद टीम सर्किटवाला\tसर्व लेख पहा टीम सर्किटवाला\nऊन्ह, कासरा, जळवा, लाहीलाही\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nवारी लघुकथा स्पर्धा (11)\nवाचकांचा प्रतिसाद लाभलेल्या कथा\nअवघा रंग एकच झाला....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sunilkhandbahale.com/how-to-take-right-decision-swami-vivekanand/", "date_download": "2021-09-16T18:51:06Z", "digest": "sha1:Z6HJ27WNDHE4IYC6KLFFQX4NKBZUOYOF", "length": 8446, "nlines": 103, "source_domain": "sunilkhandbahale.com", "title": "योग्य निर्णय कसा घ्यावा? – स्वामी विवेकानंद |", "raw_content": "\nयोग्य निर्णय कसा घ्यावा\nस्वामी विवेकानंद [Swami Vivekanand]\nविचार करा कि तुम्ही एकांतात एखादे कृत्य करणार आहात आणि ते करू कि नको याबद्दल तुमच्या मनांत शंका आहे. पाशवी मन म्हणते कर, इथे कोण आहे बघायला. तर दैवी मन सांगत असते नको करुस. तू एक चांगली व्यक्ती आहे. हे तू करू नकोस.\nस्वामी विवेकानंद सांगतात की अशा प्रसंगी योग्य निणर्य घेणे अतिशय सोपे आहे.\n१. अशी कल्पना करा की एका कोपऱ्यातून तुमची आई ते कृत्य करताना तुम्हाला पाहत आहे. तिला, तुम्ही जे कृत्य करत आहात ते बघताना तुमच्याबद्दल अभिमान वाटत असेल तर ते कृत्य जरूर करा आणि जर तिला तुमची लाज वाटत असेल, तिची मान जर शरमेने खाली जात असेल तर ते कृत्य बिलकुल करू नका.\n२. अशी कल्पना करा की तुमचा मुलगा किंवा मुलगी ते कृत्य करताना तुम्हाला पाहत आहे. त्याला किंवा तिला, तुम्ही जे कृत्य करत आहात ते बघताना तुमच्याबद्दल अभिमान वाटत असेल तर ते कृत्य जरूर करा आणि जर त्याला किंवा तिला तुमची लाज वाटत असेल तर ते कृत्य बिलकुल करू नका.\nआणि विवेकानंद पुढे सांगतात की, ह्यानंतरही तुम्हाला योग्य निर्णय घेता येत नसेल तर तुम्ही माणूस म्हणून घ्यायला ‘नालायक’ आहात.\nस्वामी विवेकानंद हे अतिशय बुध्दिमान व संयमी तत्वज्ञ होते.\nमानवातील दैवी शक्तीचा अविष्क���र म्हणजे धर्म असे ते मानत.\nधर्म म्हणजे नीतिमत्ता विवेक सदाचार\nविवेकाने मानवाकडून नेहमी सत्कृत्य घडेल.\nपरंतु घाईने विचार पूर्वक न केलेली कृती कधीकधी वाम मार्गाकडे घेऊन जाते व नंतर पश्चताप करण्याची वेळ येते.\nतेव्हा विवेक जागृत ठेवला पाहिजे.\nकुंभथॉन – कुंभमेळा २०१५ ला तंत्रज्ञान देणार नवी दिशा – सुनील खांडबहाले\nसमयसंगीत samaysangit.app एक समर्पक संगणकीय संशोधन\nमराठी गौरव दिवासाच्या, नको फक्त शुभेच्छा जगावी-जगवावी माऊली, असो नित्य सदिच्छा – सुनील खांडबहाले\nसमयसंगीत samaysangit.app वेबसाईटचे अनावरण\nसुमधुर शास्त्रीय संगीताची २४ तास मेजवानी www.samaysangit.app\nपं भीमसेन जोशींच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘संगीतसमय मैफल’ samaysangit.app\nसंगीताच्या आस्वादाची बारमाही संधी www.samaysangit.app\nयोग्य निर्णय कसा घ्यावा\nकुंभथॉन – कुंभमेळा २०१५ ला तंत्रज्ञान देणार नवी दिशा – सुनील खांडबहाले\nसमयसंगीत samaysangit.app एक समर्पक संगणकीय संशोधन\nमराठी गौरव दिवासाच्या, नको फक्त शुभेच्छा जगावी-जगवावी माऊली, असो नित्य सदिच्छा – सुनील खांडबहाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/congress-mlcs-in-karnataka-assembly-forcefully-remove-the-chairman-of-the-legislative-council-ms-64888/", "date_download": "2021-09-16T19:04:43Z", "digest": "sha1:LY3L3EEBBXOVN6SCNQ37YB6POYYIQYYI", "length": 13661, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सावळा गोंधळ | कर्नाटक विधानपरिषेदत गोरक्षा कायद्यावरुन जोरदार राडा, आमदारांनी उपसभापतींना... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशि���्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nसावळा गोंधळकर्नाटक विधानपरिषेदत गोरक्षा कायद्यावरुन जोरदार राडा, आमदारांनी उपसभापतींना…\nकाँग्रेसच्या ( Congress MLCs) आमदारांनी विधानपरिषेदच्या उपसभापतींना (chairman of the legislative council) अक्षरश: सभागृहातून खेचून नेत बाहेर काढले. विधानपरिषेदत गोरक्षा कायद्यावरुन जोरदार राडा झाल्यामुळे हा सगळा गोंधळ शांत करण्यासाठी सभागृहात मार्शल्सना पाचारण करावे लागले.\nबंगळुरु: कर्नाटक सरकारने (Karnataka Government)गायींची रक्षा करणाऱ्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी एक विधेयक सभागृहात (Karnataka Assembly) मांडले होते. मात्र, या विधेयकामुळे गोरक्षकांना संरक्षण मिळेल, असा विरोधकांचा आक्षेप आहे. दरम्यान, काँग्रेसच्या आमदारांनी विधानपरिषेदच्या उपसभापतींना (chairman of the legislative council) अक्षरश: सभागृहातून खेचून नेत बाहेर काढले. विधानपरिषेदत गोरक्षा कायद्यावरुन जोरदार राडा झाल्यामुळे हा सगळा गोंधळ शांत करण्यासाठी सभागृहात मार्शल्सना पाचारण करावे लागले.\nभाजप आणि जनता दलाने असंवैधानिक पद्धतीने उपसभापतींना खुर्चीत बसवले. हा प्रकार दुर्दैवी आहे. काँग्रेसने त्यांना सभापतींच्या आसनावरून खाली उतरायला सांगितले. ते अवैधरित्या सभापतींच्या आसनावर बसल्यामुळे आम्ही त्यांना सभागृहाबाहेर काढले, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार प्रकाश राठोड यांनी व्यक्त केली आहे.\nभाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा, कुत्र्याला चपाती बनवण्यासाठी बहिणीने नकार देताच भावाने उचलले टोकाचे पाऊल\nकाँग्रेसच्या आमदारांनी गुंडांसारखे उपसभापतींना आसनावरून खेचले आणि त्यांच्याशी गैरवर्तन केले. त्यामुळे कर्नाटक विधानपरिषदेच्या आजवरच्या इतिहासात असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. जनता आमच्याबद्दल काय विचार करत असेल हा विचार करुन मला शरम वाटत आहे, असे वक्तव्य भाजप आमदार लेहर सिंग सिरोया यांनी केले.\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधिय��नामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nशुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/07/30/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0/", "date_download": "2021-09-16T17:57:53Z", "digest": "sha1:YSGHIQDF27Z2EWZO5CJLTXYGJQIREWVP", "length": 16635, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "भातसा नदीच्या तीरावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nराज्यसभा पोटनिवडणुकी��ाठी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी शिफारस पाठविण्याचे आवाहन\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nजलतरण पट्टू श्रावणी जाधव चा गौरव\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nभातसा नदीच्या तीरावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा\nठाणे दि. 30 : सततच्या पावसामुळे भातसा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे भातसा धरणाचे पाच दरवाजे 1.25 मीटर इतके उघडण्यात येऊन भातसा धरणातून सुमारे 444 क्युमेक्स विसर्ग प्रवाहित केला जात आहे.\nभातसा नदीच्या तीरावरील शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगांव पूल, सापगांव व नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याच्या व दक्षता घेण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उप जिल्हाधिकारी ठाणे यांनी दिल्या आहेत.\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nशिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nबारवी धरणाचे पाणी सोडण्याची अफवेने नागरिक त्रस्त\nगणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nसार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी\nतिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन\nपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांची दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका\nगणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत; गर्दी केल्यास कठोर निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nकोकणवासियांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिदेंकडून २०० मोफत बससेवा\nकोपर पुलावर पहिला खड्डा ; मनसेचे आमदाराचे पालिका प्रशासनावर तशोरे..\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण\nभारत निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना; ४ ऑक्टोबर रोजी मतदान\nराज्यसरकार तर्फे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी..\nमुख्यमंत्री ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक..\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती\nपुराचा फटका…. महाड मधील प्राण्यांना – पॉज ची मदत\nचिपळूण वासियांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो श्री सदस्य आले धावून\nतोपर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद आंदोलन\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nदिबांसाहेबांच्या नावासाठी क्रांतिदिनी मशाल मोर्चा\nठाणे • नवी मुंबई\nलोकनेते स्व. दि. बा. पाटील यांची मरणोत्तर ‘पद्म’ पुरस्कार निवडीसाठी शिफारस करा\nकोरोना महामारी संपुष्ठात आणण्यासाठी घरोघरी जावून लसीकरण अभियान राबवा : रतन मांडवे\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://acbmaharashtra.org/tag/cricket-information-in-marathi/", "date_download": "2021-09-16T19:39:53Z", "digest": "sha1:UKQJU5RCVK3XMAEKBVEBDWQJF24MX64B", "length": 1412, "nlines": 23, "source_domain": "acbmaharashtra.org", "title": "cricket information in marathi - ACBMAHARASHTRA", "raw_content": "\nआजची चांगली बातमी – महाराष्ट्र\nक्रिकेट या खेळाबद्दल संपूर्ण माहिती\nक्रिकेट क्रीडांगण व साहित्य खेळपट्टी (Pitch) दोन विकेट्समधील (किंवा दोन्ही बोलिंग क्रीजमधील) अंतरास पिच किंवा खेळपट्टी म्हणतात. दोन विकेट्समध्ये २२ यार्ड (२०.१२ मी.) अंतर असते. खेळपट्टीची रुंदी … Read more\nकबड्डी खेळाची माहिती मराठी\nफुटबॉल खेळाची मराठी माहिती\nक्रिकेट या खेळाबद्दल संपूर्ण माहिती\nचांगला शेअर कसा निवडावा\nशेअर गुंतवणूक कशी करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B6", "date_download": "2021-09-16T18:29:41Z", "digest": "sha1:U3XCLXLDGHZHCC75W2Z2QHYHIUUB5OBT", "length": 4810, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n२३:५९, १६ सप्टेंबर २०२१ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सह���य्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सुद्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nसब्यसाची मुखर्जी‎ २३:१० +१०६‎ ‎Salil Kumar Mukherjee चर्चा योगदान‎ चित्र\nमधुकर हिरालाल केणिया‎ २२:४७ +१०६‎ ‎Salil Kumar Mukherjee चर्चा योगदान‎ चित्र\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/apple-lunched-4k-tv-box", "date_download": "2021-09-16T17:54:28Z", "digest": "sha1:LPA677OOAEHTOWF4URMHUEEKXFXUH3I5", "length": 23070, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Apple चा नवीन 4 K TV लाँच; जाणून घ्या काय आहेत फीचर्स आणि स्पेसिफिकेशन", "raw_content": "\nApple चा नवीन 4 K TV लाँच; जाणून घ्या काय आहेत फीचर्स आणि स्पेसिफिकेशन\nनागपूर : Apple टीव्ही 4 K रिमोट Appleपलने लाँच केले आहे. त्याची रचना पूर्णपणे ताणलेली आहे. यात नवीन नेव्हिगेशन आणि पॉवर बटण आहे. ज्याच्या मदतीने टीव्ही चालू आणि बंद केला जाऊ शकतो. हे पुनर्नवीनीकरण केलेल्या alल्युमिनियमच्या मदतीने तयार केले गेले आहे. नवीन रिमोट अद्यतनित Apple टीव्ही 4 K बॉक्ससह सादर केले गेले आहे.\nहेही वाचा: स्मार्टफोनचा हेडफोन जॅक खराब झालाय का मग चिंता नको. या पद्धतीनं घरीच करा दुरुस्त\nयात शक्तिशाली प्रोसेसरसह उच्च फ्रेम रेट एचडीआर सामग्रीस समर्थन असेल. नवीन Appleपल टीव्ही रिमोटमध्ये सिरीचे समर्थन केले गेले आहे. म्हणजे टीव्हीवर बोलून डिजिटल सामग्री पाहिली जाऊ शकते. आम्हाला कळू द्या की apple टीव्हीच्या जुन्या रिमोटबद्दल बर्‍याच तक्रारी आल्या. अशा परिस्थितीत Apple ने पूर्णपणे रीफ्रेश केलेले रिमोट बाजारात आणले आहे, जे बर्‍याच नवीन आश्चर्यकारक वैशिष्ट्यांसह येते.\nयुनिव्हर्सल रिमोट किंवा अ‍ॅपच्या मदतीने ग्राहक त्यांच्या फोनवरून Apple टीव्हीचा सेट अप बॉक्स नियंत्रित करू शकतील. परंतु ज्या ग्राहकांना एक चांगला रिमोट हवा आहे त्यांच्यासाठी येथे एक उपाय आहे. वास्तविक, नवीन remote टीव्ही 4 के सह नवीन रिमोट प्रदान केले जात आहे. सेटअप बॉक्सची किंमत सुमारे 13,000 रुपये आहे. ही किंमत 32 जीबी मॉडेलसाठी आहे. तर ग्राहकांना त्याच्या 64 जीबी मॉडेलसाठी (15,000 रुपये) द्यावे लागतील.\nहेही वाचा: आता तुमच्या स्मार्टफोनमध्ये मिळवा प्रिमिअम कॅमेरा; कसा ते जाणून घ्या\nग्राहक 30 एप्रिलपासून प्री-ऑर्डर करण्यात सक्षम होतील आणि मेच्या उत्तरार्धात ते सोडले जाऊ शकतात. आपल्याला फक्त नवीन रिमोट खरेदी करायचा असेल तर यासाठी आपल्याला स्वतंत्रपणे $ 59 (4,450 रुपये) द्यावे लागतील. नवीन रिमोट मागील Appleपल टीव्ही 4 के आणि Apple टीव्ही एचडी सेटअप बॉक्सला समर्थन देईल.\nसंपादन - अथर्व महांकाळ\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प ���वास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रक���ती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात��्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/spatetex-workers-strike-a-settlement-agreement/07192106", "date_download": "2021-09-16T19:59:44Z", "digest": "sha1:4PFQ32X6GVX6WCONVY5CRCR2FVFXE477", "length": 11615, "nlines": 34, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "स्पेनटेक्स कामगारांना व्यवस्थापनाकडून समझोत्याची फुंकर! - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » स्पेनटेक्स कामगारांना व्यवस्थापनाकडून समझोत्याची फुंकर\nस्पेनटेक्स कामगारांना व्यवस्थापनाकडून समझोत्याची फुंकर\nकामगारांच्या एकजुटीने व्यवस्थापनाचा उधळला कट*\nनागपूर: बुटी बोरी औधोगिक क्षेत्रामधील स्पेनटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतील कामगारांना मागील काही महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली होती.वेतन तर मिळालेच नाही शिवाय गेले दोन वर्षांपासून येथील कामगारांचे आर्थिक शोषण होत असल्यामुळे त्यांच्यावर जीवन मरणाची वेळ आलेली असतांना कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या जखमेवर मीठ चोळन्याचे षडयंत्र रचल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.कंपनीवर बोजवारा असल्याचे सांगून गेले काही महिन्यांपासून कंपनीने विजेचे बिल भरले नसल्याने तसेच कंपनीला आवश्यक असलेला सर्व पुरवठा खंडित झाल्याने कंपनी बंद होती.या परिस्थितीला व्यवस्थापनाने कामगारांनाच दोषी ठरविले होते.परंतु त्यांच्या कोणत्याही कुटील कारस्थानाला बळी न पडता कंत्राटी कामगार आणि स्थायी कामगारांच्या एकजुटीने व्यवस्थापनाचा कंपनी बंद करण्याचा डाव उधळून लावला.व अखेर कंपनीने नमते घेत कामगारांच्या विविध मागण्याकरिता कामगारांसी समझोता करार करून फुंकर मारण्याचे काम केले आहे.\nबुटी बोरी औधोगिक क्षेत्रातील स्पेनटेक्स कंपनी ही नावाजलेली कंपनी असून ती इंडोरमा कंपणीचाच एक भाग आहे.परंतु २००६ मध्ये ही कंपनी चौधरी यांनी हस्तांतरित करून स्वतःची वेगळी चूल मांडली आणि तेव्हापासूनच स्पेनटेक्स कामगारांवर आर्थिक विवंचनेचा जणू डोंगरच कोसळला.\nकंपनी करारानुसार मागील बत्तीस महिन्याचा एरियस अजूनही कामगारांना दिला नव्हता.२०१८ च्या दिवाळीचा ७५ टक्के बोनस ���ेऊन कामगारांची बोळवण केली गेली त्यातला २५ टक्के उर्वरित बोनस अजूनही मिळाला नव्हता.प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगारांना त्यांचा आर्थिक हक्क मिळत नसल्यामुळे त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला.कामगारांच्या हक्काचा भविष्यनिधी नोव्हेंबर २०१६ पासून व्यवस्थापनाने भरलेला नाही त्याच बरोबर आरोग्य विम्याची रक्कम त्यांच्या वेतनातून कपात करून भरली नसल्याने त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांच्या उपचारावर प्रश्न चिन्ह तयार झाले.कामगारांनी आपल्या सुरक्षेकरिता जीवन विमा काढला त्याची सुद्धा रक्कम त्यांच्या पगारातून कपात केली गेली परंतु ती देखील विमा कार्यालयात जमा केली गेली नाही.कामगारांनी स्वताच्या सुविधेकरिता सोसायटी सुरू केली त्यांच्यात सुद्धा कंपनी व्यवस्थापनाने भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.\nमागील काळात याच शोषणाला त्रासून रविशंकर रहांगडाले नामक येथील कामगाराने आत्महत्या केल्याची चर्चा असून कुंजीलाल पारधी या कामगाराचे निधन झाले होते.मृतकांच्या परिवाराला मदत म्हणून कंपनी व्यवस्थापनाने दोनशे रुपये प्रत्येकी असे आर्थिक मदत कामगारांकडून कपात केली होती परंतु ती जमा केली गेलेली रक्कम अजूनही त्यांना दिली गेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.याची चौकशी केली असता ती रक्कम मृतकांच्या परिवाराला दिली आहे असी खोटी बतावणी व्यवस्थापणाकडून केली जात होती असी माहिती देण्यात आली.दरवर्षी गणवेश आणि सेफ्टी शूज देण्याचा नियम असून सुद्धा व्यवस्थापनाने गेल्या तीन वर्षांपासून त्याची पूर्तता केली नाही.\nया सर्व समश्या संबधी दि.१६ मे रोजी नागपूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त मडावी,शासकीय कामगार अधिकारी गुणवंत पंधरे, कामगार अधिकारी आर आर काळे,के जे भगत,ए पी मुंजे यांनी कंपनीला भेट देऊन कामगारांच्या समश्या जाणून घेतल्या त्या प्रसंगी कामगारांनी त्यांच्या समोर आपल्या व्यथा मांडण्यात आल्या होत्या.काळ लोटून गेला परंतु कामगारांना त्यांचा हक्क मिळणार की नाही ही शंका वर्तविल्या जात असतांना काही कामगारांना व्यवस्थापनाने खोटे प्रलोभने देऊन कामगारात फूट पाडण्याचा देखील प्रयत्न केला असल्याची माहिती मिळाली.\nकाही महिन्यांपासून कंपनीने विजेचे बिल न भरल्यामुळे कंपनीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असल्याने का��ी दिवसांपासून कंपनीचे उत्पादन बंद होते.व्यवस्थापन कंपनी बंद करण्याचा कट तर रचत नाही ना असी कामगारांना शंका उत्पन्न व्हायला लागली असल्याने त्यांनी आपला व्यवस्थापणाविरुद्ध चा लढा कायम ठेवला .अखेर कंपनीला नमते घ्यावेच लागले.दि.१७ जुलै ला झालेल्या बैठकीत कामगारांच्या विविध मागण्या संबंधित समझोता करार झाला असल्याने तूर्तास का होईना परंतु कामगारांना दिलासा मिळाला आहे.\n← अनावश्यक दिवे बंद करा, विजेची…\nभाजप सरकारच्या दडपशाहीपुढे काँग्रेस झुकणार… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathigappa.com/%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%86/", "date_download": "2021-09-16T19:05:04Z", "digest": "sha1:KLAXJHECAAJUVQFMO44VGYXHE5N4DZSS", "length": 12466, "nlines": 71, "source_domain": "marathigappa.com", "title": "ह्या अभिनेत्याची बायको आहे खूपच सुंदर, कमी उंचीमुळे मुलीच्या घरच्यांनी लग्नाला केला होता विरोध – Marathi Gappa", "raw_content": "\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\nकेसं कापत असताना ह्या मुलाची रिऍक्शन पाहून तुमचा सुद्धा दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ\nस्वतःच्या हळदीत नवरी मुलीने ग्रुपमध्ये केला धमाल डान्स, बघा हा व्हिडीओ\nह्या मुलाने घोळक्यामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nनवरीने स्वतःच्याच लग्नात मंडपामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील कौतुक कराल\nहे स्पायडर मॅनचं पोरगं लईच करामती दिसतंय, व्हिडिओमध्ये मुलाने काय उद्योग केलाय हे पाहून हसू आवरणार नाही\nHome / बॉलीवुड / ह्या अभिनेत्याची बायको आहे खूपच सुंदर, कमी उंचीमुळे मुलीच्या घरच्यांनी लग्नाला केला होता विरोध\nह्या अभिनेत्याची बायको आहे खूपच सुंदर, कमी उंचीमुळे मुलीच्या घरच्यांनी लग्नाला केला होता विरोध\nचित्रपट आणि टेलिव्हिजन वर काम करणारे के के गोस्वामी ह्यांची उंची भ��ेही कमी असेल पण त्यांनी आपल्या अभिनयाने टेलिव्हिजन वर खूप नावलौकिक मिळवले आहे. के के गोस्वामी 46 वर्षांचे आहेत. त्यांनी ‘गुटर गु’ आणि ‘विकराल गबराल’ सारख्या मालिकांन मधे काम करून नावलौकिक मिळवला. के के गोस्वामी मुंबईत राहतात आणि आपले वैवाहिक जीवन आनंदात जगत आहेत. के के गोस्वामी ह्यांची उंची 3 फूट आहे तर त्यांची पत्नी पिकू हिची उंची जवळजवळ दुप्पट म्हणजे 5 फूट आहे. के के गोस्वामी आणि पीकूचे फोटो सोशल मीडियावर वायरल झालेत. के के गोस्वामी आणि पिकूची जोडीला टेलिव्हिजन जगतात आश्चर्यजनक जोडीच्या रुपात पाहतात. गेल्यावर्षीच कोजागिरी पौर्णिमेला के के गोस्वामी ह्यांच्या पत्नीने खास उपवास ठेवला होता. सोशल मीडियावर पीकूचे पूजा करतानाचे फोटो वायरल झाले.\nपीकू आणि के के गोस्वामीने प्रेम विवाह केला. के के गोस्वामी म्हणाले मी ‘जेव्हा लग्ना साठी पीकूला बघायला तिच्या घरी गेलो होतो तेव्हा तिच्या घरच्यांनी माझ्या उंचीच्या कारणाने नकार दिला.’ परंतु घरच्यांनी नकार देऊन सुद्धा पीकू के के गोस्वामी सोबत लग्न करू इच्छित होती. पीकूच्या जिद्दीने घरच्यांना माघार घेऊन लग्न करून द्यावे लागले आणि दोघांचे लग्न झाले. त्यांना दोन मुले आहेत. आपण ऐकले असेल जर आपले स्वप्न खरं असेल आणि ते पूर्ण करण्याची जिद्द असेल तर ते स्वप्न पूर्ण व्हायला कोणीही रोखू शकत नाही. हि म्हण के के गोस्वामी ने पूर्ण करून दाखवली. 3 फूट उंची असून सुद्धा के के गोस्वामी ने बॉलिवूड मधे जे नाव कमावले आहे, त्याला तोड नाही. बॉलिवूडचा प्रवास करताना केलेली मेहनत वाखाणण्या जोगी आहे. जेव्हापासून मुंबईत कलाकार बनायला आले होते तेव्हा पासून त्यांनी खूप संघर्ष केला. त्यांनी सात आठ वर्ष एक वेळच जेवून वेळ घालवली.\nएकदा के के ना त्यांच्या उंचीचा एक माणूस भेटला. ज्याने त्यांना बिअर बार मधे नोकरी करण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले बिअर बार मधे नोकरी करून महिना 500 ते 700 रुपये मिळतील आणि सोबत चांगले जेवण मिळेल. त्या माणसाचे ऐकून के के बिअर बार मधे गेले. ते बिअर बार मधे आत प्रवेश करायला गेले तर तिथल्या वॉचमनने त्यांना बाहेरूनच हाकलून दिले. त्याच वेळी के के ने ठरवले, मी काहीही झाले तरी कलाकार बनेन. के के सांगतात त्यांच्या उंची मुळे त्यांच्या मुलांची शाळेत इतर मुले टर्र उडवत असल्यामुळे मुलांना कसेतरीच वाट���यचे. त्यामुळे त्यांच्या उंचीच्या कारणाने ते त्यांच्या मुलाच्या कोणत्याही कार्यक्रमाला जात नाहीत आणि त्यांच्या पत्नीलाच पाठवायचे. पण या सर्व गोष्टींचा के के गोस्वामी च्या मनावर परिणाम झाला. हे सगळं पाहून के के नी मनाशी ठरवले होते कि,तो सिद्ध करून दाखवणारच कि कोणताही व्यक्ती उंचीने नाही तर त्याच्या कामाने मोठा असतो.\nPrevious रितेश देशमुखकडे आहे तब्बल इतकी संपत्ती, एका चित्रपटासाठी घेतो इतके कोटी रुपये\nNext महिलेने घरी बोलावून तीन हरणांना खाऊ घातल्यामुळे ३९ हजारांचा बसला दंड\nआमिर खानने पत्नी किरण रावला दिला घटस्फोट, एक वर्षापासुन राहत होते वेगळे\nसुनिल शेट्टी आणि शिल्पा शेट्टिचा सुपर डान्सरच्या सेट वर केलेला हा सिन होतोय वायरल\n‘कल हो ना हो’ चित्रपटात शाहरुखसोबत काम केलेली हि मुलगी आता का’य करते, आई आहे अभिनेत्री\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/tag/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2021-09-16T19:45:53Z", "digest": "sha1:G6VLXQ4KVWLTINJLUO3SJICWXYTKBSLE", "length": 11095, "nlines": 145, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "तुर्की Archives - Newscast Pratyaksha", "raw_content": "\nनवी दिल्ली - १९९३ साली मुंबईत घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रमाणे देशात एकाचवेळी ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याचे…\nनवी दिल्ली - पुढच्या काळात अफगाणिस्तानातील परिस्थिती अधिकच चिघळू शकते. आत्ता विचारही करता येणार नाही,…\nइस्लामाबाद - अफगाणिस्तानात तालिबानला साथ देऊन अमेरिकेचा विश्‍वासघात करणार्‍या पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी अमेरिकेच्या संसदेत…\nनवी दिल्ली - बँकांकडील बुडीत कर्जाच्या व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात येणार्‍या बॅड बँकेची घोषणा गुरुवारी केंद्रीय…\nइस्लामाबाद - पाकिस्तानच्या वझिरिस्तान प्रांतात ‘तेहरिक-ए-तालिबान’च्या दहशतवाद्यांनी ��ाकिस्तानी लष्करावर चढविलेल्या हल्ल्यात सात जवान ठार झाले.…\nवॉशिंग्टन/बीजिंग - चीनमध्ये आलेल्या कोरोनाच्या साथीबाबत अमेरिकी यंत्रणांना नोव्हेंबर २०१९ मध्येच इशारा दिला होता, असा…\nजिआदॉंग - तैवानच्या संरक्षणदलांनी मोठा युद्धसराव आयोजित केला आहे. लढाऊ विमाने आणि रडार यंत्रणेने सज्ज…\nटोकिओ - जपानच्या संरक्षणदलाने देशव्यापी युद्धसराव सुरू केला. शीतयुद्धानंतर अर्थात जवळपास ३० वर्षानंतर पहिल्यांदाच जपानने…\nकाबुल - ‘तालिबानमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही. मी अगदी ठणठणीत आहे’, असे सांगणारा मुल्ला बरादर…\nवॉशिंग्टन/बीजिंग - अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी चीनच्या लष्करी अधिकार्‍यांना केलेल्या फोन कॉल्सवरून त्यांच्यावर…\nसिरियाच्या ऊर्जा प्रकल्पातून मोठी तेलगळती\nदमास्कस – सिरियाच्या ऊर्जा प्रकल्पातून…\nभूमध्य क्षेत्रातील तणावावरून ग्रीस, जॉर्डन व सायप्रसचा तुर्कीला इशारा\nअथेन्स/अंकारा – भूमध्य सागरी क्षेत्रातील…\nरशियाच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करून तुर्कीने युक्रेनला ‘आर्म्ड ड्रोन’ पुरविले\nअंकारा/किव्ह – रशियाने वारंवार दिलेल्या…\nदक्षिण युरोपसह तुर्की व लेबेनॉनमध्ये वणवे भडकले\nरोम/इस्तंबूल – अमेरिका, कॅनडा व रशियापाठोपाठ…\nअफगाणिस्तानातील माघारीवरुन तालिबानचा तुर्कीला नवा इशारा\nकाबुल – वारंवार इशारे देऊनही अफगाणिस्तानातील…\nअफगाणिस्तानात तैनाती ठेवणार्‍या तुर्कीने गंभीर परिणामांसाठी तयार रहावे\nकाबुल – वारंवार इशारे देऊनही काबुलमधील…\nतुर्कीची अफगाणिस्तानातील सैन्यतैनाती गंभीर चूक ठरेल – तालिबानचा तुर्कीला इशारा\nदोहा/इस्लामाबाद – ‘नाटोच्या सहकारी देशांच्या…\nतुर्कीच्या चिथावणीला निर्बंधांद्वारे प्रत्युत्तर देण्याचा ग्रीसचा इशारा\nअथेन्स – तुर्कीने एखाद्या शत्रूप्रमाणे…\nइराकमधील कुर्द विस्थापितांच्या शिबिरावर तुर्कीचे हवाई हल्ले\nअर्बिल – इराकच्या उत्तरेकडे कुर्द विस्थापितांसाठी…\nएर्दोगन सरकारचे तुर्कीतील गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहेत\nअंकारा/दुबई – तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष…\nदिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांना १९९३ सारखी बॉम्बस्फोट मालिका घडवायची होती\nअफगाणिस्तान, चीन व पाकिस्तानबाबत संरक्षणदलप्रमुख रावत यांचा इशारा\nअमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांच्या गंभीर आरोपानंतरही पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून तालिबानची वकिली\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांची बॅड बँकेची घोषणा\nअफगाणिस्तानातील तालिबानच्या वर्चस्वानंतर पाकिस्तानातील ‘तेहरिक’च्या हल्ल्यांमध्ये वाढ\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nइस्लामाबाद – अफगाणिस्तानात तालिबानला…\nइस्लामाबाद – पाकिस्तानच्या वझिरिस्तान…\nवॉशिंग्टन/बीजिंग – चीनमध्ये आलेल्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/unhealthy-food/", "date_download": "2021-09-16T19:39:14Z", "digest": "sha1:MTODA557JBSFT2GHVGLBA526UBNDPA56", "length": 2228, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " unhealthy food Archives | InMarathi", "raw_content": "\nसावधान: हे पदार्थ सतत खाल्ल्याने तुम्ही तिशीतच चाळीशीतल्या दिसू शकता…\nआजकाल अकाली प्रौढत्व किंवा वृद्धत्व दिसत आहे. याचं कारण म्हणजे म्हणजे मद्यपान, वेळी-अवेळी खाणं, चटकदार-मसालेदार पदार्थ खाणं.\n आता मुलांना मॅगी खायला देताना १० वेळा विचार कराल\nबंदीमधून बाहेर पडून मॅगीने पुनरागमन केलं आणि पुन्हा एकदा त्यांच्या आवडीचे नूडल्स खाण्याची संधी लहान मुलांना मिळाली.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/bjp-leader-atul-bhatkhalkar-aggressive-on-mmrda-start-action-against-kurar-slum/", "date_download": "2021-09-16T20:04:06Z", "digest": "sha1:2GAXQ4PUEDHSJUKRITFFT2SCYXMUHQ3X", "length": 8303, "nlines": 79, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates भाजप आमदार अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nभाजप आमदार अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात\nभाजप आमदार अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात\nमुंबई: मुंबईत कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी परिसरातील घरांवर शनिवारी सकाळी कारवाई करण्यात आली. या कारवाईला स्थानिक रहिवाशांकडून विरोध करण्यात आला. यावेळी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी त्या ठिकाणी पोहचून कारवाईला विरोध सुरू केला. कारवाईला विरोध केल्याप्रकरणी भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.\nयाप्रकरणी आमदार अतुल भातखळकर यांनीही ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ‘ठाकरे सरकारची मोगलाई. शुक्रवारी रात्री १२ वाजता नोटिसा देऊन आज सकाळी ९ च्या आधीच प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून झोपड्यांव��� कारवाई करण्यात आली. भर पावसात कारवाई सुरू करण्यात आली. लोकांना मारहाण करत घराच्याबाहेर काढलं. आम्ही त्याला विरोध केला. त्यामुळे आम्हाला ताब्यात घेतलं’, असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.\nशुक्रवारी रात्री १२ वाजता नोटिसा देऊन आज सकाळी ९ च्या आधीच प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. भर पावसात कारवाई सुरू करण्यात आली. लोकांना मारहाण करत घराच्याबाहेर काढलं. आम्ही त्याला विरोध केला. त्यामुळे आम्हाला ताब्यात घेतलं.\nकुरार मेट्रो स्टेशनच्या कामामुळे बाधित होणाऱ्या मालाड पूर्व येथील सुमारे १५० रहिवाश्यांना मुंबई महानगरपालिकेनं घरे रिकामी करण्यासंदर्भात नोटीस दिल्या होत्या. त्यानंतर या घरांवर शनिवारी कारवाई करण्यात आली. या प्रकरणावरून अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली.\nकुरारची कारवाई, ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी… हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. तरीही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली.\nआम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू.\nPrevious जामिनावर असलेल्या आरोपीचा वाढदिवस साजरा\nNext ‘कोणालाही अटक होऊ शकते’; चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\nपुण्यात वाढदिवसाच��या फलकावर ८०० जणांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/nightmare.html", "date_download": "2021-09-16T20:01:31Z", "digest": "sha1:4MQUHG5PBGQCG2AUMHZ2UEOVPCDDUIWI", "length": 6432, "nlines": 86, "source_domain": "zeenews.india.com", "title": "nightmare News in Marathi, Latest nightmare news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nभीतीदायक स्वप्न का पडतात, तुम्हाला माहित आहे\nजाणून घेऊया की आपल्याला भीतीदायक स्वप्न का पडतात.\nसलमान म्हणजे मला पडलेलं एक वाईट स्वप्न; रिलेशनशिपमध्ये विश्वासघात पचवणाऱ्या ऐश्वर्याची पहिली प्रतिक्रिया\nसलमानशी ब्रेकअप केल्यानंतर ऐश्वर्याने का मानले देवाचे आभार\nव्हिडिओ : पत्नीसोबत फेरे घेतानाच नवरदेवाचा चुडीदार निसटला आणि...\nलग्न हा एखाद्याच्या आयुष्यातला खूप मोठा आणि आनंदी दिवस असतो... पण, याच दिवशी तुम्हाला ओशाळून टाकणारी एखादी घटना घडली.... आणि तीही सर्वांदेखत तर...\nलेडीज स्पेशल - सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल\nलेडीज स्पेशल - सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल\nएका ड्रेनेजमध्ये दिसली मगर, नागरिकांत घबराट\nप्राणीसंग्रहालयातील मगर संग्रहालयाबाहेरच्या ड्रेनेजमध्ये दिसल्यानं सोलापूर पालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाचा गलथान कारभार उघडकीस आलाय..\nझोप येत नसेल, तर...\nआजकालच्या दगदगीच्या जीवनात शांत निवांत झोप मिळणं दुरापास्त झालं आहे. डोक्यामधली अनेक टेन्शन्स, ताण-तणाव यामुळे डोक्यामध्ये नाना चिंता असतात आणि त्याचा परिणाम झोपेवर होतो. गंमत म्हणजे अशा झोपेवर एक गमतीशीर इलाज आहे.\nराकेश बापट बनला 'शमिताचा गुलाम', Ex-Wifeला आला राग\nमोठी बातमी | विराट कोहली टी 20 वर्ल्ड कपनंतर कॅप्टन्सी सोडणार, पुढचा कर्णधार कोण\nधक्कादायक... केमिकल कंपनीला भीषण आग\nफडणवीस यांच्या टीकेनंतर अजित पवार यांचे खास शैलीत उत्तर\nISI आणि अंडरवर्ल्डच्या टेरर मॉड्यूलरवर मोठा खुलासा, ओसामाचा बापच कटाचा मास्टरमाईंड\nविराट कोहलीने आपल्या कारकीर्दीत या बॉलरला टाळलं....म्हणून करियर धोक्यात\n'पत्नीला न सांगताच सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चालवला' नितीन गडकरी यांनी केला गौप्यस्फोट\nIPL 2021 : ही एक चुक पडेल महागात, आणि 'या' खेळाडूंच्या नावावर होईल नकोसा विक्रम\n कार्टून पाहताना खिडकीतून पडला 2 वर्षाचा चिमुकला, 55 तासानंतर मृत्यूशी झुंज अपयशी\nभारतीय हद्दीत घुसखोरी करणारे पाकिस्तानचे जहाज पकडले, 12 जण ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://anandghan.blogspot.com/2009/03/blog-post_12.html", "date_download": "2021-09-16T18:02:45Z", "digest": "sha1:G4B2NVRFGRGQSA2FZR7IMPYFJX6G4SST", "length": 9899, "nlines": 259, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: दोन रूपे एका चित्रात", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nदोन रूपे एका चित्रात\nस्त्री ही क्षणभराची पत्नी आणि अनंतकाळाची माता असते असे एक जुने सुवचन आहे. आज कदाचित परिस्थिती थोडी बदलत चालली आहे. पण या दोन्ही होण्याच्या आधीच ती कन्या, भगिनी, भाची, पुतणी वगैरे झालेली असते, कधी कधी तिला आत्या किंवा मावशीपदही मिळालेले असते. लग्नानंतर ती लगेच मामी आणि काकू बनते आणि कालांतराने आजी, पणजी वगैरे होण्यापर्यंत तिचा प्रवास चालत असतो. त्याबरोबर शेजारी, सहकारी, प्रतिस्पर्धी, शिक्षिका, गायिका, अभिनेत्री, खेळाडू वगैरेसारख्या असंख्य भूमिकांमधून तिचे विश्वरूपदर्शन आपल्याला घडत असते. एका कुशल चित्रकाराने त्यातली दोन रूपे एकत्र करून आपले कौशल्य दाखवले आहे. एक मुग्ध युवती आणि विचारात गढलेली वृध्द स्त्री अशी दोन्ही रूपे या एकाच चित्रात साठवली आहेत. मग तिला वाटल्यास पत्नी आणि माता म्हणा किंवा आई आणि आजी असे नांव द्या. त्यांच्या वयातील फरक दाखवण्यासाठी या कृष्णधवल चित्रात मी थोडी रंगसंगती केली आहे. एरवी अनेक लोकांना त्यातली एकच आकृती दिसते आणि दोन माणसांना त्या वेगवेगळ्या दिसल्या तर त्यावर वाद होतो.\nहे चित्र मी पूर्वीसुध्दा अनेक वेळा पाहिलेले आहे. काल महिलादिनाच्या संदर्भात आणखी एका पुरुष लेखकाने लिहिलेल्या ब्लॉगवर ते टाकलेले दिसले.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nमोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियंता दिवस\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणि��ा - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nनव्या वर्षासाठी बहुभाषिक शुभेच्छा\nथोडी गंमत, थोडा विरंगुळा\nहा चमत्कार घडलाच नाही\nदोन रूपे एका चित्रात\nयंदाचा जागतिक महिला दिन\nदू ऊऊऊ र दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/google/page/2/", "date_download": "2021-09-16T18:53:21Z", "digest": "sha1:FGXWWCJVLB55X4KXG53S4MNKO4Y3LYP5", "length": 8012, "nlines": 99, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Google Archives | Page 2 of 2 | Jaimaharashtra news", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nतरुणांचं फेव्हरेट ‘Tik Tok’ आता ‘ban’ \nTik Tok ची क्रेझ सध्याच्या तरूणाईमध्ये पाहता त्यातून निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या तसेच या अॅपचे…\n#IndiaElections2019 गुगलचे डुडलच्या माध्यमातून मतदान करण्याचे आवाहन\nलोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. देशातील 20 राज्यांमधील 91…\nअर्ज न करताच 21 वर्षीय मुलाला Google मध्ये जॉब, 1.2 कोटींचं पॅकेज\nGoogle, Apple, Microsoft यांसारख्या जगातल्या top च्य कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी इंजिनिअर्स धडपडत असतात. IIT मधून…\n#Holi2019: होळीच्या रंगात रंगले गुगल, साकारले ‘हे’ खास डुडल\nदेशभरात आज धूलिवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विविध रंगाच्या रंगात सारे न्हाऊन…\n‘या’ कारणामुळे गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले 200 गेम्स\nगुगलकडून तयार करण्यात आलेली अ‍ॅन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम जगभरात सर्वाधिक वापरली जाणारी सिस्टम आहे. अ‍ॅन्ड्रॉइडचे मोठ्या…\nGmail, Google Mapsच्या यूजर्सला फटका; Googleच्या सेवेत तांत्रिक अडचणी\nगुगल कंपनीच्या युजर्सना आज म्हणजेच बुधवार सकाळपासून गुगलच्या सेवा वापरताना तांत्रिक अडचणी येत आहेत. Google…\n गुगलनं साकारलं ‘हे’ खास डुडल\nसर्च इंजिन गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत…\n#InternationalWomensDay: गुगलने साकारल खास डुडल\nजागतिक महिला दिन जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी उत्साहात हा दिवस साजरा केला जात आहे.अनेक स्तरातून महिलांवर…\n‘क्रोकोडाइल हंटर’ इरविन यांना डुडलद्वारे गुगलची अनोखी मानवंदना\nगुगलने आज आपल्या होमपेजवर ‘क्रोकोडाइल हंटर’ या नावाने ओळखले जाणारे ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन…\n‘सौंदर्याची राणी’ मधुबालाच्या वाढदिवसानिमित्त गुगलचं खास डुडल\nआपल्या मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी तसेच ‘सौंदर्याची राणी’ म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूडची अभिनेत्री मधुबाला…\nआता E-mail करणं होणार अधिक सोपं, Gmail मध्ये आले ‘हे’ नवीन फीचर्स\nGoogleने गेल्यावर्षी Gmail मध्ये अनेक नवनवीन बदल केले होते. कंपनीने नवीन डिझाईन आणि फीचर्ससह Gmailलाँच…\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\nपुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mmarathi.peepingmoon.com/latest-marathi/news/14545/actress-tejashri-pradhan-glamorous-look.html", "date_download": "2021-09-16T19:59:06Z", "digest": "sha1:KSCM3HTOQDZFZQ7FEELMKLQ3BQP2SWQN", "length": 3850, "nlines": 85, "source_domain": "mmarathi.peepingmoon.com", "title": "सोज्वळ भूमिकेत दिसलेल्या या अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अंदाजावर चाहते फिदा, पाहा फोटो", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeLatest Marathi Newsसोज्वळ भूमिकेत दिसलेल्या या अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अंदाजावर चाहते फिदा, पाहा फोटो\nसोज्वळ भूमिकेत दिसलेल्या या अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अंदाजावर चाहते फिदा, पाहा फोटो\nहोणार सुन मी या घरची, अग्गबाई सासूबाई मालिकेत आदर्श सुनेच्या भूमिकेतून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तेजश्री सिनेमांसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा झळकली आहे. तेजश्रीने नुकत्याच तिच्या मेक ओव्हरचे फोटो शेअर केले आहेत. या मेक ओव्हरला पाहून चा��ते अवाक झाले आहेत.\nसिद्धार्थ चांदेकरची ही पोस्ट सोशल मिडियावर चर्चेत\nकलाकारांबाबत अपशब्द वापरल्याबाबत प्रिया बेर्डेंनी घेतली प्रवीण दरेकरांची शाळा\n‘लालबत्ती’ सिनेमाचा झी टॉकीजवर ग्रॅण्ड प्रिमीयर\nकार्तिकी गायकवाड आणि आदर्श शिंदे पहिल्यांदाच आले एकत्र ‘सपान लागलं’ साठी\nअभिनेता सिद्धार्थ खिरिद आणि अभिनेत्री पायल कबरे यांचं नवं गाणं 'तू गणराया'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://moujprakashan.com/product/kavitasangrah/athavanitalya-kavita-bhag-4/?add-to-cart=812", "date_download": "2021-09-16T18:32:19Z", "digest": "sha1:FDWTJMHKUJPPY6BNYFIDUHDYWHS3MXGU", "length": 4608, "nlines": 86, "source_domain": "moujprakashan.com", "title": "आठवणीतल्या कविता – भाग 4 - moujprakashan", "raw_content": "\nआठवणीतल्या कविता – भाग 4\nआठवणीतल्या कविता – भाग 4\nआठवणीतल्या कविता – भाग 4\nआठवणीतल्या कविता – भाग 4\n‘आठवणीतल्या कविता’ या संकलनाचा हा चवथा आणि अखेरचा भाग. शाळेत शिकलेल्या कवितांबद्दलच्या मधुर हुरहुरीतून (नॉस्टाल्जिया) ‘आठवणीतल्या कविता’ या संकलनाची कल्पना जन्माला आली. दूर, सातासमुद्रापलिकडे अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या कुणा आजोबाला आपल्या नातवासाठी ‘पंडुं आजारी’ ही कविता हवीशी झाली आणि तिचा इथं शोध घेताना हे ‘मौजे’चं आजारपण इथंही पसरलं… सगळीकडे आठवणींचे पिंपळ शाळेतल्या कवितांनी सळसळले… त्या पिंपळांवर कवितांची शाळाच जमली… छंद म्हणून कुणी त्यांचं संकलन केलं. ‘ज्यांचं त्यांना अर्पण करावं’ या रसिकनिष्ठ भावनेतून कुणाला संग्रहाची कल्पना सुचली. हा सगळा व्यवहार हळुवार प्रेमाचा व्हावा यासाठी कुणी ‘आठवण’ या अव्यावसायिक प्रकाशन-संस्थेची कल्पना काढली… साराच वेड्यांचा बाजार पण या वेडाला अकल्पनीय, अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अनेक रसिकांच्या दृष्टीनं हे संकलन आणि त्याचं ग्रंथरूपानं प्रकाशन ही एक मोठी सांस्कृतिक घटना (इव्हेंट) होऊन बसली. ‘आठवणीतल्या कविता’च्या या भागात लहान-मोठ्या एक्यायशी कविता असून काही कविता क्रमिक पुस्तकांतल्याच चित्रांसह छापल्या आहेत.\nहे माझ्या गवत्याच्या पात्या\nअनामिकाचे अभंग आणि इतर कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/tag/taliban/", "date_download": "2021-09-16T18:44:49Z", "digest": "sha1:FM3OLVDJIY45QFZR25M5H7PMQRYHH2AK", "length": 11021, "nlines": 145, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "Taliban Archives - Newscast Pratyaksha", "raw_content": "\nनवी दिल्ली - पुढच्या काळात अफगाणिस्तानातील परिस्थिती अ���िकच चिघळू शकते. आत्ता विचारही करता येणार नाही,…\nइस्लामाबाद - अफगाणिस्तानात तालिबानला साथ देऊन अमेरिकेचा विश्‍वासघात करणार्‍या पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी अमेरिकेच्या संसदेत…\nनवी दिल्ली - बँकांकडील बुडीत कर्जाच्या व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात येणार्‍या बॅड बँकेची घोषणा गुरुवारी केंद्रीय…\nइस्लामाबाद - पाकिस्तानच्या वझिरिस्तान प्रांतात ‘तेहरिक-ए-तालिबान’च्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्करावर चढविलेल्या हल्ल्यात सात जवान ठार झाले.…\nवॉशिंग्टन/बीजिंग - चीनमध्ये आलेल्या कोरोनाच्या साथीबाबत अमेरिकी यंत्रणांना नोव्हेंबर २०१९ मध्येच इशारा दिला होता, असा…\nजिआदॉंग - तैवानच्या संरक्षणदलांनी मोठा युद्धसराव आयोजित केला आहे. लढाऊ विमाने आणि रडार यंत्रणेने सज्ज…\nटोकिओ - जपानच्या संरक्षणदलाने देशव्यापी युद्धसराव सुरू केला. शीतयुद्धानंतर अर्थात जवळपास ३० वर्षानंतर पहिल्यांदाच जपानने…\nकाबुल - ‘तालिबानमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही. मी अगदी ठणठणीत आहे’, असे सांगणारा मुल्ला बरादर…\nवॉशिंग्टन/बीजिंग - अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी चीनच्या लष्करी अधिकार्‍यांना केलेल्या फोन कॉल्सवरून त्यांच्यावर…\nसना/बगदाद - इराणसंलग्न ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस’ या दहशतवादी संघटनेच्या तीन वाहनांवर मंगळवारी रात्री भीषण हवाई…\nअफगाणिस्तानातील तालिबानच्या वर्चस्वानंतर पाकिस्तानातील ‘तेहरिक’च्या हल्ल्यांमध्ये वाढ\nइस्लामाबाद – पाकिस्तानच्या वझिरिस्तान…\nएकजुटीच्या प्रदर्शनासाठी तालिबानने मुल्ला बरादरचा व्हिडिओ प्रसिद्ध केला\nकाबुल – ‘तालिबानमध्ये कुठलीही फूट पडलेली…\nतालिबानकडून पंजशीरमध्ये २० नागरिकांची हत्या\nलंडन/जीनिव्हा/काबुल – तालिबानने पंजशीर…\nअफगाणिस्तानच्या कंदहारमध्ये तालिबानच्या दहशतीविरोधात हजारोजण रस्त्यावर उतरले\nकाबुल – तालिबानचे उगमस्थान आणि राजधानी…\nउझबेकिस्तानात आश्रय घेतलेले ४५० अफगाणी वैमानिक युएईसाठी रवाना\nवॉशिंग्टन – गेल्या महिन्यात तालिबानच्या…\nमुल्ला बरादरला वगळून कतारचे परराष्ट्रमंत्री तालिबानच्या नेत्यांना भेटले\nकाबुल – तालिबानच्या स्थापनेपासूनच या…\nतालिबानसारख्या धोक्याचा सामना करण्यासाठी सुरक्षादलांना प्रशिक्षण\nनवी दिल्ली – अफगाण���स्तानात तालिबानच्या…\nसालेह यांच्या भावाच्या निघृण हत्याकांडानंतर रशिया, इराण, ताजिकिस्तानचा तालिबानवर संताप\nतालिबानने सरकारस्थापनेचा कार्यक्रम रद्द करून टाकला\nकाबुल – अमेरिकेवरील ९/११ हल्ल्याला २०…\nपंजशीर तालिबानच्या ताब्यात नाही\nपॅरिस/बझराक – पंजशीरच्या खोर्‍यावर…\nअफगाणिस्तान, चीन व पाकिस्तानबाबत संरक्षणदलप्रमुख रावत यांचा इशारा\nअमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांच्या गंभीर आरोपानंतरही पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून तालिबानची वकिली\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांची बॅड बँकेची घोषणा\nअफगाणिस्तानातील तालिबानच्या वर्चस्वानंतर पाकिस्तानातील ‘तेहरिक’च्या हल्ल्यांमध्ये वाढ\nचीनमधील कोरोनाच्या साथीबाबत नोव्हेंबर २०१९ मध्येच अमेरिकी यंत्रणांना इशारा दिला होता\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nइस्लामाबाद – अफगाणिस्तानात तालिबानला…\nइस्लामाबाद – पाकिस्तानच्या वझिरिस्तान…\nवॉशिंग्टन/बीजिंग – चीनमध्ये आलेल्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/salman-khan/", "date_download": "2021-09-16T18:49:26Z", "digest": "sha1:66FJJHGTNHLH57TVQTW4QLTIEFHYTHOC", "length": 15812, "nlines": 119, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Salman Khan Archives | InMarathi", "raw_content": "\nबॉलिवूडच्या या ८ गाण्यांशिवाय गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होतच नाही\nमित्रांनो येत्या गणेशोत्सवात ही गाणी ऐका, पहा आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या सोबतीत हा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करा.\nशाहरूख खानने रिलीज झालेला पहिला पिक्चर ‘दिवाना’ अजूनही पाहिला नाही, असे का\nआता त्याच्या सध्याच्या इमेजला साजेसे नवीन पिक्चर त्याला मिळोत आणि नवीन, चांगलं काहीतरी बघण्याची आपल्याला संधी मिळो हीच अपेक्षा.\nसलमानने चिडून, पुण्यातील एका गेमिंग कंपनीला थेट कोर्टात का खेचलय\nतद्दन व्यावसायिक सिनेमाला हवे तसे संवाद, कलाकारांची चोख कामे, समाजातील ज्वलंत विषयाला हात घालणे हे मुळशी पॅटर्न हा सिनेमात दाखवले होते\nअमिताभ बच्चनच्या बॉडीगार्डची सॅलरी कित्येक कंपन्यांच्या CEO पेक्षाही जास्त…\nआज कोणाचा किती पगार आहे यावरून त्याकडे बघण्याची वृत्ती असते मात्र काही असे जॉब्स आहेत जातेः काम तस नसलं तरी पगार खूप असतो\nसेटवर साध्या कारणासाठी सलमानाने काढला शर्ट, जो पुढे बनला एक ट्रेंड\nआज सिनेमात काम करताना अनेक गोष्टीना सामोरे जा��े लागते अनेक अडचणी येत असतात कलाकारांचे नखरे यात दिग्दर्शकाला सांभाळावे लागते\nअचाट अफाट “वंडर” रिक्षा चालवणारा सलमान-संजयचा लाडका “बांद्र्याचा राजा”\nत्यांच्या आयुष्यावर अनुराग कश्यप यांनी ‘इंडिया इन ए डे’ नावाची एक डॉक्युमेंटरी सुद्धा बनवली आहे. त्यांची गोष्ट हिस्ट्री चॅनेल वर दाखवण्यात आली.\nकेवळ ऐश्वर्याच्या प्रेमाखातर सलमान या सिनेमाचा क्लायमॅक्स बदलणार होता पण….\nसलमानचं हे मत व्यवसायिकपेक्षा व्यक्तिगत जास्त वाटल्याने सुद्धा संजय लीला भन्साळी यांनी त्याकडे दुर्लक्षित केलं असावं.\nसंजय लीला भन्साळीला देवदासची प्रेरणा चक्क वडिलांमुळे मिळाली होती\nवडिल आणि देवदास यांच्यात समान धागा गुंफण्याचा प्रयत्न देवदास वारंवार करत होते पण चित्रपट पाहताना आपल्याला याची पुसटशी कल्पनाही नव्हती.\nम्हाताऱ्या भाईजानचा चित्रपट फ्लॉप होण्यामागची “ही” कारणं भाईचे फॅन्स समजून घ्यायला तयारच नाहीत\nजेव्हा कलाकृतीपेक्षा एका कलाकाराला अवाजवी महत्व दिले जाते तेव्हा वॉन्टेडसारखा सिनेमा देणाऱ्या लोकांकडून राधेसारखी भेळ तयार होते.\nहिंदी सिनेमांत मराठी कलाकारांची खिल्ली – राधेमध्येही तोच प्रकार : हे थांबणार कधी\nराधेमध्ये ज्याप्रकारे मराठी कलाकारांना सादर केलं आहे ते बघता मलातरी प्रकर्षाने जाणवतंय की या मराठी कलाकारांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.\nसलमानचा मनस्ताप, करिष्मा-रविनाची खुन्नस; पडद्यामागील “खरा” अंदाज अपना अपना\nदिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी या सिनेमाचा खास शो प्रेससाठी आयोजित केला तेंव्हादेखील आमीरच सलमानपेक्षा वरचढ ठरला असं म्हंटलं जात होतं\nअभिनय नव्हे, पॅरालिसिसचा झटका ‘डेडिकेशन’ कशाला म्हणतात ते दाखवणारा प्रसंग\nत्यांना २ महिने काम न करण्याचा सल्ला त्यावेळी देण्यात आला होता, असंही त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत म्हटलं आहे.\nया कलाकारांनी “हे” चित्रपट नाकारल्याचे परिणाम, आपल्याला यश-अपयशाबद्दल मोठा धडा शिकवतात\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | === भारतीय लोकांच्या आयुष्यात सिनेमा फार महत्त्वाचे\nसिनेस्टार्स खाजगी उदघाटने करायला का येतात या मागचं ‘गणित’ समजून घ्या\nहे स्टार्स केवळ जाहिराती, इवेन्ट्सच नाही तर मोठ-मोठ्या अलिशान लग्नात देखील जातात. कधीकधी त्यांन��� तिथे परफॉर्मन्स देण्याकरिता देखील बोलावले जाते.\nसलमानचा “भारत”: पाहावा की पाहू नये, हे वाचा आणि ठरवा\nसलमानचे फॅन असाल तर तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल. तुम्हाला भारत कसा वाटलं हे आम्हला कंमेंट्स मध्ये कळवा\nयाला जीवन ऐसे नाव\nही केस सलमान का हरला\nसलमान खानला अटक झाली तेव्हा त्याच्या रुममधून पोलिसांनी पिस्तूल आणि रायफल जप्त केली होती. या शस्त्रांचा परवाना संपलेला होता.\n विनाकारण अडकवलय रे त्याला\nते जोधपूरच्या दुष्काळाला कंटाळून आत्महत्या करून मेले होते, असं UN च्या एका रिपोर्टने स्पष्ट होतं, पण रिपोर्टही कालांतराने गायब करण्यात आला…\nभारतातील हे प्रसिद्ध चेहरे अविवाहित का आहेत जाणून घ्या यामागची कारणे..\nअशी कितीतरी मोठी यशस्वी माणसे आपल्या समाजामध्ये आहेत, ज्यांनी लग्नच केलेलं नाही\nबिग बॉसचं हे गुपित जाणून घेण्यासाठी आजही भलेभले उत्सुक आहेत- जाणून घ्या ते गुपित\nयाच व्यक्तीमुळे बिग बॉसचा आवाज लोकांच्या अगदी मनावर ठसला आहे.\nह्यांच्यामुळे खिलाडीपासून बिग बी पर्यंत सर्व मोठे स्टार्स कुठेही बिनधास्त फिरतात\n’खिलाडी’ अक्षय कुमारचा सुद्धा वैयक्तिक अंगरक्षक आहे ही गोष्ट फारशी कोणाला माहित नाही. पण ऐकून तुम्हाला अभिमान वाटेल की या सुपरफिट स्टारचे रक्षण करतो श्रेयस ठेले.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.jpprakashane.org/product/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-16T19:44:52Z", "digest": "sha1:TQZI7PSOMD44URJSNLTJHIKQFPRIYJ53", "length": 7550, "nlines": 139, "source_domain": "www.jpprakashane.org", "title": "समाजशिल्पी आप्पा – ज्ञान प्रबोधिनी प्रकाशने Jnana Prabodhini Publications", "raw_content": "\nज्ञान प्रबोधिनी प्रकाशने Jnana Prabodhini Publications\nज्ञान प्रबोधिनी प्रकाशने Jnana Prabodhini Publications\nपुस्तक-चित्रपट रसग्रहणात्मक / Books and Movie Review\nव्यक्तिमत्त्व विकसन / Personality Development\nप्रेरणादायी व्यक्तींचे अनुभव व चरित्रे / Motivational Profiles and Biographies\nHome / प्रेरणादायी व्यक्तींचे अनुभव व चरित्रे / Motivational Profiles and Biographies\nपुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: समाजशिल्पी आप्पा snippet.pdf’\nज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक, संचालक आदरणीय आप्पा उर्फ विद्या वाचस्पती वि.वि.पेंडसे यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू व कार्य यांचा परिचय करून देणारे हे प्रेरणादायी पुस्तक आप्प��ंच्या विचारांचा, सहवासाचा परीसस्पर्श ज्यांना लाभला त्यांची आयुष्ये पार बदलून गेली. त्यांनी अनुभवलेला आप्पांचा जीवनप्रवास वाचतानाही खूप मार्गदर्शक ठरेल.\nव्यक्तिमत्त्व विकसन / Personality Development\nप्रेरणादायी व्यक्तींचे अनुभव व चरित्रे / Motivational Profiles and Biographies\nपुस्तक-चित्रपट रसग्रहणात्मक / Books and Movie Review\nसंपादन – प्रसाद चिक्षे\nप्रथम आवृत्ती – एप्रिल २०१७\nप्रेरणादायी व्यक्तींचे अनुभव व चरित्रे / Motivational Profiles and Biographies\nप्रेरणादायी व्यक्तींचे अनुभव व चरित्रे / Motivational Profiles and Biographies\nज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक – डॉ वि. वि. पेंडसे चरित्र (*)\nप्रेरणादायी व्यक्तींचे अनुभव व चरित्रे / Motivational Profiles and Biographies\nपुस्तक-चित्रपट रसग्रहणात्मक / Books and Movie Review\nपाहिलेच पाहिजे असे काही\nप्रेरणादायी व्यक्तींचे अनुभव व चरित्रे / Motivational Profiles and Biographies\nविवेकानंद कन्या – भगिनी निवेदिता (*)\nपुस्तक-चित्रपट रसग्रहणात्मक / Books and Movie Review\nव्यक्तिमत्त्व विकसन / Personality Development\nप्रेरणादायी व्यक्तींचे अनुभव व चरित्रे / Motivational Profiles and Biographies\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/category/entertainment/page/8/", "date_download": "2021-09-16T19:15:25Z", "digest": "sha1:4DLH6P3VQFLXL4NWFX7HESB2FRJK23H7", "length": 9424, "nlines": 108, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Entertainment News| Page 8 of 76 | Online", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nबॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतला कोरोनाची लागण\nदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनासुद्धा कोरोनाची लागण होत आहे. आता बॉलीवूड अभिनेत्री…\nराखी सावंत केला एक अनोखा दावा\nमुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत ही कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर…\nTwitter वर बॅन होताच स्वदेशी अ‍ॅप कूने (Koo) तिला पाठिंबा दिला\nमुंबई : बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत…\n‘सुपर डान्सर चॅप्टर 4मधून शिल्पा शेट्टी ‘आऊट’, मलायका अरोरा होणार जज\nकोरोनामुळे अनेक टीव्ही शोचा सेट अन्य राज्यांत हलवण्यात आला आहे. ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ (Super…\nट्विटर बंदीनंतर कंगनाचा सवाल..\nमुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिला एक ट्विटर पोस्ट महागात पडली आहे. कंगना ही…\nवडिलांपाठोपाठ दीपिका पादुकोनलाही कोरोनाची लागण\nदेशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री…\nदीपिका पादुकोणच्या वडिलांना कोरोनाची लागण\nभारतात कोरोनामुळे परिस्थिती फारच गंभीर झाली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतोय . त्यामुळे अनेकजणांना कोरोनाची…\nअभिनेत्री रवीना टंडनने ही 90 च्या दशकातील दमदार अभिनेत्री होती. फार कमी वयात रवीनाने बॉलिवूडमध्ये…\n‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटासाठी दिग्दर्शकांची पहिली पसंती कंगना रणौत\nबॉलिवूड किस्सा : अभिनेत्री विद्या बालनला ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता….\nगरजूंना मदत करण्यासाठी जॉनने उचलले मोठे पाऊल\nकोरोनाची दुसरी लाटेमुळे अनेक लोकांना जीव गमवावे लागले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत…\nरुबिना दिलैकला कोरोनाची लागण\nकोरोनाच्या दुसऱ्याने अनेकांचे मृत्यू झाले आहे. कोरोनाने देशात थैमान घातला आहे. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या…\nअभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं निधन\nभारतीय लष्करातून मेजर पदावरून निवृत्त झालेले आणि नंतर अभिनय क्षेत्रात आलेले अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं…\nइरफान खान यांच्या मुलानी केली भावनीक पोस्ट\nइरफान खान हे भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. त्यांचं 29 एप्रिल 2020…\nदेवोलीनानं कंगना रणौतला सुनावले खडेबोल\nबिग बॉस (Bigg Boss) फेम अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ही तिच्या रोखठोक अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा…\n‘जब वी मेट’ या चित्रपटासाठी शाहिदच्या पूर्वी अभिनेता बॉबी देओलची निवड\nमुंबई- ‘जब वी मेट’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि या चित्रपटाची गणना ही…\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक ��धुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\nपुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://circuitwaalain.wordpress.com/2020/06/07/girija-katha-by-mansi-chitnis/", "date_download": "2021-09-16T17:56:44Z", "digest": "sha1:EA2LLZEEWFPCJ4XOPHKP2CTOEV74L563", "length": 18571, "nlines": 101, "source_domain": "circuitwaalain.wordpress.com", "title": "गिरीजा – सर्किटवाला", "raw_content": "\nमाझ्या नव-याची बदली होऊन नुकतेच आम्ही बेंगलोर ला शिफ्ट झालो होतो.नवीन शहर, नवे वातावरण, नवे घर..सगळ्याशी जुळवून घेताना थोडा जास्तच वेळ लागला. त्यात बेंगलोरची हवा मला मानवली नाही आणि मी आजारी पडले. आठवडाभर नव-याने बाहेरून खाण्यापिण्याचे आणले पण लवकरच त्याचा ही कंटाळा आला. आता काहितरी वेगळा मार्ग शोधणे गरजेचे होते.मग मी आणि नव-याने ओळखीचे लोक, कंपनीतले सहकारी आणि शेजारी यांच्याकडे स्वयंपाकासाठी मदतनीस शोधण्याची मोहिम सुरू केली; पण आमचे महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण करणारे कोणीच मिळेना. त्यात ते रोजचं इडली.. उत्ताप्पा खाऊन सगळी चवच बिघडून गेली होती.\nएका रात्री शेजारच्या घराच्या औटहाऊस मधून एका स्त्री च्या रडण्याचा आणि पुरूषाच्या ओरडण्याचा आवाज येत होता. मी खिडकीतून बघीतलं पण फारसं काही दिसलं नाही आणि आवाजही लवकरच शांत झाले. नंतर स्वैपाकीणबाईच्या शोधमोहिमेत मी ते सपशेल विसरून गेले. पण त्या बाईचे रडणे मात्र कुठेतरी आत शिल्लक राहून गेले. रविवारची दुपार होती. नुकतच काम आवरून मी आडवी झाले होते एवढ्यात डोअरबेल वाजली. दुपारच्या वेळी कोण आलं असावं असा विचार करतच मी दरवाजा उघडला. तर शेजारच्या नलीनी आंटी हसत हसत आत आल्या. त्यांच्याबरोबर एक नाकेली चुणचुणीत बाई होती. गळाभर काळ्या पोतीचं ठसठशीत मंगळसुत्र, कानात झुबे, डोक्याला तेल चोपून बांधलेला आंबाडा, दोन्ही हातात हातभर बांगड्या आणि शांत नजरेतून झिरपणारी स्निग्धता.. बघताक्षणीच आवडून गेली ती.\n” look, I have bring an angle for you.This is Girija. My caretaker. She will help you for your food preparations. So now onward you carry on with her.” नलीनी आंटी म्हणाल्या. त्यावर “Thank you aunty. Let’s have some coffee.” असे म्हणून मी गिरीजाला सर्व साहित्य दाखवले आणि काॅफी करायला सांगितली. खास दाक्षिणात्य पद्धतीची काॅफी पिताना आधीच आवडलेली गिरीजा मला अजूनच आवडून गेली. “गिरीजा माझ्या आईकडेही काम करते. गरीब घरची आहे पण प्रामाणिक आहे.” नलीनी आंटी सांगत होत्या. मी गिरीजाला नकळत निरखत होते. खरचंच होतं ते ती इतर कामवाल्या बायकांसारखी बडबडी वाटत नव्हती. ती नेहमी हसतमुख असे. अंगावर स्वच्छ सुती साडी, डोक्यात फुले माळलेली असत. टापटिपीची आणि चुणचुणीत होती ती. स्वयंपाकघरात काम करतानाही सतत काहितरी गुणगुणत रहायची. आपल्या खाजगी आयुष्याबद्दल चकार शब्दही ती काढत नसे. आमच्या सगळ्या मागण्या आणि खाण्यापिण्याच्या फर्माईशी ती अगदी हसतमुखाने पुरवायची. तिच्याबद्दल एकच गोष्ट आम्हाला माहिती होती. ती म्हणजे तिचा नवरा तिला सोडून गेला होता. पदरात एक लहान पोर..शिक्षण नाही, ओळख नाही..मग ती करणार काय दुसरं ती इतर कामवाल्या बायकांसारखी बडबडी वाटत नव्हती. ती नेहमी हसतमुख असे. अंगावर स्वच्छ सुती साडी, डोक्यात फुले माळलेली असत. टापटिपीची आणि चुणचुणीत होती ती. स्वयंपाकघरात काम करतानाही सतत काहितरी गुणगुणत रहायची. आपल्या खाजगी आयुष्याबद्दल चकार शब्दही ती काढत नसे. आमच्या सगळ्या मागण्या आणि खाण्यापिण्याच्या फर्माईशी ती अगदी हसतमुखाने पुरवायची. तिच्याबद्दल एकच गोष्ट आम्हाला माहिती होती. ती म्हणजे तिचा नवरा तिला सोडून गेला होता. पदरात एक लहान पोर..शिक्षण नाही, ओळख नाही..मग ती करणार काय दुसरं म्हणून हे स्वयंपाकाच काम तिने सुरू केलं. नलीनी आंटींच्या आऊटहाऊस मधे ती आपल्या मुलासोबत रहात होती. कार्तिक..तिचा मुलगा मोठा हुषार आणि गोड होता.\nअचानक दोन दिवस गिरीजा कामावर नाही आली. नलीनी आंटींकडे पण नव्हती. परत आल्यावर कुठे गेली होतीस न सांगता असा जाब विचारायचे मी ठरवले होते. पण परत आल्यानंतर तिचा उत्साहाने ओसंडून वाहणारा चेहरा पाहून मी गप्प बसले. “अक्का, रागावलात ना असा जाब विचारायचे मी ठरवले होते. पण परत आल्यानंतर तिचा उत्साहाने ओसंडून वाहणारा चेहरा पाहून मी गप्प बसले. “अक्का, रागावलात ना पण अचानक गावाकडे जावं लागलं. वडीलांच्या माघारी जमिनीतला हिस्सा मला मिळू नये म्हणून भावानं कोर्टात केस केली होती. मी आडाणी.. पण अचानक गावाकडे जावं लागलं. वडीलांच्या माघारी जमिनीतला हिस्सा मला मिळू नये म्हणून भावानं कोर्टात केस केली होती. मी आडाणी.. मला काय कळावं त्या कोर्ट कचेरीचं मला काय कळावं त्या कोर्ट कचेरीचं साधी वकीलाची फी द्यायला पण माझ्याकडे पैसे नव्हत�� पण गरीबाचा वाली देव असतो बघा. गावातल्या सरपंच बाई उभ्या राहिल्या मदतीसाठी आणि वकील शोधून दिला. वकील साहेबांनी पण सारी हुशारी पणाला लावून मीच माझ्या वडलांची मुलगी असल्याचे सिद्ध करून दाखवले… नाहीतर माझा भाऊ माझ्या जीवंतपणीच जमीनीच्या तुकड्यासाठी मला मयत दाखवायला निघाला होता. “बोलता बोलता ती थांबली तेव्हा तिच्या डोळ्यांत पहिल्यांदाच मी पाणी तरळलेलं बघीतलं..\nअसंच एक दिवस घरात गिरीजा आणि मी अशा दोघीच होतो. तेव्हा बोलता बोलता मी तिला विचारलं, “गिरीजा, तुझा नवरा भेटतो का ग तुला दिसतो का कधी कुठे दिसतो का कधी कुठे कार्तिकला भेटायला येतो का गं कधी कार्तिकला भेटायला येतो का गं कधी “त्यावर काहीच न बोलता ती थोडावेळ शांतपणे माझ्याकडे बघत राहिली आणि नंतर म्हणाली “त्याने दुसरं लग्न केलयं.. इथेच पुढच्या चौकातल्या हाॅटेलात तो आचारी आहे. “ते ऐकल्यावर मला धक्काच बसला. ती आपल्या नव-याला रोज बघत होती. तरिही शांत होती, तो दुस-या बाईबरोबर राहतोय हे माहित असूनही…. “त्यावर काहीच न बोलता ती थोडावेळ शांतपणे माझ्याकडे बघत राहिली आणि नंतर म्हणाली “त्याने दुसरं लग्न केलयं.. इथेच पुढच्या चौकातल्या हाॅटेलात तो आचारी आहे. “ते ऐकल्यावर मला धक्काच बसला. ती आपल्या नव-याला रोज बघत होती. तरिही शांत होती, तो दुस-या बाईबरोबर राहतोय हे माहित असूनही….” अगं; मग तुला राग नाही का येत त्याचा” अगं; मग तुला राग नाही का येत त्याचा “मी विचारलं. “आक्का, आधी खूप राग यायचा. रात्र रात्र रडायचे. उपाशी रहायचे. पण आता विचार करते, जे घडतं ते कुठल्यातरी कारणानच आणि चांगल्यासाठीच घडतं. मी तर नशीबवान आहे. कार्तिक सारख्या समंजस मुलाला मला वाढवायचयं.. मोठं करायचयं माझा मुलगा हुशार आहे. आज्ञाधारक आहे. त्याचे वडील आम्हाला सोडून गेले त्यामुळे आपल्या आईचं दुःख त्याला लहान वयातच कळतयं . माझी त्याला काळजी वाटते. मी जर एकटी असते किंवा मला जास्त मुले असती तर; मला किती अडचणी आल्या असत्या. मला वाटतं, देवाने मला कार्तिक देऊन माझ्यावर कृपाच केली आहे. निदान माझ्यापुढे आता काय करावे “मी विचारलं. “आक्का, आधी खूप राग यायचा. रात्र रात्र रडायचे. उपाशी रहायचे. पण आता विचार करते, जे घडतं ते कुठल्यातरी कारणानच आणि चांगल्यासाठीच घडतं. मी तर नशीबवान आहे. कार्तिक सारख्या समंजस मुलाला मला वाढवायचयं.. मोठं करायचयं माझा मुलगा हुशार आहे. आज्ञाधारक आहे. त्याचे वडील आम्हाला सोडून गेले त्यामुळे आपल्या आईचं दुःख त्याला लहान वयातच कळतयं . माझी त्याला काळजी वाटते. मी जर एकटी असते किंवा मला जास्त मुले असती तर; मला किती अडचणी आल्या असत्या. मला वाटतं, देवाने मला कार्तिक देऊन माझ्यावर कृपाच केली आहे. निदान माझ्यापुढे आता काय करावे असे तरी प्रश्न नाहीत.”\nतुला तुझ्या भविष्याची काळजी नाही का वाटत \n“ताई मी काळजी कशासाठी करू आणि काळजी करून मला आणि कार्तिकला कुणी खायला घालेल का आणि काळजी करून मला आणि कार्तिकला कुणी खायला घालेल का माझ्या अडचणी सुटतील का माझ्या अडचणी सुटतील का नलीनी अम्मांनी रहायला आऊटहाऊस दिलं. मी कामात चोख आणि प्रामाणिक आहे, त्यामुळे तुम्ही सर्वजण खुश आहात मला कधी गरज पडलीच तर तुम्ही, आंटी किंवा बाजूच्या सीताम्मा आहेतच की मदतीला, ताई आजवरच्या सगळ्या कडू गोड अनुभवांतून एक गोष्ट शिकलेय. गरजा या वाढतच जातात पण आपण आपली भूक मर्यादित ठेवावी आणि आयुष्याकडं बघताना नेहमी सकारात्मक नजरेनचं बघावं म्हणजे आपल्यालाही बरं वाटतं आणि आपल्या भोवती असणा-यांनाही….”\nकित्येक पुस्तकातून वाचलेलं, ऑलरेडी माहित असलेलं ते सकारात्मकतेचं विचारधन गिरीजा प्रत्यक्ष जगत होती. आपल्याकडे जे नाही त्याचा सतत विचार करून दुःखी होण्यापेक्षा जे आहे ते साजरं करण्याची गिरीजाची वृत्ती मला सुखावून गेली. छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करून सदा कुरकुरणा-या स्त्रीया एकीकडे आणि ही अशिक्षित गिरीजा दुसरीकडे; जी आपलं आयुष्य आपल्या परीने भरभरून जगत होती.\nआमच्या कंपनीत स्ट्रेस मॅनेजमेन्टचे ट्रेनिंग कंपनीच्या कर्मचा-यांना दिले जाते. तिथे आम्हाला महत्वाचा धडा शिकवण्यात आला की जर तुम्हाला सुखी आणि तणावमुक्त व्हायचे असेल तर तुम्ही ते आपलं आपणच शिकावं आणि आत्मसात करावं.\nहीच गोष्ट गिरीजा शिकली होती आणि प्रत्यक्ष जगत होती… भुलभुलैया असलेल्या जगात तळपत होती स्वतःच वीज बनून..कोणतेही ट्रेनिंग न घेता…\nPublished by टीम सर्किटवाला\n आजच युग हे अत्यंत धावपळीचं झालं आहे. दिवसेंदिवस नवनवीन आविष्कार होत आहेत. आणि प्रत्येक गोष्टीत माणूस अपग्रेड होत आहे. प्रत्येकजण डिजिटली अपडेटेड राहण्याचा प्रयत्न करतोय अन हीच वाचकांची नस ओळखून आम्ही सर्किटवालाच्या माध्यमातून डिजिटल क्षेत्रात उतरत आहोत. नि���ुल्क सेवा पुरवत असतांना वाचकांचा प्रतिसाद आम्हाला भरभरून मिळत आला आहे अन यापुढेही मिळेल अशी आशा आहे. आणि आम्हांला विश्वास आहे की आम्ही नक्कीच यातही क्षेप घेऊ.. धन्यवाद टीम सर्किटवाला\tसर्व लेख पहा टीम सर्किटवाला\nगिरीजा, नलीनी, बेंगलोर, रविवार\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nवारी लघुकथा स्पर्धा (11)\nवाचकांचा प्रतिसाद लाभलेल्या कथा\nअवघा रंग एकच झाला....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/rohit-sharma-record-chance-by-hitting-a-six-in-latest-test-india-vs-england-at-headingley/", "date_download": "2021-09-16T18:26:11Z", "digest": "sha1:O2JZ3RUXHOHQUY5G33QRK5LW5RW3S7UK", "length": 9042, "nlines": 86, "source_domain": "mahasports.in", "title": "'हिटमॅन' रोहित षटकारांच्या विक्रमात दिग्गज कपिल देव यांना पछाडणार, ठोकावा लागणार फक्त...", "raw_content": "\n‘हिटमॅन’ रोहित षटकारांच्या विक्रमात दिग्गज कपिल देव यांना पछाडणार, ठोकावा लागणार फक्त…\nin क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा इंग्लंड दौरा\nलॉर्ड्स येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडला १५१ धावांनी नमवत पाहुण्या भारताने कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. यानंतर २५ ऑगस्टपासून उभय संघांमध्ये लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यात इंग्लंड आणि भारत संघातील क्रिकेटपटूंना जुने विक्रम मोडण्याची आणि नवे विक्रम करण्याची संधी असणार आहे. ‘हिटमॅन’ नावाने ओळखला जाणारा भारतीय सलामीवीर रोहित शर्मा याच्याकडेही मोठा किर्तीमान करण्याची संधी असणार आहे. तो या सामन्यात भारताचे माजी दिग्गज कपिल देव यांना मागे टाकू शकतो.\nविस्फोटक सलामीवीर रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ६१ षटकार मारले आहेत. याबाबतीत तो सध्या माजी अष्टपैलू कपिल देव यांच्यासह बरोबरीवर आहे. त्यामुळे जर रोहितने तिसऱ्या कसोटी सामन्यात एक किंवा अधिक षटकार ठोकले तर कपिल देव यांना पिछाडीवर सोडेल.\nकसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याच्या कामगिरीत भारताकडून माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग प्रथमस्थानी आहे. त्याने १०४ कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक ९१ षटकार मारले आहेत. त्याच्यानंतर माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी ७८ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ९० कसोटी सामन्यात हा कारनामा केला आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर २०० कसोटी सामन्यात ६९ षटकारांसह त��सऱ्या स्थानावर विराजमान आहे. यानंतर रोहित कपिल देव यांच्यासह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे.\nदरम्यान रोहितने मागील दुसऱ्या कसोटी सामन्यात लॉर्ड्स येथे पहिल्या डावात १ विक्रमी षटकार मारला होता. या डावात त्याने ८३ धावांची झुंजार खेळी खेळली होती. दुसऱ्या डावातही १ षटकार मारत तो कपिल देव यांच्या कसोटीतील षटकारांच्या किर्तीमानात बरोबरीवर आला होता. या सामन्यातील उपयुक्त खेळीनंतर रोहित लीड्समध्ये किती षटकारांचा पाऊस पाडतो, हे पाहाणे रोमांचक ठरणार आहे.\nअनुभवहीन भारतीय शिलेदारांची हेडिंग्लेवर ‘खरी कसोटी’; सर्व ११ खेळाडू करणार डेब्यू\n‘परफ्यूम बाॅल’ नक्की आहे तरी काय ज्याने नेपाळचा गोलंदाज गुलशन झाचे पालटले नशीब\nएका बाऊन्सरने नेपाळच्या ‘या’ गोलंदाजाला आणलं प्रकाशझोतात, थेट राष्ट्रीय संघात झाली निवड\nअनुभवहीन भारतीय शिलेदारांची हेडिंग्लेवर ‘खरी कसोटी’; सर्व ११ खेळाडू करणार डेब्यू\nपाकिस्तानच्या फलंदाजाला बाद करण्यासाठी होल्डरचा डावपेच, मुद्दाम छेड काढत ‘अशी’ घेतली विकेट\n‘विश्वचषक जिंकून विराटच्या टी२० कर्णधापदाचा शेवट गोड व्हावा’, सोशल मीडियावर पडतोय प्रतिक्रियांचा पाऊस\nमलिंगाला मागे टाकत ‘या’ भारतीय दिग्गजाला आयपीएलमध्ये इतिहास रचण्याची संधी\n टी२० क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत विराट जगातील भल्याभल्या कर्णधारांना पडलाय भारी\nधोनी नव्हे विराटच भारताचा सर्वोत्तम टी२० कर्णधार\nएकच वादा रिषभ दादा उर्वरित आयपीएलसाठी दिल्लीच्या कर्णधारपदी पंतच राहणार, वाचा सविस्तर\n‘तर धोनी महान क्षेत्ररक्षकही झाला असता’, कैफने शेअर केलेला जुना व्हिडीओ\nपाकिस्तानच्या फलंदाजाला बाद करण्यासाठी होल्डरचा डावपेच, मुद्दाम छेड काढत 'अशी' घेतली विकेट\nशून्य अनुभव असूनही 'विराटसेना' करणार लीड्स कसोटी फत्ते\n चक्क मैदानावर उतरत खेळाडूंवर केला हल्ला, एकजण गंभीर जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/author/shilpa_khanvilkar/", "date_download": "2021-09-16T17:57:01Z", "digest": "sha1:MEKUCBNXYM672JVUOA5UT7H6VLOGX7M3", "length": 10972, "nlines": 147, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "Newscast Pratyaksha, Author at Newscast Pratyaksha", "raw_content": "\nइस्लामाबाद - अफगाणिस्तानात तालिबानला साथ देऊन अमेरिकेचा विश्‍वासघात करणार्‍या पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी अमेरिकेच्या संसदेत…\nनवी दिल्ली - बँकांकडील बुडीत कर्जाच्���ा व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात येणार्‍या बॅड बँकेची घोषणा गुरुवारी केंद्रीय…\nइस्लामाबाद - पाकिस्तानच्या वझिरिस्तान प्रांतात ‘तेहरिक-ए-तालिबान’च्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्करावर चढविलेल्या हल्ल्यात सात जवान ठार झाले.…\nवॉशिंग्टन/बीजिंग - चीनमध्ये आलेल्या कोरोनाच्या साथीबाबत अमेरिकी यंत्रणांना नोव्हेंबर २०१९मध्येच इशारा दिला होता, असा दावा…\nजिआदॉंग - तैवानच्या संरक्षणदलांनी मोठा युद्धसराव आयोजित केला आहे. लढाऊ विमाने आणि रडार यंत्रणेने सज्ज…\nटोकिओ - जपानच्या संरक्षणदलाने देशव्यापी युद्धसराव सुरू केला. शीतयुद्धानंतर अर्थात जवळपास ३० वर्षानंतर पहिल्यांदाच जपानने…\nअफगाणिस्तान, चीन व पाकिस्तानबाबत संरक्षणदलप्रमुख रावत यांचा इशारा नवी दिल्ली - पुढच्या काळात अफगाणिस्तानातील परिस्थिती…\nकाबुल - ‘तालिबानमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही. मी अगदी ठणठणीत आहे’, असे सांगणारा मुल्ला बरादर…\nवॉशिंग्टन/बीजिंग - अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी चीनच्या लष्करी अधिकार्‍यांना केलेल्या फोन कॉल्सवरून त्यांच्यावर…\nसना/बगदाद - इराणसंलग्न ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस’ या दहशतवादी संघटनेच्या तीन वाहनांवर मंगळवारी रात्री भीषण हवाई…\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांची बॅड बँकेची घोषणा\nनवी दिल्ली – बँकांकडील बुडीत कर्जाच्या…\nअफगाणिस्तानातील तालिबानच्या वर्चस्वानंतर पाकिस्तानातील ‘तेहरिक’च्या हल्ल्यांमध्ये वाढ\nइस्लामाबाद – पाकिस्तानच्या वझिरिस्तान…\nतालिबानपासून पाकिस्तानची अण्वस्त्रे वाचविण्याची योजना तयार आहे का\nवॉशिंग्टन – अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर,…\nदहशतवाद्यांसह त्यांना आश्रय देणाऱ्यांविरोधात जगाने एकजूट करावी\nसंयुक्त राष्ट्रसंघ – काबुलच्या विमानतळावरील…\nरिझर्व्ह बँक डिसेंबरला डिजिटल करन्सी लॉन्च करण्याच्या तयारीत\nमुंबई – रिझर्व्ह बँक डिसेंबरपर्यंत प्रायोगिक…\nकाबुल विमानतळावर स्फोट घडविणाऱ्या ‘आयएस-खोरासन’चे तालिबानशी संबंध आहेत\nपंजशिर/काबुल – आपला ‘आयएस-खोरासन’ गटाशी…\nपाकिस्तानी लष्कराचा अफगाणिस्तानातून येणाऱ्या निर्वासितांवर बेछूट गोळीबार\nकाबुल/इस्लामाबाद – काबुल विमानतळावरील…\nकेरळ, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या वाढीने चिंता वाढल्या\nनवी दि��्ली – सलग दुसऱ्या दिवशी केरळामध्ये…\nकाबुलच्या विमानतळावरील हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानातील परिस्थिती अधिकच भयंकर बनली\nवॉशिंग्टन – काबुलच्या विमानतळावरील…\nअमेरिकेसह ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपानमध्ये साथीची तीव्रता वाढली\nवॉशिंग्टन – अमेरिकेसह ब्रिटन, ऑस्ट्रेलिया…\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांची बॅड बँकेची घोषणा\nअफगाणिस्तानातील तालिबानच्या वर्चस्वानंतर पाकिस्तानातील ‘तेहरिक’च्या हल्ल्यांमध्ये वाढ\nचीनमधील कोरोनाच्या साथीबाबत नोव्हेंबर २०१९ मध्येच अमेरिकी यंत्रणांना इशारा दिला होता\nचीनपासून असलेल्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nइस्लामाबाद – पाकिस्तानच्या वझिरिस्तान…\nवॉशिंग्टन/बीजिंग – चीनमध्ये आलेल्या…\nजिआदॉंग – तैवानच्या संरक्षणदलांनी मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://anandghan.blogspot.com/2008/12/blog-post_2186.html", "date_download": "2021-09-16T19:26:07Z", "digest": "sha1:RTHN3Z46O5DH6FDJCLOQ7XCMSYONPYDT", "length": 15213, "nlines": 262, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: अब्जाधीश की गरजू ?", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nया गोष्टीला आता एक वर्ष होत आले आहे. मागच्या वर्षी याच दिवसात श्रेष्ठ भारतीय, त्यातही महाराष्ट्रीय चित्रकार कै.सदानंद बाकरे यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी वर्तमानपत्रात आली होती. त्यापाठोपाठच त्यांनी अब्जावधी रुपयांचा अनमोल खजिना मागे सोडला असून त्याची मालकी आता कोणाकडे जावी याबद्दल लगेच वाद सुरू झाले असल्याची बातमी आली होती. बाकरे यांचे सांसारिक आयुष्य रूढ अर्थाने सरळ मार्गाने गेले नाही. त्यांनी बरीच वर्षे परदेशात वास्तव्य केले. तिथेच एका युरोपीय महिलेशी त्यांचा विवाह झाला. उतारवयात त्यांनी मायदेशी, अगदी कोंकणातल्या छोट्या गांवात येऊन स्थाईक होण्याचा निर्णय घेतला आणि अंमलात देखील आणला. पण त्यानंतर त्यांची परदेशी पत्नी फार काळ त्यांच्यासोबत राहिली नाही. त्यांना सोडून ती परत गेली वगैरे मजकूर या निमित्याने प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे चार लोकांप्रमाणे त्यांचा निर्विवाद वारस नसावा असे वाटते. वेगवेगळ्या मृत्युपत्रांच्या आधारे त्यांच्या संपत्तीवर हक्क सांगणारे दावेदार त्यांच्या मृत्यूनंतर पुढे आले होते असे म्हणतात. या संधीचा लाभ घ��ऊन ती संपदा आता जनतेच्या मालकीची करावी, म्हणजे पर्यायाने आपल्या नियंत्रणाखाली यावी असे प्रयत्न राजकीय वर्तुळात सुरू झाले अशीही बातमी आली होती.\nया बातम्या वाचल्यावर कांही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात आलेल्या वेगळ्या प्रकारच्या बातमीची आठवण झाली. श्री.बाकरे यांना एक चित्रकलेचे संग्रहालय उभे करायचे होते, पण त्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध नव्हता. या कार्यात त्यांची मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपल्या चित्रांचे एक प्रदर्शन भरवले होते. तो उद्देश सफल झाला की नाही कोण जाणे. बहुधा नसावा, कारण तसे चित्रसंग्रहालय उभे राहिले असते तर भरपूर त्याचा गाजावाजा झाला असता.\nया सगळ्यावरून माझ्या मनात प्रश्न उठतो की अब्जाधीश माणसाला मदतीची गरज कां पडावी चित्रकृतीसारख्या मौल्यवान गोष्टी ज्यांच्या संग्रहात असतात त्यांना खर्च करण्यासाठी त्या संपत्तीचा विनियोग करता येतो कां चित्रकृतीसारख्या मौल्यवान गोष्टी ज्यांच्या संग्रहात असतात त्यांना खर्च करण्यासाठी त्या संपत्तीचा विनियोग करता येतो कां हल्ली भारतीय चित्रकारांच्या कलाकृतींना खूप भाव आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या लिलावांमध्ये त्यांची किंमत कोट्यावधी रुपयांपर्यंत केली जाते वगैरे बातम्या वाचून आपण मनातल्या मनात सुखावतो. पण इतकी बोली लावून दिलेले हे पैसे नक्की कोणाला मिळतात हल्ली भारतीय चित्रकारांच्या कलाकृतींना खूप भाव आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या लिलावांमध्ये त्यांची किंमत कोट्यावधी रुपयांपर्यंत केली जाते वगैरे बातम्या वाचून आपण मनातल्या मनात सुखावतो. पण इतकी बोली लावून दिलेले हे पैसे नक्की कोणाला मिळतात मूळ चित्रकाराने ते चित्र कधीच अगदी अल्प किंमतीला विकलेले असते किंवा कदाचित कुणाला तरी ते भेट म्हणून फुकटसुद्धा दिले असण्याची शक्यता आहे. ते चित्र हस्ते परहस्ते प्रवास करून आता लिलावांत येऊन विकले गेल्यावर अखेर ज्या माणसाने ते तिथे आणले त्यालाच त्याची किंमत मिळाली असणार.\nअसे असतांना एका चित्राची किंमत इतके रुपये तर तितक्या चित्रांची किती असेल असा हिशोब करून आपण त्या कलाकाराला अब्जाधीश ठरवू शकतो का रिलायन्स कंपनीच्या एका शेअरचा आजचा बाजारभाव एवढा आहे म्हणून इतके शेअर धारण करणारा अंबानी आज जगातील सर्वात श्रीमंत माणस��ंच्या रांगेत विराजमान झाला आहे. पण समजा त्याने आपले सगळे शेअर एकदम विकायला काढले तर त्याचे मूल्य धडाधड कोसळल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे चित्रकाराची चित्रे त्याच्या संग्रहात असेपर्यंत त्याला मूल्य आहे पण ते खर्च करण्याच्या उपयोगाचे नाही, त्यासाठी त्याला अन्य मार्गाने पैसा उभा करावा लागतो. अशी किती विचित्र परिस्थिती आहे ना\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nमोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियंता दिवस\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nयोगायोग, पुनरुत्थान आणि पुनर्जन्म\nमेरि ख्रिसमस भाग २\nमेरि ख्रिसमस भाग १\nयॉर्कचे रेल्वे म्यूझियम (उत्तरार्ध)\nयॉर्कचे नॅशनल रेल्वे म्यूझियम (पूर्वार्ध)\nयॉर्कला भेट - भाग १\nझुकझुकगाडी - भारतातली आणि विलायतेतली - भाग१ ते ४\nतेथे कर माझे जुळती - भाग २ - स्वरभास्कर पं.भीमसेन...\nतेथे कर माझे जुळती - भाग १ - स्व.पांडुरंगशास्त्री ...\nमुंबई ते अल्फारेटा (भाग १,२,३)\nचोखी ढाणी - भाग ३\nचोखी ढाणी - भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:Pages_using_infobox_Hindu_temple_with_multiple_names", "date_download": "2021-09-16T17:54:17Z", "digest": "sha1:XGF3QQMPSQD7SBTUBZU6GMK4POK4QKQJ", "length": 7123, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:Pages using infobox Hindu temple with multiple names - विकिपीडिया", "raw_content": "\nहा मागोवा घेणारा वर्ग आहे\nतो, प्राथमिकरित्या, यादी करण्यासाठीच पानांची बांधणी व सुचालन करतो—हा विश्वकोशाच्या वर्गीकरण प्रणालीचा भाग नाही.\nहा वर्ग, जोपर्यंत त्याचेशी संबंधीत माझ्या पसंती या नीट स्थापिल्या जात नाही तोपर्यंत— या वर्गाचे सदस्य असलेल्या लेखपानावर लपविलेला आहे .\nहे वर्ग मागोवा घेण्यास, बांधणीस व याद्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी \"सर्वांचे लक्ष\" वेधण्यास वापरल्या जातात.(उदाहरणार्थ, नापसंत वाक्यरचना वापरणारी पाने), किंवा, ज्या पानांचे संपादन लवकरात लवकर होण्याची आवश्यकता आहे.\nहे वर्ग वेगवेगळ्या याद्यांचे सदस्य असलेले लेख किंवा उपवर्ग यांना अधिक मोठ्या व चांगल्या याद्यांमध्ये(discriminated by classifications) एकत्रित करण्यास आपली सेवा प्रदान करतात.\nप्रशासक / प्रचालक:जरी हा वर्ग रिकामा दिसत असेल तरीही तो वगळू नका \nहा वर्ग कधी-कधी किंवा बऱ्याच वेळेस रिकामा असू शकतो.\n० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ ऊ ऋ ए ऐ ओ औ अं अः क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व त्र श ष स ह ळ क्ष ज्ञ\nसाचा:Infobox Hindu temple या साच्यामधील |other_names=, |proper_name=, व |script= ही कालबाह्य झालेली प्राचले वापरणाऱ्या पानांचा, हा वर्ग मागोवा घेतो.\nया साच्याद्वारे,नेमकी सहाय्याकृत प्राचले ही |name=, |native_name=, व |native_name_lang= आहेत.\nWP:MOSIS यानुसार, माहितीचौकटीत लेखन-नावे (script names) नकोत.\nएकूण १२ पैकी खालील १२ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०१८ रोजी १४:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/takalibhan-onions-in-the-sub-market", "date_download": "2021-09-16T19:01:49Z", "digest": "sha1:2C7H437SOHWF7DS4R7LPNEP55SOMOKHR", "length": 2632, "nlines": 22, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "टाकळीभान येथील उपबाजारात कांद्याला 1 हजार 900 रुपये भाव", "raw_content": "\nटाकळीभान येथील उपबाजारात कांद्याला 1 हजार 900 रुपये भाव\nश्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Shrirampur Agricultural Produce Market Committee) टाकळीभान (Takalibhan) येथील उपबाजारात (sub market) करोनाचे नियम पाळीत कांद्याची चांगली आवक (Onion Inward) सुरू आहे. काल मंगळवारी झालेल्या लिलावासाठी 4 हजार 284 कांदा गोण्यांची आवक झाली होती.\nयावेळी एक नंबरच्या कांद्याला (Onion) 1 हजार 400 ते 1 हजार 900 रुपये, दोन नंबरला 750 ते 1 हजार 300 रुपये, तीन नंबरला 200 ते 650 रुपये तर गोल्टी कांद्याला (Onion) 600 ते 1 हजार 150 रुपयाचा दर मिळाला. करोनाच्या संकटामुळे शासकिय नियमांचे (Government rules) पालन करीत लिलाव प्रक्रिया होत आहे.\nकांदा उत्पादक शेतकर्‍यांना परीसरातील कांदा बाजारच्या तुलनेतजादा दर मिळत असल्याने आपला कांदा विक्रीसाठी अणावा, असे आवाहन सभापती संगीता शिंदे, उपसभापती नितीन भागडे, संचालक नानासाहेब पवार, विद्याताई दाभाडे, सचिव किशोर काळे, उपबाजार व्यवस्थापक दिनकर पवार यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-remdesivir-icu-beds-oxygen-corona-hospitals", "date_download": "2021-09-16T19:14:34Z", "digest": "sha1:ONJFI2CPHLNI53DLURB6RZ4UN4S2HY74", "length": 24260, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुण्यासाठी मंगळवारी 8 हजार रेमडेसिव्हीर; आयसीयू बेड्सच्या संख्येत वाढ", "raw_content": "\nजिल्ह्यातील कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी 25 आणि 26 एप्रिल या दोन दिवसांत 6 हजार 101 रेमडीसिव्हीर इंजेक्शनचे व्हायल्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.\nपुण्यासाठी मंगळवारी 8 हजार रेमडेसिव्हीर; ICU बेड्सच्या संख्येत वाढ\nपुणे- जिल्ह्यातील कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी 25 आणि 26 एप्रिल या दोन दिवसांत 6 हजार 101 रेमडीसिव्हीर इंजेक्शनचे व्हायल्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, मंगळवारी सुमारे आठ हजार रेमडीसिव्हीर उपलब्ध होतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना ऑक्सिजन बेड्सच्या संख्येनुसार पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, कॅन्टोन्मेंट क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्रातील रुग्णालयांना वितरीत करण्यात आल्या आहेत.\nसंबंधित कोविड रुग्णालयांनी औषध साठा प्राप्त करून घेण्यासाठी रुग्णालयांच्या लेटर हेडवर सही शिक्क्यानिशी प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा विचारात घेता जिल्हाधिकारी कार्यालयात 11 एप्रिलपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. रेमडेसिव्हीरचा काळाबाजार रोखण्यासाठी शहरी भागात सहा भरारी पथके व ग्रामीण भागात 12 भरारी पथके तहसिलदार यांचे ���ियंत्रणाखाली स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट आणि वितरक यांच्याकडील रेमडेसिव्हीरची उपलब्धता आणि वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://pune.gov.in/corona-virus-updates या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.\nहेही वाचा: पुणे जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना तातडीने फायर ऑडिटचे आदेश\nऑक्सिजन, आयसीयू बेड्सच्या संख्येत वाढ\nजिल्ह्यात खासगी कोविड रुग्णालयांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच, सुमारे साडे पंधरा हजार ऑक्सिजनयुक्त आणि आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत. या बेड्सच्या क्षमतेच्या तुलनेत रुग्णालयांना रेमडेसिव्हीर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले.\nजिल्ह्यात 590 खासगी रुग्णालयांना 26 एप्रिल अखेर 53 हजार रेमडीसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसांत रेमडीसिव्हीरचा रुग्णालयांना योग्य प्रमाणात पुरवठा होईल, अशी अपेक्षा आहे.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी ए�� विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारा��ना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/all-factors-in-the-environment-are-important-knowing-which-species-of-birds-which-plants-to-us/", "date_download": "2021-09-16T18:10:17Z", "digest": "sha1:HZFLVKMQIGHOEURZTG5ZOWMGM5WLS2U4", "length": 72746, "nlines": 365, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पर्यावरणातील सर्व घटक आहे महत्त्वाचा , जाणून कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nपर्यावरणातील सर्व घटक आहे महत्त्वाचा , जाणून कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग\nहळू हळू सर्वांना पर्यावरणाचे महत्त्व लक्षात येऊ लागले आहे.कोरोना महामारीने तर जगाचे कंबरडेच मोडले आहे. सध्या ऑक्सीजन कमी पडत असल्याने अनेकांना पर्यावरणाचं महत्त्व कळत आहे. एक झाड नष्ट केल्याने आपण आपला आणि पर्यावरणातील अनेक जिवांचा जीव घिरावून घेतो. लॉकडाऊन चा तर कालावधी पुढे पुढे वाढतच चालला आहे, आपण घरी आहात प्रत्येकाने किमान २ तरी झाडे लावा, संवर्धन करा व ह्या बदलेल्या पर्यावरणाला पूर्वी सारखे दिवस आणा. चला तर खालील झाडांची माहिती करून घ्या.\nफळ खाणारे पक्षी - १) हळदी बुलबुल, २) शिपाई बुलबुल किंवा नारद बुलबुल, ३) कुरटुक, ४) कुटुगा.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१) सुरेल सातभाई, २) काळा बुलबुल, ३) रानकस्तूर, ४)��ानभाई, ५) काळटोप कस्तूर.\nफळ खाणारे पक्षी - १) कीर पोपट, २) कोकीळ, ३) टोई किंवा तुईया, ४) कुटुक, ५) कुटुर्गा, ६) टकाचोर, ७) शिपाई बुलबुल, ८) लालबुड्या बुलबुल, ९) तांबट. घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी - १) हळद्या, २) शिक्रा, ३) सुभग, ४) तुरुमति ससाणा, ५) कोतवाल, ६) सातभाई, नाचण, ८) पतंगा किंवा स्वर्गीय नर्तक, ९) काळटोप कस्तूर, १०) छोटा कुहवा, ११) गावकावळा, १२) डोमकावळा, १३) भुऱ्या गरूड.\nढोलीसाठी वापर करणारे पक्षी - १) पिंगळा, २) दयाळ, ३) जंगली मैना, ४) भांगपाडी मैना.\nलपण्यासाठी डहाळ्यांचा वापर करणारे पक्षी -\nदिवसा विश्रांती घेण्यासाठी दाट पानांचे टाळे वापरणारे पक्षी - १) साळुंकी, २) कोकीळ, ३) गावकावळा, ४) डोमकावळा, ५) हळद्या, ६) जंगली मैना.\nदिनथाऱ्यासाठी वापर करणारे पक्षी - १) कबरा वनघुबड किंवा धनगर.\n३ . असाणा :-\nफळ खाणारे पक्षी - १) लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) कोकीळ, ४) साळुंकी, ५) राखी धनेश, ६) भोरडी, ७) हळद्या, ८) बुरखा हळद्या, ९) मलबारचा राखी धनेश, १०) कुर्टूक, ११) कुटुर्गा, १२) जंगली मैना, १३) हरोळी, १४) तुरेवाला वल्गुली, १५) तांबट, १६) पवेई मैना.\n४ . अंजीर :-\nफळ खाणारे पक्षी - १) राखी धनेश, २) कोकीळ, ३) कीर पोपट, ४) साळुंकी, ५) भांगपाडी मैना, ६) लालबुड्या बुलबुल, ७) शिपाई बुलबुल, ८) हळद्या, ९) तांबट, १०) फूलटोचा, ११) रेषाळ फूलटोचा, १२) जंगली मैना, १३) गावकावळा, १४) डोमकावळा.\n५ . अडुळसा :-\nफुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १) शिंजीर, २) जांभळा शिंजीर ३) चश्मेवाला, ४) चिमणा शिंजीर.\nफळ खाणारे पक्षी - १) तांबट, २) कुर्टक, ३) लालबुड्या बुलबुल, ४) शिपाई बुलबुल, ५) कोकीळ, ६) हळद्या, ७) राखी धनेश, ८) काळटोप कस्तूर, ९) टकाचोर, १०) कुटुर्गा, ११) काळा बुलबुल, १२) हरोळी, १३) कवडा धनेश, १४) हळदी बुलबुल, १५) बुरखा हळद्या, १६) सह्याद्री हरोळी किंवा जाकीटवाली हरोळी, १७) फूलटोचा, १८) रेषाळ फूलटोचा, १९) भांगपाडी मैना, २०) साळुंकी, २१) पवेई मैना, २२) वायेरा किंवा मलबारी धनेश.\nपानांवर आणि फळांवर येणारे कीटक खाणारे पक्षी- १) सुभग २) नाचण ३) नीलांग, ४) तुरेवाला वल्गुली, ५) शिंपी, ६) राखी वल्गुली, ७)राखी वटवट्या.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१) गावकावळा, २) डोमकावळा.\nदिनथाऱ्यासाठी वापर करणारे पक्षी - १) हळद्या, २) बुरखा हळद्या, ३) कोतवाल, ४) साळुंकी, ५) भांगपाडी मैना, ६) रानखाटीक, ७) डोमकावळा, ८) दयाळ, १) भोरडी, १०) तांबट, ११) कुटुक, १२) कुटुर्गा, १३) भारद्वाज, १४) स्वर्गीय नर्तक, १५) कोकिळ, १६) पावशा, १७) गावकावळा. १८) श्रृंगी घुबड\nफुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १) शिंजीर, २) जांभळा शिंजीर, ३) भोरडी, ४) हळद्या, ५) तांबट, ६) गावकावळा, ७) डोमकावळा, ८) लालबुड्या बुलबुल, ९) शिपाई बुलबुल, १०) बुरखा हळद्या, ११) शृंगराज, १२) पांढरपोट्या कोतवाल, १३) रानचिमणी, १४) सातभाई, १५) राखी वल्गुली, १६) तुरेवाला वल्गुली, १७) कवड्या सुतार, १८) सोनपाठी सुतार, १९) साळुंकी, २०) जंगली मैना, २१) कोतवाल, २२) करडा कोतवाल किंवा हिवाळी कोतवाल २३) टकाचोर, २४) भांगपाडी मैना, २५) कीर पोपट, २६) राखी धनेश, २७) कुटुर्गा, २८) रानभाई अबलख मैना किंवा कवडी मैना, ३०) लोटनचा सूर्यपक्षी, ३१) चिमणा शिंजीर, ३२) मिलिंद, ३३) रान वटवट्या, ३४) काळा बुलबुल, ३५) पहाडी पोपट किंवा शिकंदर पोपट, ३६) काळटोप कस्तूर, ३७) टोई किंवा तुईया, ३८) नीलपंखी पोपट, ३९) रेषाळ फूलटोचा, ४०) चीय किंवा पिचू पोपट, ४१) कंठेरी वटवट्या, ४२) हरेवा किंवा पत्रगुप्त, ४३) पवेई मैना, ४४) सारिका ४५) हरोळी, ४६) केशराज, ४७) छोटा भुंगराज, ४८) श्वेतकंठी सातभाई किंवा पिंगट पोटाचा सातभाई.\nपानांवर आणि फळांवर येणारे कीटक खाणारे पक्षी-\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी - १) गावकावळा, २) डोमकावळा, ३) कवड्या सुतार, ४) तांबट, ५) सोनपाठी सुतार, ६) चिमणा सुतार, ७) काळा शराटी, ८) कांडेसर, ९) शेंडीपाकोळी.\n{टीप : या झाडावर सुमारे ५० पेक्षा अधिक जातीच्या पक्ष्यांची नोंद झालेली आहे. वृक्षारोपणासाठी अत्यंत महत्वाचा असलेला हा पुष्पवृक्ष म्हणजे 'ओपन-एअर-ज्यूस - बार', पक्ष्यांसाठी जणू पक्षिनिरीक्षकांसाठी जणू काही मेजवानी असते.}\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी-१) शिंपी २) राखी वटवट्या .\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा, २) गावकावळा .\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी १) डोमकावळा, २) तुरेवाला सर्पगरुड, ३) बंगाली गिधाड, ४) गावकावळा\nफळ खाणारे पक्षी - १) कीर पोपट, २) शिकंदर किंवा पहाडी पोपट ३) तुईया.\nफळ खाणारे पक्षी - १) साळुंकी, २) लालबुड्या बुलबुल, ३) शिपाई बुलबुल, ४) कोकीळ, ५) फूलटोचा, ६) पपया मैना किंवा भांगपाडी मैना, ७)जंगली मैना.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१). गावकावळा २. डोमकावळा ३. तीसा ४. होला ५. शिक्रा\nदिनथाऱ्यासाठी वापर करणारे पक्षी -१) साळुंकी २) राखी वटवट्या, ३) होला, ४) गावकावळा, ५) डोमकावळा, ६) सातभाई, ७) रानभाई, ८) भांगपाडी मैना.\n१३ . कपोक :-\nफुलांमधील मकरंद शो���णारे पक्षी - १) शिंजीर २) राखी वटवट्या, ३) शिंपी, ४) लालबुड्या बुलबुल, ५) शिपाई बुलबुल, ६) भांगपाडी मैना, ७) साळुकी, ८) जांभळा शिंजीर.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१) होला, २) डोमकावळा, ३) गावकावळा.\n१४ . करवंद :-\nफळ खाणारे पक्षी - १)काळटोप कस्तूर, २) लालबुड्या बुलबुल, ३) शिपाई बुलबुल, ४) माळढोक, ५) तांबट, ६) कोकीळ, ७) फूलटोचा, ८) रेषाळ फूलटोचा.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)लालबुड्या बुलबुल, २) नारद बुलबुल, ४) रानभाई, ५) नकल्या खाटीक, ६) गांधारी, ३) सातभाई, ७) काळटोप कस्तूर.\n१५ . कारवी :-\nफुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १) लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) मिलिंद, ४) सुरेल सातभाई, ५) शिंजीर, ६) काळा बुलबुल, ७) लोटनचा सूर्यपक्षी, ८) चिमणा शिंजीर\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)लालबुड्या बुलबुल, २) नारद बुलबुल, ३) सुरेल सातभाई.\nबिया खाणारे पक्षी - १) राखी रानकोंबडा, २) साकोत्री (चकोत्रा)\n१६ . करू :-\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)क्षत्रबलाक.\nघरट्यासाठी ढोलीचा वापरणारे पक्षी -१) कीर पोपट, २) टोई, ३) साळुंकी, ४) जंगली मैना, ५) चाप किंवा टटास.\n१७ . कुसूंब :-\nदिनथाऱ्यासाठी वापर करणारे पक्षी -१) चश्मेवाला, २) घुलेखाऊ कोकीळा, ३) पल्लवपुच्छ कोतवाल, ४) नीलमणी, ५) नीलांग, ६) बुरखा हळद्या, ७) हळद्या, ८) स्वर्गीय नर्तक, ९) हरेवा, १०) नीलपंखी किंवा जेरडॉनचा हरेवा, ११) करडा कोतवाल, १२) पावशा, १३) कोकीळ, १४) साळुंकी, १५) कवडा होला, १६) जंगली मैना\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)गांधारी, २) होला, ३) माळकवडी, ४) पिठा होला, ५) राखी खाटीक\nपानांवर आणि फळांवर येणारे कीटक खाणारे पक्षी- १) फुटकी २) शिंजीर, ३) जांभळा शिंजीर, ४) पांढरपोट्या निखार किंवा सुंदर निखार.\n१९ . खडशेरणी :-\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१) सागरी घार, २) घार, ३) डोमकावळा, ४) राखी धनेश, ५) शेषारी\n२० . गोरखचिंच :-\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा, २) मलबारी धनेश ( माडगरूड ), ३) कवडा धनेश, ४) गावकावळा.\n२१ गोल किंवा खरळ:-\nफळ खाणारे पक्षी - १)चश्मेवाला, २) शिपाई बुलबुल, ३) लालबुड्या बुलबुल, ४) कोकीळ, ५) कुटुक, ६) हरेवा, ७) नीलपंखी हरेवा, ८) कुटुर्गा, ९) काळा बुलबुल, १०) हळद्या, ११) बुरखा हळद्या, १२) गावकावळा, १३) डोमकावळा १४) हरोळी, १५) जंगली मैना, १६) हळदी बुलबुल, १७) साळुंकी, १८) भांगपाडी मैना, १९) कुटुक, २०) तांबट, २१) टकाचोर.\n२२ . चेंडूफूल :-\nफळ(शेंगा)खाणारे पक्ष��� - १)कीर पोपट, २) शिकंदर पोपट.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा, २) शिक्रा, ३) घार, ४)गावकावला.\n२३ . चिलार :-\nघरट्यासाठी फांद्या वापरणारे पक्षी -१)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) होला, ४) सातभाई.\n२४ . चंदन :-\nफळ खाणारे पक्षी - १)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) कोकीळ, ४) साळुकी, ५) जंगली मैना, ६) राखी धनेश, ७) भांगपाडी मैना.\n२५ . चिंच :-\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)गावकावळा, २) डोमकावळा, ३) राखी बलाक, ४) मोर बगळा, ५) छोटा बगळा, ६) पिसाळ बगळा, ७) काळा शराटी, ८) रात्रींचर बगळा, ९) घार, १०) चित्रबलाक, ११) छोटा पाणकावळा, १२) वंचक.\nफांद्यांचा वापर लपण्यासाठी करणारे पक्षी -१) गावकावळा, २) डोमकावळा, ३) मोर, ४) पिंगळा, ५) घार\nघरट्यासाठी ढोलीचा वापरणारे पक्षी -\nभक्ष्यावर झडप घालण्यापूर्वी मोक्याची जागा पकडता यावी म्हणून बसायला फांद्या वापरणारे पक्षी - १)नाराच गरूड\n२६. जाई - जुई :-\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)शिंजीर, २) होला, ३) लालबुड्या बुलबुल, ४) काळटोप कस्तूर, ५) जांभळा शिंजीर, ६) शिपाई बुलबुल.\nफळ खाणारे पक्षी - १)तांबट, २)राखी धनेश, ३) लालबुड्या बुलबुल, ४) शिपाई बुलबुल, ५) कोकीळ, ६) हळद्या, ७) कुटुंक, ८) कुटुर्गा, ९) टकाचोर, १०) साळुंकी, ११) जंगली मैना, १२) पवेई मैना, १३) भांगपाडी मैना, १४) सह्याद्री हरोळी.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -\n१) हळद्या, २) गावकावळा, ३) डोमकावळा, ४) शिक्रा.\nदिनथाऱ्यासाठी वापर करणारे पक्षी -\n१) पारवा, २) साळुंकी, ३) डोमकावळा, ४) गावकावळा.\n२८. जोंदुली किंवा गोविंदु :-\nफळ खाणारे पक्षी -\n१) तांबट, २) कुटुर्गा, ३) हरोळी, ४) लालबुड्या बुलबुल, ५) शिपाई बुलबुल, ६) कोकीळ, ७) राखी धनेश, ८) तुईया, ९) कीर पोपट.\nफळ आणि फुले खाणारे पक्षी - १) हरेवा, २) नीलपंखी हरेवा, ३) चिमणा शिंजीर, ४) मिलिंद, ५) टकाचोर, ६) बुरखा हळद्या, ७) सुरमा हळद्या, ८) चीय, ९) जांभळा शिंजीर, १०) शिंजीर, ११) करडा कोतवाल, १२ कीर पोपट , १३) लालबुड्या बुलबुल, १४) शिपाई बुलबुल, १५) शिंपी, १६) सुभग, १०) राखी वटवट्या.\nफुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी -\n१)शिंजीर, २)जांभळा शिंजीर, ३) चिमणा शिंजीर, ४) मिलिंद,५) चश्मेवाला, ६)कंठेरी वटवट्या, ७)तृण वटवट्या.\nफळ खाणारे पक्षी - १)लालबुड्या बुलबुल, २) नारद बुलबुल, ३) हळद्या, ४) बुरखा हळद्या, ५) फूलटोचा, ६) कोकीळ, ७) जंगली मैना, ८) हरोळी, ९) साळुंकी, १०) भांगपाडी मैना.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी\n-१)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) चिपका.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -\n१)रातबगळा, २) छोटा पाणकावळा, ३) वंचक, ४) डोमकावळा, ५) गावकावळा.\n३२ . ड्युरांटा :-\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)राखी वटवट्या, २) शिपाई बुलबुल, ३) लालबुड्या बुलबुल, ४) शिंपी.\nपानं, फुलं आणि फळांवरची कीड खाणारे पक्षी -१)साळुंकी, २) लालबुड्या बुलबुल, ३) शिपाई बुलबुल, ४) भांगपाड़ी मैना, ५) जंगली मैना.\nफळ खाणारे पक्षी - १)कीर पोपट, २)जंगली मैना.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -\n१)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३)नकल्या खाटीक, ४) चिपका\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) नकल्या खाटीक.\nफळ खाणारे पक्षी - १)लालबुड्या बुलबुल, २) नारद बुलबुल, ३)साळुंकी, ४) भांगपाही मैना, ५)जंगली मैना, ६)तांबट, ७)कुटुक, ८) कुटुर्गा, ९)काळटोप कस्तुर.\n३५ . तेंदू :-\nफळ खाणारे पक्षी - १)टकाचोर, २)लालबुड्या बुलबुल, ३) साळुंकी, ४) जंगली मैना, ५) हळद्या, ६) बुरखा हळद्या, ७) कुटुर्गा, ८)हरोळी.\nफळ खाणारे पक्षी - १)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल कोकीळ, ४)साळुंकी,५) राखी धनेश, ६) जंगली मैना, ७)भांगपाडी मैना, ८)पहाडी पोपट,९) कीर पोपट, १०) चीय (लटकत्या ), ११) काळटोप कस्तुर.\nघरटं करण्यासाठी पंख्यासारखी सरीदार पानं फळ खाणारे पक्षी - १) शिमरी (ताडपाकोळी).\nफुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)जांभळा शिंजीर, २) शिंजीर, ३) चिमणा शिंजीर, ४) लालबुड्या बुलबुल, ५) शिपाई बुलबुल, ६.) राखी वटवट्या, ७) शिंपी, ८)चिपका, ९)चश्मेवाला, १०) लोटनचा शिंजीर, ११) मिलिंद, १२) कंठेरी वटवट्या, १३)तृण वटवट्या, १४) दयाळ, १५) चीरक, १६) फूलटोचा, १७) रेषाळ फूलटोचा.\nघरट्यासाठी झावळ्या वापरणारे पक्षी -१)सागरी घार, २)सुगरण, ३) बंगाली गिधाड, ४) दयाळ, ५)गावकावळा, ६) डोमकावळा, ७) भारद्वाज, ८) घार.\nबसण्यासाठी झावळ्यांचा वापर करणारे पक्षी- १) मलबारी धनेश, २) शेषारी,३)डोमकावळा, ४) भारद्वाज, ५) हिवाळी घार, ६) शिक्रा, ७) घार, ८) कीर पोपट, ९) शिकंदर पोपट.\nफुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १) जांभळा शिंजीर, २)शिंजीर, ३) शिंपी, ४)चश्मेवाला, ५) फुटकी, ६) साळुंकी, ७) जंगली मैना, ८)भांगपाडी मैना.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)लालबुड्या बुलबुल, २)शिपाई बुलबुल, ३) होला, ४) सातभाई, ५)माळकवडी, ६) पिठा होला.\nफळ खाणारे व सावलीसाठी वापर करणारे पक्षी - १) लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) हळद्या, ���) खार बुलबुल, ५) बुरखा हळद्या, ६) कोकीळ, ७) चश्मेवाला, ८) डोमकावळा, ९) गावकावळा, १०) हरेवा, ११) नीलपंखी हरेवा, १२) साळुंकी, १३) जंगली मैना, १४) भांगपाडी मैना, १५) राखी धनेश, १६) हरोळी.\nपानांवर येणारे कीटक खाणारे पक्षी- १)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) चश्मेवाला.\nफुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)शिंजीर, २)जांभळा शिंजीर, ३) चिमणा शिंजीर, ४)चश्मेवाला.\nफुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)शिंजीर, २) जांभळा शिंजीर, ३) चिमणा शिंजीर, ४) मिलिंद, ५) भोरडी, ६) जंगली मैना, ७) साळुंकी, ८) भांगपाडी मैना, ९) हळद्या, १०) कीर पोपट, ११) तांबट, १२) कुटुंक, १३) कुटुर्गा, १४) लालबुड्या बुलबुल, १५) शिपाई बुलबुल, १६) राखी वटवट्या, १७) शिंपी, १८) शृंगराज, १९) राखी वल्गुली, २०) तुरेवाला वल्गुली, २१) गावकावळा, २२) डोमकावळा, २३) पवेई मैना, २४) तुईया, २५) कोतवाल, २६) करडा कोतवाल, २०) कंठेरी वटवट्या, २८) रानभाई, २९) वटवट्या, ३०) कवड्या सुतार, ३१) पल्लवपुच्छ कोतवाल, ३२) केशराज.\nफुलाच्या पाकळ्या खाणारे पक्षी- १)रानचिमणी, २) कीर पोपट.\nघरट्यासाठी ठिसूळ खोड आणि काटेरी फांद्या वापर करणारे पक्षी - १)तांबट, २) कुटुंक, ३) गावकावळा,४) डोमकावळा, ५) कवड्या सुतार, ६) काळटोप कस्तूर, ७) रानचिमणी.\n४४ . पिंपळ :-\nफळ खाणारे पक्षी - १)लालबुड्या बुलबुल, २)शिपाई बुलबुल, ३) साळुंकी, ४) राखी धनेश, ५) तांबट, ६)पवेई मैना, ७) हरोळी, ८) हळद्या, ९) बुरखा हळद्या, १०) रेषाळ फूलटोचा, ११) कीर पोपट, १२) टोई, १३) पहाडी किंवा शिकंदर पोपट, १४) कवडा धनेश, १५) मलबारी धनेश, १६) कुटुर्गा, १७) कुर्टूग, १८) डोमकावळा, १९) गायकावळा, २०) सह्याद्री हरोळी.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा, २) गावकावळा, ३) रातबगळा, ४) कांडेसर,५) घार, ६) व्याध गरूड, ७) काळा शराटी.\nघरट्यासाठी ढोलीचा वापरणारे पक्षी -१)राखी धनेश.\nलपण्यासाठी आणि विश्रांतीसाठी ढोली वापरणारे पक्षी -१)पिंगळा, २)सोनपाठी सुतार.\n४५ . पळस :-\nमकरंद , फुलांच्या पाकळ्या , फुलांवर येणाऱ्या माश्या , मधमाश्या , फुलपाखरं आणि इतर वेगवेगळ्या जातींचे कीटक खाणारे पक्षी- १)सातभाई २) रानभाई, ३) लालबुड्या बुलबुल, ४) शिपाई बुलबुल, ५) डोमकावळा, ६) गावकावळा, ७) साळुंकी, ८) राखी वल्गुली, ९) हळद्या, १०) शिंजीर, ११) जांभळा शिंजीर, १२) जंगली मैना, १३) पवेई मैना, १४) पोपई मैना, १५) भोरडी, १६) चश्मेवाला, १७) छोटा सातभाई, १८) तुईया, १९) कीर पोपट, २०) शिकंदर, २१) वेडा राघू, २२) सोन���ाठी सुतार, २३) कुटुर्गा, २४) तांबट, २५) राखी धनेश, २६) शिंपी, २७) राखी वटवट्या, २८) रानचिमणी, २९, हरोळी, ३०) कोकीळ, ३१) भारद्वाज, ३२) टकाचोर, ३३) बुरखा हळद्या, ३४) कोतवाल, ३५) करडा कोतवाल, ३६) सुभग, ३७) कवडी मैना, ३८) रान वटवट्या किंवा चिरियाक, ३१) चिमणी, ४०) निळ्या शेपटीचा टिलटिला, ४१) फुटकी, ४२) पांढरपोट्या कोतवाल.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा २) गावकावळा कापशी, ४) सापमार गरूड,५)तीसा.\n{टीप : खुशवाह एस ., कुमार ए. आणि कुमार डी. या अभ्यासकांनी जानेवारी २०१५ ते मार्च २०१७ या काळात बुंदेलखंडातील ( उत्तर प्रदेश ) झांसी या शहरातील ५ ठिकाणं निवडली आणि पळसावर येणाऱ्या पक्ष्यांचा अभ्यास केला. फुलांमधील मधुरस, फुलांवर येणाऱ्या मधमाश्या, फुलपाखरं आणि इतर कीटक, फुलांच्या पाकळ्या, घरटं आणि रातथारा या गोष्टींसाठी फक्त या एकाच जातीच्या वृक्षावर येणाऱ्या तब्बल ७० स्थानिक आणि स्थलांतरी पक्ष्यांची नोंद त्यांनी केली. पळस हा उत्तर प्रदेशचा राज्यवृक्ष आहे.}\nफुलाच्या पाकळ्या खाणारे पक्षी- १)चिमणी.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)थोरला धोबी, २) लाजरी पाणकोंबडी, ३) तपकिरी पाणकोंबडी.\nलपण्यासाठी आणि विश्रांतीसाठी वापरणारे पक्षी -१)लाल तापस, २) हिरवा बगळा, ३)वंचक किंवा भुरा बगळा.\nफळ खाणारे पक्षी - १)कीर पोपट, २) तांबट, ३) कुटुर्गा, ४) कोकीळ, ५) शिकंदर पोपट, ६) लालबुड्या बुलबुल, ७) शिपाई बुलबुल, ८) टकाचोर, ९) खार बुलबुल, १०) फूलटोचा, ११)रेषाळ फूलटोचा.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)नाचण किंवा नाचरा, २) सुभग.\n४८ . पर्जन्यवृक्ष -\nविश्रांतीसाठी फांद्या वापरणारे पक्षी -१) पारवा २. डोमकावळा ३. गावकावळा ४ . साळुंकी\nफुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)राखी वटवट्या २. शिंपी शिंजीर ३ , जांभळा शिंजीर ४ .शिंपी\nरातथारा वापर करणारे पक्षी - १)गायबगळा, २) छोटा बगळा, ३) रातबगळा, ४) वंचक, ५) गावकावळा, ६) साळुंकी, ७) डोमकावळा.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)शिक्रा, २)गावकावळा, ३)डोमकावाळा.\nफळ खाणारे पक्षी - १)मलबारचा राखी धनेश, २) कवडा धनेश, ४) काळा बुलबुल, ५) सह्याद्री हरोळी.\n५०. फड्या निवडुंग :-\nघरट्यासाठी गचपण वापरणारे पक्षी - १) होला, २) पिठा होला, ३) राखी खाटिक, ४) माळकवडी,५) गांधारी.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१) तुरेवाला सर्पगरूड, २) व्याध गरुड, ३) मधुबाज, ४) डोमकावळा, ५) गावकावळा.\n५२ . बोर :-\nघरट्यासा���ी फांदया वापरणारे पक्षी -१)नकल्या खाटीक, २) होला, ३) माळकवडी, ४)गांधारी, ५) लाल मुनिया किंवा रक्ती मुनिया, ६) ठिपकेवाला किंवा खवलेकरी मुनिया, ७) माळमुनिया.\nफळ खाणारे पक्षी - १)हरोळी, २) लालबुड्या बुलबुल, ३) शिपाई बुलबुल, ४) साळुंकी, ५) पवेई मैना, ६) टकाचोर ७) कोकीळ , ८) माळढोक, ९) सह्याद्री हरोळी.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)सुगरण २)होला, ३) नकल्या खाटीक, ४) राखी खाटीक, ५) गांधारी, ६) कापशी, ७) सापमार गरूड, ८) कोतवाल, ९) सातभाई, १०) गावकावळा, ११) डोमकावळा, १२) पांढरपोट्या निखार, १३) रानखाटीक किंवा वनकसाई, १४) माळकवडी, १५) पिठा होला किंवा जूवाला होला, १६) छोटा सातभाई.\nफळ खाणारे पक्षी - १)कीर पोपट, २) तुईया.\nसावलीसाठी वापरणारे पक्षी -१)धाविक, २) माळटिटवी,३) टिटवी, ४) माळढोक.\nखोडावर येणारे कीटक खाणारे पक्षी- १)फुटकी, २)बोरू वटवट्या, ३) पर्ण वटवट्या, ४) छोटा निखार, ५) पांढरपोटया निखार, ६)चष्मेवाला, ७) सुभग, ८) शिंपी, ९) राखी वटवट्या, १०) राखी वल्गुली, ११)शिंजीर, १२) जांभळा शिंजीर.\nरातथारा वापर करणारे पक्षी - १)भोरडी.\n५४ . बांडगूळ :-\nफळ खाणारे पक्षी - १)फूलटोचा, २) रेषाळ फूलटोचा, ३) लालबुड्या बुलबुल, ४) शिपाई बुलबुल.\nफुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)शिंजीर, २) चिमणा शिंजीर, ३) मिलिंद, ४) जांभळा शिंजीर, ५) रानशिंजीर किंवा लोटनचा शिंजीर.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा, २) गावकावळा, ३) शिक्रा.४) घार.\nफुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)दयाळ ( विणीच्या हंगामात गाणाऱ्या नराची बैठक )\nघरट्यासाठी जाळी किंवा गचपन वापरणारे पक्षी -१)ठिपक्यांचा मुनिया, २) शिपाई बुलबुल, ३) कवडा होला, ४) तामकवडा, ५)पाचू कवडा (डोंगरकवडा)\nरातथारा वापर करणारे पक्षी - १)रानभाई, २) टकाचोर, ३) निलमनी, ४) चिमणी,\nबिया खाणारे पक्षी - १)राखी राजकोवडा, २) लाल रानकोवडा, ३)साकोत्रि, ४)रानभाई.\nदिनथाऱ्यासाठी वापर करणारे पक्षी -१) डूडूळा, २) घट्टेरी पिंगळा.\nफुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)जांभळा शिंजीर, २) शिंजीर, ३) चष्मेवाला, ४) फुलटोचा,\nफळ खाणारे पक्षी - १)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) राखी धनेश, ४) हळद्या, ५) कोकीळ.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा, २) गावकावळा, ३) शिंजीर, ४)चष्मेवाला.\nफळ खाणारे पक्षी - १)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) हळद्या, ४)बुरखा हळद्या, ५) तुइया, ६)किर पोपट, ७) शिकंदर, ८)जंगली मैना, ९)पोपई मैना, १०) टकाचोर, ���१) साळुंकी, १२)पेवई मैना .\n६० . रामबाण ( पाणवनस्पती ) :-\nघरट्यासाठी दाट जाळी वापरणारे पक्षी -१) जांभळी पाणकोंबडी, २) प्लवा बदक किंवा हळदी - कुंकू बदक, ३)कमलपक्षी, ४) पाणकाड्या बगळा, ५) राखी बलाक, ६) नीलकमल.\nरातथारा वापर करणारे पक्षी - १)पाकोळ्या किंवा भिंगऱ्याच्या काही जाती व धोब्याच्या काही जाती\nआडोसा दिनथाऱ्यासाठी वापर करणारे पक्षी -१)जांभाळी पाणकोंबडी, २) प्लवा बदक, ३)कामलपक्षी, ४) पाणकाडया बगळा, ५) राखी बलाक, ६) पांणडुबी, ७) वंचक, ८) चांदवा किंवा वारकरी, ९) पाणकोंबडी, १०) पिवळा तापस(लाल बगळा )१२) सारस पागोषी.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल.\nफुलाच्या पाकळ्या खाणारे पक्षी- १)चिमणी.\nरातथारा वापर करणारे पक्षी - १)चिमणी.\nफुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)हळद्या, २) करडा कोतवाल, ३) समशेर, ४) जांभळा शिंजीर, ५) लालबुड्या बुलबुल, ६) शिपाई बुलबुल, ७) वेडा राघू, ८) कोतवाल, ९) सातभाई, १०) रानभाई, ११) चिमणा जिंजीर, १२) मिलिंद, १३) रेषाळ फूलटोचा, १४) फूलटोचा, १५) पांढरपोट्या कोतवाल, १६) पल्लवपुच्छ कोतवाल, १७) बुरखा हळद्या, १८)सुरमा हळद्या.\nफुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)फूलटोचा, २) कीर पोपट, ३) तुईया, ४) राखी वटवट्या, ५) शिंजीर, ६) राखी वल्गुली, ७) चश्मेवाला, ८) हरेवा ( पत्रगुप्त ), ९ ) नीलपंखी हरेवा, १०)शिंपी, ११) चीय ( लटकत्या ), १२) जांभळा शिंजीर, १३) लोटनचा शिंजीर, १४) मिलिंद, १५) चिमणा शिंजीर.\nविश्रांतीसाठी किंवा नुसतं बसायला लहान - मोठ्या फांद्या वापरणारे पक्षी -१)वंचक, २) गावकावळा, ३) सातभाई, ४) बंडया धीवर, ५) मधुबाज किंवा मोहोळघार, ६) पारवा, ७) हळद्या, ८) तांबट, ९) फूलटोचा, १०) रेषाळ फूलटोचा, ११) जांभळा शिजीर, १२) कारुण्य कोकिळा, १३) खवलेकरी मुनिया, १४)डोमकावळा.\nभक्ष्यावर झडप घालण्यापूर्वी मोक्याची जागा पकडता यावी म्हणून बसायला फांद्या -१) शिक्रा, २)वेडा राघू ३) कोतवाल\nशेंगा खाणारे पक्षी- १) शिकंदर पोपट, २) तुईया, ३) कीर पोपट (ओल्या शेंगेतील बिया), ४) राखी वल्गुली\nकळ्या किंवा फुलांमधलं पाणी -१) शिकंदर पोपट, २) हळद्या, २) कीर पोपट, ४) चश्मेवाला, ५) गावकावळा, ६) शिपाई बुलबुल, ७) लालबुड्या बुलबुल, ८) जंगली मैना, ९) साळुंकी, १०) भांगपाडी मैना, ११) पवेई मैना, १२) डोमकावळा.\nफुलाच्या पाकळ्या खाणारे पक्षी- १)कीर पोपट.\nफुलांच्या वाट्यांमध्ये मकरंदासाठी आलेले किडे खाणारे पक्षी- १)जंगली मैना, २) साळुंकी, ३) भांगपाडी मैना.\nघरट्यासाठी ढोल्या फांदया वापरणारे पक्षी -१)कीर पोपट, २) राखी धनेश, ३) साळुंकी, ४) तांबट, ५) गावकावळा, ६) डोमकावळा, ७)हळद्या.\nकिडे, सरडे, सरपटे इ. खाणारे पक्षी- १)भारद्वाज, २) शिंपी, ३) पानफुटकी किंवा चिफचॅफ, ४) राखी धनेश, ५) बोरू वटवट्या, ६) सुभग, ७) नाचण, ८) राखी वल्गुली, ९) शिपाई बुलबुल, १०) लालबुड्या बुलबुल, ११) पर्ण वटवट्या,१२) दयाळ, १३) तांबुला, १४) पवेई मैना.\nरातथारा वापर करणारे पक्षी - १)राखी धनेश, २) तांबट, ३) दयाळ.\n{टीप : लाल कोंबडा या झाडाचं मूळ स्थान आफ्रिका असून एक शोभिवंत झाड म्हणून आपल्या देशात आणून लावले आहे . या झाडानं भारतीय हवामानाशी आणि एकंदरच आपल्या देशातील नैसर्गिक परिस्थितीशी छान जुळवून घेतलं आहे . थोडक्यात , हे झाड आता आपल्याकडे रुळलं आहे . पुणे शहरात सौ . माधवी समीर कवी यांनी केलेल्या अभ्यासाप्रमाणे या झाडावर जातीच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे . हेच झाड जर पुण्यातील गिरीनगर येथील इंडियन आर्ममेंट टेक्नॉलॉजी 6सारख्या नैसर्गिक अधिवासाच्या जवळ असलेल्या संस्थेच्या आवारात असेल, तर या यादीतील ३९ जातींच्या व्यतिरिक्त पक्ष्यांच्या आणखी काही नवीन जाती या झाडावर दिसण्याची शक्यता आहे. ही संस्था सिंहगडाच्या परिसरातील पानझडी जंगलाच्या अधिवासाला जवळ आहे.}\nफळ खाणारे पक्षी - १)साळुंकी, २) तांबट, ३) हरोळी, ४) गावकावळा, ५) डोमकावळा, ६) कोकीळ, ७) लालबुड्या बुलबुल, ८) शिपाई बुलबुल, ९) हळद्या, १०) बुरखा हळद्या, ११) राखी धनेश, १२) कुटुर्गा, १३) कुरटूक, १४) हरेवा, १५) फूलटोचा, १६) तुईया, १०) पवेई मैना, १८) नीलपंखी हरेवा, १९) सह्याद्री हरोळी.\nघरट्यासाठी ढोल्या फांदया वापरणारे पक्षी -१)घार, २) कापशी, ३)कांडेसर, ४) डोमकावळा, ५) गावकावळा, ६) शिक्रा, ७) तांबट, ८) मलबारी धनेश, ९) कवडा धनेश.\nविश्वांतीसाठी आणि दिवसा लपून राहण्यासाठी ढोली वापरणारे पक्षी -१)पिंगळा.\n६६. विलायती चिंच :-\nफळ खाणारे पक्षी - १)कीर पोपट, २) लालबुड्या बुलबुल, ३)नारद बुलबुल, ४) साळुंकी, ५) जंगली मैना, ६) राखी धनेश, ७) शिकंदर पोपट, ८) चिमणी, ९) कोकीळ, १०) हळद्या, ११) बुरखा हळद्या, १२) भांगपाडी मैना, १३) फूलटोचा, १४) रेपाळ फूलटोचा\nखोडावर येणारे कीटक खाणारे पक्षी- १)सुभग, २) शिंपी, ३) राखी वटवट्या, ४) बोरु वटवट्या,\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)गावकावळा, २) डोमकावळा.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा, २) गावकावका, ३) घार, ४) शिक्रा.\nफळ खाणारे पक्षी - १)कीर पोपट.\nघरट्यासाठी पानं आणि पानांचे बेचके वापरणारे पक्षी -१)सुगरण, २) गावकावळा, ३) डोमकावळा, ४) भारद्वाज, ५) जंगली मैना.\nफळ खाणारे पक्षी - १)डोमकावळा, २) गावकावळा, ३) लालबुड्या बुलबुल, ४) शिपाई बुलबुल, ५) साळुंकी, ६) जंगली मैना, ७) टकाचोर, ८) भांगपाडी मैना, ९) कोकीळ, १०) राखी धनेश.\n{टीप : या झाडाच्या पानाचे तंतू काढून सुगरण आपलं घरटं विणते.}\nफुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १) शिंजीर, २) शिंपी, ३) जांभळा शिंजीर, ४) राखी वटवट्या, ५) रेषाळ फूलटोचा, ६) फूलटोचा.\nखोडावर येणारे कीटक अळ्या खाणारे पक्षी- १)सुभग, २) चश्मेवाला, ३) राखी वल्गुली, ४) तुरेवाला वल्गुली, ५) पानफुटकी, ६) बोरू वटवट्या, ७) शिंपी, ८) राखी वटवट्या, ९) कवड्या सुतार, १०) चिमणा सुतार, ११) लालबुड्या बुलबुल, १२) दयाळ.\nशेंगा खाणारे पक्षी - १)कीर पोपट\nफळ खाणारे पक्षी - १)कीर पोपट, २) शिकंदर पोपट.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) शिंजीर.\nफुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १) फूलटोचा, २) शिंजीर, ३) जांभळा शिंजीर.\n७१. सिंगापुरी चेरी :-\nफळ खाणारे पक्षी - १)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) कोकीळ, ४) फुलटोचा, ५) हरोळी, ६) तांबट, ७) गावकायला, ८) राखी धनेश, ९) रेषाळ फूलटोचा, १०) चीय.\nफुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १) जांभळा शिंजीर, २) शिंजीर.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)रानखाटीक २. शेंडीपाकोळी किंवा तुरेवाली झाडपाकोळी ३. रानकस्तूर ४. काळटोप कस्तूर\n{टीप : या झाडाच्या फुलोऱ्याचे देठ होला हा पक्षी आपल्या घरत्यासाठी वापरतो.}\n७३ . सोनचाफा :-\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)गावकावळा २. डोमकावळा३.हरेवा ४. नीलपंखी किंवा जेरडॉनचा हरेवा ५. शिपाई बुलबुल ६. लालबुड्या बुलबुल ७. सुभग\nफळ खाणारे पक्षी - १) कोकीळ २. साळुंकी ३. लालबुड्या बुलबुल ४. शिपाई बुलबुल ५. डोमकावळा ६ . गायकावळा ७. जंगली मैना ८. भांगपाडी मैना\n७४ . सीताफळ :-\nफळ खाणारे पक्षी - १)कीर पोपट, २) तांबट तुईया, ३) लालबुड्या बुलबुल, ४) शिपाई बुलबुल, ५) खार बुलबुल, ६) साळुंकी, ७) भांगपाडी मैना, ८) पवेई मैना, ९) जंगली मैना, १०) टोई, ११) कुटुर्गा, १२) कुरटूक, १३) राखी धनेश, १४) फूलटोचा, १५) रेषाळ फूलटोचा.\n{टीप : काही ठिकाणी या झाडाची ८० टक्के फळं राखी धनेश खाऊन संपवतात.}\nफळ खाणारे पक्षी - १)तुईया २. कीर पोपट.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)छोटा निखार किंवा सहेली ( हिंदी नाव), २) शेंडीपाकोळी, ३) कुहुवा, ४) सातभाई, ५) रानखाटीक.\nघरट्यासाठी ढोल्या वापरणारे पक्षी -१)ढोल्यांमधून डिंक बाहेर येत नसेल तर डूडूळासारख्या छोट्या घुबडांच्या ( Owlets ) काही जाती घरटी करतात .\n{टीप : छोटा निखार हा पक्षी सालईची कागदासारखी पातळ साल वापरून आपल्या घरट्याची वाटी तयार करतो.}\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)नकल्या खाटीक, २) गांधारी, ३) जांभळा शिजीर, ४) होला, ५) माळकवडी, ६) पिठा होला (जूवाला होला), ७) राखी खाटीक, ८) माळमुनिया, ९) रक्ती मुनिया किंवा लाल मुनिया\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)तुरेवाला सर्पगरुड, २) डोम, ३)व्याध गरुड.\nघरट्यासाठी ढोलीचा वापरणारे पक्षी -१)तुईया, २) डुडुला, ३) शिकंदर पोपट.\nपानांवरील आणि फांद्यांवरील कीटक खाणारे पक्षी - १)बुरखा हळद्या, २) हळद्या, ३) छोटा कुहुवा, ४) मोठा कुहुवा, ५) टकाचोर, ६) पांढरपोट्या कोतवाल, ७) छोटा निखार, ८) साळुंकी, ९) राखी वल्गुली, १०) भांगपाडी मैना, ११) स्वर्गीय नर्तक, १२) घुलेखाऊ कोकीळा, १३) करडा कोतवाल, १४) सोनपाठी सुतार, १५) कवड्या सुतार, १६) नीलपंखी हरेवा, १७) पर्ण वटवट्या.\nघरट्यासाठी आणि दिवसा विश्वांती घेण्यासाठी ढोल्या वापरणारे पक्षी -१)पवेई मैना, २) राखी धनेश, ३) शिकंदर पोपट, ४) कीर पोपट, ५) तुईया, ६) साळुंकी, ७) दयाळ, ८) पट्टेरी पिंगळा, 9) डुडुळा.\nफांद्या पोखरून बिळांसारखी घरटी वापरणारे पक्षी -१) कवड्या सुतार, २) सोनपाठी सुतार, ३) कुटुर्गा.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)शिक्रा, २) डोमकावळा, ३) व्याध गरूड, ४) पल्लवपुच्छ कोतवाल, ५) बुरखा हळद्या, ६) तुरेवाला सर्पगरूड, ७) मधुबाज, ८) शैडीपाकोली.\nफुलं खाणारे पक्षी - १)साळुकी, २) तांबट, ३) हरोमी, ४) गावकावळा, ५) डोमकावळा, ६) कोकिळा, ७) लालबुड्या बुलबुल, ८) शिपाई बुलबुल, ९) हळद्या, १०) राखी धनेश, ११) चुरखा हल्या, १२) कुटुर्गा, १३) भांगपाडी मैना, १४) पवेई मैना, १५) तुईषा, १६) शिकंदर पोपट, १७) कीर पोपट, १८) फुलटोचा, १९) रेपाळ फुलटोचा, २०) हरेवा, २१) नीलपंखी हरेवा, २२) टकाचोर, २३) कवडी मैना\nदिवसा विश्रांती घेण्यासाठी दाट पर्णसंभार , फांद्या आणि ढोल्या वापरणारे पक्षी -१)शृंगी घुबड, २) गिरनारी घुबड, ३) गावकावळा.\n८०.चार किंवा चारोळी :-\nफळ खाणारे पक्षी - १)साळुकी, २) तांबट, ३)हरोळी, ४) गावकावळा, ५) डोमकावळा, ६) कोकिळा, ७) लालबुड्या बुलबुल, ८) शिपाई बुलबुल, ९) हळद्या, १०) राख��� धनेश, ११) बुरखा हळद्या, १२) कुटुर्गा, १३) भांगपाडी मैना, १४) पवेई मैना, १५) तुईया, १६) शिकंदर पोपट, १७) कीर पोपट, १८) फुलटोचा, १९) रेषाळ फुलटोचा, २०) हरेवा, २१) नीलपंखी हरेवा, २२) टकाचोर, २३) कवडी मैना, २४) हरोळी.\n८१ . रामफळ :-\nफळ खाणारे पक्षी - १)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) डोमकावळा, ४) गावकावळा, ५) ताबट, ६) हळद्या, ७) सुरमा हळद्या, ८) बुरखा हळद्या, ९) साळुकी, १०) जंगली मैना, ११) भांगपाडी मैना, १२) टकाचोर, १३) कुटुर्गा, १४) खार बुलबुल, १५) कीर पोपट, १६) कोकिळ, १७) फूलटोचा, १८) रेषाळ फूलटोचा.\n८२ . मधुमालती :-\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) शिंजीर, ४) जांभळा शिंजीर, ५) मिलिंद, ६) ठिपक्यांचा मुनिया.\nरातथारा वापरणारे पक्षी -१)चिमणी, २) शिंपी.\nघरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल.\nलेखक - राजेश डवरे , कीटक शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र वाशिम\nप्रतिनिधी - गोपाल उगले\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nपर्यावरण पक्षी environment birds\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण दे���ो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mmarathi.peepingmoon.com/entertainment-news/news/14537/marathi-actress-sai-tamhankar-with-the-south-actor-vijay-sethupati-in-navarasa-series.html", "date_download": "2021-09-16T18:57:07Z", "digest": "sha1:BAC2BHPIAKC6HTNWZ3IS5MGAZTJ26YLT", "length": 5828, "nlines": 77, "source_domain": "mmarathi.peepingmoon.com", "title": "थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय ! दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत झळकणार मराठमोळी सई ताम्हणकर", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\n दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत झळकणार मराठमोळी सई ताम्हणकर\nथांबायचं नाय गड्या थांबायचं नाय दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत झळकणार मराठमोळी सई ताम्हणकर\nआपली मराठमोळी आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत करतेय. तिच्या कारकिर्दीचा आलेख कायमच उंचावतोय याचाच आणखी एक पुरावा समोर आला आहे. मराठी सिनेविश्वासोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा तितक्याच दिमाखात झळकणारी आपली सई आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही चमकणार आहे.\nसई ताम्हणकर ‘मीमी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील तिच्या सहाय्यक भूमिकेचं प्रचंड कौतुक होत आहे.. आता सई नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘नवरसा’ या तमिळ सीरिजमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता सईने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.\nसईने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सई तामिळ अभिनेता विजय सेतुपथीसोबत झळकताना एका सीनदरम्यान पाहायला मिळतेय. विजय सेतुपथीसोबतच्याया फोटोला तामिळमध्ये कॅप्शन दिल्याने सर्वांच लक्ष वेधलं आहे.\nसईच्या या पोस्टवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतायत. ‘नवरसा’ या सीरिजचे दिग्दर्शन आणि निर्मिती जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांनी केले आहे. या वेब सीरीजमध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक मातब्बर कलाकार झळकणार आहेत.\n'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील त्या चुकीवर महेश कोठारेंची जाहीर माफी\nबोस्टॉन फिल्म फेस्टिवलमध्ये सलील कुलकर्णी यांच्या 'एकदा काय झालं' चित्रपटाला तीन नामांकनं\n‘ठिपक्यांची रांगोळी’ मधून अभिनेता शरद पोंक्षे येणार भेटीला\nपाहा Photos : जांभळ्या रंगाच्या शालूत खुललं श्रुती मराठेचं सौंद���्य\nPhotos : परश्याचा रफ एन्ड टफ लुक पाहून चाहते सैराट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sunilkhandbahale.com/the-next-stage-of-human-natural-intelligence-an-article-of-sunil-khandbahale/", "date_download": "2021-09-16T19:27:55Z", "digest": "sha1:KTCZI4M32ND2QB4VRY6OJUA5SNPMZWVK", "length": 18368, "nlines": 94, "source_domain": "sunilkhandbahale.com", "title": "मानवी नैसर्गिक बुद्धिमत्तेचा पुढचा टप्पा |", "raw_content": "\nमानवी नैसर्गिक बुद्धिमत्तेचा पुढचा टप्पा\nइंटरनेट ऑफ थिंग्जच्या प्रभावामुळे २०२० अखेरपर्यंत साधारणतः ३ हजार कोटी साधने एकमेकांना जोडली जाण्याचा अंदाज आहे. एका बाजूला वाढते शहरीकरण, बेरोजगारी, लोकसंख्येचा विस्फोट, प्रदूषण, इमारती व वाहनांची भाऊगर्दी अशा समस्या क्लेशदायक ठरत आहेत. यावर निश्चित उत्तर म्हणजे तंत्रज्ञान आणि नवप्रवर्तन. जीवनमान सुसह्य करण्यासाठी जगभर तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जात आहे आणि आपल्याकडेही कसा केला जाऊ शकतो यावर आधारित ही नवीन पाक्षिक लेखमाला…\nजीवनमान सुसह्य करण्यासाठी जगभर तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जात आहे आणि आपल्याकडेही कसा केला जाऊ शकतो यावर आधारित ही नवीन पाक्षिक लेखमाला\nमानवाने आपल्या ‘नैसर्गिक-बुद्धिमत्ते’च्या जोरावर यंत्र बनवलं. आता यंत्रच नवीन यंत्र बनवत आहेत. त्यासाठी उपलब्ध माहिती, पूर्वानुभव आणि पूर्वानुमान यांचा प्रभावी वापर यंत्र करत आहेत. याच प्रक्रियेला “कृत्रिम-बुद्धिमत्ता’ अर्थात “आर्टिफिशियल-इंटेलिजन्स’ संक्षिप्तरूपाने “ए.आय.’ म्हणतात. संगणक शास्त्रात “कृत्रिम अथवा यांत्रिक’ अशी संबोधली जाणारी बुद्धिमत्ता “मानवी नैसर्गिक बुद्धिमत्तेचा पुढचा टप्पा” सिद्ध होऊ पाहत आहे. खरे तर “ए.आय.’ चे नामकरण झाले १९५६ मध्ये. तसे त्याचे बीजारोपण १९५० मध्येच जटिल समस्या सोडवण्यासाठी व सांकेतिक पद्धतीसाठी आणि पुढे १९६० मध्ये अमेरिकी संरक्षण विभागाने तर १९७० मध्ये दारपा (DARPA) रस्ते नाकाशा निर्मितीसाठी केले होते, जो पुढे २००३ मध्ये स्वीय सहायक यंत्रणा म्हणून वापरला गेला. हॉलीवूड-बॉलीवूड सिनेमांमध्ये अतिरेकाने मनोरंजनात्मक भ्रामक कल्पना दाखवितात तसे हे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विघातक नाही तर ते जगाचे उज्ज्वल भविष्य घडवू पाहत आहे. विचार करा की, आपली घरं आता फक्त जमिनीवरच नाही तर समुद्रात आणि आकाशातदेखील असतील, विनावाहक मोटारगाड्या फक्त रस्त्यावरच चालताना नाही तर आकाशातही उडताना दिसतील, हजारो मैल असलेले आपले आप्तस्वकीय फक्त संगणकाच्या पडद्यावरच नाहीत तर अगदी आपल्या जवळ असलेली भासतील आणि एवढंच नाही तर तुम्ही निरोगी आयुष्यमानाचीही अपेक्षा धरली तर… अतिशयोक्ती वाटतं ना पण हे नजीकच्या काळात प्रत्यक्षात साकारल्यास आश्चर्य वाटू नये. कारण जगभरात असेच एक ना अनेक प्रयोग यशस्वी करण्यात कैक शास्त्रज्ञ अहोरात्र झटत आहेत. आताचे युग हे माहितीच्या आदानप्रदानाचे युग आहे हे वेगळे सांगावयास नको. २.५ क्वेन्टीलियन डाटाची निर्मिती दर दिवसाला होत आहे. दररोज निर्माण होणारा हा डाटा इतका मोठा आहे की, जगभरात असलेला ९० टक्के डाटा केवळ गेल्या दोन-तीन वर्षांत निर्माण झाला आहे. बिग-डाटाच्या प्रभावामुळेच संशोधनाची गती वाढण्यास नजीकच्या काळात मदत झाली आहे. मानवाच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन क्षेत्रात गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅपल, अॅमेझॉनसारख्या बलाढ्य कंपन्या त्यांची आतापर्यंतची सर्वाधिक जास्त गुंतवणूक करत आहेत.\nगंभीर अपघाताच्या वेळी अथवा शस्त्रक्रिया करताना केवळ १२ सेकंदात रक्तस्राव थांबवू शकेल अशा शेवाळ आधारित जेलचा शोध, जिभेवर ठेवताच तात्काळ विरघळणारी थ्रीडी प्रिंटेड औषधी गोळी, अतिवृष्टीच्या परिस्थितीत जलप्रलय टाळता यावे यासाठी एका मिनिटात ३००० लिटर पाणी शोषणारे सिमेंट, मानवी मलमूत्रापासून शुद्ध पाणी आणि ऊर्जानिर्मिती, डीएनएमध्ये आवश्यक बदल घडवणारा शोध, ज्यामुळे जिनोममध्ये संभाव्य आजाराचा नको असलेला कोड काढून त्या जागी नवीन कोड बसवणे, इबोला रोगप्रतिबंधक लस, रोगप्रतिबंधक डास, कारमध्ये परावर्तित होणारे विमान यांसह केवळ ५०० रुपयांत संगणक निर्मितीचे संशोधन सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले आहे.\nइंटरनेट ऑफ थिंग्जच्या प्रभावामुळे २०२० अखेर पर्यंत साधारणतः ३ हजार कोटी साधने एकमेकांना जोडली जाण्याचा अंदाज आहे. मानवी शरीर तसेच बांधकाम वस्तूंमध्ये नॅनोसेंसर स्थापित करून वैद्यकीय, शेती, स्थापत्य व औषधनिर्मिती क्षेत्रात मोठी प्रगती होऊ शकेल. सोडियम, झिंक आणि अॅल्युमिनियम आधारित बॅटरीमुळे पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि २४ तास खात्रीशीर वीज मिळू शकेल अशी अक्षय ऊर्जानिर्मिती शक्य झाल्याने दुर्गम भागातील खेडीपाडीही प्रकाशमय होण्याची आशा निर्माण झाली आहे. ऑटोनॉमस व्हेईकल अर्थात सेल्फ-ड्रायव्हिंग कार क्षेत्रात अनेक कंपन्यांनी रस घेतला असून त्यामुळे अपघात तसेच संभाव्य जीवितहानी टाळणे, प्रदूषण निर्मूलन व ज्येष्ठ तसेच दिव्यांग व्यक्तींचे जीवन सुखकर होण्यास मदत होणार आहे. सभोवतालच्या वाय-फाय तसेच दूरभाष लहरींच्याद्वारे आपली इंटरनेट व इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युतभारित करणे शक्य आहे. भविष्यात इमारती, रस्ते, गाड्या आपल्याशी मानवाप्रमाणे संवाद करू लागल्यास आश्चर्य वाटू नये. रोबोट्स रोबोट्सला शिकवतील, धुळीच्या प्रदूषणापासून मुक्त होण्यासाठी व्यक्तिगत हवा-शुद्धक यंत्र, संततीहीन जोडप्यांसाठी अगदी खऱ्या वाटाव्यात अशा भावनायुक्त बाहुल्या, ऑर्गन-ऑन-चिप, वाढत्या मधुमेही रुग्णांची संख्या लक्षात घेता रक्तातील साखर नियंत्रणासाठी स्वयंचलित कृत्रिम स्वादुपिंड, स्पर्शविरहित तापमापक, भूकंप-रोधक बिछाना, घडी घालता येईल असे दुचाकी शिरस्त्राण (हेल्मेट), विजेच्या दिव्यांसह अनेक हवेत तरंगती उत्पादने असे बरेच काही भविष्यवेधी तंत्रज्ञान कार्यरत आहेत. एका बाजूला वाढते शहरीकरण, बेरोजगारी, लोकसंख्येचा विस्फोट, प्रदूषण, इमारती व वाहनांची भाऊगर्दी अशा समस्या क्लेशदायक ठरत आहेत. यावर निश्चित उत्तर म्हणजे तंत्रज्ञान आणि नवप्रवर्तन. मानवी जीवनमान सुसह्य करण्यासाठी जगभर तंत्रज्ञानाचा नियोजनबद्ध वापर कसा केला जात आहे आणि आपल्याकडेही कसा केला जाऊ शकतो, याबद्दल आपण सर्व मिळून या सदरातील पुढील काही लेखांत चर्चा करूया.\nखांडबहाले डॉट कॉमतर्फे ज्ञानेश्वरी रेडिओ इंटरनेटवर «» स्मार्ट शिक्षण… स्मार्ट सिटीझन्स\nआपण पुढील प्रवास वर्णन करत आहेत ते सत्यात उतरणार आहे\nकुंभथॉन – कुंभमेळा २०१५ ला तंत्रज्ञान देणार नवी दिशा – सुनील खांडबहाले\nसमयसंगीत samaysangit.app एक समर्पक संगणकीय संशोधन\nमराठी गौरव दिवासाच्या, नको फक्त शुभेच्छा जगावी-जगवावी माऊली, असो नित्य सदिच्छा – सुनील खांडबहाले\nसमयसंगीत samaysangit.app वेबसाईटचे अनावरण\nसुमधुर शास्त्रीय संगीताची २४ तास मेजवानी www.samaysangit.app\nपं भीमसेन जोशींच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘संगीतसमय मैफल’ samaysangit.app\nसंगीताच्या आस्वादाची बारमाही संधी www.samaysangit.app\nमानवी नैसर्गिक बुद्धिमत्तेचा पुढचा टप्पा\nपं भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त www.samaysangit.app या वेबसाईटचे प्रसारण सुरु\nभौतिक वस्तूंचाही आपापसात सुसंवाद\nगरज आहे स्मार्ट हेल्थकेअरची…\nकुंभथॉन – कुंभमेळा २०१५ ला तंत्रज्ञान देणार नवी दिशा – सुनील खांडबहाले\nसमयसंगीत samaysangit.app एक समर्पक संगणकीय संशोधन\nमराठी गौरव दिवासाच्या, नको फक्त शुभेच्छा जगावी-जगवावी माऊली, असो नित्य सदिच्छा – सुनील खांडबहाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2021-09-16T18:05:03Z", "digest": "sha1:VUHLB7GAAHQNWXQQ62RF3AUGFAAWTPFP", "length": 7983, "nlines": 59, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " नरेंद्र मोदी Archives | InMarathi", "raw_content": "\nवाजपेयींच्या राजकीय शत्रुचा भाजपकडून जयजयकार, वाचा यामागे काय शिजतंय.\nतेंव्हाच राजा प्रताप सिंह यांची सामाजिक ओळख जितकी कल्याणकारी आहे तितकीच त्यांची राजकीय ओळखही तितकीच करारी असल्यावर शिक्कामोर्तब झाले.\nराणेंच्या एन्ट्रीमुळे होणार का मोदी सरकारची एक्झिट वाचा यापूर्वी काय घडलंय…\nAugust 24, 2021 August 24, 2021 इनमराठी टीम 609 Views 0 Comments cabinet minister, delhi, maharahstra, narayan rane, आमदार, काँग्रेस, कॅबिनेट मंत्री, खासदार, दिल्ली, नरेंद्र मोदी, नारायण राणे, नितेश राणे, भाजप, महाराष्ट्र स्वाभिमान, मुख्यमंत्री, युतीसरकार, राजकीय प्रवास, शिवसेना\nराजकारण आणि त्यातील व्यक्ती कायमच चर्चेत असतात त्यांच्या राजकीय हालचालींमुळे ते पक्षात आपले स्थान निर्माण करतात\nअब्दुल कलामांचे हे १५ विचार म्हणजे मनाला उमेद देणारं प्रभावी औषध\nकलाम जग सोडून गेले असले, तरी त्यांचे विचार अजरामर आहेत. या ना त्या मार्गाने ते सतत आपल्याला प्रेरित करतीलच.\n“लांब फेकण्याच्या स्पर्धेत ‘सर्वोत्तम खेळाडू’ न पाठवल्याने आपण सुवर्णपदक गमावलं” भाई जगताप होताहेत ट्रोल\nआज अनेकजण मोदींवर टीका करताना दिसून येत असतात वाढत्या महागाई मुळे अगदी सामान्य नागरिक देखील त्रस्त आहेत हे दिसून येत आहे\nकेआरकेची भविष्यवाणी, ‘नरेंद्र मोदी होणार क्लीन बोल्ड ‘\nनरेंद्र मोदी गेल्या सात वर्षांपासून आपल्या देशाचे पंतप्रधानपदी विराजमान आहेत अनेक त्यांचे समर्थक देखील आहेत तितकेच विरोधक सुद्धा आहेत\nपोलिओ आणि कोव्हिड लशीकरणाची रवीश कुमार यांच्याकडून तुलना..काय घडलंय वाचा\nJune 22, 2021 June 22, 2021 इनमराठी टीम 100 Views 0 Comments cowaxin, NDTV, ravishkumar, vaccination india, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, नरेंद्र मोदी, पत्रकार, पोलिओ लस, भाजप सरकार, रवीशकुमार, लसीकरण\nभारताने आज स्वतःची लस बनवली आहे अनेक लोकांनी पहिले डोस घेतले देखील आहे अनेकजण लसीच्या प्रतीक्षेत आहेत, लवकरच लसीकरण होईल\nराममंदिर भूखंड, आरोपप्रत्यारोप: जाणून घ्या त्यामागचे ‘खरे’ वास्तव\nJune 15, 2021 इनमराठी टीम 83 Views 0 Comments Hindu, india, plot, politics, Ram Mandir, आम आदमी, आरोप, नरेंद्र मोदी, प्रत्यारोप, भूखंड, राजकरण, राम मंदिर, संजय सिंह, समाजवादी पार्टी\nकोर्टाने मध्यंतरी एक ऐतिहासिक निकाल दिला तो म्हणजे राममंदिराचा अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा निकाल एकदाचा लागला\nआर्थिक-सामाजिक विषमता दूर करण्याचा मोदी सरकारचा प्रामाणिक प्रयत्न…\nनरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून वंचित समाजापासून ते थेट शेतकऱ्यांपर्यंत अनेक योजना राबवल्या गेल्या आहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/taxonomy/term/92", "date_download": "2021-09-16T19:14:44Z", "digest": "sha1:UB4JKWQ3KIM5A4NQX5CXHNPNCY5HSMFS", "length": 19682, "nlines": 206, "source_domain": "aisiakshare.com", "title": " सामाजिक | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंकासाठी आवाहन - २०२१\nदानिश सिद्दिकी हा पुलित्झर मिळालेला पहिला भारतीय फोटोग्राफर होता. तो जे काम करत होता ते अतिशय आव्हानात्मक होतं. छायाचित्रकार इंद्रजित खांबे यांची आदरांजली.\nRead more about दानिश सिद्दिकी\n(Spin doctor या इंग्रजी शब्दातील नेमका आशय ध्वनित करणारा मराठीत समानार्थी शब्द न सापडल्यामुळे संपूर्ण लेखात इंग्रजी शब्दच वापरला आहे.)\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about स्पिन डॉक्टर्सची चलती\nकरोनाव्हायरस आणि प्रतिकारशक्ती – डॉ. विनीता बाळ (भाग २)\nलस दिल्यानंतर शरीरात काय व्हायला हवं लस मिळालेल्या लोकांकडून संसर्ग कमी होतो का लस मिळालेल्या लोकांकडून संसर्ग कमी होतो का हर्ड इम्युनिटी कधी येईल का हर्ड इम्युनिटी कधी येईल का यासारख्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत ज्येष्ठ इम्युनॉलॉजिस्ट डॉ. विनीता बाळ.\nRead more about करोनाव्हायरस आणि प्रतिकारशक्ती – डॉ. विनीता बाळ (भाग २)\nकोव्हिड लसींची परिणामकारकता - डॉ. प्रमोद चाफळकर\nलसींची परिणामकारकता म्हणजे किती टक्के लोकांना कोव्हिड-१९ होऊ शकतो असा त्याचा अर्थ नाही. हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला लागू नये आणि मृत्यू होऊ नये एवढीच लसींची उद्दिष्टे आहेत. लस घेऊन हॉस्पिटल आणि मृत्यू टळला तरी सौम्य कोव्हिड-१९ होऊ शकतो. आणि ती व्यक्ती व्हायरस पसरवू शकते. त्यामुळे लस घेतल्यावरही फेसमास्क लावणे आणि सोशल डिस्टंटन्सिंग पाळणे आवश्यक आहे.\nRead more about कोव्हिड लसींची परिणामकारकता - डॉ. प्रमोद चाफळकर\nमहाराष्ट्रात कोरोना महासाथीचा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कहर चालू होता. ऑक्टोबरपासून हळू हळू सगळं ओसरत चाललं होतं . डिसेंबर अखेरीला दररोज नवीन बाधित रोग्यांची संख्या आटोक्यात आल्यासारखं चित्र दिसत होतं.\nजानेवारीत सार्वत्रिक लसीकरणाची सुरुवात झाली आणि महासाथीच्यासंदर्भात सकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं. पण आता महासाथ पुन्हा जोराने उसळून आलेली दिसते.\nपुण्यात तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात फक्त दीडशे-दोनशे नवीन बाधित असत. आज चार पाच आठवड्यांच्या नंतर हाच आकडा हळू हळू वाढून दीडशेवरून ४५००च्या घरात गेला आहे.\nRead more about दुसऱ्या लाटेच्या निमित्ताने\nलसविषयक शंकानिरसन आणि चर्चा\nलसविषयक माहितीचा महापूर जरी सध्या आला असला तरी समाजात / लोकांच्या मनात अजूनही अनेक किंतु-परंतु आहेत. त्यांपैकी काहींचा परामर्ष घेत आहेत अवधूत बापट आणि मिलिंद पदकी.\nRead more about लसविषयक शंकानिरसन आणि चर्चा\nनैतिकतेसाठी परमेश्वर हवा(च) का\nमाणूस हा एक विचित्र प्राणी आहे. या प्राण्याला नाविन्याची फार हौस आहे. त्याच्यात सर्जनशीलतेची क्षमता आहे. गुंतागुंतीच्या समस्यांना योग्य उत्तरं शोधण्याची हतोटी आहे. त्यानी केलेल्या तंत्रज्ञानातील अफाट प्रगतीमुळे मानवी जीवन सुसह्य होत चालले आहे. स्वत:च्या आरोग्य स्थितीवर संशोधन करत तो आता जास्तीत जास्त वर्षे जगण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्धर समजलेल्या रोगांवर औषधोपचार शोधल्यामुळे निरोगी आयुष्य जगणे त्याला आता शक्य होत आहे. परंतु एवढे करूनसुद्धा अजूनही तो अविचारांना, चुकीच्या विचारांना बळी पडतोच आहे.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about नैतिकतेसाठी परमेश्वर हवा(च) का\nमहाराष्ट्रातील करोना : साथनियंत्रण व लसीकरण - डॉ. प्रदीप आवटे\nडॉ. प्रदीप आवटे महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्पात (Integrated Disease Surveillance Program उर्फ IDSP) सर्वेक्षण अधिकारी आहेत. सध्या चालू असलेल्या लसीकरणाबाबत आणि एकंदर महासाथीच्या प्रवासाबाबत त्यांनी 'ऐसी अक्षरे'ला मुलाखत दिली.\nRead more about महाराष्ट्रातील करोना : साथनियंत्रण व लसीकरण - डॉ. प्रदीप आवटे\nसत्तातुराणाम् न भयं न लज्जा...\n. काही वर्षापूर्वी रॉबर्ट ग्रीन या अमेरिकेतील ‘एस्क्वॉयर’ नियतकालिकाच्या संपादकाने लिहिलेले व (भरपूर मार्केटिंगचे तंत्र वापरून) गाजविलेले ‘48 लॉज ऑफ पॉवर’ हे पुस्तक म्हणजे 15व्या शतकातील निकोले मायकेव्हेलीचीच सुधारित आवृत्ती म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ‘दि प्रिन्स’ या मायकेव्हेलीच्या गाजलेल्या पुस्तकात सत्ता कशी काबीज करावी, सत्ता कशी टिकवावी व विरोधकांच्यावर मात कसे करावे याबद्दलचे काही उपयुक्त सल्ला-वजा-डोज दिले होते.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about सत्तातुराणाम् न भयं न लज्जा...\nसार्वजनिक आरोग्यव्यवस्था आणि लसीकरण यंत्रणा - डॉ. मधुसूदन कर्नाटकी\nआपल्या खंडप्राय देशात कोरोनाचे लसीकरण कसे होणार अशी शंका बऱ्याच लोकांच्या मनात येते. परंतु आपण यापूर्वीही मोठे लसीकरण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले आहेत आणि कोरोना लसीकरण कार्यक्रमही तसाच यशस्वी होईल यात शंका नाही. लोकांच्या मनात असलेला किंतु दूर व्हावा याकरिता महाराष्ट्र राज्याच्या आरोग्यसेवेचे माजी सहसंचालक डॉ मधुसूदन कर्नाटकी यांचा हा लेख.\nRead more about सार्वजनिक आरोग्यव्यवस्था आणि लसीकरण यंत्रणा - डॉ. मधुसूदन कर्नाटकी\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\nदिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर\nजन्मदिवस : न्यूक्लीक ॲसिड्सची रासायनिक रचना शोधणारा नोबेलविजेता आलब्रेख्त कोसेल (१८५३), समाजसुधारक, द्रविड आंदोलनाचे नेते, रामस्वामी नायकर (१८७९), शिल्पकार जाँ आर्प (१८८६), संगीतज्ञ नादिया बूलॉन्जे (१८८७), सिनेदिग्दर्शक अलेक्झांडर कोर्डा (१८९३), क जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता अल्बर्ट ग्यॉर्गी (१८९३), कर्नाटक शैलीच्या संगीतकार, गायिका एम्. एस्. सुब्बलक्ष्मी (१९१६), सिनेदिग्दर्शक गाय हॅमिल्टन (१९२२), अभिनेत्री लॉरेन बॅकॉल (१९२४), जाझ गिटारिस्ट चार्ली बर्ड (१९२५), बी. बी. किंग (१९२५), कवी ना. धों. महानोर (१९४२), सतारवादक संजय बंदोपाध्याय (१९५४)\nमृत्युदिवस : थर्मामीटरचा शोध लावणारा डॅनिएल गॅब्रिएल फॅरनहाइट (१७३६), नोबेलविजेता मलेरिया संशोधक रॉनल्ड रॉस (१९३२), गायिका मारिया काल्लास (१९७७), अभिनेत्री इंदिरा चिटणीस (१९८२), गायक, संगीतकार हेमंत कुमार (१९८९), लेखक जयवंत दळवी (१९९४), लेझर शोधणारा गॉर्डन गूल्ड (२००५)\nजागतिक ओझोन संरक्षण दिन (मॉन्ट्रीयल करारावर स्वाक्षरी - १९८७)\nस्वातंत्र्यदिन : मेक्��िको (१८१०), मलेशिया (१९६३), पापुआ न्यू गिनी (१९७५)\n१६२० : 'मे फ्लॉवर' जहाजाचे अमेरिकेकडे प्रयाण.\n१९०८ : 'जनरल मोटर्स'ची स्थापना.\n१९५९ : झेरॉक्स ९१४ छायाप्रतयंत्र उपलब्ध\n१९६१ : अमेरिकेत चक्रीवादळाच्या मध्यात सिल्व्हर आयोडाईड टाकून वाऱ्यांचा वेग १०% कमी करण्यात यश मिळाले.\n१९६३ : मलाया फेडरेशन, सिंगापूर, उत्तर बोर्निओ आणि सारावाक मिळून मलेशिया स्थापन झाले. सिंगापूर लवकरच बाहेर पडले.\n१९८७ : ओझोन थर वाचवण्यासाठी माँट्रीयाल प्रोटोकॉलवर सह्या झाल्या.\n१९८८ : कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला.\nद 'कल्चर' मस्ट गो ऑन\n'सिनेमाची भाषा' – प्रा. समर नखाते (भाग १)\nभाषासंसर्ग: भूषण, दूषण, राजकारण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-tanya-chamoli-skin-dance-in-heels-video-viral-5481911-PHO.html", "date_download": "2021-09-16T19:07:08Z", "digest": "sha1:XQ5ETB2ISBMEHHSWPO577KUP66NEJHWF", "length": 3468, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tanya Chamoli Skin Dance In Heels Video Viral | शॉर्ट ड्रेसमध्ये तरुणीचा असा डान्स झाला व्हायरल, High Heels मध्ये असे केले परफॉर्म - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशॉर्ट ड्रेसमध्ये तरुणीचा असा डान्स झाला व्हायरल, High Heels मध्ये असे केले परफॉर्म\nनवी दिल्ली - सोशल मीडियावर एक डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात एक तरुणी शॉर्ट्स आणि हाय हिल्समध्ये परफॉर्मन्स देत आहे. तान्या चमोली नावाच्या या तरुणीने यूट्यूब चॅनलवरही अपलोड केला आहे. तान्या सध्या दिल्ली युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन केले केले आहे. तिने स्वतःचे गाणे कोरिओग्राफ केले आहे.\n- तान्याने हा तिच्या यूट्यूब पेजवर अपलोड केला आहे.\n- काही दिवसांपूर्वी अपलोड केलेला हा व्हिडीओ अत्यंत कमी काळात पॉप्युलर झाला आहे.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, तान्याच्या Dance Moves अखेरच्या स्लाइडवर पाहा Video\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-LCL-infog-mp-chandrakant-khaires-blame-dr-5918587-NOR.html", "date_download": "2021-09-16T19:32:42Z", "digest": "sha1:6JDDC75NEMKA7JBKKBWL7LQ4UUFXFLUP", "length": 5676, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "MP Chandrakant Khaires blame Dr.Purushottam Bhapkar | शिवसेना बदनाम व्हावी म्हणून डॉ.भापकरांनी मुद्दाम वाढवली कचरा कोंडी, खासदार खैरेंचा थेट आरोप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशिवसेना बदनाम व्हावी म्हणून डॉ.भापकरांनी मुद्दाम वाढवली कचरा कोंडी, खासदार खैरेंचा थेट आरोप\nऔरंगाबाद- शहरातील कचरा वाढू लागल्यानंतर सत्ताधारी अस्वस्थ झाले आहेत. त्यातच कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 55 किलोमीटर अंतरावरून आपल्या मतदारसंघात कचरा टाकण्याचे आवतन दिले. त्यामुळे खासदार चंद्रकांत खैरे अस्वस्थ झाले आहेत. महापालिकेविषयी निर्णय घेणारे जाधव कोण, असा सवाल करतानाच या मागे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर असल्याचा थेट आरोप त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला.\nकचरा प्रकरणात शिवसेना बदनाम व्हावी आणि भाजपला मदत व्हावी अशी त्यांची इच्छा असल्याचे ते म्हणाले. तिकडे विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी नारेगाव येथे कचरा टाकू दिला नाही. त्याला डॉ. भापकर यांनी मदत केली. त्यामुळे भाजपला फायदा होणार अशी त्यांची अटकळ असल्याचे ते म्हणाले.\nखासदार खैर म्हणाले, नवीन प्रकल्प येईपर्यंत नारेगावच्या कचऱ्याच्या ढिगारावर आणखी कचरा पडला असता तर काय बिघडले असते परंतु कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीने तसा निर्णय घेतला नाही. कोर्टाने त्यांना तसे अधिकार दिले होते. डॉ. भापकर या समितीचे अध्यक्ष आहेत. ते तसा निर्णय घेऊ शकले असते. परंतु त्यांनी मुद्दाम अन्य चार जागा माथी मारून भाजपला मदत केली. भाजपला मदत करून त्यांनी पुढे माझ्या विरोधात लोकसभा निवडणुक लढायची आहे. त्यांनी मैदानात यावे. माझ्याकडून स्वागत असल्याचे खैरे यांनी स्पष्ट केले.\nजाधव त्याच राजकारणाचे बळी\nजाधव यांचा महापालिकेशी काहीही संबंध नाही. तरीही त्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्या मतदारसंघात कचरा नेण्याचा निर्णय घेतला. याची माहिती त्यांनी महपौरांनाही दिली नव्हती. यामागे राजकारण असून जाधव हे देखील भाजपच्या व डॉ. भापकर यांच्या राजकारणाची बळी ठरल्याचा आरोप खासदार खैरे यांनी केला. अर्थात कोणी कचरा टाकू देत असेल तर स्वागतच असल्याचे ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/great-offer-on-jandhan-account-atm-card-holder-get-65-discount/", "date_download": "2021-09-16T19:41:44Z", "digest": "sha1:L4NJRD54SNL72YODAHQZMREG6DPUEJUB", "length": 10580, "nlines": 95, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "जनधन खात्याच्या एटीएम कार्डवर जबरदस्त ऑफर; मिळतेय ६५ टक्क्यांची सूट", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nजनधन खात्याच्या एटीएम कार्डवर जबरदस्त ऑफर; मिळतेय ६५ टक्क्यांची सूट\nजर आपले जनधन खाते असेल तर आपल्याला बँकांकडून जबरदस्त ऑफर मिळणार आहे. जनधन खात्याच्या एटीएम कार्डच्या वापरावर मोठी सूट मिळत आहे. याचा उपयोग तुम्ही खरेदीसाठी करू शकतात.रुपे फेस्टिव कार्निवल सूरू झाला आहे. यात धमाकेदार ऑफर्स आणि डिस्काउंट दिले जात आहेत.एटीएम कार्ड देणारी कंपनी नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने एटीएम कार्डधारकांनासाठी विशेष फायदा देण्याची घोषणा करण्यात आली आहे.तर जाणून घेऊया या ऑफरविषयी..एनपीसीआयने सांगितले आहे की, रुपे कार्ड वापरकर्त्यांना अनेक कॅटेगरीत लाभ देण्यात येणार आहे.\nयात हेल्थ, फिटनेस, शिक्षण आणि ई-कॉमर्सचे आकर्षक ऑफरचा लाभ या सणांचा हंगामात घेऊ शकतात.यासह डायनिंग आणि फूड डिलिव्हरी, खरेदी, मनोरंजन आणि फार्मेसी सारख्या कॅटेगरीतील ऑफर्सचाही फायदा आता घेऊ शकणार आहात. कॅशलेसला प्रोत्साहन देण्यासाठी एनपीसीआयने ही ऑफर आणली आहे. यामुळे एटीएम कार्ड वापरकर्ते सुरक्षितपणे कॅशलेस पेमेंट करू शकतील.कोरोना काळात कॅशलेस व्यवहार वाढले आहेत. यात अशा ऑफर दिल्याने ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. एनपीसीआयनुसार,जनधन खातेधारकांची खरेदी वाढवी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.\nजनधन खातेधारक आता अॅमेझॉन, स्विगी, सॅमसंग, मिंत्रा,ऑजिओ, फ्लिपकार्ट, शॉपर्स स्टॉप, लाईफस्टाईल,बाटा, हेमलिस, जी५, टाटा स्काय,मॅक्डोनाल्ड डोमिनो. डाऊनआऊट स्विगी,अपोलो फार्मेसी, नेटमेट्स सारख्या ब्रँडवर यात सणांच्या दिवसात १० ते ६५ टक्क्यांपर्यंतची सूट मिळवू शकतात. ई-कॉमर्स शॉपिंग ते एज्युकेशनपर्यंतच्या रुपे फेस्टिव कार्निवलमध्ये ग्राहकांना दमदार ऑफर्स दिल्या जात आहेत.यात मिंत्रावर १० टक्के, टेस्टबूक डॉटकॉमच्या टेस्ट पासवर ६५ टक्के सूट,सॅमसंगच्या टीव्ही, एसी आणि स्मार्टफोनवर ५२ टक्के सूट, बाटावर २५ टक्के सूट मिळत आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/two-proud-points-of-patriotism/", "date_download": "2021-09-16T19:35:40Z", "digest": "sha1:PK525B2F5DPEVDOTPVUYNJI4NS5YAMLL", "length": 15585, "nlines": 51, "source_domain": "swayamtalks.org", "title": "राष्ट्रभक्तीचे दोन अभिमानबिंदू – Welcome to Swayam Digital", "raw_content": "\nदेशहितासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या भारतीय जवानांच्या त्यागाची आणि बलिदानाची ओळख ही या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला व्हायलाच हवी. ७२ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त, अशाच दोन अभिमानबिंदूंविषयी सांगतोय प्रसन्न पेठे.\nदेशहितासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या भारतीय जवानांच्या त्यागाची आणि बलिदानाची ओळख ही या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला व्हायलाच हवी. ७२ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त, अशाच दोन अभिमानबिंदूंविषयी सांगतोय प्रसन्न पेठे.\nभारतीयाला आपल्या देशाच्या सीमांचं अविरत रक्षण करणाऱ्या सैनिकांविषयी कमालीचा आदर आणि अभिमान असतो. वाऱ्यावर मोठ्या डौलाने फडकणाऱ्या तिरंग्यासमोर 'वंदे मातरम्' आणि 'जन गण मन' गाताना सगळ्या देशभक्तांच्या डोळ्यात अभिमानाची चमक जाणवते. त्यामुळेच ज्या भक्तिभावाने देवदेवतांची मंदिरं आणि संतांच्या पवित्र वास्तव्यानं भारली गेलेली तीर्थस्थळं बघितली जातात, त्याच भक्तिभावानं आपल्या जवानांच्या शौर्यकथा मांडणाऱ्या 'War Memorials'ना सुद्धा आवर्जून भेटी देणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड मोठी आहे.\n२०१९ च्या ऑगस्ट महिन्यात लेह-लडाख ला भेट देण्याचा योग आला होता. पँगाँग लेक, चांगला पास, खारदुंगला पास, नुब्रा व्हॅली या सोबतच तिथे अनुभवलेली दोन अफलातून स्थळं म्हणजे १९७१च्या युद्धात आपण पाकव्याप्त काश्मीर मधून जिंकून मिळवलेली तुर्तुक, त्याक्शी, थँन्गसारखी LOC वरची अप्रतिम निसर्गसौंदर्य ल्यालेली गावं आणि लेह एअरपोर्टजवळचं 'War Memorial'. भारतभरची पर्यटनस्थळं तर अवश्य बघावीतच, पण लेहमधली ही दोन स्थळं कदापि चुकवू नयेत अशीच. म्हणूनच या दोन अभिमान बिंदूंची ही संक्षिप्त ओळख.\nतुर्तुकपासून, थँन्ग हे गाव जेमतेम सात किलोमीटर्सवर आहे. १९७१च्या युद्धाच्या दरम्यान भारतीय सैन्याने पाकव्याप्त प्रदेशात ६० किमीपर्यंत आत मुसंडी मारून तुर्तुक, त्याक्शी आणि थँन्ग अशी तीन गावं जिंकली आणि सैन्य पाकव्याप्त प्रदेशात आणखी पुढे जाणार, तितक्यात शस्त्रसंधी जाहीर झाली. मग थँन्ग गावाशीच Line of Control बनवली गेली. तिथेच १८००० फुटांवर एक आणि १९००० फुटांवर एक अशी आपल्या सैन्याची दोन ठाणी आहेत. (२२००० फुटांपेक्षा जास्त ऊंचीवर, बाराही महिने बर्फात तळ ठोकून डोळ्यात तेल घालून पहारा देणारं सियाचेनचं ठाणं हे तिसरं) थँन्गपर्यंत कच्चा रस्ता क्षणोक्षणी मनात उत्सुकता वाढवणारा. समोर पाकव्याप्त काश्मीरचे डोंगर दिसतात आणि एका वळणावर, आपल्या मिलीटरीने लावलेला बोर्ड समोर येतो - \"You are under enemy observation\" आजपर्यंत मॉलमध्ये, दुकानांमध्ये, एअरपोर्टवर, सोसायटी काँम्प्लेक्समध्ये \"You are under CCTV surveillance\" पाटी बघायची सवय. पण इथे थेट अगदी जवळ समोरच दिसणाऱ्या डोंगरातल्या बंकर्समधून, पाक सैनिक आपल्यावर बायनॉक्युलर्स रोखून आहेत, ही भावना विलक्षण असते. शेवटच्या चेकपोस्टजवळ भारताचं शेवटचं थँन्ग गाव आहे. जेमतेम २५ घरं आणि १५० माणसांचं गाव. समोर फेसाळत आणि उधळत निघालेली श्याँक नदी. तीच आपल्याला आणि शत्रूला वेगळं करणारी नैसर्गिक बॉर्डर. समोर आपण बायनॉक्युलर्समधून पाकिस्तानचे बंकर्स बघू शकतो, जिथे तिथे ते शस्त्रसज्ज पाक सैनिक दिसतात. पण आपलेही त्याहून तत्पर आणि शूर सैनिक तिथे समोरच दिवसरात्र पहारा देत असल्याने, आज भारतीय नागरिक तिथपर्यंत निर्धास्त जाऊ शकतात. 'सियाचेन वॉरियर्स' यांच्यातर्फे तिथपर्यंत जाताना ठिकठिकाणी देशप्रेम व्यक्त करणारे सुंदर बोर्ड्स लावलेत. 'Indra col to Indira point India is one' आणि 'From K2 to Kanyakumari Bharat is one' किंवा अगदी पर्यावरण जागृतीसाठी \"Plastic or Planet\" हे फलक लक्ष वेधून घेतात. पाक सैन्य हिंमत करु नये म्हणून अत्यंत खडतर परिस्थितीत इथल्या सरहद्दीवर अहोरात्र पहारा देणाऱ्या सियाचेन वॉरियर्सना आणि एकूणच भारतीय सैन्याला मनापासून कडक सॅल्यूट करताना छाती अभिमानाने भरुन येते. प्रत्येक भारतीयाने लेहला जावंच आणि हे ठिकाण अनुभवावंच.\nदुसरं तीर्थस्थळ म्हणजे लेह एअरपोर्ट रोडजवळचं 'Hall of Fame' हे War Memorial. १९४७ पासून ते आतापर्यंतची, आपल्या आर्म्ड फोर्सेसची विजयगाथा मांडणारी ही अफलातून गॅलरी. किमान दोन तास इथली सर्व दालनं पाहण्यात आणि आपल्या शूर जवानांच्या शौर्यगाथा वाचण्यात सहज जातात. सुरुवातीच्या पहिल्याच दालनात लडाख राज्याचा इतिहास, इथल्या लोकांना सहन करायला लागलेल्या परकीयांच्या स्वाऱ्या, त्यातून चिवटपणे त्यांनी जपलेली त्यांची संस्कृती आणि एकूणच लोकजीवन, चालीरिती यांची भरपूर ओळख आपल्याला होते. पुढच्या दालनात आपण शिरतो आणि पहिल्या पाच सेकंदात अक्षरशः भारावून जातो ते तिथे अत्यंत नेटकेपणाने मांडलेल्या आपल्या ७ परमवीरचक्र विजेत्या आणि ३५ महावीरचक्र विजेत्या जवानांच्या शौर्यकथा वाचताना. हे प्रदर्शन पाहताना विशेषतः, सियाचेनमधे २३००० फुटांवर उणे २० अंशाखालच्या मरणप्राय थंडगार बर्फात आपले जिगरबाज सैनिक कसे राहतात, त्यांचं तिथलं रोजचं जीवन किती कठीण आहे, वर्षभर बर्फात गाडून घेऊन देशाचं रक्षण करणं ही जबाबदारी ते कुठल्या दिलेर वृत्तीनं आणि अचाट धैर्यानं पार पाडतात, त्यांना धड खाता येतं का, झोप मिळते का, इतक्या उंचीवर महिनोनमहिने शून्याखालच्या तापमानात कुटुंबापासून दूर एकटं राहताना किती भयानक मानसिक त्रास होतो, भास आभासांना ते कसे तोंड देतात हे पाहताना, वाचताना आपण अक्षरशः सद्गदित होतो आणि डोळ्यांच्या कडांचे अश्रू आवरता येत नाहीत.\nया Hall of Fame मध्ये खुलासेवार मांडलेली भारतीय सैन्याच्या सर्व युद्धांतली तपशीलवार कामगिरी, त्यावेळची उपलब्ध छायाचित्रे आणि प्रत्यक्ष शस्त्रास्त्रं पाहताना आपण भारावून जातो. आपल्या जिगरबाज सैनिकांची काही वचनं किंवा Slogans आपल्या अंगावर रोमांच उभे करतात. जशी\nया 'Hall of Fame'च्या हुबेहुब प्रतिकृती भारतभर प्रत्येक राज्यातल्या, किमान मुख्य चारपाच शहरांत असायलाच हव्यात. जेणेकरुन देशाबद्दलचा जाज्वल्य अभिमान आणि राष्ट्राचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या शौर्यगाथा भावी पिढ्यांना स्फूर्ती देतील आणि त्यातूनच आपल्याला राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळेल हे नक्की.\nलेखक हे 'स्वयं टाॅक्स'च्या Content Team चे सदस्य आहेत.\nभन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा \nआता जोहराचं काय होणार\nतालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...\nएका नव्या प्रवासाची नांदी\n‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...\nहा जयघोष असाच दुमदुमत राहायला हवा\nऑलिंपिक पदकावर नाव कोरण्याचे स्वप्न बघणारे खेळाडू निर्माण करणं हे एक राष्ट्रकर्तव्य आहे. देशाच्या प्रत्येक घटकाचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/take-measures-to-control-communicable-diseases", "date_download": "2021-09-16T19:56:16Z", "digest": "sha1:ANGTS54H2GRLRQRVJYNZD2ALASPTUBIF", "length": 8163, "nlines": 29, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Take measures to control communicable diseases", "raw_content": "\nसाथरोग नियंत्रणासाठी उपाययोजना करा\nस्थायी समिती सभापती जफर अहमद यांचे निर्देश\nशहरात करोना( corona ) प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी डेंग्यू, मलेरिया ( Dengue, malaria )आदी साथींचे आजार (communicable diseases ) बळावले असल्याने साथरोग नियंत्रणासाठी स्वच्छता विभागाने व्यापक उपाययोजना हाती घेत त्रस्त जनतेला दिलासा द्यावा. स्वच्छता व जंतूनाशक फवारणी मोहिमेची पाहणी प्रत्येक प्रभागात नगरसेवकांसह आपण स्वत: करणार असून स्वच्छतेत दिरंगाई आढळून आल्यास संबंधित सेवकांवर कारवाईचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा स्थायी समिती सभापती जफर अहमद अहमदुल्ला ( Standing Committee Chairman Zafar Ahmed Ahmadullah ) यांनी दिला.\nमनपात आयुक्त सभागृहात शहरात डेंग्यू, मलेरिया आदी साथीचे आजार बळावत असल्याने स्थायी समिती सभापती जफर अहमद यांनी स्वच्छता विभागाच्या अधिकारी व निरीक्षकांची बैठक घेत स्वच्छतेसह जंतूनाशक फवारणी मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी नगरसेवकांतर्फे बैठकीत करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेत सभापतींनी प्रभागात समक्ष भेट देत स्वच्छतेसह जंतूनाशक फवारणीची पाहणी करणार असल्याचे स्पष्ट केले.\nसहाय्यक आयुक्त अनिल पारखे, सभागृह गटनेते असलम अन्सारी, विठ्ठल बर्वे आदी नगरसेवकांसह स्वच्छता विभागाचे अधिकारी, निरीक्षक यावेळी उपस्थित होते.\nरिमझिम पावसामुळे शहरात चिखलाचे साम्राज्य पसरले असून डेंग्यू, मलेरिया, हिवताप आदी साथींच्या आजारांनी डोके वर काढले आहे. या आजारांनी बाधीत रूग्णांमुळे रूग्णालये तुडूंब भरली आहेत. त्यामुळे जंतूनाशक फवारणीची व्यापकता वाढवावी. अनेक प्रभागात जंतूनाशक फवारणीस विलंब होत असल्याची तक्रार असलम अन्सारी यांच्यासह नगरसेवकांनी बैठकीत केली.\nस्वच्छता विभागात साधन सामुग्रीचा अभाव तसेच सेवकांची संख्या कमी असली तरी अधिकार्‍यांनी योग्य नियोजन करत साथरोग नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच जंतूनाशक औषधे खरेदीसाठी टेंडर प्रक्रिया तात्काळ राबवावी, अशी सुचना करत सभापती जफर अहमद यांनी स्वच्छतेसह जंतूनाशक फवारणीच्या कामाची पाहणी आपण स्वत: नगरसेवकांसह प्रभागांना भेटी देवून करणार आहोत. करोना पाठोपाठ साथरोगांमुळे नागरीक अक्षरश: त्रस्त झाले आहेत. याची जाणीव प्रत्येक सेवकाने ठेवली पाहिजे. कामात दिरंगाई आढळून आल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा सभापती जफर अहमद यांनी स्वच्छता निरीक्षकांना दिला.\nस्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल पारखे यांनी शहरात साथरोग नियंत्रणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. फवारणीसाठी औषध खरेदीचे टेंडर काढण्यात आले असून सात दिवसात ही प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे. सर्व प्रभागात जंतूनाशक फवारणी व्हावी या दृष्टीकोनातून नियोजन केले जात आहे. कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या प्रभागात न ��ल्यास याची तक्रार त्याच दिवशी निरीक्षकांनी करावी.\nतसेच जंतूनाशक फवारणीची माहिती दररोज प्रभागातील नगरसेवकांसह अधिकार्‍यांना देण्याचे निर्देश पारखे यांनी स्वच्छता निरीक्षकांना दिले. स्वच्छतेसह जंतूनाशक फवारणीच्या कामात कुचराई करणार्‍या सेवकांविरूध्द कारवाई केली जाणार असल्याचे पारखे यांनी स्पष्ट केले. यावेळी स्थायी समिती सभापतीपदी निवड झाल्याबद्दल जफर अहमद यांचा स्वच्छता विभागातर्फे सहाय्यक आयुक्त अनिल पारखे यांनी पुष्पगुच्छ देत सत्कार केला. यावेळी स्वच्छता विभागाचे मनीष ठाकरे, संदीप कापडे, सागर शेजवळ, गोकुळ बिराडे, ईसा बेग आदी अधिकारी, निरीक्षक उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mukundbhalerao.com/blog/2020/04/26/%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4/", "date_download": "2021-09-16T18:21:41Z", "digest": "sha1:UUQACLGWSJQNVOCDNBUGWG77UTUUV5W2", "length": 6170, "nlines": 191, "source_domain": "www.mukundbhalerao.com", "title": "मन नेहमी तरल असत – Mukund Bhalerao", "raw_content": "\nमेघ बरसला हरी कृपेचा\nशब्दब्रह्माकडे जाण्याचा सुवर्णपथ – व्याकरण\nसतिश पाटील on आदि शंकराचार्य – एक अद्भुत व अकल्पनीय तत्वज्ञ\nमन नेहमी तरल असत\nमन नेहमी तरल असत …..\nमन नेहमी तरल असत, वार्यासारखे उडत असत,\nपकडुन त्याला ठेवावे, तर पान्यासारखे निसटून जात,\nमन हे आत्म्याचे दुसरे नाव, त्याला चिरनजिवीत्वाचे आहे वरदान,\nमग चाळीस काय अन साठ, अनंत काळाशी आहे गाठ,\nकशाला ऊगाच मग, विचार करून थकायचे,\nनसत्या शंकांनी, घाबरेघुबरे व्हायचे,\nफुलुन फुलुन जायचे, उधलुन रंग द्यायचे,\nमनाच्य अंतरंगात, बेफाम बनुन जगायचे,\nशरीर, मन, भावना, काहीच आपले नसते,\nदेवाने जे दिले ते, हसत घेउन जगायचे,\nसुख नाही दु:ख नाही, राग नाही आनंद,\nकशाला व्रुथा चिंता मग, नाच तू स्वच्छंद,\nकिती झाले जन्म तरी, नाती काही संपत नाही,\nआणी प्रत्येक जन्मात ती, जुनी काही होत नाही,\nएकदम कुठलासा, चेहरा हसुन येतो,\nमाझ्या मनात सारे रंगुन रंग आले\nमेघ बरसला हरी कृपेचा\nमनी अमृताचा वर्षाव झाला…\nस्पर्शात जान्हवीच्या, आनंद मुक्त आहे…\nरंगात रंगलेले किती रंग हे निराळे….\nमक्केकी रोटी Pizza और कढी\nदेव समरसतेत पाहून घे\nशब्दब्रह्माकडे जाण्याचा सुवर्णपथ – व्याकरण\nमनस्वी भटकणाऱ्या मेघाशी अभिन्नहृदय कालिदासाचा अपूर्व काव्यमय मनोहारी संवाद – मेघदूत\nमेघ बरसला हरी कृपेचा\nमेघ बरसला हरी कृपेचा\nशब्दब्रह्माकडे जाण्याचा सुवर्णपथ – व्याकरण\nमेघ बरसला हरी कृपेचा\nशब्दब्रह्माकडे जाण्याचा सुवर्णपथ – व्याकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-cracks-in-building-of-china-university-unan-5480658-NOR.html", "date_download": "2021-09-16T18:20:07Z", "digest": "sha1:6QMN2RHCVAVMP62A3N67SZVHILTVAT74", "length": 5099, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "cracks in building of china university unan | विद्यापीठ प्रशासन म्हणते, या भेगा सामान्य! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविद्यापीठ प्रशासन म्हणते, या भेगा सामान्य\nचीनमधील युनान विद्यापीठाच्या वसतिगृहाला पडलेल्या भेगांचे छायाचित्र सोशल मीडियावर बरेच चर्चिले गेले. अनेकांनी अशा इमारतीत विद्यार्थ्यांना कसे ठेवले, असा सवाल केला आहे. ही बाब जेव्हा विद्यापीठ प्रशासनापर्यंत पोहोचली तेव्हा प्रशासनाने वसतिगृहाबाबतीत कुणीही काळजी करण्याची गरज नाही. इमारतीला दिसणाऱ्या भेगा सामान्य आहेत, असे म्हटले आहे.\nकुनमिंग शहरातील युनान फॉरेस्टरी टेक्नॉलॉजिकल कॉलेजच्या वसतिगृहाची ही इमारत सहा महिन्यांपूर्वीच बांधण्यात आली. काही दिवसांपासून विद्यार्थी येथे राहण्यास आले असता इमारतीच्या भिंतींना भेगा पडल्या. विद्यापीठ प्रशासनाने ती दुरुस्त केली, मात्र त्या भेगा अशा बुजवल्या की त्याचे डिझाइन मॉडर्न आर्टप्रमाणे भासू लागले. सोशल मीडियावर हे छायाचित्र व्हायरल झाल्यावर अनेकांनी विद्यार्थ्यांना तेथे न राहण्याचा सल्ला दिला. यावर विद्यापीठ प्रशासनाने, या लोकांना रचनात्मक अभियांत्रिकीचे ज्ञान नसल्याचे म्हटले आहे. इमारत स्टील फ्रेमच्या काँक्रीटने बनली असल्यामुळे बाहेरील भिंतींवर अशा भेगा पडणे सामान्य बाब आहे.\n{ विबो या सोशल साइटवरील युझर्सनी विद्यार्थ्यांना नव्या डिझाइनच्या इमारतीत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.\n{ महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी हे कला विषयाच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह असल्याने अशा प्रकारचे डिझाइन केल्याचे म्हटले आहे.\n{ इमारतीच्या बातमीचे वार्तांकन करणारा वार्ताहर म्हणतो की, नव्या इमारतींमध्ये अशा भेगा ‘सामान्य’ असतात, याबाबत मी सांगू शकत नाही. पण २०१४ मध्ये वुहान परिसरातही एका इमारतीला अशा भेगा पडल्या होत्या. तिचे छायाचित्रही व्हायरल झाले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-TAN-sign-of-waking-up-at-nigh-5568362-PHO.html", "date_download": "2021-09-16T18:46:10Z", "digest": "sha1:HJS2NBZE7UYMJTCPP2F4SLBTDMVSCIZB", "length": 2630, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sign Of Waking Up At Night | रात्री 3-5 या वेळेत झोपमोड होत असल्यास हा आहे अनभिज्ञ शक्तीचा खास इशारा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरात्री 3-5 या वेळेत झोपमोड होत असल्यास हा आहे अनभिज्ञ शक्तीचा खास इशारा\nअनेक लोकांची दररोज रात्री एका निश्चित वेळेला झोप मोडते, परंतु याकडे ते दुर्लक्ष करतात. तुम्हाला हे माहिती आहे का, दररोज रात्री एकाच वेळी झोपमोड होणे एखाद्या गोष्टीचा संकेत असू शकतो. चायनीज मान्यतेनुसार हा तुमच्यासोबत घडणाऱ्या एखाद्या खास गोष्टीचा संकेत असू शकतो किंवा एखाद्या शक्तीच्या प्रभावामुळे असे घडू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कोणत्या वेळी झोप मोडण्याचा काय अर्थ आहे.\nपुढील स्लाईडवर जाणून घ्या, रात्री 3 ते 5 वेळेत झोप मोडण्याचा अर्थ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/debina-banerjee-is-returnig-on-tv-by-serial-vish-in-a-lead-role-will-earning-rs-1750-lakh-per-month-1562305556.html", "date_download": "2021-09-16T18:16:45Z", "digest": "sha1:GLCUEWA76HFP3W7KQAIJAC4RDSMYDYZB", "length": 3686, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Debina Banerjee is returnig on tv by Serial 'vish' in a lead role, will earning Rs 17.50 lakh per month | सीरियल 'विष' ने लीड रोलमध्ये परतली देबिना बॅनर्जी, शोमधून प्रत्येक महिन्याला कमावणार 17.50 लाख रुपये - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसीरियल 'विष' ने लीड रोलमध्ये परतली देबिना बॅनर्जी, शोमधून प्रत्येक महिन्याला कमावणार 17.50 लाख रुपये\nएंटरटेन्मेंट डेस्क : टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जीने नुकतेच अलौकिक शक्तीवर आधारित विष या मालिकेतून पुनरागमन केले. यापूर्वी २०१७ मध्ये आध्यात्मिक मालिका 'संतोषी मां'मध्ये पॉलोमी आईच्या भूमिकेत दिसली होती. देबिनाला या कमबॅक शोसाठी चांगला पैसा मिळत आहे. तिचे मानधन ऐकून तुम्ही चकित व्हाल.\nसेटवरील एका जवळच्या सूत्रांनी सांगितले, \"सुरुवातीला देबिना कोणतीही मालिका करू इच्छित नव्हती. तिला जेव्हा विष मालिकेची ऑफर आली तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला होता. मात्र, तिने ही मालिका करावी, अशी निर्मात्यांची इच्छा होती. त्यामुळे ते देबिनाला मागेल तो पैसा द्यायला तयार झाले. देबिनाला एका दिवसात ७०,००० रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे एका महिन्याच्या हिशेबाने तिला ���८ लाख रुपये मिळतात. देबिनाचे लग्न झाले असून ती गुरमीत चौधरीची पत्नी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-vastu-and-numerology-put-one-thing-in-home-according-to-your-birth-date-5960107.html", "date_download": "2021-09-16T19:27:23Z", "digest": "sha1:ZGNH2CI37R7XOOJA4RMIHXCNBI6RH6FW", "length": 3066, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "vastu and numerology put one thing in home according to your birth date | मोठी पूजा करणे शक्य नसल्यास तुमच्या जन्म अंकानुसार घरात ठेवा फक्त ही एक गोष्ट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोठी पूजा करणे शक्य नसल्यास तुमच्या जन्म अंकानुसार घरात ठेवा फक्त ही एक गोष्ट\nवास्तुशास्त्र आणि अंकांचा खास संबंध मानला जातो. वास्तूच्या प्रत्येक दिशेचा संबंध कोणत्या न कोणत्या ग्रहाशी निश्चित असतो. अंकाचा अभ्यास करून त्याच्याशी संबंधित दिशेला 1 वस्तू ठेवल्यास विविध लाभ प्राप्त होतात.\nयासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख सिंगल डीजीटमध्ये काढावी लागले, म्हणजेच जर तुमची जन्मतारीख 12 असेल तर तुमचा अंक असेल 1+2= 3. जर तुमची जन्मतारीख 29 असेल तर तुमचा अंक असेल 2+9=11 हा क्रमांक दोन अंकी असल्यामुळे तुम्ही या दोन अंकाची बेरीज केल्यास तुम्हाला 1+1=2 हा सिंगल डीजीट अंक मिळेल.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या जन्म अंकानुसार घरात कोणती वस्तू ठेवावी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/as-a-result-of-the-lockdown-25-reduction-in-fuel-was-observed/", "date_download": "2021-09-16T18:52:50Z", "digest": "sha1:V3SCGLGQEX4IISWJIS6O436PVR2TQ7AZ", "length": 9978, "nlines": 99, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "लॉकडाऊनचा परिणाम, इंधनाची मागणी 25% कमी होण्याची शक्यता", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nलॉकडाऊनचा परिणाम, इंधनाची मागणी 25% कमी होण्याची शक्यता\ncovid साथीच्या दुसर्‍या लहरीमुळे आणि शहरे व राज्यांत बंद पडल्यामुळे मागील एप्रिलमध्ये वाहन इंधन मागणीत 20-25% घट होण्याचा अंदाज आहे. देशभरातील एकाच वेळी लॉकडाऊनमुळे तेलाच्या मागणीवर परिणाम कमी होईल. तसेच गेल्या दोन आठवड्यांपासून दररोज तीन लाखाहून अधिक कोरोनाची नवीन प्रकरणे नोंदविली जात आहेत.\nगेल्या वर्षाच्या तुलनेत उर्जेची मागणी यंदा जास्त :\nतज्ञांचा असा वि���्वास आहे की कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठी असू शकते याचा सर्व क्षेत्रांवर परिणाम होत असल्याने त्याचा परिणाम देशाच्या उर्जा बाजारावर होणे अनिवार्यपणे होत आहे,असे सल्लागारांनी एका अहवालात म्हटले आहे. तथापि, 2020 च्या दुसर्‍या तिमाहीत लादलेल्या देशव्यापी लॉकडाउनचा विचार केल्यास त्याच्या तुलनेत उर्जेची मागणी आतापर्यंत मजबूत असल्याचे सिद्ध झाले आहे.\nहेही वाचा:केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, मोफत धान्य वितरण कार्यक्रमास मंजुरी\nकोविड साथीच्या दुसर्‍या लहरीपणामुळे भारताची जीडीपीच्या पूर्वीच्या 9.9% च्या अंदाजानुसार 9% पर्यंत कमी झाली. परंतु लॉकडाऊन उपाय आणि हालचालींवर बंधने आणल्यास आणखी घट होण्याचा धोका आहे असे तज्ञ बोलत आहेत . गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान, याच तिमाहीत भारतातील तेलाची मागणी दररोज 12 दशलक्ष बॅरलने घटली होती, जी साधारणत 25 टक्क्यांनी कमी होती संपूर्ण तेलाच्या मागणीच्या.\nकोरोनाची भारतात आता जी लाट आली आहे यामुळे लहान मुलांना त्याचा फार धोका असल्याचे डॉक्टर्सकडून बोलले जात आहे भारतात गेल्या वर्षी कोरोनाचे रुग्ण सापडत होते तेव्हा लहान मुलांना याचा धोका कमी होता पण आता कोविडचे काही वेगळेच रूप पाहावयास मिळत आहे आणि याचा आता लहान मुलावर फार धोका आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्य��सलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/why-is-may-1-celebrated-today-as-labor-day/", "date_download": "2021-09-16T18:44:13Z", "digest": "sha1:3NUKN4CKBZBEVPZJR4PDHCMVZU6YS6ZO", "length": 10432, "nlines": 100, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "आज १ मे ला कामगार दिवस म्हणून का साजरा केला जातो?", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nआज १ मे ला कामगार दिवस म्हणून का साजरा केला जातो\nदरवर्षी एक मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कामगार दिवस कामगारांचे कर्तुत्व साजरे करण्यासाठी आणि कामगारांचे शोषण याबद्दल जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा सगळ्या जगभरात साजरा केला जातो.\nकामगार दिनाचा इतिहास पाहू\nही गोष्ट 1989 या वर्षाचे आहे. त्या वर्षी आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसने एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी ठराव मंजूर केला होता, ज्यामध्ये त्यांनी कामगारांना दिवसाचे आठ तासांपेक्षा जास्त कामं करण्याची मागणी केली. त्यानंतर हा एक वर्षी कार्यक्रम झाला आणि एक मे कामगार दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. जगाचा पूर्वीचा इतिहास पाहिला तर जगातील सगळ्यात देशात कमी अधिक प्रमाणात कामगारांचे शोषण केले जायचे. दिवसाचे जवळजवळ पंधरा तास त्यांना राबवले जायचे.या अन्यायाविरुद्ध 1886 मध्ये कामगार एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या हक्का विरोधात आवाज उठवण्यात सुरुवात केली. यामध्ये त्यांनी दररोज आठ तासाची ड्युटी आणि पगारी रजेची मागणी केली.\nहेही वाचा : माझं मत - ''शेती करा समाधानी राहा''\nजर भारताचा विचार केला तर चेन्नईमध्ये सन 1923 मध्ये कामगार दिन साजरा करण्यात आला होता. हा दिवस लेबर फार्मस पार्टी ऑफ इंडियाने साजरा केला होता. या दिवशी कम्युनिस्ट नेते मल्लापुरम सिंगार आवेलु चेतीअर यांनीही सरकारला सांगितले की कामगारांच्या प्रयत्नांची आणि कार्याचे प्रतिक म्हणून हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करावा.\nहा दिवस कसा साजरा करतात\nया दिवशी निषेध, संप आणि मोर्चे होतात. परंतु या वेळी कोरोना महामारी मुळे उत्सव काही वेगळे असतील. कोरोनाव्हायरस मुळे कार्यक्रमांवर बंदी असून लोकांना एकत्र जमण्यास बंदी आहे. त्यामुळे काही छोट्या स्वरुपात कार्यक्रम साजरे केले जात आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nlabor day 1 May १ मे कामगार दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन International Labor Day\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/corona-gun-shortage-in-the-united-states-on-the-back-of-a-lack-of-police-and-growing-violence/", "date_download": "2021-09-16T18:43:26Z", "digest": "sha1:GLOKQLBIPVBWHZNURF653NGQKGVPLSLR", "length": 11635, "nlines": 92, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "कोरोना, पोलिसांची कमतरता व वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेत बंदुकांच्या विक्रीत प्रचंड वाढ - Newscast Pratyaksha", "raw_content": "\nकोरोना, पोलिसांची कमतरता व वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेत बंदुकांच्या विक्रीत प्रचंड वाढ\n- सहा महिन्यात दोन कोटींहून अधिक बंदुकांची विक्री\nवॉशिंग्टन – अमेरिकेत यावर्षी पहिल्या सहा महिन्यात दोन कोटींहून अधिक बंदुकांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 15 टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगण्यात येते. कोरोनाच्या साथीचा फैलाव, पोलिसांची कमतरता व वाढत्या हिंसाचारामुळे बंदुकांची विक्री वाढत असून, त्यासाठी लागणार्‍या गोळ्यांची कमतरता भासू लागल्याचे दावे विक्रेत्यांकडून करण्यात येत आहेत.\nअमेरिकी तपासयंत्रणा ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’(एफबीआय) व ‘नॅशनल रायफल्स असोसिएशन’(एनआरए) यांनी दिलेल्या माहितीतून बंदुकांच्या वाढत्या विक्रीचा ‘ट्रेंड’ समोर आला आहे. 2020 साली अमेरिकेत एकूण तीन कोटी 97 लाख बंदुकांची विक्री झाल्याचे सांगण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या विक्रीमागे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक, राजकीय स्तरावरील असंतोष, कोरोनामुळे जाहीर झालेले लॉकडाऊन व अनिश्‍चितता यासारखे घटक असल्याचे सांगण्यात आले होते.\nअमेरिकेत झालेला सत्ताबदल व इतर घटक बंदुकांच्या विक्रीत अधिकच भर घालणारे ठरल्याचे नव्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्येच दोन कोटी, 22 लाखांहून अधिक बंदुकांची विक्री झाली आहे. बंदुकांच्या विक्रीची नोंद ठेवण्यास सुरुवात केल्यापासून, पहिल्या सहामाहीत झालेली ही ‘रेकॉर्डब्रेक’ विक्री ठरली आहे. एकट्या इलिनॉयस राज्यात 60 लाखांहून अधिक बंदुकांची विक्री झाली आहे. तर अमेरिकेतील आठ राज्यांमध्ये प्रत्येकी पाच लाखांहून अधिक बंदुका विकण्यात आल्या आहेत. यात कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, टेक्सास यासारख्या प्रमुख राज्यांचा समावेश आहे.\nबंदुका खरेदी करणार्‍यांमध्ये पहिल्यांदा बंदुका खरेदी करणार्‍यांचे प्रमाण मोठे असून त्यातही महिला व ज्येष्ठ नागरिकांचा हिस्सा वाढला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. अमेरिकेतील अनेक प्रमुख शहरांमध्ये हिंसक घ���नांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या घटनांमागे पोलिसांची कमतरता हे प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे दिसून आले होते.\nकोरोनाच्या कालावधीत अनेक पोलिसांचा साथीत मृत्यू झाला आहे. त्याचवेळी ‘डिफंड पोलीस’सारख्या मोहिमेनेही जोर पकडला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याच्या तक्रारी पोलिस दलातूनच येेऊ लागल्या आहेत. त्यामुळे पोलिसांची ही कमतरता बंदुकांच्या वाढत्या खरेदीमागील प्रमुख घटक असल्याची माहिती यंत्रणांनी दिली. पोलीस उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना प्रबळ होत असून स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्र गरजेचे असल्याने मोठ्या प्रमाणात बंदुकांची खरेदी होत असल्याचे समोर आले आहे.\nबंदुकांच्या वाढत्या खरेदीमुळे त्यासाठी लागणार्‍या गोळ्यांचीही कमतरता भासू लागली आहे. बंदुकांची विक्री करणार्‍या विक्रेत्यांनी परदेशातून गोळ्या आयात करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येते. युरोपिय देश व रशियासारख्या देशांमधून गोळ्या आयात होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.\nअमेरिकेच्या ‘बी-52 बॉम्बर’चे हेरातमधील तालिबानच्या तळांवर हवाईहल्ले\nइंधनवाहू जहाजावर हल्ले चढविणार्‍या इराणला उत्तर देण्याचा इस्रायलचा इशारा\nअफगाणिस्तान, चीन व पाकिस्तानबाबत संरक्षणदलप्रमुख रावत यांचा इशारा\nअमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांच्या गंभीर आरोपानंतरही पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून तालिबानची वकिली\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांची बॅड बँकेची घोषणा\nअफगाणिस्तानातील तालिबानच्या वर्चस्वानंतर पाकिस्तानातील ‘तेहरिक’च्या हल्ल्यांमध्ये वाढ\nचीनमधील कोरोनाच्या साथीबाबत नोव्हेंबर २०१९ मध्येच अमेरिकी यंत्रणांना इशारा दिला होता\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nइस्लामाबाद – अफगाणिस्तानात तालिबानला…\nइस्लामाबाद – पाकिस्तानच्या वझिरिस्तान…\nवॉशिंग्टन/बीजिंग – चीनमध्ये आलेल्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/akole-illegal-cannabis-seized-by-police", "date_download": "2021-09-16T18:04:55Z", "digest": "sha1:6G4LDD7MB7C2XG7AP6PIME66QDWKHL3A", "length": 5895, "nlines": 30, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "‘या’ तालुक्यात एवढ्या लाख रूपयांचा बेकायदेशीर गांजा पकडला", "raw_content": "\n‘या’ तालुक्यात एवढ्या लाख रूपयांचा बेकायदेशीर ग��ंजा पकडला\nतालुक्यातील मोग्रस (Mogras) येथील ठाकरवाडी (Thakarwadi) शिवारात सुमारे 3 लाख 64 हजार 500 रुपये किमतीचा बेकायदेशीर गांजा पोलिसांनी पकड़ला (Illegal cannabis seized by police) आहे. या प्रकरणी आरोपीस अटक (Arrested) करण्यात आली आहे.\nगेल्या काही दिवसांत अकोले तालुक्यात (Akole Taluka) अवैध गांजा (cannabis) प्रकरणाचे धागे दोरे लावण्यात अकोले पोलिसांना (Akole Police) यश आले आहे.\nदिनांक 07 सप्टेंबर रोजी मोग्रस (Mogras) गावाचे शिवारातील ठाकरवाडी परिसरात शंकर काळु पारधी याने त्याचे वालवाड़ीचे शेताचे बांधावर अवैध रित्या गांजाची लागवड (Cannabis cultivation illegally) केली असल्याची गोपनिय माहिती सपोनि मिथुन घुगे यांना मिळाली होती. या माहितीबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सविस्तर माहिती दिली. त्यांचेकडुन छाप्याबाबत परवानगी घेवुन या ठिकाणी राजपत्रीत अधिकारी नायब तहसिलदार व्ही व्ही खतोडे व सहकारी यांना कारवाईसाठी रवाना केले.\nया ठिकाणी जावुन खात्री केली असता तेथे 24 किलो 300 ग्रॅम वजनाचे रुपये 3, 64, 500 रुपयांचे 16 गांज्याची (cannabis) लहान मोठी झाडे मिळुन आले . ही गांज्याची लागवड (cannabis Planting) तसेच त्याची मशागत करणारा शंकर काळु पारधी (Shankar Kalu Pardhi) रा. मोग्रस (Mogras) यास ताब्यात घेण्यात आले. आरोपी विरुदध अकोले पोलीस स्टेशनला गुरनं 344/2021 एन डी पी एस कायदा 1885 चे कलम 20 (क) (ख) (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला .\nत्यास दिनांक 08 सप्टें. रोजी न्यायालयात (Court) हजर केले असता न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी (Police cell) मंजुर केली असुन त्यास अजुन कोणी साथीदार आहे काय याचा पोलिस तपास सुरु आहे.\nआपले गावात किंवा परिसरात कोठेही अवैध्य गांज्याची झांडाची लागवड, विक्री अथवा वाहतुक होत असेल तर तात्काळ पोलीस ठाणेस कळवा, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस अधिक्षक (SP) अ.नगर यांनी नागरिकांना केले आहे.\nही धड़क कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) व अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे (Additional Superintendent of Police Deepali Kale) व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने (Sub-Divisional Police Officer Rahul Madane) यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मिथुन घुगे, अकोले पोलीस स्टेशन नेमणुकीचे सफौ सुनिल साळवे,, पोना अजित घुले, चालक पोना गोविंद मोरे, पोना बाळासाहेब गोराणे, पोकॉ आनंद मैड, पोकॉ आत्माराम पवार, पोकॉ कुलदिप पर्बत, पोकॉ सुहास गोरे, पोकॉ प्रदिप बढे, यांनी केली. याबाबत पुढील तपास सपोनि मिथुन घु���े हे करीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathigappa.com/%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0/", "date_download": "2021-09-16T19:43:50Z", "digest": "sha1:XNLDADB25CFRUIU4XCANBDR57ZEYLNTQ", "length": 15353, "nlines": 81, "source_domain": "marathigappa.com", "title": "ह्या आहेत बॉलिवूडच्या सर्वात ६ महागड्या आयटम गर्ल्स, फक्त एका गाण्यासाठी घेतात इतके करोड रुपये – Marathi Gappa", "raw_content": "\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\nकेसं कापत असताना ह्या मुलाची रिऍक्शन पाहून तुमचा सुद्धा दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ\nस्वतःच्या हळदीत नवरी मुलीने ग्रुपमध्ये केला धमाल डान्स, बघा हा व्हिडीओ\nह्या मुलाने घोळक्यामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nनवरीने स्वतःच्याच लग्नात मंडपामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील कौतुक कराल\nहे स्पायडर मॅनचं पोरगं लईच करामती दिसतंय, व्हिडिओमध्ये मुलाने काय उद्योग केलाय हे पाहून हसू आवरणार नाही\nHome / बॉलीवुड / ह्या आहेत बॉलिवूडच्या सर्वात ६ महागड्या आयटम गर्ल्स, फक्त एका गाण्यासाठी घेतात इतके करोड रुपये\nह्या आहेत बॉलिवूडच्या सर्वात ६ महागड्या आयटम गर्ल्स, फक्त एका गाण्यासाठी घेतात इतके करोड रुपये\nआताच्या बॉलिवूड चित्रपटांत जोपर्यंत आयटम नंबर नसेल तोपर्यंत चित्रपट काही पूर्ण होत नाही. चित्रपटनिर्माते आपल्या प्रत्येक चित्रपटांत कमीत कमी एक आयटम नंबर तर नक्कीच टाकतात. ह्या आयटम नंबरमध्ये जेव्हा एक सुंदर मुलगी खतरनाक डान्स स्टेप्स सोबत ठेका धरत असते, तेव्हा प्रेक्षकही बघतच राहतात. आयटम गर्ल्स आपल्या लटक्या झटक्यांनी प्रेक्षकांना घायाळ करत असतात. काही लोकं तर फक्त आयटम नंबर मुळेच चित्रपट पाहण्यासाठी जातात. ह्या प्रकारे चित्रपटाचे प्रमोशनमध्ये सुद्धा हे आयटम सॉंग महत्वपूर्ण भूमिका निभावतात. आयटम सॉंग हिट झाले कि चित्रपट हिट व्हायला खूप मदत मिळते. ह्या आयटम सॉंग मध्ये नाचणाऱ्या हिरोइन्सना सुद्धा बक्कळ पैसे मिळतात. बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री सुद्धा आता आयटम सॉंग्स करू लागल्या आहेत. आयटम सॉंग मध्ये अंगप्रदर्शन करून झटपट कमाई करण्याचा फंडा आता रूढ होत आहे. ह्या अभिनेत्री फक्त एका आयटम सॉंग्स साठी करोडो रुपये घेत आहेत. आजच्या लेखात आपण बॉलिवूडच्या सर्वात महागड्या आयटम गर्लस बद्दल जाणून घेणार आहोत.\nदीपिका बॉलिवूडची एक टॉपची अभिनेत्री होण्यासोबतच एक चांगली आयटम गर्लसुद्धा आहे. ह्या गोष्टीचा पुरावा आपण दीपिकाला २०११ मध्ये अभिषेक बच्चनच्या ‘दम मारो दम’ चित्रपटातल्या टायटल सॉंग मध्ये आयटम नंबरच्या रूपात पाहिले आहे. त्या गाण्यासाठी दीपिकाने १.५ कोटी रुपये घेतले होते. सध्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास दीपिका बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री बनली आहे. त्यामुळे फक्त आयटम नंबर साठी चित्रपट ती शक्यतो करत नाही.\nबॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्हीही ठिकाणी आपल्या अभिनयाची कमाल दाखवणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा सुद्धा आयटम नंबर करण्यात मागे नाही आहे. संजय लीला भन्साळीच्या ‘गोलियों की रास लीला – राम लीला’ चित्रपटात प्रियांका चोप्राने ‘राम चाहे लीला’ नावाच्या गाण्यावर जबरदस्त आयटम नंबर केले होते. तिचा हा आयटम नंबर खूप वायरल झाला होता. ह्यामध्ये प्रियांका खूप मादक दिसली होती. ह्या आयटम सॉंग साठी प्रियांकाने तब्बल ६ कोटी रुपये घेतले होते.\nकरीना कपूरने सलमान खानच्या ‘दबंग २’ मध्ये ‘फेविकॉल से’ गाण्यावर अप्रतिम आयटम नंबर केले होते. हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. हा चित्रपट २०१२ मध्ये रिलीज झाला होता. तेव्हा करीनाने ह्या आयटम नंबरसाठी पूर्ण ५ कोटी रुपये घेतले होते. ह्या गाण्यात बेबोचे सौंदर्य अप्रतिम होते.\nह्रितिक रोशनच्या ‘अग्निपथ’ चित्रपटात कॅटरिना कैफने ‘चिकणी चमेली’ गाण्यावर आयटम नंबर केला होता, तेव्हा लोकांनी तिचे नाव चिकणी चमेली ठेवले होते. हा आयटम नंबर आजही लोकांचा फेव्हरेट आहे. ह्या मध्ये कॅटरिनाचा जबरदस्त डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता. ह्या आयटम सॉंगला लोकांनी खूप पसंत केले होते. माहितीनुसार कॅटरिना कैफने ह्या आयटम सॉंगसाठी ३.५ कोटी रुपये घेतले होते.\nसनी लिओनने तसे तर बॉलिवूडमध्ये अनेक हिट आयटम नंबर केले आहेत. चित्रपट निर्मात्यांसाठी आयटम गर्ल साठी सनी लिओन पहिली पसंत असते. तिची सुंदरता डान्स करताना खुलून दिसते. सनीने शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटात ‘लैला में लैला’ गाण्यावर आयटम डान्स केला होता. हा आयटम नंबर सुद्धा खूप लोकप्रिय झाला होता. असं बोललं जातं कि ह्या गाण्यावर नाचण्यासाठी सनी लिओनने पूर्ण ३ कोटी रुपये घेतले होते.\nआयटम गर्ल्सना यशाच्या शिखरावर जर घेऊन जाण्याचे क्रेडिट कोणाला द्यावे लागले तर हे क्रेडिट निश्चितच मलाईका अरोराला भेटू शकते. मलाईकाला सर्वात अगोदर ‘छैय्या छैय्या’ गाण्याने लोकप्रियता मिळाली होती. ह्यानंतर ‘टरंगीलो मारो ढोलना’, ‘ओंठ रसिले तेरे ओंठ रसिले’, ‘अनारकली डिस्को चली’ ह्यासारखे लोकप्रिय आयटम नंबर मलाईकाने केले आहेत. मलाईका अरोराने दबंग चित्रपटासाठी ‘मुन्नी बदनाम हुई’ हे आयटम नंबर केले होते. आणि हा आयटम नंबर खूपच जास्त लोकप्रिय झाला होता. हे गाणं आज सुद्धा मुलांच्या तोंडपाठ आहे. ह्या गाण्यासाठी मलाईकाला २ कोटी रुपये मिळाले होते.\nPrevious कभी खुशी कभी गम मधली छोटी करीना आता १८ वर्षानंतर दिसते खूपच सुंदर, ओळखूही येणार नाही\nNext बॉलिवूडच्या या अभिनेत्री आहेत आपल्या पतींपेक्षा वयाने खूप मोठ्या, ५ नंबरची अभिनेत्री बघा\nआमिर खानने पत्नी किरण रावला दिला घटस्फोट, एक वर्षापासुन राहत होते वेगळे\nसुनिल शेट्टी आणि शिल्पा शेट्टिचा सुपर डान्सरच्या सेट वर केलेला हा सिन होतोय वायरल\n‘कल हो ना हो’ चित्रपटात शाहरुखसोबत काम केलेली हि मुलगी आता का’य करते, आई आहे अभिनेत्री\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jpprakashane.org/product/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-16T18:04:39Z", "digest": "sha1:MAF73ZMFNBFKKYFROUMX72EOFT7DH232", "length": 7379, "nlines": 139, "source_domain": "www.jpprakashane.org", "title": "कव���तेच्या गावा – ज्ञान प्रबोधिनी प्रकाशने Jnana Prabodhini Publications", "raw_content": "\nज्ञान प्रबोधिनी प्रकाशने Jnana Prabodhini Publications\nज्ञान प्रबोधिनी प्रकाशने Jnana Prabodhini Publications\nपुस्तक-चित्रपट रसग्रहणात्मक / Books and Movie Review\nव्यक्तिमत्त्व विकसन / Personality Development\nप्रेरणादायी व्यक्तींचे अनुभव व चरित्रे / Motivational Profiles and Biographies\nपुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: कवितेच्या गावाsnippet.pdf\nछात्र प्रबोधन मधून गेल्या २५ वर्षांत प्रकाशित झालेल्या कवितांचा हा प्रातिनिधिक कवितासंग्रह \nमन संवेदनशील व्हायचं तर कवितेसारखे दुसरे माध्यम नाही. आस्वादकवृत्ती आवर्जून जपण्यासाठी कुमारवयातच कवितेची ओळख व्हायला हवी. मुलांच्या भावविश्वाशी नातं जोडणाऱ्या आशय आणि विषयाचं खूप वैविध्य असणाऱ्या या संग्रहातील कविता खूप आनंद देऊन जातील. कुमारवयाला भावतील इतकंच नाही तर सुंदर भविष्य घडविण्यासाठी नकळत, हळुवार असे संस्कारही निश्चित करून जातील.\nव्यक्तिमत्त्व विकसन / Personality Development\nप्रेरणादायी व्यक्तींचे अनुभव व चरित्रे / Motivational Profiles and Biographies\nपुस्तक-चित्रपट रसग्रहणात्मक / Books and Movie Review\nसंपादन – शैलजा देशमुख\nप्रथम आवृत्ती – जुलै २०१७\nव्यक्तिमत्त्व विकसन / Personality Development\nअभ्यासातील स्वावलंबन भाग १\nकल्पक बनूया / Be Creative\nगंध मोहवी काव्याचा भाग २\nपुस्तक-चित्रपट रसग्रहणात्मक / Books and Movie Review\nपाहिलेच पाहिजे असे काही\nव्यक्तिमत्त्व विकसन / Personality Development\nपुस्तक-चित्रपट रसग्रहणात्मक / Books and Movie Review\nव्यक्तिमत्त्व विकसन / Personality Development\nप्रेरणादायी व्यक्तींचे अनुभव व चरित्रे / Motivational Profiles and Biographies\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/hagandari-free-chaitanya-tanda-village-inspected-by-zp-ceos", "date_download": "2021-09-16T18:31:03Z", "digest": "sha1:4JSLUCL2JAQL6VHXDAURXN3GEDLP3ALF", "length": 3975, "nlines": 26, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Hagandari-free Chaitanya Tanda village inspected by ZP CEOs", "raw_content": "\nहागणदारीमुक्त चैतन्य तांडा गावाची जि.प.सीईओंनी केली पाहणी\nग्रामपंचायत हागणदारीमुक्त व डासमुक्त झाल्याची पाहणी\nतालुक्यातील चैतन्य तांडा Chaitanya Tanda ग्रामपंचायत हागणदारीमुक्त व डासमुक्त Hagandari-free झाल्याने चाळीसगाव Chalisgaon दौर्‍यावर असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया Zilla Parishad Chief Executive Officer Dr. Pankaj Asia यांनी सदिच्छा भेट देऊन तांड्याची पाहणी Survey केली.\nजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया हे गुरूवार रोजी चाळीसगाव दौर्‍यावर होते. दरम्यान तालुक��यातून एकमेव चैतन्य तांडा ग्रामपंचायत हागणदारीमुक्त व डासमुक्त झाल्याने डॉ.पंकज आशिया यांनी सदिच्छा भेट देऊन तांड्याची पाहणी केली. त्याचबरोबर तांड्यात राबविल्या गेलेल्या विविध योजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. लोक लोकसहभागातून झालेल्या विकास कामाबाबत डॉ. पंकज आशिया यांनी प्रशंसा केली. उपसरपंच आनंदा राठोड यांनी डॉ. पंकज आशिया यांना फूल देऊन ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत केले. दरम्यान मुख्खाधिकार्‍यांनी अचानक दिलेल्या भेटीमुळे आचर्य व्यक्त होत आहे. यावेळी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेचे सचिव संजीव कुमार निकम, तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष येवले भाऊसाहेब, विलास आबा, विस्ताराधिकारी कैलास माळी, विस्तार अधिकारी आर. आय. पाटील, माजी चेअरमन दिनकर राठोड, सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, ग्रामपंचायत सदस्य वसंत राठोड, मंगेश राठोड, संतोष पवार व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/garbage-on-dehurod-cantonment-board-grounds-will-now-be-disposed-ofnrpd-105285/", "date_download": "2021-09-16T19:22:57Z", "digest": "sha1:AMDXQVL3X25XWBX7NURRNHLW4LBK6JUW", "length": 13451, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मैदानावरील कचऱ्याची आता विल्हेवाट लागणार! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nपुणेदेहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मैदानावरील कचऱ्याची आता विल्हेवाट लागणार\nगेल्या काही दिवसांपासून तेथे वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे रुपीनगर तळवडे, यमुनानगर, निगडी परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरत होते. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.\nपिंपरी: देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील मोकळ्या मैदानावरील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने घ्यावी. त्याबाबत तात्काळ कार्यवाही करुन नियोजन करण्यात येणार आहे. तशा हालचाली महापालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत.\nभाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत कचरा समस्येबाबत भेट घेतली. यावेळी माजी नगरसेवक शांताराम (बापू) भालेकर, स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, शहर भाजप उपाध्यक्ष किरण पाटील, युवा मोर्चा उपाध्यक्ष रामदास कुटे, शिरीष उत्तेकर, विशाल मानकरी, मनसे शहर उपाध्यक्ष अमोल भालेकर, शिवयोद्धा प्रतिष्ठान अध्यक्ष, रवी शेतसंधी, अनिल भालेकर, ऋषिकेश भालेकर, श्याम भालेकर, दिपक भालेकर व नागरिक उपस्थित होते.\nयावेळी रुपीनगर परिसरालगत असलेल्या देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मोकळ्या मैदानात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दितील कचरा टाकला जातो. परंतु, त्याचा त्रास आमच्या परिसरातील नागरिकांना होतो. गेल्या काही दिवसांपासून तेथे वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे रुपीनगर तळवडे, यमुनानगर, निगडी परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरत होते. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे या समस्येवर मार्ग काढण्याबाबत आमदार लांडगे यांनी महापालिका प्रशासनाकडे आग्रही मागणी केली आहे.\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nशुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://moujprakashan.com/product/kavitasangrah/tambadya-samudracha-kinaryavar/?add-to-cart=823", "date_download": "2021-09-16T18:22:10Z", "digest": "sha1:SV2RGY6EK6ARVNLFZQHJIBZTQOACLZNT", "length": 3614, "nlines": 89, "source_domain": "moujprakashan.com", "title": "तांबड्या समुद्राच्या किनाऱयावर - moujprakashan", "raw_content": "\nतांबड्या समुद्राच्या किनाऱयावर quantity\n“अशी असेल आम्ही शोधत असलेली कविता : कष्टकऱ्यांच्या हातांनी जीर्णशीर्ण झालेली अॅसिडच्या माऱ्याने खडबडीत झालेली घामाने आणि धुराने चिकचिकलेली सनदशीर आणि बेसनदशीर अशा जगण्यासाठीच्या विविध उद्योगांनी पोसलेली, लघवीचा तीव्र वास आणि जाईचा सुगंध एकत्र आणणारी कविता आमच्या अगांतल्या घामेजल्या कपड्यांसारखी किंवा अगांसारखी कविता कालवणाच्या डागांनी आणि शरमेने मळलेली सुरकुत्या, स्वप्नं, निरीक्षणं, भाकितं घोषणापत्रं प्रेमाची आणि द्वेषाची रांगडी आणि क्रूर जाहिरनामे, शंका, नकार, स्वीकार आणि जाचक भार या सगळ्यांनी रापून ओसंडणारी कविता.”\nBe the first to review “तांबड्या समुद्राच्या किनाऱयावर” Cancel reply\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/72-corona-positive-found-in-kalkarai-maval-taluka", "date_download": "2021-09-16T19:30:34Z", "digest": "sha1:JKG6XQ4PL2TWWR7OCUEHYD47OGXROWAR", "length": 23152, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Corona : मावळातील कळकराई निम्मी पॉझिटिव्ह", "raw_content": "\nगावातील ��२ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.\nCorona : मावळातील कळकराई निम्मी पॉझिटिव्ह\nकामशेत : कळकराईतील ग्रामस्थ एकमेकाच्या संपर्कात आल्याने थंडी तापाने फणफणले आहेत. थंडी, ताप, डोकेदु:खी, घशात खवखव आणि अंगदु:खीने गावकरी त्रस्त आहेत. या गावातील ७२ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मावळातील आरोग्य यंत्रणा या दुर्गम गावात जाऊन येथील ग्रामस्थांची तपासणी करून औषधोपचार करीत आहे.\nऔषधोपचाराने बरे न वाटणाऱ्या रुग्णांनी सरकारी किंवा खासगी रुग्णालयात उपचार करून घ्यावे, असा सल्ला देत आहेत. या दुर्गम गावात आरोग्य विभागाचे कर्मचारी तीनवेळा आले आहेत. येथील रुग्णांची तपासणी करीत आहेत. मागील आठवड्यात येथील ग्रामस्थांनी दूषित पाण्यामुळे गावकरी आजारी पडत असल्याचे आरोग्य यंत्रणेला संपर्क साधून कळविले होते. ग्रामस्थांची ही व्यथा ‘सकाळ’ने छायाचित्रांसह प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत आरोग्य विभागाने शुक्रवारी कळकराईत गोळ्या औषधे पोच केली. शनिवारी एक पथक तपासणीसाठी दाखल झाले.\nहेही वाचा: पुणे-मुंबई महामार्गावरील ढाबा पोलिसांकडून सील\nहेही वाचा: लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन; लोणावळा पोलिसांकडून कारवाई\nयेथील नागरिक कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्यावर त्यातील एका महिलेला तातडीचे उपचारासाठी कर्जत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केली. पण तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची आरोग्य विभागाने दखल घेत डॉ. राजू तडवी, डॉ. उमेश काळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ शीतल रढे, वैशाली ढोरे, आरोग्यसेवक बी. एम. मकांदार, आशावर्कस सविता ढोंगे यांच्या पथकाने पुन्हा दोन वेळेस गावात येऊन रुग्णांची तपासणी केली. डॉ. राजू तडवी म्हणाले, ‘‘आमचे पथक तीन वेळेस येथे आले. आतापर्यंत आम्हाला ७२ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आम्ही त्याना योग्य गोळ्या औषधांचे नियोजन करून दिले आहे. आवश्यकतेनुसार त्यांना दवाखान्यात अ‍ॅडमिट होण्याचा सल्ला दिला आहे.’’\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवना��डे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्��ांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2021-09-16T19:00:31Z", "digest": "sha1:6CMVDBCPYEKAPY6VVNH7ATGWWQ23KYTB", "length": 2433, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " विवाह Archives | InMarathi", "raw_content": "\nविवाहापूर्वी पत्नीवरील अत्याचाराचा छडा लावण्यासाठी झुंजणा-या लढवय्या पतीची कथा\nज्या स्त्रीला बलात्कारासारख्या भयानक अत्याचाराला सामोरे जावे लागते, त्या स्त्रीलाच गुन्हेगार समजून समाज तिला जगणे नकोसे करतो.\n इथे लग्नासाठी चक्क पळवली जाते ‘होणारी बायको’…\nसामान्यतः लग्�� हे आई वडील ठरवतात. किंवा मुलामुलींची आधीपासूनच ओळख, पसंती असेल तर ते आईवडिलांना सांगतात आणि त्यांच्या परवानगीने लग्न करतात.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.nmmc.gov.in/navimumbai/16-1610609468", "date_download": "2021-09-16T18:30:57Z", "digest": "sha1:MSD2HFD7JKM2R7F52TPDIHEAEIHNBPUI", "length": 15762, "nlines": 293, "source_domain": "www.nmmc.gov.in", "title": "  :: 16 जानेवारीपासून सुरु होणा-या कोव्हीड लसीकरण प्रक्रियेचा आयुक्तांनी घेतला आढावा | Navi Mumbai Municipal Corporation", "raw_content": "\n16 जानेवारीपासून सुरु होणा-या कोव्हीड लसीकरण प्रक्रियेचा आयुक्तांनी घेतला आढावा\n16 जानेवारीपासून सुरु होणा-या कोव्हीड लसीकरण प्रक्रियेचा आयुक्तांनी घेतला आढावा\n16 जानेवारीपासून संपूर्ण देशात कोव्हीड 19 लसीकरण सुरु होणार असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाबाबतच्या नियोजनाचा सविस्तर आढावा आज महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे तसेच सिटी टास्क फोर्स समितीचे विविध सदस्य ऑनलाईन वेब संवादाद्वारे उपस्थित होते.\nयापूर्वीच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार कोव्हीड 19 लसीकरण मोहिमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यालय स्तरावर अपघात वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली असून महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणासाठी विभागनिहाय 3 विभागीय नोडल ऑफिसर नेमण्यात आलेले आहेत. हे विभागीय नोडल ऑफिसर आपापल्या विभागातील केंद्रांवर करण्यात येणा-या लसीकरण कार्यक्रमाचे नियंत्रण करणार आहेत.\nनवी मुंबई महानगरपालिकेने सध्याच्या शासकिय सुचनांनुसार 50 लसीकरण केंद्रांचे नियोजन केलेले असून त्याठिकाणी आवश्यक अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केलेली आहे. या नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे रितसर प्रशिक्षणही पार पडलेले आहे.\nदि. 08 जानेवारी रोजी कोव्हीड 19 लसीकरणाची रंगीत तालीम (Dry Run) महानगरपालिकेच्या नेरुळ रुग्णालयात व्यवस्थितपणे पार पडलेली असून या प्रक्रियेत सहभागी झालेल्या अधिका-यांनी प्रक्रियेचे अनुभव सांगितले. तसेच प्रात्यक्षिक स्वरुपातील प्रशिक्षण सत्रही इतर नियुक्त अधिका-यांसाठी घेण्यात आले.\nकेंद्रांवर नियुक्त प्रत्येक कर्मचा-याला आपल्याला करावयाच्या कामाची माहिती देण्यात आली असून केंद्रांवर काही अडचण भासू नये याकरिता राखीव कर्मचारी नेमणूक करून ठेवावेत व त्यांनाही प्रशिक्षण दिले जावे असे आयुक्तांनी निर्देशित केले.\nलसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 16 जानेवारीपासून कोव्हीड काळात आरोग्य विषयक सेवा देणा-या शासकीय व खाजगी आरोग्यकर्मी कोव्हीड योध्यांना लसीकरण केले जाणार असून 19 हजार 85 कोव्हीड योध्यांची नोंद महानगरपालिकेकडे झालेली आहे. या कोव्हीड योध्यांना लसीकरण करणा-या केंद्रांवर कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे लसीकरण केव्हा करण्यात येणार आहे याविषयी शासन स्तरावरून माहिती घेण्यात यावी व त्याचेही नियोजन करून ठेवावे असे आयुक्तांनी सूचित केले.\nलसीकरण करताना कोविन ॲपवर नोंदणी झालेल्या क्रमानेच लसीकरण करण्यात यावे आणि लसीकरण झाल्यानंतर व्यक्ती निरीक्षण कक्षात बसल्यानंतर त्यांच्याकडे 4 महत्वपूर्ण संदेशाचे हॅंडबिल देण्यात यावे असेही आयुक्तांनी सूचित केले.\nलसीकरणाच्या दुस-या टप्प्यात पोलीस, सुरक्षा, स्वच्छता व कोव्हीड नियंत्रक कार्यवाहीत सहभागी असलेले इतर महानगरपालिका कर्मचारी अशा प्रत्यक्ष कृतिशील असणा-या फ्रन्टलाईन कर्मचा-यांना लसीकरण करण्यात येणार असून त्याविषयी माहिती घेऊन आधीच नियोजन करून ठेवावे असे आयुक्तांनी सांगितले.\nलस साठवणूकीसाठी निश्चित केलेले तापमान सेंट्रल कोल्ड स्टोअर येथे कायम राखण्यासाठी पॉवर बॅकअपची सुविधा तपासून घेण्याचे निर्देश देतानाच आयुक्तांनी सदर लसीची कोल्डचेन साठवणूकीच्या टप्प्यापासून वितरण होईपर्यंत व उरलेल्या लस परत घेऊन त्याचीही साठवणूक करण्याची कार्यवाही काटेकोरपणे व्हावी असे आदेश दिले. यामध्ये प्रत्येक टप्प्यावरील जबाबदारी निश्चित करावी व यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा चालणार नाही असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. *\n16 जानेवारी रोजी होणा-या कोव्हीड 19 लसीकरणासाठी महानगरपालिकेची वाशी व ऐरोली ही 2 सार्वजनिक रुग्णालये तसेच नेरूळ येथील डॉ. डि.वाय.पाटील हॉस्पिटल, सी.बी.डी. बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटल तसेच खैरणे एम.आय.डी.सी. येथील रिलायन्स हॉस्पिटल अशी 5 लसीकरण आरंभ केंद्रें (Launch Site) निश्चित करण्यात आलेली आहेत. तसेच महापालिका क्षेत्रात एकूण 50 लसीकरण केंद्रांची तयारी करण्यात आलेली आहे.\nकोविन ॲपवर नोंदणी झालेल्या आरोग्यकर्मींना त्यांचे लसीकरण कोणत्या केंद्रावर, कोणत्या तारखेला व वेळेत होणार आहे याचा संदेश मोबईलवर प्राप्त होणार असून प्रत्येक केंद्रावर दर दिवशी 100 व्यक्तींना लसीकरण केले जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेस 21 हजार लस प्राप्त झालेल्या आहेत.\nलसीकरण हा आरोग्य विभागासाठी नेहमीचा विषय असला तरी कोव्हीड लसीकरण ही बाब अत्यंत महत्वाची असल्याने या लसीकरणाकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन काटेकोर अंमलबजावणी करावी असे निर्देश आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी या बैठकी प्रसंगी दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/collaboration.html", "date_download": "2021-09-16T17:53:01Z", "digest": "sha1:2CKGPA2NC5TYRHV25KAYHLEL3CDCIAXX", "length": 4420, "nlines": 74, "source_domain": "zeenews.india.com", "title": "collaboration News in Marathi, Latest collaboration news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nJio 5G ला Airtel ची तगडी टक्कर; Intel सोबत भागीदारी करून 5G सेवा विस्तारणार\nभारतातील टेलिकॉम सेक्टरमधील मोठी कंपनी एअरटेलने आज अमेरिकेची चिपमेकर कंपनी Intel सोबत भागीदारीची घोषणा केली आहे.\nकोरोनाकाळात तृतीयपथींयांना मदतीचा हात, रेशन किटचं वाटप\nआर्थिक मंदीच्या काळात मदतीचा हात\nराकेश बापट बनला 'शमिताचा गुलाम', Ex-Wifeला आला राग\nमोठी बातमी | विराट कोहली टी 20 वर्ल्ड कपनंतर कॅप्टन्सी सोडणार, पुढचा कर्णधार कोण\nधक्कादायक... केमिकल कंपनीला भीषण आग\nफडणवीस यांच्या टीकेनंतर अजित पवार यांचे खास शैलीत उत्तर\nISI आणि अंडरवर्ल्डच्या टेरर मॉड्यूलरवर मोठा खुलासा, ओसामाचा बापच कटाचा मास्टरमाईंड\nविराट कोहलीने आपल्या कारकीर्दीत या बॉलरला टाळलं....म्हणून करियर धोक्यात\n'पत्नीला न सांगताच सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चालवला' नितीन गडकरी यांनी केला गौप्यस्फोट\nIPL 2021 : ही एक चुक पडेल महागात, आणि 'या' खेळाडूंच्या नावावर होईल नकोसा विक्रम\n कार्टून पाहताना खिडकीतून पडला 2 वर्षाचा चिमुकला, 55 तासानंतर मृत्यूशी झुंज अपयशी\nभारतीय हद्दीत घुसखोरी करणारे पाकिस्तानचे जहाज पकडले, 12 जण ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://circuitwaalain.wordpress.com/2020/07/14/life-goals-story-by-sachin-bendbhar/", "date_download": "2021-09-16T19:34:35Z", "digest": "sha1:REZXDXLIKZKJAKM7AKKZ5VN2BMIGGGU4", "length": 10397, "nlines": 106, "source_domain": "circuitwaalain.wordpress.com", "title": "मर्म जीवनाचे – सर्किटवाला", "raw_content": "\nकाही वर्षांपूर्वी माझ्या मोठ्या भावाने ‘तनिष्का हायटेक नर्सरी’ या नावाने नर्सरी सुरू केली, पण मी नोकरीनिमित्त रायगडला असल्याने बरेच दिवस नर्सरी पाहण्याचा योग आला नाही. उन्हाळ्याची मे महिन्याची सुटी लागली आणि मी गावाला आलो, एक दिवस आवर्जून नर्सरी पाहायला गेलो. मोठा भाऊ राहुल कार्यालयात कामात होता. मला पाहताच म्हटला,” प्रॉडक्शन मॅनेजर जरा कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. तेवढं थोडा वेळ कामगारांवर लक्ष ठेव.\nमी कार्यालयाबाहेर आलो. नर्सरीत फेरफटका मारू लागलो. पॉलिहाऊसमध्ये ऊस, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी अशी वेगवेगळ्या प्रकारची रोपं होती. जवळजवळ हजार-दीड हजार कामगार कोणतीही गडबड, गोंधळ न करता आपापली कामे अतिशय शिस्तीत करत होते. मी थोडीफार इकडची तिकडची किरकोळ कामे एक-दोघांना सांगितली. मग त्यातल्या एकाने धिटाईने विचारले,\n“साहेब, तुम्हाला किती पगार आहे ” त्याने मला नर्सरीतलाच एक कर्मचारी समजले होते.\nमी क्षणभर विचार केला. मग त्यालाच म्हटले, “तुला किती आहे\n” दररोज दोनशे ” , तो उत्तरला.\n“मग तुझ्यापेक्षा थोडा जास्त आहे,” मी बोललो .\nतेवढ्यात नर्सरीत आलेल्या टेम्पोने हॉर्न दिला. अन् चार – पाच कामगार तिकडं गेले. मीही त्यांच्या पाठोपाठ गेलो. उसाने भरलेले ट्रे क्रेटमध्ये ठेवून ते टेम्पोत एकावर एक रचू लागले. मला या सर्व गोष्टी नवीनच होत्या, त्यामुळे मी कुतूहलाने सगळं पाहत होतो. बघता बघता टेम्पो भरला, पण शेवटचे दोन क्रेट बसत नव्हते. ते बसविण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. क्रेट अलीकडे-पलीकडे सरकवले, वर-खाली केले, पण काही केल्या क्रेट त्यात बसेनात. मग मागून मीच बोललो,\n“नको नको … क्रेट तुटतील, “त्यातला एक कामगार बोलला.\n“तुटू दे , तुटले तर … कुठं आपलं काय जाणार आहे” मी मुद्दामच हसून बोललो .\nतेव्हा तो कामगार माझ्याकडे येऊन बोलला, “भाऊ,मालकाचं नुकसान कधी करायचं नाही. हे क्रेट नुसते क्रेट नाहीत. त्यांनी मालकाचंच नाय, आपलंही घर चालतं. एवढ्या लोकांचा प्रपंच जर हे क्रेट चालवत असतील, तर मग आपण याला मोडून कसं देऊ उलट याला जिवापलीकडं जपू.\n‘खरंच ,त्या कामगारांचा प्रामाणिकपणा पाहून मी भारावून गेलो.आपण ज्यावर जगतो,पोट भरतो त्याचा आदर केला पाहिजे, मग ती गोष्ट निर्जीव का असेना. त्यांचे त्या निर्जीव वस्तूवरचेही असणारे प्रेम जीवनाचे मर्म सांगत होते. मी कार्यालयात आल्यावर मोठा भाऊ बोलल��, “लगेच आलास तुला कामगारांवर लक्ष द्यायला सांगितलं होतं ना तुला कामगारांवर लक्ष द्यायला सांगितलं होतं ना\n“त्याची काही गरज नाही. नर्सरीतले सर्व कामगार अगदी प्रामाणिक आहेत, “मी उत्तरलो.\nमग मी घडलेला किस्सा इत्थंभूत त्याला सांगितला, तेव्हा तो गालातच हसला.\nPublished by टीम सर्किटवाला\n आजच युग हे अत्यंत धावपळीचं झालं आहे. दिवसेंदिवस नवनवीन आविष्कार होत आहेत. आणि प्रत्येक गोष्टीत माणूस अपग्रेड होत आहे. प्रत्येकजण डिजिटली अपडेटेड राहण्याचा प्रयत्न करतोय अन हीच वाचकांची नस ओळखून आम्ही सर्किटवालाच्या माध्यमातून डिजिटल क्षेत्रात उतरत आहोत. निशुल्क सेवा पुरवत असतांना वाचकांचा प्रतिसाद आम्हाला भरभरून मिळत आला आहे अन यापुढेही मिळेल अशी आशा आहे. आणि आम्हांला विश्वास आहे की आम्ही नक्कीच यातही क्षेप घेऊ.. धन्यवाद टीम सर्किटवाला\tसर्व लेख पहा टीम सर्किटवाला\nकथा, ग्रामीण कथा, साहित्य\nकामगार, जीवन, पॉलिहाऊस, मर्म, हॉर्न\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nवारी लघुकथा स्पर्धा (11)\nवाचकांचा प्रतिसाद लाभलेल्या कथा\nअवघा रंग एकच झाला....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/railway-transport-will-start-from-one-june/", "date_download": "2021-09-16T18:27:33Z", "digest": "sha1:TGU4ULLLWVSLWOGJFBWDMHYU5A4GJT6S", "length": 10680, "nlines": 95, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार रेल्वे; लवकरच ऑनलाइन बुकिंग", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nपुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार रेल्वे; लवकरच ऑनलाइन बुकिंग\nनवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या हाहाकरापासून वाचण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. यामुळे कृषी व्यतीरिक्त कोणतीच कामे चालू नव्हती ना कोणीती वाहतूक. संपुर्णपणे वाहतूक सरकारने बंद केली होती. परंतु मजुरांचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याने आणि अर्थव्यवस्थेला रुळावरती आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. याचाच भाग म्हणून रेल्वे मंत्रालय टप्प्याने रेल्वेवाहतूक स���रू करणार आहे. रेल्वेने १ जूनपासून २०० नॉन एसी रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली आहे.\nसध्या सुरू असलेल्या १५ जोडी एसी रेल्वे आणि श्रमिक रेल्वेंव्यतिरिक्त या वेगळ्या रेल्वे असतील. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घोषणा केली की, १ जूनपासूनच्या या रेल्वेंची बुकिंग लवकरच सुरू होईल. या रेल्वे रोज धावतील. मार्ग अद्याप ठरलेले नसले तरी सूत्रांनुसार, छोटी शहरे व गावांना यातून जोडले जाईल. अगोदर रेल्वेने ३० जूनपर्यंतची तिकिटे रद्द केली होती. रेल्वेमंत्र्यांनी ट्विटर द्वारे याची माहिती दिली आहे. आगामी काही दिवसांत श्रमिक विशेष रेल्वेंची संख्या वाढवली जाईल. सध्या रोज २०० श्रमिक रेल्वे धावत आहेत.\nआतापर्यंत रेल्वेने १,५९५ श्रमिक गाड्यांनी २१ लाखांहून अधिक लोकांना त्यांच्या राज्यांत पोहोचवले आहे. रस्त्यांवरून चालत जाणाऱ्या प्रत्येक मजुराला राज्य सरकारांनी जवळच्या स्टेशनवर आणावे. त्यांची नोंदणी करून यादी रेल्वेला द्यावी. जेणेकरून अधिक श्रमिक रेल्वे चालवून या लोकांना त्यांच्या घरी पोहोचवता येईल. मजुरांनीही सध्या ते जेथे आहेत तिथेच थांबावे, रेल्वे त्यांना आपल्या गावी पोहोचवेल. या विशेष रेल्वेंसाठी आता ज्या राज्यात रेल्वे जाणार आहे त्या राज्याच्या मंजुरीची गरज राहणार नसल्याचे ट्विटमध्ये रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahanaukri.com/category/bank-jobs/reserve-bank-of-india/", "date_download": "2021-09-16T19:03:47Z", "digest": "sha1:QXWRT2S3BBTY4ZJ233F6BSWVZ3MWWZMB", "length": 2485, "nlines": 87, "source_domain": "mahanaukri.com", "title": "Reserve Bank of India | Maha Naukri 2020", "raw_content": "\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ऑफिसर पदाच्या १६६...\nबीव्हीजी (BVG) हेल्थ फूड प्रा. लि. मध्ये मॅनेजर...\nनाशिक जिल्ह्यातील आदिवासी निवासी शाळांसाठी भरती...\nके. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक येथे लिपिक व...\nसैनिक कल्याण विभाग, नाशिक महाराष्ट्र राज्य...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या १३८८ जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र भरती २०१७ – ४५० पी/टी सब...\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ऑफिसर पदाच्या १६६...\nनवाल डॉकयार्ड मुंबई येथे फायरमन पदाच्या ३३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-09-16T19:55:52Z", "digest": "sha1:Q5H5D533WZAIJAIC2S4L2VP3CVSVJOAK", "length": 5217, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:दक्षिण अमेरिकेमधील नद्या - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७ उपवर्ग आहेत.\nइक्वेडोरमधील नद्या‎ (१ प)\nकोलंबियामधील नद्या‎ (२ प)\nगुयानामधील नद्या‎ (१ प)\nपेरूमधील नद्या‎ (१ प)\nबोलिव्हियामधील नद्या‎ (१ प)\nब्राझिलमधील नद्या‎ (३ प)\nव्हेनेझुएलामधील नद्या‎ (२ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ फेब्रुवारी २०११ रोजी २३:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपल�� सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/kolhapur-lender-rape-newly-wed-women-for-not-returning-money-by-family/", "date_download": "2021-09-16T18:06:17Z", "digest": "sha1:ECDG43L3AXNSU26JNMCV7GHDY6GSNGU2", "length": 8229, "nlines": 84, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates कोल्हापूरमध्ये सावकाराकडून नवविवाहीतेवर बलात्कार", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकोल्हापूरमध्ये सावकाराकडून नवविवाहीतेवर बलात्कार\nकोल्हापूरमध्ये सावकाराकडून नवविवाहीतेवर बलात्कार\nपैशांच्या वसुलीसाठी एका सावकाराने नवविवाहीतेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूरमध्ये हा प्रकार घडला आहे. एका गरजू कुटुंबाने घेतलेल्या पैशांच्या वसुलीसाठी त्या सावकाराकडून सतत दबाव होत होता. कुटुंबाला ते पैसे परत करण्यासाठी विलंब होत होता. धक्कादायक गोष्ट अशी की, याच कुटुंबातील एका नवविवाहीत तरूणीवर या सावकाराने बलात्कार केला आहे.\nया गंभीर प्रकारामध्ये त्या तरूणीला सिगारेटचे चटकेही देण्यात आले आहेत. या प्रकारामध्ये पीडित तरूणीला मारहाणही केली आहे. संबंधित प्रकाराची पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कोल्हापूरमधील शाहुपुरी पोलिस स्टेशनमध्ये आरोपी सावकारासह इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.\nपीडितेचा सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला आहे.\nस्वतः या व्यवसाय करून उदरनिर्वाह करण्यासाठी या दाम्पत्याने सावाकाराकडून 30 हजार रुपये घेतले होते.\nत्याचे व्याजही 10 हजार 500 दिले होते. मात्र तरीही व्याजाचा तगादा लावत धमकी देण्यात येत आहे.\nएका गरजू कुटुंबाला पैशांची निकड असल्याने सावकाराकडून कर्ज घेतले होते.\nया कुटुंबावर घेतलेल्या पैशांच्या वसुलीसाठी त्या सावकाराकडून सतत दबाव येत होता.\nयातूनच पैशांच्या वसुलीसाठी त्या सावकराने कुटुंबातील नवविवाहीतेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.\nकोल्हापूरमध्ये हा प्रकार घडला असून अभियांत्रिकीचे शिक्षण या पीडित तरूणीने घेतले आहे.\nया गंभीर प्रकारामध्ये त्या तरूणीला सिगारेटचे चटकेही देण्यात आले असून मारहाण करण्यात आली.\nपोलिसांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.\nकोल्हापूरमधील शाहुपुरी पोलिस स्टेशनमध्ये आरोपी सावकारासह इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.\nPrevious काश्मीरमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा\nNext देशभरात 4 ठिकाणी NIA चे छापे\nनाशिकमध्ये दोन महिलांना घरात घुसून जिवंत जाळले\nगरीब लोकांना लुबाडण्याचा सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा\nपाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मंदिरावर हल्ला\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\nपुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahanaukri.com/bob-recruitment/", "date_download": "2021-09-16T19:37:40Z", "digest": "sha1:RVATG5TG2FTA3WEHVOZ27YR36KSNU6G4", "length": 5388, "nlines": 121, "source_domain": "mahanaukri.com", "title": "बँक ऑफ बडोदा मधे विविध पदाच्या ०५ जागा | Maha Naukri 2020", "raw_content": "\nबँक ऑफ बडोदा मधे विविध पदाच्या ०५ जागा\nबँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मधे विविध पदाच्या ०५ जागा\nएकूण पदसंख्या : ०५\nक्रेडिट ऑपरेशन्स व्यवस्थापक : ०२ जागा\nउप उत्पादन व्यवस्थापक : ०१ जागा\nसहाय्यक उपाध्यक्ष उत्पादन व्यवस्थापक : ०१ जागा\nप्रमुख (संग्रह आणि कर्ज व्यवस्थापन : ०१ जागा\nवयोमर्यादा : ३० ते ४५\n६०० – रुपये अनारक्षित / ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांसाठी\n१०० रुपये – एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडीसाठी उमेदवारांसाठी\nऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०१९.\nइंडियन बँकेत विविध पदांच्या १३८ जागा\nदक्षिण पश्चिम रेल्वे विभागात विविध पदांच्या ३८६ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या ३४१ जागा\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेत वैज्ञानिक पदाच्या ३२७ जागा\nकोचीन शिपयार्ड लिमिटेड येथे विविध पदांच्या १३२ ��ागा\nदिल्ली पोलीस भरती हेड कॉन्स्टेबल पदाच्या ५५४ जागा\nइंडियन बँकेत विविध पदांच्या १३८ जागा\nअकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७५ जागा\nBank of Baroda मधे 100 जागांसाठी भरती\n(Sangali DCC) सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत...\n(Vijaya bank) विजया बँकेत विविध पदांच्या 432 जागा\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ऑफिसर पदाच्या १६६...\nबीव्हीजी (BVG) हेल्थ फूड प्रा. लि. मध्ये मॅनेजर...\nनाशिक जिल्ह्यातील आदिवासी निवासी शाळांसाठी भरती...\nके. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक येथे लिपिक व...\nसैनिक कल्याण विभाग, नाशिक महाराष्ट्र राज्य...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या १३८८ जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र भरती २०१७ – ४५० पी/टी सब...\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ऑफिसर पदाच्या १६६...\nनवाल डॉकयार्ड मुंबई येथे फायरमन पदाच्या ३३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://anandghan.blogspot.com/2009/03/blog-post_06.html", "date_download": "2021-09-16T18:21:06Z", "digest": "sha1:SQZUW43SN2UUZ4BJ4ZKWWMIA3OFODJMU", "length": 30334, "nlines": 279, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: दू ऊऊऊ र दर्शन", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nदू ऊऊऊ र दर्शन\nमुंबई दूरदर्शनचे प्रक्षेपण सुरू होण्याच्या आधीपासून आम्ही, म्हणजे मी आणि माझी पत्नी अलका, इथे रहात आहोत आणि कलेच्या निमित्याने अलकाचा व विज्ञानाच्या संदर्भात माझा असा या दोन्ही क्षेत्रात आमचा थोडासा वावर आहे. त्यातल्या कोठल्या ना कोठल्या कार्यक्रमाचे चित्रीकरण चाललेले असतांना मधूनच प्रकाशाचा एखादा झोत क्षणभर आमच्यावर यायचा किंवा कॅमेर्‍याच्या अँगलमध्ये आमचा चेहेरा यायचा. कधी अचानकपणे ती फ्रेम आम्हाला आमच्या टी.व्ही.च्या पडद्यावर दिसायची किंवा \"परवा तुम्हाला टीव्हीवर पाहिलं\" असे कुणीतरी सांगायचे असे कित्येक वेळा होऊन गेले आहे. त्यामुळे टीव्हीवर झळकण्याचे मला फारसे अप्रूप वाटत नाही. एका प्रकल्पाच्या उभारणीवर माझी मुलाखतसुध्दा येऊन गेली. आयत्या वेळी विचारलेल्या सर्व खोचक प्रश्नांची समर्पक उत्तरे मुलाखतदात्याला कशी काय देता येतात या रहस्याचा त्या वेळी मला उलगडा झाला.\nएकदा दूरदर्शनकेंद्रावर एका मराठी वाद्यवृंदाच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण होणार होते. नेमके त्याच वेळी आम्ही अगदी योगायोगाने तिथे जाऊन पोचलो. प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये बसायला जागासुद्���ा नव्हती म्हणून आम्ही परतच जाणार होतो, तेवढ्यात तिथे बसलेल्या एका परिचिताचे लक्ष आमच्याकडे गेले. त्यांच्या ग्रुपमध्ये सातआठजण होते. त्यांनी थोडे सरकून घेऊन आणि मुलांना मांडीवर बसून आम्हाला जागा करून दिली. लवकरच गायक व वादकांनी गाणे सुरू केले आणि शूटिंगला सुरुवात झाली, पण सगळे प्रकाशझोत आमच्या डोळ्यावरच पडत होते आणि कॅमेरे प्रेक्षकांवरच रोखलेले होते. दोन तीन सहाय्यक हातवारे करून प्रेक्षकांना टाळ्या वाजवून ताल धरायला तसेच चेहर्‍यावर हावभाव आणायला प्रोत्साहन देत होते. पंधरावीस मिनिटे हा प्रकार चालल्यानंतर सगळे शांत झाले.\n\"आता प्रेक्षकांनी वाटल्यास बसावे नाहीतर जायलाही कांही हरकत नाही. त्यांच्या चित्रीकरणाचा भाग संपला आहे\" असे सांगून टाकले गेले. मुख्य कार्यक्रमाचे टेक रीटेक करीत पूर्ण शूटिंग संपवायला चांगले सात आठ तास लागणार होते, तोंपर्यंत कदाचित मध्यरात्रसुध्दा होईल. तेवढा वेळ एका जागेवर ताटकळत बसून राहणे प्रेक्षकांना जमणार नाही आणि ते एका जागी थांबले नाहीत तर कार्यक्रमात सलगपणा राहणार नाही म्हणून अशी युक्ती योजिली गेली होती. जितका वेळ त्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम ऐकणे आम्हाला शक्य होते तितका वेळ तो ऐकला आणि आम्ही आमच्या घरी परत गेलो. पुढे त्या कार्यक्रमाचे प्रसारण कधी झाले तेही समजले नाही. त्यात आमचा चेहेरा दिसल्याचेही कोणी सांगितले नाही. प्रेक्षकांच्या गर्दीच्या या शॉटचा उपयोग कदाचित दुसर्‍याच एकाद्या कार्यक्रमासाठीसुद्धा करता आला असेल.\n'मेरी आवाज सुनो'या स्टार टीव्हीवरील स्पर्धात्मक कार्यक्रमासाठी आमच्या चांगल्या परिचयातल्या चारुशीलाची निवड झाली होती. तिला मिळालेल्या पासावर तिच्या आईवडिलांसह आम्हालाही तिच्याबरोबर स्टूडिओत जायला मिळाले. तेथे प्रेक्षकात बसून टाळ्या वाजवून प्रोत्साहन देण्याचे काम तर केलेच, अँकर अन्नू कपूरने विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरेही मी सांगितली. जुन्या काळातील गाण्यांच्या चालीसुद्धा गुणगुणून दाखवल्या. त्यामुळे त्या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणात आम्हाला पंधरा वीस सेकंदांचे फूटेज मिळाले. ते पाहिल्याबद्दल तामीळनाड व कर्नाटकापासून राजस्थान, मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश या भागात राहणार्‍या माझ्या मित्रांनी वा नातेवाईकांनीसुद्धा फोन करून सांगितले. मुंबईतल्या लोकांच्या फोनचा तर आमच्यावर पाऊस पडला. हा सगळा त्या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेचा प्रभाव होता पण दोन दिवस आम्हाला आपणच 'स्टार' बनल्यासारखे वाटले होते. या रिअलिटी शोमध्ये मात्र त्यातील गाणी, प्रश्नोत्तरे, टाळ्या, शिट्या वगैरे सर्व खरेखुरेच होते. कार्यक्रम ठराविक वेळेत बसवण्यापुरती थोडी काटछाट त्यात करण्यात आली होती, पण आधीपासून ठरवून कांहीही शूट केलेले नव्हते.\nग्रँड युरोपच्या सहलीवरून आम्ही परत आलो तेंव्हा आमचे विमान मध्यरात्रीच्या सुमाराला विमानतळावर उतरले होते. त्यानंतर तिथले सोपस्कार पुरे करून घरी पोचून अंथरुणावर पडेपर्यंत अर्ध्याहून अधिक रात्र होऊन गेली होती. त्यामुळे सकाळी उन्हे अंगावर येईपर्यंत झोपूनच होतो. अचानक दूरध्नी खणखणला आणि \"या वेळेला कुणाला आमची आठवण आली\" असे चरफडत तो उचलला. अलकाच्या मैत्रिणीचा आहे हे समजल्यावर आनंदाने तिच्या स्वाधीन करून पुन्हा डोळे मिटून घेतले. अजून पुरती झोप झाली नव्हती आणि जेटलॅग ही अंगातून उतरला नव्हता. पलीकडून विचारणे झाले,\"काय गं, तू मुंबईतच आहेस ना\n\"हो. आताच आलेय्. काय काम काढलं आहेस\n\"अगं, ईटीव्हीच्या शूटिंगला जायचा चान्स आहे.\"\n मला ते अभिनय वगैरे करायला जमायचं नाही हं.\"\n\"नाही गं. तुझ्या आवडीचा गाण्याचाच कार्यक्रम आहे. श्रीनिवास खळ्यांच्या मुलाखतीवर आधारलेला प्रोग्रॅम आहे.\"\n\"पण त्यांची गाणी गायला फार अवघड असतात गं.\"\n\"अगं आपल्याला कुठे ती गायची आहेत आपल्याला फक्त कार्यक्रमाला हजर राहून शोभा आणायची आहे. त्यासाठी त्यांना गाण्याची आवड असलेले प्रेक्षक पाहिजे आहेत म्हणे. मग तुम्ही दोघे येताय् ना आपल्याला फक्त कार्यक्रमाला हजर राहून शोभा आणायची आहे. त्यासाठी त्यांना गाण्याची आवड असलेले प्रेक्षक पाहिजे आहेत म्हणे. मग तुम्ही दोघे येताय् ना\n\"अहो आपण जायचं का\" हा प्रश्न माझ्यासाठी होता.\nमी फक्त अर्धेच संभाषण ऐकले असले तरी 'ता'वरून ताकभात एवढे ओळखून म्हंटले,\"आता तर हो म्हणून दे. डीटेल्स समजल्यावर पाहू.\" तिने हो तर म्हणून दिले.\nटूरवर असतांना पंधरा दिवस रोज प्रवास करून शरीराला थोडा शीण आलेला होता. घराची सफाई, कपडे धुणे यापासून वीज आणि टेलीफोनची बिले भरण्यापर्यंत न केलेल्या अनेक कामांचा मोठा ढीग साचला होता. परदेशातून मुद्दाम आणलेल्या भेटवस्तू ज्यांच्या त्यांना वाटायच्या होत्या. ���न्हाळ्याची सुटी लागली असल्याने व लग्नसराई सुरू झालेली असल्याने त्या निमित्याने केंव्हाही अगांतुक पाहुणे घरी येऊन थडकण्याची शक्यता होती आणि आम्हालाही कांही समारंभांची आमंत्रणे आलेली होती. त्यामुळे खरे सांगायचे झाले तर मोकळा असा वेळ नव्हताच. पण टी.व्हीच्या पडद्यावर झळकायचे आकर्षण केवढे जबरदस्त असते\nदोन तीन दिवसांतच ते शूटिंग होणार दोते. त्याला 'जाणकार रसिक' म्हणून जायचे झाले तर त्यासाठी थोडी तरी तयारी करायलाच हवी. बहुतेक सारी लोकप्रिय मराठी गाणी माहीत असली तरी त्यातली श्रीनिवास खळ्यांनी स्वरबद्ध केलेली कोणती त्याची यादी बनवून त्यातली जी कॅसेट वा सीडीवर होती ती लक्षपूर्वक ऐकून घेतली. यादीचा कागद घडी करून खिशात ठेऊन घेतला. आधी ते चित्रीकरण सकाळीच होणार असल्याचे समजले होते. त्यामुळे भल्या पहाटे उठून जावे लागणार होते. पण ते दुपारी असल्याचे आदल्या दिवशी समजल्यावर ब्रंच घेऊन जायचे ठरले. अखेरीस ते संध्याकाळी व्हायचे ठरल्याने जेवणखाण करूनच गेलो. स्टूडिओवर पोचलो तेंव्हा आधी झालेले शूटिंग संपवून सुप्रसिध्द गाटक, गीतकार, संगीतकार वगैरे सबकुछ असलेले श्री.यशवंत देव परत जाण्यासाठी गाडीत बसलेले दिसले. त्यांना त्यांच्या निवासस्थानी पोचवून ती गाडी श्रीनिवास खळ्यांना आणायला जाणार असल्याचे ऐकले. त्यामुळे भरपूर वेळ शिल्लक होता. चांगली पोटपूजा करून तो सत्कारणी लावला, कारण एकदा स्टूडिओच्या आत गेल्यानंतर तिथे खाण्यापिण्याची कांही सोय होणे निदान आमच्यासाठी तरी कठीणच दिसत होते. परत आल्यावर बाहेरील खोलीतच बसून इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत वाट पहात राहिलो. एक सहाय्यिका आली आणि तिने आत जाण्यापूर्वी आमचा 'रोल' आम्हाला समजावून सांगितला, तसेच त्याची दोघातीघांनी रंगीत तालीमही करवून घेतली.\nसगळे चित्रीकरण व्यवस्थित पार पडले. तुषार दळवींनी सफाईने प्रश्न विचारले. खळेकाकांनी समर्पक व माहितीपूर्ण उत्तरे दिली. नव्या पिढीतल्या गुणी गायकांनी तसेच साथसंगत करणार्‍यानी उत्तम कामगिरी केली. तांत्रिक कारणांमुळे त्यात कांही रीटेक करावे लागले, पण तेवढे ते लागतातच असे कळले.\nआम्हाला दिलेल्या जाणकार प्रेक्षकांच्या भूमिका आम्ही पार पाडल्या. त्यात चुका झाल्या असल्या तरी त्यामुळे त्या नैसर्गिक वठल्यासारख्या वाटल्या असाव्यात. अशा प्रकारे ए�� वेगळा अनुभव आणि अनोखा आनंद घेऊन मध्यरात्रीपर्यंत घरी परतलो.\nत्यानंतर दिवस, आठवडे आणि महिने गेले तरी त्या कार्यक्रमाचे प्रसारण झालेच नाही. कदाचित त्यासाठी चांगला प्रायोजक मिळण्यासाठी वाट पहावी लागली असेल.त्यामुळे आम्ही त्याबद्दल ज्या लोकांना सांगितले होते त्यांनासुद्धा आमच्याबद्दल शंका वाटायला लागल्या होत्या. तो कार्यक्रम ईटीव्हीवर येणार असल्याचे एकदा अचानक समजले आणि घरातले सर्वचजण तो पाहण्यासाठी सज्ज होऊन टीव्हीसमोर येऊन बसले. सकाळी दहा वाजता बातम्यांचे प्रसारण झाले. ते संपल्यावर 'माझे जीवनगाणे'चा फलकही लागला पण त्यावर गजाननाचे वंदन सुरू झाले. त्याची प्रार्थना करून पुढे मुख्य कार्यक्रम सुरू होईल या आशेने पहात राहिलो, पण तो संपूर्ण भागच गणपतीला वाहिलेला निघाला. \"चला, मालिका तर सुरू झाली, आता दर रविवारी पहात राहिलो तर कधी तरी त्यात आपणही दिसू.\" असे म्हणत निःश्वास सोडला.\nरात्री नेहमीचे इतर वाहिन्यांवरील कार्यक्रम पाहतांना मध्येच आलेल्या एका कमर्शियल ब्रेकमध्ये रिमोटवर सहज बोटे फिरवतांना ईटीव्हीचा चॅनल लागला आणि त्यावर चक्क खळेकाकांचे दर्शन घडले. तुषार दळवीसुद्धा त्यांच्याबरोबर बोलत होता. नक्कीच हा आम्ही ज्यात सहभाग घेतला तो कार्यक्रम होता. सुरुवात चुकली तरी कार्यक्रम पहायला तर मिळाला. टीव्हीवर स्वतःला पहायला मिळाले. आम्हा दोघांना टीव्हीवर पाहून चिमुकल्या ईशा आणि इरा तर बावचळूनच गेल्या होत्या. आता आम्ही तिथे दिसणार आहोत बघ हां असे सांगितल्यापासून त्यांनी आम्हाला घट्ट पकडून ठेवले होते. त्या दिवशी आम्ही पुण्यात असूनसुद्धा तेवढ्या रात्री चार फोनही आले. आमचे दू ऊऊऊ र दर्शन यशस्वीरीत्या पार पडले म्हणायचे. जसे ते ध्यानीमनी नसतांना अचानकपणे ठरले होते तसेच ते अनपेक्षितपणे पहायलाही मिळाले होते. त्यानंतर जेंव्हा जेंव्हा श्रीनिवास खळे टीव्हीवर दिसतात, तेंव्हा त्या चित्रणाची आठवण झाल्याखेरीज रहात नाही.\nतारापूर येथील ५४० मेगावॉट्स क्षमतेचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर माझी दूरदर्शनच्या बातम्यांमध्ये लाइव्ह मुलाखत झाली होती. त्या काळात मी एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर या पदावर काम करत होतो. हा कार्यक्रम लाइव्ह प्रक्षेपणात सादर होत असला तरी निवेदिकेने मला कोणते प्रश्न विचारायचे हे आम्ही उभयतांनी बसून आधीच ठरवल��ले होते. त्यात मुद्दाम काही खोचक प्रश्नही ठेवले होते. अर्थातच माझी उत्तरे तयार होती. सगळ्या रिअँलिटी शोजमधले लोक कशी पटापटा मुद्देसूद उत्तरे देतात या मला नेहमी पडत असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nमोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियंता दिवस\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nनव्या वर्षासाठी बहुभाषिक शुभेच्छा\nथोडी गंमत, थोडा विरंगुळा\nहा चमत्कार घडलाच नाही\nदोन रूपे एका चित्रात\nयंदाचा जागतिक महिला दिन\nदू ऊऊऊ र दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/tag_search.php?tag_search=%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2021-09-16T17:58:39Z", "digest": "sha1:M5LNAXRG42KDMUKQZVY76OHCK2S3BPNY", "length": 5528, "nlines": 42, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nजातीनिहाय जनगणना: आकड्यांचा खेळ, संख्येचं राजकारण\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nदेशात ओबीसी म्हणजे इतर मागास प्रवर्गातल्या जातींची लोकसंख्या किती आहे, याची खरी आकडेवारी सांगितली जात नाही. कारण, प्रत्येक जातीचा नेता आपापल्या जातीची लोकसंख्या बर्‍याच प्रमाणात वाढवून सांगतो. ही संख्या हा प्रत्येक नेत्याच्या राजकारणाचा आधार बनतो किंवा बनवला जातो. त्यामुळे प्रत्येक राजकीय नेत्याला मोठी संख्या असलेल्या जाती आणि जमातीपुढे झुकायला भाग पडतं.\nजातीनिहाय जनगणना: आकड्यांचा खेळ, संख्येचं राजकारण\nदेशात ओबीसी म्हणजे इतर मागास प्रवर्गातल्या जातींची लोकसंख्या किती आहे, याची खरी आकडेवारी सांगितली जात नाही. कारण, प्रत्येक जातीचा नेता आपापल्या जातीची लोकसंख्या बर्‍याच प्रमाणात वाढवून सांगतो. ही संख्या हा प्रत्येक नेत्याच्या राजकारणाचा आधार बनतो किंवा बनवला जातो. त्यामुळे प्रत्येक राजकीय नेत्याला मोठी संख्या असलेल्या जाती आणि जमातीपुढे झुकायला भाग पडतं......\nलोकसभा सदस्यांची संख्या वाढवून प्रतिनिधित्व मिळणार की वाद होणार\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nलोकसभा सदस्यांची संख्या दुपटीने वाढवून किमान एक हजार करायला हवी, असं मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मांडलंय. लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळत नसल्याचा युक्‍तिवाद त्यांनी केलाय. परंतु कायदे करणार्‍या संसदेत आणि राजकीय पक्षांतसुद्धा मूठभर लोकच निर्णय घेतात, हा अनुभव आहे. शिवाय लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिल्यास उत्तर-दक्षिण वाद वाढू शकेल.\nलोकसभा सदस्यांची संख्या वाढवून प्रतिनिधित्व मिळणार की वाद होणार\nलोकसभा सदस्यांची संख्या दुपटीने वाढवून किमान एक हजार करायला हवी, असं मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मांडलंय. लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळत नसल्याचा युक्‍तिवाद त्यांनी केलाय. परंतु कायदे करणार्‍या संसदेत आणि राजकीय पक्षांतसुद्धा मूठभर लोकच निर्णय घेतात, हा अनुभव आहे. शिवाय लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिल्यास उत्तर-दक्षिण वाद वाढू शकेल......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/indian-wrestler-mirabai-chanu-may-get-gold-tokyo-olympics/", "date_download": "2021-09-16T19:03:57Z", "digest": "sha1:7MODDGXUZPJHWVBMLOGBMYFFFSNTQHT2", "length": 8810, "nlines": 92, "source_domain": "mahasports.in", "title": "टोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार 'गोल्ड' मेडल?", "raw_content": "\nटोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार ‘गोल्ड’ मेडल\nin अन्य खेळ, ऑलिम्पिक, टॉप बातम्या\nटोकियो ऑलिंपिक २०२० मधून मोठी बातमी समोर आली आहे. शनिवारी (२४ जुलै) वेट लिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी चीनची वेट लिफ्टर झिहुई हो हिचे डोपिंगविरोधी अधिकाऱ्यांकडून परीक्षण केले जाणार आहे. या परीक्षणात जर ती पॉझिटिव्ह झाली, तर भारताच्या मिराबाई चानूला सुवर्ण पदकाने सन्मानित केले जाईल.\nझुहुई हो हिला टोकियोमध्ये राहण्यासाठी सांगण्यात आले आहे. तसेच तिचे परीक्षणही केले जाईल. याबाबत माहिती असणाऱ्या एका सूत्राने एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, चीनने झिझुई हो हिने शनिवारी एकूण २१० किलो वजनसह सुवर्ण पदक जिंकले होते. तसेच एक नवीन विक्रम बनवला होता. (Indian Wrestler Mirabai Chanu May Get Gold Tokyo Olympics )\nनियम सांगतात की, जर कोणताही ऍथलिट डोपिंग टेस्टमध्ये अयशस्वी ठरला, तर रौप्य पदक जिंकणाऱ्या ऍथलिटला सुवर्ण पदकाने सन्मानित केले जाईल. मिराबाई चानूने शनिवारी टोकियो ऑलिंपिकमध्ये वेट लिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवून भारतासाठी पहिले पदक मिळवले होते.\nया सामन्यात चानूने स्नॅच ८७ किलो आणि क्लीन एँड जर्क मध्ये ११५ किलो असे एकूण २०२ किलो वजन उचलले. चीनच्या झिहुई हो हिने एक नवीन ऑलिंपिक विक्रम बनवला, तर इंडोनेशियाच्या विंडी केंटिका आयशाने एकूण १९४ किलो वजन उचलत कांस्य पदक जिंकले होते.\nयासोबतच तिने आपल्या नावावर एक विक्रमही केला आहे. ती ऑलिंपिक वेट लिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी दुसरी भारतीय महिला ठरली आहे. यापूर्वी कर्नम मल्लेश्वरी यांनी २००० सिडनी ऑलिंपिक वेट लिफ्टिंगमध्ये ६९ किलो वजनी गटात पहिले कांस्य पदक जिंकले होते.\n-‘भारतीय नारी, सर्वांवर भारी’, टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूचे सेहवागकडून हटके शब्दात कौतुक\n मिराबाई चानूला आयुष्यभर मिळणार मोफत डॉमिनोज पिझ्झा; ट्वीट करत केले कौतुक\n-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’\nश्रीलंकेत असलेले सूर्यकुमार आणि पृथ्वी धरणार इंग्लंडची वाट, पण कधी\nजन गन मन… श्रीलंकेत भारताचे राष्ट्रगाण सुरू झाले अन् पठाण बंधूंच्या मुलांनी केलं असं काही\nराजस्थान रॉयल्स मागची साडेसाती संपेना आता ‘हा’ आक्रमक फलंदाजही जखमी\n‘भारतीय क्रिकेटची खरी संपत्ती’, गांगुलीने सांगितले विराटच्या टी२० कर्णधारपद सोडण्यामागील खरं कारण\n‘विश्वचषक जिंकून विराटच्या टी२० कर्णधापदाचा शेवट गोड व्हावा’, सोशल मीडियावर पडतोय प्रतिक्रियांचा पाऊस\nमलिंगाला मागे टाकत ‘या’ भारतीय दिग्गजाला आयपीएलमध्ये इतिहास रचण्याची संधी\n टी२० क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत विराट जगातील भल्याभल्या कर्णधारांना पडलाय भारी\nधोनी नव्हे विराटच भारताचा सर्वोत्तम टी२० कर्णधार\nजन गन मन... श्रीलंकेत भारताचे राष्ट्रगाण सुरू झाले अन् पठाण बंधूंच्या मुलांनी ���ेलं असं काही\nचित्त्यासारखी चपळता, अचूक निशाणा; संधी मिळताच इशानने शनाकाला केले यष्टीचीत, झाली धोनीची आठवण\nमूर्ती लहान, पण कीर्ती महान वयाच्या १३ व्या वर्षी 'या' मुलींनी टोकियो ऑलिंपिक्समध्ये रचला इतिहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1485061", "date_download": "2021-09-16T19:49:08Z", "digest": "sha1:EK2LANAI5GVOCHOKJY2L5SAZMFOTYIVC", "length": 4150, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"भारतीय संस्कृती कोश\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"भारतीय संस्कृती कोश\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nभारतीय संस्कृती कोश (संपादन)\n१५:१४, १६ जून २०१७ ची आवृत्ती\n३५१ बाइट्सची भर घातली , ४ वर्षांपूर्वी\n→‎कोशाची भूमिका/भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य\n१५:१२, १६ जून २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nआर्या जोशी (चर्चा | योगदान)\n(→‎कोशाची भूमिका/भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य)\n१५:१४, १६ जून २०१७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nआर्या जोशी (चर्चा | योगदान)\n(→‎कोशाची भूमिका/भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य)\n==कोशाची भूमिका/भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य==\nधर्म, संस्कृती आणि जीवन या तीनही क्षेत्रांचा विस्तार आणि व्यापकता समान आहे.या तिन्हीचा आशय एकच;आणि तो म्हणजे सर्व अंगांनी अंतर्बाह्य विकसित झालेले मानव्यव्यक्तित्व आणि मानव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.भारतीय संस्कृती या दोन्ही अंगांचा परिपोष करण्यासाठी प्रयत्नशील आहे.लौकिक अभ्युदयाची साधना करता करताच नि:श्रेयसाची सिद्धी प्राप्त करणे आणि आधीभौतिकाचा योग्य तो मान राखून आध्यात्मिक मूल्यांची प्रतिष्ठापना करणे, हे भारतीय संस्कृतीचे उद्दिष्ट आहे.म्हणून भारतीय संस्कृती कर्माला प्राधान्य देते.त्या क्रमात जिव्हाळा निर्माण व्हावा, म्हणून भक्तीचा आधार घेते आणि कर्मात उत्साहाचा झरा सतत वाहता रहावा म्हणून कलेलाही मान्यता देते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/a-new-wave-of-corona-in-europe/", "date_download": "2021-09-16T17:51:52Z", "digest": "sha1:WQRYXX7VTDFGVXYFNYON6B3V3ZRMEADP", "length": 6140, "nlines": 72, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates युरोपमध्ये कोरोनाची नवी लाट", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nयुरोपमध्ये कोरोनाची नवी लाट\nयुरोपमध्ये कोरोनाची नवी लाट\nयुरोपमध्ये कोरोनाची नवी लाट आली असून ब्रिटनमध्ये गुरुवारी कोरोनाचे २६ हजार नवे रुग्ण सापडले . २९ जानेवारीपासून आतापर्यंत त्या देशात आढळलेल्या नव्या रुग्णांचे हे सर्वाधिक प्रमाण आहे. जानेवारी महिन्यात ब्रिटनमध्ये कोरोना साथीने भीषण स्वरूप धारण केले होते. त्यावेळी दररोज हजार लोक कोरोनाचे बळी ठरत होते. ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरण मोहीम वेगाने राबविली गेली. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे. तसेच प्रौढ व्यक्तींपैकी ८४.९ टक्के लोकांना कोरोना लसीचा एक डोस तर ६२.४ टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. युरोपमध्ये कोरोना साथीची नवी लाट येण्याची जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलेली भीती खरी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मागील दहा आठवडे युरोपमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होती, पण आता त्यात पुन्हा वाढ होऊ लागली आहे.\nPrevious मुंबईमध्ये गुरुवारी सुद्धा लसीकरण बंद\nNext भारतीयांचा युरोपात जाण्याचा मार्ग मोकळा\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nराणेंच्या जनआशीर्वाद यात्रेत जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\nपुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/nagpur-violation-of-corona-rules-at-the-wedding-ceremony/", "date_download": "2021-09-16T19:07:28Z", "digest": "sha1:ZN2DRGIDIZYPWNCUVRPUN7ZVBFPVIVOC", "length": 8124, "nlines": 72, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates लग्न समारंभात कोरोना नियमांची पायमल्ली", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nलग्न समारंभात कोरोना नियमांची पायमल्ली\nलग्न समारंभात कोरोना नियमांची पायमल्ली\nनागपूर: कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटमुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाने प्रतिबंधात्मक नियमात बदल केले आहे. नागपूरात या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार लग्न समारंभावर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने दंडात्मक कारवाई करीत ५० हजारांचा दंड वसूल केला.दरम्यान धंतोली झोन,हनुमान नगर आणि नेहरू नगर झोन अशा दोन ठिकाणी प्रत्येकी एक कारवाई करण्यात आली. पहिली कारवाई धंतोली झोन अंतर्गत असलेल्या सुयोग नगर येथील रंजना सेलिब्रेशन हॉलवर करण्यात आली. येथे लग्नसमारंभात १०० पेक्षा अधिक व्यक्ती सहभागी झाले होते. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचेही पालन करण्यात आलेले नव्हते. सहाय्यक आयुक्त किरण बगडे यांच्या आदेशानुसार उपद्रव शोध पथकाने लग्न समारंभ असलेल्या कुटुंबाला आणि लॉन मालकाला प्रत्येकी १० हजार रुपये असा २० हजारांचा दंड ठोठावला. याच झोननंतर्गत दुसरी कारवाई चिचभवन येथे मनोज बोबडे यांच्या घरी असलेल्या लग्नसमारंभावर करण्यात आली. त्यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तिसरी कारवाई हनुमान नगर झोन अंतर्गत असलेल्या मारकंडे सभागृहात करण्यात आली. अभिजित पराते यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला तर नेहरू नगर झोन अंतर्गत करण्यात आलेल्या अन्य एका कारवाईत कडबी चौकातील चामट सभागृहात उपद्रव शोध पथकाकडून एकनाथ चामट यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. उपद्रव शोध पथकाने ७० मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.\nPrevious ‘ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोवर निवडणूक घेण्यात येऊ नये’ – आमदार जयकुमार रावल\nNext बीडच्या इरफान शेख़चे युपीत धर्मांतर कनेक्शन\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\nपुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/james-anderson-set-a-big-record-of-most-test-matches-played-in-a-country/", "date_download": "2021-09-16T19:27:48Z", "digest": "sha1:BS6PXIK5ULRMDXG456IUOKSLS2QBZB3X", "length": 9379, "nlines": 95, "source_domain": "mahasports.in", "title": "एवढा भारी रेकाॅर्ड आता जेम्स अँडरसनच्या नावावर झालाय, आधी सचिनचं होतं 'या' विक्रमावर राज्य", "raw_content": "\nएवढा भारी रेकाॅर्ड आता जेम्स अँडरसनच्या नावावर झालाय, आधी सचिनचं होतं ‘या’ विक्रमावर राज्य\nin क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा इंग्लंड दौरा\nइंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे चौथा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. तसेच या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने एकही चेंडू न टाकता मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.\nइंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने गेली अनेक वर्ष इंग्लंड संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. तसेच भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत देखील तो भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकत आहे. ओव्हलवर सुरु असणारा सामना जेम्स अँडरसनचा कारकिर्दीतील १६६ वा कसोटी सामना असून मायदेशातील ९५ वा सामना आहे.\nत्यामुळे अँडरसनने मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे.\nसचिनने भारतीय संघासाठी भारतात एकूण ९४ कसोटी सामने खेळले आहेत. तर या यादीत तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये ९२ कसोटी सामने खेळले आहेत.(James Anderson set a big record of most test matches played in a country)\nमायदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे खेळाडू\n९५* सामने – जेम्स अँडरसन\n९४ सामने – सचिन तेंडुलकर\n९२ सामने – रिकी पाँटिंग\n८९ सामने – ॲलिस्टर कूक\n८९ सामने स्टीव्ह वॉ\n८८ सामने – जॅक कॅलिस\nचौथ्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.\nचौथ्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे इंग्लंड संघाची प्लेइंग इलेव्हन : रॉरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), ऑली पोप, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), मोईन अली, ख्रिस वोक्स, क्रेग ओव्हरटन, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन.\nओव्हल कसोटीत भारतीय संघ उतरला दंडाला काळी पट्टी बांधून; ‘हे’ आहे कारण\nविराट जिथे, विक्रम तिथे कोहलीचा ओव्हल कसोटीदरम्यान मोठा विश्वविक्रम; सचिन, पाँटिगही पडले मागे\n“पत्रकार परिषद संपवून आला अन् निवृत्तीची घोषणा केली”, शास्त्रींनी सांगितला धोनीच्या कसोटी निवृत्तीचा किस्सा\nओव्हल कसोटीत भारतीय संघ उतरला दंडाला काळी पट्टी बांधून; ‘हे’ आहे कारण\n आर अश्विनला चौथ्या कसोटीत संधी न दिल्याने दिग्गजांकडून भारतीय संघव्यवस्थापनेवर टीकास्त्र\nराजस्थान रॉयल्स मागची साडेसाती संपेना आता ‘हा’ आक्रमक फलंदाजही जखमी\n‘भारतीय क्रिकेटची खरी संपत्ती’, गांगुलीने सांगितले विराटच्या टी२० कर्णधारपद सोडण्यामागील खरं कारण\n‘विश्वचषक जिंकून विराटच्या टी२० कर्णधापदाचा शेवट गोड व्हावा’, सोशल मीडियावर पडतोय प्रतिक्रियांचा पाऊस\nमलिंगाला मागे टाकत ‘या’ भारतीय दिग्गजाला आयपीएलमध्ये इतिहास रचण्याची संधी\n टी२० क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत विराट जगातील भल्याभल्या कर्णधारांना पडलाय भारी\nधोनी नव्हे विराटच भारताचा सर्वोत्तम टी२० कर्णधार\n आर अश्विनला चौथ्या कसोटीत संधी न दिल्याने दिग्गजांकडून भारतीय संघव्यवस्थापनेवर टीकास्त्र\n‘चौथ्���ा कसोटी अश्विनला का घेतलं नाहीस\nदिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला होते क्रिकेटचे प्रचंड वेड, पाहा त्याच्या तुफान फटकेबाजीचा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/chance-of-rain-in-marathwada-and-vidarbha/", "date_download": "2021-09-16T19:16:33Z", "digest": "sha1:UQVN6VKNXLHRBZCHT4UT7LFHKAKZ3ZKU", "length": 11709, "nlines": 97, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस होण्याची शक्यता", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nमध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस होण्याची शक्यता\nजोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तापमानत काहीशी घट झाली आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ वगळता उर्वरित राज्यात तापमान काहीसे कमी झाले होते. पण आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता आहे. तर कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढलेला दिसत आहे. मात्र विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने जोरदार वारे वाहू लागले आहे.\nत्यामुळे उन्हाचा चटका कमी अधिक होत आहे. रविवारी नांदेड मध्ये ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भातही उन्हाचा चटका कायम आहे. पुर्व मोसमी पावसाला पोषक वातावरण असल्याने राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर, मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, तर विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर येथे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.\nतर बंगालच्या उपसागरात गुरुवारपर्यंत दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडे सरकत जाणारे वारे कमी दाब क्षेत्र अधिक तीव्र होणार आहे. बंगालच्या उपसागरात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. देशातील इतर राज्यातही पावसाची शक्यता आहे. पुढिल दोन दिवसात झारखंड आणि पश्चिम बंगालम���्ये पावसाची शक्यता आहे. दरम्यान ओडिशा, झारखंड आणि नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा येथेही गारपीट होण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तर भारतातील (प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली आणि उत्तर प्रदेशात) पुढील hours 48 तासांत मुसळधार पाऊस / गडगडाटीसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.\nपुणे ३६.४ , जळगाव ४.०, धुळे ३९.० , कोल्हापूर ३५.६, महाबळेश्वर ३०.६ मालेगाव ३९.६, नाशिक ३४.७, निफाड ३७.२, सांगली ३७.४, सातारा, ३६.७, सोलापूर, ४०.३ डहाणू ३४.४, सांताक्रुझ ३४.१ , रत्नागिरी ३४.४ , औरंगाबाद ३७.७, परभणी ४१.०, नांदेड ४२.५ , अकोला ४१.३ अमरावती ४०.८, बुलडाणा ३८.६, बह्मपुरी ४२.२ चंद्रपूर ४२.०, गोंदिया ४०.५, नागपूर ४२.१, वाशीम ४२.४, वर्धा ४१.२.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nweather report weather news weather forecast IMD rain posibility in marathwada मराठवाड्यात पावसाची शक्यता पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभाग हवामानाविषयी बातमी हवामान अंदाज\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्��ा कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1485062", "date_download": "2021-09-16T19:33:57Z", "digest": "sha1:TWX5FCYJVC7GDMPKH5WTL67STF2427MM", "length": 4321, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"भारतीय संस्कृती कोश\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"भारतीय संस्कृती कोश\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nभारतीय संस्कृती कोश (संपादन)\n१५:१५, १६ जून २०१७ ची आवृत्ती\n१७१ बाइट्सची भर घातली , ४ वर्षांपूर्वी\n→‎कोशाची भूमिका/भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य\n१५:१४, १६ जून २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nआर्या जोशी (चर्चा | योगदान)\n(→‎कोशाची भूमिका/भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य)\n१५:१५, १६ जून २०१७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nआर्या जोशी (चर्चा | योगदान)\n(→‎कोशाची भूमिका/भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य)\n==कोशाची भूमिका/भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य==\nधर्म, संस्कृती आणि जीवन या तीनही क्षेत्रांचा विस्तार आणि व्यापकता समान आहे.या तिन्हीचा आशय एकच;आणि तो म्हणजे सर्व अंगांनी अंतर्बाह्य विकसित झालेले मानव्यव्यक्तित्व आणि मानव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.भारतीय संस्कृती या दोन्ही अंगांचा परिपोष करण्यासाठी प्रयत्नशील आहे.लौकिक अभ्युदयाची साधना करता करताच नि:श्रेयसाची सिद्धी प्राप्त करणे आणि आधीभौतिकाचा योग्य तो मान राखून आध्यात्मिक मूल्यांची प्रतिष्ठापना करणे, हे भारतीय संस्कृतीचे उद्दिष्ट आहे.म्हणून भारतीय संस्कृती कर्माला प्राधान्य देते.त्या क्रमात जिव्हाळा निर्माण व्हावा, म्हणून भक्तीचा आधार घेते आणि कर्मात उत्साहाचा झरा सतत वाहता रहावा म्हणून कलेलाही मान्यता देते.भारतीय संस्कृतीत चारित्र्याला विशेष रूपाने महत्व दिले गेले आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://milindwatve.in/2020/07/13/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2021-09-16T19:24:44Z", "digest": "sha1:VE5SLPCMTYSSUUVEPR6G523CUBBKWJJH", "length": 17645, "nlines": 75, "source_domain": "milindwatve.in", "title": "कोव्हिड: आकड्यांचे अर्थ – My science, My way", "raw_content": "\nजॉन अॅलन पावलॅास या लेखकानी १९८८ साली Innumeracy नावाचं एक पुस्तक लिहिलं. Innumeracy ह�� शब्द तो illiteracy ला समांतर शब्द म्हणून वापरतो. त्याचं म्हणणं असं की सामान्य माणूस शिकून साक्षर पटकन होतो, म्हणजे त्याला अक्षरं, शब्द आणि त्यांचे अर्थ चांगले समजतात. पण आकडे वाचता आले तरी आकड्यांचे अर्थ मात्र बहुतेकांना समजत नाहीत. आज कोव्हिडच्या साथीच्या संदर्भात पावलॅासच्या म्हणण्याचा पावलोपावली प्रत्यय येतो आहे. सर्व प्रकारच्या माध्यमातून आकडे नुसते फेकले जात आहेत आणि त्याचे अर्थ न कळल्यामुळेच सामान्य माणूस गोंधळलेला आणि धास्तावलेला आहे.\nवास्तविक मोजमाप आणि आकडे विज्ञानात खूप महत्त्वाचे असतात. पण आकडेवारी हे दुधारी शस्त्र आहे. समजले तर फारच उपयुक्त, नाही समजले तर गोंधळ वाढवणारेच फक्त नाहीत तर पूर्णपणे चुकीच्या मार्गाला लावणारे सुद्धा. वास्तविक आकडे समजण्यासाठी जे ज्ञान लागतं ते आपण शाळेतच शिकतो. त्यापेक्षा फार जास्ती गणित शिकण्याची गरज नसते. आकड्यांना काही सांगायचं असतं आणि ते आपण खुल्या मनानी ऐकलं तर सहज ऐकू येतं. पण हे खुलं मन दुर्मिळ आहे. आकडेवारी वापरणा-या बहुतेकांनी आकडे पाहण्याच्या आधीच स्वतःचं मत बनवलेलं असतं किंवा कुठला निष्कर्ष काढला असता स्वतःचा फायदा आहे ते आधीच ठरवलेलं असतं. आणि मग आकड्यांना स्वतःला काय सांगायचय ते न ऐकता आपल्या जे सांगायचय ते आकड्यांमार्फत कसं वदवता येईल असं ते पाहत असतात. कोव्हिडच्या साथीचे आकडे स्वतः काय म्हणताहेत ते पाहूया. साथीच्या रोगाच्या प्रसाराचं गणित चक्रवाढ व्याजाच्या गणितासारखं असतं. आज नव्यानी संसर्ग झालेली माणसं संसर्ग पसरविणा-यांच्या मुद्दलात मिळवली जातात आणि संसर्ग आणखी पसरतो. मात्र मेल्यामुळे किंवा बरे झाल्यामुळे या मुद्दलात दुसरीकडे घटही होत असते. जर नव्यानी संसर्ग होणा-यांचं प्रमाण घट होणा-यांच्या प्रमाणापेक्षा जास्ती असेल तरच साथ पसरते. पण जेंव्हा पसरते तेंव्हा दिवसेंदिवस रोग्यांची संख्या चक्रवाढीने वाढतच असते. आपण जेंव्हा काही प्रतिबंधात्मक उपाय वापरतो, तेंव्हा या चक्रवाढीच्या गणितातला व्याजाचा दर कमी होतो. म्हणजे रुग्णांचा आकडा वाढण्याचा दर कमी होतो. आकडा तरीही वाढत राहू शकतोच. मग आपण योजलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचा काही उपयोग झाला की नाही हे आपण रोग पसरण्याचा दर कमी झाला की नाही यावरून ओळखायचं, रुग्णांच्या संख्येवरून नाही. मार्चच्या मध्यापा��ून ते मेअखेरपर्यंत आपण लॅाकडाउन पाळला आणि एक जून पासून बंधनं उठवायला सुरुवात केली. बंधनं उठवल्यावर रोग पुन्हा अधिक वेगाने पसरू लागला का तर भारतामधल्या, महाराष्ट्रामधल्या आणि पुण्यामधल्या या आलेखांकडे पाहा. दररोज किती नवे करोना पॉझिटिव सापडले त्याची पाच पाच दिवसांची धावती सरासरी यात तारखेनुसार दिली आहे. फक्त त्यासाठी घातांक गणित किंवा लॅागॅरिदम वापरलं आहे. त्यामुळे ही सरासरीची आळी ज्या चढावानी वर चढते तो चढाव रोग पसरण्याचा दर दाखवतो.\nआपल्याला असं दिसेल की लॅाकडाउन उठल्यानंतर हा चढाव वाढलेला तर नाहीच, उलट भारताच्या आणि महाराष्ट्राच्या आलेखात तो कमीच झाला आहे, तर पुण्याच्या आलेखात तो थोडा कमी होऊन परत पहिल्याइतका झाला आहे. म्हणजे लॅाकडाउन उठल्यावर रोग अधिक वेगाने पसरू लागला म्हणून आता रुग्णांचे आकडे वाढताहेत हे म्हणणं एकतर आकडे न समजण्याचं लक्षण आहे किंवा जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. अर्थातच परत लॅाकडाउन लादण्याची भाषाही तितकीच तर्कदुष्ट आहे हे सांगायला नकोच.\nपण दुसरीकडे प्रत्यक्ष रुग्णांची संख्या वाढते आहे आणि त्यामुळे वैद्यकीय सेवांवर ताण येतो आहे ही समस्याही खरीच आहे. या प्रश्नाच्या संदर्भात साथीच्या संसर्गाचा दर महत्त्वाचा नसून प्रत्यक्ष रुग्णसंख्या महत्त्वाची आहे. पण पुन्हा लॅाकडाउन लादण्यानी हा प्रश्न सुटूच शकत नाही. संसर्गाचा दर मारे कमी झाला तरी ही संख्या वाढणारच, आज ना उद्या रुग्णालये कमी पडणारच. साथीच्या सुरुवातीला लॅाकडाउन आणण्याचा हेतू हा होता की एकदम मोठी साथ झेलायला आपल्या वैद्यकीय व्यवस्थेची तयारी नव्हती. ती करायला काही अवधी मिळायला हवा होता. लॅाकडाउन फार काळ चालणं परवडण्यासारखंच नाही कारण लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. साथीच्या सुरुवातीपासून साथ काय वेगाने पसरू शकेल याची गणिते मांडली जात होती आणि ती प्रसिद्धही होत होती. या गणितांची दखल घेऊन वैद्यकीय सुविधा किती वाढवाव्या लागणार आहेत ते ठरवून नियोजन करता आलं असतं. प्रत्यक्षात या गणितांच्या हो-यापेक्षा कितीतरी कमी दरानी संसर्ग वाढला आहे. आणि तरीही आता वैद्यकीय सुविधा अपु-या पडत असतील तर प्रशासनाला गणित समजत नाही याचंच ते द्योतक आहे. पण परिस्थिती इतकी वाईट नाही हे सुद्धा आपल्याला आकडेच सांगताहेत. सर्व जगात कोव्हि���मुळे होणा-या मृत्यूचं प्रमाण सातत्यानी कमी होत आहे. अनेक देशांत मार्च आणि एप्रिलच्या सुरुवातीला संसर्ग झालेल्यांपैकी पाच, दहा किंवा अधिक टक्क्यांनी लोक मरत होते. काही देशात १७ % मृत्यू सुद्धा नोंदले गेले आहेत. पण एप्रिल मध्यापासून सगळीकडेच मृत्युदर कमी कमी होत गेल्याचं दिसून आलं आहे. ते मान आता दोन टक्क्यांवर आलं आहे. भारतात हा दर चार टक्क्यांच्या वर कधीच गेला नाही पण तोही आता दोनच्या खाली आला आहे. संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी होत नाही. जर लक्षणे दिसू लागली तर चाचणी करून घेण्याची शक्यता खूपच वाढते. त्यामुळे संसर्ग झालेल्या पण चाचणी न झालेल्या बहुतेक व्यक्ती लक्षणं न दाखवणा-या असतात. हे सर्वच देशांमधे कमी अधिक प्रमाणात खरं आहे. याचा हिशेब विचारात घेऊन काळजीपूर्वक मृत्यूदर काढणारे अभ्यासही आता प्रसिद्ध झाले आहेत. नेचर सप्ताहिकातल्या एका शोधनिबंधाने अशा अनेक अभ्यासांना एकत्र करून प्रत्यक्षात मृत्युदर ०.५ ते १ % एवढाच आहे असा निष्कर्ष काढला होता. भारतात चाचणी न झालेले कोव्हिड पॉजिटिव किती असतील हे नक्की सांगता येत नाही. पण त्यांचा समावेश केला तर भारतातला मृत्युदर ०.५ % हूनही बराच कमी निघू शकतो.\nम्हणजे कोव्हिडची घातकता आधी वाटलं होतं त्याच्या एक दशांश एवढीच आहे. म्हणजे फार काळजी करण्याचं कारण नाही. मात्र काळजी घेण्यात हयगय करावी असा याचा अर्थ नाही. आधी वाटलं त्यापेक्षा कमी घातक असला तरी हा दुर्लक्ष करण्याचा विषय नाही. वैद्यकशास्त्राचं एक तत्त्व असं आहे की प्रत्येक रोगाचा मुकाबला केलाच पाहिजे. मग रोगी चार असोत वा चार हजार, तरूण असोत वा वृद्ध, गरीब असोत वा श्रीमंत. पण आपण आकड्यांचे खरे अर्थ ओळखत असलो तर त्याप्रमाणे धोरणं बदलायला हवीत. घरात बिबट्या घुसला तर करण्याचे उपाय वेगळे असतात आणि ढेकूण झाले तर करण्याचे वेगळे असतात एवढा तरी विवेक असायलाच हवा.\nNext Next post: कोव्हिड: आकडे आणि धोरणं\nविज्ञान, वैद्यक आणि ब्राह्मण्यवाद April 8, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/video/pahila-paus-swayam-podcast/", "date_download": "2021-09-16T18:06:27Z", "digest": "sha1:A5ZSEQVRRA66VEHN33IFAHMDTZQMMOYO", "length": 4134, "nlines": 54, "source_domain": "swayamtalks.org", "title": "पहिला पाऊस – Welcome to Swayam Digital", "raw_content": "\nनविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.\nनविन यांच्या 'पहिला पाऊस' या लेखातील नायिका ही संसारात गुरफटून गेलेली एक तरुण मुलगी आहे. आयुष्याच्या एका वळणावर तिचं स्वतःचंच हरवून गेलेलं काही अचानक गवसतं आणि किंचित नीरस झालेल्या तिच्या आयुष्याला एक हिरवा कोंब फुटतो\nही कथा ऐकून तुम्हाला काही गवसतंय का बघा\nलेखक : नविन काळे\nअभिवाचन : अर्चना गोरे\nसंदर्भ : मज्जानो मंडे\nप्रकाशक : राफ्टर पब्लिकेशन\nमन करा रे प्रसन्न- अर्थात ज्याचे त्याचे आभाळ\nनविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.\nनविन यांच्या 'पहिला पाऊस' या लेखातील नायिका ही संसारात गुरफटून गेलेली एक तरुण मुलगी आहे. आयुष्याच्या एका वळणावर तिचं स्वतःचंच हरवून गेलेलं काही अचानक गवसतं आणि किंचित नीरस झालेल्या तिच्या आयुष्याला एक हिरवा कोंब फुटतो\nही कथा ऐकून तुम्हाला काही गवसतंय का बघा\nलेखक : नविन काळे\nअभिवाचन : अर्चना गोरे\nसंदर्भ : मज्जानो मंडे\nप्रकाशक : राफ्टर पब्लिकेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/01/09/%E0%A4%97%E0%A4%81%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AB-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2021-09-16T17:58:49Z", "digest": "sha1:HTU7JNB65J4FAWIV5ZOYWRLJZAUYW73U", "length": 22649, "nlines": 246, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "गँगस्टर एजाज युसुफ लकडावाला याला अटक – गृह मंत्री अनिल देशमुख यांची माहिती", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाह���\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी शिफारस पाठविण्याचे आवाहन\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nजलतरण पट्टू श्रावणी जाधव चा गौरव\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nगुन्हे वृत्त • मुंबई\nगँगस्टर एजाज युसुफ लकडावाला याला अटक – गृह मंत्री अनिल देशमुख यांची माहिती\nपोलिसांच्या कामगिरीबद्दल केले अभिनंदन\nमुंबई, दि. ९ : गँगस्टर एजाज युसुफ लकडावाला याला काल रात्री पाटणा शहरातून अटक करण्यात आली असल्याची माहिती गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. एका मोठ्या गँगस्टरला पकडण्यासाठी मुंबई पोलीस दलाने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले.\nमंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.देशमुख बोलत होते. यावेळी मुंबईचे सह पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, संतोष रस्तोगी उपस्थित होते.\nमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, गँगस्टर एजाज युसुफ लकडावाला याच्यावर खंडणीचे सुमारे २५ एफआयआर दाखल आहेत. त्याचबरोबर इतर ८० केसेस दाखल असून मोकाचे ४ खटले दाखल आहेत. छोटा राजन हा दाऊद इब्राहीमबरोबर सहभागी असताना लकडावाला त्याच्यासोबत होता. छोटा राजन दाऊदपासून वेगळा झाल्यानंतर लकडावाला हा छोटा राजनसमवेत काम करु लागला. २००८ मध्ये छोटा राजनपासून विभक्त होऊन तो स्वतंत्रपणे ऑपरेट करु लागला. त्याच्यावर खंडणी, मोकासारखे विविध खटले दाखल आहेत. पोलिसांच्या प्रयत्नातून काल पाटणा येथून त्याला अटक करण्यात यश आले, अशी माहिती त्यांनी दिली.\nशिफा शेख ही लकडावालाची मुलगी आहे. तिने वडिलांचे नाव मनिष अडवाणी असे दाखवून बनावट पासपोर्ट बनवला होता. तिला पासपोर्ट ॲक्टनुसार अटक करण्यात आली. तेथून लकडावालाच्या ठिकाणाची माहिती मिळाली आणि पोलिसांच्या प्रयत्नातून लकडावालाला काल रात्री अटक करण्यात यश आले, अशी माहिती मंत्री श्री.देशमुख यांनी दिली.\nकोरेगाव – भीमा प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. अधिकऱ्यांकडून सविस्तर माहिती घेऊन त्यानंतरच याप्रकरणी भूमिका मांडेन, असे मंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, कोरेगाव- भीमा संदर्��ात काही माध्यमांनी माझ्या नावे चुकीची माहिती प्रसारीत केली. कोरेगाव-भीमा संदर्भात सर्व अभ्यास करुन आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर बोलेन, असेही ते म्हणाले.\nजेएनयूमधील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करताना गेटवे ऑफ इंडिया येथे निदर्शने करण्यात आली. त्यावेळी महेक मिर्झा प्रभू या तरुणीच्या हातात ‘फ्री कश्मीर’ असा फलक होता. यामागे तिचा उद्देश काय होता याचा तपास करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अजूनही मोबाईल आणि इंटरनेट सेवा सुरळीत नाही, नेत्यांना नजरकैदेत ठेवले आहे, या परिस्थितीपासून काश्मीर मुक्त करावा या भूमिकेतून आपण ‘फ्री काश्मीर’चा फलक लावला, असे त्या तरुणीचे म्हणणे आहे. याबाबत पोलीस चौकशी करीत असून संपूर्ण माहिती आल्यानंतर गुन्ह्याबाबत निर्णय घेऊ, असे मंत्री श्री.देशमुख यांनी सांगितले.\nन्यायमूर्ती लोया प्रकरणाबाबत काही लोकांचा भेटीसाठी फोन आला होता. त्यांच्याशी चर्चा करुन तसेच या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन त्यानंतरच या प्रकरणाबाबत निर्णय घेऊ. तसेच डिआयजी निशिकांत मोरे प्रकरणामध्ये मोटार ट्रान्सपोर्टचा वाहन चालक असलेला दिनकर साळवे हा पीडित मुलीच्या घरी गेला होता, अशी माहिती आहे. त्याची संपूर्ण चौकशी सुरु आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे मंत्री श्री.देशमुख यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nउल्हासनगरात दोन महिन्या पुर्वी झालेल्या खूनाचा उलगडा,सैराटच्या पुनरावृत्तीत\nजिल्हा परिषद निवडणुकांसाठी सुमारे ६३ टक्के मतदान\nगणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nसार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी\nतिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन\nपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांची दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका\nगणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत; गर्दी केल्यास कठोर निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nकोकणवासियांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिदेंकडून २०० मोफत बससेवा\nकोपर पुलावर पहिला खड्डा ; मनसेचे आमदाराचे पालिका प्रशासनावर तशोरे..\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण\nभारत निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना; ४ ऑक्टोबर रोजी मतदान\nराज्यसरकार तर्फे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी..\nमुख्यमंत्री ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक..\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती\nपुराचा फटका…. महाड मधील प्राण्यांना – पॉज ची मदत\nचिपळूण वासियांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो श्री सदस्य आले धावून\nतोपर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद आंदोलन\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nदिबांसाहेबांच्या नावासाठी क्रांतिदिनी मशाल मोर्चा\nठाणे • नवी मुंबई\nलोकनेते स्व. दि. बा. पाटील यांची मरणोत्तर ‘पद्म’ पुरस्कार निवडीसाठी शिफारस करा\nकोरोना महामारी संपुष्ठात आणण्यासाठी घरोघरी जावून लसीकरण अभियान राबवा : रतन मांडवे\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघ��णा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/detailed-about-48-constituency-election-programme-in-the-state/", "date_download": "2021-09-16T19:19:52Z", "digest": "sha1:4P33HH5CSKGWK76PBUVIKIVTZ7VNCXAJ", "length": 11480, "nlines": 101, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राज्यातील 48 मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nराज्यातील 48 मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम\nमुंबई: राज्यात 48 लोकसभा मतदारसंघात 4 टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम निवडणूक आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक 18 मार्च 2019 आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक 25 मार्च 2019 आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 26 मार्च 2019 तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 28 मार्च 2019 आहे. पहिल्या टप्प्यासाठी मतदान 11 एप्रिल 2019 रोजी होईल.\nपहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या 7 मतदारसंघात मतदान होणार आहे.\nदुसऱ्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक 19 मार्च 2019 आहे. नामन���र्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक 26 मार्च 2019 आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 27 मार्च 2019 तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 29 मार्च 2019 आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान 18 एप्रिल 2019 रोजी होईल.\nदुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या 10 मतदारसंघात मतदान होणार आहे.\nतिसऱ्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक 28 मार्च 2019 आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक 4 एप्रिल 2019 आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 5 एप्रिल 2019 तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 8 2019 एप्रिल आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान 23 एप्रिल 2019 रोजी होईल.\nतिसऱ्या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 14 मतदार संघात मतदान होणार आहे.\nचौथ्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक 2 एप्रिल 2019 आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक 9 एप्रिल 2019 आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 10 एप्रिल 2019 तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 12 एप्रिल 2019 आहे. चौथ्या टप्प्यासाठी मतदान 29 एप्रिल 2019 रोजी होईल.\nचौथ्या टप्प्यात नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर आणि शिर्डी या 17 मतदारसंघात मतदान होणार आहे.\nसर्व चारही टप्प्यांमधील मतदानाची मतमोजणी हि 23 मे 2019 रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक हा 27 मे 2019 आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nloksabha Election निवडणूक लोकसभा\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AF%E0%A5%A7", "date_download": "2021-09-16T18:09:00Z", "digest": "sha1:VUJQLKGSTTHUEVAWIDMS45M4PKAOVICL", "length": 3183, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १५९१ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५७० चे - १५८० चे - १५९० चे - १६०० चे - १६१० चे\nवर्षे: १५८८ - १५८९ - १५९० - १५९१ - १५९२ - १५९३ - १५९४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना व घडामोडीसंपादन करा\nजुलै - भूचर मोरीची लढाई-मुघल साम्राज्याचा नवानगर संस्थानावर विजय.\nऑक्टोबर १६ - पोप ग्रेगोरी चौदावा.\nडिसेंबर ३० - पोप इनोसंट नववा.\nLast edited on २० जानेवारी २०२०, at ००:३६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० जानेवारी २०२० रोजी ००:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1485063", "date_download": "2021-09-16T19:17:09Z", "digest": "sha1:FWL4MLZUJ5NK7IQTXYVLIFHL74WZOGKO", "length": 4805, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"भारतीय संस्कृती कोश\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"भारतीय संस्कृती कोश\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nभारतीय संस्कृती कोश (संपादन)\n१५:१७, १६ जून २०१७ ची आवृत्ती\n४८४ बाइट्सची भर घातली , ४ वर्षांपूर्वी\n→‎कोशाची भूमिका/भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य\n१५:१५, १६ जून २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nआर्या जोशी (चर्चा | योगदान)\n(→‎कोशाची भूमिका/भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य)\n१५:१७, १६ जून २०१७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nआर्या जोशी (चर्चा | योगदान)\n(→‎कोशाची भूमिका/भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य)\n==कोशाची भूमिका/भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य==\nधर्म, संस्कृती आणि जीवन या तीनही क्षेत्रांचा विस्तार आणि व्यापकता समान आहे.या तिन्हीचा आशय एकच;आणि तो म्हणजे सर्व अंगांनी अंतर्बाह्य विकसित झालेले मानव्यव्यक्तित्व आणि मानव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.भारतीय संस्कृती या दोन्ही अंगांचा परिपोष करण्यासाठी प्रयत्नशील आहे.लौकिक अभ्युदयाची साधना करता करताच नि:श्रेयसाची सिद्धी प्राप्त करणे आणि आधीभौतिकाचा योग्य तो मान राखून आध्यात्मिक मूल्यांची प्रतिष्ठापना करणे, हे भारतीय संस्कृतीचे उद्दिष्ट आहे.म्हणून भारतीय संस्कृती कर्माला प्राधान्य देते.त्या क्रमात जिव्हाळा निर्माण व्हावा, म्हणून भक्तीचा आधार घेते आणि कर्मात उत्साहाचा झरा सतत वाहता रहावा म्हणून कलेलाही मान्यता देते.भारतीय संस्कृतीत चारित्र्याला विशेष रूपाने महत्व दिले गेले आहे.त्यासाठी संत-म्हणत,ऋषी-मुनी,तत्वज्ञानी ,स्वार्थत्यागी आणि चारित्र्यवान व्यक्तींचा सन्मान करते आणि योग्य प्रसंगी त्यांचे स्मरण हि करायला सांगते.भारतीय संस्कृती कोश ,प्रस्तावना \nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/ajaz-khan-on-bjp/", "date_download": "2021-09-16T19:50:13Z", "digest": "sha1:VI57K7J5Q6AOQTBLVNLKX7OKN556VE4B", "length": 5977, "nlines": 72, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates अभिनेता एजाझ खानचा भाजप सरकारवर खळबळजनक आरोप", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nअभिनेता एजाझ खानचा भाजप सरकारवर खळबळजनक आरोप\nअभिनेता एजाझ खानचा भाजप सरकारवर खळबळजनक आरोप\nजय महार��ष्ट्र न्यूज, मुंबई\n‘बिग बॉस’ फेम अभिनेता एजाझ खान याने आपल्या राहत्या घरावर पोलिसांनी छापा टाकल्याचा दावा केला आहे.\nभाजपा सरकार मला अंमलीपदार्थ बाळगण्याच्या आरोपामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप एजाझने केला आहे.\nयाबाबत फेसबुकवर एक व्हिडीओ अपलोड करून त्याने खळबळ उडवून दिली. मात्र, मुंबई पोलिसांकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.\nबुधवारी रात्री एजाझने फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करून खळबळ उडवून दिली. माझ्या चाहत्यांना विनंती करतो की माझ्या घराखाली जमा व्हा, तुम्हाला माहितीये माझं घर कुठंये, दाखवून द्या त्यांना मी एकटा नसून तुम्ही सर्व\nमाझ्यासोबत आहात. “वा… बीजेपी सरकार…वा” असं तो या व्हिडीओत बोलत आहेत.\nPrevious राम गोपाल वर्मा अडचणीत, कोर्टानं बजावलं अजामीनपात्र वॉरंट\nNext सहा महिन्यांच्या मुलीच्या मदतीला चक्क सलमान खान धावून आला\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nक्रितीचा ‘परम सुंदरी’ लूक पाहून चाहते झाले घायाळ\nशॉपिंग मॉलमधील प्रवेशाबाबत सुधारित आदेश\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\nपुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/bahubali-record/", "date_download": "2021-09-16T18:34:17Z", "digest": "sha1:UF3AAQBIEPQY24NHXEDCKTWQALWW44IE", "length": 5986, "nlines": 72, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates इतिहासातील सर्व विक्रम मोडीत काढणार बाहुबली करणार 1000 कोटींची कमाई", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nइतिहासातील सर्व विक्रम मोडीत काढणार बाहुबली करणार 1000 कोटींची कमाई\nइतिहासातील सर्व विक्रम मोडीत काढणार बाहुबली करणार 1000 कोटींची कमाई\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nबाहुबली-2 हा चित्रपट एक नवा इतिहास रचण्याची शक्यता आहे. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत 146 कोटींची कमाई करणारा ‘बाहुबली-२’ हा आठवड्याभरात 1000\nकोटीची विक्रमी कमाई करण्याची चिन्हे आहेत असा अंदाज चित्रपट समीक्षक आणि थिएटर मालक वर्तवित आहेत.\nबाहुबलीने भारताबाहेर 56 कोटींची कमाई केली आहे. तर, दिल्ली एनसीआरच्या अधिकाधिक मल्टीप्लेक्समध्ये 95 टक्के अॅडव्हान्स बुकींग झाले आहे.\nपीव्हीआर, बिग सिनेमा, आयनॉक्स आणि व्हेव ग्रुपच्या मल्टीप्लेक्समध्ये सर्वच शो अॅडव्हान्स बुकींगमुळे हाऊसफुल्ल पाहायला मिळत आहेत. त्यामुळे बाहुबली आता इतिहास रचणार का हे\nपाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.\nPrevious बाहुबली 2 चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी किती कमावले\nNext काजोलची बीफ पार्टी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nक्रितीचा ‘परम सुंदरी’ लूक पाहून चाहते झाले घायाळ\nशॉपिंग मॉलमधील प्रवेशाबाबत सुधारित आदेश\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\nपुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://anandghan.blogspot.com/2009/02/blog-post_24.html", "date_download": "2021-09-16T18:18:28Z", "digest": "sha1:GNN35GO6WSKBRSF6OZRPMRZQUKPSFWL7", "length": 11450, "nlines": 274, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: खुशखबर - सत्ययुग येत आहे", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nखुशखबर - सत्ययुग येत आहे\nगेल्या वर्षी शिवरात्रीला एका शिवमंदिरात दर्शनाला गेलो असतांना तिथे एक पत्रक वाटले जात होते. ते घरी आणून सहज वाचून पाहिले आणि इंटरेस्टिंग वाटले म्हणून ठेऊन दिले होते. जुने कागद पहातांना ते नेमके या शिवरात्रीला हातात आले. त्यात चार मुख्य परिच्छेद आहेत. त्यांचा सारांश असा आहे.\nईश्वराचे नांव, गुण आणि स्वरूप\nईश्वराचे वास्तविक नांव शिव असे आहे. अर्थात तो मंगलकारी, कल्याणकारी असा आहे. ज्योतिर्बिंदू हे त्याचे रूप आहे म्हणून सर्व धर्मात त्याच्या प्रकाशमय रूपाची पूजा केली जाते.\nब्रह्मा, विष्णू व महेश या तीन सूक्ष्म देवतांद्वारे विश्वाची उत्पत्ती, पालन आणि विनाश ही तीन कर्तव्ये त्रिमूर्ती शिव करत असतो. यांचे प्रतीक म्हणून शिवलिंगावर त्रिपुंड काढतात आणि बेलाच्या पानाचे त्रिदळ त्याला अर्पण करतात.\nइथे रात्र या शब्दाचा अर्थ सूर्य मावळल्यानंतर झालेला काळोख एवढा सीमित नसून अज्ञान व अत्याचार यांचा अंधःकार असा आहे. या अंधःकाराचा नाश करून शिवाचे दिव्य अवतरण म्हणजे शिवरात्र.\nकलियुगाचा अंधःकारमय काळ आता संपत आला आहे. अधर्माचा विनाश करून धर्माची स्थापना करण्याचे दिव्य कर्तव्य पार पाडण्यासाठी शिवभगवान अवतीर्ण झाले आहेत.कलियुग संपून सत्ययुग सुरू होत आहे.\nयाबद्दल अधिक माहितीसाठी \"खालील ठिकाणी संपर्क करावा\" असे लिहून कांही पत्ते दिले होते. पण माझ्या मनातला अज्ञानाचा अंधार दूर करण्याचे इतर कांही खात्रीलायक आणि सोयिस्कर मार्ग जास्त आकर्षक वाटल्यामुळे मी त्या पत्त्यावर दिलेल्या जागी कांही गेलो नाही. शिवाय एवीतेवी सत्ययुग येणारच आहे तर त्याचा फायदा आपल्याला मिळेलच अशी आशा आहे.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nमोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियंता दिवस\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nमराठी दिवसाच्या निमित्याने ...\nखुशखबर - सत्ययुग येत आहे\nसमर्थ रामदास स्वामींचे पत्र (संपादित आवृत्ती ४ मार...\nसी एन एन च्या अंतरंगात\nप्रेमदिन - व्हॅलेंटाईन डे\nसलिल चौधरी भाग ७\nसलिल चौधरी भाग ६\nसलिल चौधरी भाग ५\nसलिल चौधरी भाग ४\nसलिल चौधरी भाग ३\nसलिल चौधरी भाग २\nसलिल चौधरी - भाग १\nचन्द्रयान ( भाग ७) - यशोगाथा (उत्तरार्ध)\nचन्द्रयान ( भाग ६) - यशोगाथा (पूर्वार्ध)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://csmedia.co.in/?p=4534", "date_download": "2021-09-16T19:10:17Z", "digest": "sha1:WP5BOTW3OTX7FCAKWFXQ3FATYDAYIMBP", "length": 13733, "nlines": 194, "source_domain": "csmedia.co.in", "title": "जिल्हा बँकेची समोपचार कर्जफेड योजना; व्याजात ५० टक्कापर्यंत सवलत – Cs Media", "raw_content": "\nकर्जाला कंटाळून मोडाळेत शेतकऱ्याची आत्महत्या\nआसाराम बापू आश्रमाचा संचालक अटकेत, गुजरात पोलिसांची नाशकात कारवाई\nशिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी बागलाणच्या सुनबाई\nअकरावी प्रवेशासाठी जातप्रमाणपत्र देण्यास मुदतवाढ\nघरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला\nपंचायत राज समितीच्या ३ दिवसांच्या जेवणावर ९ लाखांचा खर्च\nगिरणा कारखाना ही भुजबळांची बेनामी मालमत्ता, आता जितेद्र आव्हाड ईडिच्या फेऱ्यात ः किरीट सोमय्या\nभाव पडल्याने टोमॅटो पिकात सोडल्या मेंढ्या\nयेवल्यात अंगणवाडी सेविकांचे ‘मोबाईल वापसी’ आंदोलन\nअडसरेत महिलांकडून दारू अड्डे उद्ध्वस्त\nHome/कृषीवार्ता/जिल्हा बँकेची समोपचार कर्जफेड योजना; व्याजात ५० टक्कापर्यंत सवलत\nजिल्हा बँकेची समोपचार कर्जफेड योजना; व्याजात ५० टक्कापर्यंत सवलत\nपिंपळगाव बसवंत : गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, तसेच कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीमुळे नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे कर्जवाटप बंद आहे. जे शेतक��ी सभासद कर्ज रक्कम नियमित भरतात, त्यांना जिल्हा बँकेने त्वरित कर्जपुरवठा करावा, असे आवाहन आमदार दिलीप बनकर यांनी केले.\nयेथील बाजार समिती सभागृहात आयोजित जिल्हा बँक, सहायक निबंधक कार्यालय, विविध कार्यकरी सोसायटीचे प्रतिनिधी यांच्या समन्वय बैठकीप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा बँकेचे प्रशासक मुहम्मद आरिफ यांनी सांगितले की, प्राथमिक शेती संस्था स्तरावरील व थेट कर्जाच्या थकबाकीदार सभासदांकडील थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बँकेने समोपचार कर्जफेड योजना (OTS) कार्यान्वित केली आहे. यात जे सभासद २०१६ पर्यंत थकबाकीदार आहेत, त्यांना व्याजात ५० टक्के सवलत दिली जाईल. जे सभासद २०१७ पर्यंत थकबाकीत आहेत त्यांना व्याजात ४० टक्के सवलत दिली जाणार आहे. जिल्हा बँकेचा नफा वाढविण्यासाठी बँकेने ११.८८ टक्के व्याजदराने सोनेतारण कर्जवाटप सुरू केले आहे. याप्रसंगी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक शैलेश पिंगळे, शेतकरी संस्थांचे प्रतिनिधी सोमनाथ मोरे, सुरेश खोडे, नंदकुमार सांगळे, जगनाथ कुटे व माणिकराव सरोदे यांनी मनोगत व्यक्त केले.\nयाप्रसंगी जिल्हा बँक कार्यकारी संचालक शैलेश पिंगळे, निफाडचे सहाय्यक निबंधक रणजित पाटील, पिंपळगावचे तलाठी राकेश बच्छाव, अभिराज पाटील, बाजार समितीचे उपसभापती दीपक बोरस्ते, संचालक निवृत्ती धनवटे, बाळासाहेब बनकर, सुरेश खोडे, बाबासाहेब शिंदे, माधवराव ढोमसे, साहेबराव खालकर, विजय देशमाने, अजय गवळी, राजेंद्र बोरगुडे, भूषण शिंदे, जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी ज्ञानेश्वर वाटपडे, केशवराव मोरे, चंद्रकांत बनकर, भानुदास विधाते, दत्तात्रय आथरे, सुरेश निरगुडे, राजाराम आथरे, परशराम आथरे, प्रवीण कागदे व चंद्रकांत खोडे उपस्थित होते.\nजिल्हा बँकेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सुमारे १७८ शाखांमध्ये सात-बारा उतारा केंद्राची उभारणी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल उतारा काढण्यासाठी होणारी परवड कमी होईल.\nबातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा\n‘सामना’ तील अग्रलेखाचे नाशकात पोष्टर, भाजपकडून कारवाईची मागणी\nनाशिक महापालिकेची निवडणूक वॉर्ड पद्धतीनुसारच\nभाव पडल्याने टोमॅटो पिकात सोडल्या मेंढ्या\nकिलोला एक रुपया भाव मिळल्याने येवल्यात टोमॅटो रस्त्यावर फेकले\nपीकविमा, नुकसानभरपाईसाठी मेंगाळ जाणार उच्च न्यायालयात\nशिमला मिरचीला कॅरेटला अवघा ३५ रुपये भाव\nशिमला मिरचीला कॅरेटला अवघा ३५ रुपये भाव\nनाशिक जिल्ह्यातील लॉकडाऊन सोमवारपासून शिथिल; पालकमंत्री भुजबळ यांची घोषणा\nकर्जाला कंटाळून मोडाळेत शेतकऱ्याची आत्महत्या\nआसाराम बापू आश्रमाचा संचालक अटकेत, गुजरात पोलिसांची नाशकात कारवाई\nशिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी बागलाणच्या सुनबाई\nअकरावी प्रवेशासाठी जातप्रमाणपत्र देण्यास मुदतवाढ\nघरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला\nआसाराम बापू आश्रमाचा संचालक अटकेत, गुजरात पोलिसांची नाशकात कारवाई\nशिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी बागलाणच्या सुनबाई\nअकरावी प्रवेशासाठी जातप्रमाणपत्र देण्यास मुदतवाढ\nघरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला\nनाशिक जिल्ह्यातील लॉकडाऊन सोमवारपासून शिथिल; पालकमंत्री भुजबळ यांची घोषणा\nनाशिक जिल्ह्यातील लॉकडाऊन सोमवारपासून शिथिल; पालकमंत्री भुजबळ यांची घोषणा\nबातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mmarathi.peepingmoon.com/exclusive/news/13991/article.html", "date_download": "2021-09-16T18:16:25Z", "digest": "sha1:5D4LGD4V22N2UBUGY5T7RRQQZBE3ZFIX", "length": 5305, "nlines": 84, "source_domain": "mmarathi.peepingmoon.com", "title": "PeepingMoon Exclusive: साजिद नाडियडवाला यांचा अक्षय कुमार व अहान शेट्टीसोबत कुठलाही सिनेमा अद्यापतरी नाही", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeLatest Bollywood NewsExclusive Bollywood GossipPeepingMoon Exclusive: साजिद नाडियडवाला यांचा अक्षय कुमार व अहान शेट्टीसोबत कुठलाही सिनेमा अद्यापतरी नाही\nPeepingMoon Exclusive: साजिद नाडियडवाला यांचा अक्षय कुमार व अहान शेट्टीसोबत कुठलाही सिनेमा अद्यापतरी नाही\nबाॅलिवूडचा खिलाडी कुमार अक्षयसोबत अनेक बड्या निर्मात्यांचे कोलाब्रेशन असते आणि धमाकेदार सिनेमातून ते बाॅक्स आॅफिसवर धुमाकूळ घालतात. आज सकाळीच हासफुल या पाॅप्युलर सिरीजचे निर्माते साजिद नाडियादवाला अक्षय कुमार आणि आहान शेट्टी यांना घेऊन सिनेमा करतायत अशा बातम्या धडकल्या. लवकरच याची अधिकृत घोषणा होईल असंही या बातम्यांमध्ये म्हटलं गेले. परंतु पिपींगमूनच्या हाती आलेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार साजिद नादियाडवाला एन्ड ग्रॅण्डसन अशा कोणत्याही सिनेमाची निर्मिती करत नाहीत. त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.अद्यापतरी साजिद असा कुठलाच सिनेमा करत नाहीत किंवा तसा सिनेमाचा विचारही करत नाहीत.\nसा��िदने अक्षय कुमारसोबत आजतायागत 10 सिनेमे केले आहेत. त्यापैकी त्यांचा आगामी बच्चन पांडे अजून प्रदर्शित झालेला नाही. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.\nPeepingmoon Exclusive : गंभीर आजारी असलेल्या आईसाठी अक्षय कुमार लंडन शुटिंगवरुन परतला\nPeepingMoon Exclusive: शहनाज गिलने मुंबई पोलिसांना सांगितलं की, \"माझ्या मांडीवर त्याचं डोकं होतं...\"\nPeepingMoon Exclusive: पाच डॉक्टरांच्या टीमने केला सिध्दार्थचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट\nPeepingmoon Exclusive: रात्री झोपण्यापुर्वी सिद्धार्थ अस्वस्थ होता, वाचा काय घडलं त्या रात्री....\nPeepingmoon Exclusive: पोलिसांनी सिद्धार्थ शुक्लाची कार घेतली ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://indy.co.in/wp-admin/admin-ajax.php?ajax=true&action=emarket_quickviewproduct&post_id=15864&nonce=4b84547756", "date_download": "2021-09-16T19:34:01Z", "digest": "sha1:2KQGDQNSUYS6J4IS7SSF3VFSUBPFHYUL", "length": 1905, "nlines": 23, "source_domain": "indy.co.in", "title": "Vidnyanyatri – Dr. Govind Swaroop – विज्ञानयात्री- डॉ. गोविंद स्वरूप", "raw_content": "\nडॉ. गोविंद स्वरूप हे भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक. कल्याण येथे प्रायोगिक रेडिओ दुर्बीण उभारून त्यांनी भारतात या शास्त्राचा श्रीगणेशा केला. पुणे जिल्ह्यामध्ये खोडद या गावी त्यांच्या पुढाकाराने रेडिओ दुर्बिणींचे संकुलच उभारण्यात आले. ‘मीटर तरंगलांबीची महाकाय रेडिओ दुर्बीण’ (जीएमआरटी) म्हणून ओळखला जाणारा हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर\nलक्षणीय ठरलेला आहे. भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचा लौकिक जगभर नेणारे उमदे आणि उत्साही शास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांचा हा परिचय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-09-16T19:51:42Z", "digest": "sha1:M3UP4M7BPHSAFLC7Z6QE3YXMK2FZ6XOB", "length": 7102, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माइंत्स - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ ९७.८ चौ. किमी (३७.८ चौ. मैल)\n- शहर १९,७,७७८ (इ.स. २००९)\n- घनता २,०२३ /चौ. किमी (५,२४० /चौ. मैल)\nजर्मनीमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nमाइंत्स (जर्मन: Mainz) ही जर्मनी देशातील र्‍हाइनलांड-फाल्त्स ह्या राज्याची राजधानी आहे. माइंत्स शहर र्‍हाईन नदीच्या काठावर वसले आहे. माइंत्साला सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. एके काळी रोमन साम्राज्याच्या सर्वांधिक उत्तरेकडील सीमेवरील महत्त्वाचे दुर्ग-ठाणे असलेले माइं��्स र्‍हाइन नदीच्या पश्चिम तीरावर व्यूहात्मक वर्चस्व राखून असे. युरोपातील पुस्तक छपाईच्या तंत्राचा पाया घालणार्‍या गुटेनबर्गाच्या इ.स. १४५० मधील छापखान्याचा आविष्कार याच शहरात झाला.\nमाइंत्स शहराचे अधिकृत संकेतस्थळ (जर्मन मजकूर)\nजर्मनीतील शहरे विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑगस्ट २०१७ रोजी २०:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/video/sushant-phadnis/", "date_download": "2021-09-16T18:23:32Z", "digest": "sha1:WFACRF4EZXY5THKWGGZMFC4VG3NHA7ZL", "length": 5823, "nlines": 41, "source_domain": "swayamtalks.org", "title": "कोल्हापूर ते कॅनडा व्हाया वाशी मार्केट – Welcome to Swayam Digital", "raw_content": "\n'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व ₹ 199 फक्त\nकोल्हापूर ते कॅनडा व्हाया वाशी मार्केट\nकोल्हापूरमध्ये लहानाचं मोठं झालेल्या सुशांत यांना लहानपणापासूनच ‘धंद्याचं’ बाळकडू मिळालं. बारावी झाल्यावर शिक्षणाला चक्क रामराम ठोकून सुशांत यांनी स्वतःचा व्यवसाय करायचा धाडसी निर्णय घेतला. सुशांत यांनी अतिशय कमी वयात भाज्या व फळांच्या निर्यातीच्या व्यवसायात उडी घेतली. धंद्यातील तोटे, फसवणूक, मालाची नासाडी इ. अनेक अडचणींवर मात करुन सुशांत फडणीस यांनी आज भाज्या व फळे निर्यात बाजारात स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले आहे. सुशांत यांच्या कंपनीतर्फे निर्यात केल्या जाणाऱ्या भाज्या व फळे आज अफगाणिस्तान, मध्य आशिया, पूर्व आशिया, युरोप तसेच कॅनडा इ. देशांतील बाजारपेठांमध्ये जात असल्यामुळे आपल्या देशातील स्थानिक शेतकरी व बागायतदारांना चांगला भाव मिळत आहे. आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारे सुशांत महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना त्यांच्या यशाचा मंत्र देत आहेत.\nसदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१६ या कार्यक्रमात केले गेले आहे.\nकोल्हापूर ते कॅनडा व्हाया वाशी मार्केट (मुलाखत)\nकोल्हाप��रमध्ये लहानाचं मोठं झालेल्या सुशांत यांना लहानपणापासूनच ‘धंद्याचं’ बाळकडू मिळालं. बारावी झाल्यावर शिक्षणाला चक्क रामराम ठोकून सुशांत यांनी स्वतःचा व्यवसाय करायचा धाडसी निर्णय घेतला. सुशांत यांनी अतिशय कमी वयात भाज्या व फळांच्या निर्यातीच्या व्यवसायात उडी घेतली. धंद्यातील तोटे, फसवणूक, मालाची नासाडी इ. अनेक अडचणींवर मात करुन सुशांत फडणीस यांनी आज भाज्या व फळे निर्यात बाजारात स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले आहे. सुशांत यांच्या कंपनीतर्फे निर्यात केल्या जाणाऱ्या भाज्या व फळे आज अफगाणिस्तान, मध्य आशिया, पूर्व आशिया, युरोप तसेच कॅनडा इ. देशांतील बाजारपेठांमध्ये जात असल्यामुळे आपल्या देशातील स्थानिक शेतकरी व बागायतदारांना चांगला भाव मिळत आहे. आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारे सुशांत महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना त्यांच्या यशाचा मंत्र देत आहेत.\nसदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१६ या कार्यक्रमात केले गेले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/attraction/", "date_download": "2021-09-16T17:48:49Z", "digest": "sha1:UAMKOL37EOQIZPAR7H6OM35GHXSP3TIY", "length": 2942, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Attraction Archives | InMarathi", "raw_content": "\n‘या’ ७ गोष्टी असणाऱ्या पुरुषाकडे स्त्रिया होतात नेहमीच आकर्षित\nतुमच्यातील या गोष्टी स्त्रियांना आकर्षित करतात, केवळ तुमचे रुप नव्हे तर इतर अनेक गोष्टींचा यात समावेश आहे.\nस्त्रियांच्या मते ‘पुरुषांचं सौंदर्य’ या “विशेष” गोष्टींमध्ये असतं\nत्यांचा स्वभाव,आवडी निवडी, एकूण व्यक्तिमत्व , विचार, वागण्याची बोलण्याची पद्धत ह्या गोष्टी स्त्रिया आवर्जून जोखतात.\nदाढी ठेवण्यामागच्या या काही भन्नाट गोष्टी वाचल्यात तर, तुम्हीही वर्षभर दाढी ठेवाल\nदाढीचे तुम्हाला कुल लुक देण्याव्यतिरिक्तही अजून काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊ… त्याचबरोरबर दाढीबद्दल काही गमतीजमती देखील बघू\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathigappa.com/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87/", "date_download": "2021-09-16T18:57:01Z", "digest": "sha1:HYBNGU7HEQ3NM7RWOZDYUN7IGUGKP3LY", "length": 13529, "nlines": 72, "source_domain": "marathigappa.com", "title": "अश्याप्रकार��� पडद्यामागे शूट झाला होता देवमाणूस मधला सिन, दिव्याने अश्याप्रकारे डॉक्टरला मारलं होतं – Marathi Gappa", "raw_content": "\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\nकेसं कापत असताना ह्या मुलाची रिऍक्शन पाहून तुमचा सुद्धा दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ\nस्वतःच्या हळदीत नवरी मुलीने ग्रुपमध्ये केला धमाल डान्स, बघा हा व्हिडीओ\nह्या मुलाने घोळक्यामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nनवरीने स्वतःच्याच लग्नात मंडपामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील कौतुक कराल\nहे स्पायडर मॅनचं पोरगं लईच करामती दिसतंय, व्हिडिओमध्ये मुलाने काय उद्योग केलाय हे पाहून हसू आवरणार नाही\nHome / मराठी तडका / अश्याप्रकारे पडद्यामागे शूट झाला होता देवमाणूस मधला सिन, दिव्याने अश्याप्रकारे डॉक्टरला मारलं होतं\nअश्याप्रकारे पडद्यामागे शूट झाला होता देवमाणूस मधला सिन, दिव्याने अश्याप्रकारे डॉक्टरला मारलं होतं\nसध्या झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस हि मालिका खूपच चर्चेत आहे. मालिकेतील कलाकार आणि मालिकेत येणारे रोज नवीन नवीन वळण ह्यामुळे हि मालिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. त्यात आता डॉक्टरच्या करणामांची माहिती इन्स्पेक्टर दिव्या सिंगला झाल्यामुळे मालिकेत अजूनच रंगत वाढली आहे. त्यामुळे दिव्या सिंग डॉक्टरला केव्हा एकदाचे तुरुंगात टाकते ह्याची इतके दिवस प्रेक्षक वाट पाहत होते. आणि शेवटी तो क्षण सुद्धा आला. इन्स्पेक्टर दिव्या सिंगने डॉक्टला भर चौकात सर्वांसमोर धुलाई करत करत मग तुरुंगात डांबले. जेव्हा हा सिन टीव्हीवर दाखवला गेला तेव्हा सर्वांच्याच पसंतीस उतरला. सोशल मीडियावर देखील ह्या सिन वर लोकांनी चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आणि आपली पसंती दर्शवली. तसेच ह्या सीनमुळे मालिकेचा टीआरपी देखील खूपच वाढला. त्यामुळे देव��ाणूस हि मालिका सध्या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये अव्वल स्थानी आहे.\nतर हा लोकप्रिय ठरलेला सिन पडद्यामागे कसा साकारला गेला हे आम्ही तुम्हांला दाखवणार आहोत. झी मराठीने ह्या सिन मागचा मेकिंगचा व्हिडीओ सोशल मीडिया अपलोड केला आहे. तर ह्या मेकिंग मध्ये मालिकेतील डॉ. अजित कुमार ह्यांची थोडक्यात मुलखत देखील घेतली गेली आहे. मुलाखत घेत असते वेळी त्यांचे शूटिंगच्या अगोदर मेकअप, मेकओव्हरसुद्धा एकाच वेळी चालू आहे. डॉक्टरच्या जवळ ३ मेकओव्हर आर्टिस्ट दिसत आहेत. एक त्यांचे कपडे फाडत आहे ज्यामुळे त्यांना खूप मारलं आहे, असं दिसून येईल. तर एकजण डॉक्टरच्या चेहऱ्यावर आणि मानेजवळ स्प्रे मारत आहे, जेणेकरून डॉक्टरला मार लागल्यामुळे चेहरा काळवंडलेला दिसेल. सोबत अजूनही मदतीला आहेत. मेकओव्हर करत असतानाच डॉक्टर मुलाखतीत सांगत आहेत कि प्रेक्षकांना फक्त आम्ही कलाकाराच दिसत असतो. परंतु एखादा सिन चांगला होण्यासाठी पडद्यामागील हि सगळी मंडळी देखील मेहनत घेत असते. त्यांच्यामुळे प्रत्येक सिन चांगला होत आहे. ते सर्व काळजी घेत आहेत.\nत्याचसोबत डॉक्टर मजेशीरपणे सांगतात कि देवमाणूस सीरिअलसाठी स’र्वांनी र’क्त सांडले. सीरिअलमध्ये अगोदर ज्यांना मारले त्यांनी र’क्त वाहिले आता आम्हीही र’क्त वाहतो आहे. पुढे व्हिडीओमध्ये दिव्या सिंग डॉक्टरच्या डोक्यावर पाय देऊन उभी असल्याचा सिन शूट होत आहे. त्याअगोदर दिग्दर्शक स्वतः दाखवत आहेत कि हा सिन कश्याप्रकारे करायचा आहे ते. ते स्वतः त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवतात. त्यानंतर डॉक्टरला कश्याप्रकारे दिव्याने पट्ट्याने मारलं आहे हे दाखवलं आहे. बाजूलाच गावातील मंडळी डॉक्टरच्या सपोर्टला कश्याप्रकारे येतात हे हि दिसत आहे. जेव्हा डॉक्टरचा कुर्ता मेकओव्हर आर्टिस्टनी फाडल्यानंतर आतली पण बनियान फाडावी लागेल असे सांगितल्यावर डॉक्टरने बनियान फाडू नका असे सांगितले. अश्याप्रकारे हा सगळा सिन शूट झाला. आणि ह्या सिन मागील पडद्यामागची मज्जा तुम्ही ह्या व्हिडीओ मध्ये पाहू शकता. आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तसेच आपल्या मराठी गप्पाच्या यु’ट्युब चॅने’लला सबस्क्रा’ईब करायला विसरू नका.\nबघा व्हिडीओ (व्हिडीओ सौजन्य – झी मराठी) :\nPrevious नवरीने स्वतःच्याच संगीत फंक्शनमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा कौतुक कराल\nNext आई अरुंधतीच्या भूमिकेसाठी मधुराणीने ह्यामुळे दिला होता नकार, कारण तिला भीती होती कि\nदिराच्या लग्नात वहिनीने लग्न झाल्या झाल्या सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nमालिकांमध्ये अश्याप्रकारे शूट केला जातो डबल रोलचा सिन, बघा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचा हा व्हिडीओ\nप्राजक्ता माळी आणि अरुण कदम ह्यांनी दादा कोंडकेंच्या गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/bollywood/sara-ali-khan-monochrome-photoshoot-black-outfit-photo-goes-viral-social-media-see-pics-a603/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2021-09-16T18:09:10Z", "digest": "sha1:PPXEXSDDPZXMCLMYN356WQTEMQ5YQQ4F", "length": 18439, "nlines": 146, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सारा अली खानने ब्लॅक ड्रेसमधील हॉट अदांनी चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, पहा फोटो - Marathi News | Sara ali khan monochrome photoshoot in black outfit photo goes viral on social media see pics | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "\nगुरुवार १६ सप्टेंबर २०२१\nविराट कोहलीओबीसी आरक्षणचंद्रकांत पाटीलसोनू सूददहशतवादतालिबानकोरोना वायरस बातम्यागुजरातगणेशोत्सव\nबॉलीवुड: टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफने केले बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले क्रेझी\nबॉलीवुड: अभिनेत्री आमना शरीफने ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केले शेअर, पहा फोटो\nबॉलीवुड: सारा अली खान स्विमिंग पूल किनारी दिसली ग्लॅमरस अवतारात, स्लो मोशनमध्ये शेअर केला व्हिडीओ\nबॉलीवुड: बिग बींच्या नावाचं मंदिर ते करीनाला हिऱ्याचा हार; असेही आहेत सेलिब्रिटींचे जबरा फॅन्स\nBollywood celebs fans: जगभरामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचे असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच कलाकारांच्या प्रेमापोटी चाहते वाट्टेल ते करायला तयार असतात. ...\nबॉलीवुड: रवीना टंडनने वाढवला इंटरनेटचा पारा, पाहा बोल्ड आणि ब्यु���ीफुल ग्लॅमरस अदा\nबॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जिच्यासाठी वय हा केवळ आकडा आहे. जरी ती 46 वर्षांची असली तरी तिचे सौंदर्य दिवसेंदिवस खुलत असल्याचे पाहायला मिळते. ...\nबॉलीवुड: 'मोहब्बतें' फेम प्रीति झंगियानीचे शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन, पाहून बसणार नाही तुमचाही विश्वास\nबॉलिवूडमध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत. ज्यांनी सुरुवातीला काही सिनेमात आपल्या अदाकारीने रसिकांची मनं जिंकली. मात्र काही वर्षानंतर त्या सिनेमात झळकल्याच नाहीत. अशा अभिनेत्रींमध्ये ये है मोहब्बते सिनेमात झळकलेली अभिनेत्री प्रीती झांगियानीही गणली जाते. ...\nअन्य क्रीडा: नीरज चोप्राचा सोशल मीडियावरील भाव ४२८ कोटींवर पोहोचला; लोकेश राहुल, रिषभ पंत मागे राहिले\nक्रिकेट: पाकिस्तानच्या तीन खेळाडूंच्या नावावर IPLची ट्रॉफी; विराट कोहली, ख्रिस गेल अन् ABDची पाटी अजून कोरी\nविराट कोहली ( Virat Kohli) च्या नावावर अद्याप एकही इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL ) जेतेपद नाही. पण, आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघानं ७ पैकी ५ सामने जिंकून गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे आणि दुसऱ्या टप् ...\nक्रिकेट: Virat Kohli: कोहलीकडून कॅप्टन्सी काढून घेणार BCCI चे सचिव जय शाह यांनी केलं मोठं विधान\nVirat Kohli Captaincy: टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबतच्या भविष्यावरुन वाद-विवाद सुरू झाले आहेत. कोहली कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर आता थेट बीसीसीआयचे सचिव जय शाह य ...\nक्रिकेट: चिंटू, बबलू, चाचू..., आयपीएलमधील खेळाडूंना सहकाऱ्यांनी दिलीत टोपणनावं; तुमच्या आवडत्या खेळाडूला काय बोलवतात\nआपल्याला मित्र कोणत्या ना कोणत्या टोपण नावानं बोलवतात... तसेच क्रिकेटच्या मैदानावरही खेळाडूंची टोपणनावं आहेत आणि मैदानावर अनेकदा सहकाऱी खेळाडूंना टोपणनावानेच बोलावलेलं आपणंही ऐकलं आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL players Funny Nicknames ) भारतीय ख ...\nकल्याण डोंबिवली: Beautyfull मेसेज... ठाकुर्लीतील सोसायटीनं उभारलं 'ऑलिंपिकचं ग्राऊंड'\nठाकुर्लीतील बालाजी आंगण सोसायटीने उभारला ऑलिम्पिक ट्वेंटी-ट्वेंटी चा देखावा, अनोखा संदेश देण्याचा सोसायटीचा प्रयत्न. ...\nक्रिकेट: T20 World Cup 2021: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्व संघांच�� झाली घोषणा; जाणून घ्या कोणाचा संघ तगडा\nआयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ला सुरुवात होण्यासाठी आता फक्त एक महिना राहिला आहे. १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मेगा इव्हेंटसाठी सर्व १६ संघांनी त्यांचा संघ जाहीर केला आहे. ...\nसखी: Cooking Tips : चुकूनही 'या' धातूंच्या भांड्यात जेवण बनवू नका; शरीरात कधी विष तयार होईल कळणारही नाही\nCooking Tips : सध्या सगळ्यांच्याच घरी जेवण बनवण्यासाठी लागणारी भांडी ही स्टिलची असतात. स्टिल चमकदार आणि वापरायला सोपे असते. ...\nआरोग्य: Corona Vaccination: कोरोना लस घेतलेल्यांची चिंता वाढली; अवघ्या ४ महिन्यांत 'अशी' होतेय स्थिती\nCorona Vaccination: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांचं सर्वेक्षण; चिंताजनक माहिती समोर ...\n फक्त ७ दिवसात वाढलेली शुगर लेव्हल कमी करतो 'हा' पदार्थ; संशोधनातून खुलासा\nDiabetes Tips : दरम्यान पाश्चात देशांच्या तुलनेत भारतात डायबिटीसचा वेगळा पॅटर्न पाहायला मिळतो. ३० टक्क्यांपेक्षा जास्त डायबिटीसचे रुग्ण लठ्ठपणाच्या समस्येत येत नाहीत. ...\nसखी: रेखा असो की माधुरी दीक्षित, त्यांच्या चेहेर्‍यावर एक सुरकुती नाही हे कसं जमतं त्यांना, तेच हे सिक्रेट\nअभिनेत्री रेखापासून आलियापर्यंत त्वचेची काळजी घेण्यासाठी, आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी घरगुती उपायांवर भर देतात. या घरगुती उपायांद्वारेच चेहेर्‍यावरच्या सुरकुत्या, वाढत्या वयाचा चेहेर्‍यावर दिसणारा परिणाम या अवघड समस्या त्यांनी सहज सोडवल्या आहेत. या अभि ...\nआरोग्य: Covid Drugs: भारतात CDRI नं शोधलं कोरोनावर नवं औषध; ५ दिवसांत रुग्ण ठणठणीत, वैज्ञानिकांचा मोठा दावा\nCoronavirus: जगात आणि देशात कोरोना व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी विविध संशोधन सुरू आहेत. त्यात भारतीय औषध संशोधन संस्थेला मोठं यश मिळालं आहे. ...\nआरोग्य: कोरोना बाधित प्रत्येक पाचवा रुग्ण मानसिक समस्यांनी ग्रस्त, डॉक्टरांनाही झाला त्रास\nevery fifth patient infected with corona suffers from mental problems : रुग्णालयात तीन दिवसीय जागतिक सामाजिक मानसोपचार परिषद सुरू झाली आहे. यामध्ये मानसिक समस्यांशी संबंधित संशोधन आणि त्यांचा डेटा प्रसिद्ध केला जाईल. ...\nसारा अली खानने ब्लॅक ड्रेसमधील हॉट अदांनी चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, पहा फोटो\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)\nया फोटोशूटमध्ये सारा अली खान ब्लॅक ड्रेसमध्ये खूप ग्लॅमरस ���िसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)\nसारा फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या अंदाजात पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)\nफोटोशूट पोस्ट करत साराने शायरी लिहिली आहे, की , 'काश कभी यूं हो न हसरतें न जुनून हो, तेरा खयाल हो और तु हो दिल में बस सुकून हो\nलवकरच सारा अली खान अतरंगी रे चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)\nया चित्रपटात सारासोबत अक्षय कुमार आणि धनुष दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)\nशेवटची सारा कुली नंबर १ चित्रपटात झळकली होती. (फोटो: इंस्टाग्राम)\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :सारा अली खानSara Ali Khan\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nविराट कोहलीचं वनडेतलं कर्णधारपदही संकटात; सुनील गावस्करांचं मोठं विधान\nदाऊदचे हस्तक मुंबई पोलिसांच्या रडारवर; त्यांची पाळंमुळं खाणण्यास सुरुवात\nमला माजी मंत्री म्हणू नका, म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राऊतांचा फोन; म्हणाले...\nराहुल गांधींनी विचारलं, शिवसेना म्हणजे काय; संजय राऊत एका वाक्यात उत्तरले; म्हणाले...\n केरळचा आकडा पुन्हा फुगला; देशभरातील कोरोना रुग्ण संख्येनं टेन्शन वाढवलं\n कोविडच्या ३७६ रुग्णांपैकी एकही डेल्टा प्लस नाही; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mukundbhalerao.com/blog/2020/04/26/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2021-09-16T19:42:56Z", "digest": "sha1:KFGAVOHY4S5HRH2LTXCJ6AGU6FPCHW3A", "length": 7451, "nlines": 213, "source_domain": "www.mukundbhalerao.com", "title": "आत्माराम – Mukund Bhalerao", "raw_content": "\nमेघ बरसला हरी कृपेचा\nशब्दब्रह्माकडे जाण्याचा सुवर्णपथ – व्याकरण\nसतिश पाटील on आदि शंकराचार्य – एक अद्भुत व अकल्पनीय तत्वज्ञ\nमनाच्या कणाला भिती ग्रासताहे, भितीच्या भयाला\nवेदना न साहे |\nकुणाची कशी साथ मिळणार आहे, सभोती सदाही\nवृथा या मनाला फसवून काही, कधी न मिळाले,\nमनी शुद्ध आत्मारामार्थ आहे, सदा शुद्ध संकल्प\nव्यथा या मनीच्या वृथा साह्ताहे, त्यजुनी असत्त्यास\nखरा मार्ग पाहे |\nचरणामृताचे मनी स्वप्न पाहे, हरीच्या मनीचे असे\nनिमाला मनीचा अंगार सारा, हुंकार दु:खी आता\nत्यागून सारे फसवे मनीचे, सतसंग का ना उभवी\nफिरवूनी सार्या प्रभामंडलात, मनानेच मजला दाविले\nनमुनि आता मी तम भन्जनाशी, मनी बांधिली गाठ\nअता कल्पना ना मनी प्रश्न नोहे, प्रमेयेच आता न\nमनी प्रश्न आता उरलेच नाही, कशाला आता तू\nउन्मुक्त उत्फूल्ल तेजोनभीचे, प्रकाशी असे रूप\nव्यापुनी सारे ब्रम्हांड आता, माझा न मी तो\nसंकल्प सारे संपूर्ण झाले, मनी अष्टभाव उमलुनी\nहरी तो निराळा नसे भाव आता, असे दास मी तो\nतमा ना तमाची, मनाला न चिंता, सुखाची न इच्छा,\nमनी तृप्त सारे अता रीक्त आहे, मना मोहूनी पुढे\nत्याचा सखा मी बंधूच माझा, जगाचा निराळा कशाला\nउन्मेष आता हरीचे मनी हे, सभाह्य असे रूप\nऔरंगाबाद / महाराष्ट्र / भारत\nएक माझे स्वप्न आहे\nआता फक्त थोडी धुंदी असु दे\nमेघ बरसला हरी कृपेचा\nमनी अमृताचा वर्षाव झाला…\nस्पर्शात जान्हवीच्या, आनंद मुक्त आहे…\nरंगात रंगलेले किती रंग हे निराळे….\nमक्केकी रोटी Pizza और कढी\nदेव समरसतेत पाहून घे\nशब्दब्रह्माकडे जाण्याचा सुवर्णपथ – व्याकरण\nमनस्वी भटकणाऱ्या मेघाशी अभिन्नहृदय कालिदासाचा अपूर्व काव्यमय मनोहारी संवाद – मेघदूत\nमेघ बरसला हरी कृपेचा\nमेघ बरसला हरी कृपेचा\nशब्दब्रह्माकडे जाण्याचा सुवर्णपथ – व्याकरण\nमेघ बरसला हरी कृपेचा\nशब्दब्रह्माकडे जाण्याचा सुवर्णपथ – व्याकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://anandghan.blogspot.com/2008/12/blog-post_21.html", "date_download": "2021-09-16T17:51:26Z", "digest": "sha1:TGU75PIQAN2MCESYJ2E2R62JVMWNYBQC", "length": 18487, "nlines": 265, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: यॉर्क मिन्स्टर", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nयॉर्कचे नॅशनल रेल्वे म्यूजियम फक्त तीस बत्तीस वर्षे जुने आहे आणि त्यात दाखवण्यात येत असलेला रेल्वेचा इतिहास सुमारे दोनशे वर्षांचा आहे, पण यॉर्क शहराला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे आणि त्याच्या खुणा जागोजागी शिल्लक आहेत. यॉर्क मिन्स्टर हे त्यातील सर्वात भव्य आणि प्रेक्षणीय स्थान आहे. रोमचे सेंट पीटर्स बॅसिलिका, सिस्टीन चॅप्टर व कोलोनचे कॅथेड्रल यांच्या पठडीतील ही इमारत तशीच ऐतिहासिक, विशालकाय आणि सौंदर्याने नटलेली आहे.\nमिन्स्टर हा शब्द मोनॅस्ट्री या शब्दावरून आला. एक प्रकारचा मठ किंवा पीठ असा त्याचा अर्थ होतो. धर्मगुरू, धर्मोपदेशक, धर्मप्रसार करणारे वगैरे लोकांचे प्रशिक्षण, धर्माच्या अभ्यासासाठी पुरातन ग्रंथांचे वाचन, त्याती��� शिकवण अंगी रुजवण्यासाठी आचरण संहिता वगैरे सगळे अशा ठिकाणी योजण्यात येते. पण यॉर्क मिन्स्टरमध्ये पहिल्यापासूनच सर्वसामान्य लोकांना प्रार्थना व धार्मिक विधी करण्याची मुभा आहे. या अर्थी गेली कित्येक शतके ते एक कॅथेड्रलच आहे. नव्या बिशप व आर्चबिशप मंडळींना इथेच त्यांच्या पदाची दीक्षा दिली जाते. या जागेला आजही धार्मिक व ऐतिहासिक असे दोन्ही प्रकारचे महात्म्य आहे. त्यामुळे तिथे भाविक आणि पर्यटक या दोन्ही प्रकारच्या लोकांची सदैव गर्दी असते.\nरोमन साम्राज्याच्या काळात या जागी त्यांचे लश्करी ठाणे होते. रोमन सम्राटाचे प्रतिनिधी इथून उत्तर इंग्लंडचा राज्यकारभार पहात. इसवी सन तीनशे सहा मध्ये तत्कालिन रोमन सम्राट खुद्द इकडे आला असता इथेच मरण पावला आणि त्याच्याबरोबर आलेल्या राजकुमार कॉन्स्टन्टाईनला सीजर घोषित केले गेले. त्याने रोमला जाऊन राज्यकारभार आपल्या हातात घेतला. पाचव्या शतकात रोमन साम्राज्याची इंग्लंडवरील सत्ता कमकुवत होऊन स्थानिक राज्यकर्त्यांनी सत्ता काबीज केली. सहाव्या शतकात तिथे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव आला आणि एक प्रार्थनास्थळ बांधण्यात आले.\nसध्या उभ्या असलेल्या इमारतीचे बांधकाम बाराव्या शतकात सुरू झाले आणि तब्बल अडीचशे वर्षे ते चालले होते. या दरम्यान कामगारांच्या किती पिढ्यांनी तिथे काम केला असेल क्रॉसच्या आकाराच्या या इमारतीची लांबी १५८ मीटर इतकी आहे तर रुंदी ७६ मीटर इतकी. सगळेच हॉल निदान दहा पंधरा पुरुष उंच आहेत. छताकडे पहाण्यासाठी मान शक्य तितकी उंच करून पहावे लागते. याचा मध्यवर्ती टॉवर साठ मीटर इतका म्हणजे सुमारे वीस मजली इमारतीएवढा उंच आहे. अशा अवाढव्या आकाराच्या या इमारतीचा चप्पा चप्पा सुरेख कोरीव कामाने व रंगीबेरंगी चित्रांनी भरलेला आहे.\nही इमारत बांधतांना त्यापूर्वी तिथे असलेल्या वास्तू पूर्णपणे नष्ट केल्या नाहीत. तिचे बांधकाम चाललेले असतांना चर्चचे सगळे धार्मिक विधी तिथे अव्याहतपणे चालू होते आणि भाविक त्यासाठी तिथे येतच होते. त्यामुळे अगदी रोमन साम्राज्याच्या काळाइतक्या पूर्वीच्या इमारतींचे अवशेष आजही तळघरात पहायला मिळतात. त्यांच्या माथ्यावरच नवीन बांधकाम केले गेले. ते मात्र मध्ययुगातील अप्रतिम कलाकौशल्याने पूर्णपणे नटलेले आहे.\nजागोजागी अनेक पुराणपुरुषांचे पूर्णाकृती किं���ा त्याहून मोठे भव्य पुतळे ठेवले आहेत तसेच येशू ख्रिस्ताच्या जीवनातील विविध प्रसंगांची चित्रे किंवा प्रतिकृती आहेत. पूर्वेच्या टोकाला जमीनीपासून उंच छतापर्यंत उंचच उंच अशी कमानदार ग्रेट ईस्ट विंडो आहे. त्यावर ११७ स्टेन्ड ग्लास पॅनेल्स बसवली आहेत. त्यातील प्रत्येकावर वेगळे चित्र रंगवलेले आहे. हिच्या आकारावरून या खिडकीला यॉर्कशायरचे हृदय असेही म्हणतात. त्याखेरीज इतर बाजूंच्या भितीवरसुद्धा अशाच प्रचंड आकाराच्या अनेक खिडक्या आहेत. पश्चिमेची ग्रेट वेस्टर्न विंडो सुद्धा सोळा मीटर उंच आणि आठ मीटर रुंद आहे. इतकी मोठी साधी भिंतदेखील केवढी मोठी असते त्यावर अनेक पॅनेल्स बसवून ती कांचकामाने मढवणे हे केवढे जिकीरीचे आणि मेहनतीचे काम आठशे वर्षांपूर्वी कसे केले असेल याची कल्पनाच करवत नाही. ते संपवायला अडीचशे वर्षे उगाच नाही लागली\nयॉर्क मिन्स्टरच्या विशाल सभागृहांमध्ये एका वेळेस चार हजाराहून अधिक लोक बसू शकतात. ख्रिसमस व ईस्टरला जी खास प्रार्थना केली जाते तेंव्हा इतक्या मोठ्या संख्येने भाविक इथे गर्दी करतात. रोजच्या रोज आणि दर रविवारी वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतातच. आपल्या देवळांमध्ये काकडआरतीपासून शेजारतीपर्यंत नाना विधी होत असतात त्याचाच हा पाश्चिमात्य प्रकार आहे. इथे मूर्तीदेखील असतात पण त्यांची पूजा न होता त्याच्या सान्निध्यात राहून परमेश्वराचे स्मरण केले जाते एवढेच. दुसरी गोष्ट म्हणजे चर्चमध्ये कोणालाही येण्यास प्रतिबंध नसतो. कोणी ख्रिश्चन असो वा नसो, तो तिथे येऊन दोन घटका बसू शकतो. त्याने तिथल्या वातावरणाचे गांभिर्य तेवढे पाळले पाहिजे.\nयॉर्क मिन्स्टरमधील एक एक चित्र व शिल्प पहायचे झाल्यास कित्येक दिवस लागतील. आमच्याकडे इतका वेळ नव्हता आणि आम्हाला कांही त्याचा अभ्यास करायचा नव्हता. तरी वर वर पाहतांनासुद्धा दीड दोन तास कसे गेले ते समजले नाही.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nमोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियंता दिवस\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nयोगायोग, पुनरुत्थान आणि पुनर्जन्म\nमेरि ख्रिसमस भाग २\nमेरि ख्रिसमस भाग १\nयॉर्कचे रेल्वे म्यूझियम (उत्तरार्ध)\nयॉर्कचे नॅशनल रेल्वे म्यूझियम (पूर्वार्ध)\nयॉर्कला भेट - भाग १\nझुकझुकगाडी - भारतातली आणि विलायतेतली - भाग१ ते ४\nतेथे कर माझे जुळती - भाग २ - स्वरभास्कर पं.भीमसेन...\nतेथे कर माझे जुळती - भाग १ - स्व.पांडुरंगशास्त्री ...\nमुंबई ते अल्फारेटा (भाग १,२,३)\nचोखी ढाणी - भाग ३\nचोखी ढाणी - भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://anandghan.blogspot.com/2009/09/blog-post_28.html", "date_download": "2021-09-16T19:50:06Z", "digest": "sha1:N3CC6RQSZJTXE6RKDYGYORFSHWEVCD6K", "length": 14117, "nlines": 268, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: नवरात्र", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nमागच्या वर्षी मी नवरात्रात अमेरिकेतली कांही प्रेक्षणीय ठिकाणे पहाण्याच्या दौ-यावर होतो. त्यामुळे त्या काळात ब्लॉगवरून सुटी घेतली होती. एकदा नवरात्राचा उत्सव या ब्लॉगवर साजरा करायचा विचार तेंव्हा मनात घोळू लागला होता. घटस्थापनेच्या सुमाराला त्याची आठवण झाली. पण नक्की काय लिहायचे हे ठरले नव्हते. माहिती गोळा करायला सुरुवात केल्यानंतर ती सहजपणे मिळत गेली. पण तिचे संकलन करून आपल्या शब्दात ती मांडायला खूप वेळ लागतो. त्यामुळे त्यातली कांही माहिती निवडून नऊ दिवस रोज देत गेलो. त्याचबरोबर कांही पारंपरिक, कांही लोकप्रिय आणि कांही मला खूप आवडलेली गीतेसुध्दा रोज एक एक करून देत गेलो. वेळ आणि जागा यांच्या मर्यादा पाहता या वर्षी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि दोन प्रसिध्द देवस्थानांची माहिती दिली. याखेरीज कितीतरी स्थाने शिल्लक राहिली. मुंबईतच मुंबादेवी, काळबादेवी वगैरे जुनी आणि वॉर्डन रोडवरील समुद्रकिना-यावरील अत्यंत लोकप्रिय महालक्ष्मी वगैरे महत्वाची देवस्थाने आहेत. त्याशिवाय कल्याणची दुर्गाडी देवी, विरारच्या डोंगरमाथ्यावरली देवी वगैरे पुरातन आणि लोकप्रिय देवस्थाने आपल्या जवळपासच आहेत. शेजारच्या गोव्यातली शांतादुर्गा प्रसिध्द आहे. यातल्या दोन रूपांची चित्रे वर दिली आहेत.\nशिवाय महाराष्ट्राबाहेर तर वायव्येला वैष्णोदेवीपासून ईशान्येला कामाख्यादेवीपर्यंत आणि दक्षिणेला मदुराई, कन्याकुमारीपर्यंत खूप जगप्रसिध्द मंदिरे आहेत. गुजराथी आणि बंगाली समाजात नवरात्रीचा उत्सव मोठ्या धूमधडाक्याने साजरा होतो. गुजराथ आणि बंगाल राज्यात तर तो गांवागांवातल्या गल्लीगल्लीत होत असतो, पण इतर राज्यातच नव्हे तर परदेशातसुध्दा ज्या ज्या ठिकाणी या समाजातल्या मंडळींची थोडी फार वस्ती आहे त्या सगळ्या ठिकाणी हा सण सार्वजनिक उत्सवाच्या रूपाने साजरा होतो. आता महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत त्याचे स्वरूप गणेशोत्सवाशी तुलना करता येण्याइतके मोठे झाले आहे. मराठी, गुजराथी वगैरे परंपरेप्रमाणे नवरात्र नऊ दिवसांचे असते आणि त्यात दस-याचा अंतर्भाव केला तर दहा दिवस होतात, बंगालातली दुर्गापूजा चार पाच दिवसच असते. उत्तर भारतीय लोक वेगळ्या प्रकारचे नवरात्र साजरे करतात. या नऊ दिवसात रोज संत तुलसीदासांच्या रामचरितमानसाचे सुरात पठण केले जाते आणि रंगमंचावर त्यातल्या प्रसंगांचे नाट्यमय सादरीकरण रामलीलेतून केले जाते. अखेर दस-याच्या संध्याकाळी गावणदहनाने त्या नवरात्रोत्सवाची अक्षरशः धडाकेबाजसांगता होते. पुढे मागे जमेल तसे सीमोल्लंघन करून या उत्सवांबद्दल लिहायची इच्छा आहे.\nया लहानशा मालिकेची सांगता माझ्या आणि सगळ्यांच्याच अतीशय आवडत्या भैरवीने करीत आहे.\nसुर नर मुनिजन मानी, सकल बुद ग्यानी \nवा खूप छान माहिती आहे.मला खूप आवडली .\nत्याचप्रमाणे आपण इतर माहिती जाणून घ्या\nदेवीची आरती करणे,देवीची ओटी भरणे,नवरात्र व्रताशी संबंधित कृतींचे शास\nकृपया या site वर सर्व माहिती आहे.\nत्याच प्रमाणे आपण या site ची लिंक आपल्या ब्लोग वर देऊ शकतात\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nमोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियंता दिवस\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nअमेरिकेची लघुसहल - पहिला दिवस\nसप्तशृंगी देवी जगदंबा माता\nघटस्थापना - आई अंबाबाईचा गोंधळ\nन्यूयॉर्कची सफर - ५\nन्यूयॉर्कची सफर - ४ एलिस द्वीप\nन्यूयॉर्कची सफर - ३ स्वातंत्र्यदेवता (उत्तरार्ध)\nन्यूयॉर्कची सफर - २ - स्वातंत्र्यदेवीचा पुतळा\nपुढच्या वर्षी लवकर या ... की एकदा येऊच नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2021-09-16T19:05:18Z", "digest": "sha1:2N76XENHZQVHUTSZP5KE2WHXDP7B75EC", "length": 3962, "nlines": 52, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates रामदास आठवले Archives | Jaimaharashtra news", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकोरोना गो गो, कोरोना च्या आयचा घो, आठवलेंची कोरोना स्पेशल कविता\nजगावर कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आणि मृतांच्या आकड्यात वाढ होतेय. त्यामुळे राज्यात आणि…\nअयोध्येत भव्य बुद्ध विहार बांधावं, रामदास आठवले यांची मागणी\nअयोध्येमध्ये भव्य बुद्ध विहार बांधण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. त्यांनी याबद्दल…\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनते���े सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\nपुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/give-pilots-financial-compensation-petition-to-the-high-court-nrms-139758/", "date_download": "2021-09-16T17:56:11Z", "digest": "sha1:GLF3JYALKRPYDGP264UJ7GYI5YF4KYFF", "length": 13650, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | वैमानिकांना आर्थिक भरपाई द्या ; उच्च न्यायालयात याचिका | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर १६, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nमुंबईवैमानिकांना आर्थिक भरपाई द्या ; उच्च न्यायालयात याचिका\nअनेक वैमानिकांना कोरोना आणि म्युकरमायकोसिसमुळे कायमस्वरूपी आजार आणि अपंगत्व आले असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. यासोबतच लसीकरण मोहीमेतर्गत हवाई वाहतूक कर्मचारी असा स्वतंत्र विभाग तयार करून त्यांना प्राधान्याने लस देण्यात द्यावी, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे.\nमुंबई : कोरोना संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या विमान सेवेतील वैमानिकांना आर्थिक भरपाई देण्याची मागणी करणारी जनहित याचिक फेडरेशन ऑफ इंडियन पायलटच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. सदर याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.\nविविध विमान सेवा क्षेत्रात कर्तव्य बजावणाऱ्या अनेक वैमानिकांना कोविड-१९ बाधित झाले आहेत. तर अनेकजण मृत्यूमुखी पडले आङेत. विमान सेवेतील कर्मचाऱ्यांनी स्वतः चा जीव धोक्यात घालून सेवा देण्याचे कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर सुमारे दहा कोटी रुपये देण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी फेडरेशन ऑफ इंडियन पायलटच्या वतीनेदाखल करण्यात आलेल्या याचिकेतून करण्यात आली आहे.\nअनेक वैमानिकांना कोरोना आणि म्युकरमायकोसिसमुळे कायमस्वरूपी आजार आणि अपंगत्व आले असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. यासोबतच लसीकरण मोहीमेतर्गत हवाई वाहतूक कर्मचारी असा स्वतंत्र विभाग तयार करून त्यांना प्राधान्याने लस देण्यात द्यावी, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे.\nकर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे, केंद्र सरकारने प्रत्यक्ष सेवेत असलेल्या पोलीस, होमगार्ड आणि सरकारी कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन कर्मचारी संबोधित केले असून त्यांना लसीकरण आणि विमा संरक्षण दिले आहे. त्याप्रमाणे हवाई वाहतूक कर्मचाऱ्यांनादेखील दोन्ही सेवा उपलब्ध कराव्यात अशी मागणी केली आहे. याचिकेवर लवकरच नियमित न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर १६, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/women-mlas-carried-out-by-security-at-vidhan-sabha-building-of-bihar-nraj-106966/", "date_download": "2021-09-16T19:35:31Z", "digest": "sha1:QOOI22YGVJK3NMTL7HSFSH7YPMXRTWXN", "length": 15643, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "काय चाललंय काय? | VIDEO : बिहार विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ, विधानसभा अध्यक्षांनाच कोंडून घालण्याचा प्रयत्न, महिला आमदारांना फरफटत नेले बाहेर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nVIDEO : बिहार विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ, विधानसभा अध्यक्षांनाच कोंडून घालण्याचा प्रयत्न, महिला आमदारांना फरफटत नेले बाहेर\nबिहार विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांना कामकाजासाठी येऊच द्यायचं नाही, असा चंग बांधून विरोधी पक्षातील महिला आमदारांनी त्यांना घेराव घातल चेंबरमध्येच कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर सुरक्षा यंत्रणांना पाचारण करण्यात आलं. सुरक्षा पथकातील महिला सुरक्षा रक्षकांनी पुढाकार घेत गोंधळ घालणाऱ्या या महिला आमदारांना अक्षरशः फरफटत बाहेर काढलं. यावेळी अभूतपूर्व अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.\nबिहार विधानसभेत अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अधिरमधवेशन सुरू असताना काही महिला आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना त्यांच्या चेंबरमध्येच कोंडून ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी या महिला विधानसभा अध्यक्षांच्या केबिनपर्यंत पोहोचल्या आणि त्यांना बाहेर येण्यास मज्जाव करू लागल्या.\nबिहार विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांना कामकाजासाठी येऊच द्यायचं नाही, असा चंग बांधून विरोधी पक्षातील महिला आमदारांनी त्यांना घेराव घातल चेंबरमध्येच कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर सुरक्षा यंत्रणांना पाचारण करण्यात आलं. सुरक्षा पथकातील महिला सुरक्षा रक्षकांनी पुढाकार घेत गोंधळ घालणाऱ्या या महिला आमदारांना अक्षरशः फरफटत बाहेर काढलं. यावेळी अभूतपूर्व अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.\nबिहार सरकारच्या प्रस्तावित शस्त्रास्त्र कायद्याला विरोधी पक्षांनी आक्षेप घेतलाय. सरकार बहुमताच्या जोरावर हा कायदा मंजूर करून घेत असल्यामुळे विधानसभेचं कामकाजच होऊ न देण्याचा निर्णय घेत त्यांनी विधानसभा अध्यक्षांना त्यांच्याच चेंबरमध्ये कोंडून ठेवण्याचा आणि तिथून बाहेरच पडू न देण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला. लोकशाही प्रक्रियेत अशा प्रकारे कुणाला कोंडून ठेऊन कामकाज रोखणं अयोग्य असल्याची प्रतिक्रिया बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी दिलीय.\nअमृता फडणवीस आणि भाई जगतापांमध्ये पुन्हा जुंपली, भाईंचा भाषेवरून टोमणा, तर अमृतांनी दिले पुरावे\nबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीदेखील या घटनेचा निषेध केलाय. ज्या गोष्टींना विरोधकांचा आक्षेप असेल, त्यांनी सभागृहात आपले मुद्दे मांडावेत. शस्त्रास्त्र कायद्याला असलेला विरोध त्यांनी पटलावर नोंदवावा. मात्र असे प्रकार लोकशाहीसाठी घातक असल्याची प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी दिलीय.\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nशुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/01/21/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-16T19:32:35Z", "digest": "sha1:J7T5TLWYCMKKPFGHFD52TCO72Z47ETNO", "length": 18664, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "ठाकुर्ली-डोंबिवली दरम्यान एक्स्प्रेस इंजिनात बिघाड", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्य���कांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी शिफारस पाठविण्याचे आवाहन\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nजलतरण पट्टू श्रावणी जाधव चा गौरव\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nठाकुर्ली-डोंबिवली दरम्यान एक्स्प्रेस इंजिनात बिघाड\nडोंबिवली ( प्रतिनिधी ) राजेंद्रनगर-कुर्ला पटणा एक्स्प्रेसच्या इंजिनात आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास ठाकुर्ली-डोंबिवली दरम्यान बिघाड झाल्याने रेल्वे प्रशासनाने जलद मार्गावरील वाहतूक धीमी मार्गावर वळवण्यात आली होती. त्यामुळे मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती .अखेर बारा वाजण्याच्या सुमारास दुसरे इंजिन जोडून ही गाडी मार्गस्थ करण्यात आली .ऐन सकाळी कामावर जाण्याच्या वेळेस ही वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.\nसकाळी १० वाजून ३५ मिनिटाच्या सुमारास पाटण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या या एक्स्प्रेसच्या इंजिनात ठाकुर्ली आणि डोंबिवली स्टेशनच्या दरम्यान तांत्रिक बिघाड झाला. त्यामूळे फास्ट ट्रॅकवरून मुंबईकडे जाणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेने फास्ट मार्गावरील वाहतूक स्लो मार्गावर वळवण्यात आली .ऐन सकाळी गर्दीच्या वेळेस फास्ट ट्रॅकवर लोकलच्या एकामागोमाग एक अशा रांगा लागलेल्या पाहायला मिळाले. तर बराच वेळ उलटूनही लोकल जागेवरून हालत नसल्याने अनेक प्रवाशांनी लोकलमधून उतरून पायी चालणे पसंत केले. तर मध्य रेल्वे प्रशासनानेही तातडीने नविन इंजिन मागवून बंद पडलेले इंजिन हटवण्याची कार्यवाही सुरू केली. ११ वाजून ५० मिनीटांनी नवीन इंजिन जोडून ही एक्स्प्रेस मार्गस्थ करण्यात आली मात्र या सर्वच प्रक्रियेत मध्य रेल्वेच्या लोकल वाहतूकीचे वेळापत्रक कोलमडून गेले. या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे २० मिनिटे उशिराने सुरू असल्याची माहिती प्रवाशांनी दिली.\nठाणे शहरातील फेरीवाल्यांव�� ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nबदलापूरमध्ये केमिकल कंपनीत स्फोट; एक ठार\nडोंबिवलीत नाका कामगारांचे आरोग्य शिबीर संपन्न\nगणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nसार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी\nतिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन\nपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांची दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका\nगणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत; गर्दी केल्यास कठोर निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nकोकणवासियांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिदेंकडून २०० मोफत बससेवा\nकोपर पुलावर पहिला खड्डा ; मनसेचे आमदाराचे पालिका प्रशासनावर तशोरे..\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण\nभारत निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना; ४ ऑक्टोबर रोजी मतदान\nराज्यसरकार तर्फे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी..\nमुख्यमंत्री ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक..\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती\nपुराचा फटका…. महाड मधील प्राण्यांना – पॉज ची मदत\nचिपळूण वासियांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो श्री सदस्य आले धावून\nतोपर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद आंदोलन\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nदिबांसाहेबांच्या नावासाठी क्रांतिद���नी मशाल मोर्चा\nठाणे • नवी मुंबई\nलोकनेते स्व. दि. बा. पाटील यांची मरणोत्तर ‘पद्म’ पुरस्कार निवडीसाठी शिफारस करा\nकोरोना महामारी संपुष्ठात आणण्यासाठी घरोघरी जावून लसीकरण अभियान राबवा : रतन मांडवे\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/33583/the-two-sides-of-bhima-koregaon-battle-win-of-mahar-regiment/", "date_download": "2021-09-16T19:35:16Z", "digest": "sha1:FVZMV2VAFK6MDFNYW5GMZOJZDMBY4OMJ", "length": 10762, "nlines": 61, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' भीमा कोरेगावबद्दल, नाण्याच्या \"दोन्ही\" बाजू", "raw_content": "\nभीमा कोरेगावबद्दल, नाण्याच्या “दोन्ही” बाजू\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nएखाद्या ऐतिहासिक घटनेतून “काय शिकायचं नाही” हे जर पाहायचे असेल तर भीमा-कोरेगावच्या लढाईबद्दल सुरु असलेला कोलाहल पाहावा. घटनेच्या ऐतिह���सिक सत्यतेच्या वादात मी शिरत नाही तो तज्ज्ञांचा प्रांत झाला. “एक समाज” म्हणून आपण याकडे कसे पाहतोय ते पाहू.\nएकीकडे या विजयाला (दलितांच्या तुकडीचा संख्येने मोठ्या पेशवाई सैन्यावर विजय म्हणून) एक सामाजिक क्रांतीच झाली असावी जणू असं पाहणे हे एक टोक.\nतर उलट बाजूने, महार तुकडी इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीकडून लढली म्हणजे हे लोक देशाविरुद्ध लढले असा विचार करणे हे दुसरे टोक…\nदोन्ही तर्कांमधील हवा काढून टाकूया.\n१. एकतर पेशव्याचे (कितीही वाईट पेशवा असला तरीही) सैन्य हे मराठा साम्राज्याचे सैन्य होते ज्याला ब्राम्हणी वर्चस्वाचे प्रतीक मानले तर अडचण अशी होते की मग महादजी शिंदे, यशवंतराव होळकर वगैरे इस्ट इंडिया कंपनीचे शत्रू जे जरीपटका घेऊनच लढले ते सगळेच वाईट ठरतात.\nथोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळातच मराठेशाहीचा विस्तार झाला आणि या कालावधीत शिंदे, होळकर, पवार, भोसले, गायकवाड ही घराणी पुढे आली. कान्होजी आंग्रे आणि थोरले बाजीराव हे स्वतंत्र प्रवृत्तीचे लोक कितीही स्वतंत्र वागले तरीही छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याचेच ते पाईक\nपेशवाई कोसळली ही आपल्या इतिहासातील शोकांतिका आहे…यात “भारतीय” म्हणून साजरे करण्यासारखे काहीच नाही.\nफुले-आंबेडकर-शाहूंचा सगळा संघर्ष नंतरच झाला तेव्हा सामाजिक दृष्टीने यातून काहीच बदललं नाही. आणि इंग्लिश सत्तेचा पुळका येत असेल तर हे लक्षात घ्या की, बाकी अनेक समाजांतील लढाऊ गुणांना मान्यता देऊन अनेक रेजिमेंट प्रस्थापित झाल्या.\nपण महार रेजिमेंट निर्माण झाली स्वातंत्र्याच्या काही वर्षे आधी १९४१ साली\n२. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात महार होते. भीमा कोरेगावला पेशवाई सैन्य हरले तर मग महारांच्या तुकडीचा जो विजय झाला. तो “राजकीय दृष्ट्या” जरी इंग्लिशांचा विजय असला त्या समाजाच्या दृष्टीने तो एक अभिमानाचा क्षण आहेच. आजही महार रेजिमेंटच्या इतिहासातील एक महत्त्वाची लढाई म्हणून तिची नोंद आहेच.\nत्यामुळे – भीमा-कोरेगावची लढाई ही अतुलनीय पराक्रमाची कहाणी म्हणून साजरी करण्यात दुःख कसले\nमराठा लाईट इन्फन्ट्री उत्तर आफ्रिकेतील आपले पराक्रम साजरे करतेच की…जे ब्रिटिशांसाठी लढतानाच झाले आहेत…\nमहार रेजिमेंटच्या (जी भारतीय सैन्यातील एक रेजिमेंट आहे) बोधचिन्हात पूर्वी हा भीमा-कोर��गावचा स्तंभ होता तिथं आता एक खंजीर आलाय. एक परमवीर चक्र, सहा महावीर चक्र, २९ वीर चक्र आणि अनेक इतर शौर्य पुरस्कार या रेजिमेंटने मिळवले आहेत. भारत-पाक व चीन विरुद्ध लढाईतही महार रेजिमेंटची भरीव कामगिरी आहे. “आज” महार रेजिमेंट तिरंग्यासाठी लढते आहे आणि “बोलो हिंदुस्तान की जय” असा तिचा नारा आहे.\nजाता जाता – “सामाजिक एकता” शिकायला भारतीय सैन्य एक उत्तम उदाहरण आहे. उगाच त्यासाठी जिग्नेश मेवानी, उमर खालिद छाप लोकांना तसदी देण्याची गरज नाही… महार रेजिमेंटचे परमवीर चक्र विजेते मेजर रामस्वामी परमेश्वरन जातीने कोण होते महार रेजिमेंटचे परमवीर चक्र विजेते मेजर रामस्वामी परमेश्वरन जातीने कोण होते महार रेजिमेंटमधून पुढे आलेले व पुढे लष्करप्रमुख झालेले जनरल के वी कृष्णराव आणि जनरल सुंदरजी कोणत्या जातीचे होते\nकोणत्याही जातीचा अधिकारी अभिमानाने महार रेजिमेंटमध्ये कमिशन घेऊन जातो यात सगळं आलं…\nमाझ्यासाठी, तिरंग्यासाठी लढणारी महार रेजिमेंट ही अभिमानाची बाब आहे.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← चीनच्या भिंतीला ‘जगातील सर्वात मोठे कब्रस्तान’ का म्हणतात वाचा अज्ञात अचाट गोष्टी\n‘ह्या’ खेळाडूंच्या बॅटने धावांचाच नाही तर पैश्यांचाही वर्षाव होतो →\nभारत-इस्रायल संबंधांचा, आपल्याला सांगितला नं जाणारा, महत्वपूर्ण इतिहास\nतुमचे आधार कार्ड संपूर्ण सुरक्षित आहे का\nलता मंगेशकर : चमत्कार, तक्रार आणि नूरजहा नावाचं नं फुललेलं गाणं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/e-rupee-launched-by-prime-minister-narendra-modi-rmt-84-2549382/lite/", "date_download": "2021-09-16T19:55:10Z", "digest": "sha1:5JLNKMUTRW2DCCPLTDRJRJTXWZQRQEDN", "length": 9783, "nlines": 126, "source_domain": "www.loksatta.com", "title": "e rupee launched by prime minister narendra modi | Loksatta", "raw_content": "\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई-रुपी’चा शुभारंभ; सेवेबद्दल जाणून घ्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई-रुपी’चा शुभारंभ; सेवेबद्दल जाणून घ्या\nई रुपी सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे.ई-रुपी हे न��शनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने विकसित केलेले प्रीपेड ई-व्हाउचर आहे.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या गणेशोत्सवाचे पंतप्रधान मोदींनी केले कौतुक, म्हणाले…\n“केंद्रानं केंद्राचं काम करावं, पण राज्यांच्या…”, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं\n“मोदींना अमेरिका दौऱ्यावर रात्रीची झोप लागू देणार नाही”, खलिस्तानी दहशतवाद्यांचा इशारा\n‘ई रुपी’ सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. ई-रुपी हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने विकसित केलेले प्रीपेड ई-व्हाउचर आहे. ‘ई-रुपी’ हे डिजिटल पेमेंटचे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस माध्यम आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या UPI प्लॅटफॉर्मवर वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्याने विकसित केले आहे. ई-आरयूपीआय सेवेचे प्रायोजक लाभार्थी आणि सेवा प्रदात्याशी कोणत्याही भौतिक इंटरफेसशिवाय डिजिटल पद्धतीने जोडते.\nभारताने डिजिटल अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. कंपन्या, दुकानदार आणि नागरिक डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून व्यवहार करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून डिजिटल व्यवहारांना गती मिळताना दिसत आहे. जुलै महिन्यात ६ लाख ६ हजार २८१ कोटी रुपयांचा विक्रमी डिजिटल व्यवहार झाला आहे. ३२४ कोटी व्यवहारांच्या माध्यमातून ६ लाख ६ हजार २८१ कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे. भारताने डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी यूपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही यंत्रणा विकसित केली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिजिटल व्यवहार वाढावे यासाठी प्रयत्नशील आहे.\nE-RUPI हे डिजिटल पेमेंटचे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस साधन आहे. हे एक क्यूआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंग-आधारित ई-व्हाउचर आहे, जे लाभार्थ्यांच्या मोबाइलवर वितरित केले जाते. या वन टाईम पेमेंट यंत्रणेचे वापरकर्ते कार्ड, डिजिटल पेमेंट अॅप किंवा इंटरनेट बँकिंग प्रवेशाशिवाय सर्व्हिस प्रोव्हाडर व्हाउचर रिडीम करू शकतील. ई-रुपी हे देखील सुनिश्चित करते की व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच सर्व्हिस प्रोव्हाडरला पैसे दिले जातील. प्री-पेड असल्याने, सेवा पुरवणाऱ्याला कोणत्या��ी मध्यस्थांच्या सहभागाशिवाय वेळेवर पैसे देण्याचे आश्वासन ई-रुपी देते. वेलफेअर सर्व्हिसचे लीक-प्रूफ वितरण सुनिश्चित करण्याच्या दिशेने हे एक क्रांतिकारी पाऊल असणार आहे.\nजॉनसन अँड जॉनसन कंपनीकडून भारतातील करोना लस मंजुरीचा प्रस्ताव मागे\nयेथे वापरु शकता E-RUPI\nआयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, खत अनुदान, इत्यादी योजनांअंतर्गत सेवा पुरवण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. खाजगी क्षेत्र देखील आपल्या कर्मचारी कल्याण आणि कॉर्पोरेट कार्यक्रमांचा भाग म्हणून या डिजिटल व्हाउचरचा लाभ घेऊ शकते.\n....तर पेट्रोलचा दर लीटरमागे ७५ रुपये आणि डिझेल ६८ रुपये होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/this-period-best-for-more-production-of-sunflower-read-cultivation-technique/", "date_download": "2021-09-16T19:38:57Z", "digest": "sha1:SSNAAOFWLVST3WIPV7MPBZ633J6NFIG5", "length": 17311, "nlines": 132, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "सूर्यफुलाच्या अधिक उत्पन्नासाठी ‘हा’ काळ आहे भारी; वाचा! लागवड तंत्र", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nसूर्यफुलाच्या अधिक उत्पन्नासाठी ‘हा’ काळ आहे भारी; वाचा\nसूर्यफुलाचा जगातील तेलबिया पिकांमध्ये तिसरा क्रमांक लागतो एकूण तेलबिया क्षेत्रापैकी २८ टक्के क्षेत्र सूर्यफुलाने व्यापले आहे. एकूण खाद्यतेल यापैकी १० टक्के उत्पादन सूर्यफुलापासुन मिळते. महाराष्ट्रात प्रामुख्याने संपूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर सोलापूर, विदर्भातील बुलढाणा अमरावती या जिल्ह्यात प्रामुख्याने घेतले जाते. एकूण क्षेत्राचा विचार करता ७० टक्के क्षेत्र मराठवाड्यात आहे. महाराष्ट्रात सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता ७२७ किलो प्रति हेक्टर आहे. सूर्यफूल सूर्यप्रकाशात संवेदनशील नसल्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी या तीनही हंगामात घेता येणारे महत्वपूर्ण तेलबिया पीक आहे. पाण्याअभावी जर खरिपाची पेरणी लांबली तर खरिपातील मुख्य पिकाला पर्याय म्हणून सूर्यफुलाची पेरणी केली जाऊ शकते. अल्प पाण्यात येणारे तसेच कमी उत्पादन खर्च यासारख्या वैशिष्ट्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना परवडणारे पीक आहे.\nसूर्यफूल हे पीक कोण��्याही हवामानात घेतले जाऊ शकते. महाराष्ट्रात खरीप, रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामात सूर्यफूल घेतले जाते, पण उत्पादनाचा विचार करता रब्बी हंगामातील सूर्यफूल जास्त उत्पादन देते. या पिकाची लागवड करायचा विचार आपण करत असाल तर सर्वात प्रथम आपण आपली जमिनीची कुवत जाणून घ्यावी.\nमध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असल्यास रोपांची चांगली वाढ होते.\nजमिनीची खोल नांगरट करावी त्यानंतर काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे, नांगरणी झाल्यावर २-३ वखराच्या पाळ्या द्याव्यात व जमीन भुसभुशीत करावी. शेवटची वखरणी करण्याच्याआधी ४ ते ५ गाड्या कुजलेले शेणखत टाकावे.\nकोणकोणत्या वाणाची होते लागवड\nपिकेव्ही एस .एफ -९\nटि. ए. एस. ८२\nके बी एस एच १\nहानिकारक बुरशी कीटकांपासून पिकाला वाचविण्यासाठी बीज प्रक्रिया महत्त्वाची असते. पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो ३ ग्रॅम थायरम किंवा प्रति किलो ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी तसेच या बरोबरच अझोटोबॅक्टर / अॕझोस्पिरीलम व पी. एस. बी. यांसारखी जिवाणू खते २० ग्रॅम प्रति किलो बियाण्यास वापरावे. अझोटोबॅक्टर / अॕझोस्पिरीलम यामुळे नत्र स्थिर होण्यास मदत होते, तर पी. एस. बी. मुळे अविद्राव्य स्फुरद पिकास उपलब्ध होते.\nसूर्यफुलाची पेरणी तीनही हंगामात करता येते. खरीप हंगामात सूर्यफुलाची पेरणी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात करावी, रब्बीमध्ये ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात तर उन्हाळी सूर्यफुलाची पेरणी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ४५ सेंटिमीटर तर दोन झाडातील अंतर ३० सेंटिमीटर ठेवावे व बी ३ ते ५ सेंटिमीटर खोलवर पेरावे.\nसूर्यफूल उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी विरळणी करावी. त्यामुळे प्रति हेक्टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात राहते व उत्पादनात वाढ होते.\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केल्यानुसार सूर्यफुलाचा ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद, २५ किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व बागायती पिकास ६० किलो नत्र ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश या प्रमाणात द्यावे. या मात्रेपैकी ३० किलो नत्र व संपूर्ण स्फुरद पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेले नत्राची मात्रा पेरणीनंतर ३० दिवसाच्या आत द्यावी.\nसुर्यफुलाचे ४५ दिवस होईपर्यंत तणविरहित ठेवणे फार आवश्यक असते. यासाठी २ ते ३ वेळा फवारणी करावी, जर आवश्यकता असेल तर खुरपणी करावी. तणनियंत्रणासाठी फ्लुक्लोरलीन हे तणनाशक पेरणीपूर्वी २ लिटर प्रति हेक्‍टरी ७०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nखरीप हंगामात पावसाचा खंड पडल्यास १ ते २ पाणी संरक्षित पिकास द्यावे. रब्बी व उन्हाळी हंगामात सूर्यफूलास महत्त्वाच्या अवस्था जसे की उगवण, कळी, फुलोरा, दाणे भरणे, व परिपक्व होण्याच्या वेळी पाणी द्यावे.\nसूर्यफूल हे स्वयंपरागीत पीक नसल्यामुळे कृत्रिम पद्धतीने परागीकरण केल्यास उत्पादनात वाढ होते. पीक फुलोऱ्यात असताना सकाळी ८ ते ११ यावेळी परागीकरण करावे. हस्त परागीकरण शक्य नसल्यास फुल उमलण्याच्या वेळी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात पुलावर फवारावे. परागीकरण जास्त प्रमाणात करण्यासाठी ४ ते ५ मधमाशी पेट्या शेतात ठेवाव्या.\nसूर्यफुलाची पाने, फुलाची मागील बाजू पिवळी दिसू लागल्यास समजावे पीक परिपक्व होऊन काढणीस आले. या अवस्तेमध्ये फुले कापून घ्यावे व ३ ते ४ दिवस वाळू द्यावीत नंतर मळणी करून साठवून ठेवावे.\nहेक्टरी उत्पादन -सुधारित वाणापासून १० ते १२ क्विंटल तर संकरित वाणापासून १५ ते १८ क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते. कोरडवाहू पिकापासून प्रति हेक्टरी ८ ते १० क्विंटल उत्पादन मिळते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देश���रातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/maize-procurement-will-continue-for-another-eight-days-extension-from-the-center/", "date_download": "2021-09-16T18:23:20Z", "digest": "sha1:QBWI7RTVTC4UTGSXIXZPBQYVXNXIHRLP", "length": 11241, "nlines": 95, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "अजून आठ दिवस चालणार मका खरेदी; केंद्राकडून मुदत वाढ", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nअजून आठ दिवस चालणार मका खरेदी; केंद्राकडून मुदत वाढ\nमुंबई : केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका खरेदीस ३१ जुलैपर्यंत २५ हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्यास मुदतवाढ दिली असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. यावर्षी पीक पद्धतीतील बदलांमुळे मोठ्या प्रमाणावर मक्याचे पीक घेतले गेल्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघाले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मका खरेदीस प्रथम १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु अजून ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मका शिल्लक असल्याने मका खरेदीची खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी होती. मका खरेदीस मुदतवाढ देण्यासाठी राज्य सरकारने केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडे केली होती.\nतसेच भुजबळ यांनी केंद्र शासनाकडे संपर्क साधून राज्य शासनाचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची विनंती केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला ‘ मका खरेदीस ३१ जुलैपर्यंत २५ हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्यास मुदतवाढ दिली आहे. केंद्राने राज्याचा प्रस्ताव मान्य केल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण मका खरेदी केली जाणार असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.\nदरम्यान, राज्यात यापुर्वी भरड धान्याची रब्बी हंगामामध्ये खरेदी केली जात नव्हती. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप आणि रब्बीत जास्त प्रमाणात लागवड केली जात असल्याने रब्बीमध्ये शासनाने भरड धान्याची खरेदी करावी, अशी लोकप्रतिनीधींची मागणी होती. दरम्यान लॉकडाऊनमुळे कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये मंदी आल्याने मका उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. त्यापार्श्वभूमीवर रब्बी हंगामात भरड धान्याची खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत राज्यात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला ५ मे रोजी पाठवलेल्या पत्रानुसार, २५ हजार टन मका खरेदला परवानगी दिली होती. त्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत दिली होती. ५ जूनपाासून खरेदी प्रक्रियेला सुरुवात केली होती.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची ��िल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/my-opinion-why-the-loss-in-agriculture-why-not-benefit/", "date_download": "2021-09-16T19:00:39Z", "digest": "sha1:Z3JGRTPCA6PEJ45MGAQY65MWB62GGMSX", "length": 14416, "nlines": 104, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "माझं मत - 'शेतीमध्ये तोटाच का? फायदा का नाही?", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nमाझं मत - 'शेतीमध्ये तोटाच का\nशेती करणे हा व्यवसाय पूर्वीपासूनच कष्टदायक आणि जोखीम युक्त आहे. आजही शेती कष्ट आणि जोखीम कमी झाले नाही. पूर्वी शेती कमी खर्चाची होती. कारण त्या वेळेस शेतकरी स्वयंपूर्ण होता.\nबी-बियाण्यापासून सर्व निविष्ठा घरच्याच असायच्या. मजूर उपलब्ध होते, मजुरीचे दरही कमीच होते. त्यामुळे पीक उत्पादनाचा खर्च फारच कमी होता. शेती उत्पादन व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून घेतलेच जात नव्हते. त्यामुळे पिकाची उत्पादकता जेमतेम असली तरी मिळालेल्या उत्पादनात शेतकरी समाधानी होता. हरितक्रांतीनंतर शेतीचे उत्पादन वाढले, देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला. शेतकरी मात्र परावलंबी झाला. आज सर्व निविष्ठा शेतकऱ्यांना बाजारातून नगदी पैसे देऊन खरेदी कराव्या लागतात. तीन-चार वर्षांतच निविष्ठांचे दर दुपटीने वाढत आहेत. बियाणे, खते, कीडनाशके या निविष्ठा महाग तर आहेत, शिवाय त्यांचा दर्जाही खालावत आहे. बोगस, भेसळयुक्त निविष्ठांचा सर्वत्र सुळसुळाट झाला आहे. मजुरीचे दर वाढलेले आहेत. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे शेतीसाठी वेळेवर मजूर मिळत नाहीत. मजूरटंचाईने शेतीचे यांत्रिकीकरण वाढत आहे. आता मशागतीसह काही पिकांची काढणी-मळणी यंत्राने होत आहे. परंतु पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने यंत्रे-अवजारांचा उपयोग शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे.\nहेही वाचा: माझं मत - 'शेती हाच उत्तम व्यवसाय,तर शेतकरीच होईल लवकरच राजा'\nअनेक संकटांवर मात करीत शेतात पिकांची पेरणी केली तर त्यावर नवनव्या रोग किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यांचे नियंत्रण कष्टदायक आणि खर्चिक ठरत आहे. कीड रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावाने पिकांच्या उत्पादकतेत ५० टक्क्यांपर्यंत घट आढळून येत आहे. पिकांची वाणं असो की कीड-रोगांचे नियंत्रण कृषी विद्यापीठांकडून योग्य ते संशोधनाचे पाठवळ शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही. हवामान बदलाच्या काळात नैसर्गिक आपत्तीही वाढलेल्या आहेत. हंगाम खरीप असो की रब्बी, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावण्याचे काम नैसर्गिक आपत्ती करीत आहेत.\nशेतीसाठी शासकीय योजना ढीगभर आहेत. परंतु त्या देखील योग्य लाभाध्य्यांर्यंत पोहोचत नाहीत, पोहोचल्या तर त्यातही गैरप्रकार खूप होतात. अशा संकटातूनही शेतीमाल हाती आला तर बाजारात त्याची माती होते. बहुतांश शेतकरी कर्जबाजारी असल्याने हाती आलेल्या शेतीमालाची त्यास त्वरित विक्री करावीच लागते. अशावेळी बाजारात शेतीमालाचे भाव पडलेले असतात. सध्याचे हमीभाव हे वास्तविक उत्पादन खर्चावर आधारित नाहीत. असे असताना किमान हमीभावाचा तरी आधार त्यांना मिळायला हवा.\nपरंतु बहुतांश शेतीमालाची हमीभावापेक्षा कमी दरानेच खरेदी केली जाते. अशी तोट्याची शेती शेतकरी का करतोय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असणार\nशेतकरी आपल्या कुटुंबाबरोबर जगाची भूक भागविण्यासाठी शेती करतोय. सध्याच्या व्यावसायिक शेतीत त्याचा उत्पादनखर्च भागून दोन पैसे त्यातून उरावेत एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. हे साध्य होण्यासाठी त्यास दर्जेदार निविष्ठा माफक दरात मिळायला हव्यात. वीज असो की पाणी शेतीसाठी प्राधान्यक्रमाने उपलब्ध व्हायला हवे. कालसुसंगत तंत्रज्ञानाची जोड त्याच्या शेतीस मिळायला हवी.\nशेतीमाल विक्रीचे विविध पर्याय शेतकऱ्यांच्याच भागीदारीतून निर्माण झाले पाहिजेत. विभागनिहाय शेतीमाल उपलब्धतेनुसार मूल्यवर्धन तसेच विक्री साखळ्या विकसित झाल्या पाहिजेत. त्याशिवाय शेतीमालास रास्त दराचा प्रश्न सुटणार नाही. सध्या संशोधन आणि शासन पातळीवर सर्वात दुर्लक्षित शेतकरी आहे. या सर्वांनी आपली भूक भागविणारे अन्न हे शेतातच शेतकऱ्यांकडून पिकविले जाते, ते अजून तरी कारखान्यात तयार करता येत नाही, हे लक्षात ठेवायला हवे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी ���णि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/109428/top-10-indian-web-series-of-2020/", "date_download": "2021-09-16T19:14:55Z", "digest": "sha1:KS2VBPY6PMUGKTQZFIM2XS2N7YPTUUQW", "length": 22995, "nlines": 103, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' २०२० - अजिबात चुकवू नयेत अशा, सर्वश्रेष्ठ भारतीय १० वेब सिरिज!", "raw_content": "\n२०२० – अजिबात चुकवू नयेत अशा, सर्वश्रेष्ठ भारतीय १० वेब सिरिज\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nलॉकडाऊनमुळे लोकं डिजिटल माध्यमांकडे वळली आणि त्याची जणू त्यांना सवयच लागली. सध्या गेले महिनाभर थेटर्स चालू झाली आहेत तरीही लोकं थेटर्सकडे वळताना तुम्हाक क्वचितच दिसतील. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे घरबसल्या मिळणारा दर्जेदार कंटेंट.\nमोबाईलच्या एका क्लिक वर कित्येक डिजिटल प्लॅटफॉर्म जगभरातील दमदार कन्टेन्ट तुमच्यासमोर घेऊन आले.\nप्रथम नेटफ्लिक्स नंतर प्राईम व्हिडियो, हॉटस्टार झी ५, सोन�� लिव्ह, वूट अशा विविध प्लॅटफॉर्मनी रांग लावली आणि इंडस्ट्रीमधले सुद्धा बरेच लोकं या माध्यमाकडे वळू लागले. वेब सिरीज, ओरिजिनल शो, सिनेमे हे लोकांच्या अंगवळणी पडलं.\nही गोष्ट किती चांगली किंवा किती वाईट हे सांगता येणं जरा कठीण आहे पण, या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे थेटर्सना फार मोठं नुकसान होत आहेत. थेटर्स बंद असल्याने बरेचसे सिनेमे हे डिजिटल माध्यमावर रिलीज केले गेले आणि लोकांनी ते सिनेमे अगदी नापसंत केले.\nसडक २ पासून ते थेट लक्ष्मी बॉम्ब पर्यंत अशा बऱ्याचशा मोठ्या स्टार्सच्या सिनेमांना लोकांनी नाकारले. आपला विरोध त्यांनी थेट दर्शवला.\nबॉलिवूडमधलं ड्रग रॅकेट, सुशांत सिंगचा मृत्यू, आणि एकंदरच नेपोटीझमला कंटाळलेल्या प्रेक्षकांना जेंव्हा दर्जेदार कन्टेन्ट दिसतो तेंव्हा ते ह्या त्यांच्या अशा स्टार्सच्या सिनेमांकडून सुद्धा अपेक्षा वाढतात आणि त्या पूर्ण न झाल्याने लोकं आता फक्त फक्त कंटेंट असेल त्याच कलाकृतीला सपोर्ट करत आहे.\nसुपरस्टारच्या नावापेक्षा सिनेमाची कथा दिग्दर्शक याकडे बघून सिनेमे पाहिले जातायत हा सर्वात मोठा बदल डिजिटल माध्यमाने घडवून आणला\nअशाच १० भारतीय वेबसिरीज ज्या तुम्ही आवर्जून पाहायलाच हव्यात त्याविषयी आज आम्ही तुम्हाला या लेखातून माहिती देणार आहोत\n१. दिल्ली क्राइम :\nही नेटफ्लिक्स वर रिलीज झालेली एक भारतीय सिरिज आहे. या सिरिजला नुकताच Emmy अवॉर्ड मिळाला असून, हा पुरस्कार मिळणारी ही पहिली भारतीय सिरिज ठरली आहे.\nही एक क्राइम थ्रिलर सिरिज आहे जी दिल्लीतल्या निर्भया गॅंगरेप प्रकरणावर आधारित आहे. इतका गंभीर विषय असून सुद्धा ही सिरिज तुम्ही तुमच्या परिवारासोबत बसून बघू शकता.\nनिर्भया केसची चौकशी, निकाल कसा लागला आणि एकंदरच त्या वेळेस दिल्लीतला माहोल आणि पोलिस डिपार्टमेंटवर असलेलं प्रेशर आणि त्यातून निर्माण होणारं टेंशन या सिरिज मध्ये अगदी हुबेहूब दाखवलं आहे\nशेफाली शाह ही या सिरिज मध्ये मुख्य भूमिकेत असून इतरांनी सुद्धा अप्रतिम कामं केली आहेत. साधारण एकच सीझनची ही सिरिज तुम्ही नक्कीच बघू शकता\nएका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनी मध्ये काम करायची स्वप्नं बघणारा तरुण इंजिनियर जेंव्हा उत्तर प्रदेश इथल्या छोट्याशा गावातल्या पंचायतीचा सेक्रेटरी म्हणून नाईलाजाने काम करायला सुरुवात करतो.\nसुरुवातीला हे काम त्य���ला आवडत नाही पण मग हळू हळू त्यात तो रमायला लागतो अशी ही एकंदर कहाणी\nजितेंद्र कुमार उर्फ जितू भैया, नीना गुप्ता, रघुवीर यादव अशी स्टारकास्ट असलेली पंचायत ही फॅमिली ड्रामा सिरीज तुम्ही ऍमेझॉन प्राईम व्हिडियो या प्लॅटफॉर्मवर बघू शकता.\n३. स्पेशल ऑप्स :\nदिल्लीतल्या विधानभवनावर झालेला आतंकवादी हल्ला आणि दहशतवाद अशी पार्श्वभूमी घेऊन नीरज पांडे या हुशार दिग्दर्शकाने डायरेक्ट केलेली ही पहिली वेब सिरीज.\nरॉ ऑफिसर हिम्मत सिंग आणि त्याच्या काही गुप्त ऑपरेशनच्या आधारावर ही सिरीज एक वेगळाच स्पाय थ्रिलर आपल्यापुढे मांडते.\nके के मेनन, दिव्या दत्ता, विनय पाठक, सैयामी खेर, अशा तगड्या कलाकारांच्या अभिनयाने समृद्ध अशी ही सिरीज तर तुम्ही अजिबात चुकवू नका.\nआणि मुळात ही सिरीज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बसून बघू शकता, हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ही सिरीज तुम्हाला बघायला मिळेल\n४. बंदिश बँडिट्स :\nआपण संगीत नाटकं पाहिली आहेत, म्युझिकल सिनेमे पाहिले आहेत, पण वेबच्या दुनियेत पहिल्या संगीत वेब सिरीजचा मान मिळवणारी बंदिश बँडीट्स ही पहिली भारतीय वेबसिरीज. भारतीय शास्त्रीय संगीत, त्यामागची तपस्या आणि पॉप कल्चर असं मिक्स करून फ्युजन केलेलं कथानक तुम्हाला नक्कीच गुंतवून ठेवेल.\nराजस्थान इथल्या जोधपूर मधील संगीत घराण्याची ही कहाणी आहे. शंकर – एहसान – लॉय या त्रिकुटाच्या अफलातून संगीताने तर या सिरीजला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.\nरित्त्विक भौमिक, श्रेया चौधरी, त्रिधा चौधरी या ३ नव्या चेहऱ्यांनी उत्तम अभिनय करत नसिरुद्दीन शहा, राजेश तैलंग, अतुल कुलकर्णी, शिबा चद्धा अशा लोकांच्या तोडीस तोड अभिनय केला आहे. ही सिरीज तुम्हाला ऍमेझॉन प्राईम व्हिडियोवर पाहायला मिळेल\n५. मिर्झापुर – सीझन २\nवेब दुनियेतली सर्वात जास्त चर्चिली गेलेली सिरीज म्हणजे मिर्झापुर. नुकताच त्याचा सीझन २ रिलीज केला गेला आणि प्रेक्षकांनी अपेक्षेप्रमाणे त्याला उदंड प्रतिसाद दिला.\nमिर्झापुर फॅन्स तर या सीझनची खूप आतुरतेने वाट पाहत होते. मिर्झापुर इथला बाहुबली अखंडानंद त्रिपाठी यांच्या कुटुंबाची ही कहाणी एकंदर मिर्झापुर इथलं राजकारण आणि गुन्हेगारी विश्व आणि गुंडगिरी हे सगळं या सिरीज मध्ये पुरेपूर भरलेलं आहे.\nबरेचसे बोल्ड सीन्स आणि शिवीगाळ हिंसा असल्याने ही सिरीज त���म्ही घरच्यांसोबत बघू शकत नाही.\nबाकी पंकज त्रिपाठी, दिव्येन्दू, श्वेता त्रिपाठी, अली फझल, राजेश तेलंग यांचा उत्कृष्ट अभिनय पाहायचा असेल तर ही सिरीज आवर्जून बघाच ऍमेझॉन प्राईम ला उपलबद्ध आहे\nअसुर म्हणजे दानव, राक्षस अशी आपली समजूत आहे. तर ती समजूत दूर करून असुर म्हणजे एक प्रवृत्ती आहे हे सांगणारी सायको थ्रिलर सिरीज म्हणजे असूर.\nएका सिरीयल किलरच्या विचित्र षडयंत्राभोवती ही सिरीज फिरते. या सिरीज विषयी काही सांगणं म्हणजे स्पोयलर्स देण्यासारखंच आहे.\nअर्षद वारसी, शरीब हाश्मी, अमेय वाघ अशा कलाकारांच्या अभिनयाने भरपूर अशी ही असुर सिरीज तुम्ही वूट या प्लॅटफॉर्मवर बघू शकता\n७. पाताल लोक –\nसुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने प्रोड्युस केलेली सर्वात उत्तम आणि पहिली वेब सिरीज. ही कथा एका पत्रकाराच्या पुस्तकावरून प्रेरित आहे.\nएका प्रसिद्ध पत्रकाराच्या खुनाचा कट रचला जातो आणि त्यामुळे वेगवेगळे राजकीय सामाजिक पैलू उलगडत जातात अशी ही एकंदर कहाणी आहे.\nनिओ नॉयर जॉनर हा भारतीय कलाक्षेत्रासाठी नवीनच. शिवाय अभिषेक बॅनर्जी, जयदीप अहलावत, स्वस्तिका मुखर्जी, नीरज काबी अशा मातब्बर कलाकारांचा परफॉर्मन्स बघण्यासाठी ऍमेझॉन प्राईम वर ही सिरीज तुम्ही बघूच शकता\nड्रगच्या विळख्यातून बाहेर येण्यासाठी एक नवीन ड्रग मार्केट मध्ये येतं, आणि त्या ड्रगच्या विळख्यात सुद्धा लोकं अडकली जातात असं एक वेगळंच जग आपल्यासमोर निर्माण करणारी ही सिरीज तुम्हाला एक वेगळाच अनुभव देते.\nड्रग्स कोणतही असो ते वाईटच आणि ते कोणत्याही थराला माणसाला घेऊन जातं आणि या सगळ्यात गुंतलेलं गुन्हेगारी विश्व तर फारच भयंकर असतं\nअक्षय ओबेरॉय, रणवीर शोरे, श्वेता प्रसाद बसू यांनी सुद्धा यात काम केलं आहे तुम्हाला ही सिरीज एमएक्स प्लेयर वर बघायला मिळेल\nया सिरीज मधून बॉलिवूडची दिलबर गर्ल सुश्मिता सेन हिने पदार्पण केलं आणि तिच्या लाजवाब अभिनयाने लोकांनी पुन्हा तिला डोक्यावर घेतलं.\nअफीमचा व्यापार करणाऱ्या एका फॅमिलीचं हे कथानक असून, त्या फॅमिलीतल्या एका कर्त्या माणसाच्या मृत्यूमुळे त्या फॅमिलीवर कोणती संकटं येतात आणि त्यातून सुश्मिता सेन ही आपल्या परिवाराला कशी बाहेर काढते ते बघण्यासारखं आहे.\nफॅमिली ड्रामा जरी असला तरी यात तुम्हाला सगळं काही बघायला मिळेल. शिवा�� या कथेचा क्लायमॅक्स तर तुम्हाला आणखीन गुंतवून ठेवणारा आहे.\nसुश्मिता सेन, चंद्रचूड सिंग, मनीष शर्मा यांनी सुद्धा यात उत्कृष्ट अभिनय केला असून ही सिरीज तुम्हाला डीझने प्लस हॉटस्टार वर उपलब्ध आहे\n१०. स्कॅम १९९२ – हर्षद मेहता स्टोरी :\n१९९२ साली हर्षद मेहता य स्टॉक ब्रोकर ने केलेला ५०० करोडचा घोटाळा आणि हर्षद मेहताच्या पर्सनल आयुष्यावर भाष्य करणारी ही वेब सिरीज ही भारतात बनलेली आजवरची सर्वात उत्तम वेब सिरीज आहे.\nप्रत्येक स्तरातून या सिरीजची तारीफच ऐकायला मिळत आहे.\nएकेकाळी मुंबईच्या स्टॉक मार्केटची स्वप्न पाहणारा हर्षद मेहताचा स्टॉक मार्केटचा बिग बुल बनण्यापर्यंतच्या प्रवासाची कहाणी ज्या पद्धतीने दिग्दर्शक हंसल मेहता यांनी मांडली आहे त्यावरून लक्षात येतं की वेब सिरीज लिहिणं म्हणजे नेमकं काय\nशिवाय प्रतीक गांधी सारखा गुजराती थेटर ऍक्टर, श्रेया धन्वंतरी सारखी गुणी अभिनेत्री सोबत असल्यावर ही सिरिज हिट ठरणारच होती. १० एपिसोडची ही सिरीज तुम्ही सोनी लिव्ह या ऍप वर बघू शकता\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← जगातील सर्वोत्तम नौदलांमध्ये भारताचा क्रमांक कितवा असेल बरं\n“येणारे ४-६ महीने असतील जास्त कठीण” – बिल गेट्स यांचं कोरोना बद्दलचं नवं भाकीत\n१०३ वर्षीय, तरुणाई जपणाऱ्या, टॅटू आर्टिस्टची ही जबरदस्त कहाणी, जरूर वाचा\nहिंदू युग ‘लक्ष’ वर्षांचे असूनही राम-कृष्ण हजार वर्षांपूर्वीचे वाचा या प्रश्नाचे उत्तर\nदारू उतरण्यासाठी कडक कॉफी प्यावी, खरं की खोटं मित्रांसाठी, या खास टिप्स…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A3/", "date_download": "2021-09-16T18:11:00Z", "digest": "sha1:WRSQNNIMELPCKHRBDRR6TS5TKKHAA4KO", "length": 4239, "nlines": 39, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " जेवण Archives | InMarathi", "raw_content": "\nपांढऱ्या मीठापेक्षा “हे मीठ” आहे शरीरासाठी जास्त फायदेशीर\nकाळ्या मीठात सोडियमचे प्रमाण कमी असून, हे मीठ अँटिऑ��्सिडंट आहे. त्याचबरोबर लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारखी खनिजे मोठ्या प्रमाणात असातात.\n‘फक्त ३०० रुपयांत पोटभर खा’, वाचा, अमर्यादित थाळी देणाऱ्या हॉटेल्सचं आर्थिक गणित\nबकासुर बनून अशा ठिकाणी पेटपूजा करण्यासाठी पोचलेल्या लोकांनी हवं तेवढं खाऊन सुद्धा हॉटेलवाल्यांना आर्थिक फायदा कसा मिळतो हे तुम्हाला माहित आहे का\nमहाभारताच्या युद्धात सगळ्या योद्ध्यांना भरपेट जेऊ घालणाऱ्या राजाविषयी जाणून घ्या\nमित्रांनो ही कथा महाभारतातील अनेक दुर्लभ कथांपैकी एक जरी असली तरी आजही एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला सांगितली जाते.\nअॅल्युमिनियमच्या फॉईल पेपरमध्ये खाण्याच्या वस्तू पॅक करायच्या आधी, हे वाचा\nप्लॅस्टिक जसे आपल्या दैनंदिन जीवांचा भाग बनून गेले आहे तसेच फॉईल पेपर सुद्धा आपल्या भविष्याचा भाग बनला आहे अनेकजण ते वापरतात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/ratnagiri/ratnagiri-heavy-rain-flood-chiplun-jagbudi-vashishti-river-overflow-rain-updates-a681/", "date_download": "2021-09-16T19:06:45Z", "digest": "sha1:2C6DNOP7OHM3P2GL52TREYKGCXCUY4ML", "length": 17838, "nlines": 135, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Chiplun Flood: ...अन् खाड्यांमधून पाणी वाहून जाण्याऐवजी आत येऊ लागलं; बघता बघता खेड, चिपळूण पाण्याखाली गेलं - Marathi News | ratnagiri heavy rain flood in chiplun Jagbudi Vashishti river overflow rain updates | Latest ratnagiri News at Lokmat.com", "raw_content": "\nशुक्रवार १७ सप्टेंबर २०२१\nविराट कोहलीओबीसी आरक्षणचंद्रकांत पाटीलसोनू सूददहशतवादतालिबानकोरोना वायरस बातम्यागुजरातगणेशोत्सव\nChiplun Flood: ...अन् खाड्यांमधून पाणी वाहून जाण्याऐवजी आत येऊ लागलं; बघता बघता खेड, चिपळूण पाण्याखाली गेलं\nChiplun Flood: रेकोर्ड ब्रेक पाऊस पडला महाबळेश्वरात...त्याचं पाणी आलं जगबुडी नदीत अन् समुद्रालाही भरती. कोकणातील महापुराचं नेमकं कारण...\nChiplun Flood: ...अन् खाड्यांमधून पाणी वाहून जाण्याऐवजी आत येऊ लागलं; बघता बघता खेड, चिपळूण पाण्याखाली गेलं\nरत्नागिरी : डोक्यावर अतिमुसळधार पाऊस आणि त्याचवेळी आलेली भरती यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही आणि रत्नागिरी जिल्ह्याला पुराचा दणका बसला. चिपळूण, खेडसह ज्या ज्या भागात खाड्या आहेत, त्या त्या भागात पुराचा मोठा फटका बसला आहे. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरला अतिमुसळधार पाऊस पडल्याने खेडच���या जगबुडी नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे.\nसमुद्र जवळ असल्याने पूर आला तरी त्याचा निचरा कमी वेळेत होतो, हा आजवरचा अनुभव आहे. खाड्या आणि नद्यांमधून पाणी समुद्राला मिळते आणि पुराचे पाणी काही तासातच ओसरते. गुरुवारी मात्र अस्मानी संकटाने कहर केला. रात्री अतिमुसळधार पाऊस सुरू झाला. त्यातच पहाटे ३ वाजता भरती सुरु झाली. त्यामुळे खाड्यांमधून पाणी वाहून जाण्याऐवजी पाणी आत येऊ लागले. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास वाव मिळाला नाही आणि बहुतांश भागाला पुराच्या पाण्याने दणका दिला.\nचिपळूणमध्ये वाशिष्ठी नदी, खेडमध्ये जगबुडी नदी, रत्नागिरी तालुक्यात सोमेश्वरची खाडी, काजळी नदी यांचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. मात्र भरतीमुळे पावसाचे पाणी वाहून गेले नाही. त्यामुळे या सर्व ठिकाणी पूर आला.\nकोयना धरण भरल्यानंतर तेथील पाण्याचा विसर्ग केल्यास ते पाणी वाशिष्ठी नदीला येऊन मिळते. ज्यावेळी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढतो, त्यावेळी कोयनेच्या पाण्यामुळे पुराचा धोका वाढतो. यंदाही कोयनेतून विसर्ग सुरू असल्यानं वाशिष्ठीला पुराची पातळी ओलांडली आहे.\nसातारा जिल्ह्यात विशेषत: महाबळेश्वर परिसरात अतिवृष्टी झाली की तेथील पाणी वाहून येते ते खेडमधील जगबुडी नदीला मिळते. बुधवारी रात्रीपासून महाबळेश्वरमध्ये अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे जगबुडी नदीचे पाणी वाढले आहे. गेल्या काही वर्षात जगबुडी नदीने धोक्याची पातळी अनेकदा ओलांडली आहे. मात्र जुन्या पुलावरून पाणी जाण्याचा प्रकार खूपच कमी वेळा घडला होता. गुरुवारी या जुन्या पुलावरुन पाणी वाहून जात होते. आधीच मुसळधार पाऊस, त्यात भरती आणि त्यात महाबळेश्वरच्या पावसाची भर यामुळे खेड पाण्यात बुडाले आहे.\nटॅग्स :chiplun floodfloodRatnagiriRainChiplunचिपळूणला महापुराचा वेढापूररत्नागिरीपाऊसचिपळुण\n मोडक सागर, तानसा तलाव ओव्हरफ्लो; तलाव क्षेत्रावर वरुणराजाची कृपादृष्टी\nमोडक-सागर व तानसा तलाव ओसंडून वाहू लागला; ७ तलावांमध्ये ५३.८६ टक्के जलसाठा उपलब्ध ...\nठाणे :सगळंच गेलं की हो आता जगायचं कसं ते सांगा आता जगायचं कसं ते सांगा; उल्हासनगरातील बेहाल पुरग्रस्तांचा सवाल\nउल्हासनगरातील अनेक भागांना पुराचा फटका, शेकडो जण बेघर, महापालिका शाळेत आश्रय ...\nपुणे :मुळशी व टेमघर धरण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; मुळा- मुठा नद्यांना पूर\nमागील दोन दिवसांपासून पुन्हा सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे मुळशी तालुक्यात अनेक गावांमध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. ...\nपरभणी :Video : कौतुकास्पद आजारी वृद्धेस धाडसी युवकांनी पुरातून मार्ग काढत नेले रुग्णालयात\nRain in Parabhani : दहेगाव येथे ओढ्यावर पूल नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते ...\nमहाराष्ट्र :Rain Live Updates : महापुरामुळे उल्हासनगरमध्ये शेकडो बेघर, लातूरमध्ये झाड पडून रिक्षाचालक ठार\nगेल्या काही तासांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पूरजन्य परिस्थितीही निर्माण ... ...\nठाणे :बदलापूरमध्ये पुन्हा महापूर रस्ते, उद्याने, दुकाने बुडाली, सोसायट्यांमध्येही घुसले पाणी\nBadlapur,Thane rain update: गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आज बदलापूर शहराला जोरदार तडाखा दिला आहे. मुसळधार पावसामुळे शहराजवळून वाहणाऱ्या उल्हास नदीला पूर आला असून, या पुराचे पाणी शहराच्या अनेक भागांत घुसले आहे. ...\nरत्नागिरी :भोवऱ्यात अडकल्याने पर्यटनास आलेला तरुण गणपतीपुळेच्या समुद्रात बुडाला\nसांगलीतील प्रणेश मुकुंद वसगडेकर (२३), ओंकार उत्तम मेहतर (२८), वैभव जगताप (२४) आणि पृथ्वीराज पाटील हे चार मित्र गुरुवारी सकाळी नॅनो कारने गणपतीपुळेत फिरण्यासाठी आले ...\nरत्नागिरी :युवासेना, स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानतर्फे मदत\nखेड : स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानच्यावतीने व शिवसेना युवासेना शाखा कोतवली यांच्या माध्यमातून नुकतीच गरजू पूरग्रस्त लोकांना मदत वाटप करण्यात ... ...\nरत्नागिरी :पोहायला गेलेल्या तरुणांपैकी तिघे बुडाले; एक मृत, एक बेपत्ता, एक बचावला\nदेवरुख : पोहायला गेलेल्या तरुणांपैकी तिघेजण बुडाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील पूर झेपलेवाडी येथे घडली असून, त्यातील एकाचा मृतदेह हाती ... ...\nरत्नागिरी :रत्नागिरीत तीन टन निर्माल्याचे संकलन\nरत्नागिरी : गणेशोत्सव सुरू असून गाैरी गणपतीचे विसर्जन मंगळवारी सर्वत्र झाले. नगरपरिषदेकडून शहरातील मांडवी किनारी तीन टन निर्माल्य संकलित ... ...\nरत्नागिरी :रत्नागिरीत राहून अकौंटिंगच्या सेवा परदेशात देणे शक्य : चंद्रशेखर चितळे\nरत्नागिरी : रत्नागिरीतच राहून परदेशात अकाऊंटिंगच्या सेवा देणे शक्य आहे. पुण्यामुंबईच्या सीएंना�� नव्हे तर रत्नागिरी, ... ...\nरत्नागिरी :जिल्ह्यात कोरोनाचे ५३ नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू\nरत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचे ५३ नवे रुग्ण आढळले आहेत. दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ५७ बाधित रुग्ण बरे ... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nविराट कोहलीचं वनडेतलं कर्णधारपदही संकटात; सुनील गावस्करांचं मोठं विधान\nदाऊदचे हस्तक मुंबई पोलिसांच्या रडारवर; त्यांची पाळंमुळं खाणण्यास सुरुवात\nमला माजी मंत्री म्हणू नका, म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राऊतांचा फोन; म्हणाले...\nराहुल गांधींनी विचारलं, शिवसेना म्हणजे काय; संजय राऊत एका वाक्यात उत्तरले; म्हणाले...\n केरळचा आकडा पुन्हा फुगला; देशभरातील कोरोना रुग्ण संख्येनं टेन्शन वाढवलं\n कोविडच्या ३७६ रुग्णांपैकी एकही डेल्टा प्लस नाही; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/muzaffarpur-encounter-live-death-of-a-criminal-in-encounter-6017929.html", "date_download": "2021-09-16T18:38:58Z", "digest": "sha1:UOCOZBTYEUK4CGF2TA4RIXVA2UDVGQXH", "length": 3877, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "muzaffarpur encounter live: Death of a criminal in encounter | बसस्टँडवर 40 मिनिटे चालला गोळीबाराचा थरार, बसची काच फोडून एकाची केली हत्या; एनकाउंटरचा video आला समोर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबसस्टँडवर 40 मिनिटे चालला गोळीबाराचा थरार, बसची काच फोडून एकाची केली हत्या; एनकाउंटरचा video आला समोर\nबिहार : शनिवारी मुजफ्फरपूरचे बैरिया बस स्टँड गोळ्यांच्या आवाजाने हादरले होते. या घटनेत हल्लेखोरांनी एका ट्रान्सपोर्टरची गोळी घालून हत्या केली. यानंतर पोलिस आणि गुन्हेगारांमध्ये 40 मिनिटे गोळीबार चालला. या चमकमकीत दोन्हीकडून 50 हून अधिक राउंडची फायरिंग झाली होती. या गोळीबारात सीतामढीच्या परसौनी येथील आरापी रोहित कुमारला कंठस्नान घालण्यात आले. तर दोन जण फरार होण्यात यशस्वी झाले.\nमुजफ्फरपूरचे SSP मनोज कुमार यांनी सांगितले की. या चकमकीत एका गुन्हेगाराला ठार केले आहे. जुन्या वादातून ट्रान्सपोर्टरची हत्या करण्यात आली. मृतक कुंदनवर अनेक खटले दाखल होते. या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. तर नागेंद्र कुमार, राज कुमार सिंग आणि सुनील कुमार हे एसटीएफचे ती�� जवान एकच गदारोळ उडाल्यानंतर गंभीररित्या जखमी झाले. आरोपींकडून एक पिस्टल आणि दोन गुप्ती जप्त करण्यात आली आहे. पोलिसांना घटनास्थळावर पिस्टल आणि एके-47चे डझनभर काडतूस ताब्यात घेतले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%B0", "date_download": "2021-09-16T18:21:37Z", "digest": "sha1:CDIPDXLO5L3CIADN636KU4VR6JLGUAA7", "length": 4448, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑस्ट्रेलियन डॉलर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nऑस्ट्रेलियन डॉलर हे ऑस्ट्रेलियाचे अधिकृत चलन आहे.\nसध्याचा ऑस्ट्रेलियन डॉलरचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nऑस्ट्रेलियन डॉलर (इंग्रजी) (जर्मन)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २३ एप्रिल २०१७, at ०१:०३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१७ रोजी ०१:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://circuitwaalain.wordpress.com/2020/07/14/memorial-childhood-story-by-shital-darandale/", "date_download": "2021-09-16T18:27:42Z", "digest": "sha1:3XTE3CJFEXYQGYXD3S65COQ4VBTVLDYY", "length": 25429, "nlines": 112, "source_domain": "circuitwaalain.wordpress.com", "title": "आठवणीतले बालपण – सर्किटवाला", "raw_content": "\n“उठा रे दोघ, लवकर उठायचं जरा व्यायाम करायचा, सगळं आवरून अभ्यासाला बसायचं, सकाळी सकाळी अभ्यास चांगला लक्षात राहतो.”\nदादांची हाक ऐकू आली. की आम्ही डोळे चोळत उठून बसायचो. माझे वडिल ‘नेव्ही’ मध्ये असल्याने कडक शिस्तीचे, कमालीची स्वच्छता ठेवणारे, कामे वेळेत झालीच पाहिजेत, कधीही आळसाने दादा झोपलेत असे आम्ही पाहिलेले आठवत नाही, कायम कामात असलेले. आपल्या वस्तूंची आपणच काळजी घेतली पाहिजे, उद्याच काम आज झालं पाहिजे, असा त्यांचा कायम आग्रह असायचा. दादांचा रोज सकाळी न चुकता व्यायाम सुरू असायचा. रोज सकाळी चालून आल्यावर त्यांचे सुर्यनमस्कार, वेगवेगळी आसने, घरातच थोडेसे जॉगिंग, अनुलोमविलोम, प्राणायाम असा त्यांच्या कार्यक्रम असायचा.\n“आरोग्यदायी शरीर हीच खरी संपत्ति” असं ते नेहमी म्हणत.\nरोज ते आम्हालाही करायला सांगायचे पण आम्ही आधीच उशिरा उठायचो मग अभ्यास राहिलेला असायचा, त्यात आईने केलेल्या खरपूस गरम गरम पोळ्याच्या वास नाकात शिरल्यावर कधी एकदा तूप साखर पोळी खातोय आणि गरम गरम दूध पितोय अस व्हायचं.\n“दादा उद्या सकाळी नक्की व्यायामाला लवकर उठू, आज घाई आहे” अस सांगून आम्ही मस्त नाश्ता करून अभ्यासात डोके खुपसायचो.\nआईचीही सकाळ भल्या पहाटे व्हायची, उठल्या उठल्या स्टोव्ह पेटवणे हे एक मोठे कार्य असायचे, एकदा स्टोव्ह पटल्यावर मग आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी एक मोठे पातेले त्यावर ठेवायचे. तिची अंघोळ झाली की मग कणिक मळणे, भाजी चिरणे ही कामे सुरू व्हायची, गॅस ही होता घरात पण त्यावर मग भाजी, दूध तापवणे, भाजी फोडणीला टाकणे ही कामे व्हायची. स्टोव्ह वर मात्र रोजच्या पोळ्या आणि आंघोळीचे पाणी तापवले जायचे. अधून मधून आम्हा दोघांना, धाकटा भाऊ व मला हाक मारणे सुरू असायचं.\nया सकाळच्या आवाजात अजून एक मंजुळ आवाज म्हणजे आकाशवाणी पुणे केंद्र, सातच्या बातम्या, यानंतर वाजणारी कधी नाट्यगीते, कधी भावगीते, जर मंगळवार असेल तर गणपतीची गाणी, गुरुवारी दत्ताची शनिवारी मारुतीचे गाणे हमखास वाजयचे आणि शेवटी जवळपास ठरलेलं नाट्यगीत कुमार गंधर्व यांचं ‘ऋणानुबंधच्या जिथुन पडल्या गाठी…’\nत्यांनतर ओळीने होणारी मराठी,हिंदी व इंग्रजी बातम्या.. या बातम्या संपल्यावर आमचा रेडिओ बंद व्हायचा कारण त्यानंतर वडिलांच्या मते हिंदी माकडगीते म्हणजे बॉलीवूड गाणी लागाची. आम्हाला ती आवडायची पण वडिलांना घाबरायचो आम्ही मग बोलणार कोण\nरविवारी मात्र आम्हाला रंगोली पाहायला मिळे. त्यादिवशी आम्ही न सांगता, न हाक मारताही उठत असू. माझा न्हाण्याच्या कार्यक्रम असल्याने अजून लवकर उठायला लागे, शिकेकाईने आई घसघासा डोक घासून द्यायची, कधी केसात कोंडा, किंवा केस गेलेले मला आठवत नाहीत. माझे लांब दाट केस मैत्रिणींना खूप आवडायचे. नाश्त्याला इडली असायची,घरी दळून,आंबवून बनविलेल्या पिठापासून मऊ,हलक्या, पांढऱ्याशुभ्र हलक्या इडल्या व नारळ खोवून केलीली चटणी त्यामुळे रविवार सकाळ खासच असायची.\nसंध्याकाळी कोणी पाहुणे यायचेच, दादांचे मित्र किंवा मामा, मावशी अधूनमधून भेटायला यायचे.मग आमची गम्मत असायची. ते येताना बिस्किटं,खारी किंवा वाटीकेक आणायचे. ते मग आम्ही सर्वांना वाटून खायचो. रात्री झोपण्यापूर्वी एक तरी पुस्तक वाचले पाहिजे अशी आईची शिस्त होती, मग अनेक गोष्टींची पुस्तकं माझ्या कपाटात असायची, पण अभ्यास झाल्याशिवाय ती गोष्टीची पुस्तकं वाचायची नाहीत हे पक्के माहीत होते.\nसुट्टीत मग आजोळी आजीकडे यायचो, मामा मामी आणि आजी, आई दोन दिवस राहायची मग घरी जायची, आम्ही मात्र 15,20 दिवस आजीकडेच राहायचो. तिथे शेजारी खूप सारे मित्र मैत्रिणी असायच्या. TV पाहायला ही कोणी नाही म्हणत नसे, त्यामुळे आमची धमाल असायची. आजी खूप गोष्टी सांगायची. मामा बागेत फिरायला न्यायचा,मामी आवडीचे पदार्थ आवडीने आमच्यासाठी बनवायची.आई, मावशी एकत्र आल्या की रात्रभर यांच्या गप्पा चालत. आम्ही झोपण्याचा नाटक करून त्या गप्पा ऐकायचो, गम्मत वाटायची आम्हाला जेव्हा आजी आईला म्हणायची, अगं किती बारीक झालीत ग ही पिल्ल, का सारखी शिस्त, शिस्त, जरा आराम करु देत की लेकरांना, अभ्यास करून थकतात बिचारी, आता या वेळेला चांगले काजू, बदाम घालून साजूक तुपातले रव्याचे लाडू पाठवते तुझ्यासोबत, दे त्यांना रोज, कशी ताकद येते बघ, बदाम ही भिजवतेस ना रोज देत जा त्यांना” मामा मावशी आमचे कौतुक करी, आपले नाव बघ कशी मोठं करतील मुलं पुढे जाऊन. असं म्हणत आमच्या डोक्यावर मायेने हात फिरवायची.आम्हाला कौतुक ऐकून मग छान झोप लागायची..\nनिकालाच्या दिवशी आम्ही घरी यायचो, चांगले मिळाले की दादा कौतुक करायचे आणि आम्हाला त्यांच्या खास स्कुटर वरून फेरी मारायला मंदिरात न्यायचे. बर्फा���ा गोळा खाऊ घालायचे. कपड्यावर न सांडता आम्ही अगदी वाकून तो खायचो आणि मग मित्र मैत्रिणींना लाल झालेली जीभ दाखवयचो.\nआईदादा शिस्तीत रोज अभ्यास घायचे,अभ्यासात टाळाटाळ केली की फटके असायचे. आम्हाला कधी कधी खूप राग यायचा, सारखी काय शिस्त माझ्याकडे तेव्हा शाळेत जायला सायकल होती. तिला दर रविवारी दादा आम्हाला साफ करायला लावायचे, दादा महिन्यातून एकदा त्यांना तेलाने ग्रीसिंग करायचे. त्या तेलाने मग माझे आठवडाभर कपडे पायापाशी तेलकट व्हायचे. मग आईला धुताना मदत करावी लागे. भावाला रेशनच्या दुकानात रॉकेल, साखर आणण्यासाठी फेरी मारावी लागे. तो दुकानदार कधीच नीट सांगायचं नाही की कधी मिळेल म्हणून, 4 फेऱ्या मारल्यावर साखर मिळायची, रॉकेल मिळणे नंतर बंद झाले. दादांची ही सायकल होती, त्यांची सगळी कामे सायकल वरच व्हायची, अगदी वयाच्या 60,65 पर्यंत त्यांनी सायकल चालवली.\nआमची स्कुटर फक्त रविवारी निघायची, लहान भाऊ पुढे उभा, मी आई दादाच्या मध्ये दोन्हीकडे पाय टाकून आणि आई मागे अशी आमची फेरी कधी बागेकडे तर कधी एखाद्या मंदिरात निघायची.दादा स्कुटर इतके हळू चालवायचे की एखादा सायकलस्वार आम्हाला हरवेल अस वाटायचं. बाकी इतर दिवशी स्कुटरला आराम असे. दर दिवाळीत आम्हाला नवीन कपडे घेतले जायचे, ते कपडे घेण्यासाठी आम्ही बसने लक्ष्मी रोडवर यायचो. अनेक दुकानात फिरल्यावर आमची पसंती व्हायची. आईला साडी, आम्हा दोघांना नवीन कपडे घेतले जायचे, दादा शर्ट पिस आणि पॅन्ट पिस घ्यायचे. त्यांचे रंगही ठरलेले असायचे, शर्टचा रंग पांढरा त्यावर उभ्या लाईन्स असायच्या तर कधी बारीक रंगाच्या चौकटी, पॅन्ट मात्र काळ्या किंवा राखाडी. मळखाऊ रंगाच्या. कपडे खरेदी झाल्यावर आम्ही शनिवार वाड्यापशी येउन एक भेळवाल्याकडे ओली भेळ खायचो.\nहॉटेल ला कधी गेलेलो मला आठवत नाही, आईने बनविलेला निरनिराळे पदार्थ आम्हाला अत्यंत प्रिय होते. ती खरंच सुगरण होती,तिने बनविलेले उकडीचे मोदक, पुरणपोळ्या, मांसवडी,केळ घालून केलेला शिरा,दिवाळीत बनविलेल्या करंज्या, शंकरपाळ्या, चकल्या, रवालाडू असे किती तरी पदार्थ तिची खासियत होती. अगदी मासे ही ती अतिशय चविष्ट बनवायची. ती सतत कामात असायची, शिवणकाम ही उत्तम करे, तिचे शिवलेले कितीतरी फ्रॉक मी घालायचे. आजीला खूप सुंदर बटवा तिने शिवून दिला होता, तिने तो अनेक वर्षे वापरला. मला कायम ���्रश्न पडायचा आई थकत कशी नाही ती आजारी पडलेली कधी मला आठवत नाही. किती ही पाहुणे येऊदे ती कायम हसतमुखाने त्यांच्यासाठी करायची.\nआंब्याच्या मोसममध्ये दादा खास मंडईत जाऊन आंब्याची पेटी आणत. हापूस, पायरी, गोट्या, केशर कितीतरी प्रकार आम्ही खायचो, पायरी आंबा आम्हाला खूप आवडायचा चोखुन खायला.आई रस करायला बसली की आम्ही कोय चोखुन खाण्यासाठी बसायचो.आणि रस काढून झाला की तो आमच्या गोदरेज च्या निळ्या फ्रिज मध्ये ठेवायचो. आणि जेवताना थंडगार रसाबरोबर गरम गरम पोळ्या. आमचा एकमित्र राहायला यायचा आमच्याकडे त्या वेळेला, आमची पैज लागायची की रसाबरोबर कोण किती पोळ्या खातय ते. कार्टून तेव्हा फक्त रविवारी लागायचे संध्याकाळी 5 वाजता. टी व्ही वर फार सीरिअल्स नसायच्या, रोज 7 च्या बातम्या पाहणं मात्र दादा चुकवायचे नाहीत.\nआमचे घराचे दार कायम उघडे असायचे, शेजारी पाजारी गप्पा चालू असायच्या, कोणाकडे काय पदार्थ बनला आहे हे सगळ्यांना माहीत असायचं, आम्ही मुलं एकमेकांकडे ताटं घेऊन खूपदा जेवायला जायचो. मग काकू त्यांच्याकडचा एखादा गोड पदार्थ ताटात वाढायच्या. कोणी पाहुणे येणार असतील तर शेजारच्या काकू नेहमी आईच्या मदतीला यायच्या किंवा आईही मदतीला जायची. एकमेकांकडे येणे जाणे दार न वाजवता होतं होते.\nकाटकसरीची सवय ही आई दादांनी आम्हाला लावली.गरज नसलेल्या वस्तूचा हट्ट आम्ही कधी केला नाही. स्वावलंबी असणे किती गरजेचे आहे हे आता कळायला लागलेय. सरस्वतीची पूजा केली की लक्ष्मी प्रसन्न असतेच, असं दादा सांगत. त्यामुळे वाचायची खूप सवय लागली. सगळी वर्तमानपत्रे मी वाचून काढायची.लायब्ररीतली पुस्तके तर माझ्यासाठी पर्वणी असायची. दिवसाला एक अख्खं पुस्तकं माझं वाचून संपत असे. लायब्ररीवाले काका ही इतके ओळखीचे झाले होते की नवीन पुस्तक आले की ते माझ्यासाठी राखून ठेवत, कोणालाही द्यायच्या आधी मला ते पुस्तक वाचायला मिळे.\nअसे खूप लहान लहान आनंद घेत मी मोठे झाले.एका मध्यमवर्गीय कुटुंबातले बालपण कमी अधिक फरकाने अनेकांनी असेच जगले असावं. तेव्हा इतकी जाणीव नसायची ,कळत नसायचं. पण आज मागे वळून पाहताना आईदादांच्या शिस्तीमागचे प्रेम अगदी लख्ख दिसते. जेव्हा आम्ही आता त्यांच्या भूमिकेत आलो तेव्हा जाणवतं की छोट्या कृतीतूनही खूप संस्कार होत असतात, एकमेकांच्या सहवासातलं सुख सर्वोच्च आहे. ���ाय आपण ही असेच सुख, आंनद ,सहवास,संस्कार पुढच्या पिढीला देऊ शकतोअसे क्षण नक्कीच देऊ शकतो. आज स्वतः आईवडील झाल्यावर जाणवतंय की आता मी माझ्या आई दादांना जास्त ओळखू शकले.\nतुमचंही असं झालय का \nPublished by टीम सर्किटवाला\n आजच युग हे अत्यंत धावपळीचं झालं आहे. दिवसेंदिवस नवनवीन आविष्कार होत आहेत. आणि प्रत्येक गोष्टीत माणूस अपग्रेड होत आहे. प्रत्येकजण डिजिटली अपडेटेड राहण्याचा प्रयत्न करतोय अन हीच वाचकांची नस ओळखून आम्ही सर्किटवालाच्या माध्यमातून डिजिटल क्षेत्रात उतरत आहोत. निशुल्क सेवा पुरवत असतांना वाचकांचा प्रतिसाद आम्हाला भरभरून मिळत आला आहे अन यापुढेही मिळेल अशी आशा आहे. आणि आम्हांला विश्वास आहे की आम्ही नक्कीच यातही क्षेप घेऊ.. धन्यवाद टीम सर्किटवाला\tसर्व लेख पहा टीम सर्किटवाला\nजॉगिंग, बालपण, स्वच्छता ठेवणारे, childhood, memories\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nवारी लघुकथा स्पर्धा (11)\nवाचकांचा प्रतिसाद लाभलेल्या कथा\nअवघा रंग एकच झाला....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/sunil-gavaskar-becomes-furious-the-way-ajinkya-rahane-played-the-shot-and-go-to-pavilion/", "date_download": "2021-09-16T19:39:48Z", "digest": "sha1:K23UOCFOJDEOQBDL2ATUWVBF3SNQYDBE", "length": 10773, "nlines": 89, "source_domain": "mahasports.in", "title": "'रहाणे स्वार्थी, आपलं अर्धशतक पूर्ण करण्याच्या नादात बाद झाला,' दिग्गजाचे मोठे वक्तव्य", "raw_content": "\n‘रहाणे स्वार्थी, आपलं अर्धशतक पूर्ण करण्याच्या नादात बाद झाला,’ दिग्गजाचे मोठे वक्तव्य\nin क्रिकेट, टॉप बातम्या\nजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना इंग्लंडमधील साउथॅम्प्टनमध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२० जून) न्यूझीलंड संघ सामन्यावर पकड बनवताना दिसून आला. तिसऱ्या दिवशी पहिल्या दोन सत्रात भारतीय संघाने ७ गडी गमावले व २१७ धावांवर सर्वबाद झाले. दरम्यान भारतीय संघाच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणेने सर्वाधिक धावा केल्या. परंतु ४९ धावांवर खेळत असताना तो एक खराब फटका खेळून झेलबाद झाला. यामुळे माजी भारतीय फलंदाज सुनील गावस्कर हे खूप निराश झाले आहेत.\nया सामन्यात विराट आणि रहाणे या दुसर्‍या दिवसाखेर नाबाद होतो. त्यामुळे तिसऱ्या दिवशी या जोडीकडून संघाला आणि चाहत्यांना मोठ्या आशा होत्या. कोहलीने एकही धाव न करता आपली विकेट गमावली. पण त्यानंतर रहाणे चांगली फलंदाजी करत होता. रहाणे भारताचा धावफलकहालता ठेवत होता. परंतु त्यानंतर नील वॅगनरने नियोजनानुसार गोलंदाजी केली आणि रहाणेने स्लीपकडे खराब फटका मारला. यावेळी स्लीपमध्ये क्षेत्ररक्षणासाठी उभा राहिलेल्या टॉम लेथमने झेल पकडला आणि रहाणे झेलबाद झाला.\nअर्धशतकाच्या नादात गमावली विकेट\nअजिंक्य रहाणेच्या त्या फटक्यामुळे माजी भारतीय फलंदाज सुनील गावस्कर यांना खूप राग आला आहे. समालोचन करताना व्हिव्हिएस लक्ष्मणसोबत बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “अर्धशतक पूर्ण करण्याचा प्रयत्नामध्ये रहाणेने आपली विकेट गमावली. या खराब फटकाराचे एकमेव स्पष्टीकरण हे असू शकते की रहाणेला आपले अर्धशतक पूर्ण करायचे होते. हा विक्रम साध्य करण्यासाठी तो लेग साइडमध्ये हलका फटकार खेळत केवळ एक धाव घेण्याच्या विचारात होता. शेवटी चेंडू खूपच उसळला आणि तो शॉटवर नियंत्रण ठेवू शकला नाही. यामुळे पहिल्याच चेंडूवरही त्याला चांगला फटकार खेळता आला नाही. म्हणूनच त्याने आपली महत्त्वपूर्ण विकेट गमावली.”\nगोलंदाजांनी रहाणेला नियोजन करून बाद केले\nव्हिव्हिएस लक्ष्मण रहाणेच्या बाद होण्यावर बोलले की, “न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चमध्ये रहाणेला बाद करण्याची अशीच योजना आखण्यात आली होती. त्याला या समस्येवर मात करावी लागेल. नील वेगनरने त्याला अर्ध्या मनाने पुल फटकार खेळायला भाग पाडले. त्यामुळे रहाणे निश्चितच निराश होत असेल.”\nते पुढे म्हणाले, “जेव्हा मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला आलो. तेव्हा सचिनने मला सांगितले की तुमचा ऑफ स्टंप कोठे आहे हे तुम्हाला माहित असले पाहिजे. बाउन्सर चेंडू कसा सोडावा हे तुम्हाला माहित असले पाहिजे. बाउन्सर चेंडू कसा सोडावा हेदेखील आपल्याला माहित असले पाहिजे. जर विरोधी संघाला हे कळले की आपण अनिवार्यपणे पुल शॉट खेळू तर ते आपल्याला निशाण्यावर धरतील.”\nवॉर्नरच्या सुपरमॅन क्षेत्ररक्षणाची विलियम्सनने केली नक्कल; स्वत: ऑसी फलंदाजाने फोटो केला शेअर\nविकेट मिळेना म्हणून विराट-शुबमनने अवलंबला स्लेजिंगचा मार्ग, किंवी फलंदाजांना ‘असं’ उकसावलं\nकोहलीला तंबूत धाडणाऱ्या जेमिसनने गायले त्याचे खूप गुणगान, पाहा काय म्हणाला\nतिसऱ्या दिवशी टीम इंडियाची घसरगुंडी, ‘या’ चुकांमुळे कसोटी चॅम्पियनश��प जेतेपद धोक्यात\nबुमराहच्या सुमार कामगिरीमुळे पत्नी संजनावर नेटकऱ्यांनी साधला निशाणा, उमटल्या ‘अशा’ प्रतिक्रिया\nराजस्थान रॉयल्स मागची साडेसाती संपेना आता ‘हा’ आक्रमक फलंदाजही जखमी\n‘भारतीय क्रिकेटची खरी संपत्ती’, गांगुलीने सांगितले विराटच्या टी२० कर्णधारपद सोडण्यामागील खरं कारण\n‘विश्वचषक जिंकून विराटच्या टी२० कर्णधापदाचा शेवट गोड व्हावा’, सोशल मीडियावर पडतोय प्रतिक्रियांचा पाऊस\nमलिंगाला मागे टाकत ‘या’ भारतीय दिग्गजाला आयपीएलमध्ये इतिहास रचण्याची संधी\n टी२० क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत विराट जगातील भल्याभल्या कर्णधारांना पडलाय भारी\nधोनी नव्हे विराटच भारताचा सर्वोत्तम टी२० कर्णधार\nबुमराहच्या सुमार कामगिरीमुळे पत्नी संजनावर नेटकऱ्यांनी साधला निशाणा, उमटल्या 'अशा' प्रतिक्रिया\n'पुजारामुळे नॉन स्ट्राईकवरील फलंदाजाला बाद होण्याचा धोका'; पाहा कुणी केलंय हे वक्तव्य\n'केरळ एक्सप्रेस' आता आपल्या अभिनयाने घेणार विकेट्स, झळकणार बॉलिवूडच्या 'या' सिनेमात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/video/jagne-pvt-unltd-swayam-podcast/", "date_download": "2021-09-16T18:30:55Z", "digest": "sha1:C7O22NJMWT6ZHKBNXTZ7AXGZLJ73BCXD", "length": 4055, "nlines": 52, "source_domain": "swayamtalks.org", "title": "जगणे (प्रा) अनलिमिटेड – Welcome to Swayam Digital", "raw_content": "\n‘जगणे (प्रा) अनलिमिटेड’ म्हणजे आयुष्याला गृहित न धरता ते उत्फुल्ल जगण्याची गोष्ट. आलेला प्रत्येक क्षण समरसून कसा जगावा आणि तो तसा का जगावा हे अवचित शिकवून गेलेली ती एक संध्याकाळ तुमच्या कायम स्मरणात राहिल हे नक्की.\nनविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.\nलेखक : नविन काळे\nअभिवाचन : मंदार आपटे\nसंदर्भ : मज्जानो मंडे\nप्रकाशक : राफ्टर पब्लिकेशन\nपार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे , प्रसाद साष्टे\nआपल्यातलं एक झाड मरतं तेव्हा\n‘जगणे (प्रा) अनलिमिटेड’ म्हणजे आयुष्याला गृहित न धरता ते उत्फुल्ल जगण्याची गोष्ट. आलेला प्रत्येक क्षण समरसून कसा जगावा आणि तो तसा का जगावा हे अवचित शिकवून गेलेली ती एक संध्याकाळ तुमच्या कायम स्मरणात राहिल हे नक्की.\nनविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.\nलेखक : नविन काळे\nअभिवाचन : मंदार आपटे\nसंदर्भ : मज्जानो मंडे\nप्रकाशक : राफ्टर पब्लिकेशन\nपार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे , प्रसाद साष्टे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/politics/vijay-wadettiwar-reaction-devendra-fadnavis-send-letter-cm-uddhav-thackeray-about-how-help-flood-a309/?utm_source=Lokmat.com&utm_medium=Livenews-Mobile-Ticker", "date_download": "2021-09-16T17:56:00Z", "digest": "sha1:6J4ZXBQYQIK6M2SGPG3CEPW5V6Y64JDE", "length": 30946, "nlines": 166, "source_domain": "www.lokmat.com", "title": "\"फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते, मदत करताना काय अडचणी येतात, हे त्यांनाही माहितेय\" - Marathi News | Vijay Wadettiwar reaction on Devendra fadnavis send letter to CM Uddhav Thackeray about how help to flood affected people | Latest politics News at Lokmat.com", "raw_content": "\nगुरुवार १६ सप्टेंबर २०२१\nविराट कोहलीओबीसी आरक्षणचंद्रकांत पाटीलसोनू सूददहशतवादतालिबानकोरोना वायरस बातम्यागुजरातगणेशोत्सव\n\"फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते, मदत करताना काय अडचणी येतात, हे त्यांनाही माहितेय\"\nVijay Wadettiwar : ओबीसीला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी आम्ही शेवटच्या टोकापर्यंत लढू आणि आरक्षण मिळवून देऊ, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.\n\"फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते, मदत करताना काय अडचणी येतात, हे त्यांनाही माहितेय\"\nनागपूर : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात पूरग्रस्तांना मदतीसंदर्भात काही मागण्या केल्या आहेत. या पत्रावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते. त्यामुळे मदत करताना काय अडचणी येतात, हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे मदतीबाबत फक्त बोलून चालत नाही, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.\nविजय वडेट्टीवार म्हणाले, \"विरोधी पक्षाचे मागणी करणे हे काम आहे. ती त्यांची जबाबदारीच आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे मदत करताना काय अडचणी येतात ते त्यांनाही माहिती आहे. पूरग्रस्त भागांची पाहणी करताना त्यांच्या अनेक बाबी लक्षात आल्या असतील. मदतीबाबत फक्त बोलून चालत नाही. तर ती देताना अनेक अडचणी असतात. फक्त राज्य सरकारच नाही तर केंद्र सरकारनेही मदत करावी, अशी जनतेची मागणी आहे. आम्ही मदतीसाठी तयार आहोत. आम्ही ती सुद्धा करु\".\nयाचबरोबर, विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणावर सुद्धा प्रतिक्रिया दिली. राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसीला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी आम्ही शेवटच्या टोकापर्यंत लढू आणि आरक्षण मिळवून देऊ, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान, केंद्र सरकारने राज्याला ओबीसींचा इम्पेरिकल डाटा द्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडून केली जात आहे.\nपूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या पत्राद्वारे मागण्या...\nकोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर, सुमारे २६ ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पूरग्रस्तांशी चर्चा केली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तात्काळ काही उपाययोजना केल्या पाहिजेत. याबाबत सविस्तर पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवल्याची माहिती विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.\nदेवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे :\n1) दुकानांमधून, घरांमधून गाळ काढण्यासाठी नागरिकांना रोखीने तथा बँक खात्यात तातडीने भरपाई देण्यात यावी.\n2) पंचनाम्याची प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने आणि नागरिकांनी आता आपली घरे साफ केल्याने, मोबाईलने काढलेले छायाचित्र हाच पंचनामा, पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा.\n3) मृतांच्या कुटुंबीयांना मदत, नागरिकांना तातडीची मदत करण्यासाठी स्वतंत्र निधी तातडीने जाहीर करून तो तातडीने वितरित होईल, याची व्यवस्था करावी.\n4) विविध प्रकारच्या मदतकार्यासाठी निधीची तरतूद करावी. आज लोकांना त्यासाठी खर्च करावा लागत आहे. परिसर स्वच्छतेचीही कामे यात अंतर्भूत असावी.\n5) अन्न, वस्त्र, औषधी, तात्पुरता निवारा यासाठी त्वरेने पाऊले टाकण्यात यावीत. कोल्हापूरसारख्या भागात आजही सुमारे 700 रूग्ण आढळत असताना आणि सरासरी 25 मृत्यू होत असताना कोरोनाच्या स्थितीत विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.\n6) पिकांच्या नुकसानीचे पैसे तातडीने शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात यावे/शेत सफाईसाठी तातडीने रोखीने मदत करण्यात यावी.\n7) जनावरांच्या मृत्यूंची पशुधन भरपाई तातडीने देण्यात यावी.\n8) कोकणात मासेमारांना तातडीने मदत करण्यात यावी.\n9) दुकानदारांना मदत करण्याची तरतूद यापूर्वी कधीही नव्हती. 2019च्या पुराच्या वेळी आमच्या काळात तत्कालिन सरकारने ती प्रारंभ केली. याहीवेळी झालेले नुकसान पाहता दुकानदारांना मदत करण्यात यावी.\n10) बारा बलुतेदार आधीच कोरोनामुळे प्रचंड अडचणीत आहेत. आता या घटकांना पुराच्या या संकटानंतर तर मोठ्या मदतीची गरज आहे. त्यामुळे त्यांचा स्वतंत्र विचार करण्यात यावा. 2019 मध्ये आमच्या तत्कालिन सरकारने तो केला होता.\n11) मूर्तिकार, कुंभार समाजातील घटक यांच्यासाठी स्वतंत्र पॅकेज/मदतीची योजना तयार करण्यात यावी.\n12) टपरीधारक/हातगाडीधारक अशाही घटकांचा विचार करण्यात यावा.\n13) पडझड झालेल्या घरांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे. जोवर हे पुनर्वसन होत नाही, तोवर त्यांना दरम्यानच्या कालावधीतील घरभाडे देण्यात यावे.\n14) पूरग्रस्त भागातील शेतकर्‍यांची वीजबिले माफ करण्यात यावीत.\n15) पूरग्रस्त भागातील नागरिकांना त्यांची वाहून गेलेली कागदपत्र तयार करून देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी.\n16) पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरूस्तीसाठी, बांधकामासाठी वाळू, मुरूम मोफत उपलब्ध करून देण्यात यावे.\n17) विविध घटकांना नव्याने उभे राहण्यासाठी सवलतीच्या दरात कर्ज योजना हवी आहे. त्यामुळे बँकांच्या कर्ज योजनेत राज्य सरकारने व्याज सवलत द्यावी. त्याचे नियोजन तातडीने करण्यात यावे.\nकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा माझे सहकारी प्रवीण दरेकर @mipravindarekar यांच्यासमवेत दौरा करून, पूरग्रस्तांच्या व्यथा आणि गरजा समजून घेतल्यानंतर, तातडीने करावयाच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांना पत्र\n1) कोकणावर वारंवार येणारी संकटे पाहता कोकणातील जिल्ह्यांसाठी स्वतंत्र आपत्ती प्रबंधन यंत्रणा उभारण्यात यावी आणि त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ विशेषत: पावसाळ्याच्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात यावे.\n2) भूगर्भ शास्त्रज्ञांच्या माध्यमातून अभ्यास करून धोकादायक गावांचे मॅपिंग करण्यात यावे. दरडीनजीक असलेल्या राज्यातील सर्व गावांचे सर्वेक्षण करून तेथील गावकर्‍यांचे तत्काळ सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे.\n3) पुराचे पाणी वळण बंधार्‍यांच्या (डायव्हर्जन कॅनाल) तसेच बोगद्यांच्या माध्यमातून दुष्काळी भागात नेणे यासाठ�� कृष्णा-भिमा स्थिरीकरण योजनेसह अनेक उपाययोजनांची आखणी आमच्या सरकारच्या काळात करण्यात आली. जागतिक बँकेने यासाठी 25 नोव्हेंबर 2019 रोजी अर्थसहाय्य मंजूर करण्याला तत्वत: मान्यता दिली आहे. त्याला तत्काळ गती देण्यात यावी.\n4) कोयनानगर येथील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे. जोवर हे पुनर्वसन होत नाही, तोवर जुनी तयार असलेली घरे तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.\n5) पुलांच्या उंचीचा साकल्याने विचार करून त्यांची उंची वाढविण्यात यावी, ज्यामुळे दळणवळणाच्या समस्या निर्माण होणार नाहीत.\n6) कोल्हापूरच्या बास्केट ब्रिजबाबत पुढील कारवाई तातडीने करण्यात यावी. कोल्हापूरबाबत 22 पुलांचा एक आराखडा तयार करण्यात आला होता, त्याची तातडीने अंमलबजावणी करावी.\n7) कमी पावसात सुद्धा इतक्या सातत्याने आणि दिवसेंदिवस भीषण समस्या का निर्माण होत आहेत, याचा प्राधान्याने विचार करीत त्यावर उपाययोजना अंमलात आणाव्यात.\n8) कोल्हापुरातील चिखली आणि आंबेगाव येथे 32 वर्षांपूर्वी पुनर्वसनासाठी जागा मिळालेली आहे. मात्र, महसुली यंत्रणेतील कागदपत्रांच्या अभावी ते पुनर्वसन रखडले आहे. महसुल विभागाला सांगून ती कागदपत्र तातडीने उपलब्ध करून द्यावीत.\n9) राज्यातील पूरस्थितीबाबत यापूर्वीच्या सर्व अहवालांचा एकत्रित अभ्यास करून त्यातील शिफारसी तत्काळ अंमलात आणाव्यात. दीर्घकालीन उपाययोजनांचा समग्र विचार करण्यासाठी एक सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलाविण्यात यावी.\n2019 च्या पुराच्यावेळी मदतीचा काढण्यात आलेला शासन आदेश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रासोबत जोडला असून, त्यावेळी एनडीआरएफ निकषांच्या बाहेर जाऊन कर्जमाफी, किरायाचे पैसे, दुकानदारांना मदत असे अनेक निर्णय घेण्यात आले होते. पीकांच्या नुकसानभरपाईचे तीन पट पैसे देण्यात आले होते. पुराचे संकट आणि सध्याचा कोरोनाची स्थिती पाहता या आदेशात आपल्याला काय अधिकच्या सुधारणा करता येतात, त्या पाहून आता मदतीचे आदेश तत्काळ काढण्यात यावेत तसेच दीर्घकालिन उपाययोजनांबाबत जेव्हा-केव्हा आपण बैठकीचे नियोजन कराल, तेव्हा आम्ही उपस्थित राहूच, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे.\nटॅग्स :Vijay VadettiwarDevendra FadnavisfloodUddhav Thackerayविजय वडेट्टीवारदेवेंद्र फडणवीसपूरउद्धव ठाकरे\nराजकारण :'उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून ��हाराष्ट्राच्या मागे पनवती लागलीय', आमदार रवी राणांची टीका\nMLA Ravi Rana : बाळासाहेब असताना खरी शिवसेना होती. आता ही शिवसेना काँग्रेस सेना झाली आहे. उद्धव ठाकरे यांची खरी मातोश्री ही 'दहा जनपथ' आणि 'सोनिया गांधी' या आहेत,' अशी बोचरी टीका रवी राणा यांनी केली आहे. ...\nमुंबई :'बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम आमच्या काळातलं, भूमिपूजनही झालं होतं'\nDevendra Fadnavis on BDD Chawl: 'आता तेच काम दीड वर्षांचा विलंब करून पुन्हा सुरू होते आहे.' ...\nराजकारण :'आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, पण आमच्या अंगवार आल्यावर आम्ही सोडत नाही...'\nDevendra Fadnavis: भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण ...\nमुंबई :“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवली”; शरद पवारांनी केले उद्धव ठाकरेंचे जाहीर कौतुक\nराज्यातील संकट काळातही मुख्यमंत्र्यांनी ही हिंमत दाखवली, असे शरद पवार म्हणाले. ...\nराजकारण :“धमकी देऊ नका, एकच अशी थापड देऊ की पुन्हा उठणार नाही”; उद्धव ठाकरे आक्रमक\nभाजप आमदार प्रसाद लाड यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...\nमहाराष्ट्र :पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या २६ प्रमुख मागण्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र\nपडझड झालेल्या घरांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे. जोवर हे पुनर्वसन होत नाही, तोवर त्यांना दरम्यानच्या कालावधीतील घरभाडे देण्यात यावे. ...\nराजकारण :तिकीट हवं तर ११,००० अन् ७ प्रश्नांची उत्तरं द्या; काँग्रेसकडून इच्छुकांना आवाहन\nया पत्रात काँग्रेसच्या तिकीटासाठी इच्छुक असाल तर ११ हजार रुपये जमा करावे असं सांगण्यात आले आहे. हे पैसे पक्षासाठी योगदान म्हणून जमा केले जातील. ...\nराजकारण :\"काँग्रेस सोडली तेव्हा भाजपानं पैशांची ऑफर दिली होती\"; आमदार पाटलांचा गौप्यस्फोट\nआमदार श्रीमंत पाटील(MLA Shrimant Patil) यांनी दावा केला की, कुठलीही रक्कम न घेता मी भारतीय जनता पार्टीत(BJP) प्रवेश केला. ...\nराजकारण :‘महाराष्ट्र मॉडेल’वर UP निवडणूक लढवण्यास सज्ज; काय आहे काँग्रेसचा मास्टरप्लॅन\nयूपीच्या आगामी निवडणुकीत प्रियंका गांधी यांचा चेहरा असेल. त्यामुळे काँग्रेसच्या प्रियंका गांधी या सर्व व्यूहरचना बनवत आहेत. ...\nराजकारण :उत्तर प्रदेशात शिवसेनेचा यू-टर्न; अवघ्या २४ तासांत ४०३ वरुन १०० जागांवर घसरण\n२०१७ च्या निवडणुकीत उ��्तर प्रदेशात एकूण ८ कोटी ६७ लाख २८ हजार ३२४ लोकांनी मतदान केले. यात १ टक्के मतदानही शिवसेनेला झालं नाही. ...\nराजकारण :भाऊ-बहिणीच्या वादात आईचं ह्दय तुटलं; बहिणीचा वेगळा मार्ग, मुख्यमंत्री नाराज\nजगन मोहन रेड्डी आणि शर्मिला यांच्यात इतका टोकाचा वाद झालाय की, रक्षाबंधनाच्या दिवशी शर्मिला यांनी जगन मोहन रेड्डी यांना राखीही बांधली नाही. ...\nराजकारण :भवानीपूरमध्ये ममतांविरोधात उमेदवार उतरवू नका अन्यथा...; तृणमूल काँग्रेसचा भाजपला सल्ला\nममता बॅनर्जी अपेक्षेप्रमाणे भवानीपूरमधूनच पोटनिवडणूक लढवतील, याची पुष्टी मदन मित्रा यांनी केली आहे. तसेच, \"आपण (भाजप) भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करून पैसे बरबाद करू नका. ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी आहे,\" असे मित्रा यांनी म्हटले आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nदाऊदचे हस्तक मुंबई पोलिसांच्या रडारवर; त्यांची पाळंमुळं खाणण्यास सुरुवात\nमला माजी मंत्री म्हणू नका, म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राऊतांचा फोन; म्हणाले...\nराहुल गांधींनी विचारलं, शिवसेना म्हणजे काय; संजय राऊत एका वाक्यात उत्तरले; म्हणाले...\n केरळचा आकडा पुन्हा फुगला; देशभरातील कोरोना रुग्ण संख्येनं टेन्शन वाढवलं\n कोविडच्या ३७६ रुग्णांपैकी एकही डेल्टा प्लस नाही; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\nCoronavirus Update : राज्यात चोवीस तासांत ३,५९५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ३ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/lic-s-aadharshila-good-policy-for-womens/", "date_download": "2021-09-16T19:38:22Z", "digest": "sha1:5HQSD6YDXVKCX4WOKKNXQRTZ6UTI3FVW", "length": 9468, "nlines": 97, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "महिलांसाठी आधार देणारी एलआयसीची आधारशिला पॉलिसी", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nमहिलांसाठी आधार देणारी एलआयसीची आधारशिला पॉलिसी\nआजच्या धकाधकीच्या जीवनात आर्थिकदृष्ट्या आपले भविष्य आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे फार गरजेचे आहे. एलआयसीच्या वेगवेगळ्या ग��ंतवणूक योजनांद्वारे हे शक्य होऊ शकते. तसेच महिलांसाठीखास करून विशेष गुंतवणूक योजना एलआयसीने आणल्याने महिलांचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सक्षम बनू शकते.\nया लेखामध्ये खास महिलांसाठी एलआयसी आणलेल्या आधारशिला पोलिसी योजनेची माहिती घेणार आहोत.यामध्ये महिला दररोज 29 रुपये जमा करून लाखो रुपयांचा फायदा घेऊ शकता. आधारशिला पॉलिसीमध्ये जर गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगल्या लाईफ कव्हरेजसह चांगली बचत करता येऊ शकते. या पॉलिसीमध्ये आठ ते 55 वर्ष वयोगटातील महिला लाभ घेऊ शकता. ही पॉलिसी घेतल्यानंतर तिचा प्रीमियम हा महिलेचे वय आणि पॉलिसीचा कालावधी यावर अवलंबून असतो.\nउदाहरणार्थ वयाच्या तिसाव्या वर्षी वीस वर्षासाठी गुंतवणूक केली तर साडेचार टक्के करा सह पहिल्या वर्षीचा प्रीमियम दहा हजार 959 रुपये एवढा येतो. पहिल्या वर्षीच्या हप्त्या नंतर ही रक्कम दहा हजार 723 एवढी होती. त्यामुळे दररोज किमान 29 रुपयांची बचत करावी लागेल. अशी एकूण दोन लाख 14 हजार 696 रुपये जमा होतात. मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदाराला तीन लाख 97 हजार रुपये परत मिळतात.\nतसंच या पॉलिसीमध्ये तुम्हाला डेथ बेनिफिट मिळतो. तसेच ही पॉलिसी काही कारणाने जर रद्द करायचे असेल तर प्लान घेतल्यानंतर पंधरा दिवसात ती रद्द करता येते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nLIC aadharshila LIC Policy एलआयसीची आधारशिला पॉलिसी आधारशिला पॉलिसी\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्���ा मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathigappa.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-16T19:24:14Z", "digest": "sha1:UBLMQHQ66ERE2SZ57ABKIRRSUTIZH6TP", "length": 13612, "nlines": 71, "source_domain": "marathigappa.com", "title": "सिद्धार्थ चांदेकरची होणारी बायको आहे हि सुंदर मराठी अभिनेत्री, जानेवारीत झाला साखरपुडा – Marathi Gappa", "raw_content": "\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\nकेसं कापत असताना ह्या मुलाची रिऍक्शन पाहून तुमचा सुद्धा दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ\nस्वतःच्या हळदीत नवरी मुलीने ग्रुपमध्ये केला धमाल डान्स, बघा हा व्हिडीओ\nह्या मुलाने घोळक्यामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nनवरीने स्वतःच्याच लग्नात मंडपामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील कौतुक कराल\nहे स्पायडर मॅनचं पोरगं लईच करामती दिसतंय, व्हिडिओमध्ये मुलाने काय उद्योग केलाय हे पाहून हसू आवरणार नाही\nHome / मराठी तडका / सिद्धार्थ चांदेकरची होणारी बायको आहे हि सुंदर मराठी अभिनेत्री, जानेवारीत झाला साखरपुडा\nसिद्धार्थ चांदेकरची होणारी बायको आहे हि सुंदर मराठी अभिनेत्री, जानेवारीत झाला साखरपुडा\nसेलिब्रेटींच्या चित्रपटांची जितकी चर्चा होत नाही, त्यापेक्षा जास्त चर्चा तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी होत असते. आ��च्या घडीला सेलिब्रेटीज आपल्या रोजच्या आयुष्याच्या घटना सोशिअल मीडियावर चाहत्यांशी शेअर करत असतात. त्यामुळे चाहत्यांना देखील आपल्या आवडत्या कलाकारांच्या छोट्या छोट्या अपडेट्स मिळत राहतात. सेलिब्रेटीज नेहिमीच आपल्या वैयक्तिक जीवनातील काही गोष्टी सांगत राहतात. आणि जर गोष्ट कपल्स बद्दल होत असेल तर मग चाहत्यांना देखील अश्या गोष्टीत चांगलाच रस असतो. मराठीत अनेक सेलिब्रेटी जोड्या लोकप्रिय आहेत. अशोक सराफ – निवेदिता जोशी, सचिन-सुप्रिया ते अगदी प्रिया बापट-उमेश कामत इतक्या पर्यंत. ह्या लोकप्रिय सेलेब्रेटीज कपल्सची नेहमीच चर्चा होत असते. आज आपण अश्याच एका मराठमोळ्या सेलेब्रेटीज कपल विषय जाणून घेणार आहोत.\nसिद्धार्थ चांदेकर हा मराठी चित्रपटसृष्टीत चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या अभिनयाची कमाल अनेक चित्रपटांत दाखवलेली आहे. ‘झेंडा’, ‘क्लासमेट्स’, ‘सतरंगी रे’, ‘गुलाबजाम’ ह्यासारख्या अनेक चित्रपटातून त्याने प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळवली आहे. आज आपण पाहणार आहोत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ह्याच्या लव्हस्टोरी बद्दल. सिद्धार्थ चांदेकर ह्याची होणारी बायको आहे मराठी अभिनेत्री. तिने ‘उर्फी’, ‘आम्ही बेफिकर’, ‘बिल्लू’ ह्यासारख्या मराठी चित्रपटांत काम केलेले आहे. सिद्धार्थ आणि मिताली ह्यांनी त्यांच्या नात्याची कबुली सोशिअल मीडियावरच दिली होती. मितालीचा ११ सप्टेंबरला जन्मदिवस असतो, आणि तिच्या ह्या स्पेशिअल दिवशीच सिद्धार्थने तिला रिंग देऊन प्रपोज केले होते. मितालीने सिद्धार्थसोबतचा फोटो आणि त्याने दिलेली रिंगचा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. खरंतर त्या अगोदरपासून सोशिअल मिडीआवर दोघांचे अनेक काळापासून एकत्र फोटोज दिसल्यामुळे चाहत्यांमध्ये दोघांच्या नात्याविषयी गप्पा रंगल्या होत्या. परंतु ह्या गप्पा तेव्हा थांबल्या जेव्हा मितालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःहून कबुल केलं कि ‘सिद्धार्थने मला प्रपोज केले आणि मी त्याला होकार दिला. मी त्याने दिलेली रिंग स्वीकारली आहे.’\nसिद्धार्थ आणि मिताली दोघांनीही एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आपल्या लव्हस्टोरी बद्दल सांगितले. एका शो दरम्यान दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांनीही सोशिअल मीडियावर एकमेकांशी गप्पा मारायला सुरुवात केली. त्यानंतर काही काळाने दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही काही काळ रिलेशनशिप मध्ये होते. त्यांनी जवळजवळ वर्षभर एकमेकांना डेट केले. त्यानंतर दोघांनीही ह्याच वर्षी २४ जानेवारीला मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लब मध्ये खाजगी पद्धतीने साखरपुडा केला. ह्या साखरपुड्याला कुटुंबातील लोकं, नातेवाईक आणि काही मोजकेच मित्रमंडळी उपस्थित होती. लवकरच हे जोडपं लग्न करणार असून चाहत्यांना सुद्धा त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिलेली आहे. चॉकलेट बॉय म्हणून लोकप्रिय असलेल्या सिद्धार्थ चांदेकरच्या आयुष्यात मिताली मयेकरने ‘गुलाबजाम’ बनून गोडवा निर्माण केलेला आहे. दोघांनाही त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पा कडून हार्दिक शुभेच्छा.\nPrevious प्रिया बापटने ह्या कारणामुळे नाकारला होता शाहरुखचा ‘चक दे इंडिया’ चित्रपट\nNext निवेदिता आणि अशोक सराफ ह्यांच्यात १८ वर्षांचे अंतर असूनदेखील अश्याप्रकारे झाले होते प्रेम\nदिराच्या लग्नात वहिनीने लग्न झाल्या झाल्या सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nमालिकांमध्ये अश्याप्रकारे शूट केला जातो डबल रोलचा सिन, बघा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचा हा व्हिडीओ\nप्राजक्ता माळी आणि अरुण कदम ह्यांनी दादा कोंडकेंच्या गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/bhagirath-bhalke-gave-a-direct-challenge-to-mla-prashant-paricharak", "date_download": "2021-09-16T18:42:00Z", "digest": "sha1:O574AKVLC64Z3A3WBCZ4GXRYULKUSAXY", "length": 29864, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | निवडणुकीच्या रिंगणात या, मग दंड थोपटा ! भगीरथ भालकेंचं परिचारकांना थेट आव्हान", "raw_content": "\nनिवडणुकीच्या रिंगणात या, मग दंड थोपटा भगीरथ भालकेंचं परिचारकांना थेट आव्हान\nभारत नागणे - सकाळ वृत्तसेवा\nपंढरपूर (��ोलापूर) : एवढीच जर दंड थोपटण्याची हौस होती तर निवडणुकीचे मैदान सोडून पळ का काढला, असा सवाल करत, आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वतः लढा आणि मग थंड थोपटा, असे खुले आव्हान राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार भगीरथ भालके यांनी भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारकांना दिले. त्यानंतर आता भालके - परिचारक यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे. (Bhagirath Bhalke gave a direct challenge to MLA Prashant Paricharak)\nहेही वाचा: \"आमचं ठरलंय काय ठरलं होतं हे आता संजयमामांनीच सांगावं काय ठरलं होतं हे आता संजयमामांनीच सांगावं \nपंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी (ता. 2) जाहीर झाला. यामध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार समाधान आवताडे आणि आमदार प्रशांत परिचारक यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दंड थोपटा, अशी आमदार परिचारकांना साद घातली. त्यानंतर आमदार प्रशांत परिचारकांनीही कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर उपस्थित कार्यकर्त्यांकडे पाहात दंड थोपटले. आमदार प्रशांत परिचारकांनी दंड थोपटल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. यावरून सोमवारी लागलीच पराभूत उमेदवार भगीरथ भालके यांनी आमदार परिचारकांवर आगपाखड करत निशाणा साधला.\nया वेळी भालके म्हणाले की, पोटनिवडणुकीमध्ये पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍यातील जनतेने भरभरून प्रेम केले आहे. जवळपास 1 लाख 5 हजार 717 मते देऊन मला विजयाच्या जवळपास पोचवले. काही चुकांमुळे निसटता पराभव झाला आहे. तरीही न खचता, नव्या उमेदीने आजपासून लोकांच्या कामासाठी मी बाहेर पडलो आहे. झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ज्येष्ठ आणि वडीलधारी मंडळींचा सल्ला घेऊनच यापुढे मी वाटचाल करणार आहे.\nहेही वाचा: पर्यावरणाचे आरोग्य जपणारे \"ट्री-मॅन' डॉ. गुजरे \nरविवारी आमदार प्रशांत परिचारकांनी शिवाजी चौकात दंड थोपटून बदला घेतल्याचे दाखवून दिले आहे. हयात नसणाऱ्या एखाद्या नेत्याचा बदला म्हणून जर तुम्ही दंड थोपटणार असाल तर लोकांना कदापिही रुचणारे नाही. विजय कोणाचा आणि दंड कोण थोपटतंय, अशी परिचारकांची खिल्लीही त्यांनी उडवली. एवढीच जर दंड थोपटण्याची हौस होती तर निवडणुकीच्या रिंगणात येऊन दंड थोपटले असते तर लोकांनी स्वीकारले असते. आगामी 2024 च्या निवडणुकीच्या रिंगणात स्वतः या आणि मग दंड थोपटा, तुमचा दंड थोपटण्याचा क्षण बघण्याची जनता देखील वाट बघतेय, असा सल्ला वजा टोलाही भालकेंनी आमदार परिचारकांना लगावला.\nकाय आहे दंड थोपटण्यामागची राजकीय पार्श्वभूमी\nमाजी आमदार औदुंबर पाटील यांचे पुत्र राजाभाऊ पाटील यांनी 1995 च्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षात बंडखोरी करत कॉंग्रेसचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्या वेळी औदुंबर पाटील हे जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. एकीकडे मुलाची बंडखोरी तर दुसरीकडे पक्षशिस्त, अशा कात्रीत ते अडकले होते. परंतु राजकीय तत्त्वनिष्ठ आणि शरद पवार यांच्यावर एकनिष्ठ प्रेम करणाऱ्या औदुंबर पाटील यांनी पक्षनिष्ठा म्हणून स्वतःच्या मुलाविरोधात कॉंग्रेसचे उमेदवार सुधाकर परिचारक यांचा त्यांनी प्रचार केला होता. त्या वेळी परिचारकांना निवडून आणण्यात औदुंबर पाटील यांचा मोठा वाटा होता. तरीही परिचारकांनी त्यांच्यावर पुत्रप्रेमाचा आरोप केला होता. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार सुधाकर परिचारक हे शरद पवारांना भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. त्या वेळी सुधाकर परिचारकांनी शरद पवार यांच्यासमोर शड्डू मारत, तुमच्या राजाभाऊला पाडून आलोय, अशी खोचक टिप्पणी केली होती. त्यांचीही खोचक टिप्पणी औदुंबर पाटलांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना असह्य झाली होती. तेव्हापासून 2019 पर्यंत पाटील विरुद्ध परिचारक या दोन गटांत निवडणुका झाल्या.\n2019 च्या निवडणुकीत थेट सुधाकर परिचारक विरुद्ध (कै.) औदुंबर अण्णा पाटील यांचे शिष्य भारत भालके यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये भारत भालके यांनी सुधाकर परिचारकांचा धक्कादायक परावभ केला. त्यानंतर 25 वर्षांपूर्वी पवारांसमोर श्नड्डू ठोकणाऱ्या परिचारकांचा पराभव केल्यानंतर भारत भालकेंनी शिवाजी चौकात दंड थोपटून 25 वर्षांपूर्वीचा वचपा काढला होता. आमदार भारत भालकेंच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. रविवारी निकालही लागला. या वेळी मात्र परिचारकांनी भालकेंचा राजकीय बदला घेण्यासाठी समाधान आवताडे यांना पाठिंबा दिला. अटीतटीच्या या लढतीमध्ये आवताडे यांनी (कै.) भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालकेंचा पराभव केला. भ��रत भालकेंनी मागील दीड वर्षापूर्वी थोपटलेल्या दंडाचा बदला म्हणून काल आमदार प्रशांत परिचारकांनीही भालकेंच्या विरोधात दंड थोपटून मागील राजकारणाचा वचपा काढला, अशी चर्चा पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांव�� व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी प��टर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून ���धिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/america-and-russia/", "date_download": "2021-09-16T18:07:16Z", "digest": "sha1:SCS2NZ4V6YE6EXOHGZBQY2WALT3YR7XP", "length": 6533, "nlines": 59, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " America and Russia Archives | InMarathi", "raw_content": "\nदेशात राजकारणाचा खेळ रंगला होता, आणि तो मात्र अंतराळात अडकून बसला होता…\nज्यावेळी ते अंतराळात गेले त्यावेळेस त्यांना सायंटिस्ट म्हणून दर महिन्याला सहाशे रुबल पगार मिळायचा परतल्यानंतर मात्र त्यांच्या पगारात घट झाली.\nपृथ्वीवर केले जातात परग्रहवासियांवर प्रयोग वाचा अमेरिकेच्या ह्या “सिक्रेट”बद्दल\nकाहींच्या मते, ब्रह्मांडामध्ये आपणच केवळ एकटे नसून आणखीन कुठेतरी जीवसृष्टी असेल जी आपल्यापेक्षा प्रगत असेल.\nरशिया आणि अमेरिकेच्या कात्रीत सापडलेला वकील…शस्त्र हातात न घेता लढला युद्ध\nहॉलीवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शक स्टीवन स्पिलबर्ग याने याच सत्यघटनेवर आधारित एक चित्रपट देखील केला ज्याचं नाव होतं “Bridge Of Spies”\nह्या एका माणसाच्या धाडसी निर्णयामुळे जगावर आलेलं तिसऱ्या महायुद्धाचं सावट दूर झालं\nएक चुकीचा निर्णय आणि युद्धाला तोंड फुटेल एवढे या दोन देशांमधील संबंध ताणले होते. शिवाय दोनही देश अण्वस्त्रसज्ज. युद्ध झालं असतं तर जगाचा विनाश नक्की होता.\n“कोल्ड वॉर” – शीत युद्ध नेमकं काय होतं – समजून घ्या\nशीतयुद्धामुळे नाटो, सीटो, सेंटो तसेच वारसा पॅक्ट यांसारख्या सैनिक संघटनांचा जन्म झाला आणि यामुळे तणावाची स्थिती वाढत गेली.\nशीत युद्धातले ऑल राऊंडर विमान – मिग २५ ( भाग २)\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === मागील भागाची लिंक : शीत युद्धातले ऑल राऊंडर विमान\nशीत युद्धातले ऑल राऊंडर विमान – मिग २५ ( भाग १)\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === शीत युद्ध चालू झाले आणि सोबतच चालू झाली\nपुतीनच्या मतानुसार: रशिया अर्ध्या तासाच्या आत अमेरिकेला संपवू शकते\nपुतीन ह्यांची अमेरीकेबद्द्लची भूमिका ह्या वाक्यावरून स्पष्ट होते.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/home-exercise/", "date_download": "2021-09-16T19:23:16Z", "digest": "sha1:SBSA3RGJWI4TSBHAUIYPVRNTJREHL42G", "length": 3049, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " home exercise Archives | InMarathi", "raw_content": "\nकुठल्याही मशिन शिवाय करता येतील असे १४ स्मार्ट व्यायाम, स्वतः करा मित्रांनाही सांगा\nमात्र या लॉकडाऊनच्या काळात जिम बंद असल्याने घरच्याघरी आणि संपूर्ण परिवाराला अगदी सहज जमतील असे साधे आणि सोपे व्यायाम प्रकार.\nया ६ गोष्टी केल्यात तरच लॉकडाऊन आणि कोविडच्या संकटावर करता येईल मात…\nपुन्हा घरात बसून राहावं लागणार आहे म्हणून घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. कारण या गोष्टी केल्यात, तर संकटावर मात करणं सोपं जाईल हे नक्की\n घरगुती व्यायामाचा फायदा नक्कीच होऊ शकेल…\nआपल्यापैकी अनेक मंडळी दिवसभर पाठदुखीने, मानदुखीने त्रस्त असतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे रात्री व्यवस्थित झोप न होणं.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/auto/morth-ordered-states-work-fuel-based-color-code-sticker-vehicle-a607/", "date_download": "2021-09-16T18:16:33Z", "digest": "sha1:CQXFETFCROWCIGGMKYLNSNVKYXIJYI72", "length": 20572, "nlines": 148, "source_domain": "www.lokmat.com", "title": "नितीन गडकरींच्या मंत्रालयातून आदेश निघाले; तुमच्या गाड्यांवर लागणार तीनपैकी एका रंगाचा स्टीकर - Marathi News | Morth ordered states to work on fuel based color code sticker for vehicle | Latest auto News at Lokmat.com", "raw_content": "\nगुरुवार १६ सप्टेंबर २०२१\nविराट कोहलीओबीसी आरक्षणचंद्रकांत पाटीलसोनू सूददहशतवादतालिबानकोरोना वायरस बातम्यागुजरातगणेशोत्सव\nबॉलीवुड: टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफने केले बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले क्रेझी\nबॉलीवुड: अभिनेत्री आमना शरीफने ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केले शेअर, पहा फोटो\nबॉलीवुड: सारा अली खान स्विमिंग पूल किनारी दिसली ग्लॅमरस अवतारात, स्लो मोशनमध्ये शेअर केला व्हिडीओ\nबॉलीवुड: बिग बींच्या नावाचं मंदिर ते करीनाला हिऱ्याचा हार; असेही आहेत सेलिब्रिटींचे जबरा फॅन्स\nBollywood celebs fans: जगभरामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचे असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच कलाकारांच्या प्रेमापोटी चाहते वाट्टेल ते करायला तयार असतात. ...\nबॉलीवुड: रवीना टंडनने वाढवला इंटरनेटचा पारा, पाहा बोल्ड आणि ब्युटीफुल ग्लॅमरस अदा\nबॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जिच्यासाठी वय हा केवळ आकडा आहे. जरी ती 46 वर्षांची अ���ली तरी तिचे सौंदर्य दिवसेंदिवस खुलत असल्याचे पाहायला मिळते. ...\nबॉलीवुड: 'मोहब्बतें' फेम प्रीति झंगियानीचे शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन, पाहून बसणार नाही तुमचाही विश्वास\nबॉलिवूडमध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत. ज्यांनी सुरुवातीला काही सिनेमात आपल्या अदाकारीने रसिकांची मनं जिंकली. मात्र काही वर्षानंतर त्या सिनेमात झळकल्याच नाहीत. अशा अभिनेत्रींमध्ये ये है मोहब्बते सिनेमात झळकलेली अभिनेत्री प्रीती झांगियानीही गणली जाते. ...\nअन्य क्रीडा: नीरज चोप्राचा सोशल मीडियावरील भाव ४२८ कोटींवर पोहोचला; लोकेश राहुल, रिषभ पंत मागे राहिले\nक्रिकेट: पाकिस्तानच्या तीन खेळाडूंच्या नावावर IPLची ट्रॉफी; विराट कोहली, ख्रिस गेल अन् ABDची पाटी अजून कोरी\nविराट कोहली ( Virat Kohli) च्या नावावर अद्याप एकही इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL ) जेतेपद नाही. पण, आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघानं ७ पैकी ५ सामने जिंकून गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे आणि दुसऱ्या टप् ...\nक्रिकेट: Virat Kohli: कोहलीकडून कॅप्टन्सी काढून घेणार BCCI चे सचिव जय शाह यांनी केलं मोठं विधान\nVirat Kohli Captaincy: टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबतच्या भविष्यावरुन वाद-विवाद सुरू झाले आहेत. कोहली कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर आता थेट बीसीसीआयचे सचिव जय शाह य ...\nक्रिकेट: चिंटू, बबलू, चाचू..., आयपीएलमधील खेळाडूंना सहकाऱ्यांनी दिलीत टोपणनावं; तुमच्या आवडत्या खेळाडूला काय बोलवतात\nआपल्याला मित्र कोणत्या ना कोणत्या टोपण नावानं बोलवतात... तसेच क्रिकेटच्या मैदानावरही खेळाडूंची टोपणनावं आहेत आणि मैदानावर अनेकदा सहकाऱी खेळाडूंना टोपणनावानेच बोलावलेलं आपणंही ऐकलं आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL players Funny Nicknames ) भारतीय ख ...\nकल्याण डोंबिवली: Beautyfull मेसेज... ठाकुर्लीतील सोसायटीनं उभारलं 'ऑलिंपिकचं ग्राऊंड'\nठाकुर्लीतील बालाजी आंगण सोसायटीने उभारला ऑलिम्पिक ट्वेंटी-ट्वेंटी चा देखावा, अनोखा संदेश देण्याचा सोसायटीचा प्रयत्न. ...\nक्रिकेट: T20 World Cup 2021: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्व संघांची झाली घोषणा; जाणून घ्या कोणाचा संघ तगडा\nआयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ला सुरुवात होण्यासाठी आता फक्त एक महिना राहिला आहे. १�� ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मेगा इव्हेंटसाठी सर्व १६ संघांनी त्यांचा संघ जाहीर केला आहे. ...\nसखी: Cooking Tips : चुकूनही 'या' धातूंच्या भांड्यात जेवण बनवू नका; शरीरात कधी विष तयार होईल कळणारही नाही\nCooking Tips : सध्या सगळ्यांच्याच घरी जेवण बनवण्यासाठी लागणारी भांडी ही स्टिलची असतात. स्टिल चमकदार आणि वापरायला सोपे असते. ...\nआरोग्य: Corona Vaccination: कोरोना लस घेतलेल्यांची चिंता वाढली; अवघ्या ४ महिन्यांत 'अशी' होतेय स्थिती\nCorona Vaccination: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांचं सर्वेक्षण; चिंताजनक माहिती समोर ...\n फक्त ७ दिवसात वाढलेली शुगर लेव्हल कमी करतो 'हा' पदार्थ; संशोधनातून खुलासा\nDiabetes Tips : दरम्यान पाश्चात देशांच्या तुलनेत भारतात डायबिटीसचा वेगळा पॅटर्न पाहायला मिळतो. ३० टक्क्यांपेक्षा जास्त डायबिटीसचे रुग्ण लठ्ठपणाच्या समस्येत येत नाहीत. ...\nसखी: रेखा असो की माधुरी दीक्षित, त्यांच्या चेहेर्‍यावर एक सुरकुती नाही हे कसं जमतं त्यांना, तेच हे सिक्रेट\nअभिनेत्री रेखापासून आलियापर्यंत त्वचेची काळजी घेण्यासाठी, आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी घरगुती उपायांवर भर देतात. या घरगुती उपायांद्वारेच चेहेर्‍यावरच्या सुरकुत्या, वाढत्या वयाचा चेहेर्‍यावर दिसणारा परिणाम या अवघड समस्या त्यांनी सहज सोडवल्या आहेत. या अभि ...\nआरोग्य: Covid Drugs: भारतात CDRI नं शोधलं कोरोनावर नवं औषध; ५ दिवसांत रुग्ण ठणठणीत, वैज्ञानिकांचा मोठा दावा\nCoronavirus: जगात आणि देशात कोरोना व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी विविध संशोधन सुरू आहेत. त्यात भारतीय औषध संशोधन संस्थेला मोठं यश मिळालं आहे. ...\nआरोग्य: कोरोना बाधित प्रत्येक पाचवा रुग्ण मानसिक समस्यांनी ग्रस्त, डॉक्टरांनाही झाला त्रास\nevery fifth patient infected with corona suffers from mental problems : रुग्णालयात तीन दिवसीय जागतिक सामाजिक मानसोपचार परिषद सुरू झाली आहे. यामध्ये मानसिक समस्यांशी संबंधित संशोधन आणि त्यांचा डेटा प्रसिद्ध केला जाईल. ...\nनितीन गडकरींच्या मंत्रालयातून आदेश निघाले; तुमच्या गाड्यांवर लागणार तीनपैकी एका रंगाचा स्टीकर\nVehicle sticker color code: सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी एका याचिकेवर मंत्रालयाला हे आदेश दिले होते. यामुळे राज्यांना हे आदेश मानावे लागणार आहेत.\nकेंद्रीय रस्ते, परिवाहन आणि महामार्ग मंत्रालयाने राज्यांना आदेश जारी केले आहेत. वाहनांवर इंधनाच्या प्रकारानुसार होलोग्���ाम आधारित कलर कोडवाले स्टीकर लावण्याचे काम सुरु करण्यास सांगितले आहे. (Fuel Type colour Sticker made mandatory by the Supreme Court)\nसर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी एका याचिकेवर मंत्रालयाला हे आदेश दिले होते. यामुळे राज्यांना हे आदेश मानावे लागणार आहेत.\nवाहन कोणत्या इंधनाचे आहे याची लगेचच ओळख पटावी यासाठी त्या वाहनावर इंधन प्रकारानुसार विविध रंगांचे होलोग्राम रंगीत स्टीकर लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.\nदिल्ली हवा प्रदुषणाच्या प्रश्नावर न्यायालयाला मदत करणाऱ्या वकील अपराजिता सिंह यांनी हा सल्ला दिला होता. प्रदुषणाच्या याचिकेवर हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.\nसुनावनीदरम्यान, जस्टिस मदन बी लोकूर, जस्टिस एस अब्दुल नजीर आणि जस्टिस दीपक गुप्ता यांच्या बेंचने मंत्रालयाचा आदेश देताना म्हटले होते की वाहनांना इंधन आधारीत रंगाचे स्टीकर लावण्यात यावेत.\nयानुसार मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईननुसार हे क्रोमियम बेस्ड सेल्फ डिस्ट्रक्टिव टाईप होलोग्राम स्टीकर असणार आहेत. डीझेलसाठी पाठीमागचा रंग नारिंगी असेल.\nपेट्रोल आणि सीएनजी वाहनांसाठी फिकट निळा रंग देण्यात येणार आहे. दिल्लीत आधीच हे स्टीकर लावण्यास सुरुवात झाली आहे.\nइलेक्ट्रीक, हायब्रिड वाहनांसाठी वेगळा रंग\nइलेक्ट्रीक, हायब्रिड वाहनांसाठी हिरव्या रंगाची नंबरप्लेट आणि हिरव्या रंगाचा स्टीकर लावण्यात येणार आहे. हा नियम पहिल्यांदा दिल्लीत लागू करण्यास सांगितले होते.\nटॅग्स :सर्वोच्च न्यायालयप्रदूषणकारपेट्रोलडिझेलइलेक्ट्रिक कारSupreme CourtpollutioncarPetrolDieselElectric Car\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nविराट कोहलीचं वनडेतलं कर्णधारपदही संकटात; सुनील गावस्करांचं मोठं विधान\nदाऊदचे हस्तक मुंबई पोलिसांच्या रडारवर; त्यांची पाळंमुळं खाणण्यास सुरुवात\nमला माजी मंत्री म्हणू नका, म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राऊतांचा फोन; म्हणाले...\nराहुल गांधींनी विचारलं, शिवसेना म्हणजे काय; संजय राऊत एका वाक्यात उत्तरले; म्हणाले...\n केरळचा आकडा पुन्हा फुगला; देशभरातील कोरोना रुग्ण संख्येनं टेन्शन वाढवलं\n कोविडच्या ३७६ रुग्णांपैकी एकही डेल्टा प्लस नाही; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/10/14/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82-%E0%A5%A8%E0%A5%A9-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C/", "date_download": "2021-09-16T18:03:54Z", "digest": "sha1:Y263V2DRTVOH5E5NXDDGHVFDCPTGGWH5", "length": 19603, "nlines": 242, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "अंबरनाथ वॉर्ड क्रं. २३ संजयनगर येथील “निवडणूक प्रचार कार्यालयाचे” उदघाटन", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी शिफारस पाठविण्याचे आवाहन\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nजलतरण पट्टू श्रावणी जाधव चा गौरव\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nअंबरनाथ वॉर्ड क्रं. २३ संजयनगर येथील “निवडणूक प्रचार कार्यालयाचे” उदघाटन\nअंबरनाथ दि. १४ (नवाज अब्दुलसत्तार वणू) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पी.आर.पी. आणि मित्र पक्ष महाआघाडीचे अधिकृत उमेदवार रोहित चंद्रकांत साळवे यांच्या “निवडणुक प्रचार कार्यालयाचा” उदघाटन सोहळा अंबरनाथ पश्चिमेकडील विलास जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालय, संजयनगर येथे सोमवारी पार पडला. या कार्यालयाचे उदघाटन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा निरीक्षक कॅप्टन निलेश पेंढारी यांच्याहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी यांनी केले होते. आलेल्या मान्यवरांचा नगरसेवक विलास जोशी व ऍड. यशवंत जोशी यांनी सत्कार केला.\nयाप्रसंगी महाआघाडीचे उमेदवार रोहित साळवे, काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष प्रद��प नाना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. यशवंत जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, नगरसेवक पंकज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनंत राजे, जमसू नजरत, रणजित ठाकूर, जाफर खान, समाजसेविका लताताई माने, राजू म्हेत्रे, विष्णू, कलीम शेख, राखी, राजू, महंमद यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nकार्यालयाचा उदघाटनानंतर महाआघाडीचे उमेदवार रोहित साळवे यांनी वॉर्ड क्रं. २३ मधील संजयनगर येथील नागरिकांची भेट घेतली आणि संजयनगर येथील शितलामाता मंदिर येथे दर्शन घेतले. येथील नागरिकांनी त्यांना भरभरून आशिर्वाद दिला.\nगेल्या दहा वर्षात विद्यमान आमदारांनी कोणतेही जनतेचे प्रश्न मार्गी लावलेले नाही. साधा पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील ते मार्गी लावू शकलेले नाही, तर या विधानसभेतील नागरिकांच्या समस्या कसे सोडवतील, जर अंबरनाथ विधानसभेचा विकास हवा असेल, तर महाआघाडीचे उमेदवार रोहित साळवे यांना एकदा प्रचंड मतांनी विजयी करा, मंग कशा विकास आम्ही करू दाखवतो ते पहा. असे मार्गदर्शन जिल्हा उपाध्यक्ष ऍड. यशवंत जोशी व अंबरनाथ शहाराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केले.\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nडोंबिवली ग्रामीण मधील नागरिकांचा रमेश म्हात्रे यांना विजयासाठी आशिर्वाद..\n” कुणी घर देता का घर ” आदिवासींचा टाहो.\nगणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nसार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी\nतिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन\nपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांची दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका\nगणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत; गर्दी केल्यास कठोर निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nकोकणवासियांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिदेंकडून २०० मोफत बससेवा\nको���र पुलावर पहिला खड्डा ; मनसेचे आमदाराचे पालिका प्रशासनावर तशोरे..\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण\nभारत निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना; ४ ऑक्टोबर रोजी मतदान\nराज्यसरकार तर्फे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी..\nमुख्यमंत्री ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक..\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती\nपुराचा फटका…. महाड मधील प्राण्यांना – पॉज ची मदत\nचिपळूण वासियांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो श्री सदस्य आले धावून\nतोपर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद आंदोलन\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nदिबांसाहेबांच्या नावासाठी क्रांतिदिनी मशाल मोर्चा\nठाणे • नवी मुंबई\nलोकनेते स्व. दि. बा. पाटील यांची मरणोत्तर ‘पद्म’ पुरस्कार निवडीसाठी शिफारस करा\nकोरोना महामारी संपुष्ठात आणण्यासाठी घरोघरी जावून लसीकरण अभियान राबवा : रतन मांडवे\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/background-music-for-lecture-event/", "date_download": "2021-09-16T18:04:56Z", "digest": "sha1:UKM2SZCDPPYFYFAHCS6ESBMU657HEEQT", "length": 14359, "nlines": 53, "source_domain": "swayamtalks.org", "title": "भाषणांच्या कार्यक्रमाला बॅकग्राऊंड म्युझिक ? – Welcome to Swayam Digital", "raw_content": "\nभाषणांच्या कार्यक्रमाला बॅकग्राऊंड म्युझिक \nस्वयं'च्या आजवरच्या प्रवासातील पार्श्वसंगीताच्या योगदानाबद्दल सांगतोय नविन काळे.\nस्वयं'च्या आजवरच्या प्रवासातील पार्श्वसंगीताच्या योगदानाबद्दल सांगतोय नविन काळे.\n'स्वयं'ची संकल्पना मनात रुजल्यापासून एक गोष्ट पक्की केली होती की हा कार्यक्रम वरकरणी 'भाषणांचा' असला तरी त्याचं सादरीकरण हे पूर्णपणे वेगळ्या धाटणीचं असावं. हा कार्यक्रम 'वैचारिक' असला तरी तो प्रेक्षकांना 'जड' वाटू नये यासाठी त्यात मन-रंजनाचा एक हलका इसेन्स असावा. प्रेक्षक सभागृहातून बाहेर पडताना त्यांच्यात कुठेतरी खोलवर आत खेचणारी एक अस्वस्थता असावी असं वाटत होतं.\nया दृष्टीने विचार करताना मनात आलं की 'स्वयं'मध्ये आपण संगीताचा वापर केला तर \nकार्यक्रम संपल्यावर त्यातलं 'म्युझिक' आवडलं असं कोणी सांगणं अपेक्षित नाही, पण संगीताच्या अप्रत्यक्ष प्रभावामुळे प्रेक्षकांचा अनुभव नक्कीच उंचावू शकेल असं वाटलं.\n'वक्त्याची ओळख' ही अशी एक जागा होती जिथे वेगळा प्रयोग करायला वाव होता. अशी एक दोन-तीन मिनिटांची व्हिडियो क्लिप करायची ज्यात वक्त्याच्या कामाचं सार असेल. या Audio-Video क्लिप ला आम्ही AV म्हणतो. या AV मध्ये आम्ही खूप वेगवेगळे प्रयोग करतो. मुख्य म्हणजे, त्या सर्व AVs साठीचे पार्श्वसंगीत आम्ही खास तयार करून घेतो. पार्श्वसंगीतकार म्हणून पहिलं नाव समोर आलं ते माझा मित्र आणि सुप्रसिद्ध संगीत संयोजक आनंद सहस्त्रबुद्धे याचं. संगीतकार अनिल मोहिले यांचा शिष्य असलेला आनंद हा एक उत्तम लेखक, कवी, निवेदक, वाचक आणि चांगला माणूस आहे. त्याच्यातील या सगळ्या गुणांचा 'निचोड' तुम्हाला 'स्वयं'च्या विविध AVs मध्ये दिसतो.\nआम्ही तयार केलेल्या अनेक AVs पैकी आज मी तुमच्यासमोर निवडक तीन AVs सादर करणार आहे. (त्याची लिंक या लेखासोबत दिली आहे.) त्या AVs पाहायच्या आधी तुम्हाला त्यामागची thought process कळली तर तुम्हाला त्या AVs अधिक भावतील.\nपहिली AV आहे गीतांजली रोहोकले यांची. गीतांजली रोहोकले या 'foster mother' होऊन बाळांची काळजी घेतात. स्वयं मुंबई २०१९ च्या कार्यक्रमात त्या बोलल्या होत्या. या कार्यक्रमातील AVs चे लिखाण करताना आपलाच एक 'स्वयं'चा प्रेक्षक या वक्त्यांची ओळख करून देत आहे अशी कल्पना केली होती. आनंदने गीतांजली ताईंमधील ते न आटणारे 'मातृत्व' आपल्या संगीतात असं काही टिपलंय की ऐकताना आपले डोळे नकळतपणे पाणावतात. यातला आवाज सुप्रसिद्ध अभिनेता अविनाश नारकर यांचा आहे. आपल्याशी संवाद साधणाऱ्या त्या प्रेक्षकाच्या मनातील 'guilt आणि आदरभाव यांचा संगम अविनाश सरांनी आपल्या आवाजातून इतका अफलातून पकडलाय की क्या बात \nपुढची AV नदी अभ्यासक परिणिता दांडेकर यांची आहे. या कार्यक्रमात प्रत्येक वक्ता स्वतःच आपली ओळख करून देतोय आणि आपल्याला हे काम का करावंसं वाटतंय ते सांगतोय अशी एक कल्पना होती. आनंदला brief देताना फक्त इतकंच सांगितलं होतं की नदी ही सनातन काळापासून अस्तित्वात असलेली एक सर्वव्यापी गोष्ट आहे, तेव्हा 'देस' रागातील असं काही अपेक्षित आहे. आनंदने देस रागात केवळ अप्रतिम रचनाच बांधली नाही तर ते ऐकताना आपण एका होडीतून प्रवास करतोय असा एक फील आल्याशिवाय राहत नाही. सुप्रसिद्ध गायिका अर्चना गोरेच्या अतिशय परिपक्व आवाजात उलगडत गेलेली नदीबद्दलची आत्मीयता आणि त्या प्रवासात हळूहळू येत गेलेलं शहाणपण हा change over आनंदच्या संगीतातुन अप्रतिमरित्या प्रकट झालाय.\nतिसरी AV आहे काश्मीरमध्ये काम करणाऱ्या अधिक कदम बद्दल. या AV मध्ये 'सब कुछ' आनंद आहे लेखन, आवाज आणि संगीत by आनंद सहस्त्रबुद्धे लेखन, आवाज आणि संगीत by आनंद सहस्त्रबुद्धे काश्मीरचा विषय असल्याने आनंदने narration साठी उर्दूमिश्रित हिंदी निवडली. काश्मीरचा फील यावा म्हणून आनंदने यात संतूर, रबाब अशी वाद्ये वापरली आहेत. काश्मीरमधल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अधिक कदमचे काश्मीर मधले आगमन एखाद्या थंडगार झुळकेप्रमाणे होतं हे सांगताना बंदुकीच्या आवाजानंतर जी संतुरची एक सुरावट येते ते ऐकताना अंगावर रोमांच उभं राहतं \nकार्यक्रमाच्या आधी काही तास जेव्हा सर्व वक्ते खास त्यांच्यासाठी तयार केलेल्या त्या AVs मोठ्या पडद्यावर पाहतात, तेव्हा अनेकदा निःशब्द होतात. काहीजण भावुक होतात. 'या AV मुळे मीच मला नव्याने उमगलो' अशी भावपूर्ण प्रतिक्रिया स्वयं वक्ता प्रसाद निक्ते यांनी दिली होती.\nएक जरा वैयक्तिक अनुभव सांगण्याचा मोह आवरत नाहीये. स्वयं मुंबई २०१७ कार्यक्रमाच्या Avs च्या संगीताचं काम सुरू असण्याच्या काळात आनंदच्या बाबांचं दुःखद निधन झालं. कार्यक्रम काही दिवसांवर होता आणि आनंदवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. फक्त दोन दिवसांचा ब्रेक घेऊन आनंदने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आणि एकाहून एक सरस अशा पार्श्वसंगीताची निर्मिती केली. एखादं कार्य उभं राहावं म्हणून अशी जीव ओतून काम करणारी माणसं मिळणं यासारखं दुसरं भाग्य नाही. फक्त AVच्या बाबतीत बोलायचं तर आनंद सारखा संगीतकार काय, अविनाश नारकर,अर्चना आणि विनीत गोरे, मंदार आपटे, अनिरुद्ध जोशी यासारखे आपले voice over कलाकार काय, अजय आणि वीणा गोखले सारखे आमचे एडिटर आणि व्हिडीओग्राफर्स काय..हे सगळे स्वयंकडे असलेले अनमोल रत्नजडित दागिने आहेत \nया सगळ्या प्रक्रियेत आम्ही सगळेच खूप काही शिकतो. माणूस म्हणून समृद्ध होत राहतो.संगीत निर्मितीची ही सगळी प्रोसेस आमची टीम आणि हे सगळे कलाकार मिळून भरपूर एन्जॉय करतो. घड्याळाचे काटे विसरून काम, खाना और गाना, गप्पा, हास्याची कारंजी…. भाषणाच्या कार्यक्रमाला बॅकग्राऊंड म्युझिक भाषणाच्या कार्यक्रमाला बॅकग्राऊंड म्युझिक या प्रश्नाचं उत्तर आम्ही आमच्यापुरतं शोधलंय…आणि ते उत्तर त्या संगीताइतकंच 'म्युझिकल' आहे या प्रश्नाचं उत्तर आम्ही आमच्यापुरतं शोधलंय…आणि ते उत्तर त्या संगीताइतकंच 'म्युझिकल' आहे \nलेखक हे ‘स्वयं’ चे संस्थापक सदस्य आहेत.\nभन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा \nआता जोहराचं काय होणार\nतालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...\nएका नव्या प्रवासाची नांदी\n‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...\nहा जयघोष असाच दुमदुमत राहायला हवा\nऑलिंपिक पदकावर नाव कोरण्याचे स्वप्न बघणारे खेळाडू निर्माण करणं हे एक राष्ट्रकर्तव्य आहे. देशाच्या प्रत्येक घटकाचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/124720/modi-governments-honest-try-to-remove-economic-inequality/", "date_download": "2021-09-16T19:42:44Z", "digest": "sha1:5U5ZSJL2Y56EUREW7UKOUP4CTAOBG3DH", "length": 15554, "nlines": 77, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' आर्थिक-सामाजिक विषमता दूर करण्याचा मोदी सरकारचा प्रामाणिक प्रयत्न...!", "raw_content": "\nआर्थिक-सामाजिक विषमता दूर करण्याचा मोदी सरकारचा प्रामाणिक प्रयत्न…\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nलेखक – प्रकाश गाडे\nलेखक हे दलित व प्रकल्पग्रस्त पुनर्वसन चळवळीतील कार्यकर्ते आहेत\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व स्वीकारून ७ वर्षे पूर्ण होत आहेत. या ७ वर्षात देशाला संरक्षण सिद्ध , आत्मनिर्भर बनविताना मोदी सरकारने देशातील वंचित , दीनदुबळया वर्गाच्या कल्याणाचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून अनेक निर्णय घेतले. या निर्णयांचा फायदा या वर्गाला मिळू लागला आहे. या निर्णयांचा आढावा.\nमोदी सरकारने अनुसूचित जाती जमातीच्या कल्याणासाठी घेतलेल्या अनेक निर्णयांपैकी अलीकडेच घेतलेला महत्वाचा निर्णय म्हणजे अनुसूचित जातीच्या शिष्यवृत्तीत करण्यात आलेली वाढ.\nअनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण शिष्यवृत्तीच्या निधीमध्ये ५९ हजार कोटी रू. अशी भरीव वाढ केल्यामुळे आता या विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग खऱ्या अर्थाने सुकर झाला आहे.\nआत्तापर्यत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या ‘पीएमएस-एससी’ या योजने अंतर्गत उच्च शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती ही पुरेशी नव्हती तसेच या शिष्यवृत्तीच्या वितरणातही भ्रष्टाचाराच्या तक्रारी होत्या .\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती निधीमध्ये गेल्या पाच वर्षाच्य�� तुलनेत सर्वोच्च वाढ केली आहे. 2017 ते 2020 या कालावधीत अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती करीता दरवर्षी 1100 कोटी रूपये निधी दिला जात होता.\nआता आगामी पाच वर्षात दरवर्षी हा निधी 6 हजार कोटी रू. करण्यात आला आहे. ‘पीएमएस-एससी’ या योजनेच्या निधीत यापूर्वीच अशी वाढ करणे अपेक्षीत होते. मात्र, यापूर्वीच्या काँग्रेस प्रणित युपीए सरकारने केवळ राजकारणासाठीच आंबेडकर, फुले- शाहू महाराच्यांचा नावाचा वापर केला.\nहे ही वाचा – मोदी सरकार विरुद्ध RBI : मोदी चक्क नेहरूंची कॉपी करताहेत\nअनुसूचित जाती वर्गातील लोकांच्या खऱ्या अडचणी समजून घेऊन ते सोडवण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न केले नाहीत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या निधीत वाढ करून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मार्ग खुला केला आहे. दहावीनंतर पैशाअभावी ज्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही , अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.\nस्वातंत्र्य मिळून ६७ वर्ष उलटून गेली होती. पण, बँकिंग सेवेसोबत न जोडलेली लोकसंख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यांच्याकडे बचत करण्यासाठी कोणते माध्यम नव्हते आणि संस्थात्मक कर्ज घेण्याची कोणती संधी नव्हती. या मूलभूत समस्येवर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी २०१४ मध्ये प्रधानमंत्री जनधन योजना सुरु केली.\nगोरगरीब , कष्टकरी , छोटे विक्रेते , मजूर , व्यावसायिक हा वर्ग बँकिंग सेवेच्या कक्षेत आणण्यासाठी जनधन योजना सुरु करण्यात आली. या योजनेचा फायदा गोरगरीब लोकांना होत आहे.\nगॅस सिलिंडरचे अनुदान तसेच, सरकारच्या विविध योजनांचे अनुदान थेट जनधनच्या खात्यात जमा होत आहे. या योजनेतून प्रत्येक जनधन खातेदाराला रुपे कार्ड दिले गेले . त्याद्वारे त्याला एक लाखांचे अपघात विमा कवच मिळत आहे . ‘समाधानकारक’ व्यवहार केल्यास पाच हजारांचे कर्ज मिळेल. या योजनेत ४२ कोटी खाती उघडण्यात आली आहेत.\n“स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन’ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी केली, त्यानुसार २०१६ मध्ये सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्‍वला योजनेतंर्गत देशातील दारिद्रय रेषेखालील ८ कोटी पेक्षा जास्त महिलांना मोफत घरगुती एल.पी.जी. गॅस कनेक्शन दिल्याने महिलांच्या आयुष्यात सुख समाधानाचे हास्य फुलले. त्याबरोबरच प्रदूषण मुक्त वातावरणात स्वयंपाक होत असल्याने महिलांच्या आरोग्याची होणारी हानी टळली.\nदेश स्वतंत्र ६७ वर्षे उलटली देखील गोरगरिबांच्या जीवनात फार काही बदल झालेला नव्हता. ग्रामीण भागात गोरगरीब महिला स्वयंपाक चुलीवर करताना धुरामुळे डोळ्यांवर व शरीरावर होणारे आजार थांबवण्यासाठी ही योजना यशस्वी झाली. त्याबरोबरच महिलांचे सक्षमीकरण तर झालेच आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली गेली आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यात ही योजना यशस्वी ठरली आहे.\nदरवर्षी सरपणासाठी हजारो झाडांची कत्तल होत होती. ही कत्तल वाचली. लॉकडाऊन काळात या योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत सिलिंडर देण्यात आला.\nप्रधानमंत्री आवास योजना :\nहे ही वाचा – नोटबंदी वर मोदी सरकार पास की नापास उत्तर सोपं आहे, पण — \nप्रधानमंत्री आवास योजनेत (शहरी) भागातील कमकुवत उत्पन्न गट (ईडब्ल्यूएस) आणि लोअर इनकम ग्रुप (एलआयजी) यांना योजनेचा लाभ मिळू शकला मिळू शकला आहे.\nकमकुवत उत्पन्न गटातील लोकांना गृह कर्जाच्या व्याजदरावर २ लाख ६० हजार इतका अनुदान मिळालेला. या अनुदानाने शहरी भागातील सर्वसामान्य व्यक्तीला या योजनेमुळे त्याच्या मूळ गृहकर्जच्या रकमेतून २,६०, ००० /- रक्कम कमी होऊन गृहकर्ज महिन्याचा ई एम आय व त्यावरील व्याजात कपात झालेली आहे. त्यामुळं महिन्याला अडीच हाजार ते ३ हजारापर्यंत बचत होऊ लागली.\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← देशात राजकारणाचा खेळ रंगला होता, आणि तो मात्र अंतराळात अडकून बसला होता…\nजेव्हा ‘रॉ’ने स्वतःच इंडियन एअरलाईन्सचं विमान ‘हायजॅक’ केलं होतं… →\nकोरोना संकटाकडे मराठी तरुणांनी लक्षपूर्वक बघा.. त्यात एक उत्तम संधी लपली आहे\nगॉगलचा वापर कशासाठी करावा कोणता वापरावा वाचा गॉगलबद्दल बरचं काही…\nमी ‘बिग बॉस’ फॅन आहे, मात्र काल जे काही घडलं ते अत्यंत हीन होतं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/74163/these-symptoms-show-your-is-liver-damage/", "date_download": "2021-09-16T19:41:24Z", "digest": "sha1:QRI5RAJTQRZZZGWJPYDOFPCBHEB72YZ6", "length": 15501, "nlines": 111, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' लिव्हर खराब होण्यापूर्वी दिसतात `ही' लक्षणं, तुमचं लिव्हर ठीक आहे ना? वेळीच तपासा", "raw_content": "\nलिव्हर खराब होण्यापूर्वी दिसतात `ही’ लक्षणं, तुमचं लिव्हर ठीक आहे ना\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआपण सगळी मेहनत, अट्टहास करत असतो तो फिट राहण्यासाठी. आपण व्यायाम करतो, योगसाधना करतो. खूप पौष्टिक गोष्टी खातो, पण तरीही अनेकदा तब्येत बिनसतेच.\nआपलं शरीर म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट आहे. आपल्या यंत्रणेत काही बिघड झाला असेल तर शरीर आपल्याला संकेत देतं. आपण धावपळीत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.\nआपल्या पचन-व्यवस्थेमधील महत्वाचं ‘ लिव्हर ’अन्नपचनास मदत करतं . त्यात तयार होणाऱ्या रसांमुळे अन्नाचं योग्य प्रकारे पचन होऊन अन्नातील पोषणमूल्ये शोषून घेतली जातात\nनको असलेला भाग शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. तर आपणही जाणून घेऊयात आपलं लिव्हर बिघडण्यापूर्वी नेमके काय काय सिग्नल्स देतं ते.\n१. त्वचा आणि डोळे :\nलिव्हरमध्ये एखादा बिघाड असेल तर तुमची त्वचा आणि डोळे कावीळ झाल्यासारखे पिवळे दिसू लागतील. असे असल्यास योग्य ती काळजी घेऊन त्याकडे लक्ष द्यावे.\n२. वजनात वाढ :\nतुमचं वजन अचानक वाढतंय हे कदाचित लिव्हर सिरॉसिसचं लक्षण असू शकतं. ह्यामुळे तुमचं सुदृढ लिव्हर डॅमेज व्हायला सुरुवात होऊ शकते.\n३. वजनात घट :\nजसं वाढीव वजन एक लक्षण आहे तसंच अचानक कमी होणारं वजनही धोक्याची घंटा देणारं आहे. लिव्हर सिरॉसिसचं हेही एक मोजमाप असू शकतं.\nकदाचित हिपॅटिटीस सी ही उद्भवण्याची शक्यता असते ज्यामुळे आपल्या लिव्हर वर त्याचा परिणाम होतो.\nतुमचा तळहात अतिरिक्त लालसर होत असेल तर कदाचित फॅटी लिव्हरचा दोष म्हणता येईल. लिव्हर मध्ये फॅटी सेल्सच्या वाढीचा हा परिणाम आहे.\n५. थकवा येणे :\nमेंदूतील नुरोट्रान्समिशिन मुळे फार काहीही न करताही सतत थकवा जाणवू शकतो. एकप्रकारचा फटीग असल्यागत आपण अनुभवू शकतो.\nएक्सहोस्टेड असल्याची जाणीव होते.\nशरीरामधून युरीनवाटे बाहेर पडणाऱ्या द्रवाचाही रंग महत्वाचं काम करतो.\nसाधारण रंगापेक्षा अधिक गडदता दिसून अली तर नक्कीच लिव्हर च्या प्रक्रियेत काहीतरी गडबड असल्याचं समजू शकतं.\n७. भूक मंदावणे :\nलिव्हर मध्ये बिघाड असल्यास आपली भूकही मंदावणं संभव आहे. एकेकाळी पट्टीचा खाणारा माणूसही ह्या विकारामुळे भूक हरपून बसतो.\nछोट्या छोट्या कारणांमुळे आपल्या शरीरावर पटकन जखमा होण्याचं प्रमाण बळावतं. इतकंच नव्हे तर त्याच्या खुणाही शरीरावर दिसून येतात.\nरक्त साकळू लागल्यास त्याचेही चट्टे शरीरावर दिसू लागतात.\nपायाला येणाऱ्या सुजेचीही दखल घेणं गरजेचं आहे. लिव्हरचं तंत्र बिघडल्यास पायाला सूज येऊन गुबगुबीतपणा येऊ शकतो.\nकधीकधी व्यायाम न करताही आपलं अंग दुखू लागतं आणि अंगाला खाजही येऊ शकते. हेसुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही.\n११. पोट भरणं :\nकधीकधी थोडंसं खाल्लेलं असलं तरीही पोट डब्बं झाल्यागत वाटतं. हे पोटातल्या सुजेमुळे किंवा पाण्याचं प्रमाण वाढल्यास होऊ शकतं.\n१२. झोप व इतर :\nहे ही वाचा – मेंदुपासून ह्रदयापर्यंत सर्वांसाठी उपयुक्त असलेल्या या फळाकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका\nझोपेच्या वेळा बदलणे अथवा निद्रानाश हेही धोक्याचं चिन्ह आहे. लिव्हर बिघडत असल्यास त्याचा परिणाम आपल्या स्मरणशक्ती तसेच आकलनावर देखील होऊ शकतो.\nलिव्हर बिघडण्याची कारणंही आपण जाणून घेऊयात :\nविविध व्हायरसांच्या प्रादुर्भावामुळे जळजळीसारख्या गोष्टी होऊन लिव्हरची कार्यक्षमता कमी होऊ लागते.\nहे व्हायरस दूषित अन्न, रक्ताद्वारे पसरू शकतात. हिपॅटिटीस हा सर्वात जास्त परिणामकारक व्हायरस म्हणता येईल.\nवंशपरंपरेने जसे अधिकार प्राप्त होतात तसे रोगही उद्भवू शकतात. घरात कोणाला असा लिव्हर चा त्रास असल्यास पुढच्या पिढीने काळजी घेणं आवश्यक आहे.\nनिरोगी लिव्हरकरता काही टिप्स :\nशरीराला पुरेसं पाणी दररोज पिणे. ह्यामुळे शरीरात साठलेली अनावश्यक द्रव्य बाहेर निघून जातात. तसेच इतरही अनेक फायदे होतात.\nशक्य होईल तितकं मद्यपानाचं प्रमाण कमी असावं. त्यामुळे लिव्हरवर होणारा वाईट परिणाम टळेल.\nनियमित व्यायाम केल्यास फक्त लिव्हरच नव्हे तर संपूर्ण शरीर बळकट होईल.\nहे ही वाचा – दारू, सिगारेट नव्हे तर `ही’ ७ व्यसनं तुमचा घात करू शकतात\n४. कोल्ड ड्रींक्स :\nबाजारात मिळणाऱ्या कोल्डड्रींक्स मध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्ती असतं ज्यामुळे स्थूलपणा येऊ शकतो आणि म्हणूनच असे पदार्थ पिणं शक्यतो टाळलं पाहिजे.\n५. पोषक आहार :\nहे ही वाचा – किडनी स्टोनच्या असह्य वेदनांवर ही ७ घरगुती पेयं ठरतील गुणकार\nवेळोवेळी योग्य तो आहार ग्रहण करणे, जेवणाच्या निश्चित वेळा पाळणे , सर्वसमावेशक पोषणयुक्त अन्न नियमित घेणे तसेच विविध फळं ,भाज्या, पालेभाज्या ,कडधान्य यांचं सेवनही सर्व आजारांना दूर पळवू शकतं. किंबहुना आपल्याजवळ फिरकूच देत नाही.\nमहत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← या दोन भावांमुळे बाबरीवर “भगवा” फडकला मात्र त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला\nमृत अंतराळवीराच्या मृतदेहाचं जे केलं जाऊ शकतं, ते सामान्य व्यक्तींना सुचणारही नाही\nफक्त चवीसाठी नव्हे, तर सध्याची “नाजूक” स्थिती पाहता “हे” मसाले आहारात नियमित असायला हवेत\nहे घरगुती उपाय ऍसिडिटीपासून कायमची मुक्ती देतात तुम्हाला कल्पना आहे का\nसमस्या अनेक, उपाय एक- हे सिक्रेट ठेवेल तुम्हाला चिरतरुण आणि फिट\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/today-90-peoples-reports-corona-positive-in-the-district", "date_download": "2021-09-16T18:52:38Z", "digest": "sha1:ECBUI5EENDNHWWCMVEOJLYC26KRRYIIE", "length": 2054, "nlines": 25, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Today 90 Peoples reports corona positive in the district", "raw_content": "\nजिल्ह्यात दिवसभरात ९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\nमागील चोवीस तासात १०६ रुग्णांची करोनावर मात\nजिल्ह्यात दिवसभरात ९० जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात १०६ रूग्णांनी करोना���र मात केली.\nजिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात ९० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक ( Nashik ) शहरातील संख्या २६ इतकी आहे. आज ग्रामिण भागात ५६ रुग्ण, मालेगाव ( Malegaon ) ०१ तर, जिल्हाबाह्य ०७ रुग्णांची नोंद झाली आहे.\nजिल्ह्यात आज ०२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला ( Death Of Corona Patients ) यात नाशिक ग्रामीण विभागातील २ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ५७४ इतका झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/the-governor-rejected-this-decision-by-the-state-government/", "date_download": "2021-09-16T19:13:59Z", "digest": "sha1:U5KWFEFAJ2TH7UBNDZ3CSM2SQ2U5UB2E", "length": 7426, "nlines": 76, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates मविआ सरकारच्या 'या' निर्णयाला राज्यपालांकडून नामंजूरी", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमविआ सरकारच्या ‘या’ निर्णयाला राज्यपालांकडून नामंजूरी\nमविआ सरकारच्या ‘या’ निर्णयाला राज्यपालांकडून नामंजूरी\nमहाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यापासून फडणवीस सरकारच्या अनेक निर्णयाला स्थगिती दिली आहे. यामुळे ठाकरे सरकार चांगलेच चर्चेत आले आहे. मात्र आता चक्क राज्यपालांनीच ठाकरे सरकारच्या निर्णयाला स्थगिती आणली आहे. यामुळे ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे.\nहा निर्णय म्हणजे सरपंच निवडीचा. ठाकरे सरकारने सरपंच निवड ही ग्रामपंचायत सदस्यांच्या घेण्यात यावी अशी शिफारस राज्यपालांकडे केली होती. मात्र आता राज्यपालांना या शिफारसीसाठी नामंजुरी दर्शवली आहे. त्यांच्या या निर्णयाने ठाकरे सरकारमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.\nयाआधी राज्यात जेव्हा फडणवीस सरकारने सरपंच निवड ही जनतेतूनच व्हावी असा निर्णय घेतला होता. निश्चितच याचा फायदाही भाजप सरकारला झाला.\nमात्र यानंतर कॉंग्रस आणि राष्ट्रवादीने फडणवीस सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेत थेट सरपंच निवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीमध्ये विधीमंडळाच्या सदस्यांचाही पाठींबा होता.\nयाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही प्रतिक्रिया दर्शवली होती. यानंतर हा निर्णय रद्द करण्याबाबतची मविआ सरकारने मागणी राज्यपालांसमोर केली होती.\nमात्र आता याबाबत फेरविचार करण्यासाठी मविआ सरकारला अधिवेशनापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार हे निश्चितच.\nPrevious संंतां��्या गावातच हरीपाठाचे पाठांतर नसल्याने चिमुरड्याला अमानुष मारहाण\nNext दारूबंदी व्हावी म्हणून महिलेचा अनोखा पराक्रम\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\nपुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://anandghan.blogspot.com/2009/01/blog-post_06.html", "date_download": "2021-09-16T18:53:24Z", "digest": "sha1:TYJ5GZQ3ZJMFJBD7ODHP5H7NULKUUUSM", "length": 18010, "nlines": 266, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: मौंजीबंधन भाग ४", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nमुंजीच्या दिवशी मात्र भल्या पहाटे उठून कामाची लगबग सुरू झाली. मुंज्या मुलांना उठवून तयार करण्यात आले. त्यांचे मातापिता, करवल्या वगैरे अतिविशिष्ट मंडळींना सगळ्याच कामात अग्रक्रम देणे आवश्यक असल्यामुळे आम्ही इतरेजन आपला नंबर लागण्याची वाट पहात आराम करीत राहिलो. अखेर जमेल तेंव्हा जमतील तेवढी नित्याची कामे उरकून कपडे चढवून तयार होईपर्यंत मातृभोजनाची तयारी सुरू झाली होती. आम्हीही सावकाशपणे आपला नाश्ता घेऊन चवीने खाल्ला. कढईतून तळून निघालेले गरम गरम बटाटे वडे (त्याला तिकडे 'आलू बोंडा' म्हणतात) थंडगार वातावरणात जास्तच चविष्ट लागत होते. त्यामुळे सगळ्यांनी त्याची दोन तीन आवर्तने केली.\nव्रतबंध झाल्यानंतर मुलगा व्रतस्थ होतो. त्यानंतर कोणाचेही उष्टे खा���े त्याला निषिद्ध असते. यामुळे ते नियम लागू होण्यापूर्वीच त्याची आई, बहीण वगैरेंनी त्याला मायेने मांडीवर बसवून घेऊन आपल्या हांताने दोन चार घास भरवून घ्यावेत, कारण ही संधी पुन्हा मिळणार नाही अशा विचाराने मातृभोजनाचा विधी ठेवला गेला असणार. मुंज्या मुलाला या प्रसंगी धीर यावा यासाठी आठ बटूंना त्याच्यासोबत बसवतात. पण ते बटू आधीच व्रतस्थ झालेले असल्यामुळे त्यांना सुग्रास अन्न चालणार नाही म्हणून मातृभोजनाचा वेगळा मेनू ठरलेला असतो. मध्यप्रदेशातल्या त्या लहान गांवात यासाठी बटू मिळवणेसुद्धा कठीण काम होते. शिवाय कडाक्याच्या थंडीत उठून यायला कोण तयार होणार खास त्यांना आणण्यासाठी त्यांच्या घरी गाडी पाठवण्याची व्यवस्था करावी लागली. त्यामुळे परगांवाहून आलेल्या कांही पाहुण्यांची थोडी गैरसोय झाली. त्याच्या मागचे कारण माहीत नसल्यामुळे झालेले गैरसमज आणि त्यापोटी झालेले त्यांचे रुसवे फुगवे थोडा वेळ चालले. मुलांना घास भरवण्याच्या बाबतीत यावेळी महिलांना शंभर टक्के आरक्षण मिळते. आजोबा, काका, मामा वगैरेंना कोणी त्यासाठी बोलावले नाही.\nमुहूर्त होण्यापूर्वी सर्वात कष्टप्रद अशा कार्यक्रमातून मुंज्या मुलांना जावे लागले. सगळ्या प्रिय गोष्टींचा त्याग करण्याचे प्रतीक म्हणून त्यांना आपला केशसंभार उतरवावा लागला. डोक्यावर तबल्याच्या आकाराचा घेरा ठेऊन बाकी सारे साफ केले गेले. अशा प्रकारची हेअरस्टाईल करणारे कारागीर तिकडे अजून उपलब्ध आहेत याचेच थोडे आश्चर्य वाटण्यासारखे आहे. कदाचित दूरदर्शनवर 'चाणक्य' ही मालिका येऊन गेल्यावर त्यांच्या हस्तकौशल्याची उजळणी झाली असावी. ते कार्य चालले असतांना मुलांचे रडवेले झालेले चेहेरे पाहून त्यांच्याबद्दल अनुकंपा वाटत होती. पण महत्व मिळवण्यासाठी कसले तरी कष्ट उपसावे लागतात एवढा वस्तुपाठ त्यांना मिळाला होता.\nमुंज लावण्यासाठी एक वेगळी प्रशस्त जागा सुसज्ज करून ठेवली होती. मुहूर्ताची वेळ होताच सगळी मंडळी तेथे जमली. लग्नामध्ये वधू आणि वर हे अंतरपाटाच्या दोन्ही बाजूला उभे असतात. मुहूर्ताच्या शुभ घटीला त्यांच्यामधला अ़डसर दूर करून त्यांनी एकमेकांना पहिल्यांदा पहावे अशी योजना असते. चांगले सजून धजून तयार असल्यामुळे त्यांचे एकमेकांवर फर्स्ट इम्प्रेशन चांगले पडते. परंपरागत रूढीनुसार त्यांनी त्यापूर्वी एकमेकांना पाहिलेसुद्धा नसायचे. पहाण्याचा कार्यक्रम वडीलधारी मंडळीच करत असत. या गोष्टी माझ्याही जन्मापूर्वीच इतिहासजमा झाल्या होत्या. तरी अंतरपाट धरून तो मुहूर्तावर दूर करण्याचा प्रघात चालूच राहिला आहे. मुंजीच्या वेळेला तर अंतरपाटाच्या एका बाजूला मुंजा मुलगा उभा राहिला होता आणि दुस-या बाजूला प्रत्यक्ष त्याचे वडीलच पाटावर बसले होते. त्या दोघांत अंतरपाट धरून कसला सस्पेन्स निर्माण होतो कुणास ठाऊक त्याचे प्रयोजन कांही कळले नाही.\nदोन चार शब्द लिहिण्याची मला संवय असल्यामुळे मंगलाष्टकाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली होती. त्यासाठी ओढून ताणून यमके जुळवण्यात आदल्या दिवशीचा बराचसा रिकामा वेळ उपयोगाला आला. हिन्दी माध्यमात शिक्षण घेत असलेल्या त्या बटूंना त्यातले काव्यगुण () किंवा सदुपदेश समजेल अशी सुतराम शक्यता नव्हती. त्या वेळेला ते समजून घेण्याच्या मनःस्थितीतही कोणी नसते. पण उपचार म्हणून शार्दूलविक्रीडित वृत्तामध्ये कांही ऐकल्याखेरीज कार्यसिद्धी झाल्यासारखे वाटत नाही. उरलेला वेळ भटजींनी \"गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा\" आणि \"रामोराजमणीःसदा विजयते रामम् रमेशम् भजे\" वगैरे गात काढला. अखेर \"शुभमंगल सावधान \" च्या गजरात आणि \"तदेव लग्नं सुदिनं तदेव \" हा मंत्र म्हंटल्यावर अंतरपाट दूर झाला आणि बटूने आपल्या वडिलांच्या गळ्यात हार घातल्यावर सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या आणि बँडवाल्यांना \"वाजवा रे वाजवा\"चा इशारा देण्यात आला. त्यांनी\nकेलेला गोंगाट आणि त्या गोंगाटावर मात करून बोलण्याच्या प्रयत्नात असलेले, आतापर्यंत शांतपणे उभे असलेले प्रेक्षक यांच्या आवाजाने सभागृह दुमदमून गेले.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nमोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियंता दिवस\nविविध विषयावरील मा��िती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nचन्द्रयान ( भाग ५) - पूर्वतयारी\nचन्द्रयान ( भाग ४) - उपग्रह\nचन्द्रयान (भाग३) अंतरिक्षात भ्रमण\nचन्द्रयान (भाग२) - विमान आणि अग्निबाण\nचन्द्रयान (भाग१) - गुरुत्वाकर्षण\nअल्फारेट्टा - भाग २\nअल्फारेट्टा - भाग १\nराणीचे शहर लंडन - भाग ६\nराणीचे शहर लंडन - भाग ५\nराणीचे शहर लंडन - भाग ४\nराणीचे शहर लंडन - भाग ३\nराणीचे शहर लंडन - भाग २\nराणीचे शहर लंडन - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2021-09-16T18:42:07Z", "digest": "sha1:2LOTRVYIR2QOPNAPVV467VB22GV65BZV", "length": 2762, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nपॅरालिम्पिक: दिव्यांगत्वावर मात करत भारतीय खेळाडूंचा सुवर्णवेध\nवाचन वेळ : ६ मिनिटं\n‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती’ असं आपण नेहमी म्हणत असतो. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राच्या गोल्ड मेडलसह भारतीय खेळाडूंनी सात मेडलची कमाई केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेत मेडलचा दुहेरी आकडा गाठताना ‘हम भी कुछ कम नही’असं दाखवून दिलं.\nपॅरालिम्पिक: दिव्यांगत्वावर मात करत भारतीय खेळाडूंचा सुवर्णवेध\n‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती’ असं आपण नेहमी म्हणत असतो. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राच्या गोल्ड मेडलसह भारतीय खेळाडूंनी सात मेडलची कमाई केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेत मेडलचा दुहेरी आकडा गाठताना ‘हम भी कुछ कम नही’असं दाखवून दिलं......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathigappa.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A3/", "date_download": "2021-09-16T18:35:23Z", "digest": "sha1:5SRKHP2W3EIGUGTI73WMXIJ3AF2DVFNV", "length": 15660, "nlines": 74, "source_domain": "marathigappa.com", "title": "सोनाली बेंद्रे सोबत दिसणारी हि लहान मुलगी आत��� आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री, बघा तिची जीवनकहाणी – Marathi Gappa", "raw_content": "\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\nकेसं कापत असताना ह्या मुलाची रिऍक्शन पाहून तुमचा सुद्धा दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ\nस्वतःच्या हळदीत नवरी मुलीने ग्रुपमध्ये केला धमाल डान्स, बघा हा व्हिडीओ\nह्या मुलाने घोळक्यामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nनवरीने स्वतःच्याच लग्नात मंडपामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील कौतुक कराल\nहे स्पायडर मॅनचं पोरगं लईच करामती दिसतंय, व्हिडिओमध्ये मुलाने काय उद्योग केलाय हे पाहून हसू आवरणार नाही\nHome / मराठी तडका / सोनाली बेंद्रे सोबत दिसणारी हि लहान मुलगी आता आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री, बघा तिची जीवनकहाणी\nसोनाली बेंद्रे सोबत दिसणारी हि लहान मुलगी आता आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री, बघा तिची जीवनकहाणी\nमनोरंजन क्षेत्रात अनेक अभिनेते आणि अभिनेत्री येतात. त्यातील काही निवडक कलाकार हे आपल्याला सातत्याने विविध कलाकृतींमधून दिसत राहतात. त्यांचा वावर आपल्याला सुखावून जातो. तसेच त्यांच्या अगदी जुन्या नवीन प्रत्येक कलाकृतीविषयी आपल्याला सतत कौतुक वाटत राहतं. आपण कळत नकळतपणे त्यांचे चाहते होऊन जातो. या अशा निवडक कलाकारांपैकी एक असलेल्या अभिनेत्रींविषयी आपण जाणून घेणार आहोत. सध्या तिचा पैठणी मधला लूक हा अतिशय वायरल होतो आहे. तसंच ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात अगदी खुमासदार सूत्रसंचालन करतानाही दिसत असते. यानिमित्ताने तिच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याचा आमच्या टीमने केलेला प्रयत्न.\nत्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे नाव आहे प्राजक्ता माळी. प्राजक्ता हि मुळची पुण्यातली. आई गृहिणी आणि वडील पोलीस दलात कार्यरत. प्राजक्ताच्या आईला आपल्या लेकीने उत्तम नृत्यांगना आणि अभिनेत��री व्हावं असं मनापासून वाटे. पण केवळ या वाटण्यावर त्या विसंबून राहिल्या नाहीत. त्यांनी प्राजक्ताने शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी तिने हे शिक्षण सुरू केलं आणि महाविद्यालयात जाईतोपर्यंत विशारद ही पदवी मिळवली सुद्धा. नृत्याचे शिक्षण घेतल्यानंतर तिने नृत्याच्या विविध कार्यक्रमातुन सहभाग नोंदवला. यातील एका हिंदी नृत्यस्पर्धेचा व्हिडियो तिने आपल्या सोशल मीडिया नुकताच शेअर केला होता. ज्यात सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या हस्ते तिला पारितोषिक मिळालं होतं. तसेच प्राजक्ता दमली होती आणि सोनालीजींनी तिला चॉकलेट दिल्याची आठवणही तिने यानिमित्ताने शेअर केली होती. या काळात तिने ललित कलाकेंद्रातून स्वतःचं अभिनयाचं शिक्षण पूर्ण केलं. तसेच सातत्याने अभिनय आणि नृत्याचे कार्यक्रम चालू होते. तिचं काम पाहून तिला पुढील कामं मिळत गेली. ‘तांदळा’ हा चित्रपट तिला असाच मिळाला. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने तिला झी मराठी वरील सकाळी प्रदर्शित होणाऱ्या एका कार्यक्रमाची सुत्रसंचालिका होण्याची संधी मिळाली.\nपुढे मग मालिकांतून आणि सिनेमांतूनही तिचा अभिनय प्रवास होत राहिला. या प्रवासातील दोन कलाकृती आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. एक म्हणजे ललित प्रभाकर याच्या समवेत केलेली मालिका म्हणजे ‘जुळून येती रेशीमगाठी’. तसेच ‘खो खो’ हा केदार शिंदे यांचा सिनेमा. या दोहोंतील तिच्या भूमिका गाजल्या. खासकरून मालिकेतील तिच्या मेघना या व्यक्तिरेखेने तिला ओळख, लोकप्रियता मिळवून दिली. तसेच ‘एका पेक्षा एक अप्सरा आली’ च्या पर्वातही ती होती. पण ही प्रसिद्धी, अमाप प्रेम प्राजक्ताने कधी डोक्यात घालून घेतलं नाही. तिने तिचा अभिनय सुरू ठेवला. सिनेमा, मालिका यांच्यासमवेत ती नाटकांतूनही अभिनय करती झाली. त्या माध्यमातही तिने स्वतःचा ठसा उमटवला. प्लेझंट सरप्राईज हे तिचं एक गाजलेलं नाटक. तसेच गेल्या काही काळापासून तिच्यातील सूत्रसंचालिका आपल्याला सातत्याने भेटत आली आहे. मग ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ असो वा ‘मस्त महाराष्ट्र’ असो. तिच्या कोणत्याही कृत्रिमतेशिवाय आणि मनमोकळे पणाने केलेल्या सुत्रसंचालनावर प्रेक्षक आपसूक भाळतात.\nतसे ते तिच्या सौंदर्यावरही भाळतातच. तिच्या अनेक सोशल ���ीडिया पोस्ट्स मधून तीसुद्धा विविध पेहरवातून आपल्या समोर येत असते. मग ते सध्याचा पारंपरिक लूक असो वा मॉडर्न लूक. तिचे हे लुक्स तिच्या युट्युब चॅनेल वरून आपल्याला दिसत असतातच. तिने मध्यंतरी एका वेब चॅनेलच्या माध्यमातून अभिनय केला होता. एकूणच काय मनोरंजन क्षेत्रातील जवळपास प्रत्येक क्षेत्र तिने अनुभवलं आहे आणि त्यात आपली छाप सोडली आहे, हे नक्की. तिचा हा प्रवास हा दशकभराहुन जास्त काळाचा आहे. पण अभी तो ये शुरुआत हे, असं वाटावं इतका प्रसन्नपणा तिच्या कलाकृतींमध्ये आणि तिच्या वागण्यात दिसून येतो. येत्या काळातही हा प्रसन्नपणा टिकवून ठेवत प्राजक्ता सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहील, हे नक्की. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा \nPrevious ह्या मुलांचा भांडणानंतर वडिलांना उत्तर देतानाचा व्हिडीओ होतोय वायरल, पाहून हसू आवरणार नाही\nNext पोहायला शिकण्यासाठी घाबरण्याऱ्या ह्या मुलाची कारणे ऐकून हसू आवरणार नाही, बघा हा गंमतीशीर व्हिडीओ\nदिराच्या लग्नात वहिनीने लग्न झाल्या झाल्या सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nमालिकांमध्ये अश्याप्रकारे शूट केला जातो डबल रोलचा सिन, बघा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचा हा व्हिडीओ\nप्राजक्ता माळी आणि अरुण कदम ह्यांनी दादा कोंडकेंच्या गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2012/10/15/", "date_download": "2021-09-16T18:35:34Z", "digest": "sha1:AM7BM23TH3YGP2RPJJOFQCOQMLUPIVH5", "length": 18844, "nlines": 322, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "15 | ऑक्टोबर | 2012 | वसुधालय", "raw_content": "\nब्लॉग ८८० वां: वसुधालय ब्लॉग पोस्ट दिनांक तारीख १५. ऑक्टोबर (१०) २०१२ साल ला\nआठशे ऐंशी ८८० वां ब्लॉग पोस्ट होतआहे. रुद्राक्ष याची माहिती पुस्���क ह्यात वाचून संगणक मध्ये मी लिहिली आहे.\nसर्वांना माहीत असते. रुद्राक्ष वापरतात ही मी संगणक मध्ये लिखान केले आहे.\nकथा वृक्ष कोणत्या देशात रुद्राक्ष याची वृक्ष आहेत लिहिले आहे.\nरुद्राक्ष किती मुखी आहेत कोणी कोणता रुद्राक्ष धारण करावा हे लिहिले आहे.\nसर्वांना माहीत आहे तरी माझा रुद्राक्ष ह्या हा विषय अभ्यास झाला आहे.म्हणून\nरुद्राक्ष संगणक मध्ये लिहून माहिती लिहिली आहे एवढे चं महत्व \nआपण सर्वांनी मी रुद्राक्ष याची माहिती लिहिलेली लिहिलेली वाचन वाचून करून\nभेटी व प्रतिक्रिया दिल्या त त्या बद्दल बध्दल धन्यवाद \nकोल्हापूर, ब्लॉग पोस्ट, रांगोळी, वैयेक्तिक\nस्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर\nदक्षिणायन वर्षाऋतु नक्षत्र हस्त राशिप्रवेश तुला\n३० सोमवार सर्वपित्री दर्श अमावास्या, सोमवती अमावास्या ,\n( भादवी पोळा ), अन्वाधान आहे.\nतसेच दिनांक तारीख १५ अक्टोबर ( १० ) २०१२ साल आहे.\nएकविंशतिमोखी रुद्राक्ष – हा रुद्राक्ष दुर्मिळ आहे.\nहा धारणकर्त्याला सट्टा, रेस, जुगार, मटका,व लॉटरी\nकल्पनातील यश मिळवून देतो.या रुद्राक्षाच्या माळेस\n‘ इंद्राक्षीमाळ ‘ असे समजतात. ही माळ १०८ ऐवजी ५४ मण्यांची असते.\nगौरी – शंकर रुद्राक्ष – नैसर्गिक रीत्या एकमेकांना चिकटलेल्या दोन\nरुद्राक्षांना ‘ गौरी – शंकर ‘ किंवा ‘ ज्वाला ‘ अशी संज्ञा आहे.\nयाला अश्र्विनीकुमारांचा आशीर्वाद लाभला असून धारणकर्त्याला\nशंकर – पार्वतीच्या अनुग्रहाने पूर्ण सुखशांती लाभते.हा रुद्राक्ष\nशक्यतो धारण न करता देवघरात ठेवावा. या योगे शापित\nवास्तुतही उर्जितावस्था प्राप्त होऊ शकते.\nब्राह्मा – विष्णु – महेश रुद्राक्ष – नैसर्गिकरीत्या एकमेकांना\nचिकटलेल्या तीन रुद्राक्षांना ‘ ब्रह्मा – विष्णु – महेश ‘ किंवा\n‘ त्रिभुजी ‘ अशी संज्ञा आहे. हा अतिशय दुर्मिळ समजला जातो.\nहा वज्रासारखा कठीण असून ते सहजगत्या अलग. करता येत नाहीत.\nगौरीशंकर रुद्राक्षाच्या तुलनेत हा अधिक मौल्यवान असतो.\nधारणकर्त्याला कधीच काहीही कमी पडू देत नाही.\nज्ञानभारती मराठी पॉडकास्ट - ब्लॉगवाल्या आजीबाई\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« सप्टेंबर नोव्हेंबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/cm-uddhav-thackeray-directs-to-operate-aurangabad-shirdi-airline-and-railway-line-to-the-ahmednagar", "date_download": "2021-09-16T19:04:46Z", "digest": "sha1:QKTK44IQQDU265FIE3FUQLMLG2G64PJ3", "length": 8764, "nlines": 28, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "औरंगाबाद-शिर्डी विमानसेवा, तर नगरपर्यंतच्या रेल्वे मार्गाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश", "raw_content": "\nऔरंगाबाद-शिर्डी विमानसेवा, तर नगरपर्यंतच्या रेल्वे मार्गाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nसध्या औरंगाबाद-मनमाड-अहमदनगर (Aurangabad-Manmad-Ahmednagar railway line) असे २६५ किलोमीटरचे रेल्वेचे अंतर आहे. याला पर्याय म्हणून औरंगाबाद-अहमदनगर (Aurangabad-Ahmednagar railway line) असा ११२ किलोमीटरचा रेल्वेमार्ग प्रस्तावित करण्यात आला असून त्यावर मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray) केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे (Union Ministry of Railways) या नवीन मार्गासाठी वेगाने पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. तसेच या मार्गासाठी राज्य सरकारकडून सर्व ते सहकार्य देण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील प्रवाशांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.\nमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा (Varsha) निवासस्थानी झालेल्या आढावा बैठकीत या संदर्भात चर्चा झाली. औरंगाबाद तसेच नगर एमआयडीसीमधील उद्योगाशी निगडीत मोठ्या प्रमाणात मालवाहतूक सध्या रस्ते मार्गे होते. ती या प्रस्तावित रेल्वेमार्गे झाल्याने वेळेची आणि खर्चाची बचत होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्याची व्यवहार्यता तपासली आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे या नवीन मार्गासाठी वेगाने पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. तसेच या मार्गासाठी राज्य सरकारकडून सर्व ते सहकार्य देण्यात येईल स्पष्ट केले.\nहा रेल्वे मार्ग व्हावा यासाठी नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात अनेकदा आंदोलने झाली. अनेक लोकप्रतिनिर्धीनी पाठपुरावाही केला. आता मुख्यमंत्र्यानी या रेल्वे मार्गाबाबत लक्ष घातल्याने चालना मिळणार असलेतरी अर्थात अर्थसंकल्पात यासाठी किती तरतूद केली जाते यावर या मार्गाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे औरंगाबाद ते शिर्डी हे ११२.४० किलोमीटरचे काम वेगाने पूर्ण होत असून औरंगाबाद व शिर्डी विमानतळ जोडले जाईल, अशी माहिती देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद-शिर्डी या मार्गावर विमान सेवा सुरु झाल्यास पर्यटकांसाठी मोठी सुविधा निर्माण होणार असून, याही पर्यायाचा विचार करावा असे सांगितले. याचा लाभ साईभक्तांना होणार आहे. या सुविधांमुळे दोन्ही जिल्ह्यातील पर्यटनास मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.\nनेवासा आणि शनि शिंगणापूरला होणार अधिक लाभ\nऔरंगाबाद नगर हा रेल्वेमार्ग साजापूर, वाळुंज, गंगापूर, - नेवासा आणि शनि शिंगणापूर या मार्गाने नगरपर्यंत जाणार आहे. हा रेल्वेमार्ग झाल्यास त्याचा थेट फायदा औरंगाबादसह मराठवाड्यातील तसेच नगर जिल्ह्यातील उद्योजकांना तसेच कृषी उत्पादित मालाची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना होणार आहे. तसेच देवगड, नेवासा आणि शनिशिंगणापूर येथे मराठवाड्यातील भाविक मोठ्या संख्येने येतील त्याचा लाभही नगर जिल्ह्याला होणार आहे. तसेच नगर, नेवासा, शेवगावातील अनेक तरूण औरंगाबाद येथील एमआयडीसीत रोजगारा��ाठी जात असतात. त्यांनाही लाभ होणार आहे. शिवाय दोन्ही जिल्ह्यातील प्रवाशांची आर्थिक बचत होणार आहे.\nरोटेगाव - कोपरगाव मार्ग मागे पडणार\nरोटेगाव-कोपरगाव या मार्गाची २५ वर्षांपासून प्रतीक्षा केली जात आहे. पूर्वी रोटगाव-पुणतांबा या मार्गाची मागणी केली जात होती. परंतु, या मार्गात गोदावरी नदी येते. त्यामुळे रोटेगाव-कोपरगाव अशा ३५ किलोमीटर मार्गाचा पर्याय मांडण्यात आला. त्यास मंजुरीही मिळाली. परंतु, हा मार्ग सर्वेक्षणाच्या पुढे जात नसल्याची स्थिती आहे. आता नगर-औरंगाबाद रेल्वेमार्ग झाल्यास हा मार्ग मागे पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/struggle/", "date_download": "2021-09-16T18:02:09Z", "digest": "sha1:G6QY4ZBK2CATZIX7DEOLMCASXLTXMWDK", "length": 23926, "nlines": 169, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Struggle Archives | InMarathi", "raw_content": "\nभर समुद्रात, कासवाचं रक्त पिऊन ४३८ दिवस जगलेल्या माणसाची गोष्ट\nएक माणूस तब्बल ४३८ दिवस समुद्रात राहिला होता. जमिनीवर पाय ठेवणे ही जोस साठी इतकी अद्भुत गोष्ट होती की ते काही वेळासाठी चक्क बेशुद्ध पडला.\n‘अपशकुनी हिरो’ म्हणून लोक बच्चनजींना टाळत होते तेव्हा या अभिनेत्याने दिली संधी\nबॉलीवूड जिथे सहजसहजी काम मिळत नाही अनेकवर्ष संघर्ष करून देखील लोकांना काम मिळत नाही हा अनुभव अनेक दिग्गज लोकांना आलेला आहे\nलावारीस ते अव्वल अभिनेता, वाचा अर्शद वारसीचा खडतर प्रवास\nवडील गेले आणि अर्षद, त्याच्या आईवर दुःखाचा पहाड कोसळला. दोन वर्षांनी त्याची आई पण स्वर्गवासी झाली. अर्षद पोरका झाला. कोणीच सावरणारे नव्हते.\nशेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शास्त्रज्ञामुळे आज सगळ्या जगाला मिळतेय कोरोनाची लस…\nभारतात तयार होणाऱ्या लसींकडे सध्या सगळेच जण एक ‘जीवन संजीवनी’ म्हणून बघत आहेत. ‘कोवॅक्सिन’ ही संपूर्णपणे भारतीय असलेली पहिली लस आहे.\nपुरुषांच्या वखवखलेल्या वासनेतून उभी राहिलेल्या भारतीय ‘स्टंट-वूमन’ची कहाणी\nमी घरी आल्यावर माझी मुलं आणि भावाने मला असं धोकादायक काम करण्याबद्दल टोकले. पण मी आता मागे फिरणार नव्हते. आणि मी एकामागोमाग एक कामे घेत गेले.\nजर तो सैन्यात गेला असता, तर भारतीय प्रेक्षक एका उमद्या अभिनेत्याला मुकला असता\nगँग्स ऑफ वासेपुर ह्या अनुराग कश्यपच्या चित्रपटातून अनेक कलाकारांना ओळख मिळाली पण जशी हवी तशी ओळख जयदीपला मिळाली नाही.\n : या “भाजी+भाकरी”च्या देशी पिझ्झासमोर परदेशी पिझ्झा फिका पडतोय…\nया पिझ्झाचे कौतुक २०१३ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी FICCI च्या एका कार्यक्रमात केले होते.\nस्वतः गायलेल्या गाण्यांचीसुद्धा रॉयल्टी न घेणारा नव्या पिढीतील ‘फकीर गवैया’\nकौटुंबिक पातळीवर ३ लग्न, पाच मुलं, व्यसन, संगितकार, गीतकार, गायक, अभिनेता ते शेतकरी अश्या विविध क्षेत्रात तो रमला, जगला पण अडकला नाही.\nवर्णभेदाला बळी पडलेल्या या तुफान बॉक्सरने चक्क ऑलिंपिक मेडल नदीत भिरकावलं\nअमेरिकेत कॅशिअस क्ले ज्यु. या नावाने १७ जानेवारी १९४२ रोजी जन्मलेला हा मुलगा. याचे वडील पेंटर आणि आई मोलकरीण होती\nसाडीच्या दुकानात तुटपुंज्या पगारावर काम करणारा बनला ई-कॉमर्स क्षेत्राचा बादशाह\nतुटपुंज्या पगारात आयुष्य काढता येणं अशक्य असल्याचं ओळखून हळूहळू लहान का होईना, स्वत:च्या व्यवसायाचं स्वप्न बघायला सुरवात केली होती.\nसरकारने जिवंतपणी मारलं म्हणून त्यांनी थेट पंतप्रधानांविरुद्ध निवडणूक लढवली\nमृत घोषित करुनही सक्रीय राहिल्याबद्दल, नोकरशाहीच्या विरोधात दिलेल्या लढ्याबद्दल शांततेचे आय जी नोबेल प्राइज लाल बिहारी यांना मिळाले आहे.\nक्रिकेटपटू नसुनही क्रिकेट विश्वातला सेलिब्रिटी बनलेल्या या अवलियाच्या रंजक गोष्टी\n‘हर्षा भोगले’ यांचं यासाठी कौतुक आहे की, प्रत्यक्ष क्रिकेट न खेळता सुद्धा त्यांना क्रिकेट बद्दल बोलताना शब्द शोधावे लागत नाहीत.\nमृत्यूशी झुंज देत असतानाही सातत्याने रुपेरी पडदा गाजवणारी महान अभिनेत्री\nतिने जरी ह्या आयुष्याच्या रंगमंचावरून अकाली एक्झिट घेतली असली तरीही तिच्या सौंदर्याचे व मधाळ हास्याचे आजही लाखो लोक चाहते आहेत.\nहा गायक एकेकाळी फाटक्या चपलेने फिरायचा, एकदा आत्महत्येचाही प्रयत्न केला होता.\nकैलाश खेर या गायकावर आयुष्यात एक अशी वेळ आली होती कि त्याने आत्महत्तेचा प्रयत्न केलेला आणि त्यातून त्याच्या मित्राने वाचवल .\nजगात काहीच अशक्य नाही, हे पुतीन यांनी सिद्ध करुन दाखवलं\nमार्च २०१८ रोजी पुतिन यांना रशियाचे अध्यक्ष म्हणून चौथ्यांदा सहज निवडण्यात आले होते. त्यांना ७६ टक्के मतदारांनी मतदान केले होते.\nअहमदाबादेतल्या त्या ड्रायव्हरने मला जगावं कसं यावर अस्सल तत्वज्ञान दिलं होतं…\nगुट���ा वगैरे खाण्याच्या त्याला नसलेल्या सवयीबद्दल विचारले. तो एकदम तत्वज्ञानीच झाला. पुढचा सगळा प्रवास एकतर्फी संवादाचा झाला.\nएकेकाळी दारोदार फिरुन व्हॕक्युम क्लिनर विकणारा ठरला जगातील लोकप्रिय कार्टूनचा ‘बाप’\nआज आपण अशाच एका यशस्वी माणसाची माहिती घेऊ, जो एकेकाळी दारोदारी जाऊन व्हॅक्युम क्लीनर विकत होता, पण आता त्याच्या नावावर सर्वांत जास्त ऑस्कर पुरस्कार आहेत.\nकॉमेडी विश्वाचा ध्रुव तारा झालेल्या जिम कॅरीचं बालपण ते तारुण्य “असं” असेल यावर विश्वासच बसत नाही\nत्याचा प्रसिद्ध डायलॉग आहे, परिस्थितीला शरण जाण्यापेक्षा भुकेनं मरणं कधीही चांगलं. तुम्ही जर तुमच्या स्वप्नांकडं पाठ फिरवली तर आयुष्यात आहेच काय बाकी\nबॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता त्याच्या कुटुंबासमवेत राज कपूर यांच्या गॅरेज मध्ये होता आश्रयाला\nउज्ज्वल भवितव्यासाठी सुरिंदर कपूर यांचं संपूर्ण कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं. अशावेळी त्यांनी आपला चुलतभाऊ असलेल्या पृथ्वीराज कपूर यांच्याकडे मदत मागितली.\nहात पाय गमावूनही यशोशिखर गाठणाऱ्या शिवम कडे बघून वाटतं हेच तर “खरं” जीवन आहे\nया उदाहरणावरून हेच दिसून येतं की माणसाने ठरवलं तर कितीही वाईट प्रसंग आला तरी माणूस त्याला सामोरा जाऊ शकतो. आणि परिस्थितीवर मात करून आयुष्यात पुढे जाऊ शकतो.\nड्रग्जच्या तडाख्यातून स्वतःला बचावत घडलाय तुफानी फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू\nअशा परिस्थितीत वाढणाऱ्या त्या खेळाडूसमोर २ पर्याय होते,बंदूक ताणून गैर मार्गाने पैसा कमावण्याचा आणि खेळाप्रति समर्पित होऊन इमानाने पैसा कमावण्याचा\nया सुवर्णपरीचा जीवन प्रवास प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायक आहे\nतिच्या आईला प्रतिक्रिया विचारली असता ती म्हणाली “कॉमनवेल्थ गेम्स ते काय असते तू दूरदर्शनवरती दिसणार का असे असेल तर ही चांगली गोष्ट आहे.”\nमहाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या निलेश साबळेंच्या यशाचा प्रवास किती खडतर असेल याची आपल्याला कल्पनाच नाही\nविचार करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि म्हणूनच कदाचित काहीतरी वेगळं करून दाखवणारी व्यक्ती त्या क्षेत्रातली लीडर ठरते.\nअपघातात पाय गमावूनदेखील “सैराट” नाचणारा जावेद, तुमच्यातील लढवैय्या जागा करतो\n“आपल्याला एकदाच मनुष्य जन्म मिळतो ,म्हणूनच जो जन्म मिळाला आहे त्यात��� आपण अधिकाधिक चांगले अनुभव घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”\nजत्रेत २५ पैश्यांसाठी गाणं गाणारा मुलगा जेव्हा प्रचंड मेहनतीने देशाचा सर्वात लाडका आवाज होतो…\n“कयामत से कयामत तक” मधील “ये मेरे हमसफर” आणि “पापा केहते है” ही गाणी आजही अनेकांच्या प्लेलिस्टवर टॉपवर आहेत. आज अगदी ३५ वर्षानंतरही या गाण्यांची आणि त्या सुरील्या आवाजाची जादू तसूभरही ओसरलेली नाही.\n२८ मुलाखतींमध्ये नकार मिळाल्यानंतर तिला सापडलेला मार्ग यशापर्यंत घेऊन गेलाय\n“स्काय इज द लिमिट” ही म्हण यथार्थपणे लागू होणाऱ्या अनेक महत्वाकांक्षी लोकांमध्ये गीता चौधरी या नावाचा देखील समावेश आहे.\nकॅन्सरशी कडवी झुंज आणि टेबल टेनिसमध्ये गोल्ड मेडल : ८ वर्षाच्या चिमुकल्याने करून दाखवलं\nफक्त पोदारच नाही तर स्वतःच्या जिद्द, मेहनत, ऊर्जा, निश्चय आणि कौशल्याने अरोन्यतेशने सर्व प्रशिक्षकांची मने जिंकली आहेत.\nअडथळ्यांची शर्यत पार करत तिने जे सिद्ध करून दाखवलंय ते भल्याभल्यांना जमलेलं नाही\nअॅथलेटिक्ससाठी सरिताची निवड केली गेली, पण सरिताची आर्थिक परिस्थिती बेताची होती त्यामुळे मोठ्या मोठ्या स्पर्धांत भाग घेण्यासाठी लागणार्या आवश्यक वस्तू तिच्याकडे नव्हत्या.\nलोकशाही आणण्यासाठी सुदानमध्ये चाललेला संघर्ष प्रत्येक भारतीयाच्या अंगावर काटा उभा करेल\nकुठलेही निर्णय घेताना त्यांची मते गृहीत धरली जावी. आणि त्या दृष्टीने प्रार्थमिक पाऊले उचलली जायाला हवीत.\nदिशा पटानी: तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या या गोड चेहऱ्याचा प्रवास माहितीये का\nसध्या ती अनेक प्रोजेक्ट्स वर काम करते आहे शिवाय काही परदेशी ब्रँड ची एंडोर्समेंट सुद्धा करते आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/gadgets-news-marathi/flipkarts-flipkart-leap-is-a-startup-accelerator-program-20368/", "date_download": "2021-09-16T18:53:49Z", "digest": "sha1:6WTJ3KRIWQMSN4ADZLLIIRD4W37BSMMI", "length": 23926, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "गॅजेट | फ्लिपकार्टचा ‘फ्लिपकार्ट लीप’ स्टार्टअप ॲक्सलरेटर प्रोग्राम | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिल��� बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nगॅजेटफ्लिपकार्टचा ‘फ्लिपकार्ट लीप’ स्टार्टअप ॲक्सलरेटर प्रोग्राम\nफ्लिपकार्ट या संपूर्णत: भारतात विकसित झालेल्या ई-कॉमर्स बाजारपेठेने आज ‘फ्लिपकार्ट लीप’ या कंपनीच्या पहिल्यावहिल्या स्टार्टअप ॲक्सलरेटर प्रोग्रामचा शुभारंभ केला.\nबंगळुरू : फ्लिपकार्ट या संपूर्णत: भारतात विकसित झालेल्या ई-कॉमर्स बाजारपेठेने आज ‘फ्लिपकार्ट लीप’ या कंपनीच्या पहिल्यावहिल्या स्टार्टअप ॲक्सलरेटर प्रोग्रामचा शुभारंभ केला. नव्या, उदयोन्मुख स्टार्टअप्सना हेरून त्यांचा विकास घडवून, व्याप्ती वाढवून आणि आव्हानांचा सामना करण्याकरिता तयार करून भारतातील वाढत्या उद्योजकतेच्या पर्यावरणात योगदान देण्यास सुसज्ज बनविण्यासाठी, तसेच ‘स्टार्ट अप इंडिया’ला पाठबळ पुरवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.\nया उपक्रमाअंतर्गत आजपासून प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत. फ्लिपकार्ट लीपच्या माध्यमातून बी2सी आणि बी2बी स्टार्टअप्सचा शोध घेऊन १६ आठवड्यांच्या व्हर्च्युअल प्रोग्रॅमच्या माध्यमातून त्यांचे सबलीकरण केले जाईल. या प्रोग्रॅमअंतर्गत फ्लिपकार्टचे बिझनेस ऑपरेशन्स, उत्पादन आणि तंत्रज्ञान या विषयांतले वरिष्ठ अधिकारी निवडलेल्या स्टार्टअप्सना मार्गदर्शन करतील आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींचा परिचय घडवून देतील. त्याचबरोबर उद्योगातील तज्ज्ञांची मास्टर क्लास सेशन्सही आयोजित करण्यात येतील.\nजागतिक दर्जाची, बाजारपेठेसाठी तयार मौलिक उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी स्टार्टअप्सना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांना योग्य सामग्री, मूलभूत रचना, माहिती आणि पर्यावरण पुरवण्याचाही या उपक्रमाचा उद्देश आहे. तंत्रज्ञान आणि फ्लिपकार्टच्या सर्वोत्तम अशा मार्गदर्शकांच्या या उद्योगातील सखोल तज्ज्ञतेच्या बळावर स्टार्टअप्सना अत्यंत चैतन्यशील अशा तंत्रज्ञानाच्या बाजारपेठेत स्पर्धात्मक कसे राहायचे, याची सखोल माहिती आणि शिकवण प्राप्त होईल. फ्लिपकार्ट लीपने उच्च सुप्त गुणवत्ता असलेल्या स्टार्टअप्सच्या निवडीसाठी पाच थीम्स ठरवल्या आहेत. यांत डिझाइन अँड मेक फॉर इंडिया, डिजिटल कॉमर्समधील कल्पकता, रिटेल पर्यावरणाला सबळ करणारे तंत्रज्ञान, पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि लॉजिस्टिक्स आणि याचबरोबर संबंधित डीप टेक ॲप्लिकेशन्सचे सक्षमीकरण यांचा समावेश आहे. भारतीय ग्राहकांसाठी खास तयार करण्यात आलेल्या तंत्रज्ञान आणि ग्राहक इंटरनेट अवकाशासाठीच्या सर्वात नावीन्यपूर्ण उत्पादनांचा शोध घेण्यासाठी या थीम्स निवडण्यात आल्या आहेत. या थिमॅटिक क्षेत्रामंध्ये डिजिटायझेशन घडवून तांत्रिक सुधारणा घडवून आणणे यावर भर देतानाच येत्या पाच वर्षांत ई-कॉमर्स क्षेत्राचा कायापालट घडवून आणण्याची क्षमता असणारी, हे क्षेत्र ढवळून काढणारी उत्पादने निर्माण करणाऱ्या स्टार्टअप्सचा शोध घेण्याचाही या उपक्रमाचा उद्देश आहे.\nया शुभारंभप्रसंगी फ्लिपकार्ट ग्रूपचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले, “फ्लिपकार्टचा, शुभारंभापासून देशातील सर्वात लोकप्रिय स्वदेशी ब्रँड्सपैकी एक बनण्याचा प्रवास म्हणजे भारतात स्टार्टअप पर्यावरणाच्या संदर्भात केवढी सुप्तशक्ती दडलेली आहे, याचे दर्शन घडवणारे एक समर्पक उदाहरणच आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोज नित्य नवे शोध लागतात आणि ते आधीच्या चौकटी मोडून टाकतात. हे घडवून आणणाऱ्या स्टार्टअप्सना त्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच उद्योगाचा व त्याचबरोबर ग्राहकाचाही मौलिक फायदा करून देणाऱ्या उत्पादनांसाठी चालना देण्यात अग्रेसर असण्याची आमची इच्छा आहे. या सुप्त क्षमतेला वाव मिळवून देऊन स्थानिक उद्योजकतेच्या पर्यावरणात नावीन्य, उत्सुकता आणि अपारंपरिकता यांना चालना देणाऱ्या नव्या कल्पनांचे भरणपोषण करण्यासाठी फ्लिपकार्ट लीप ही योजना आखण���यात आली असून ती सरकारच्या ‘स्टार्टअप इंडिया’ पुढाकाराला पाठबळही देणार आहे.\nफ्लिपकार्टचे चीफ प्रॉडक्ट अँड टेक्नॉलॉजी ऑफिसर जय वेणुगोपाल म्हणाले, “भारतातील स्टार्टअप पर्यावरणात अनेक वर्षांत घडून आलेल्या कायापालटामुळे भारत हा अनेक सर्वोत्तम दर्जाच्या स्टार्टअप्सच्या प्रवासाचा यजमान देश बनला आहे. बाजारपेठेत नवनवीन उत्पादने, सेवासुविधा आणण्यासाठी विद्यमान मानकांच्या पलीकडे आणि पुढे जाणाऱ्या उद्योजकांच्या गुणवत्तेचा साठा सतत वाढताच आहे. हे टप्पे स्वत: पार करून आपल्या यशाची कमान उभारलेली कंपनी असल्यामुळे आम्ही आमचे नेटवर्क वापरून सुरुवातीच्या टप्प्यातल्या स्टार्टअप्सना उत्क्रांत होण्यात आणि भविष्यातील यशस्वी ब्रँड बनण्यात मदत करणारा एक कार्यक्रम आखू इच्छितो.”\nफ्लिपकार्टचे नरेन राऊला यांच्या नेतृत्वाखालील प्रॉडक्ट स्ट्रॅटेजी अँड डिप्लॉयमेंट टीमने हा प्रोग्रॅम डिझाइन केला असून ही टीम फ्लिपकार्ट कॉमर्स कंपन्या (फ्लिपकार्ट आणि मिंत्रा) आणि व्यापक पर्यावरणामध्ये नावीन्याचा पाठपुरावा करण्यासाठी जबाबदार आहे.\nनिव्वळ महानगरी ‘इंडिया’तच नव्हे, तर द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी शहरांमध्ये वसलेल्या ‘भारता’तही नावीन्यपूर्ण कल्पना नेण्यावर भर देणाऱ्या या १६ आठवड्यांच्या प्रोग्रॅमची आखणी झिन्नोव यांच्याबरोबर भागीदारीतून करण्यात आली असून त्यातून स्टार्टअप्सना त्यांची उत्पादने, सेवा बाजारपेठेत जाण्यास सक्षम बनवता येतील आणि त्यांना २५००० डॉलरचे भांडवलमुक्त अनुदानही मिळेल. फ्लिपकार्ट लीपसाठी अर्ज करणारे स्टार्टअप भारतात स्थित असावेत आणि त्यांच्याकडे अर्ली ॲडॉप्शन मेट्रिक्ससह कार्यरत प्रारूपही असावे. प्रोग्रॅम पूर्ण झाल्यानंतर फ्लिपकार्ट लीपमधील अंतिम सहभागी त्यांचे यशस्वी मॉडेल डेमो डेच्या दिवशी गुंतवणूकदार, कॉर्पोरेट, या परिसंस्थेतील इतर उद्योजक यांच्यासमोर सादर करू शकतात आणि फ्लिपकार्टकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठीही त्यांचा विचार होऊ शकतो.\nभारतात सध्या जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे, उद्योगातील अहवालांनुसार तिची १२-१५ टक्क्यांनी वृद्धी होते आहे. या अहवालांनुसार देशात दररोज २-३ टेक स्टार्टअप्स जन्माला येतात. या भरभराटीला पोषक पर्यावरणाने गेल्या काही वर्षांत काही सर्वोत्तम स्टार्टअप्सचा प्रवास सुरू करून दिला आहे. केंद्र आणि राज्य स्तरांवरील सरकारच्या पाठबळामुळे आणि स्टार्टअपसाठी प्रोत्साहनपर नियामक वातावरणामुळे हे क्षेत्र अतिशय कार्यक्षमतेने आणखी काही अब्ज ग्राहकांपर्यंत पोहोचेल, यात शंका नाही.\nफ्लिपकार्ट लीपविषयीची अधिक माहिती, तसेच अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या : https://www.flipkartleap.com/\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nशुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/offline-education-started-in-67-6-per-cent-schools-in-the-state-60215/", "date_download": "2021-09-16T18:19:35Z", "digest": "sha1:7GTZLCJTNDNYZDWBKIF4UJDBJMMOTSVJ", "length": 14633, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | राज्यातील ६७.६ टक्के शाळांमध्ये ऑफलाईन शिक्षण सुरु | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर १६, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जा��्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nमुंबईराज्यातील ६७.६ टक्के शाळांमध्ये ऑफलाईन शिक्षण सुरु\n-आठवड्याभरात विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत लक्षणीय वाढ : विद्यार्थ्यांची उपस्थिती १२ टक्‍क्‍यांवर\nमुंबई : राज्यातील अनेक ठिकाणी नववी, दहावी व बारावीच्या शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर हळूहळू विद्यार्थ्यांच्या पटसंख्येतही हळूहळू वाढ हाेत असल्याचे सांगण्यात येत आहे . आतापर्यंत राज्यातील ६७.६ टक्के शाळांमध्ये ऑफलाईन िशक्षण (offline Education)सुरु झाले आहे . यामध्ये दरदिवशी सुमारे १२ टक्केहून अधिक विद्यार्थी उपस्थित राहत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.\nविद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने २३ नोव्हेंबरपासून नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाची परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनावर शाळा सुरू करण्याचा निर्णय सोपविण्यात आला. त्यानुसार २३ नोव्हेंबरला राज्यातील ९ हजार १२७ शाळा उघडल्या. या शाळांमध्ये २ लाख ९९ हजार विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर हळूहळू विद्यार्थीसंख्येत लक्षणीय वाढ होउ लागली असल्याचे सांगण्यात येत आहे\nदरम्यान, २ डिसेंबरपर्यंत राज्यातील शाळांमधील पटसंख्या ४ लाख ९१ हजार ९६२ वर पोहोचली आहे. आठवड्याभरातच विद्यार्थीसंख्येत वाढ झाली असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत राज्यभरातील ११ हजार २९६ शाळा ���ुरू झाल्या असून याची टक्केवारी ६७.६ टक्के आहे. तर विद्यार्थ्यांची दैनदिंन उपस्थिती १२.३ टक्केपर्यंत पोहचली आहे. आतापर्यंत नववी, दहावी आणि बारावीच्या एकूण २ लाख २७ हजार ७७५ शिक्षकांपैकी १ लाख ५१ हजार ५३९ शिक्षकांची कोरोना चाचणी पार पडली असून त्यांपैकी २ हजार २१२ शिक्षक पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर ९२ हजार ३४३ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी ५६ हजार ३४ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली आहे. त्यापैकी ६८२ जण पॉझिटीव्ह आढळले असल्याची माहिती देण्यात आली आहे.\nसोलापूर(Solapur ) जिल्ह्यातील सर्वाधिक ५०.९ टक्के विद्यार्थी उपस्थित होते. पुणे(Pune) जिल्ह्यात विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण सर्वात कमी केवळ १.९ टक्के इतकेच होते.\nसर्वाधिक पटसंख्येचे जिल्हे – टक्केवारी\nसोलापूर ५०.९%, धाराशीव २६.९%, सिंधुदुर्ग २३.४%, सातारा २१.६%, लातूर १९.६%, सांगली १८.५%\nसर्वाधिक शाळा सुरू झालेले जिल्हे – टक्केवारी\nगडचिरोली ९८.३% , नांदेड ६६.७%, सोलापूर ९५.९%, धाराशीव ९४.७%,भंडारा ९२.१%, लातूर ९१.६%, वाशीम ९१.५%, सातारा ९०.४%\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर १६, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/outbreak-of-new-bird-flu-in-japan-panic-in-poultry-farm-nrvk-102431/", "date_download": "2021-09-16T18:37:34Z", "digest": "sha1:VHCWG55OY7F3JCYD7ELFWQ4BJY7LY6LK", "length": 12370, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "तब्बल 77 हजार कोंबड्या मारुन टाकण्याचे आदेश | जापानमध्ये नव्या बर्ड फ्लूचा कहर; पोल्ट्री फार्ममध्ये दहशत | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nतब्बल 77 हजार कोंबड्या मारुन टाकण्याचे आदेश जापानमध्ये नव्या बर्ड फ्लूचा कहर; पोल्ट्री फार्ममध्ये दहशत\nबर्ड फ्लूच्या या नव्या संकटाचा निपटारा करण्यासाठी आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टोचिगी प्रांतातील विविध पोल्ट्री फार्ममधील 77,000 कोंबड्यांच्या कत्तलीचे आदेश देण्यात आले आहे.\nटोकियो : जापानमध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लूने डोके वर काढले आहे. टोचिगी प्रांतात नव्या बर्ड फ्लूने कहर केला आहे. येथील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत चालला आहे.\nबर्ड फ्लूच्या या नव्या संकटाचा निपटारा करण्यासाठी आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टोचिगी प्रांतातील विविध पोल्ट्री फार्ममध��ल 77,000 कोंबड्यांच्या कत्तलीचे आदेश देण्यात आले आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, बर्ड फ्लू प्रभावित पोल्ट्री फार्मच्या जवळील 3 किलोमीटरचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.\nयाचबरोबर 10 किलोमीटर परिसरात अंडी आणि पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीवर प्रतिबंध लावण्यात आले होते. टोचिगी प्रांतापूर्वी जापानच्या चीबी, कगवा, फुकुओका, हयोगो, मियाजाकी, हिरोशिमा, नारा, ओयता, वकायमा, शिगा, तोकुशिमा आणि कोचीमध्येही बर्ड फ्लूचा फैलाव झाला होता.\nश्रीलंकेत बुरख्यावर बंदी; एक हजार मदरशांना टाळे\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nशुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/28-000-agri-entrepreneurs-were-created-due-to-the-this-central-governments-scheme/", "date_download": "2021-09-16T17:52:27Z", "digest": "sha1:2KJ2NTXYURYU7XUVD7UKBWBE6YVSXRRQ", "length": 11729, "nlines": 100, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "केंद्र सरकारच्या 'या' योजनेमुळे तयार झाले २८ हजार कृषीउद्योजक", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nकेंद्र सरकारच्या 'या' योजनेमुळे तयार झाले २८ हजार कृषीउद्योजक\nपुणे : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या महत्वाकांक्षी ऍग्री क्लिनिक आणि ऍग्री बिझनेस सेंटर्स या योजनांमुळे देशात मागच्या वर्षात शेती क्षेत्रात २८ हजार उद्योजक तयार झाले आहेत. याची माहिती नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ अग्रकल्चरल मार्केटिंगचे संचालक पी चंद्रशेखर यांनी नुकत्याच एका वेबिनारच्या माध्यमातून दिली.तसेच या संस्थेच्या संचालकांच्या दाव्यानुसार या योजनांअंतर्गत सुमारे ७१००० शेती आणि विज्ञान क्षेत्रातील पदवीधरानी संस्थेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.\nया योजनेअंतर्गत भारतातील जवळजवळ २८ हजार शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ३२ क्षेत्रात व्यवसाय चालू केले आहेत. पीचंद्रशेकर याच्यानुसार आसाममधील एक शेतकऱ्याने प्रशिक्षण घेऊन स्वतःचे ऍग्री टुरिझम स्थापन केले आहे. केंद्र सरकारने तरुण शेतकऱ्यांना उद्योजक तयार करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. मोदी सरकारने मागच्या काही वर्षात तरुणांना नोकरी मागे न लागता स्वताचे उद्योग सुरु करण्यासाठी अनेक योजना चालू केल्या आहेत. ही योजना त्याच उद्दिष्टीचा भाग आहे.\nया योजनेशी जुडणाऱ्या व्यक्तीला ४५ दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. यानंतर आपली या व्यवसायाविषयीची योजना चांगली वाटली तर नाबार्ड म्हणजे नॅशनल बँक फॉर एग्रिकल्चर एँण्ड रुरल डिव्हेलपमेंट आपल्याला कर्ज प्रदान करेल.\nआपल्याला कर्ज घ्यायचे असेल तर आपण https://www.acabcmis.gov.in/ApplicantReg.aspx या लिंकवर जावे. यानंतर ही लिंक ओपन झाल्यानंतर प्रशिक्षणसाठी महाविद्यालयाची निवड करावी. या सर्व प्रशिक्षण केंद्रांना भारत सरकारच्या कृषी मंत्रालय संस्थेच्या राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेशी जोडले आहे. ही संस्था भारतीय कृषी मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते.\nया योजनेचा काय आहे उद्देश - कर्ज देण्यामागे सरकारचा एक वेगळा हेतू आहे. एग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट्स किंवा शेती संबंधीत डिप्लोमा कोर्स करणाऱ्या व्यक्त��ंना शेती संबंधित व्यवसाय करायचा असेल तर त्यांना या कर्जातून मदत मिळणार आहे. यामुळे रोजगारही उत्पन्न होईल.\nप्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर नाबार्डकडून व्यवसाय करणाऱ्यांना कर्ज दिले जाते. व्यवसाय सुरू करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना व्यक्तिगतरित्या २० लाख रुपये दिले जातात. तर पाच व्यक्तीच्या एका गटाला १ कोटी रुपये दिले जातात.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/ohh-my-god-nine-days-bank-will-close-in-august-month-31-july/", "date_download": "2021-09-16T18:58:53Z", "digest": "sha1:K6VW3DI7OJY7VAIRQPZBIBSKMXLD5KEN", "length": 9510, "nlines": 105, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "बापरे ! ऑगस्ट महिन्यात बँकेचे कामे होतील कमी; ९ दिवस बँका राहतील बंद", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\n ऑगस्ट महिन्यात बँकेचे कामे होतील कमी; ९ दिवस बँका राहतील बंद\nसध्या मागील चार महिन्यापासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव फार जास्त प्रमाणात झाला आहे. सगळे आर्थिक चक्र हे थांबून गेले होते, परंतु या अर्थ चक्राला गती देण्यासाठी सरकारने अनलॉक करून नियोजनात्मक पद्धतीने आर्थिक चक्र गतिमान करण्याचा प्रयत्न केला. या अनलॉकमध्ये बँक पूर्णवेळ सुरू ठेवली जात आहे. त्यामुळे बँका पूर्णवेळ सुरू झाल्यामुळे अनेकजण बँकेचे कामे पूर्ण करत आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात बँकांच्या कामांना ब्रेक लागणार आहे. पुढील महिन्यात तुमची बँकेची कामे उशिराने केली जातील. पुढील महिन्यात बँका बंद राहणार आहेत.\nहो , याचे कारण आहे, ऑगस्ट महिन्यात नऊ दिवस बँका बंद असतील. येथे शनिवारपासून सुरू होत असलेल्या ऑगस्ट महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार कोणत्या दिवशी बँका बंद राहणार कोणत्या दिवशी बँका बंद राहणार याची माहिती नागरिकांना असणे फार महत्त्वाचे आहे, बँक कोणत्या दिवशी बंद राहतील हे नागरिकांना समजल्यास नागरिक बँकेशी संबंधित कामे तात्काळ पूर्ण करून घेतील. परिणामी खातेधारकांना होणारा मानसिक त्रास हा वाचेल\nया दिवशी बंद राहतील बँका\n1 ऑगस्ट -शनिवार बकरी ईद\n8 ऑगस्ट -दुसरा शनिवार\n15 ऑगस्ट -स्वातंत्र्य दिन\n22ऑगस्ट -शनिवार गणेश चतुर्थी\nतरी नागरिकांनी आपले महत्वाचे बँकेचे कामे या सुट्ट्यांच्या तारखा पाहून योग्य नियोजन करून आपली बँकेचे कामे करायची.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nbank close bank holiday bank close in august बँका राहतील बंद बँक बँकेच्या सुट्ट्या ऑगस्ट महिना\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फे���बूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/indian-singer/", "date_download": "2021-09-16T18:21:23Z", "digest": "sha1:TP642MWE7BIDERKPMANQE6Y7PWJNPMW3", "length": 9598, "nlines": 74, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " indian singer Archives | InMarathi", "raw_content": "\n‘आशाताईंचा कमबॅक’ समजला जाणारा ‘रंगीला’सुद्धा आज २६ वर्षांचा झाला\nकित्येकांच्या स्वप्नातली मुंबईची फिल्मी दुनिया आणि खरं आयुष्य यातला फरक प्रभावीपणे मांडणाऱ्या काही मोजक्या सिनेमांपैकी एक म्हणजे रंगीला\nयशाचा गर्व आणि अपयशाचं भांडवल न करणाऱ्या सदाबहार आशाताईंच्या ६ रंजक गोष्टी\nसदैव हसमतमुख आणि फर्माईश केल्या केल्या कोणाचीही भीड न बाळगता बिनधास्त गायला सुरू करणाऱ्या आशाताईंसारख्या गायिका दुर्मिळच.\n‘भिगे होठ तेरे’ या गाण्यानंतर, आपलं करियर संपणार, असं या गुणी कलाकाराला का वाटलं\nत्या शब्दांमुळे कुणालला असे वाटले कि हे गाणं शेवटचे गाणे ठरेल. तेव्हा त्याने देवाला प्रार्थना केली की मी हे गाणं गातोय पण तू सांभाळून घे\nकिशोर कुमारने ग्रीन सिग्नल दिला आणि ‘कुली’चं ते गाणं त्यांच्याऐवजी या गायकाने गायलं\nअमिताभला किशोर आणि रफी दोघांनी आवाज दिला असला तरीही अमिताभला खर्‍या अर्थानं आवाज शोभला तो किशोर कुमार यांचाच.\nआशाताई ‘रियाज’ करत होत्या, आणि ड्रायव्हरने विचारलं “डॉक्टरकडे जायचंय का\nआशा भोसले यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत की, हा त्यांचाच आवाज आहे हे कधी खरं वाटत नाही.\n१५ वर्षाच्या या चिमूरड्या गायकाच्या मृत्यूमागचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही\n५ जून १९४२ साली वयाच्या चौदाव्या वर्षी या महान गायकाचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण मात्र कधीच समजू शकलं नाही.\n“हे गाणं माझ्याऐवजी रफीकडून गाऊन घ्या” असं किशोरदांनी म्हणण्यामागची रंजक कथा\nकिशोरदा आणि काका यांच्यातले संबंध फार घनिष्ट होते, राजेश खन्ना यांना सुपरस्टार बनवण्यात किशोर कुमार यांच्या आवाजाचासुद्धा बरोबरीचा वाटा आहे.\nस्वतः गायलेल्या गाण्यांचीसुद्धा रॉयल्टी न घेणारा नव्या पिढीतील ‘फकीर गवैया’\nकौटुंबिक पातळीवर ३ लग्न, पाच मुलं, व्यसन, संगितकार, गीतकार, गायक, अभिनेता ते शेतकरी अश्या विविध क्षेत्रात तो रमला, जगला पण अडकला नाही.\n“हिंदू धर्मविरोधी बॉलिवूडसाठी मी गाणी म्हणणार नाही” : गुणी गायिकेची अशीही कथा..\nबॉलीवूड मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी असतांनाही मैथिलीने ती संधी वारंवार नाकारली आहे. काय कारण असेल ते जाणून घेऊया\nतोंडातून रक्त आलं तरीही गाण्याचा ध्यास न सोडणारा कलासक्त गायक\nह्या जगात अशी व्यक्ती मिळणं अवघडच जीला रफी साहेब आवडत नाहीत. कारण रफी ह्यांचा आवाज प्रत्येक स्तरातल्या माणसांच्या काळजाला हात घालणारा आहे,\nचेहऱ्यावर घावांसकट जगणारी, आपल्या गायकीने सगळ्यांना मोहात पाडणारी “छप्पनछुरीवाली” गायिका\nजानकीबाईचा काळ आहे १८८० ते १९३४. त्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या छप्पन जखमांच्या व्रणांमुळे त्या नेहमी ‘छप्पनछुरीवाली’ जानकी बाई म्हणून ओळखल्या गेल्या.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/accident-in-cars-and-trucks-on-mumbai-pune-highway/", "date_download": "2021-09-16T18:01:51Z", "digest": "sha1:QTWOLY3FTKSD2UMQRRKHFEQTG5TAE635", "length": 6212, "nlines": 78, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates मुंबई-पुणे महामार्गावर कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमुंबई-पुणे महामार्गावर कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात\nमुंबई-पुणे महामार्गावर कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात\nमुंबई-पुणे महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा ठरत आहे. मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.\nकार आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री ३ च्या सुमारास हा अपघात झाला.\nया अपघातमध्ये एकाचा मृत्���ू झाला आहे. तर ४ जण जखमी झाले आहेत.\nतमिळनाडुहून पेपरचे रोल घेऊन मुंबईकडे येणाऱ्या ट्रकने कारला मागून धडक दिली. यामुळे हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चेंदामेंदा झाला.\nतसेच ट्रकमधील पेपर रोल रस्त्यावर पसरला. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.\nअपघातात जखमी झालेल्यांना कोमोठ्या मधील एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे.\nतर अपघातात मृत्यू झालेल्याला खोपोली ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.\nPrevious सोशल मीडिया सोडण्याच्या मुद्द्यावरुन आव्हाडांचा मोदींवर निशाणा\nNext डोंबिवलीत प्रेयसीवर प्रियकराकडून ब्लेडने वार\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\nपुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/zee-marathi-serial-devmanus-twist-and-turns-upate-after-ajit-kumar-arrest-nrst-139522/", "date_download": "2021-09-16T19:47:04Z", "digest": "sha1:PVMF4JZDVBQJ22LHA5QP6BQ4JFTPWLCX", "length": 14271, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "काय घडणार पुढे... | खोटेपणाची अ'जीत' कहाणी आता देवीसिंग मांडणार की आता डोक्यात शिजतोय नवीन डाव? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nकाय घडणार पुढे...खोटेपणाची अ’जीत’ कहाणी आता देवीसिंग मांडणार की आता डोक्यात शिजतोय नवीन डाव\nअजितच्या मागे उभं आहे कारण तो गावासाठी देवमाणूस आहे. पण ए.सी.पी. दिव्या सुद्धा आपल्या निर्णयावर ठाम आहे तिने अजित विरुद्धचे सगळे पुरावे गोळा केलेत आणि ते मी कोर्टातच सगळ्या जगासमोर आणेन आणि ह्या देवमाणसामागे लपलेला खरा चेहेरा बाहेर आणेन असं ती ठामपणे सांगते.\nएखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका ‘देवमाणूस’वर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भूरळ पाडतो. अल्पवधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. या देवमाणसाच्या बुरख्याआड लपला आहे एक असा चेहेरा ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. यात मध्यवर्ती भूमिकेत ‘किरण गायकवाड’ याने आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने सर्वांची मने जिकली आहेत. या मालिकेत आलेल्या विलक्षण वळणाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे.\nभर लग्नमंडपातून अजितला अटक झाल्यानंतर त्याची झालेली नाचक्की आणि अपमान डॉक्टर सहन करू शकत नाहीये, या अटकेनंतर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अजितच्या डोक्यात नवी समीकरण शिजू लागलेयत ह्यासाठी तो डिम्पलची मदत घेतोय. इकडे सगळं गाव डॉ. अजितच्या मागे उभं आहे कारण तो गावासाठी देवमाणूस आहे. पण ए.सी.पी. दिव्या सुद्धा आपल्या निर्णयावर ठाम आहे तिने अजित विरुद्धचे सगळे पुरावे गोळा केलेत आणि ते मी कोर्टातच सगळ्या जगासमोर आणेन आणि ह्या देवमाणसामागे लपलेला खरा चेहेरा बाहेर आणेन असं ती ठामपणे सांगते.\nयातच डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग खटल्याची कोर्टाची तारीख मिळाली आहे, पोलीस स्टेशन मधून बाहेर पडताना संपूर्ण गाव बाहेर जमलाय. अजित त्याची केस स्वतच लढणार असं ठरवतो. दिव्या आणि सरकारी वकील यांना अजितच्या चतुरपणाची कल्पना येते. डिम्पलच्या घरातील सगळे अजूनही अजितच्या बाजूने आहेत. समोर येणारे साक्षीपुरावे पाहून ते देखील संभ्रमात आहेत. आता पुढे ही कोर्टकेस कशी सरकेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nशुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://anandghan.blogspot.com/2008/12/blog-post_05.html", "date_download": "2021-09-16T18:23:37Z", "digest": "sha1:GSBSMRTB2OAJGLFOSTIEDCSO7EQZUFKW", "length": 19286, "nlines": 268, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: अमेरिका ! अमेरिका !! - (उत्तरार्ध)", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nइंजिनियरिंग कॉलेजमधले कांही 'बडे बापके बेटे' असलेले सहाध्यायी तिथे प्रवेश झाल्याझाल्याच पुढे अमेरिकेत जाऊन एमएस करण्याचा त्यांचा बेत सर्वांना सांगायला लागले होते. ते ऐकून आपण सुध्दा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जावे असा विचार माझ्याही मनात येत होता, पण त्या वेळी ते कर्मकठीण असल्यामुळे तो बेत तात्पुरता तहकूब करून मी तो विषयच बाजूला ठेवून दिला होता. माझ्या कांही मित्रांनी मात्र आपापल्या कांही धनिक मित्रांचे हात घट्ट धरून ठेवले आणि त्यांच्या आधाराने ते स्वतःसुध्दा एक दोन वर्षानंतर अमेरिकेला जाऊन पोचले. माझ्या सुदैवाने मला इथे मनासारखे काम मिळाले होते. त्यात रोजच्या रोज वेगळे कांही तरी वाचायला, पहायला, शिकायला आणि करायलासुध्दा मिळत होते. नवनवी आव्हाने समोर येत होती आणि ती स्वीकारून पेलून दाखवण्यातला आनंद मिळत होता. पगार बरा होता आणि काटकसर करून पैसे साठवून ठेवण्यापेक्षा मनासारखा खर्च करण्याची इच्छा प्रबळ होत होती. थोडक्यात म्हणजे मी त्यात रमलो होतो. शिवाय कामानिमित्य कधी ना कधी परदेशप्रवास घडणार याची जवळ जवळ खात्री होती. परदेशात जाऊन कायमचे तिकडे रहाण्याची मला\nमुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे हातचे सुखी जीवन सोडून पळत्याच्या पाठीमागे लागावे असे कांही तेंव्हा वाटले नाही आणि उच्च शिक्षणाच्या निमित्याने अमेरिकेला जाण्याची मनातली इच्छा हळू हळू विरून गेली.\nमाझ्या अपेक्षेनुसार परदेशी जाण्याच्या संधी मला मिळाल्या आणि त्रिखंडात थोडेसे भ्रमण झाले. त्यातला 'अपूर्वाई' आणि नवलाईचा भाग संपल्यानंतर मला त्याचेही खास कौतुक वाटेनासे झाले. सी एन एन सारख्या वाहिन्यांवरून अमेरिकेतल्या जीवनाची चित्रे आपल्याला रोजच घरबसल्या दिसतात आणि ती युरोपमध्ये मी प्रत्यक्ष पाहिलेल्या दृष्यांपेक्षा फारशी वेगळी नसतात. आता तर अंतर्बाह्य पाश्चात्य धाटणीची दिसणारी घरे, ऑफीसे, दुकाने आणि मोटारगाड्या भारतात सर्रास दिसू लागल्या आहेत. अमेरिकेत प्रत्यक्ष पाऊल ठेवण्याचा योग जरी वेळोवेळी हुलकावण्याच देऊन गेला असला तरी परिस्थितीत एवढे बदल झाल्यानंतर त्याची टोचणी वगैरे कधी ��ोचत राहिली नाही.\nआमच्या पिढीतल्या मध्यमवर्गीय लोकांची मुले शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर मोठ्या संख्येने परदेशात गेली आहेत. त्यातही अमेरिकेत जाणा-यांचीच बहुसंख्या आहे. आपल्या मुलांना भेटून येण्याचे निमित्य करून आमच्या ओळखीतले बरेच लोक अमेरिकेची वारी करून आले. शेजारीपाजारी, मित्रमंडळी, नातेवाईक वगैरे सगळ्यांच्या मेळाव्यात कोणी ना कोणी आपल्या अमेरिकेच्या प्रवासातले मजेदार अनुभव सांगून आणि तिकडच्या वातावरणाचे तोंडभर कौतुक करून झाल्यानंतर \"तिकडे सगळे कांही खूपच छान असले तरी आपल्याला तर बुवा त्याचा भयंकर कंटाळा आला आणि म्हणून आम्ही कधी एकदा आपल्या घरी परत जातो असे झाले होते.\" वगैरे सांगायचे. आपल्यालाही असले कांही बोलण्याची संधी मिळावी एवढ्यासाठी तरी एकदा अमेरिकेला जाऊन यायला पाहिजे असे आता नव्याने वाटू लागले आणि आम्हीसुध्दा अमेरिकेला जाऊन यायचे ठरवले. त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्याचे जे काम मी\nचाळीस वर्षांपूर्वी करण्याचे टाळले होते ते नव्याने पुन्हा हातात घेतले.\nपण चाळीस वर्षांपूर्वी मी या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ होतो तसा आता नव्हतो. माझ्याकडे पासपोर्ट उपलब्ध होता आणि व्हिसा मिळण्यासाठी सर्वसाधारणपणे कशा प्रकारची कागदपत्रे लागतात, तसेच ती कुठे मिळतात याची बरीच माहिती व पूर्वानुभव होता. त्यातले बरेचसे दस्तऐवज आधीच माझ्या संग्रहात होते ते बाहेर काढून चाळून पहायला सुरुवात केली. आवश्यक जागी अद्ययावत माहिती भरून त्यांचे नूतनीकरण करायचे आणि जे आपल्याकडे नसतील ते प्राप्त करून घ्यायचे काम करायला हळू हळू सुरुवात केली.\nआजकाल इंटरनेटवर याबद्दल खूप मार्गदर्शन मिळण्याची सोय झाली आहे. अशाच एका सर्वाधिक प्रसिध्द असलेल्या स्थळाला भेट देऊन त्याबद्दल तिथे दिलेली माहिती उतरवून घेतली. ती अत्यंत उपयोगी होतीच, व्हिसा मिळवण्यासाठी उपयोगी पडणा-या संभाव्य कागदपत्रांची एक लांबलचक यादीसुध्दा त्यात मिळाली पण त्यातल्या एक दोन गोष्टी तापदायक होत्या. उदाहरणार्थ एकाद्या नोंदणीकृत तज्ञाकडून आपल्या मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन करवून घेऊन त्याच्याकडून त्यासंबंधीचे प्रमाणपत्र मिळवावे अशी एक सूचना होती. आता या तज्ञाला कुठे शोधायचे, त्याचे नोंदणीपत्र कसे तपासून पहायचे आणि त्याच्या अधिकृत दर्जावर कसा विश्वास ठेवायचा वगैरे शंकांना अंत नव्हता. शिवाय आपली सव्वा लाखाची झाकली मूठ कोणा परक्याच्या समोर कशाला उघडायची पण त्यातल्या एक दोन गोष्टी तापदायक होत्या. उदाहरणार्थ एकाद्या नोंदणीकृत तज्ञाकडून आपल्या मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन करवून घेऊन त्याच्याकडून त्यासंबंधीचे प्रमाणपत्र मिळवावे अशी एक सूचना होती. आता या तज्ञाला कुठे शोधायचे, त्याचे नोंदणीपत्र कसे तपासून पहायचे आणि त्याच्या अधिकृत दर्जावर कसा विश्वास ठेवायचा वगैरे शंकांना अंत नव्हता. शिवाय आपली सव्वा लाखाची झाकली मूठ कोणा परक्याच्या समोर कशाला उघडायची त्यापेक्षा आपल्या घरी आपण निवांतपणे सुखात रहावे हे उत्तम असा विचार मनात आला.\nपण इतर लोक काय करतात त्याचीही एकदा चौकशी करायचे ठरवले. नुकतेच अमेरिकेला जाऊन आलेले आणि तिकडे जायला निघालेले अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना गांठून त्यांचे अनुभव ऐकून घेतले. त्यात थोडी फार तफावत असली तरी त्यांचा लसावि, मसावि काढून विशेष कष्ट न करता त्यातल्या त्यात कोणती कागदपत्रे आपल्याला मिळू शकतील त्यांची अखेरची यादी करून तेवढी गोळा करायची असे ठरवले. सुदैवाने तेवढ्यावर आमचे काम झाले आणि इंटरव्ह्यूत पास होऊन व्हिसा मिळाला. महत्वाचे असे कांही तरी मिळाल्याचा जो आनंद या वेळी झाला तसा आनंद कित्येक वर्षानंतर होत होता.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nमोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियंता दिवस\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nयोगायोग, पुनरुत्थान आणि पुनर्जन्म\nमेरि ख्रिसमस भाग २\nमेरि ख्रिसमस भाग १\nयॉर्कचे रेल्वे म्यूझियम (उत्तरार्ध)\nयॉर्कचे नॅशनल रेल्वे म्यूझियम (पूर्वार्ध)\nयॉर्कला भेट - भाग १\nझुकझुकगाडी - भारतातली आणि विलायतेतली - भाग१ ते ४\nतेथे कर माझे जुळती - भाग २ - स्वरभास्कर पं.भीमसेन...\nतेथे कर माझे जुळती - भाग १ - स्व.पांडुरंगशास्त्री ...\nमुंबई ते अल्फारेटा (भाग १,२,३)\nचोखी ढाणी - भाग ३\nचोखी ढाणी - भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://circuitwaalain.wordpress.com/2020/06/04/saptpati-story-by-prajkata-rudrwar-358/", "date_download": "2021-09-16T18:24:23Z", "digest": "sha1:WKG7E3AV3244SCKENRRR5ETLK5WUWWB4", "length": 22401, "nlines": 119, "source_domain": "circuitwaalain.wordpress.com", "title": "सप्तपदी… – सर्किटवाला", "raw_content": "\nसप्तपदीचे एक एक पाऊल टाकताना तिला आजवर घडत गेलेल्या घटनांची आठवण येत होती. पुढे चालणारया त्याच्या हातात हात घालुन ती एक एक पाऊल सोबतीने टाकत होती. तिने पायाच्या अंगठ्याने पहिल्या सुपारीला स्पर्श केला व वर-वधू एकमेकांचा सन्मान करु असं म्हणत पहिला फेरा पुर्ण केला.\n“हो,बरोबर तर आहे,मनात एकमेकांविषयी सन्मान नसेल तर ते नातं टिकण अवघडच असतं ना…हाच तर पाया आहे लग्नसंस्थेचा…”तिच्या मनात विचारांचा काहुर होता.\nतेवढ्यात भटजींनी सांगितले,”आता पुन्हा सुपारीला पायाच्या अंगठ्याने स्पर्श करा व दुसरा फेरा घ्या…हा फेरा परिवाराच्या सुखशांतीसाठी कायमच दोघे जोडीने प्रयत्नशील राहु ह्यासाठी की …म्हणा त्यासाठी मी वचनबध्द आहे…”\nतो शांतपणे एक एक पाऊल टाकत होता. त्याच्या थंडगार हाताची तिला भिती वाटत होती. त्याच्या मागे पावलं टाकताना ती स्वत:ला सांभाळण्याचा प्रयत्न करत होती. खरंतर लग्न संस्थेवरचा तिचा विश्वासच उडाला होता. पण एक एक वचन देत सुपारीला स्पर्श करताना तिला तिच्या कर्तव्याची जाणीव होत होती.\nतिसरा फेरा सुरु झाला,” ….कायम बांधील आहोत…”ह्याच्या पुढचे मागचे शब्द तिला ऐकुच येत नव्हते.\nहे काँलेजचे शेवटचे वर्ष होते, एका संध्याकाळी ती आणि तिची मैत्रिण काँलेजमधुन येत होते. आईबाबांची मध्यम परिस्थिती असतानाही शिकुन मोठे काही तरी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत ती शिकत होती. ती आणि राखी एकाच परिसरातील असल्यामुळे कायम सोबत येत असत पण दोघींच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक होता. तिला परिस्थितीची जाणीव असल्यामुळे ती कायमच ध्येय पुर्ण करण्याकडे लक्ष देत असे. पण राखीचे शिक्षणात फारसे लक्ष नसे. ती कायम समजावत असे राखीला पण तिच्यात बदल झालेला दिसत नव्हता. त्या संध्याकाळी राखी वळली आणि ती आपल्या घराच्या टर्नवरुन आत येणार तेवढ्यात कोणीतरी मागुन तिचे तोंड दाबले व तिला उचलुन गाडीत बसवले. काय होतंय कळायच्या आत गाडी सुरु झाली.\nती हातपाय हलवुन सुटण्याचा प्रयत्न करु लागली पण त्याची पुरुषी पकड जबरदस्त होती. तिचे प्रयत्न निष्फळ ठरले होते. पुढच्या काही वेळात तिला उचलुनच एका रुमवर आणण्यात आलं. तिच्या तोंडावरुन हात दुर करुन त्याने तिला अलगदपणे बेडवर टाकले. ती जोरात ओरडणार त्याच्या आत तो म्हणाला,”चुप ओरडु नकोस…इथे कोणीही वाचवायला येणार नाहिये तुला…”\nभेदरलेल्या नजरेने ती त्याच्याकडे पाहु लागली तसे त्याने तिच्यावरची नजर हटवली. तिचे हात पकडुन तो बाजुला बसला,”ऐक,मी तुला काहीही करणार नाहिये,तुझ्यात मला काहीही रस नाहिये…पण तुझ्या त्या श्रीमंत याराची सुपारी घेतल्यामुळे मला तुला उचलुन आणावे लागले आहे…”\nती पटकन ओरडुन म्हणाली,”माझा कोणीही यार नाहिये…” तिच्या तोंडावर हात ठेवत तो म्हणाला,”असे सगळेच म्हणतात..”\nतेवढ्यात त्याचा फोन वाजला. तिच्या तोंडावरचा हात तसाच ठेवुन तो बोलु लागला,”हो सेठ या तुम्ही…आणलीये तिला…”\nती चांगलीच भेदरलेली होती पण तरीही तिला कळत नव्हते की कोण असेल तो सेठ. हा तर दिसायला गुंड वाटत नव्हता.\n“तुला पाणी हवंय का तु घाबरु नकोस….मी काहीही करणार नाहिये राखी..”तो म्हणाला.\n“मी राखी नाही…मी रेश्मा आहे…राखीची मैत्रिण…”ती पटकन म्हणाली. तो एकदम दचकला. त्याने मोबाईल वरचा फोटो पाहिला तर तो दुसरीचाच होता. त्याला क्षणभर कळलं नाही की आपण कशी काय अशी चुक केली. त्याने पुन्हा एकदा फोटो पाहिला. लोकेशन व वेळ सांगितली त्यानुसार त्याने तिथुन तिला उचलली होती. असे काही होईल त्याला वाटले नव्हते.\n“प्लिज प्लिज तु ओरडु नकोस…मी तुला सोडतो…साँरी…”तो काहीतरी विचार करत म्हणाला. त्याने लगेच त्या सेठला फोन केला,”चुकीची मुलगी आणली आहे…नंतर सांगतो…आधी हिला सोडुन येतो…”\nहे सगळं व्हायला रात्रीचे अकरा वाजले होते. त्यामुळे तिचे आईवडिल परेशान झाले होते. गल्लीतले लोक जमा झाले होते. कोणी म्हणत होत की पोलिसांना कळवा आता.\nइकडे त्याने ड्राईव्हरला फोन केला व तिला घेऊन तो निघाला. गाडीभर तो अपराधी नजरेने खाली मान घालुन बसला होता. तिच्या घराजवळ तिला सोडुन गाडी पटकन निघुन गेली. ती घरी आली. रडणारया आईवडिलांना काय सांगाव ते कळेना. गेले चार तास आपल्या अायुष्यात काय झालं ह्याचा ती विचार करु लागली. पण सगळेच विचारत होते, तिने थोडक्यात जे घडले ते सांगुन टाकलं. रेश्माच्या आईने कपाळाला हात लावला व ती म्हणु लागली,”तुला त्याने काही केले नाही ह्यावर कसं ग जग विश्वास ठेवणारआम्हाला कुठे तोंड दाखवायला जागा राहिली नाही…”\nकाहीही न बोलता ती आत गेली. आईच्या तोंडाचा पट्टा सुरुच होता. तिला सगळं असह्य होत होतं. तिच्या डोळयातुन अश्रुंचा पुर वाहु लागला. पण त्याचा तो अपराधी चेहरा तिला डोळ्यासमोर येत होता.\nगेले तीन दिवस तो अस्वस्थ होता. आईच्या आँपरेशन साठी पैसा कसा उभारावा कळत नव्हतं म्हणुन त्याने हे काम स्विकारले होते. पण तिचे आयुष्य बरबाद करायचा आपल्याला काहीही अधिकार नव्हता, हे त्याला कळतं होतं. तिची माफी मागावी म्हणुन गेले तीन दिवस तो जाऊन येत होता पण ती काँलेजला येत नव्हती.\n“आता तुझे काँलेज बंद…तुझे लग्न लावुन देणार..बसं झाले ते काँलेज…”आईने दुसरया दिवशी जाहिर केलं,”तो कोण, असं कसं केलं हा विषय वाढवण्यापेक्षा तुझे दोनाचे चार हात करुन टाकायचे…”\nएक आठवड्यानंतर ती एकटी काँलेजला जाऊ लागली. राखीच्या संगतीमुळे हे झाले हे तिला कळलं होतं. त्याला काँलेजच्या दारात उभा असलेला पाहुन तिला आश्चर्य वाटलं….तिला पाहुन तो पुढे आला,”रेश्मा मला तुझ्याशी बोलायचं आहे…दोन मिनिट ऐक माझे प्लिज…”\nती तशीच उभी राहिली. त्याला बरं वाटलं. तो बोलु लागला,”आईला कँन्सर आहे…तिला तसं मरताना पाहु शकत नव्हतो, पैसा उभा करु शकत नाहिये म्हणुन ही सुपारी घेतली होती. आयुष्यात पहिल्यांदा…मी असा नाहिये ग…मला माफ कर…प्लिज, गेले चार दिवस मला चैन पडत नाहिये…तुझी माफी मागितल्या शिवाय…”ती काहीच बोलली नाही व आत निघुन गेली.\nत्यानंतरच्या घडामोडी फारच लवकर घडल्या. सुकुमार देसाईचे स्थळ स्वत:हुन सांगुन आले म्हणुन आईने एकच तगादा लावला. तिने कितीतरी विनवण्या केल्या पण त्यांनी आता रिस्क नको म्हणत होकार देखिल कळवला. तिच्यावर लागलेल्या आरोपामुळे जे मिळेल ते तिला स्विकारावेच लागणार होते.\n“मुलगा जरा मंद आहे कळलंय रेश्माची आई…” कोणीतरी म्हणले.\nत्यावर लगेच त्या म्हणाल्या की,”हुशार नाहिय��� एवढंच…बाकी खुप मोठा बिझिनेस आहे त्यांचा…रेश्माचे असे झालेय माहिती असुनही तयार आहेत हे काय कमी आहे का\nतिचे लग्न ठरले तेही सुकुमार सारख्या गतिमंद मुलाशी हे ऐकुन तो अस्वस्थ होता. त्याने तिला भेटण्याचा प्रयत्न केला. पण तिची भेट होऊ शकली नाही. लग्नाच्या दोन दिवस आधी त्याने संधी साधुन तिची भेट घेतली,”रेश्मा…माझ्यामुळे तुझे आयुष्य बरबाद झाले आहे…मी तुझ्याशी लग्न करु इच्छितो…फक्त आई अँडमिट आहे म्हणुन लगेच शक्य नाहिये…आपल्या संसाराला पुरेल एवढं तर मी नक्कीच कमावतो…”\nतिने समाधानी चेहरयाने म्हणले,”खुप उशीर केलात हे बोलायला…आता जे झाले ते विधीलिखित आहे हे समजुन सोडुन द्या…त्रास होणार नाही जास्त…तुम्ही माझ्याशी काहीही लांच्छनास्पद केले नाहित ह्यातच माणुसकी अजुनही जिवंत आहे समजते मी…मी ज्याची होईल त्याला तरी कुठल्या अर्थी फसवत नाहिये ह्याच्यात आनंद मानते आहे… चुकीचे प्रायश्चित्य म्हणुन लग्न करु नका…एका ऐवजी दोघांचाही संसार सुखाचा होत नाही…आणि लग्न म्हणजे काही पोरखेळ नाहिये, एकदा दिलेल्या होकाराला माझ्या मनात आलं म्हणुन मी बदलु शकत नाही…त्यात दोन परिवार सामावले असतात…देसायांना दिलेल्या वचनाला जागुन मी ही माणुसकी शिल्लक आहे हे दाखवते…”\nइतके बोलुन ती निघुन गेली. तिने इतक्या सहजतेने आपल्याला माफ केलं ह्याचा त्याला खुप त्रास होत होता.\nसुकुमारशी लग्न करायचा निर्णय घेतल्यावर आता त्याच्या ह्या बोलण्याचे तिच्या लेखी कुठलेच महत्व नव्हते. शेवटचा फेरा आहे, आता तुम्ही पुढे या असे गुरुजींनी म्हणताच ती त्याच्या पुढे येऊन त्याचा हात धरुन पावलं टाकु लागली,”जीवनातल्या कुठल्याही बरया वाईट प्रसंगात तुमच्या बरोबरीने साथ देण्यासाठी मी कायम सोबत राहिलं…”म्हणत तिने सातवा फेरा पुर्ण केला व हात धरुन सुकुमारला हाताला धरुन आणत बाजुच्या पाटावर बसवले…\nPublished by टीम सर्किटवाला\n आजच युग हे अत्यंत धावपळीचं झालं आहे. दिवसेंदिवस नवनवीन आविष्कार होत आहेत. आणि प्रत्येक गोष्टीत माणूस अपग्रेड होत आहे. प्रत्येकजण डिजिटली अपडेटेड राहण्याचा प्रयत्न करतोय अन हीच वाचकांची नस ओळखून आम्ही सर्किटवालाच्या माध्यमातून डिजिटल क्षेत्रात उतरत आहोत. निशुल्क सेवा पुरवत असतांना वाचकांचा प्रतिसाद आम्हाला भरभरून मिळत आला आहे अन यापुढेही मिळेल अशी आशा आह���. आणि आम्हांला विश्वास आहे की आम्ही नक्कीच यातही क्षेप घेऊ.. धन्यवाद टीम सर्किटवाला\tसर्व लेख पहा टीम सर्किटवाला\nआयुष्य, मोबाईल, विधीलिखित, सप्तपदी, prajkta, story\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nवारी लघुकथा स्पर्धा (11)\nवाचकांचा प्रतिसाद लाभलेल्या कथा\nअवघा रंग एकच झाला....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/mirabai-chanu-will-become-additional-superintendent-of-police/", "date_download": "2021-09-16T18:39:10Z", "digest": "sha1:AHQGIGMA75LEABEOM3FVRMUHUGJQTLT7", "length": 8629, "nlines": 88, "source_domain": "mahasports.in", "title": "मणिपूर सरकारने मिराबाई चानूला देऊ केली पोलिस खात्यात नोकरी, दिले 'हे' महत्त्वपूर्ण पद", "raw_content": "\nमणिपूर सरकारने मिराबाई चानूला देऊ केली पोलिस खात्यात नोकरी, दिले ‘हे’ महत्त्वपूर्ण पद\nin अन्य खेळ, टॉप बातम्या\nजगातील सर्वात मोठी क्रीडास्पर्धा असलेल्या ऑलिम्पिकला शुक्रवारी (२३ जुलै) सुरुवात झाली. स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशीच भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली. भारतीय वेटलिफ्टर मिराबाई चानू हिने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक कमावत भारताच्या पदकांचे खाते खोलले. या कामगिरीबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असताना तिच्या गृहराज्य असलेल्या मणिपूरच्या सरकारने तिला पोलीस खात्यात उच्च पदावर नोकरीस घेत असल्याचे जाहीर केले आहे.\nमिराबाईने खोलले होते पदकांचे खाते\nशनिवारी झालेल्या महिलांच्या ४९ किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत मिराबाई चानूने स्नॅच प्रकारात ८७ व क्लिन अँड जर्क प्रकारात ११५ असे एकूण २०२ किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले. चीनच्या झिहुई हो हिने सुवर्णपदक तर, इंडोनेशियाच्या विंडी केंटीकाने कांस्य पदक आपल्या नावे केले. २००२ सिडनी ऑलिंपिकमध्ये कर्नाम मल्लेश्वरी हिने कांस्य पदक मिळविल्यानंतर वेटलिफ्टिंग मधील हे भारताचे केवळ दुसरे पदक आहे.\nमणिपूर पोलीस खात्यात दिली गेली नोकरी\nसध्या भारतीय रेल्वेत कार्यरत असणाऱ्या मिराबाई चानूला मणिपूर सरकारने अतिरिक्त पोलीस अधीक्षक हे पद देऊ केले आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये जुडो खेळात सहभागी झालेली सुशीलादेवी हिलादेखील पोलीस कॉन्स्टेबलवरून पोलीस उपनिरीक्षक अशी पदोन्नती देण्यात आली.\nऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या पाच मणिपूरी खेळाडूंना प्रत्येकी २५ लाख रुपये मदत देण्यात येई��. तसेच मणिपूरमध्ये जागतिक दर्जाची वेटलिफ्टींग अकादमी उभारण्यात येईल. या सर्व घोषणा मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंग यांनी केल्या.\nरिषभचा इंग्लंडमधील नवा मित्र पाहिला का स्वतः शेअर केला व्हिडिओ\nआयपीएलच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मुंबईच्या फॅन्सने केले सीएसके चाहत्यांना ट्रोल, पाहा मजेदार मीम\n‘तर, मी असो किंवा अन्य कोणी, तुम्हाला संघाबाहेर बसावेच लागेल’, चहलचे मोठे भाष्य\nरिषभचा इंग्लंडमधील नवा मित्र पाहिला का स्वतः शेअर केला व्हिडिओ\nटोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी मीराबाई चानू परतली मायदेशी; दिल्लीत पोहचताच झाले जंगी स्वागत\n‘भारतीय क्रिकेटची खरी संपत्ती’, गांगुलीने सांगितले विराटच्या टी२० कर्णधारपद सोडण्यामागील खरं कारण\n‘विश्वचषक जिंकून विराटच्या टी२० कर्णधापदाचा शेवट गोड व्हावा’, सोशल मीडियावर पडतोय प्रतिक्रियांचा पाऊस\nमलिंगाला मागे टाकत ‘या’ भारतीय दिग्गजाला आयपीएलमध्ये इतिहास रचण्याची संधी\n टी२० क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत विराट जगातील भल्याभल्या कर्णधारांना पडलाय भारी\nधोनी नव्हे विराटच भारताचा सर्वोत्तम टी२० कर्णधार\nएकच वादा रिषभ दादा उर्वरित आयपीएलसाठी दिल्लीच्या कर्णधारपदी पंतच राहणार, वाचा सविस्तर\nटोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी मीराबाई चानू परतली मायदेशी; दिल्लीत पोहचताच झाले जंगी स्वागत\nटोकियो ऑलिंपिक: 'असे' आहे भारताचे ५ व्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक; पाहा कोणते खेळाडू उरणार मैदानात\nसोशल मीडियापासून दूर रहा, लांब केस ठेऊ नका बंगालच्या प्रशिक्षकपदी रुजू होताच लक्ष्मी रतन शुक्लाचे कडक नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathigappa.com/%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-16T19:44:46Z", "digest": "sha1:6ZFUERHJ52IRKTR5BUYHXPRY7UF7ORSH", "length": 14949, "nlines": 72, "source_domain": "marathigappa.com", "title": "१५ वर्षाअगोदर नवनीतच्या जाहिरातीत दिसलेली हि मुलगी आता प्रसिद्ध आहे मराठी अभिनेत्री – Marathi Gappa", "raw_content": "\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\nकेसं कापत असताना ह्या मुलाची रिऍक्शन पाहून तुमचा सुद्धा दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ\nस्वतःच्या हळदीत नवरी मुलीने ग्रुपमध्ये केला धमाल डान्स, बघा हा व्हिडीओ\nह्या मुलाने घोळक्यामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nनवरीने स्वतःच्याच लग्नात मंडपामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील कौतुक कराल\nहे स्पायडर मॅनचं पोरगं लईच करामती दिसतंय, व्हिडिओमध्ये मुलाने काय उद्योग केलाय हे पाहून हसू आवरणार नाही\nHome / मराठी तडका / १५ वर्षाअगोदर नवनीतच्या जाहिरातीत दिसलेली हि मुलगी आता प्रसिद्ध आहे मराठी अभिनेत्री\n१५ वर्षाअगोदर नवनीतच्या जाहिरातीत दिसलेली हि मुलगी आता प्रसिद्ध आहे मराठी अभिनेत्री\nमित्रांनो तुम्हांला २००५ साली आलेली नवनीतत पाठ्यपुस्तकांची जाहीरात तर आठवत असेलच. ‘नवनीत हाती आले हो, अवघड सोपे झाले हो’ हे ह्या जाहिरातीचे झिंगल होते. ह्या जाहिरातीत अनेक बालकलाकारांनी काम केले होते. त्यातीलच एक बालकलाकार आता मराठी अभिनेत्री झाली आहे. त्या अभिनेत्रीने मराठी मालिका, चित्रपटांत काम केलेले आहे. नुकतीच तिची मालिका झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. हे वर्ष सरत आलं असताना काही मालिका या प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत तर काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. यातील एक नवीन मालिका म्हणजे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका.\nया मालिकेतील दोन अभिनेत्री या नवीन मालिकेच्या प्रोमोज मधून आपल्याला दिसत आहेत. यातील एक आहेत शुभांगी गोखले आणि दुसरी आहे अन्वीता फलटणकर. शुभांगीजी यात सासूबाईंच्या भूमिकेत आहेत तर अन्वीता ही सूनबाईंच्या भूमिकेत. प्रोमोज मधून दोघींची खट्याळ केमिस्ट्री उत्तम जमून आल्याचं दिसतं आहे. आज या सासू सुनेच्या जोडीपैकी सुनेची भूमिका साकारणाऱ्या अन्वीता विषयी आपण जाणून घेणार आहोत, जिने १५ वर्षांपूर्वी नवनीतच्या जाहिरातीतसुद्धा काम केले होते. अन्वीता ही मुळची ठाण्याची. बालपण, शालेय शिक्षण ठाण्यात झालं. घरी कालाक्षेत्राची आवड होतीच आणि प्रोत्साहनही होतं. एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अन्वीता हिने सांगितल्या प्रमाणे तिला अभिनय आणि नृत्याची आवड होतीच. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमातून ती सातत्याने भाग घेत असे. तिच्या अनेक सोशल मीडिया पोस्ट्स मधून हे दिसून येतं. तिच्या आई वडिलांनी तिला कला शिबिरांना पाठवून ही आवड जोपासली आणि वाढवली. तसेच या काळात तिने काहीसं कामही केलं होतं. ‘नवनीत’ या प्रसिद्ध नामामुद्रेसाठी तिने जाहिरातीत अभिनय केला होता. एकूणच काय तर, गाठीशी अभिनयाचा थोडाफार अनुभव आला होता.\nत्यामुळे रुपारेल कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतला तोपर्यंत अभिनय करण्यासाठी जी भीड चेपण महत्वाचं असतं ते झालं होतं. याचाच फायदा तिला ऑडिशन्सच्या वेळी झाला असावा. याच काळात तिचा पहिला चित्रपट तिने केला. ‘टाईमपास’ हा तिचा पहिला चित्रपट. या चित्रपटातील चंदा ही तिची व्यक्तिरेखा अतिशय गाजली. चंदा सारखी एक तरी मैत्रीण आपल्याला असतेच असं प्रत्येकाला मनातल्या मनात वाटून गेलं, इतकी ती व्यक्तिरेखा खरीखुरी वाटली. पुढे तिने ललित कालाकेंद्रात प्रवेश केला. मूलतः असणारी अभिनयाची आवड आणि त्यात ललित कला केंद्रात प्रवेश यांच्यामुळे तिच्यातील अभिनेत्रीला पैलू पडले, असं आपण म्हणू शकतो. तिने तिथे असंख्य एकांकिका आणि नाटकांतून अभिनय केला. पुढे व्यावसायिक नाटकातूनही तिने अभिनय केला. ‘व्हाय सो गंभीर’ हे तिचं गाजलेलं व्यावसायिक नाटक. तसेच ‘गर्ल्स’ हा तिचा अजून एक चित्रपटही खूप गाजला. मनमिळाऊ, प्रेमळ अशी रुमी तिने अगदी खुबीने साकार केली. नाटक, चित्रपट यांतून अभिनय करत असताना तिने वेब सिरीज या नवं माध्यमातूनही अभिनय साकार केला तो ‘यु टर्न’ या वेब सिरीजमधून. तसेच ती ‘बकासुर’ नावाच्या युट्यूब चॅनेल मार्फत आपल्या भेटिस येत असतेच.\nएवढ्या विविध माध्यमांतून अभिनय करत असताना तिने टीव्हीच्या पडद्यावर सुद्धा काम करणं सुरू केलं. महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय मालिकेत सुरुवातीचा काही काळ तिने प्रहसनांतून अभिनय केला. यात मंदार मांडवकर हा तिचा सहकलाकार असे. या दोघांच्या जोडीने केलेल्या अनेक प्रहसनांनी प्रेक्षक, सहकलाकार यांना अगदी खळखळून हसवलं होतं. आता अन्वीता ही पुन्हा ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून आपल्या समोर येते आहे. सध्या या मालिकेचे प्रोमोज प्रेक्षक, समीक्षक यांच्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. तिच्या अन्य कलाकृतींप्रमाणे ती या कलाकृतीतही स्वतःची छाप सोडेल आणि लोकप्रियतेचं अजून एक शिखर गाठेल, हे नक्की. तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून अन्वीता हिला मनःपूर्वक शुभेच्छा \nPrevious अग्गबाई सासूबाई मालिकेत येणार अनपेक्षित वळण, बबड्या करणार ‘हि’ गोष्ट\nNext मगरीच्या पोटामधून असं काही निघालं कि बघणारे सर्वच थक्क झाले\nदिराच्या लग्नात वहिनीने लग्न झाल्या झाल्या सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nमालिकांमध्ये अश्याप्रकारे शूट केला जातो डबल रोलचा सिन, बघा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचा हा व्हिडीओ\nप्राजक्ता माळी आणि अरुण कदम ह्यांनी दादा कोंडकेंच्या गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/samudra-setu-campaign-ins-jalashwa-brings-back-687-stranded-indians-from-iran-162658/", "date_download": "2021-09-16T18:49:36Z", "digest": "sha1:DLBNIOYSDFT345T6WB4HLM4AIEHVZPLS", "length": 8019, "nlines": 88, "source_domain": "mpcnews.in", "title": "Samudra Setu Campaign: आयएनएस जलाश्वने इराणमधील 687 भारतीय नागरिक मायदेशी - MPCNEWS", "raw_content": "\nSamudra Setu Campaign: आयएनएस जलाश्वने इराणमधील 687 भारतीय नागरिक मायदेशी\nSamudra Setu Campaign: आयएनएस जलाश्वने इराणमधील 687 भारतीय नागरिक मायदेशी\nSamudra Setu Campaign: INS Jalashwa brings back 687 stranded Indians from Iran भारतीय नौदलाच्या जहाजांनी इराणमधून आत्तापर्यंत 920 भारतीय नागरिकांना मायदेशी आणले आहे.\nएमपीसी न्यूज- भारतीय नौदलाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या समुद्र सेतू अभियानाअंतर्गत आयएनएस जलाश्वने बुधवारी (दि.1) इराणमधील 687 भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्‍यात आले. इराणमधल्या बंदर अब्बास येथून निघालेले हे जहाज 1 जुलै रोजी सकाळी तुतिकोरीन बंदरामध्ये दाखल झाले. भारतीय नौदलाच्या जहाजांनी इराणमधून आत्तापर्यंत 920 भारतीय नागरिकांना मायदेशी आणले आहे.\nइराणमधील भारतीय मिशनच्यावतीने भारतीय नागरिकांना मायदेशी पाठवण्यासंबंधीची सर्व व्यवस्था करण्यात आली होती. जलप्रवासाला जाण्यापूर्वी सर्वांच्या आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या.\nतसेच कोविड-19चा होत असलेला प्रसार लक्षात घेत शारीरिक अंतर राखण्यासाठी घालून देण्यात आलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.\nतुतिकोरीन बंदरातल्या स्थानिक अधिकारी वर्गाने आलेल्या प्रवाशांची स्थानांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून, आरोग्य तपासणीनंतर त्यांच्या मूळ स्थानी जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था केली.\nसंपूर्ण जगभरामध्ये कोविड-19 चा प्रसार झाला आहे. अनेक नागरिक विविध देशात अडकून पडले आहेत. जे नागरिक मायदेशी येवू इच्छितात अशा 3 हजार 992 भारतीय नागरिकांना नौदलाच्या समुद्र सेतू अभियानाअंतर्गत आत्तापर्यंत मायदेशी आणण्यात आले आहे. महामारीच्या काळामध्ये हे भारतीय नागरिक मालदिव, श्रीलंका आणि इराणमध्ये वास्तव्य करीत होते.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nCyber Crime: कोरोनाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरविल्याप्रकरणी दोन दिवसांत चार गुन्हे दाखल; चौघांना अटक\nDelhi: केंद्र सरकारकडून कोविड-19च्या चाचण्यांमधील अडथळे दूर\nBhosari Missing News : भोसरी मधून 14 वर्षीय मुलगी बेपत्ता\nPune News : उसन्या पैशासाठी तरुणीच्या किडन्या काढून विकण्याची धमकी, पाच जण अटकेत\nPimpri News : महापालिकेने पीएमपीएमएलला दिली 12 कोटींची संचलन तूट\nPimpri Corona Update : शहरात आज 155 नवीन रुग्णांची नोंद, 101 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज\nPune News : आरक्षणाचा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक ठरेल – चंद्रकांत पाटील\nPimpri News : ‘जीवन रिक्षा’ उपक्रमाअंतर्गत शंभर रिक्षाचालकांना प्रथमोपचार व सीपीआर प्रशिक्षण\nPune News : खासगी सावकाराकडून पत्नी अन् मुलाबाळांना रस्त्यावर आणण्याची धमकी, पतीची आत्महत्या\nTalegaon Crime News : डॉक्टरच्या घरातून दागिने चोरीला; घरकाम करणाऱ्या महिलेवर संशय\nIndia Corona Update : देशात 3,51,087 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण, रिकव्हरी रेट 97.61 टक्के\nIndia Corona Update : 75 कोटी लोकांनी घेतली लस, चोवीस तासांत 25,404 नवे कोरोना रुग्ण\nIndia Corona Update : सलग दुसऱ्या दिवशी तीस हजारांहून कमी रुग्ण, 219 मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%82", "date_download": "2021-09-16T18:59:21Z", "digest": "sha1:ZS7WVZWIA5ZEGTYSPWOGJTRBANGLN5SG", "length": 3649, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "झुलू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nझुलू हा आफ्रिकेच्या दक्षिण भागातील एक मोठा वांशिक गट आहे. झुलू व्यक्ती प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेच्या क्वाझुलू-नाताल ह्या प्रांतामध्ये वसल्या असून सध्या झुलूंची लोकसंख्या सुमारे १ कोटी आहे. ते झुलू भाषा बोलतात. काही झुलू लोक झिंबाब्वे, झांबिया आणि मोझांबिक या देशांतही राहतात.\nजानेवारी १९४९ मध्ये झुलू लोकांनी डर्बन शहरात घडवून आणलेल्या दंगलीत १४२ भारतीय मारले गेले होते. दक्षिण आफ्रिकेमधील वर्णद्वेषी राजवटीदरम्यान झुलू लोकांसाठी क्वाझुलू नावाचा विशेष भूभाग निर्माण केला गेला होता व सर्व झुलूंना तेथे स्थानांतर करणे सक्तीचे होते.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/police-inspector-wrote-letter-against-param-bir-singh-akola-news", "date_download": "2021-09-16T18:43:31Z", "digest": "sha1:644CXBHXLHPT5VG2BTM5JIEACRVA7UDA", "length": 23602, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | परमबीर सिंग यांच्याविरोधात माझ्याकडे भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे, पोलिस निरीक्षकाच्या 'लेटरबॉम्ब'मुळे खळबळ", "raw_content": "\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात माझ्याकडे भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे, पोलिस निरीक्षकाच्या 'लेटरबॉम्ब'मुळे खळबळ\nअकोला: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात एका पोलिस इन्स्पेक्टरने पोलीस महासंचालकांकडे भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली आहे. तसंच त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने आज दिली आहे.\nहेही वाचा: शाळेचा गणवेश, पाठीवर बॅग घालून पोलिसांना दिसले युवक; बॅग उघडून बघताच सरकली पायाखालची जमीन\nविशेष म्हणजे, सिंग यांच्या विरोधातली भ्रष्टाचाराची ही दुसरी तक्रार आहे. गेल्या महिन्यात त्यांची मुंबई पोलीस आयुक्त या पदावरुन बदली करण्यात आली होती. पहिली तक्रार मुंबईचे पोलिस अधिकारी अनुप डांगे यांनी दाखल केली होती. दरम्यान, अकोला पोलिस नियंत्रण कक्षाचे इन्स्पेक्टर बी. आर.घाटगे यांनी पत्राच्या स्वरुपात एक तक्रार २० एप्रिल रोजी पोलीस महासंचालकांना दिली असून त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही जोडून हे पत्र दिलं आहे.\nपोलिस महासंचालकांना दिलेल्या या १४ पानी तक्रारीमध्ये घाडगे यांनी सांगितलं आहे की, सिंग ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकारांमध्ये सामील होते. या पत्रात घाडगे यांनी सिंग यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. जमीन घोटाळे, सरकारी निवासस्थानाचा तसंच सुविधांचा गैरवापर आणि इतर प्रकारच्या भ्रष्टाचारांमध्ये ते सामील असल्याचा आरोप सिंग यांच्यावर केला आहे.\nहेही वाचा: 'अत्यावश्‍यक' च्या बहाण्याने बाजारात प्रचंड गर्दी; कडक निर्बंधातही विनाकारण फिरणारे बेफिकीरच\nसिंग हे ठाण्याचे पोलिस आयुक्त असून पोलिस ताना घाडगे बाजार पेठ पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असल्याचंही घाडगे यांनी सांगितलं आहे. पीटीआयशी बोलताना घाडगे म्हणाले, “माझ्याकडे या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आहेत आणि जेव्हा चौकशी सुरु होईल तेव्हा हे पुरावे मी सादर करेन”. मात्र, अद्याप सिंग यांनी यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही.\nसंपादन - अथर्व महांकाळ\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिस��ंच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन व��्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/maratha-history/", "date_download": "2021-09-16T19:19:46Z", "digest": "sha1:2JMGL43RX53GRCUXVH7ROOQB7BVSZGPN", "length": 7195, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Maratha History Archives | InMarathi", "raw_content": "\nबलुचिस्तानमध्ये आजही ‘मराठा’ ताठ मानेनं वावरतो आहे, थक्क करणारं सत्य\nपानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला होता, त्यानंतर हे सर्व मराठे कुठे गेले\nछत्रपतींच्या स्वराज्यातील पहिल्या सरसेनापतींबद्दल जाणून घ्या\nस्वराज्याच्या या मर्द मराठ्या सरसेनापतीस मानाचा मुजरा हंबीरराव मोहिते हे नाव आपल्याला शाळेच्या इतिहासामध्ये क्वचितच आढळते.\nसुरतहून महाराजांनी आणलेल्या या खजिन्याचा अर्धा भाग आजही अज्ञात आहे\nसुरक्षितपणे खजिना स्वराज्यात यावा यासाठी खजिन्याचे दोन भाग पाडले गेले. अर्धा खजिना सैन्यासोबत आणला गेला आणि अर्धा, अज्ञात ठिकाणी दडवला गेला.\nअवघ्या २००० मावळ्यांनी जेव्हा हजारो मुघलांना पळवून लावलं होतं…\nत्यावेळी हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता आणि मुघलांचं महत्त्वाचं लष्करी ठिकाण ��शी मान्यता या किल्ल्याला होती.\nआणि प्रतापगडावर, शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला\nखान जखमी अवस्थेत त्याच्या पालखीत स्वर झाला परंतु संभाजी कावजीने पालखी वाहणाऱ्या भोईंच्या पायांवर वार केला\nमोहम्मदखान बंगशाला रणांगणात धूळ चारणाऱ्या बाजीरावांची पराक्रमगाथा\nछत्रसाल महाराजांनी थोरल्या पेशव्यांच्या सन्मानार्थ पन्ना येथे दरबार भरवला. अनेक नजराणे बाजीरावांना पेश केले गेले.\nअन आग्र्यात शिवबा नावाच्या मराठी वाघाची डरकाळी दुमदुमली\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान यांच्या स्वारीनंतर त्यांच्या मोठ्या\nसत्यकथेवरील आधारीत “300”, भारतात सतराव्या शतकातच “बाजी” मारून गेलाय\nअशीच एक कथा सोळाव्या शतकामध्ये भारतात, महाराष्ट्रात, सत्यात उतरून गेली आहे आणि ह्या कथेचा नायक होता शूरवीर बाजी प्रभू देशपांडे\n‘म्लेच्छक्षयदीक्षित’ छत्रपती शिवाजी महाराज अपरिचित पैलू आणि काही गोड गैरसमज\nपुण्यात S. P. कॉलेजच्या मागे शिक्षण प्रसारक मंडळाचं कार्यालय आहे तिथे हे दानपत्र आहे. त्या दानपत्रात ते आपल्या वाडवडिलांचं वर्णन करतात.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/nagpur-gund/", "date_download": "2021-09-16T19:57:49Z", "digest": "sha1:SYYPWAYVQU4XB2FS4OYAFWLWDE67IRAF", "length": 6399, "nlines": 71, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates नागपुरात गुडांचा उच्छाद, महिलांना मारहाण करत सामान फेकले रस्त्यावर", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nनागपुरात गुडांचा उच्छाद, महिलांना मारहाण करत सामान फेकले रस्त्यावर\nनागपुरात गुडांचा उच्छाद, महिलांना मारहाण करत सामान फेकले रस्त्यावर\nजय महाराष्ट्र न्यूज, नागपूर\nनागपूर शहर हे गुंडांचं शहर आहे असं म्हणावं लागत आहे. कारण नागपूरमध्ये पुन्हा एकदा सशस्त्र गुडांनी हैदोस घालत जोरदार राडा घातला. पीडित महिलांना मारहाण, विनयभंग करत महिलांच्या दुकानातले सामान रस्त्यावर फेकून दिले.\nपीडित महिलांच्या घरावर ताबा मिळवण्याच्या उद्देशानं जवळपास एक तास गुडांनी हैदोस घातला. मात्र, हा प्रकार घडत असताना पोलिस कुठेच दिसून आले नाहीत. पीडित सुषमा पाटील आणि कविता पाटील यांचे अज��ी भाजी विक्रीचे दुकान आहे.\nमुख्य रस्त्यावर हे दुकान असल्यानं त्यावर भूमाफियांची नजर असल्याची माहिती आहे. या जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी भूमाफिया अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. मात्र, या भूमाफियांना यश मिळत नसल्यानं मध्यरात्री पन्नास ते साठ गुडांनी अजनी भाजी विक्रीच्या दुकानावर शस्त्र हल्ला केला.\nPrevious नागपूर तुरुंगातील पॅरोल, फर्लोवर गेलेले 50 गुन्हेगार फरार\nNext या पावसाळी रानभाज्या तुम्हाला माहिती आहेत का\n कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शून्यावर\nशिकवणीला उशिरा पोहचल्यानं २०० उठाबशा\nनागपुरातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\nपुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corona-updates-create-awareness-for-a-coronation-free-village-chief-minister-uddhav-thackerays-appeal-to-asha-sevikas-nrvb-139252/", "date_download": "2021-09-16T18:24:30Z", "digest": "sha1:L66HRGGZUNNCBEKXV7SNDSYF24SMOOUG", "length": 20390, "nlines": 190, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Corona Updates | कोरोनामुक्त गावासाठी जागरुकता निर्माण करा; आशा सेविकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर १६, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्व���टरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nCorona Updatesकोरोनामुक्त गावासाठी जागरुकता निर्माण करा; आशा सेविकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन\nबालरोग तज्ञांच्या टास्कफोर्सने ज्या सूचना केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी करतानाच कोरोना व्यतिरिक्त एखाद्या आजाराची साथ, लक्षणे आढळल्यास त्याची तातडीने माहिती प्रशासकीय यंत्रणेला द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आशा सेविकांना केले.\nकोरोनाकाळातील कामाबद्दल आशा सेविकांना मुख्यमंत्र्यांकडून मानाचा मुजरा\nमुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांमध्ये असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही लाट रोखण्यासाठी ‘आशा’ सेविकांची भूमिका महत्वाची आहे. पालकांनी घाबरून जाऊ नये यासाठी त्यांना आश्वस्त करतानाच कोरोनामुक्त गावासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. गावातील वस्तीची जबाबदारी घेऊन कोरोनामुक्तीसाठी त्यांना मार्गदर्शन करा, असे आवाहन करतानाच आशा सेविकांनी कोरोनाकाळात केलेल्या कामाबद्दल त्यांना मानाचा मुजरा करतो, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केली.\nमुलांमधील कोरोना संसर्ग आणि आशा सेविकांची जबाबदारी या विषयावर बालरोग तज्ञांच्या टास्कफोर्सच्या सदस्यांनी आशा सेविकांशी संवाद साधला. दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते.\nमुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी, बालरोग तज्ञांच्या टास्फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, डॉ. विजय येवले, डॉ. समीर दलवाई, डॉ. आरती किणीकर यांच्यासह राज्यभरातील सुमारे ७० हजार आशा सेविका या ऑनलाईन परिषदेत सहभागी झाले होते.\nअन्य साथीच्या आजाराची माहिती प्रशासनाला तातडीने कळवावी\nबालरोग तज्ञांच्या टास्कफोर्सने ज्या सूचना केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी करतानाच कोरोना व्यतिरिक्त एखाद्या आजाराची साथ, लक्षणे आढळल्यास त्याची तातडीने माहिती प्रशासकीय यंत्रणेला द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आशा सेविकांना केले. बालकांची काळजी घेण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करावे त्यांनी घाबरून जाऊ नये यासाठी त्यांना आश्वस्त करण्याचे काम आशा सेविकांनी करावे. कुटुंबातील सदस्यांच्या माध्यमातूनच बालकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी याबाबत नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.\nअनलॉक होताच मुंबई बेकाबू : रस्त्यावर वाहनांची लांबच लांब लागल्या रांगा, बसस्थानकातही झाली गर्दी ; लोकं कोरोनाची भीती विसरले\nकुपोषणामुळे बालमृत्यू होणार नाही याकडे लक्ष द्यावे\nकोरोना व्यतिरिक्तही कुपोषणाचे संकट आहे त्याला सामोरे जाताना कुपोषणामुळे बालमृत्यू होणार नाही याकडे लक्ष द्यावे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासनाच्या कोरोना मुक्त गाव मोहिमेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा. गावातील वाड्या वस्त्यांची जबाबदार घेऊन त्यांना कोरोनामुक्तीसाठी मार्गदर्शन करा, असे सांगितले.\n‘आशा’ शब्दाला साजेसं काम\nआरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला मिळालेल्या यशाचे तुम्ही शिलेदार आहात असे गौरवपूर्ण उद्गार काढतानाच राज्यातील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण केले जात असून या सुविधांची आपण मूळं आहात ती मजबूत करण्याचं काम केले जात असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. आपल्याला जगवते ती आपल्यातली ‘आशा’ हा शब्द ज्याप्रकारे तयार झाला आहे त्याला साजेसं काम आशा ताई करीत आहेत. ते असेच कायम ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी करणार दिल्ली वारी\nसंभाव्य तिसरी लाट रोखण्यात आशाताईंची महत्वाची भूमिका\nमुख्यमंत्री म्हणाले, आशा, अंगणवाडी सेविका प्रशासनाचा पाठकणा असून स्वताची प्रकृती, कुटुंब याकडे लक्ष न देता ग्रामीण भागात आरोग्य सेवा देत आहात. त्यासाठी मी मानाचा मुजरा करतो. आशा, अंगणवाडी सेविकांच्या ज्या व्यथा, अपेक्षा आहेत त्याची योग्य ती दखल घेण्यात आली आहे. आपले ऋण विसणार नाही. आपल्या व्यथांवर मार्ग काढला जात आहे त्याला थोडा अवधी द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आशाताईंना केले. महाराष्ट्राच कुटुंब आपण तळ हाताच्या फोडासारखं जपत आला आहात तज्ञांच्या मतानुसार कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांमध्ये जाणवणार असून ती रोखण्यासाठी आशा ताईंची भूमिका महत्वाची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nयावेळी टास्क फोर्समधील डॉ. प्रभू, डॉ. येवले, डॉ. किणीकर, डॉ. दलवाई यांनी सोप्या भाषेत कोरोना प्रतिबंध व उपचार, लहान मुलांसाठी पौष्टिक आहार, मानसिक आजार याविषयी मार्गदर्शन केले.\nयावेळी मुरबाड येथील रोहिणी भोंदिवले, पातोंडा जि. नंदूरबार येथील साधना पिंपळे, भंडारा येथील भूमिका बंजारी, हिंगोली येथील सुनिता कुरवडे या आशा सेविकांनी मनोगत व्यक्त केले.\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर १६, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AF%E0%A5%AF", "date_download": "2021-09-16T19:52:09Z", "digest": "sha1:ZOHKF3GBNXPUF3FCPMTLMDZYDK6XI57X", "length": 3314, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १५९९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५७० चे - १५८० चे - १५९० चे - १६०० चे - १६१० चे\nवर्षे: १५९६ - १५९७ - १५९८ - १५९९ - १६०० - १६०१ - १६०२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nफेब्रुवारी १३ - पोप अलेक्झांडर सातवा.\nएप्रिल २५ - ऑलिव्हर क्रॉमवेल, ब्रिटीश राजकारणी, अघोषित राजा.\nचांदबिबी - आदिलशाही व निजामशाही सुलताना.\nएप्रिल १४ - हेन्री वॅलप, इंग्लिश राजकारणी.\nLast edited on १ डिसेंबर २०१६, at ०५:२६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ डिसेंबर २०१६ रोजी ०५:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mmarathi.peepingmoon.com/latest-marathi/news/14548/naadkhula-music-prsents-aapli-yaari-song-gets-1-million-views-in-a-day.html", "date_download": "2021-09-16T18:08:53Z", "digest": "sha1:7IVQ5GWRYQFE5XFAKLSCEPAUVTXZRQNC", "length": 8954, "nlines": 90, "source_domain": "mmarathi.peepingmoon.com", "title": "अर्ध्या दिवसात 1 मिलीयन व्ह्युज मिळालेले 'आपली यारी' पहिले मराठी गाणे!", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeLatest Marathi Newsअर्ध्या दिवसात 1 मिलीयन व्ह्युज मिळालेले 'आपली यारी' पहिले मराठी गाणे\nअर्ध्या दिवसात 1 मिलीयन व्ह्युज मिळालेले 'आपली यारी' पहिले मराठी गाणे\nनादखुळा म्युझिक लेबलच्या आपली यारी गाण्याने विक्रम केला आहे. ह्या गाण्याला निव्वळ 12 तासांमध्येच 1 मिलीयन व्ह्युज मिळाले. 'मराठी इंडस्ट्रीतला मिलीयनियर म्युझिक डायरेक्टर' अशी ओळख असलेल्या प्रशांत नाकतीच्या नावावर अजून एक विक्रम नोंदवला गेला आहे.\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरेने गुरूवारी आपली यारी हे गाणे सोशल मीडियाव्दारे लाँच केले. बॉलीव़ूड निर्माता निखील नमीत आणि प्रार्थना बेहेरे गेले दहा वर्षापासून जवळचे मित्र आहेत. आपल्या मैत्रीच्या दशकपूर्ती निमीत्ताने प्रार्थनाने निखील नमीतच्या नादखुळा म्युझिक लेबलचे आपली यारी हे गाणे नुकतेच सोशल मीडियाव्दारे रिलीज केले. फ्रेंडशीपडेच्या मुहूर्तावर आलेल्या ह्या गाण्यामध्ये पहिल्यांदाच दहा मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिसत आहेत.\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाली, “नादखुळा ह्या निखीलच्या म्युझिक लेबलवर फ्रेंडशीप डे निमीत्ताने आपली यारी हे गाणे लाँच होतंय. आणि ते मला लाँच करायची संधी मिळाली, ह्याचा मला आनंद आहे. निखीलची आणि माझी मैत्री खूप जूनी आहे. त्यामूळे आमच्या दोस्तीच्या दशकपूर्तीला फ्रेंडशीपवरचेच गाणे मी लाँच करावे, हा दुग्धशर्करा योग आहे.”\nनिर्माता निखील नमीत म्हणतात,”आपली यारी गाण्याप्रमाणेच प्रार्थनाची आणि माझी मैत्री पक्की आणि ‘जगात लय भारी’ अशी आहे. त्यामुळेच तिने हे गाणे लाँच करणे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. महाराष्ट्रातल्या सध्याच्या पूरपरिस्थितीमूळे आम्ही ह्या गाण्याचा रिलीजचा सोहळा रद्द करून ते पैसे पूरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी देतोय. 12 तासांत गाण्याने 1 मिलीयनचा टप्पा गाठावा, ह्याचे पूर्ण श्रेय प्रशांतच्या सुरेल संगीताला जाते. ”\n'आपली यारी' गाण्याचे गीत-संगीत प्रशांत नाकतीने केले आहे. तर आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणेने हे गाणे गायले आहे. पहिल्यांदाच मराठीमध्ये निक शिंदे, श्रध्दा पवार, बॉब हातनोलकर, कोमल खरात, रितेश कांबळे, तृप्ती राणे, तन्मय पाटेकर, प्रतिभा जोशी, प्रथमेश देवळेकर, प्रतिक्षा थोरात हे दहा सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स एका गाण्यासाठी एकत्र आले आहेत.\nप्रशांत नाकती गाण्याविषयी सांगतो, “मराठी चित्रपटांमध्ये आपण दोस्तीवरची गाणी पाहिली आहेत. पण पहिल्यांदाच मराठीत म्युझिक लेबलचे मैत्रीवरचे गाणे आले आहे. मला पूर्ण विश्वास आहे, की, हे गाणे ऐकल्यावर, प्रत्येकाला आपल्या कॉलेजचे दिवस आणि, आपले जवळचे मित्र-मैत्रिण आठवतील. आम्ही दहा इन्फ्लुएन्सर्सवर हे गाणे चित्रीत केलंय. आणि मला अतिशय आनंद आहे की, ह्या गाण्याने माझ्या इतर गाण्यांचे सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत. सर्वात कमी वेळात 1 मिलीयन क्रॉस केलेले हे पहिले मराठी गाणे बनले आहे”\nकलाकारांबाबत अपशब्द वापरल्याबाबत प्रिया बेर्डेंनी घेतली प्रवीण दरेक���ांची शाळा\n‘लालबत्ती’ सिनेमाचा झी टॉकीजवर ग्रॅण्ड प्रिमीयर\nकार्तिकी गायकवाड आणि आदर्श शिंदे पहिल्यांदाच आले एकत्र ‘सपान लागलं’ साठी\nअभिनेता सिद्धार्थ खिरिद आणि अभिनेत्री पायल कबरे यांचं नवं गाणं 'तू गणराया'\nPeepingmoon special : या गणेशोत्सवात सहकुटुंब या सिनेमांचा आनंद जरुर घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/crime/raj-kundras-condition-after-two-days-police-custody-shocking-see-photo-a301/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2021-09-16T19:20:03Z", "digest": "sha1:VV3PEP2SEHRKKQ3NAOFAQKAVU3JFFQP5", "length": 19728, "nlines": 146, "source_domain": "www.lokmat.com", "title": "दोन दिवस पोलीस कोठडीत राहिल्यावर राज कुंद्राची झाली अशी अवस्था, फोटो बघून बसेल धक्का - Marathi News | Raj Kundra's condition after two days in police custody is shocking to see the photo | Latest crime News at Lokmat.com", "raw_content": "\nशुक्रवार १७ सप्टेंबर २०२१\nविराट कोहलीओबीसी आरक्षणचंद्रकांत पाटीलसोनू सूददहशतवादतालिबानकोरोना वायरस बातम्यागुजरातगणेशोत्सव\nबॉलीवुड: टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफने केले बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले क्रेझी\nबॉलीवुड: अभिनेत्री आमना शरीफने ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केले शेअर, पहा फोटो\nबॉलीवुड: सारा अली खान स्विमिंग पूल किनारी दिसली ग्लॅमरस अवतारात, स्लो मोशनमध्ये शेअर केला व्हिडीओ\nबॉलीवुड: बिग बींच्या नावाचं मंदिर ते करीनाला हिऱ्याचा हार; असेही आहेत सेलिब्रिटींचे जबरा फॅन्स\nBollywood celebs fans: जगभरामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचे असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच कलाकारांच्या प्रेमापोटी चाहते वाट्टेल ते करायला तयार असतात. ...\nबॉलीवुड: रवीना टंडनने वाढवला इंटरनेटचा पारा, पाहा बोल्ड आणि ब्युटीफुल ग्लॅमरस अदा\nबॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जिच्यासाठी वय हा केवळ आकडा आहे. जरी ती 46 वर्षांची असली तरी तिचे सौंदर्य दिवसेंदिवस खुलत असल्याचे पाहायला मिळते. ...\nबॉलीवुड: 'मोहब्बतें' फेम प्रीति झंगियानीचे शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन, पाहून बसणार नाही तुमचाही विश्वास\nबॉलिवूडमध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत. ज्यांनी सुरुवातीला काही सिनेमात आपल्या अदाकारीने रसिकांची मनं जिंकली. मात्र काही वर्षानंतर त्या सिनेमात झळकल्याच नाहीत. अशा अभिनेत्रींमध्ये ये है मोहब्बते सिनेमात झळकलेली अभिनेत्री प्रीती झांगियानीही गणली जाते. ...\nअन्य क्रीडा: नीरज चोप्राचा सोशल मीडियावरील भाव ४��८ कोटींवर पोहोचला; लोकेश राहुल, रिषभ पंत मागे राहिले\nक्रिकेट: पाकिस्तानच्या तीन खेळाडूंच्या नावावर IPLची ट्रॉफी; विराट कोहली, ख्रिस गेल अन् ABDची पाटी अजून कोरी\nविराट कोहली ( Virat Kohli) च्या नावावर अद्याप एकही इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL ) जेतेपद नाही. पण, आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघानं ७ पैकी ५ सामने जिंकून गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे आणि दुसऱ्या टप् ...\nक्रिकेट: Virat Kohli: कोहलीकडून कॅप्टन्सी काढून घेणार BCCI चे सचिव जय शाह यांनी केलं मोठं विधान\nVirat Kohli Captaincy: टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबतच्या भविष्यावरुन वाद-विवाद सुरू झाले आहेत. कोहली कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर आता थेट बीसीसीआयचे सचिव जय शाह य ...\nक्रिकेट: चिंटू, बबलू, चाचू..., आयपीएलमधील खेळाडूंना सहकाऱ्यांनी दिलीत टोपणनावं; तुमच्या आवडत्या खेळाडूला काय बोलवतात\nआपल्याला मित्र कोणत्या ना कोणत्या टोपण नावानं बोलवतात... तसेच क्रिकेटच्या मैदानावरही खेळाडूंची टोपणनावं आहेत आणि मैदानावर अनेकदा सहकाऱी खेळाडूंना टोपणनावानेच बोलावलेलं आपणंही ऐकलं आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL players Funny Nicknames ) भारतीय ख ...\nकल्याण डोंबिवली: Beautyfull मेसेज... ठाकुर्लीतील सोसायटीनं उभारलं 'ऑलिंपिकचं ग्राऊंड'\nठाकुर्लीतील बालाजी आंगण सोसायटीने उभारला ऑलिम्पिक ट्वेंटी-ट्वेंटी चा देखावा, अनोखा संदेश देण्याचा सोसायटीचा प्रयत्न. ...\nक्रिकेट: T20 World Cup 2021: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्व संघांची झाली घोषणा; जाणून घ्या कोणाचा संघ तगडा\nआयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ला सुरुवात होण्यासाठी आता फक्त एक महिना राहिला आहे. १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मेगा इव्हेंटसाठी सर्व १६ संघांनी त्यांचा संघ जाहीर केला आहे. ...\nसखी: Cooking Tips : चुकूनही 'या' धातूंच्या भांड्यात जेवण बनवू नका; शरीरात कधी विष तयार होईल कळणारही नाही\nCooking Tips : सध्या सगळ्यांच्याच घरी जेवण बनवण्यासाठी लागणारी भांडी ही स्टिलची असतात. स्टिल चमकदार आणि वापरायला सोपे असते. ...\nआरोग्य: Corona Vaccination: कोरोना लस घेतलेल्यांची चिंता वाढली; अवघ्या ४ महिन्यांत 'अशी' होतेय स्थिती\nCorona Vaccination: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांचं सर्वेक्षण; चिंताजनक माहिती समोर ...\n फक्त ७ दिवसात वाढलेली शुगर लेव्हल कमी करतो 'हा' पदार्थ; संशोधनातून खुलासा\nDiabetes Tips : दरम्यान पाश्चात देशांच्या तुलनेत भारतात डायबिटीसचा वेगळा पॅटर्न पाहायला मिळतो. ३० टक्क्यांपेक्षा जास्त डायबिटीसचे रुग्ण लठ्ठपणाच्या समस्येत येत नाहीत. ...\nसखी: रेखा असो की माधुरी दीक्षित, त्यांच्या चेहेर्‍यावर एक सुरकुती नाही हे कसं जमतं त्यांना, तेच हे सिक्रेट\nअभिनेत्री रेखापासून आलियापर्यंत त्वचेची काळजी घेण्यासाठी, आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी घरगुती उपायांवर भर देतात. या घरगुती उपायांद्वारेच चेहेर्‍यावरच्या सुरकुत्या, वाढत्या वयाचा चेहेर्‍यावर दिसणारा परिणाम या अवघड समस्या त्यांनी सहज सोडवल्या आहेत. या अभि ...\nआरोग्य: Covid Drugs: भारतात CDRI नं शोधलं कोरोनावर नवं औषध; ५ दिवसांत रुग्ण ठणठणीत, वैज्ञानिकांचा मोठा दावा\nCoronavirus: जगात आणि देशात कोरोना व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी विविध संशोधन सुरू आहेत. त्यात भारतीय औषध संशोधन संस्थेला मोठं यश मिळालं आहे. ...\nआरोग्य: कोरोना बाधित प्रत्येक पाचवा रुग्ण मानसिक समस्यांनी ग्रस्त, डॉक्टरांनाही झाला त्रास\nevery fifth patient infected with corona suffers from mental problems : रुग्णालयात तीन दिवसीय जागतिक सामाजिक मानसोपचार परिषद सुरू झाली आहे. यामध्ये मानसिक समस्यांशी संबंधित संशोधन आणि त्यांचा डेटा प्रसिद्ध केला जाईल. ...\nदोन दिवस पोलीस कोठडीत राहिल्यावर राज कुंद्राची झाली अशी अवस्था, फोटो बघून बसेल धक्का\nRaj Kundra Arrest: पोर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांनी बेड्या ठोकलेला शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. आता या प्रकरणात होत असलेल्या चौकशीमधून नवनवे गौप्यस्फोट होत आहेत.\nपोर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांनी बेड्या ठोकलेला शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. आता या प्रकरणात होत असलेल्या चौकशीमधून नवनवे गौप्यस्फोट होत आहेत.\nन्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केलेल्या राज कुंद्रा याची आज पुन्हा एकदा वैद्यकीय चाचणी करण्यात आली.\nवैद्यकीय चाचणी केल्यानंतर राज कुंद्रा याची रुग्णालयाबाहेरची छायाचित्रे समोर आली आहेत. यामध्ये राज कुंद्रा याची दोन दिवस पोलीस कोठडीत वास्तव्य केल्यानंतर झालेली अवस्था दिसत आहे.\nराज कुंद्रा याला पोलीस आपल्या व्हॅनमध्ये बसवून नेताना दिसत आहेत. त्यावेळी टिपण्यात आलेल्या या छायाचित्रांमध्ये राज कुंद्राचा चेहरा पडलेला दिसत आहे. तसेच त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसत आहे.\nया खटल्यामध्ये राज कुंद्रासह ११ अजून लोकांना अटक करण्यात आली आहे. आता उद्या राज कुंद्रा याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.\nमिळत असलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा हाच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे सांगितले. तसेच त्याचे फोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स सिल करण्यात आले आहेत.\nटॅग्स :राज कुंद्रागुन्हेगारीमुंबईRaj KundraCrime NewsMumbai\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nविराट कोहलीचं वनडेतलं कर्णधारपदही संकटात; सुनील गावस्करांचं मोठं विधान\nसाई संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती\nदाऊदचे हस्तक मुंबई पोलिसांच्या रडारवर; त्यांची पाळंमुळं खणण्यास सुरुवात\nमला माजी मंत्री म्हणू नका, म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राऊतांचा फोन; म्हणाले...\nराहुल गांधींनी विचारलं, शिवसेना म्हणजे काय; संजय राऊत एका वाक्यात उत्तरले; म्हणाले...\n केरळचा आकडा पुन्हा फुगला; देशभरातील कोरोना रुग्ण संख्येनं टेन्शन वाढवलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/12188-lakh-tons-of-sugarcane-crushing-in-maharashtra/", "date_download": "2021-09-16T18:11:03Z", "digest": "sha1:MURM3F2S73M3CN42KW5HGYU35SQQDZK6", "length": 10091, "nlines": 96, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "महाराष्ट्रात 121.88 लाख टन उसाचे गाळप", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nमहाराष्ट्रात 121.88 लाख टन उसाचे गाळप\nनवी दिल्ली: गेल्या 13 नोव्हेंबर पर्यंत देशातील 202 साखर कारखान्यात 121.88 लाख टन ऊसाचे गाळप झाले असून त्यातून 10.80 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. 2018-19 या साखर वर्षात देशभरात 324 लाख टन साखरेचे उत्पादन होईल हे अपेक्षित आहे अशी आशा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व आमदार श्री. दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे.\nगतवर्षी याच कालावधीत म्हण���े 13 नोव्हेंबर पर्यंत साधारणतः 19 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. चालू साखर वर्षात महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 5.60 लाख टन साखरेचे उत्पादन (62.92 लाख टन ऊस गाळप) झाले असून त्या खालोखाल कर्नाटकाचा नंबर लागतो. तेथे 2.30 लाख टन साखरेचे उत्पादन (24.21 लाख टन ऊस गाळप) झाले आहे. याच कालावधीत उत्तर प्रदेशात 1.10 लाख टन साखरेचे उत्पादन (12.79 लाख ऊस गाळप) झाले आहे.\nऊसाचे गाळप व साखर उत्पादनात गुजरात व तामिळनाडू चवथ्या क्रमांकावर असून तेथे याच काळात प्रत्येकी 0.90 लाख टन साखरेचे उत्पादन (11.84 लाख व 10.11 लाख टन ऊस गाळप) झाल्याचे श्री. वळसे पाटील यांनी नमूद केले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 103 साखर कारखाने चालू स्थितीत असून उत्तर प्रदेशात अशा कारखान्यांची संख्या 42 आहे तर कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूत त्यांची संख्या अनुक्रमे 28, 14 व 10 अशी आहे.\nश्री. वळसे पाटील पुढे म्हणाले 2018-19 या साखर वर्षात उत्तर प्रदेशातून 122 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे तर महाराष्ट्रातून 97 लाख टन, कर्नाटकातून 41 लाख टन, गुजरात मधून 11 लाख टन, तामिळनाडूतून 10 लाख टन, बिहार, पंजाब व हरियाणातून प्रत्येकी 8 लाख टन, मध्यप्रदेशातून 6 लाख टन, आंध्रप्रदेशातून 5 लाख टन, उत्तराखंडातून 4 लाख टन, तेलंगणा आणि उर्वरित देशातून प्रत्यकी 2 लाख टन साखरेचे उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/covid-19-critical-patient-cases-in-pimpri/", "date_download": "2021-09-16T17:48:28Z", "digest": "sha1:REQZ2G2LGB7C5THBA4VV6XHPAOTWTI7R", "length": 2008, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "covid-19 critical patient cases in pimpri Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri Corona News : शहरातील सक्रिय 7080 पैकी 929 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे, 4307 जणांमध्ये काहीच…\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या रुग्णसंख्येबरोबर सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या 7 हजार 80 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी तब्बल 4 हजार 307 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. हे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/ind-vs-sl-2nd-t20i-krunal-pandya-was-found-be-positive-points-bcci-statement-know-revised-slvind-a593/?utm_source=Lokmat.com&utm_medium=Livenews-Mobile-Ticker", "date_download": "2021-09-16T19:48:28Z", "digest": "sha1:EBE6JKY547N3EMU6YOCD5GQNPRVFMGIK", "length": 17903, "nlines": 139, "source_domain": "www.lokmat.com", "title": "IND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, बीसीसीआयनं दिले महत्त्वाचे अपडेट्स; जाणून घ्या मालिकेबाबत डिटेल्स! - Marathi News | IND vs SL, 2nd T20I : Krunal Pandya was found to be positive, Points from the BCCI statement; know Revised SLvIND T20I Schedule | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "\nशुक्रवार १७ सप्टेंबर २०२१\nविराट कोहलीओबीसी आरक्षणचंद्रकांत पाटीलसोनू सूददहशतवादतालिबानकोरोना वायरस बातम्यागुजरातगणेशोत्सव\nIND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, बीसीसीआयनं दिले महत्त्वाचे अपडेट्स; जाणून घ्या मालिकेबाबत डिटेल्स\nIndia vs Sri Lanka 2nd T20I : भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आज होणारा दुसरा ट्वेंटी-20 सामना स्थगित करण्यात आला आहे.\nIND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, बीसीसीआयनं दिले महत्त्वाचे अपडेट्स; जाणून घ्या मालिकेबाबत डिटेल्स\nIndia vs Sri Lanka 2nd T20I : भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आज होणारा दुसरा ट्वेंट���-20 सामना स्थगित करण्यात आला आहे. बीसीसीआयनंही सोशल मीडियावरून याबाबतची माहिती जाहीर केली. कृणाल पांड्या पहिल्या ट्वेंटी-20त खेळला होता आणि त्यानं 3 धावा व 1 विकेट घेतली होती. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू विलगिकरणात गेले आहेत. बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमच्या म्हणण्यानुसार टीम इंडियातील 8 खेळाडू कृणालच्या संपर्कात आले होते आणि त्यामुळे या आठही खेळाडूंवर टीम लक्ष ठेवून आहे.\nकृणाल पांड्याच्या संपर्कात आलेत टीम इंडियाचे 8 खेळाडू; पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यांचा इंग्लंड दौरा संकटात\nभारत-श्रीलंका यांच्यातला दुसरा ट्वेंटी-20 सामना आज म्हणजेच 27 जुलैला होणार होता, परंतु कृणालचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे दोन्ही टीमचे खेळाडू विलगिकरणात आहेत. त्यामुळे ट्वेंटी-20 मालिकेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. ''मंगळवारी सकाळी सर्व खेळाडूंची Rapid Antigen Tests करण्यात आली आणि त्यात कृणालचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. वैद्यकिय टीमनं कृणालच्या संपर्कात 8 खेळाडू आल्याचे सांगितले आहे आणि ते विलगिकरणात आहेत. त्यामुळे आता सर्वच खेळाडूंची RT-PCR टेस्ट होणार आहे. त्याचा रिपोर्ट लवकरच जाहीर केला जाईल,''असे बीसीसीआयनं ट्विट करून सांगितले. ( The entire contingent is undergoing RT-PCR tests today to ascertain any further outbreak in the squad)\nभारत-श्रीलंका ट्वेंटी-20 मालिकेचे नवे वेळापत्रक ( The revised schedule )\nदुसरा सामना - 28 जुलै, कोलंबो\nतिसरा सामना - 29 जुलै, कोलंबो\nशिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात यजमान श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :india vs sri lankaKrunal PandyaBCCIभारत विरुद्ध श्रीलंकाक्रुणाल पांड्याबीसीसीआय\nक्रिकेट :IND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेत टीम इंडियाचे 8 खेळाडू; पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यांचा इंग्लंड दौरा संकटात\nIndia vs Sri Lanka 2nd T20I : भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आज होणारा दुसरा ट्वेंटी-20 सामना स्थगित करण्यात आला आहे. ...\nक्रिकेट :IND vs SL, 2nd T20I : टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, भारत-श्रीलंका दुसरा सामना स्थगित\nIndia vs Sri Lanka 2nd T20I : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात यजमान श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. ...\nक्रिकेट :IND vs SL, 1st T20I : सूर्यकुमार यादवनं विकेट फेकली अन् मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं नाराजी व्यक्त केली, Video\nIndia vs SL 1st T20I live Updates Score Today : भारताच्या यंग ब्रिगेडनं ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंकेला पराभूत केले. ...\nक्रिकेट :IND Vs SL 1st T20I Live : श्रीलंकेच्या 15 धावांत 6 विकेट्स पडल्या; दीपक चहरनं सामना फिरवला, भुवनेश्वर कुमारनं विजय पक्का केला\nIndia vs SL 1st T20I live Updates Score Today : भारताच्या यंग ब्रिगेडनं ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंकेला पराभूत केले. ...\nक्रिकेट :IND Vs SL 1st T20I Live : ट्वेंटी-20 वर्ल्ड कपची तयारी, हार्दिक पांड्याचे अपयश ठरतेय डोकेदुखी; टीम इंडियाची समाधानकारक मजल\nIndia vs SL 1st T20I live Updates Score Today : पहिल्या चेंडूवर विकेट पडूनही भारतीय फलंदाजांनी दमदार खेळ केला. कर्णधार शिखर धवन, सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांनी चांगली फटकेबाजी केली. ...\nक्रिकेट :IND Vs SL 1st T20I Live : श्रीलंकन खेळाडूची चिटींग कॅमेरात कैद झाली, क्षणात आनंदाच्या फुग्यातील हवा निघाली\nIndia vs SL 1st T20I live Updates Score Today : पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याला ट्वेंटी-20तील पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर माघारी जावे लागले. ...\nक्रिकेट :विराट कोहलीचं वनडेतलं कर्णधारपदही संकटात; सुनील गावस्करांचं मोठं विधान\nटी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर विराट कोहली कर्णधारपद सोडणार ...\nक्रिकेट :विराटच्या निर्णयावर हर्ष भोगलेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...\nVirat Kohli to step down as India's T20 captain after World Cup: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानं अखेरीस ट्वेंटी-२० संघाचं नेतृत्व सोडण्याचा निर्णय जाहीर केला. ...\nक्रिकेट :अफवा म्हणणाऱ्या बीसीसीआयचा सूर बदलला; विराट कोहलीच्या निर्णयानंतर जय शाह सह इतरांकडून आल्या प्रतिक्रिया\nभारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं अखेरीस ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याचे जाहीर केले. ...\nक्रिकेट :Virat Kohli : ट्वेंटी-२०त विराट कोहलीच्या नावावर आहे जगात कोणात्याच कर्णधाराला न जमलेला पराक्रम\nविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही, परंतु त्यानं असा एक पराक्रम केला आहे की कोणत्याच कर्णधाराला जमलेला नाही ...\nक्रिकेट :रोहित शर्मा कर्णधार बनल्यास तीन खेळाडूंवर येईल संक्रात, नाव जाणून बसेल धक्का\nरोहितनं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १९ सामन्यांत टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळले आणि त्यापैकी १५ मध्ये विजयही मिळवले ...\nक्रिकेट :धोनी आणखी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार; मेंटर पदानंतर माहीला मिळाली नवी जबाबदारी\nसप्टेंबर महिना धोनीसाठी अतिशय उत्तम ठरतोय; धोनीला दोन नव्या जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nविराट कोहलीचं वनडेतलं कर्णधारपदही संकटात; सुनील गावस्करांचं मोठं विधान\nसाई संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती\nदाऊदचे हस्तक मुंबई पोलिसांच्या रडारवर; त्यांची पाळंमुळं खणण्यास सुरुवात\nमला माजी मंत्री म्हणू नका, म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राऊतांचा फोन; म्हणाले...\nराहुल गांधींनी विचारलं, शिवसेना म्हणजे काय; संजय राऊत एका वाक्यात उत्तरले; म्हणाले...\n केरळचा आकडा पुन्हा फुगला; देशभरातील कोरोना रुग्ण संख्येनं टेन्शन वाढवलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mmarathi.peepingmoon.com/serial-updates/news/13943/article.html", "date_download": "2021-09-16T18:22:30Z", "digest": "sha1:W23KLDSQAM4C74P32ZHSTOW5VN6XQ5NR", "length": 4820, "nlines": 86, "source_domain": "mmarathi.peepingmoon.com", "title": "अभ्याच्या नोकरीचं खरं समजल्यावर लती-अभ्यामध्ये येणार का दुरावा ?", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeMarathi TV NewsMarathi TV Serial Newsअभ्याच्या नोकरीचं खरं समजल्यावर लती-अभ्यामध्ये येणार का दुरावा \nअभ्याच्या नोकरीचं खरं समजल्यावर लती-अभ्यामध्ये येणार का दुरावा \nरसिक प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळे कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेने नुकताच २५० भागांचा पल्ला गाठला. आता ही मालिका रंजक वळणावर पोहचली आहे. एकीकडे अभ्याच्या मनात लतीबद्दल प्रेम आहे. पण आर्थिक संकट त्याला काहीसं मागे खेचत आहे.\nअभ्याने त्याला नोकरी नाही ही बाब घरच्यांपासून आणि लतिकापासून लपवून ठेवली आहे. पण आता आशुतोष ही बाब आप्पांसमोर आणतो आहे. यातच लतीच्या घरी अभ्या लतीच्या नात्याची कुणकुण लागली. तर एकीकडे अभिमन्यूचा आत्मविश्वास तोडण्यासाठी दौलतने दिलेली नोकरीची ऑफर त्याने नाकारली असून दौलतच्या आईच्या म्हणण्यावरुन नोकरीची ऑफर ���भी स्वीकारेल याबद्दल अभी लतिकाला सांगू शकेल याबद्दल अभी लतिकाला सांगू शकेल लतिकाला हे कळल्यावर काय होईल लतिकाला हे कळल्यावर काय होईल हे समजण्यासाठी मात्र मालिकाच पाहावी लागेल .\n‘रंग माझा वेगळा’ मालिका घेणार 8 वर्षांचा लीप, पाहा व्हिडियो\nनवी मालिका : नात्यांमध्ये नवे रंग भरणारी मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’\nपाहा Video : अनिरुध्द आणि अरुंधतीमध्ये घटस्फोटानंतर वाढतेय जवळीक\nसुख म्हणजे नक्की काय असतं: गौरीच्या घरी आली गौराई\n‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेत गणरायाचं धूमधडाक्यात आगमन, पाहा Photos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/laxman-mane-critices-udayanraje-and-shivendraraje-satara-267350", "date_download": "2021-09-16T18:17:42Z", "digest": "sha1:TJCYMK3TAP4BOLLBG6RLEJAN34JIA74N", "length": 26396, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बाप जन्मात मी कुणाला मुजरा घातला नाही; फलटणच्या राजेंनी भाजपात जावे", "raw_content": "\nनो एलपीआर, नो सीएएव, नो एनआरसी यासाठी राज्यभर जनजागृती करण्यात येत आहे. ही माेहिम १२ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. या कालावधीत भटके, विमुक्त बहुजन, वंचितांच्या नागरिकत्वाची शोधयात्रा काढली जाणार आहे.\nबाप जन्मात मी कुणाला मुजरा घातला नाही; फलटणच्या राजेंनी भाजपात जावे\nसातारा : साताराच्या दोन्ही राजांकडे कित्येक वर्षे सत्ता असतानाही त्यांना साताऱ्याचा विकास करता आला नाही. आता भाजपमध्ये जाऊन ते काय काम करणार अशी खरमरीत टीका उपराकार लक्ष्मण माने यांनी केली. दरम्यान फलटणच्या राजेंनीही भाजपामध्ये जावे हीच माझी इच्छा असून बाप जन्मात मी कुणाला मुजरा घातला नाही असेही परखडपणे त्यांनी नमूद केले.\nभटक्‍या विमुक्त, बहुजन वंचितांच्या नागरिकांच्या शोधयात्रेची माहिती देण्यासाठी लक्ष्मण माने यांची नुकतीच सातारा शहरात पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले शरद पवार यांचे नेतृत्व मी पहिल्यापासून मानत आलो आहे. मध्यंतरी दोन्ही राजे राष्ट्रवादीत असल्याने मी वेगळी भूमिका घेतली होती. आता दोन्ही राजे भाजपमध्ये गेल्याने मी पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. साताऱ्याच्या दोन्ही राजांकडे कित्येक वर्षे सत्ता होती. तरी त्यांनी विकासकामांकडे दुर्लक्ष केले. जनता आर्थिकदृष्टया सबल होऊ नये यासाठीच त्यांनी साताऱ्याचा विकास रोखला. आता भाजपमध्ये जाऊन ते ���ाय करणार आहेत. आता फलटणच्या राजांनीही भाजपमध्ये जावे. मी कधी कोणाचा आदेश मानून काम करत नाही. भटक्‍या विमुक्तांना न्याय देण्यासाठी झगडत राहणार, माणसांना छळण्यात काही लोकांना मजा वाटते अशी माणसे जनतेपासून दूर जातात याचा प्रत्यय साताऱ्यात येत आहे. सातारच्या जनतेने वेळीच सावध व्हावे असेही माने यांनी नमूद केले.\nहेही वाचा : Video : कानून के हात बडे लंबे हाेते है...इथं तर\nलक्ष्मण माने म्हणाले आम्ही भारतीय आहोत आणि मरेपर्यंत भारतीय राहणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हांला जन्मतःच नागरिकत्व आणि राज्य घटनेने मूलभूत अधिकार दिले माहेत. हे अधिकार काढून घेण्याचा सरकारला अधिकार नाही. नो एलपीआर, नो सीएएव नो सआरसी यासाठी राज्यभर जनजागृती करण्यात येत आहे. ही माेहिम १२ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. या कालावधीत भटके, विमुक्त बहुजन, वंचितांच्या नागरिकत्वाची शोधयात्रा काढली जाणार आहे.\nवाचा : अजित पवार आणणार कराडला औद्योगिक कॉरिडोर \nकेंद्र सरकार लादत असलेल्या या कायद्यांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले घटनेतील मूलभूत अधिकार नाकारले जात आहेत. आमच्यापैकी कोणीही १९५० पूर्वीचा जन्म-मृत्यूचा दाखला किंवा स्थावर जंगम मालमतेचा महसुली दाखला पुरावा म्हणून दाखवू शकत नाही, ज्या व्यक्तीचा १९५० पूर्वीचा दाखला नसेल किंवा पुरावा नसेल ती व्यक्ती कायद्याने घुसखोर ठरते. त्याचा फटका भटक्या विमुक्त जातीना असणार आहे. याविरोधात सारा समाज एकजुटीने उभा राहिला पाहिजे, यासाठी ही शोधयात्रा काढण्यात येत आहे. ही शाेधयात्रा अशी आहे. दि. ७ मार्च ते ९ सांगली, दि.१० ते ११ सोलापूर, दि. १२ सातारा, दि.१३ ते १५ उस्मानाबाद, दि.१५ ते १८ लातूर, दि.१९ ते २९ बोड, दि. २२ सातारा, दि.२० ते २४ औरंगाबाद, दि. २५ ते २९ जळगाव, दि.२० ते २८ नाशिक, दि. २९ ते 30 नगर, दि. 31 सातारा, दि 1 ते 3 एप्रिल पुणे, दि.४ ते ६ ठाणे, दि. ७ ते ९ रायगड (सिंधुदुर्ग), दि.१० ते १५ पिंपरी- चिंचवड, पुणे शहर, दि.१२ एप्रिलला बारामती.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा ज���वनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता च���रट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2018/09/11/%E0%A4%A8%E0%A5%95%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2021-09-16T19:33:06Z", "digest": "sha1:DQEYZSOABDORUHLKSGNESNIH7LL6RCVW", "length": 18395, "nlines": 242, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "नॕशनल युनियन जर्नालिष्ट महाराष्ट्रच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी गणेश म्हात्रेंची निवड", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रक���शित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी शिफारस पाठविण्याचे आवाहन\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nजलतरण पट्टू श्रावणी जाधव चा गौरव\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nनॕशनल युनियन जर्नालिष्ट महाराष्ट्रच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी गणेश म्हात्रेंची निवड\nपेण दि. ( प्रतिनिधी ) नॕशनल युनियन अॉफ जर्नालिष्ट (इंडिया ) नवी दिल्ली या राष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार व सा. लोकप्रतिनिधीचे संपादक श्री गणेश धर्माजी म्हात्रे यांची निवड झाली आहे .\nराष्ट्रीय स्तरावरील पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष डॉ. उदय जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुंबईत पार पडलेल्या कार्यकारणीच्या बैठकीत रायगड , पालघर , कोल्हापूर आणि जळगाव जिल्हा अध्यक्षांची निवड करण्यात आली .\nदैनिक कोकण सकाळचे पेण तालुका प्रतिनिधी , नवनगर दैनिकामध्ये उपसंपादक , दैनिक गांवकरीचे प्रतिनिधी आणि स्वतःचे मालकीचे लोकप्रतिनिधी साप्ताहिक अशी गेली बावीस वर्षे गणेश म्हात्रे यांची वृत्तपत्र क्षेत्रातील वाटचाल आहे .\nदेशभरातील पत्रकारांचे नेतृत्व करणाऱ्या नॕशनल युनियन अॉफ जर्नालिष्ट (इंडिया ) नवी दिल्ली या संघटनेची मान्यता प्राप्त असलेल्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेचे सदस्यत्व रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी स्विकारुन राष्ट्रीय प्रवाहात सामील व्हावे असे आवाहन नवनिर्वाचीत जिल्हा अध्यक्ष गणेश म्हात्रे यांनी केले आहे .\nराज्यसरकार तर्फे कोकणात गणेशोत्स���ासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी..\nमुख्यमंत्री ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक..\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती\nपरेल ते बांदा या कोकण संस्थेच्या एसटी ला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nपाक विदेश मंत्री से मिलेंगी सुषमा\nगणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nसार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी\nतिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन\nपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांची दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका\nगणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत; गर्दी केल्यास कठोर निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nकोकणवासियांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिदेंकडून २०० मोफत बससेवा\nकोपर पुलावर पहिला खड्डा ; मनसेचे आमदाराचे पालिका प्रशासनावर तशोरे..\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण\nभारत निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना; ४ ऑक्टोबर रोजी मतदान\nराज्यसरकार तर्फे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी..\nमुख्यमंत्री ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक..\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती\nपुराचा फटका…. महाड मधील प्राण्यांना – पॉज ची मदत\nचिपळूण वासियांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो श्री सदस्य आले धावून\nतोपर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, १६ ऑगस्टपासून विमानतळाचे का�� बंद आंदोलन\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nदिबांसाहेबांच्या नावासाठी क्रांतिदिनी मशाल मोर्चा\nठाणे • नवी मुंबई\nलोकनेते स्व. दि. बा. पाटील यांची मरणोत्तर ‘पद्म’ पुरस्कार निवडीसाठी शिफारस करा\nकोरोना महामारी संपुष्ठात आणण्यासाठी घरोघरी जावून लसीकरण अभियान राबवा : रतन मांडवे\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/moderate-rainfall-is-forecast-in-many-parts-of-the-state/", "date_download": "2021-09-16T19:42:16Z", "digest": "sha1:GRSGQUEL3Z5V6CUXSIXTISEIUPJ2746U", "length": 9696, "nlines": 95, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राज्यातील अनेक भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर��णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nराज्यातील अनेक भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज\nराज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. तरीही कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावासाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. पुढील दोन ते तीन दिवसानंतर पावसाचा जोर कमी होईल. येत्या ते चार राज्यातूनही मॉन्सून माघार घेण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे. दरम्यान आज पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक,पुणे, सातारा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.\nअरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. तसेच बंगालच्या उपसागर परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती दोन दिवसात उत्तर पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात काही प्रमाणात हवामान राहणार असून येत्या शनिवारपर्यंत कमी - अधिक स्वरुपात पाऊस पडणार आहे. तसेच काही ठिकाणी कडाक्याचे ऊन पडणार असून ऑक्टोबर हिटचा चटकाही वाढण्याची शक्यता आहे.\nदरम्यान राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे हवेत काही प्रमाणात गारवा तयार होत असून किमान तापमानात चढ- उतार होत आहे. तर उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरणासह सरी पडतील.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nModerate rainfall weather weather forecast मध्यम स्वरुपाचा पाऊस हवामान विभाग हवामान विभागाचा अंदाज\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/nook-in-the-house/", "date_download": "2021-09-16T19:09:51Z", "digest": "sha1:A2DMY646NBIAJN4MWVJF7OWQIODE5LSM", "length": 11056, "nlines": 47, "source_domain": "swayamtalks.org", "title": "कोनाडा, ज्याचा त्याचा… – Welcome to Swayam Digital", "raw_content": "\nनेहमीच्या गजबजाटातून बाहेर पडावं आणि आपल्यातील ती ऊर्जा पुन: भरुन घ्यावी असं तुम्हाला कधी वाटतं का त्यासाठी काय करावं, सांगतेय सोनाली गोखले.\nजुन्या काळी घरांच्या भिंतींमध्ये कोनाडा केलेला असे. हातासरशी वस्तू पटकन ठेवायला आणि मिळत नसलेली वस्तू तिथेच शोधायला. आपल्या मनातही असाच एक कोनाडा आपण तयार करायला हवा. आपला विरंगुळा, आपली आवड, आपला विसावा जपायला.\nदिवाळीला आठ दहा दर्जेदार दिवाळी अंक विकत घ्यायचे, जे आवडतील ते ठेवून द्यायचे. कधीही ते वाचावेसे वाटले की सेन्टर टेबल खालून काढायचे आणि पुनर्वाचनाचा मनमुराद आनंद घ्यायचा. ही प्रथा गेली पाचसहा वर्षे आमच्याकडे सुरु आहे. आज चाळलेल्या ‘अंतर्नाद दिवाळी २०१८’ च्या अंकातील मधुकर धर्मापुरीकर यांचा, हिंदी लेखक कुमार अंबुज यांच्या ‘माँ रसोइमे रहती है’ ह्या कथेचा मराठी अनुवाद पुन्हा वाचला आणि तो उमजला आणि तितकाच आवडलाही.\nएका किशोरवयीन मुलाला आपल्या आईचं सतत स्वैपाकघरात वावरणं, निवडणं-टिपणं, पत्र लिहिणं, मैत्रिणींची उठबस … थोडक्यात नेहमी तिथेच रमणं याचं फार कुतूहल. दिवसाचा कुठलाही प्रहर असो. भली पहाट, दिवस, दुपार, रात्र-अपरात्र, कधीही आई घरात दुसरीकडे कुठेच दिसत नाही. ती तिथेच खुश असते, गाणं गुणगुणते, खिडकीबाहेर दूर कुठेतरी बघत राहते, आभाळ-चंद्र-तारे निरखत राहते. याचं गहन कोडं या मुलाला पडलेलं आहे. तो नेहमी आईला सुचवतो की आजूबाजूच्या इतर चार बायकांप्रमाणे इथून बाहेर पड, जरा फिरून ये. आई नकार देते आणि म्हणते मला इथेच आवडतं आणि तुम्ही नसता तेव्हा मी येते की दूरवर फिरून. एका रात्री मुलाला जाग येते. तिकडूनच तो बघतो तर खिडकीतून स्वयंपाकघरात पसरलेल्या दुधाळ उजेडात आई खिडकीशीच दूरवर पाहत उभी असते. कदाचित चंद्र, कदाचित झाडी किंवा कदाचित काहीच नाही. आदल्या रात्री तिच्या मुरगळलेल्या पायाची जाणीवसुद्धा तिच्या चेहेऱ्यावर दिसत नसते. मग ती सावकाश वळते आणि स्टुलावर बसते. भिंतीला टेकून ती शांतपणे डोळे मिटून घेते.\nमला ही गोष्ट भावली कारण गोष्टीतल्या आईने तिचा कोनाडा शोधला आहे. कधीतरी जाम म्हणजे जाम कंटाळा येतो, रुटीन थकवतं. कधीतरी निराशेची काजळी पसरलेली असते. केव्हातरी काहीच करावंसं वाटत नाही. बातम्यांची चॅनेल्स बघून डोकं उठतं. यासारखं कुठलंही कारण असेल. खरंतर आपल्याच कोनाड्यात शिरून यायला कारण तरी कशाला हवं कोणाचा कोनाडा पुस्तकांचा, कुणाचा गप्पांचा, कुणाचा शॉपिंगचा तर कुणाचा कपाट आवरण्याचा सुद्धा. कोणी समानधर्मी असेल दुधात साखरच. कोनाड्यात कितीही वेळा तुमचा विरंगुळा, तुमचा विसावा शोधा, त्याला काही बंधन नाही.\nया कोनाड्यात शिरण्याचा एक अलिखित नियम आहे बरं का कोनाड्यात शिरण्याची अवस्था एकांताची असायला हवी, एकाकीपणाची नव्हे. एकांत आणि एकटेपणा यातली सीमारेषा फार धूसर आहे. सगळा कोलाहल बाजूला असताना माणूस निवांत एकांतात असू शकतो आणि माणसांच्या गराड्यात असूनही माणूस एकटा असू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे कोनाड्यात किती वेळ रमावं, तर सुरवंटाचं फुलपाखरू होईपर्यंत. जोपर्यंत आपल्या मनातील कलाकृती प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत गायक, वादक, चित्रकार अशी कलावंत मंडळी आपापल्या कोनाड्यात रमलेली तर आपण नेहमी पाहतो की\nकाही काळापुरतं आपापल्या कोनाड्यात जाऊन आलं ना की कसं फ्रेश वाटतं. मन एकदम उत्साहाने भरुन जातं. सगळ्या गोष्टीत रस वाटायला लागतो. आजूबाजूची माणसं परत प्रेमाची वाटायला लागतात. नेहमीच्या कामातून वेगळेपण, नवेपण जाणवू लागतं. तेच घर, तेच ऑफिस, तोच बॉस आणि त्याच गप्पाही चमचमीत वाटायला लागतात. सगळं कसं छान छान वाटायला लागतं. कुंचल्याच्या एका फटकाऱ्यासरशी सगळं चित्र रंगीबेरंगी होऊन जातं. कानात व्हायोलिन्स वाजू लागतात, आवडीच्या गाण्याची लकेर ओठावर येते. कर्कश्य ओरडणारा टीव्ही चालतो, मुलांचा कल्लोळ हवाहवासा वाटतो इतकंच नाही तर नेहमीचा फोडणीचा भातही टेस्टी लागतो. तुमचाही एखादा कोनाडा असेलच. त्याला अधूनमधून भेट द्यायला विसरू नका. शास्त्र असतं ते\nस्वयंच्या पाहुण्या लेखिका या विविध माध्यमांतून वैचारिक आणि प्रासंगिक लिखाण करतात\nभन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा \nआता जोहराचं काय होणार\nतालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...\nएका नव्या प्रवासाची नांदी\n‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...\nहा जयघोष असाच दुमदुमत राहायला हवा\nऑलिंपिक पदकावर नाव कोरण्याचे स्वप्न बघणारे खेळाडू निर्माण करणं हे एक राष्ट्रकर्तव्य आहे. देशाच्या प्रत्येक घटकाचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2021-09-16T18:37:13Z", "digest": "sha1:YME64YKTG4GJFVRG4NBAFOXCRI3JQ3FU", "length": 13170, "nlines": 140, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "लुलुलूक आयपॅड मॅग्नेटिक धारक | आयफोन बातम्या", "raw_content": "\nआम्ही लुलुलूकच्या मॅग्नेटिक आयपॅड धारकाची चाचणी घेतली\nलुलुलूक आम्हाला आयपॅडसाठी समर्थन देतात संपूर्णपणे अ‍ॅल्युमिनियमपासून बनविलेले आहे आणि त्या जागी आयपॅड ठेवण्यासाठी मजबूत मॅग्नेट वापरतात, कल आणि अभिमुखता समायोजित करण्याच्या शक्यतेसह.\nआयपॅडच्या भूमिकेद्वारे ऑफर केलेल्या शक्यता बर्‍याच आहेत आणि जवळजवळ सर्वच आमचे कार्य जे काही आहे ते वापरताना मोठ्या सोयीसाठी आहेत. आपण अ‍ॅपल पेन्सिल वापरताना वगळता, टेबलापेक्षा आयपॅडला उच्च स्थानावर ठेवणे मल्टीमीडिया सामग्री वापरण्यासाठी आणि ऑफिस ऑटोमेशनमध्ये वापरण्यासाठी दोन्हीसाठी सर्वात सोयीस्कर आहे., खेळ इ. आणि यासाठी आपल्याला समर्थन आवश्यक आहे, जसे की आज आम्ही लुलुलूककडून चाचणी केली.\nअ‍ॅल्युमिनियमपासून बनविलेले, त्याची बिल्ड गुणवत्ता खूप चांगली आहे, परिणामी खरोखर ठोस आणि स्थिर समर्थन मिळते. स्टँडचा पाय आयएमॅकच्या पायाच्या डिझाईनमध्ये अगदीच जाड आहे. या पदार्थावर समान सामग्रीची एक प्लेट आकारास अँकरसह जोडलेली आहे आयपॅडचा दिशानिर्देश बदलण्यासाठी 360º रोटेशनला अनुमती देते आणि -20º पासून 200º पर्यंत झुकत आहे. म्हणून आम्ही दोन्ही क्षैतिज आणि अनुलंब वापरु शकतो आणि आम्ही आपल्या आवडीनुसार स्क्रीनचा झुकाव समायोजित करू शकतो. हे अंतर न करता अगदी गुळगुळीत हालचाली वापरून केले जाते.\nबेसवर आयपॅडचे संलग्नक मजबूत मॅग्नेट्सचे आभार मानले जातात जे आयपॅडमध्येच समाविष्ट असलेल्या मॅग्नेटमध्ये सामील होण्यासाठी रणनीतिकदृष्ट्या ठेवलेले असतात. हे युनियन मजबूत आहे, आम्ही कोणत्याही हालचाली करण्यापूर्वी आयपॅड पडत नाही आणि हे समर्थन पासून हलवेल या भीतीशिवाय आम्ही हे फिरवू शकतो. हे कव्हर्ससह वापरण्यासाठी, ते पातळ असल्यास (०.0,8 मिमी पेक्षा कमी असल्यास) कोणतीही अडचण येणार नाही आणि लुलुकने जाडसर न करता चुंबकीय कव्हर्स वापरण्याची शिफारस केली.\nलुलुलूक आम्हाला एक अंगभूत एल्युमिनियम स्टँड आणि चुंबकीय क्लॅम्पिंग यंत्रणा प्रदान करते जी खरोखर आरामदायक आणि सुरक्षित आहे. स्क्रीनचा टिल्ट अँगल समायोजित करण्याची आणि क्षैतिज आणि अनुलंब दोन्ही ठेवण्याची क्षमता कीबोर्डसह मल्टीमीडिया सामग्री वापरण्यासाठी किंवा सुसंगत नियंत्रक वापरुन प्ले करण्यासाठी एक परिपूर्ण oryक्सेसरी बनवते. लुलुलूककडून. 59,99 मध्ये उपलब्ध आहे en हा दुवा. तेथे चांदी आणि स्पेस ग्रे मध्ये, आयपॅड एअर 4, आयपॅड प्रो 12,9 ″ आणि 11 with सुसंगत मॉडेल आहेत.\nचे पुनरावलोकन: लुइस पॅडिला\nवर पोस्ट केलेले: 15 च्या 2021 जुलै\nअंतिम बदलः 15 च्या 2021 जुलै\nसाहित्य आणि बांधकाम गुणवत्ता\n360º फिरविणे आणि 220º कल\nचुंबकीय धारक वापरण्यास अतिशय सोयीस्कर आहे\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » iPad » iPad प्रो » आम्ही लुलुलूकच्या मॅग्नेटिक आयपॅड धारकाची चाचणी घेतली\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nव्हॉट्सअॅपने आपली मल्टी-डिव्हाइस सिस्टम उपयोजित करण्यास सुरवात केली\nटिकटोक सह स्पॉटिफाई प्रीमियमचे तीन विनामूल्य महिने\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/third-shravani-somwar-is-also-without-devotees-in-trimbak", "date_download": "2021-09-16T19:51:55Z", "digest": "sha1:SK72XKEHO2NYC23ZWAFVTAHQKWX5HFYP", "length": 2997, "nlines": 26, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Third shravani somwar is also without devotees in trimbak", "raw_content": "\nतिसरा श्रावणी सोमवारही भाविकांविना सुना\nआज तिसरा श्रावणी सोमवार (Shravni Somwar) असल्याने ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मार्गावर (Bramhagiri) संचारबंदी लागू आहे. त्यामुळे तिसऱ्या सोमवारी देखील प्रदक्षिणा मार्ग सुना सूना असणार आहे.\nत्र्यंबकेश्वर परिसरात (Trimbakeshwer Area) श्रावण महिन्यात ब्रम्हगिरी फेरीसाठी लाखो भाविक येतात. परंतु गत वर्षांपासून कोरोना काळ (Corona Crisis) असल्याने या फेरीला मज्जाव करण्यात आला आहे. दरवर्षी तिसऱ्या श्रावणी सोमवार ला विशेष महत्व असते. त्यामुळे आज असणाऱ्या श्रावणी सोमवार भाविकांना साजरा होणार आहे.\nत्र्यंबकेश्वर हे जोतिर्लिंग व संत निवृत्तीनाथ महाराज समाधी (sant Nivruttinath Maharaj Mandir) आदींसह विविध धार्मिक पर्यटकांसाठी ओळखले जाते. त्यात ब्रम्हगिरी फेरीमुळे अधिकधिक भाविक या ठिकाणी भेटी देत असतात.\nयामुळे येथील स्थानिकांना महिनाभर रोजगारही मिळतो. त्याचबरोबर निसर्गाचा आनंदही पर्यटकांना (Tourists) , भाविकांना घेता येतो. परंतु अद्यापही कोरोनाचा काळ संपला नसल्याने येथील परिसरात संचारबंदी लागू आहे. त्याचबरोबर पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/jayakwadi-dam-water-storage-godavari-river-mula-river-visarg-astgav", "date_download": "2021-09-16T18:38:42Z", "digest": "sha1:ALVL2F3GEXTHNSP5HUY4Z5PHSUUAI3IF", "length": 7192, "nlines": 32, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "हुश्श ! जायकवाडीने ओलांडली पासष्टी", "raw_content": "\nनगर, नाशिकच्या धरणांचे पाणी सोडण्याचे संकट टळले,जायकवाडीने ओलांडली पासष्टी\nजायकवाडी जलाशयात काल दुपारीच 65 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला त्यामुळे नाशिक, नगरच्या धरणांमधून पाणी सोडण्याचे संकट टळले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या चेहेर्‍यावर हसू फुलले आहे. काल सायंकाळी 6 वाजता हे धरण 66.54 टक्के भरले होते.\nकाल जायकवाडीच्या जलाशयात गोदावरीतून मुळा-प्रवरातून विसर्ग दाखल होत होता. काल सायंकाळी सरासरी 57 हजार 457 क्युसेकने नवीन पाणी दाखल होत होते. याच वेळी हा साठा 66.54 टक्के पाणीसाठा झाला होता. 51.02 टीएमसी उपयुक्तसाठा तयार झाला होता. तर एकूण साठा 77 टीएमसी इतका झाला होता. काल सहा वाजता पाण्याची आवक पाहता या धरणातील साठा आज गुरुवारी सकाळी 55 टीएमसी पर्यंत पोहचलेला असेल.\n15 ऑक्टोबरला जायकवाडी जलाशयात 65 टक्के म्हणजेच 50 टीएमसी उपयुक्तसाठा असेल तर उर्ध्व धरणातून पाणी सोडण्याची गरज पडणार नाही. असे समन्यायी कायद्यात म्हटले आहे. काल या धरणात उपयुक्तसाठा 51 टीएमसी झाला होता. काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासांत जायकवाडीत जवळपास साडेतीन टीएमसी नवीन पाण्याची आवक झाली. आवक पाहता या साठ्यात वाढ होणार असल्याने जायकवाडीला पाणी सोडण्याची चिंता मिटली आहे.\nदरम्यान, नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील पावसाने काल दिवसभर विश्रांती घेतली आहे. पावसाची रिपरिप कमी झाल्याने धरणातील विसर्ग घटविण्यात आले आहेत. दारणातून काल सायंकाळी 6 वाजता 2672 क्युसेकवर आणण्यात आला आहे. गंगापूर चा विसर्ग 553 क्युसेक, कडवातून 1272 क्युसेक, वालदेवीतून 599 क्युसेक, आळंदी 80 क्युसेक, त्यामुळे नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातील आवक कमी झाल्याने गोदावरीतील विसर्ग 20823 क्युसेकवरुन काल दुपारी 12 वाजता 15041 क्युसेक वर आणण्यात आला. त्यानंतर तो सायंकाळी 6 वाजता 8040 क्युसेकवर आणण्यात आला. 1 जून पासून काल सका���ी 6 पर्यंत नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात एकूण जायकवाडीच्या दिशेने 12.1 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गोदावरी उजवा कालवा 275 तर डावा कालवा 137 क्युसेक ने सुरु आहे.\nदारणा 97.96 टक्के, मुकणे 71.58 टक्के, वाकी 76.16 टक्के, भाम 100 टक्के, भावली 100 टक्के, वालदेवी 100 टक्के, गंगापूर 97.69 टक्के, कश्यपी 82.72 टक्के, गौतमी गोदावरी 96.20 टक्के, कडवा 99.17 टक्के, आळंदी 100 टक्के, भोजापूर 40.44 टक्के, पालखेड 96.17 टक्के, असा पाणीसाठा आहे. मागील वर्षी कालच्या तारखेला नाशिक जिल्ह्यातील धरणातील उपयुक्तसाठा 90.89 टक्के इतका होता. काल तो 84.27 टक्के इतका आहे.\nआज दि. 15 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी जायकवाडीमधील जिवंत पाणी साठा 51 टीएमसी म्हणजेच 66.50 टक्के झालेला आहे. तसेच खरीपातील झालेला पाणी वापरही यात समाविष्ट होणार आहे. या स्थितीत समन्यायी कायद्यानुसार पर्याय क्रमांक तीन प्रमाणे जायकवाडीतील जिवंत पाणी साठा एकुण जिवंत साठ्याच्या (76 टीएमसी) 65 टक्के झाल्याने यावर्षी जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या संकटातून सुटका झाली आहे. नगर, नाशिक साठी ही समाधानाची बाब आहे.\n- उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/heavy-rainfall-will-be-eastern-and-central-india-in-state-lightweight/", "date_download": "2021-09-16T19:11:46Z", "digest": "sha1:LXYDKR2COZGVTGCSGHODZV6N6QYWCCZA", "length": 10495, "nlines": 96, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पूर्व आणि मध्य भारतात पाऊसचा जोर; तर राज्यात असणार हलक्या स्वरुपाचा पाऊस", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nपूर्व आणि मध्य भारतात पाऊसचा जोर; तर राज्यात असणार हलक्या स्वरुपाचा पाऊस\nमॉन्सूनने राज्य व्यापले आहे, पण बहुतांश भागात उडीप झालेली दिसत आहे. राज्यात ढगाळ आकाश, कोरड्या हवामानासह उकाड्यात वाढ झाली आहे. आज विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची जोरदार सरींची शक्यता आहे. तर कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.\nगेल्या तीन दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. यातच उन्हाचा चटकाही काहीसा वाढला आहे. पंजाबपासून बंगालच्या उपसागरापर्यत असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे. ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. ही स्थिती पुरक ठरल्याने पूर्वेकडून वारे वाहणार असल्याने बंगालच्या उपसागरावरुन बाष्पाचा पुरवटा होणार आहे. त्यामुळे आजपासून पूर्व आणि मध्य भारतात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे.\nदरम्यान उत्तरी ओडिशा आणि शेजारील परिसरात चक्रीय वातावरण बनले आहे. हवामान विभागाच्या मते २३ जून पर्यंत उत्तराखंडसह प्रदेशातील बहुतांश भाग पोहोचला. तर दिल्लीत रविवारी जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाच्या मते चक्रीय वातावरणामुळे पूर्वेकडून चालणाऱ्या हवेमुळे आणि बंगालच्या खाडीमध्ये कमी दाब असल्याने पुढील तीन दिवसात उत्तर भारतात मॉन्सून पोहोचेल. दक्षिण पश्चिम मॉन्सून मध्य प्रदेश आणि यूपीच्या इतर भागात उद्यापर्यत मॉन्सून पोहोचणार आहे.\nदरम्यान अरबी समुद्रात ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वाहणार असल्याने मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील येथे २५ मिलीमीटर, मराठवाड्यातील कळमनुरी येथे २२ मिलीमीटर, मंथा ३४ चाकूर ३२, नांदेड २८, मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरीत राज्यात कोरड्या हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/tag/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8/", "date_download": "2021-09-16T19:17:42Z", "digest": "sha1:A2APDTVTHCFXWBCQHWPARQ2VC5J3XX7Y", "length": 11244, "nlines": 145, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "इंधन Archives - Newscast Pratyaksha", "raw_content": "\nनवी दिल्ली - १९९३ साली मुंबईत घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रमाणे देशात एकाचवेळी ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याचे…\nनवी दिल्ली - पुढच्या काळात अफगाणिस्तानातील परिस्थिती अधिकच चिघळू शकते. आत्ता विचारही करता येणार नाही,…\nइस्लामाबाद - अफगाणिस्तानात तालिबानला साथ देऊन अमेरिकेचा विश्‍वासघात करणार्‍या पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी अमेरिकेच्या संसदेत…\nनवी दिल्ली - बँकांकडील बुडीत कर्जाच्या व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात येणार्‍या बॅड बँकेची घोषणा गुरुवारी केंद्रीय…\nइस्लामाबाद - पाकिस्तानच्या वझिरिस्तान प्रांतात ‘तेहरिक-ए-तालिबान’च्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्करावर चढविलेल्या हल्ल्यात सात जवान ठार झाले.…\nवॉशिंग्टन/बीजिंग - चीनमध्ये आलेल्या कोरोनाच्या साथीबाबत अमेरिकी यंत्रणांना नोव्हेंबर २०१९ मध्येच इशारा दिला होता, असा…\nजिआदॉंग - तैवानच्या संरक्षणदलांनी मोठा युद्धसराव आयोजित केला आहे. लढाऊ विमाने आणि रडार यंत्रणेने सज्ज…\nटोकिओ - जपानच्या संरक्षणदलाने देशव्यापी युद्धसराव सुरू केला. शीतयुद्धानंतर अर्थात जवळपास ३० वर्षानंतर पहिल्यांदाच जपानने…\nकाबुल - ‘तालिबानमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही. मी अगदी ठणठणीत आहे’, असे सांगणारा मुल्ला बरादर…\nवॉशिंग्टन/बीजिंग - अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी चीनच्या लष्करी अधिकार्‍यांना केलेल्या फोन कॉल्सवरून त्यांच्यावर…\nहौथी बंडखोरांचे सौदीच्या इंधनप्रकल्पांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे जोरदार हल्ले\nसना/दुबई – येमेनमधील हौथी बंडखोरा��चे…\nइंधन दरवाढ रोखण्यासाठी अमेरिकेकडून ‘ओपेक’ देशांना इंधनाचे उत्पादन वाढविण्याचे निर्देश\nवॉशिंग्टन/रियाध – अमेरिकेतील इंधनाचे…\n‘ओपेक’ व सहकारी देशांमध्ये झालेल्या करारानंतर इंधनाच्या दरांमध्ये अडीच टक्क्यांची घसरण\nरियाध/दुबई/मॉस्को – इंधन उत्पादक देशांच्या…\nइंधनाच्या वाढत्या किंमतीबाबत भारताच्या पेट्रोलियममंत्र्यांची सौदी, युएईच्या मंत्र्यांबरोबर चर्चा\nनवी दिल्ली – इंधन तेलाच्या किंमतीत सातत्याने…\nकच्च्या तेलाचे दर 100 डॉलर्स प्रति बॅरलवर जातील\nदोहा- आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या…\n‘फेम-2’मधील सुधारणेनंतर ई-दुचाकींच्या किंमतीत मोठी घट होण्याची शक्यता\nनवी दिल्ली – केंद्र सरकारने ईलेक्ट्रीक-टू…\nहायड्रोकार्बनचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकार ओएनजीसी, ऑईल इंडियाच्या ताब्यातील इंधनसाठ्यांचा लिलाव करणार\nनवी दिल्ली – देशात इंधनाचे उत्पादन वाढविण्यासाठी…\nया वर्षाच्या अखेरपर्यंत कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर्सवर जातील\nदुबई – 2014 सालानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय…\nइराणच्या ऑईल रिफायनरीमध्ये आगीचा भडका\nतेहरान – आगीच्या भडक्यात नौदलाच्या खर्ग…\nसिरियन किनारपट्टीजवळ ऑईल टँकरवर स्फोट\nदमास्कस – सिरियाच्या बनियास बंदराजवळच्या…\nदिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांना १९९३ सारखी बॉम्बस्फोट मालिका घडवायची होती\nअफगाणिस्तान, चीन व पाकिस्तानबाबत संरक्षणदलप्रमुख रावत यांचा इशारा\nअमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांच्या गंभीर आरोपानंतरही पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून तालिबानची वकिली\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांची बॅड बँकेची घोषणा\nअफगाणिस्तानातील तालिबानच्या वर्चस्वानंतर पाकिस्तानातील ‘तेहरिक’च्या हल्ल्यांमध्ये वाढ\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nइस्लामाबाद – अफगाणिस्तानात तालिबानला…\nइस्लामाबाद – पाकिस्तानच्या वझिरिस्तान…\nवॉशिंग्टन/बीजिंग – चीनमध्ये आलेल्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-assembly-election-2021-mamta-banerjee-narendra-modi-gulabrao-patil-marathi-news", "date_download": "2021-09-16T19:47:07Z", "digest": "sha1:UZ6DLC52YDNHL24RMEHFCVAGX5PEUO5Q", "length": 21452, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सेनेचे मंत्री म्हणतात, 'लाश वही है सिर्फ कफन बदला गया'", "raw_content": "\nसेनेचे मंत्री म्हणतात, 'लाश वही है सिर्फ कफन बदला गया'\nसातारा : पश्चिम बंगाल निवडणुकीत टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांना भरघाेस यश मिळाले आहे. या धर्तीवर महाराष्ट्रातील नेते वेगवगेळ्या माध्यमातून पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालावर भाष्य करु लागले आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.\nभाजपकडे राज्यातील नेतृत्व करणारा नेता नव्हता. भाजपला चपराक बसली आहे असे महाराष्ट्राचे पाणी पूरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रया व्यक्त केली. ते म्हणाले काेणाचा करिष्मा आहे यापेक्षा राज्याचा विकास आणि राज्य मातीशी काेण जुळला आहे याला महत्व जास्त आहे.\nमाेदींकडे किंवा भारतीय जनता पार्टीकडे गेलेले नेते काेण हाेते ते सर्वांना माहित आहे. ज्यांच्याकडे अपत्य नव्हती तीच अपत्य ममतांची पळवली हाेती. त्यामुळे लाेकांनी ही हुशारी दाखवली आहे. लाश वही है सिर्फ कफन बदला गया आहे. लाेकांनी या गद्दारीला सुद्धा चपराक दिली आहे.\nदेशात मागील २४ तासांत कोरोनाचे ४ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत\nफक्त औपचारिकता बाकी आहे जयघोषाची...\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/water-supply-slums-2000-mumbai-18207", "date_download": "2021-09-16T18:16:58Z", "digest": "sha1:H67J3ETRBQCK7JW2C5LPRIUKFCRYZ2AN", "length": 23388, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 2000 नंतरच्या झोपड्यांनाही पाणी", "raw_content": "\n2000 नंतरच्या झोपड्यांनाही पाणी\nमुंबई : महापालिका निवडणूक तोंडावर आल्याने शहरातील सर्व झोपड्यांमध्ये पाणी पोहचणार आहे. 2000 नंतरच्या झोपड्यांना पाणी देण्याचा निर्णय सोमवारी (ता. 28) महापालिका सभागृहात घेण्यात आला. पाण्यासाठी झोपडीवासीयांचा महापालिका मुख्यालयावर मोर्चा आला असतानाच शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर केला.\nमहापालिका सध्या 2000 पर्यंतच्या झोपड्यांना पाणीपुरवठा करते. मात्र, सर्व झोपड्यांना पाणी देण्यासाठी पाणी हक्क परिषदेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने पालिका प्रशासनाला धोरण तयार करण्याचे आदेश दिले होते. धोरण तयार करून प्रशासनाने ते महासभेत मांडले होते. मात्र, शिवसेना विविध कारणांमुळे त्याला विरोध करत होती. अखेरीस निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला सर्व झोपड्यांना पाणी देण्याचा निर्णय घ्यावा लागला.\nपदपथ व रस्त्यावरील झोपड्या, खासगी जमिनींवरील झोपड्या, समुद्रकिनारपट्टीवरील गावठाणे, तसेच राज्य आणि पालिकेच्या प्रस्तावित प्रकल्पांच्या जागेवरील झोपड्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.\nझोपड्यांना पा���ी पुरवण्याच्या मागणीसाठी शहरातील विविध झोपडपट्ट्यांमधील शेकडो नागरिकांनी सोमवारी दुपारी पालिका मुख्यालयाबाहेर पाण्याच्या बाटल्या घेऊन आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी उपायुक्त रमेश पवार यांची भेट घेऊन तत्काळ पाणीपुरवठा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. हे आंदोलन सुरू असतानाच 2000 नंतरच्या झोपड्यांना पाणी देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.\n2000 किंवा त्यापूर्वी दिलेला फोटोपास, पालिकेच्या कराची पावती, 2000 किंवा त्यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत नाव असल्याचा पुरावा, मतदार ओळखपत्र\nनिवासी पत्त्यावरील रेशन कार्ड व आधार कार्ड.\nनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर का होईना पालिकेने झोपडीवासीयांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल आभार. पाणी हक्क देणे हा संविधानाचा आदर असल्याने तातडीने त्याची अंमलबजावणी व्हावी.\n- सीताराम शेलार, पाणी हक्क समिती\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्���द्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर त���्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणी���चा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanwadnews.com/2019/08/blog-post_23.html", "date_download": "2021-09-16T19:19:38Z", "digest": "sha1:LALOPEXSM5FEWSK7F5BR7RURCLWZE2FZ", "length": 18808, "nlines": 74, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "ज्याच्याकडं मरण्याची हिंमत असते, त्याने लेखणीला हात घालावा- उत्तम कांबळे - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nशुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९\nHome मंगळवेढा महाराष्ट्र ज्याच्याकडं मरण्याची हिंमत असते, त्याने लेखणीला हात घालावा- उत्तम कांबळे\nज्याच्याकडं मरण्याची हिंमत असते, त्याने लेखणीला हात घालावा- उत्तम कांबळे\nMahadev Dhotre ऑगस्ट २३, २०१९ मंगळवेढा, महाराष्ट्र,\nमंगळवेढा (प्रतिनिधी)मंगळवेढा येथील धनश्री पतसंस्थेच्या चेअरमन शोभा शिवाजीराव काळुंगे यांच्या मातोश्री रुक्मिणी जाधवबाई यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळा दै.सकाळचे संपादक, ज्येष्ठ लेखक उत्तम कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी डॉ.कृष्णा इंगोले हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये बी.टी.पाटील, सि.बा.यादव, मनोहरपंत धोेंगडे, प्रा.शिवाजीराव काळुंगे हे मान्यवर होते. प्रमुख पाहुणे उत्तम कांबळे पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने बोलताना म्हणाले, फक्त दहा ओळींची कविता लिहिली की कवी अजरामर होतो. जगात सौंदर्य नाही का ते खूप आहे. परंतु त्या सौंदर्याला स्थळाची आणि काळाची मर्यादा आहे. आजची सुंदर स्त्री दहा वर्षांनी सुंदर असणार नाही. साहित्यिक सौंदर्याची निर्मिती करतात. ते निर्मितीक्षम असतात. समाजातून साहित्य वगळले तर समाज निष्प्रभ होईल. या साहित्य पुरस्कार सोहळ्यामध्ये कथा, आत्मकथा, कादंबरी, कविता, संपादन ग्रंथ, संशोधन ग्रंथ या सर्व प्रकारातील लिहित्या हातांना तुम्ही प्रोत्साहन दिले आहे. हे प्रोत्साहन साधे नाही. ते एका आईच्या नावाने दिलेले प्रोत्साहन आहे. शोभाताई काळुंगे यांच्या आईच्या जागी मला माझीच आई दिसत होती. इतकं सामर्थ्य आईच्या ठिकाणी असतं. रुक्मिणी जाधवबाई हे नाव खूप महत्त्वाचं आहे. यात बाई हे विशेषण आहे. आई पेक्षा बाई वेगळी असते. आईत फक्त आई असते. बाईत आईसह बापसुद्धा असतो. रूक्मिणीबाई आईही झाल्या आणि आपल्या सहा मुली वाढवताना बापाचीही जबाबदारी पार पाडली. बाई हा मूल्यांनी समृद्ध असा शब्द आहे.\nलढत लढत जीवन सुंदर कसं करायचं. आईचं स्मरण कसं करायचं याचं उदाहरण म्हणजे हा सोहळा आहे. जीवनातील कला माणसाचं जगणं सुरूप करतात. व्यवस्था माणासाचं जीवन कुरूप करतात. जगात तोच माणूस कर्तबगार असतो. ज्याचा निर्माता कर्तबगार असतो. बाई हा कर्तबगार माणसाचा निर्माता आहे. आज पुरस्कार मिळालेल्या साहित्यिकांनी लिहतं राहिलं पाहिजे. आता जे काही लिहिलं आहे, ते प्राथमिक स्वरूपाचं आहे असं समजावं. ते माध्यमिक, उच्चमाध्यमिकपर्यंत कसं जाईल याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे. साहित्यिकांकडं प्रचंड अहंकार असतो. स्वाभिमान असतो. तो असायलाही हवा. लिहिणारे खूप आहेत. पण आपण हे का लिहितो ते कळणारे खूप कमी आहेत. मी का लिहितो माझ्या लिहिण्याचं कारण काय आहे. ते मला कळलं पाहिजे. का जगतो आम्ही माझ्या लिहिण्याचं कारण काय आहे. ते मला कळलं पाहिजे. का जगतो आम्ही जन्माला आलो म्हणून जगतो का जन्माला आलो म्हणून जगतो का गाढवंपण जगतात. अशीच जगतात. का जगतो हे त्यांना सांगता येत नाही. गाढवापेक्षा वेगळं जगण्याचं कारण सांगता आलं पाहिजे. जगतो का हे सांगता आलं पाहिजे. मी लिहितो का हे सांगता आलं पाहिजे. मला लेखक व्हायचंय म्हणून लिहितो का गाढवंपण जगतात. अशीच जगतात. का जगतो हे त्यांना सांगता येत नाही. गाढवापेक्षा वेगळं जगण्याचं कारण सांगता आलं पाहिजे. जगतो का हे सांगता आलं पाहिजे. मी लिहितो का हे सांगता आलं पाहिजे. मला लेखक व्हायचंय म्हणून लिहितो का माणूस स्वत:ला व्यक्त करू शकला नाही तर तो वेडा होतो.\nकार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.कृष्णा इंगोले अध्यक्षीय भाषणात म्हणाले, आज मंगळवेढ्यात इतिहास घडत आहे. एका विचारपीठावर इतके रथी-महारथी एकाच वेळी उपस्थित आहेत. सर्वांना विचार करायला लावणारा, चिंतन करायला लावणारा हा सोहळा आहे. ज्या मंचावर मोठी माणसं असतात, त्यांची उंचीच कार्यक्रमाची उंची ठरवतं. शोभाताई काळुंगे यांनी हा साहित्यिकांसाठी हा सोहळा आयोजित करण्याची घटना म्हणजे एका लक्ष्मीनं सरस्वतीला मुजरा केल्यासारखे आहे. आज माणूस भौतिक सुखानं समृद्ध आहे. पण ही समृद्धी पचवणारं मन त्याच्याकडं नाही. साहित्य-कला असं मन घडवायला मदत करतं.\nयाप्रसंगी साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात नामदेव चव्हाण, डॉ.अरुण शिंदे, डॉ.वामन जाधव, प्रा.शिवाजी बागल, वासंती मेरू, नारायण घुले, दिनकर काकडे, डॉ.दिनकर कुटे, हेमंत रत्नपारखी, बबन धुमाळ, बजरंग दत्तू, अंकुश गाजरे, धनंजय पाटील, भालेराव शेवडे यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल देऊन गौरविण्यात आले.\nया सोहळ्यास सोलापूरचे ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन व्हटकर, प्रसिद्ध व्याख्याते दत्ता थोरे, कवी शिवाजी बंडगर, डॉ.मिनाक्षीताई कदम, मच्छिंद्र भोसले, मोहन जुंदळे, हजरत काझी, श्रीरंग काटे, दत्तात्रय जमदाडे, तुकाराम नागणे, ज्ञानदेव जावीर, युन्नुस शेख, अ‍ॅड.भारत पवार, बबन ढावरे, प्रा.अकबर मुलाणी, नामदेव पोळ, सुरेश पवार, अ‍ॅड.वसंत करंदीकर, प्रा.संजय शिवशरण, भारत शिंदे, मंगल बनसोडे, समाधान क्षीरसागर, मीनाक्षी शिंदे, सुधा मांडवे, अ‍ॅड.राहूल घुले, नीळकंठ कुंभार, पोपट महामुरे, सुहास पवार, सतीश दत्तू, लक्ष्मण नागणे, कवी शिवाजी सातपुते, सुहास ताड, शशिकांत जाधव, प्रशांत मोरे, गणेश यादव आदी मान्यवर उपस्थित होते. हृद्य आणि जिव्हाळ्याच्या ओलाव्याने समद्ध करणार्‍या या साहित्य सोहळ्यामध्ये वैचारिक मांडणीने रसिक श्रोत्यांना जागृतीचा किनारा लाभला. तृप्ततेच्या अक्षर ओंजळी भरून रसिक बाहेर पडला. या प्रसंगी उत्तम कांबळे यांच्या पुस्तकांचा स्टॉलही लावण्यात आला होता. ती सर्व पुस्तके रसिकांनी विकत घेतली. साहित्य सोहळ्याच्या निमित्ताने वैचारिक पर्वणी ठरावा असाच हा सोहळा.\nया कार्यक्रमात स्वागत प्रा.शिवाजीराव काळुंगे, प्रास्ताविक शोभाताई काळुंगे, सूत्रसंचालन कवी इंद्रजित घुले आणि आभार डॉ.राजलक्ष्मी गायकवाड यांनी मानले.\nTags # मंगळवेढा # महाराष्ट्र\nBy Mahadev Dhotre येथे ऑगस्ट २३, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनागेश भोसलेंची जबाबदारी परिचारकांवर तर सिध्देश्वर आवताडेंची मोहिते- पाटलांवर\nमंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक अर्ज माघारी घेण्यासाठी ३ एप्रिल शेवटची मुदत आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार असलेतरी भ...\nभाजपचे समाधान आवताडे यांचे वार्षिक उत्पन्न ५ कोटी, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचे वार्षिक उत्पन्न १३ लाख तर अपक्ष उमेदवार शैला गोडसे १ कोटी ३० लाख शपथपत्रात नमुद\nमंगळवेढा(प्रतिनिधी)पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना सर्व उमेदवारांनी शपथपत्र सादर केले आहेत. यामध्ये भाजपाचे उ...\nमहाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल माफी;केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची घोषणा\nमुंबई(विशेष प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्...\nमंगळवेढा तालुक्यातील बठाण,तामदर्डी, सिद्धापूर,तांडोर या ठिकाणीच्या वाळू घाटांचे लिलाव होण्याची शक्यता येत्या आठ दिवसात पर्यावरण विभागाची मंजुरी मिळणार\nसोलापूर(प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्यातील नऊ वाळू ठिकाणांचा लिलाव होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने पर्यावरण मंत...\nराष्ट्रवादीकडुन जयश्री भालके यांचे तर भाजपाकडुन साधना भोसले जवळपास निश्चित\nमंगळवेढा(प्रतिनिधी )राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणू...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/tokyo-olympic-2020-sumit-nagal-of-ruled-of-the-olympics-after-defeat-against-daniil-medvedev/", "date_download": "2021-09-16T18:47:53Z", "digest": "sha1:PIEOAY3U6OGWQ2JT5E3K6YXA3AXVNMSY", "length": 9476, "nlines": 96, "source_domain": "mahasports.in", "title": "दुर्दैव! टेनिस एकेरी सामन्यात सुमित नागल जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूकडून पराभूत; ऑलिंपिकमधून बाहेर", "raw_content": "\n टेनिस एकेरी सामन्यात सुमित नागल जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूकडून पराभूत; ऑलिंपिकमधून बाहेर\nin ऑलिम्पिक, टेनिस, टॉप बातम्या\nभारतीय स्टार टेनिसपटू सुमित नागलने टोकियो ऑलिंपिक २०२० मधील टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटातील दुसऱ्या राऊंडमध्ये निराश केले. त्याला या राऊंडमध्ये डॅनिल मेदवेदेवकडून पराभूत व्हावे लागले. यासोबतच टेनिसमधील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.\nजगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आणि ऑस्ट्रेलियन ओपन उपविजेता मेदवेदेवने नागलला एरियाके टेनिस कोर्ट नंबर १वर ६-२, ६-१ ने पराभूत केले. हा सामना एकूण १ तास ६ मिनिटे चालला.\nयापूर्वी नागलने पहिल्या राऊंडमध्ये आशियाई खेळात सुवर्ण पदक विजेत्या उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिनला ३ सेटमध्ये पराभूत केले होते. (Tokyo Olympic 2020 Sumit Nagal of Ruled of The Olympics After Defeat Against Daniil Medvedev)\nअनेक खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेतल्याने नागलला टोकियो ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळाला होता.\nयापूर्वी झीशान अलीने सियोल ऑलिंपिक १९८८ च्या टेनिस पुरुष एकेरी स्पर्धेत पराग्वेच्या व्हिक्टो काबालेरोला पराभूत केले होते. त्यानंतर लिएंडर पेसने ब्राझीलच्या फर्नांडो मेलिजेनीला धूळ चारत अटलांटा ऑलिंपिक १९९६ मध्ये कांस्य पदकावर आपले नाव कोरले होते.\nपेसनंतर कोणत्याही भारतीय खेळाडूला ऑलिंपिकमध्ये पुरुषांच्या टेनिस एकेरी स्पर्धेत कोणालाही विजय मिळवता आला नव्हता. सोमदेव देववर्मन आणि विष्णू वर्धन लंडन ऑलिंपिक २०१२ मध्ये पहिल्या राऊंडमध्येच पराभूत झाले होते.\nयापूर्वी महिला मिश्र गटात अनुभवी सानिया मिर्झा आणि अंकिता रैनाच्या जोडीला पहिल्या राऊंडमध्येच ल्युडमीला विक्टरिवना किचेनोक आणि नाडिया विक्टरिवना किचेनोक या युक्रेनच्या जुळ्या बहिणींच्या जोडीने ०-६, ७-६, १०-८ ने पराभूत करत बाहेरचा रस्ता दाखवला होता.\n भारतीय संघाने कझाखस्तानचा ६-२ ने उडवला धुव्वा; उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश\n-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’\n-बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ\n ‘हे’ २ भारतीय धुरंधरच घेणार इंग्लंडमधील दुखापतग्रस्त खेळाडूंची जागा, बीसीसीआयने केली घोषणा\nटेबल टेनिस महिला एकेरीत भारताची मनिका ऑस्ट्रियाच्या सोफियापुढे सपशेल फ्लॉप, नुकतेच केले होते दमदार पुनरागमन\n‘भारतीय क्रिकेटची खरी संपत्ती’, गांगुलीने सांगितले विराटच्या टी२० कर्णधारपद सोडण्यामागील खरं कारण\n‘विश्वचषक जिंकून विराटच्या टी२० कर्णधापदाचा शेवट गोड व्हावा’, सोशल मीडियावर पडतोय प्रतिक्रियांचा पाऊस\nमलिंगाला मागे टाकत ‘या’ भारतीय दिग्गजाला आयपीएलमध्ये इतिहास रचण्याची संधी\n टी२० क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत विराट जगातील भल्याभल्या कर्णधारांना पडलाय भारी\nधोनी नव्हे विराटच भारताचा सर्वोत्तम टी२० कर्णधार\nएकच वादा रिषभ दादा उर्वरित आयपीएलसाठी दिल्लीच्या कर्णधारपदी पंतच राहणार, वाचा सविस्तर\nटेबल टेनिस महिला एकेरीत भारताची मनिका ऑस्ट्रियाच्या सोफियापुढे सपशेल फ्लॉप, नुकतेच केले होते दमदार पुनरागमन\nश्रीलंकेत असलेले सूर्यकुमार आणि पृथ्वी धरणार इंग्लंडची वाट, पण कधी\nटोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार 'गोल्ड' मेडल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/a-bundle-of-one-rupee-notes-costs-rs-50-000-do-you-have-one-rupee/", "date_download": "2021-09-16T19:27:05Z", "digest": "sha1:FH274Y2L4QCKLSD4OFUAOLHG6OFIURKX", "length": 13225, "nlines": 102, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "एक रुपयांच्या नोटांचे बंडलची किंमत आहे ५० हजार रुपये, तुमच्याकडे आहे का एक रुपया", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nएक रुपयांच्या नोटांचे बंडलची किंमत आहे ५० हजार रुपये, तुमच्याकडे आहे का एक रुपया\nएक रुपयांच्या मोबदल्यात तुम्हाला मिळेल ५० हजार रुपये\nजर तुम्हाला कल्पना नसेल आणि तुमच्या खिशातून अचानक खूप मोठी रक्कम निघाली तर तुम्हाला साहजिकच आनंद होईल. असेच जर तुमच्याकडे एखादे जुने नाणे असेल किंवा ��ुनी चलनी नोट असेल आणि त्या नोटेने किंवा नाण्याने तुम्हाला हजारो रुपये मिळवून दिले तर त्याचा आनंद काही निराळाच असेल.\nअशाच एका नोटेबद्दल जाणून घेऊया जी सध्या चलनात नाही मात्र ती नोट तुमचा जबरदस्त फायदा करून देऊ शकते. अशा जुन्या नोटांची किंवा जुन्या नाण्यांची किंमत किती मोठी आहे, ती किती मूल्यवान आहेत हे तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म असलेल्या antiques आणि collectables वर माहित होईल.\n१ रुपयांची चलनी जुनी नोट ४५,००० रुपयांना\nया ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर किंवा वेबसाईटवर असे अनेक ग्राहक आहेत किंवा अशी अनेक माणसं आहेत जी जुन्या नोटा किंवा जुनी नाणी विकत घेऊ इच्छितात. फक्त विकत घेऊ इच्छितात इतकेच नव्हे तर त्यासाठी चांगली घवघवीत किंमतदेखील मोजायची त्यांची तयारी असते. असेच एक १ रुपयांची चलनी जुनी नोट ४५,००० रुपयांना विकली जाते आहे.\n१ रुपयांच्या नोटेची किंमत\nजुन्या चलनी नोटा किंवा नाण्यांच्या ट्रेडिंग किंवा खरेदी-विक्रीची वेबसाईट किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म असलेल्या Coinbazzar वर १ रुपयांची जुनी चलनी नोट विकली जाते आहे. या १ रुपयांच्या जुन्या चलनी नोटेवर १९५७चे माजी केंद्रीय अर्थमंत्री हीरूभाई एम पटेल (Former Union Finance Minister Hirubhai M. Patel)यांची सही किंवा हस्ताक्षर आहे. यासोबतच या १ रुपयांच्या जुन्या चलनी नोटेची सीरियल संख्या १२३४५६ अशी आहे. इथे जुन्या १ रुपयांच्या चलनी नोटांच्या बंडलची किंमत ४९,९९९ रुपये इतकी आहे. कॉईनबझारने (Coinbazzar)या १ रुपयांच्या जुन्या नोटांच्या बंडलवर ५,००० रुपयांचा डिस्काउंट किंवा सूट दिली आहे. यामुळे या जुन्या १ रुपयांच्या नोटांच्या बंडलची किंमत कमी करून ४४,९९९ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.\nजुन्या वस्तूंचे दर्दी रसिक\nसध्या अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा वेबसाईट उपलब्ध आहेत ज्यावर जुन्या वस्तू, नोटा, नाणी, जुनी शिल्पं, जुनी चित्रे आणि असंख्य प्रकारच्या जुन्या वस्तू विकल्या जातात. अशा जुन्या वस्तूंना दर्दी रसिकांमध्ये मोठी मागणी असते. ते या वस्तूंसाठी वाटेल ती किंमत मोजण्यास तयार असतात. त्यामुळे या जुन्या वस्तूंना चांगली घवघवीत किंमतदेखील मिळत असते. तुम्हालादेखील अशा जुन्या वस्तूंची आवड असेल आणि त्या तुम्हाला मिळवायच्या असतील आणि तुमच्या कलेक्शनमध्ये ठेवायच्या असतील तर तुम्हीदेखील अशा वेबसाईटना भेट देऊ शकता किंवा तुमच्याकडील जुन्या व��्तू विकून चांगली कमाईदेखील करू शकता.\nपरदेशात तर या प्रकारच्या जुन्या वस्तू खरेदी करण्याचे आणि आपल्या घरात ठेवायचे मोठे वेडच आहे. विशेषत: अमेरिका आणि युरोपात अशा दर्दी रसिकांची संख्याही मोठी आहे. शिवाय आर्थिक समृद्धीमुळे ते वाटेल ती किंमत मोजण्यास तयार असतात. अशा जुन्या वस्तू, चित्रे, मुर्ती, शिल्पे, नाणी यांचे तिथे लिलावदेखील होत असतात आणि त्या लिलावात मोठमोठ्या बोलीदेखील लावल्या जातात.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nएक रुपया एक रुपयांच्या नोटांचे बंडल Bundle of one rupee notes १ रुपयांच्या नोटेची किंमत Price of 1 rupee note\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2021-09-16T19:59:33Z", "digest": "sha1:GNX5VCHGQMLIOHD5PSBKPTIBOXFW27XD", "length": 11751, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जयबाजीराव मुकणे - विकिपीड���या", "raw_content": "\nजव्हार संस्थानाची ध्वजादी चिन्हे असलेली निशाणी\nपूर्ण नाव महाराज जयदेवराव जगप्पा नायक मुकणे\nपत्नी राणी मोहनाबाई मुकणे (धर्मगढ/रामनगर च्या राजकुमारी)\nसंतती धुळाबाराव मुकणे आणि होळकरराव मुकणे\nराजब्रीदवाक्य जय मल्हार/हर हर महादेव\nधर्म महादेव कोळी, हिंदू\nमंदिर महालक्ष्मी मंदिर, डहाणू,\nजव्हार संस्थान चे संस्थापक\nमहाराज जयबाजीराव मुकणे हे जव्हार संस्थान चे संस्थापक आणि प्रथम राजे होते. त्यांचे मूळ नाव जयदेवराव नायक (नाईक) होते. जयबाजीराव हे क्षत्रिय महादेव कोळी घराण्यातील वारस तथा प्रमुख राजे होते.\nजयहर साम्राज्य चे (जव्हार राज्य) चे संस्थापक आणि प्रथम महाराज. प्रतिकूल परिस्थिती मध्ये अनेकांना पराभूत करून राज्य स्थापन केले. सदानंद महाराज यांच्या आशिर्वादामुळे राज्य स्थापन केले. धरमपूर,पेठ,बागलाण ही राज्ये जिंकली. देवगिरी,सुरत आणि नाशिक दरबार मध्ये मोठा मान होता. आजच्या ठाणे,पालघर,नाशिक, अहमदनगर या महाराष्ट्रतील आणि वलसाड,डांग,नवसरी या गुजरात राज्यातील जिल्ह्यात राज्य पसरले होते अनेक किल्ले जिंकले. शहरे,मंदिरे,मठ आणि अश्या अनेक वास्तू बांधल्या. जयदेवराव हे पराक्रमी शासक होते त्यांचा विवाह सिसोदिया राजपूत घराण्यातील मोहनादेवी यांच्याशी झाला त्यांना दोन पराक्रमी पुत्र होते. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात अनेक देवगिरी वर आक्रमणे झाली तेव्हा राज्य स्थापन केले. जयदेवराव यांचे वडील देवगिरी साम्राज्यात मोठे सरदार होते.\nइ.स. १३१६ मध्ये जव्हार संस्थानाला आकार येत होता. जयबा राजांना धुळबाराव आणि होळकरराव ही दोन अपत्ये होती. जयबा हे शिवशंकराचे भक्त होते. त्यांनी राज्याभिषेकानंतर पूर्वी काळवण संबोधल्या जाणाऱ्या या प्रदेशाला आपल्या नावातला जय आणि शिवशंकराचे हर असे मिळून जयहर नम असे नामकरण केले. पुढे जयहर चा अपभ्रंश होऊन जव्हार असे नाव रूढ झाले.त्यावेळी त्यांची सत्ता उत्तरेकडे सुरतपासून ते दक्षिणेकडे कल्याण पर्यंत आणि पूर्वेला बागलाण पासून पश्चिमकडे अरबी समुद्रापर्यंत होती. त्यावेळी रामनगर, सुरगाणा,पेठ,डांग आणि बागलाण राज्ये जव्हार च्या अंकित होती. वारली राजाला हरवून राज्य स्थापन केले. मुस्लिम आक्रमन पासून अनेकांना त्यांनी जव्हार मध्ये आश्रय दिला\nइसवी सन १३४१ ते १७५८ सालापर्यंत जव्हारच्या राजाकडे दम��� नदीपर्यंतचा, सह्याद्रीपर्यंतचा आणि भिंवडीपर्यंतचा भूप्रदेश ताब्यात होता. त्यावेळी राजाकडे साडेतीन लाख रुपयापर्यंत महसूल गोळा व्हायचा.\nजयबाजीराव मुकणे यांनी इ.स. १३०६ मध्ये डहाणू येथील महालक्ष्मी मंदिर बांधले.पिपंरी टाकेद येथे सदानंद महाराजबाबा किंवा सैफूउद्दीनबाबा यांच्या साठी मंदिर बांधले. तसेच अनेक महादेवाची मंदिरे बांधली आणि अनेक किल्ले बांधले [१][२]\nजयबाजीराव च्या मुलाने म्हणजे, धुळबाराव मुकणे (नंतरचे नाव नेमशाह मुकणे) यांनी तब्बल 32 किल्ले जिंकून साम्राज्यविस्तार केला. यामुळे ५ जून १३४३ रोजी दिल्लीचा तत्कालीन सुल्तान मुहम्मद बिन तुघलक ने महाराज धुळबाजी यांना शाह ही उपाधि देऊन सम्मानित केले आणि प्रथमच स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला.[३]. इथून पुढे धुळबाजीराव नेमशाह नावाने ओळखले जात होते.\n^ \"महालक्ष्मी के इस मंदिर में चढ़ती है पहली फसल रहस्य जानकर चौंक जाएंगे आप - mobile\". punjabkesari. 2018-12-21. 2021-02-21 रोजी पाहिले.\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ एप्रिल २०२१ रोजी २०:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%87", "date_download": "2021-09-16T19:26:05Z", "digest": "sha1:5U7S27I5UCHR725XD3H5OBZSVJIBAFQ2", "length": 3986, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थडगे - विकिपीडिया", "raw_content": "\nमृत व्यक्तीच्या दफनस्थळास वा स्मारकास थडगे असे म्हणतात.यालाच कबर देखील म्हणतात.\nकाहीवेळेस याला समाधी असेही संबोधतात .\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० नोव्हेंबर २०१७ रोजी १९:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आण��� गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-09-16T18:04:44Z", "digest": "sha1:M2ZJCD2FIWFRX4H3QOR4TG6BWEBZDYUC", "length": 3210, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:सदस्यचौकट अकोलाकर - विकिपीडिया", "raw_content": "\nही व्यक्ती अकोला येथे राहते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑगस्ट २०१५ रोजी १८:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/national-international/engineers-day-2021-happy-engineers-day-from-prime-minister-narendra-modi-why-is-september-15-celebrated-as-engineers-day", "date_download": "2021-09-16T19:07:39Z", "digest": "sha1:SGMHPGP3DYA6CXTKVTAJMS77VYPRCBEZ", "length": 9213, "nlines": 29, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Engineers Day 2021: पंतप्रधान मोदींकडून अभियंता दिनाच्या शुभेच्छा", "raw_content": "\nEngineers Day 2021: पंतप्रधान मोदींकडून अभियंता दिनाच्या शुभेच्छा\nदरवर्षी १५ सप्टेंबर हा भारतात अभियंता दिन (Engineer's Day) म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी म्हटले आहे की, 'सर्व मेहनती अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा. जगाला अधिक चांगले आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत बनवण्यात महत्त्वाच्या भूमिकेबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. मी श्री एम विश्वेश्वरय्या यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कर्तृत्वाचे स्मरण करतो.'\n१५ सप्टेंबर 'अभियंता दिन' म्हणून का साजरा केला जातो\nजगभरात वेगवेगळ्या तारखेला अभियंता दिन (Engineer's Day) साजरा केला जातो. भारतात अभियंता दिन हा १५ सप्टेंबरला साजरा होतो. १५ सप्टेंबर हा प्रसिद्ध अभियंते आणि राजकीय व्यक्तिमत्व होते मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या (Mokshagundam Visvesvaraya) यांचा जन्मदिवस आहे. विश्वैश्वरय्या यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना 'भारत रत्न' पुरस्काराने गौरविले. तसेच, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा जन्म दिन हा अभियंता दिन (Engineer's Day) म्हणून साजरा करण्याचे ठरवले.\nसर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्म कर्नाटक राज्यातील मैसूर जिल्ह्यात एका तेलुगु कुटुंबात झाला. १५ सप्टेंबर १८६१ हा सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस. मोक्षगुंडम यांच्या वडीलांचे नाव श्रीनिवास शास्त्री तर आईचे नाव वेंकाचम्मा असे होते. त्यांचे वडील संस्कृत विषयाचे तज्ज्ञ होते. विश्वेश्वरैया यांनी आपले प्रारंभीक शिक्षण आपल्या जन्मगावीच पूर्ण केले. मात्र, पुढील शिक्षणासाठी त्यांना बेंगलुरु येथील सेंट्रल काँलेज जावे लागले. आर्थिक टंचाईमुळे त्यांना आपल्या शिक्षणात संघर्ष करावा लागला. शिक्षणासाठी पैसे उभे करण्यासाठी विश्वेश्वरयां यांनी खासगी शिकवणी घेणे सुरु केले. त्यातून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.\nसर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया १८८१ बीए परिक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी मैसूर सरकारने उचलली. त्यांनी पुणे येथील सायन्स कॉलेजमधून अभियात्रिकी विषयाचे शिक्षण पूर्ण केले. इथेही ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांचे गुण आणि कौशल्य पाहून सरकारने त्यांना नाशिक येथे सहाय्यक अभियंता पदावर सेवेत दाखल करुन घेतले. स्वतंत्र्यपूर्व भारतात कृष्ण सागर धरण, भद्रावती आयरन अँण्ड स्टील वर्क्स, मैसूर सैंडल ऑयल अँण्ड सोप फॅक्ट्री, मैसूर विश्वविद्यालय, बँक ऑफ मैसूर अशा विविध इमारती आणि धरणं ही विश्वैश्वरय्या यांच्या कार्याची पावती ठरली. त्यांचे कार्य पाहून त्यांना कर्नाटकच्या विकासाचा भागीरत म्हणूनही ओळखले जाते.\nविश्वैश्वरय्या यांच्याबद्दल सांगितला जाणारा किस्सा\nस्वतंत्र्यपूर्व भारतातील हा किस्सा आहे. एकदा विश्वैश्वरय्या हे इंग्रज अधिकाऱ्यांसोबत ट्रेनमधून प्रवास करत होते. ट्रेनमधील इतर प्रवासी त्यांची खिल्ली उडवत होते. विश्वैश्वरय्या यांचा पोशाख आणि दिसण्यावरुन ते खिल्ली उडवत होते. दरम्यान, विश्वैश्वरय्या यांनी ट्रेनची साखळी अचानक खेचली. ट्रेन तत्काळ थांबली. ट्रेनमधील इतर प्रवासी विश्वैश्वरय्या यांना बोल लाऊ लागले. ट्रेनमधील पोलीस विश्वैश्वरय्या यांना विचारते झाले. साखळी का खेचली. मग विश्वैश्वरय्या यांनी सांगितले की, इथून पुढे साधारण एक किलोमीटर अंतरावर रुळ तुटला आहे. त्यामुळे मी साखळी खेचली. सुरुवातील त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. पुढे जाऊन खरोखरच खात्री करुन घेतली असता रुळ तुटलेल्या आवस्थेत आढळला. यावर सर्वांनीच आश्चर्याने विचारले की, आपल्याला हे कसे कळले. यावर विश्वैश्वरय्या म्हणाले की, मी पेशाने अभियंता आहे. त्यानंतर विश्वैश्वरय्या जे प्रसिद्ध झाले. ते आज तागायत त्यांच्या कार्याचे जगभर कौतुक केले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/13-years-old-girl-dead/", "date_download": "2021-09-16T18:15:23Z", "digest": "sha1:4SHJLUD6L3FTTW4INQAWD3GNCLGRYCCR", "length": 6585, "nlines": 75, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates झोक्याने घेतला 13 वर्षीय मुलीचा जीव", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nझोक्याने घेतला 13 वर्षीय मुलीचा जीव\nझोक्याने घेतला 13 वर्षीय मुलीचा जीव\nझोका खेळता खेळता झोक्याचा दोर गळ्यात आवळला गेल्याने फास लागून १३ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी शिरसोली इंदिरा नगर येथे घडली.\nबालिकेचे नाव राधा लक्ष्मण भिल आहे. तिला जिल्हा शासकीय रूग्णालयात कुटुंबियांनी आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषीत केले.\nजळगाव तालुक्यातील शिरसोली येथील इंदिरा नगर येथे राहत्या घरात राधा ही मुलगी झोका खेळत होती. अचानक तिच्या गळ्या भोवती दोर आवळला गेल्याने फास लागला .त्यात ती बेशुध्द होवून खाली पडली. ही घटना शनिवारी घडली आहे.\nगल्लीतील नागरिकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर राधा हिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात आणले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषीत केले. बालिकेचा मृत्यू झाल्याची वार्ता कानावर पडल्यानंतर कुटुंबियांनी आक्रोश केला.\nहे कुटुंब मुळचे मेहरुण येथील असून उदरनिर्वाहासाठी शिरसोलीला स्थायिक झाले आहेत. या प्रकरणी एमआडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nPrevious NZvsIND, 5th t20 : टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 7 धावांनी विजय, न्यूझीलंडला व्हॉइटवॉश\nNext Delhi Election 2020 : वीज सवलतीसह अनेक मोठ्या घोषणा, दिल्लीकरांसाठी काँग्रेसचा वचननामा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात ��ंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\nपुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/vikram-vedha-release-date-hritik-roshan-and-saif-ali-khan-will-work-together-for-movie/", "date_download": "2021-09-16T19:51:27Z", "digest": "sha1:W3LKGEWJARLIQ2A3NG7Z4HXC774SQ7PR", "length": 8096, "nlines": 72, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates हृतिक रोशन आणि सैफ अली खान हे लवकरच झळकणार या चित्रपटात", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nहृतिक रोशन आणि सैफ अली खान हे लवकरच झळकणार या चित्रपटात\nहृतिक रोशन आणि सैफ अली खान हे लवकरच झळकणार या चित्रपटात\nमुंबई : दक्षिण भारतीय हिट तमिळ चित्रपट विक्रम वेधा हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यात विजय सेतुपती याने ‘वेधा’ ही मुख्य भूमिका साकारली होती आणि त्याचबरोबर आर माधवन याने प्रामाणिक पोलीस अधिकारी ‘विक्रम’ याची व्यक्तीरेखा साकारली होती.\n‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकचा जेव्हा विचार सुरू झाला तेव्हा सर्वात पहिल्यांदा वेधाच्या भूमिकेसाठी आमिर खानचा विचार केल्या गेला होता. मात्र आता ही भूमिका ह्रतिक रोशनला साकारायला मिळाली आहे. या चित्रपटात सैफ अली खान याला विक्रमची भूमिका मिळाली असून इतर कलाकारांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही. आर. माधवन आणि विजय सेतुपती याची मूळ भूमिका असलेल्या ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकमधील नायकांची नावे आता स्पष्ट झाली आहेत. य�� बॉलिवूड चित्रपटामध्ये सैफ अली खान आणि हृतिक रोशन मुख्य भूमिका साकारणार असल्याचं निर्मात्यांनी जाहीर केलं आहे.\nकोविडमुळे उशीर झालेला चित्रपटाचे शूटिंग पुढील काही आठवड्यात सुरू होणार असून 30 सप्टेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय हा निर्मात्यांनी घेतला आहे. या दरम्यान, हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांची भूमिका असेल्या फाइटर चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. हा चित्रपट भारतातील पहिला एरियल अॅक्शन फ्रेंचायझी चित्रपट आहे. सैफ अली खानचा नवा चित्रपट ‘भूत पोलीस’ आहे. याचे पवन कृपालिनी दिग्दर्शक असून यात अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम या कलाकारांच्या भूमिका आहेत.\nPrevious विरुष्काची लेक वामिका झाली 6 महिन्याची पार्कमध्ये झालं सेलिब्रेशन\nNext अभिनेता कार्तिक आर्यनवर कोसळला दुख:चा डोंगर\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nक्रितीचा ‘परम सुंदरी’ लूक पाहून चाहते झाले घायाळ\nशॉपिंग मॉलमधील प्रवेशाबाबत सुधारित आदेश\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\nपुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/international/coronavirus-corona-patient-increase-britain-usa-situation-worsened-indonesia-brazil-a629/", "date_download": "2021-09-16T18:51:20Z", "digest": "sha1:23MCYVSGCC2DYPEQQNSYDXXKMKJFFFOQ", "length": 17775, "nlines": 135, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Coronavirus: ब्रिटन, अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण वाढू लागले; इंडोनेशिया, ब्राझीलमध्ये परिस्थिती बिघडली - Marathi News | Coronavirus: Corona patient increase in Britain, USA The situation worsened in Indonesia, Brazil | Latest international News at Lokmat.com", "raw_content": "\nशुक्रवार १७ सप्टेंबर २०२१\nविराट कोहलीओबीसी आरक्षणचंद्रकांत पाटीलसोनू सूददहशतवादतालिबानकोरोना वायरस बातम्यागुजरातगणेशोत्सव\nCoronavirus: ब्रिटन, अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण वाढू लागले; इंडोनेशिया, ब्राझीलमध्ये परिस्थिती बिघडली\nअमेरिकेत पुन्हा एकदा डेल्टाचे रुग्ण वाढू लागले आहेत. देशात गुरुवारी ५६ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले.\nCoronavirus: ब्रिटन, अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण वाढू लागले; इंडोनेशिया, ब्राझीलमध्ये परिस्थिती बिघडली\nठळक मुद्देलसीकरणाला गती मिळत नसल्याने अध्यक्ष जो बायडेन यांनी नाराजी व्यक्त केली आहेसध्या ब्रिटनमध्ये सरासरी ७०० लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात आहे.इंडोनेशियात गुरुवारी १४४९ लोकांचा मृत्यू झाल्याने सरकारही हादरले आहे.\nलंडन / न्यूयॉर्क : जगात अनेक देशात लसीकरण मोहीम सुरु असली तरी ब्रिटन, अमेरिकेसारख्या देशात कोरोना रुग्ण वाढू लागल्याने काळजी वाढली आहे. जगात रुग्णांची संख्या १९ कोटींच्या वर पोहचली आहे. तर, मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ४१ लाखांवर पोहचली आहे. जगात आतापर्यंत लसीचे ३.७४ अब्ज डोस देण्यात आले आहेत.\nअमेरिकेत पुन्हा एकदा डेल्टाचे रुग्ण वाढू लागले आहेत. देशात गुरुवारी ५६ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले. लसीकरणाला गती मिळत नसल्याने अध्यक्ष जो बायडेन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. लसीकरणानंतरही रुग्ण वाढत असल्याने काळजी वाढली आहे. सध्या ब्रिटनमध्ये सरासरी ७०० लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात आहे. देशात ८८ टक्के वयस्कांना पहिला डोस आणि ६९ टक्के लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. द. कोरियात दिवसाला १६०० हून अधिक रुग्ण आढळत असल्याने भीती निर्माण झाली आहे. इंडोनेशियात गुरुवारी १४४९ लोकांचा मृत्यू झाल्याने सरकारही हादरले आहे. मलेशियात लॉकडाउननंतरही संसर्ग कमी होताना दिसत नाही.\nदेशात कोरोनाचे नवे ३९,७४२ रुग्ण\nभारतात रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे ३९,७४२ नवे रुग्ण आढळले तर ५३५ जणांचा मृत्यू झाला, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ४,२०,५५१ जणांचा मृत्यू झाला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ४,०८,२१२ झाली असून, एकूण कोरोना रुग्णांच्या संख��येत हे प्रमाण १.३० टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३६ टक्के आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :corona virusAmericaकोरोना वायरस बातम्याअमेरिका\nभंडारा :काेविडचा कचरा ठरताेय घातक\nसुरुवातीला सर्व काही ऑलवेल चालले. हळूहळू रुग्णसंख्या कमी हाेत गेल्याने येथील रुग्णही घरी परतले. शेवटच्या वेळी चार ते पाच रुग्ण उपस्थित असताना या दिवशीपासूनच या परिसराची स्वच्छता ठप्प पडली. आताही खाेल्यांमध्ये गाद्या पडून असून धूळ साचली आहे. खाेल्यां ...\nगोंदिया :तब्बल 21408 नागरिकांचे लसीकरण\nकोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाच एकमेव उपाय हाती आहे. अशात शासनाकडून लसीकरणाला गती दिली जात असून जिल्ह्यातही लसीकरणाची मोहीम आत एक चळवळ सारखीच राबविली जात आहे. यातूनच आतापर्यंत जिल्ह्यातील ५६३३८६ नागरिकांचे लसीकरण ...\nनाशिक :जिल्ह्यात १५१ कोरोनामुक्त\nजिल्ह्यात रविवारी (दि.२५) ११३ नवीन रुग्ण दाखल झाले असून, १५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात ३ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८४९४ पर्यंत पोहोचली आहे. ...\nगोवा :CoronaVirus : गोव्यात कर्फ्यू सात दिवसांनी वाढविला; कॅसिनो, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स, मसाज पार्लर बंदच\nCoronaVirus: दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत खुली असतील. कॅसिनो, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स, मसाज पार्लर, करमणूक पार्क, जलसफरी बंद असतील. ...\nअकोला :Corona Cases in Akola : आणखी दोेन कोरोना पॉझिटिव्ह\nCorona Cases in Akola: आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ५७,७३७ झाली आहे. ...\nपुणे :Pune Corona News : पुणे शहरात रविवारी ३२७ जणांची कोरोनावर मात; तर २५० नवे रुग्ण\nआज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ९८७ संशयितांची तपासणी करण्यात आली. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ७९२ ...\nआंतरराष्ट्रीय :US नं फक्त 'भाड्याच्या बंदुकी'सारखा वापर केला; अमेरिकेच्या 'त्या' वक्तव्यावर इम्रान खान म्हणाले...\nपंतप्रधान इम्रान खान पुढे म्हणाले, प्रश्न असा आहे की, पाकिस्तान तालिबानवर कारवाई करण्याच्या स्थितीत होता तेही, जेव्हा पाकिस्तानमध्येच तालिबानी हल्ले होत आहेत. ...\n 'या' देशात 86 हजारांहून अधिक लोकांनी ओलांडली वयाची शंभरी\nआंतरराष्ट्रीय :कमरेला बांधलेला पट्���ा धावत्या ट्रेनच्या दरवाजात अडकला; महिलेचा दुर्दैवी मृत्यू\nएमी एडम्स सोमवारी दुपारी ३.१६ मिनिटांनी सैन फ्रांसिस्कोच्या पॉवेल स्ट्रीट स्टेशनवर जाणाऱ्या बार्ट ट्रेनच्या अपघातात मृत्यूमुखी पडली. ...\nआंतरराष्ट्रीय :1428 डॉल्फिन्सची निर्दयीपणे कत्तल, जगभरातून व्यक्त होतोय संताप...\nDenmark old tradition: डॉल्फिन्सच्या कत्तलीनंतर समुद्राचं पाणी लाल झालं होतं. ...\nआंतरराष्ट्रीय :तालिबानने पाकिस्तानला आणखी भिकेला लावले; अख्खा गेमच उलटला\nTaliban power Pakistan Loss: पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात आहे. चीनचे अब्जावधींचे कर्ज फेडण्यास पाकिस्तानला जमलेले नाही. तसेच सौदी अरेबियासह अन्य देशांचे देखील पाकिस्तान देणे आहे. ...\nआंतरराष्ट्रीय :अमेरिका-इंग्लंडच्या मदतीनं ऑस्ट्रेलिया तयार करतोय आण्विक पाणबुड्या, चीनला फुटला घाम\nऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अमेरिकेच्या या प्रकल्पावर टीका करणाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे की, या करारानंतर काही देश अणुप्रसार प्रतिबंध कराराच्या (एनपीटी) पळवाटांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nविराट कोहलीचं वनडेतलं कर्णधारपदही संकटात; सुनील गावस्करांचं मोठं विधान\nदाऊदचे हस्तक मुंबई पोलिसांच्या रडारवर; त्यांची पाळंमुळं खाणण्यास सुरुवात\nमला माजी मंत्री म्हणू नका, म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राऊतांचा फोन; म्हणाले...\nराहुल गांधींनी विचारलं, शिवसेना म्हणजे काय; संजय राऊत एका वाक्यात उत्तरले; म्हणाले...\n केरळचा आकडा पुन्हा फुगला; देशभरातील कोरोना रुग्ण संख्येनं टेन्शन वाढवलं\n कोविडच्या ३७६ रुग्णांपैकी एकही डेल्टा प्लस नाही; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/04/08/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-16T18:25:09Z", "digest": "sha1:FT5YLOTFSYQJQZWMLW72IQF7HPDOWCQO", "length": 27198, "nlines": 252, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "सोशियल डिस्टंट पाळून… भाजी घ्या हो भाजी… ताजी, ताजी भाजी", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशि�� व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी शिफारस पाठविण्याचे आवाहन\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nजलतरण पट्टू श्रावणी जाधव चा गौरव\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nप्रासंगिक लेख • साहित्य\nसोशियल डिस्टंट पाळून… भाजी घ्या हो भाजी… ताजी, ताजी भाजी\nकोरोना ( कोविड – 19 ) संसर्गामुळे 23 मार्च पासून महाराष्ट्र लॉक डाऊन झाला. अत्यावश्यक सेवा सोडून सगळी दुकाने, बाजारपेठा बंद करण्यात आल्या. सुरुवातीच्या 23, 24 ला काय काय बंद आहे याबाबत थोडा गैरसमज झाल्यामुळे सगळीकडेच गर्दी वाढली. त्यांनतर जिल्हा प्रशासनाने वेळीच या स्थितीवर नियंत्रण आणून भाजीपाला ही जीवनावश्यक गोष्ट आहे, ती जनतेपर्यंत पोहोचायलाच हवी… मात्र संसर्ग वाढू नये म्हणून किमान तीन फुटाचे अंतर ठेवून ( सोशियल डिस्टन्स ) भाजीपाला खरेदी करावा असे आवाहन केले. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी उपजिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. जिल्ह्यातील सातारा, जावली, वाई, लोणंद, फलटण, दहिवडी, वडूज, कोरेगाव, कराड आणि पाटण या दहा भाजी मार्केट मधून गावोगावी किरकोळ विक्रेत्यांच्या मदतीने तिथे विकण्यासाठी तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना विकण्याची मुभा दिला. सातारा भाजी मार्केट भर वस्तीत असल्यामुळे अपुऱ्या जागेमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे हे लक्षात येताच जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, सातारा तालुका सहायक निबंधक बाळासाहेब तावरे यांनी पुढे होऊन सर्व व्यापाऱ्यांना आणि भाजीपाला थेट विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना सातारा शहरातील शाहू स्टेडियम मध्ये नगर परिषदेच्या सहकार्याने त्यांना जागा आखून दिल्या… नगर परिषदेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या सहकार्याने प्रभागाप्रमाणे किरकोळ विक्रेते नेमले… त्यामुळे सातारा जिल्ह्यात कोणतीही गडबड न होता… सोशल डिस्टन्स ठेवून रोजच्या रोज भाजीपाला विकला जात आहे. नागरिकांच्या घरा पर्यंत कोणतीही गर्दी न करता भाजी जात आहे. त्याचा लेखाजोखा मांडणारा हा लेख.\nपालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी राज्यातील जनतेला मुबलक असा भाजी-पाला उपलब्ध होण्यासाठी सहकार विभागाच्या माध्यमातून विशेष उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांच्या नियंत्रणाखाली जिल्ह्यात मुबलक प्रमाणात भाजी-पाला जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये येत आहे.\nप्रशासनाने मंडईत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना सुरक्षित अंतर ठेवून भाजी-पाला विक्रीची परवानगी देण्यात आली होती. गर्दी होऊ नये यासाठी त्यांना उपलब्ध असलेल्या मोठ्या मैदानांमध्ये त्यांची बसण्याची व्यवस्था केली आहे. काही ठिकाणी सुरक्षित अंतर न पाळता भाजी-पाला घेत असल्याचे आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने काही मंडई बंद केल्या असून शहरी भागातील प्रत्येक वॉर्डासाठी नगरपरिषदेतर्फे भाजीपाल्यांच्या विक्रीसाठी स्वतंत्र वाहनांना परवानगी दिली आहे. या भाजी-पाल्याची वाहने हे प्रत्येक वार्डातील प्रत्येक घरासमोर थांबून सुरक्षित अंतर पाळून भाजी विक्री करीत आहेत.\nपहाटे सुरु होते अधिकाऱ्यांकडून पाहणी\nपहाटे या भाजीपाल्याच्या आणि फळांच्या गाड्या स्टेडियममध्ये यायला सुरुवात होतात. त्यावेळी जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, सहायक निबंधक बाळासाहेब तावरे तिथे जातीने हजर असतात. उपजिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, नगराध्यक्ष माधवी कदम याही अधून मधून पाहणी करतात. त्यामुळे लोकांच्या घरात आणि पोटात वेगवेगळ्या भाजीच्या रुपात जीवन सत्व जात आहे. हे सर्व करताना कुठलाही अविर्भाव नाही. ही सेवा आहे, हा भाव त्यांच्या ठायी आहे, हे सर्वात महत्वाचे…\nशेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल बाजारात आणावा\n– जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी केले आवाहन\nसातारा जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची नियमित आणि पुरेशी आवक होत असून जीवनावश्यक भाजीपाल्या��ाठी जिल्ह्यातील जनतेला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही कोरोना संसर्ग टाळण्यासाठी बाजार समिती आवारामध्ये सोशल डिस्टन्स चे पालन करण्याची जबाबदारी संबंधित अडत्या व्यापारी यांच्यावर टाकण्यात आलेली आहे.\nसर्वच बाजार समित्यांमध्ये भाजीपाला विक्रीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सातारा शहरातील भाजीपाल्याचे घाऊक विक्री व्यवहार बाजार समितीमधील कमी जागा विचारात घेऊन स्टेडियमवर हलविण्यात आलेले आहेत सर्व बाजार घटकांनी बाजारात येताना मास्क चां वापर करावा तसेच गर्दी टाळावी आवारात किरकोळ ग्राहकांनी गर्दी करू नये, त्यांना या बाजारात प्रवेश प्रतिबंधित करण्यात आलेला आहे.\nसर्वसामान्य जनतेसाठी भाजीपाला फिरत्या गाड्यांमधून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची पुरेशी व्यवस्था नगरपालिका व बाजार समिती यांच्या माध्यमातून केलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात किरकोळ ग्राहकांना खरेदीसाठी सोडण्यात येत नाही ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल बाजारात आणावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकार प्रकाश अष्टेकर यांनी केले आहे.\nदि. 5 एप्रिल रोजी 2 हजार 866 क्विंटल, दि.6 एप्रिल रोजी 3 हजार 50 क्विंटल व दि. 7 एप्रिल रोजी 2 हजार 866 तर 8 एप्रिल रोजी 2 हजरी 71 क्विंटल कांदा, बटाटा, भाजी-पाला व फळे इत्यादी उपलब्ध झाला आहे.\nकृषी उत्तपनन बाजार समित्यातील फळे, भाजीपाला यांचा दि.7 एप्रिल रोजीचा प्रति किलो बाजारभाव पुढीलप्रमाणे : कलिंगड- 5-8 रुपये, कांदा-10-18, बटाटा-18-25, लसून-100-120, आले-35-45, भेंडी-20-25, गवार-35-45, टॉमेटो-4-8, मिरची-25-40, काकडी-8-10, वाटाणा-40-55 असा आहे.\nजिल्हा माहिती अधिकारी, सातारा\nप्रासंगिक लेख • साहित्य\nगरोदर मातांना मातृ वंदना योजनेचा आधार\nनोव्हेल’ संस्थेच्या हॉटेल मॅनेजेंट कॉलेज मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना यशस्वी प्रशिक्षण..\nराज्यात कलाकेंद्र, आठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख\nकोरोनाशी लढण्यासाठी ‘हिरकणीं’नी केली लाखांची मास्क निर्मिती\nगणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nसार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी\nतिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पा��न करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन\nपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांची दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका\nगणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत; गर्दी केल्यास कठोर निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nकोकणवासियांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिदेंकडून २०० मोफत बससेवा\nकोपर पुलावर पहिला खड्डा ; मनसेचे आमदाराचे पालिका प्रशासनावर तशोरे..\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण\nभारत निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना; ४ ऑक्टोबर रोजी मतदान\nराज्यसरकार तर्फे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी..\nमुख्यमंत्री ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक..\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती\nपुराचा फटका…. महाड मधील प्राण्यांना – पॉज ची मदत\nचिपळूण वासियांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो श्री सदस्य आले धावून\nतोपर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद आंदोलन\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nदिबांसाहेबांच्या नावासाठी क्रांतिदिनी मशाल मोर्चा\nठाणे • नवी मुंबई\nलोकनेते स्व. दि. बा. पाटील यांची मरणोत्तर ‘पद्म’ पुरस्कार निवडीसाठी शिफारस करा\nकोरोना महामारी संपुष्ठात आणण्यासाठी घरोघरी जावून लसीकरण अभियान राबवा : रतन मांडवे\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=+%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AF+%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2021-09-16T18:41:26Z", "digest": "sha1:MVWA3WWBIN2V2UHLLPLLOPPF2O6QPGMH", "length": 2749, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nनिसर्गातल्या आनंदयात्रेची सफर घडवणारी टॉय ट्रेन\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nप्रवाशांना हिरवा निसर्ग दाखवत हळूहळू धावणार्‍या टॉय ट्रेन सर्वांसाठी कुतूहलाचा विषय असतो. आपल्या देशात पाच ठिकाणी अशा ऐतिहासिक टॉय ट्रेन्स आहेत. महाराष्ट्रातल्या माथेरानमधली टॉय ट्रेन ही त्यापैकी एक. ‘युनेस्को’च्या जागतिक वारशांच्या संभाव्य यादीत माथेरानच्या टॉय ट्रेनची एण्ट्री झालीय. यादीतलं पक्कं स्थान मिळवण्यासाठी ती सज्ज होतेय.\nनिसर्गातल्या आनंदयात्रेची सफर घडवणारी टॉय ट्रेन\nप्रवाशांना हिरवा निसर्ग दाखवत हळूहळू धावणार्‍या टॉय ट्रेन सर्वांसाठी कुतूहलाचा विषय असतो. आपल्या देशात पाच ठिकाणी अशा ऐतिहासिक टॉय ट्रेन्स आहेत. महाराष्ट्रातल्या माथेरानमधली टॉय ट्रेन ही त्यापैकी एक. ‘युनेस्को’च्या जागतिक वारशांच्या संभाव्य यादीत माथेरानच्या टॉय ट्रेनची एण्ट्री झालीय. यादीतलं पक्कं स्थान मिळवण्यासाठी ती सज्ज होतेय......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/former-cricketer-backs-indias-decision-to-play-two-spinners-in-wtc-final/", "date_download": "2021-09-16T18:45:55Z", "digest": "sha1:SSOKO3HJACPXK5JMX62ZNSEOJUFB6N2K", "length": 10082, "nlines": 90, "source_domain": "mahasports.in", "title": "\"अंतिम सामन्यात दोन फिरकीपटू खेळवणे योग्यच\", माजी क्रिकेटपटूने केले भारताच्या निर्णयाचे समर्थन", "raw_content": "\n“अंतिम सामन्यात दोन फिरकीपटू खेळवणे योग्यच”, माजी क्रिकेटपटूने केले भारताच्या निर्णयाचे समर्थन\nin क्रिकेट, टॉप बातम्या\nभारत आणि न्यूझीलंड संघा दरम्यान सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जातो आहे. इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर हा सामना सुरू आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन फिरकीपटूंना स्थान दिले. मात्र वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या वातावरणात दोन फिरकीपटूंना संघात स्थान दिल्याने भारतीय संघावर टीका होत होती. परंतु माजी खेळाडू दिलीप दोशी भारतीय संघाच्या मदतीला धावले आहेत. त्यांनी दोन फिरकीपटूंना खेळवण्याची रणनीती योग्य असल्याचे भाष्य केले आहे.\n‘या’ कारणासाठी अश्विन आणि जडेजा महत्वाचे\nभारतीय संघाला न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने पहिल्या डावात फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. मात्र भारतीय संघ या डावात अवघ्या २१७ धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. त्यामुळे साऊथम्पटनच्या खेळपट्टीवर दोन फिरकीपटू खेळवण्याचा भारतीय संघाचा निर्णय चुकला असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.\nमात्र दिलीप दोशींनी या मताशी असहमती दर्शवली. त्यांच्या मते अंतिम सामन्यात अश्विन आणि जडेजा, हे दोघेही महत्वपूर्ण भूमिका बजावतील. ते म्हणाले, “भारताला या सामन्यात प्रत्येक धावेसाठी झगडावे लागेल. त्यामुळेच जडेजा आणि अश्विनची भूमिका त्यांच्यासाठी निर्णायक ठरेल. म्हणून या दोघांची निवड चुकली, असे मला अजिबात वाटत नाही.”\nन्यूझीलंड गोलंदाजांचे केले कौतुक\nयावेळी भारतीय संघाला पहिल्या डावात २१७ धावांत गुंडाळणाऱ्या न्यूझीलंड गोलंदाजांची देखील दोशी यांनी स्तुती केली. ते म्हणाले, “न्यूझीलंड गोलंदाजांसाठी हे वातावरण मायदेशातील वातावरणा सारखेच आहे. मात्र त्यांनी या वातावरणाचा फायदा उठवत अप्रतिम गोलंदाजी केली. भारतीय फलंदाजांवर त्यांनी सातत्याने दबाव टाकला.”\nदरम्यान, या अंतिम सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सततच्या पावसामुळे अद्यापही सुरू झाला नसून या सामन्याचे अजून दोन दिवस बाकी आहेत. भारतीय संघाच्या २१७ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने २ गडी गमावून १०१ धावा केल्या आहेत. केन विलियम्सन १२ धावांवर तर रॉस टेलर ० धावेवर नाबाद आहे.\nव्हिडिओ: …म्हणून कसोटी क्रिकेट आहे सर्वोत्तम किवी आणि भारतीय खेळाडूंनी सांगितली कारणे\nजोफ्रा बाबा की जय विराट कोहलीच्या बाबतीत ५ वर्षांपूर्वी आर्चरने केलेलं ‘ते’ ट्वीट पुन्हा चर्चेत\n‘शॉर्ट चेंडू खेळण्याची नवीन पद्धत शोधून काढ,’ माजी फलंदाजांचा अजिंक्यला उपदेश\nसौंदर्याची खाण आहे भारताची ‘ही’ क्रिकेटपटू, अनेक अभिनेत्रींनाही टाकेल मागे\n दक्षिण आफ्रीकेविरुद्ध वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधाराने घेतला अफलातून एकहाती झेल, व्हिडिओ व्हायरल\n‘भारतीय क्रिकेटची खरी संपत्ती’, गांगुलीने सांगितले विराटच्या टी२० कर्णधारपद सोडण्यामागील खरं कारण\n‘विश्वचषक जिंकून विराटच्या टी२० कर्णधापदाचा शेवट गोड व्हावा’, सोशल मीडियावर पडतोय प्रतिक्रियांचा पाऊस\nमलिंगाला मागे टाकत ‘या’ भारतीय दिग्गजाला आयपीएलमध्ये इतिहास रचण्याची संधी\n टी२० क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत विराट जगातील भल्याभल्या कर्णधारांना पडलाय भारी\nधोनी नव्हे विराटच भारताचा सर्वोत्तम टी२० कर्णधार\nएकच वादा रिषभ दादा उर्वरित आयपीएलसाठी दिल्लीच्या कर्णधारपदी पंतच राहणार, वाचा सविस्तर\n दक्षिण आफ्रीकेविरुद्ध वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधाराने घेतला अफलातून एकहाती झेल, व्हिडिओ व्हायरल\nWTC Final, INDvsNZ: अखेर पावसाने मारली बाजी, चौथ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द\nकसोटी क्रिकेटमध्ये का आहे अश्विन सर्वोत्तम गोलंदाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/bjp-shivraj-singh-chouhan-taking-oath-for-madhya-pradesh-chief-minister/", "date_download": "2021-09-16T20:02:51Z", "digest": "sha1:BFCTU2IXXBXBDR2GCVUF6C2OOEN4ITCE", "length": 8180, "nlines": 80, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा विराजमान", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमध्य प्रदेशच्या मुख्य��ंत्रिपदी शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा विराजमान\nमध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा विराजमान\nमध्य प्रदेशमधील राजकीय नाट्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची सोमवारी शपथग्रहण केली. राज्यपाल लालजी टंडन यांनी शिवराज सिंह चौहान यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.\nश्री @ChouhanShivraj ने मध्यप्रदेश के मुख्यमंत्री पद की शपथ ली राजभवन में @GovernorMP श्री लाल जी टंडन ने श्री चौहान को पद और गोपनीयता की शपथ दिलाई राजभवन में @GovernorMP श्री लाल जी टंडन ने श्री चौहान को पद और गोपनीयता की शपथ दिलाई\nशिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेश राज्याचे १९वे मुख्यमंत्री ठरले आहेत. शिवराज सिंह चौहान यांची मुख्यमंत्री म्हणून ही चौथी वेळ आहे.\nत्यामुळे आता शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशचा कारभार पाहणार आहेत. शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारीच शपथग्रहण केल्यानंतर पदाचा पदभारदेखील स्विकारला.\nशपथ ग्रहण के बाद मुख्यमंत्री श्री @ChouhanShivraj ने मंत्रालय पहुंचकर कार्यभार ग्रहण किया\nतसेच चौहान यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदीदेखील निवड करण्यात आली.\nज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यासोबतच सिंधिया समर्थक असलेल्या २२ आमदारांनी देखील राजीनामा दिला होता. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आलं होत.\nतसेच दुसऱ्या ठिकाणी भाजप बहुमताच्या आकडाच्या जवळ होती. त्यामुळे मध्यप्रदेशमध्ये सरकार बनणार असल्याचं म्हटलं जात होतं.\nPrevious सर्व प्रकारची कर्जवसुली तात्पुरती थांबवावी, अशोक चव्हाण यांची केंद्राकडे मागणी\nNext #Corona : राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा शंभरीपार\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n; वाचा जनता काय म्हणते…\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मु���्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\nपुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-16T19:22:49Z", "digest": "sha1:2EFXHDMFKDYUBWKUABZ3GDJ5KZTCNI7C", "length": 3894, "nlines": 51, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates जे.पी.नड्डा Archives | Jaimaharashtra news", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nभाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची फेरनियुक्ती\nचंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबईच्या अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा कायम…\nभाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी. नड्डांची बिनविरोध निवड\nभाजपला नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळाले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदी (BJP president) जे. पी. नड्डा (J…\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\nपुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kaushalsinamdar.in/2020/07/co12-zhoka-mand-ashok-bagwe/", "date_download": "2021-09-16T17:52:07Z", "digest": "sha1:UCEPOZE3X6PPQ62RT4NHSMTY6DMZRWY5", "length": 14776, "nlines": 104, "source_domain": "kaushalsinamdar.in", "title": "Zhoka Mand Zhule", "raw_content": "\nझोका मंद झुले – छंद ओठांतले – भाग १२\n‘छंद ओठांतले’ या मालिकेच्या मागच्या भागात मी शांता शेळके यांनी लिहिलेल्या ‘रिमझिम बरसत श्रावण आला’ या गाण्याबद्दल लिहिलं होतं.\nरिमझिम बरसत श्रावण आला\nअसं शांताबाईंनी लिहिलं होतं. शांताबाईंच्या कवितेतला न आलेला साजण हा अनेक वर्षांनंतर त्यांच्या विद्यार्थ्याच्या – म्हणजे अशोक बागवे यांच्या कवितेत आला एका अर्थाने गुरूच्या प्रश्नाला शिष्याने दिलेलं हे उत्तर आहे. अशोक बागवे लिहितात –\nया मालिकेत तुम्ही अशोक बागवेंनी लिहिलेली अनेक गीतं ऐकाल. याचं कारण असं आहे की अशोक बागवेंचे शब्द आणि मी, हे एक अनोखं नातं आहे. त्यांच्या कवितेत मला संगीतकार म्हणून आव्हान मिळत राहतं. मदिरा चढावी त्याप्रमाणे ही कविता चढते. फक्त मदिरा तुमच्या सगळ्या भावना शिथिल करते. बागवेंची कविता तुमच्या भावना जास्त प्रखर, अधिक तरल, टोकदार करते. मी बागवे सरांप्रमाणे शब्दप्रभू नाही; पण त्यांच्या कवितेचा माझ्यातल्या संगीतकारावर काय परिणाम होतो हे मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो.\nविचार करा की एक चित्र आहे – चंद्र, नदी, चांदणं, पर्वत, केवड्याचं रान – आता अचानक या स्थिरचित्रात चंद्र आकाशात विहार करू लागला, नदी वाहू लागली, चांदणं स्वतःचा गारवा आपल्या अंगावर शिंपडू लागलं, पर्वतांवर त्या चांदण्याच्या छायांचा एक खेळ सुरू झाला आणि केवड्याच्या सुगंधाने आपण भारावून गेलो – ही बागवेंची कविता आहे\n‘झोका मंद झुले’ ही कविता स्वरबद्ध करणं हा माझ्यासाठी एक उत्कट अनुभव होता. प्रत्येक ओळीची चाल झऱ्यासारखी वाहत होती आणि तरीही आपण जे करतोय ते सगळं मला कळत होतं आणि अनुभवता येत होतं.\nहे जरा अधिक स्पष्ट करून सांगायला हवं. एका उर्दू शेराची पहिली ओळ आहे –\nरूह जब वज्द में आए तो ग़ज़ल होती है\n‘वज्द’ म्हण्जे तंद्री किंवा समाधी अवस्था. बऱ्याचदा काहीतरी सुचत असताना एका प्रकारची तंद्री लागते. ज्ञानेश्वरांच्या रेड्याने वेद म्हणावे तसं आपण गात जातो; पण आपल्याला काय सुचतंय याचा आपला आपल्याला ठाव लागत नाही. अशावेळी सुचलेली धून काही दिवसांनी ऐकली की असं वाटतं – “खरोखरच हे आपण केलंय” कधीकधी असं होतं की आपल्याला स्फुरत काही नाही पण अनुभव, प्रशिक्षण आणि काही अंशी चातुर्याच्या आधारे आप��� बाजी मारून नेतो. पण क्वचित असं होतं की आपल्यातल्या कलाकाराला ती चाल स्फुरत जाते आणि आपल्यातला श्रोता स्तब्धपणे त्या रचनेचं प्रत्येक सौंदर्यस्थळ टिपत राहतो, त्याला दाद देत राहतो” कधीकधी असं होतं की आपल्याला स्फुरत काही नाही पण अनुभव, प्रशिक्षण आणि काही अंशी चातुर्याच्या आधारे आपण बाजी मारून नेतो. पण क्वचित असं होतं की आपल्यातल्या कलाकाराला ती चाल स्फुरत जाते आणि आपल्यातला श्रोता स्तब्धपणे त्या रचनेचं प्रत्येक सौंदर्यस्थळ टिपत राहतो, त्याला दाद देत राहतो ‘एक झाड आणि दोन पक्षी’ अशी अवस्था होते\nआपण लहानपणी कथा ऐकायचो, ज्यात जादूगाराचा जीव एका पक्ष्यात असायचा. त्याचप्रमाणे काही चाली अशा असतात ज्यांचा जीव एकाच कुठल्यातरी जागेत किंवा हरकतीत असतो या गाण्याचा प्राण ‘मंद झुले’ या शब्दांत आहे. ‘झोका मंद झुले’ हे शब्द वाचल्याक्षणी माझ्या डोळ्यांसमोर तो झोका स्लो मोशनमध्ये हिंदोळे घेऊ लागला. ‘मंद झुले’ या दोन शब्दांकडे नीट लक्ष दिलं तर जाणवेल की त्यात स्वरांचेही हिंदोळे आहेत.\nलहानपणी झोपाळ्यावरून उतरल्यावर तो थांबेपर्यंत झोपाळा पाहत राहण्याचा मला छंद होता. झोपाळ्याचा वेग हळूहळू मंदावतो आणि तो आपल्या जागी स्थिरावतो ही क्रिया मला पाहायला खूप आवडायची. तो स्थिरावताना त्याची आंदोलनं कमी कमी होत जातात आणि झोपाळ्याची गती मंद होत जाते; तरी आंदोलनातलं अंतर कमी होत जातं त्यामुळे लय वाढल्याचा भास होतो ही मजेशीर गोष्ट वाटायची मला. या गाण्यातल्या ‘झुले’ या शब्दावर रिकामा झोका झुलता झुलता अलगद समेवर येऊन थांबण्याची क्रिया आहे. तसंच ‘श्रावण आला गं’ यातल्या शेवटच्या अक्षरावर सम आल्याने श्रावणाचं आगमन धसमुसळेपणाने न होता, अलगद झालंआहे हे प्रतीत होतं. मी खूप विचार केला तेव्हा माझ्या ध्यानात आलं की श्रीनिवास खळे यांनी ‘नीज माझ्या नंदलाला’ या गाण्यात हेच तंत्र वापरलं आहे. तिथेही ‘नंदलाला रे’ मधल्या ‘रे’ या शेवटच्या अक्षरावर सम येते. नीज येण्याचा तो क्षण असाच नाजूक आणि अलगदपणे येतो\nदुसऱ्या कडव्यात ‘स्पर्शसुखाची चाहूल आली’ हे शब्द आहेत. या कडव्याची चाल इतर दोन कडव्यांपेक्षा वेगळी केली. स्पर्शसुखाचा अत्यंत खासगी, तरल अनुभव आहे आणि तो बाकीच्या गाण्यापेक्षा वेगळा व्यक्त व्हायला हवा हे मनात होतं.\nमला सर्वात आवडणारं कडवं शेवटचं आहे आणि खासकरून त्यातली दुसरी ओळ –\nथेंबांची का नवखी थरथर\nआणि पुढच्या ओळीतलं उरी डुचमळणारं सुख हे त्या गतजन्मीच्या सुरांचं संचित आहे. मला या गाण्यातली आणखी एक प्रिय जागा म्हणजे ‘श्रावण आला गं’ यात अवचित येणारे दोन गंधार.\nएवढं सगळं करून शेवटी मनात दरवळत राहते ती ओळ म्हणजे – ‘गतजन्मीचे सूर अनावर’. हे गतजन्मीचे सूर कोणते असतील असा मी विचार करतो आणि मनात येतं – ते कदाचित शांताबाईंच्या कवितेमधले ‘साजण नाही आला’चे सूर तर नसतील या विचाराने माझ्या चेहऱ्यावर एक मंद स्मित दरवळत राहतं\nछंद ओठांतले – चिरंतनाची क्षणभंगुरता\n‘मराठी अस्मिता’ वाहिनीवर हे गाणं मधुरा कुंभार यांच्या आवाजात ऐकलं होतं आणि तुझ्याकडून सुद्धा ‘कवितेचं पान’ मध्ये हे गाणं ऐकलेलं आहे. तेव्हांच ते आवडलं होतं. आता तू त्या सर्जन प्रक्रियेची सविस्तर माहिती दिल्यावर आणखी चांगल्या पद्धतीने अनुभवता आलं गाणं. ह्या मंदादोलित झोपाळ्यावरून उतरायचं मनच होत नाही, खरंच.\nडुचमळे या शब्दाने कहर केला आहे. हृदयातील सुखांच्या लाटांचे हेलकावे सटीक शब्दात. क्या बात है\nपहिल्या ओळीतच ह्या चालीचा पूर्ण अर्क आहे. खूप सुखावून जाणारी चाल झाली आहे ही.\n(तुझ्या सुचनेनुसार प्रतिक्रिया इथे पण टाकत जाईन आता)\n हे गाणं खरं तर ध्वनिमुद्रित करायचं आहे परंतु अर्थकारण परवानगी देत नाहीए\n‘ गं ‘ मध्ये मनात खूप असलेला पण बाहेर सौम्यसा व्यक्त होणारा आनंदही छान आलाय याला म्हणतात, लाईफ सापडणे \nअप्रतिम वर्णन दादा गत जन्माचे सूर अनावर वाह काय संदर्भ …. सुंदर खजिना माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद… या साईट वरचे सर्व लेखन वाचत राहीन…. ❤️😊\n नक्की वाचत रहा आणि कळवतही रहा\n वाचत रहा आणि आपल्या प्रतिक्रिया अशाच कळवत रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2021-09-16T18:47:10Z", "digest": "sha1:EEXUTZ33DNOZGXB4ME3BUIY4TQDAQLPQ", "length": 2441, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नदिया जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनदिया हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कृष्णनगर येथे आहे.\nह्या जिल्ह्याचे कलेक्टर अन्सार शेख आहेत\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ९ ऑगस्ट २०१९ रोजी ०९:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%AD%E0%A5%AA", "date_download": "2021-09-16T19:23:26Z", "digest": "sha1:XKZD3WL6Z54B7YIP323SUWDHT2YVFGWE", "length": 6058, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. २७४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: २ रे शतक - ३ रे शतक - ४ थे शतक\nदशके: २५० चे - २६० चे - २७० चे - २८० चे - २९० चे\nवर्षे: २७१ - २७२ - २७३ - २७४ - २७५ - २७६ - २७७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या २७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ३ र्‍या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/08/12/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2/", "date_download": "2021-09-16T18:49:33Z", "digest": "sha1:ONBMIKNGCP2D3DOISEB5HLPD7ZWJZS5Q", "length": 17021, "nlines": 239, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "पूरग्रस्तांसाठी डोंबिवलीतील महाविद्यालयीन विद्यार्थी सरसावले…", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी शिफारस पाठविण्याचे आवाहन\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nजलतरण पट्टू श्रावणी जाधव चा गौरव\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nपूरग्रस्तांसाठी डोंबिवलीतील महाविद्यालयीन विद्यार्थी सरसावले…\nडोंबिवली :- ( शंकर जाधव ) अतिवृष्टीने महाराष्ट्रातील ठीकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. पूरग्रस्त मदत करण्यासाठी विविध क्षेत्रातून मदतीचे हात पुढे आले. डोंबिवलीतील महाविद्यालयातील विद्यार्थ्यानीहि या मदतकार्यात पुढाकार घेतला.मॉडेल, मंजुनाथ, प्रगती आणि वंदे मातरम या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन अन्नधान्य आणि वस्तू जमा केल्या. या वस्तू आणि अन्नधान्य पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे.अभाविचे मिहीर देसाई यांनी पूरग्रस्तांना मदत मिळावे म्हणून पुढे आले आहे.आमची ईश्वराकडे प्राथर्ना करत कि, महापूर कधीही येऊ नये अशी वेळ कोणावरही येऊ नये.\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nलेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढू नये म्हणून पूरग्रस्तांसाठी डोंबिवलीत वैद्यकीय उपचार..\nडोंबिवलीतील नाहर मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलकडून पूरग्रस्तांना जीवनावश्यक औषधे पुरवठा…\nगणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nसार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी\nतिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन\nपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांची दुहेरी मालमत्ता करा��्या जाचातून होणार सुटका\nगणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत; गर्दी केल्यास कठोर निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nकोकणवासियांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिदेंकडून २०० मोफत बससेवा\nकोपर पुलावर पहिला खड्डा ; मनसेचे आमदाराचे पालिका प्रशासनावर तशोरे..\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण\nभारत निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना; ४ ऑक्टोबर रोजी मतदान\nराज्यसरकार तर्फे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी..\nमुख्यमंत्री ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक..\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती\nपुराचा फटका…. महाड मधील प्राण्यांना – पॉज ची मदत\nचिपळूण वासियांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो श्री सदस्य आले धावून\nतोपर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद आंदोलन\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nदिबांसाहेबांच्या नावासाठी क्रांतिदिनी मशाल मोर्चा\nठाणे • नवी मुंबई\nलोकनेते स्व. दि. बा. पाटील यांची मरणोत्तर ‘पद्म’ पुरस्कार निवडीसाठी शिफारस करा\nकोरोना महामारी संपुष्ठात आणण्यासाठी घरोघरी जावून लसीकरण अभियान राबवा : रतन मांडवे\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शह���नामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.shabdsaundarya.com/2021/05/blog-post.html", "date_download": "2021-09-16T19:32:03Z", "digest": "sha1:B7FFEP7UU3UA7WS5LGDHZCKERCQDG4I5", "length": 11997, "nlines": 79, "source_domain": "www.shabdsaundarya.com", "title": "व्यक्त मन - भाग १", "raw_content": "\nमुख्यपृष्ठnegativityव्यक्त मन - भाग १\nव्यक्त मन - भाग १\nखुशालराव मे ०६, २०२१\nअसे म्हणतात कि माणसाच्या मनात एका दिवसात जवळ पास ७० ते ८० हजार विचार येतात, आणि त्यातले बहूतेक विचार हे नकारात्मक किंवा असे असतात जे आपल्या काही कामाचेच नसतात. हिंदी मध्ये एक म्हण आहे “खालि दिमाग शैतान का घर” पण जर एखाद्याच्या डोक्यात बिनाकामाचे किंवा नकारात्मक किंवा नकोसे असणारे विचारच प्रमाणा बाहेर असतिल तर त्याच काय अशा माणसाचे डोके सुध्दा काही शैतानाच्या घरापेक्षा कमी नाही, बरोबर ना\nमाणसाच्या अंतरमनाच्या शक्तिला आपण खुपच कमी लेखतो, स्वामि विवेकानंद आणि त्यांच्यासारख्या अनेक महान माणसांनी आपल्याला वेळोवेळी विचांरांचे आणि मानवि मानाच्या शक्तिचे महत्व सांगितलेले आहेच तरी आपण सगळेच त्याकडे दुर्लक्ष करतो. अर्थात विचारांवर नियंत्रण ठेवणे म्हणजे काही खायची गोष्ट नाहीये पण आपल्याला आपले विचार नियंत्रित नाही करता येत, आणि आपण शांत एका जागेवर बसुन अस तर नाही म्हणु शकत कि आता म�� काहीच विचार करणार नाही. आधि तर तसा प्रयत्न आपल्या सारख्या सामान्य माणसाने करणे एकप्रकारे हास्यास्पदच आहे. असो.\nईतक काही सांगायचा मुख्य मुद्दा असा कि आता corona असल्यामुळे वातावरण खुपच नकारात्मक झालेल आहे, बातम्या वगैरे मध्ये सुध्दा सतत तेच चालु आहे, covid इतकी लोकं दगावलि तितकी लोंक आजारी आहेत वगैरे वगैरे. लोंकांच्या बोलण्यातही दुसरा कोणता मुद्दा नसल्या सारखेच झाले आहे. त्यामुळे होत काय आहे तर आपण खुपच घाबरत आहोत अर्थात मी अस नाही म्हणत आहे कि काही corona वगैरे नाही उगाच काही तरी राजकारणासाठी किंवा व्यापारा साठी चालु आहे वगैरे. राजकारण आणि व्यापार हाही त्यातला मुद्दा असु शकातो पण आपण त्यावर न बोललेलेच बरे, corona गंभ्रिर आजार आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनिच आपआपलि काळजी घेतलि पाहीजे त्यात काही वाद नाही पण आपण विचार आणि त्याच्या प्रभावावर बोलत होतो तिथेच वळु.\nतर मनवि मनात खुप विचार येतात आणि त्यातले पुष्कळ विचार नकारात्मक किंवा बिनकामाचे असतात इथ पर्यंत तर आपण आलोत आणि आपण आपले विचार काही केल्या थांबवु शकत नाही हे तर कळाल पण याच करायच काय नकारात्मक विचार कसे घालवायचे नकारात्मक विचार कसे घालवायचे तर उत्तर जास्त अवघड नाहीये सोपच आहे आपल्याला फक्त इतकच करावे लागेल कि आपल्या मनाला काही तरी काम द्यावे लागेल माणसाच्या मनाची तुलना एखद्या चंचल माकडाशि करण्यात येते, जे काही शांत बसायला तयार होत नाही पण या माकडाची एक अडचण आहे हे माकड एक सोबत अनेक काम करु शकत नाही, ईथे लक्ष देऊन अनेक काम करण्या बाबत मी बोलत आहे नाही तर कोणी म्हणेल की काहीही काय सांगता आम्ही तर कित्येक काम एकत्रपणेच करतो जसे कि जेवता जेवता टिव्ही पाहणे वगैरे रोज करतो त्यात तर आम्हाला काही अडचण येत नाही, असो तर आपण आपल्या मनाला या सगळ्या कोलाहला पासुन दुर ठेवण्यासाठी काही तरी काम द्यायला पाहीजे.\nमला कधि कधि आश्चर्य वाटते कि जगातल्या प्रत्येक संस्कृति मध्ये कदाचित अशाच गोष्टिंचा विचार करुन तर नामस्मरण प्रार्थना वगैरे बद्दल सांगितले नसेल ना\nमला चांगल आठवतय मी शाळेत असताना आमच्या शाळेत प्रार्थना वगैरे घ्यायचे, घरी आलो की आई दिवे लागणिच्या वेळी शुभं करोति आणि असेच काही स्तोत्रे म्हणायला लावायचि, आजोळी गेल्यावर तर अगदी आरत्या सुध्दा पाठ करुण म्हणाव्या लागत असत. मला हे नाह�� माहीती कि त्यातुन कोणी देवता प्रसन्न होत असेल की नाही पण एक नक्की त्या सगळ्या आरत्या स्तोत्रे आणि प्रार्थनांमुळे घरातले वातावरण नक्कीच प्रसन्न व्हायचे आणि त्याच प्रसन्नतेची आपल्याला आज या संकट प्रसंगी गरज आहे. देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी नका का नसाना पण त्या सगळ्यां स्तोत्र – प्रार्थना वगैरेंचा वापर आपण आज या धावपळीच्या आणि दिवसें दिवस तणावमय होत चाललेल्या आयुष्यात मनाची प्रसन्नता मिळवण्यासाठी आणि त्या अतिचपळ मानवि मन रुपी माकडाला दिवसातुन थोड्या वेळे साठी का होईना निवांत बसवण्यासाठी नक्कीच करु शकतो.\nमी फक्त मला सुचलेले विचार मांडले आहेत बाकी आपल्या भल्याचा विचार करायला आपण सगळेच समर्थ आहोत.\nआपल्याला माझि ही पोस्ट कशी वाटलि किंवा आपले या संदर्भात काय वाटते हे comment करुन सांगायला विसरु नका…\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nअनामित ६ मे, २०२१ रोजी ११:५३ PM\nखुप चांगली माहीती आपण लोकास पूर्वत आहात त्याबद्दल धन्यवाद / तुम्ही आमचा ब्लॉग ही पाहू शकतात माझी नोकरी\nव्यक्त मन - भाग १\nमाझ्याबद्दल लिहिण्यासारखे सध्यातरी काही विषेश नाही. मी एक सामान्य वाचक आहे ज्याला कथा - कादंबर्‍या व इतर साहित्य वाचण्याची आवड आहे... बाकि ओळख तर पुढे गप्पा गोष्टीमध्ये होईलच.\nभारतीय गणिती (गणितज्ञ) - आर्यभट्ट प्रथम\nभारतीय गणिती (गणितज्ञ) - भास्कराचार्य\nभारतीय गणिती (गणितज्ञ) - श्रीनिवास रामानुजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/improvement-of-agricultural-loan-waiver-decision-in-flood-affected-areas/", "date_download": "2021-09-16T18:20:30Z", "digest": "sha1:FKF2GWGAC65YHLP24SXLXBL7MCLU5GVC", "length": 13183, "nlines": 97, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पूरग्रस्त भागातील शेती कर्जमाफीच्या शासन निर्णयात सुधारणा", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nपूरग्रस्त भागातील शेती कर्जमाफीच्या शासन निर्णयात सुधारणा\nमुंबई: जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकावरील कर्ज माफ करण्याच्या घेतलेल्या शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली असून पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये खरीप 2019 या हंगामात घेतलेले कर्ज माफ करण्याचा उल्लेख ह��ता. त्याऐवजी आता या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांनी घेतलेले बँकांचे कर्ज माफ होणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.\nसांगली, कोल्हापूरसह कोकण व इतर भागातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, त्यामध्ये खरीप 2019 हंगामामधील पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. त्यामध्ये सुधारणा करून प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत बाधित शेतकऱ्याने नुकसान झालेल्या पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ होणार आहे. यामुळे भात, भुईमूग, सोयाबीन, ऊस पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले. पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. पंचनाम्यानंतर पिकावरील बँकांच्या कर्ज मर्यादेपर्यंतची रक्कम राज्य शासन बँकांना देणार आहे.\nज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले नाही, मात्र, पुरामुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही सर्वसाधारण नुकसान भरपाईच्या तीन पट भरपाई देण्यात येत आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. तसेच गाळाने भरलेली शेते, माती खरडलेली, गाळाने भरलेली शेती पेरणी योग्य करणे, पडलेली घरे, अर्धवट पडलेली घरे बांधणे आदी कामे करण्यात येणार आहे. पूरग्रस्त भागात आणखी चार महिने मोफत धान्य पुरवठा करण्यात येणार आहे,असेही त्यांनी सांगितले.\nपूरग्रस्त भागातील बारा बलुतेदार, शेतमजूर यांना मदत देण्यासाठी उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत. शेतमजुरांची पडलेली घरे बांधण्यासाठी मदत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या शेतमजुरांच्या रोजगारासंबंधी काय उपाययोजना करता येईल याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पुरामुळे ज्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांच्या एक लाखापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा काही भाग शासनाने भरणे, पुनर्गठन करणे किंवा कर्ज भरण्याची मुदत एक वर्षाने पुढे ढकलणे आदी निर्णयांबरोबरच या छोट्या व्यापाऱ्यांना लागू होणारी नुकसान भरपाई ग्रीन हाऊस, गुऱ्हाळांना लागू करता येईल क�� यावर राज्य शासन उद्याच्या बैठकीत ठोस निर्णय घेणार असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.\nपूरग्रस्त भागातील पाणी ओसरले आहे. गावातील स्वच्छता करण्यासाठी शासनासह नागरिक, स्वयंसेवी संस्था काम करत आहे. घर चालविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पाच हजार रुपये रोख अनुदान देण्यात आले आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या घरातील सुमारे 25 हजार गॅस शेगड्या दुरुस्त करून देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nKolhapur flood flood chndrakant patil loan waiver kharif खरीप चंद्रकांत पाटील पूर पूरग्रस्त कोल्हापूर कर्जमाफी\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/monsoon-imd-revised-its-forecast-of-101-percent-rainfall-this-year/", "date_download": "2021-09-16T19:01:57Z", "digest": "sha1:G3J2A3YTOMW6ZYFXLZGGJNEPEVNDEXBN", "length": 11978, "nlines": 99, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "यंदा मान्सून भरपूर बरसण��र! १०१ % पर्जन्यवृष्टीची शक्यता- हवामान विभाग", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nयंदा मान्सून भरपूर बरसणार १०१ % पर्जन्यवृष्टीची शक्यता- हवामान विभाग\nयंदा मान्सून भरपूर बरसणार\nदरवर्षी पावसाकडे डोळे लावून बसणाऱ्या बळीराजासाठी यंदा आनंदाची बातमी आहे. यंदा सरासरीपेक्षाही अधिक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD Monsoon forecast) वर्तवलेल्या अंदाजानुसार (IMD Monsoon Prediction) यंदा सरासरीच्या १०१% इतका पाऊस पडू शकतो. यंदाचा मान्सून (Monsoon Rainfall 2021) हा नेहमीच्या तुलनेत सामान्यच राहणार असला तरी पर्जन्यवृष्टी मात्र पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०० % च्या आसपास होण्याची शक्यता आहे.\nगेल्या एप्रिलमध्ये हवामान खात्याने मान्सूनचा पहिला अंदाज व्यक्त केला होता. त्यामध्ये ९८ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता या बाबत सुधारित अंदाज व्यक्त केला असून तो सरासरीच्या १०१ टक्के असेल असे सांगण्यात येत आहे. प्रशांत महासागरात ला-लिना स्थिती तयार झाल्याने त्याचा फायदा नैऋत्य मान्सूनला होणार आहे. त्यामुळे मान्सूनच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतात प्रामुख्याने जून ते सप्टेंबर या काळात मान्सून बरसेल असे हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. दरम्यान, संपूर्ण मॉन्सून हंगामात पाऊस जर ९६% ते १०४ % पडला तर या पर्जन्यवृष्टीला सामान्य मान्सून म्हणून ओळखले जाते.\nकसा असेल यंदाचा मॉन्सून\nआयएमडी (IMD) म्हणजे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनमध्ये पर्जन्यवृष्टी ९२% ते १०८% इतकी होऊ शकते. हाच मान्सून दख्खनच्या पठारावर ९३% ते १०८% इतका कोसळू शकतो. याशिवाय उत्तर-पूर्व भारतातही मॉन्सून दमदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. उत्तर-पूर्व भारतात ९५% तर मध्य भारतात १०६% इतका पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, जुलै महिन्यात पर्जन्यमान कसे राहील याबाबत आयएमडी जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा अंदाज वर्तवणार आहे.\nमराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज\nया ��धी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता सुधारित अंदाजानुसार, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. केरळात मान्सून उशीरा दाखल होणार असल्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. कोकणातही आता दोन दिवस उशिरा मान्सूनचे आगमन होणार आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nमान्सून पर्जन्यवृष्टी भारतीय हवामान विभाग IMD Monsoon forecast weather weather forecast हवामान विभाग\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/pmjdy-women-beneficiaries-get-second-installment-of-rs-500/", "date_download": "2021-09-16T19:37:15Z", "digest": "sha1:CNQJVDW5FFPCYCTCUM5FAPDJXPO3XVOT", "length": 11767, "nlines": 96, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "PMJDY: महिला लाभार्थ्यांच्या खात्यात आज येणार ५०० रुपयांचा दुसरा हप्ता", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nPMJDY: महिला लाभार्थ्यांच्या खात्यात आज येणार ५०० रुपयांचा दुसरा हप्ता\nकोविड -१९ (COVID-19) च्या संकटामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केल्यानंतर अनेक योजना सुरू केल्या. यातील एक योजना होती ती म्हणजे जनधन योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला खातेदारांच्या खात्यात ५०० रुपये सरकराकडून टाकण्यात येतील. या योजनेतून जनधन खात्यात आता दुसरा हप्ता आला आहे. पंतप्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत महिला खातेधारकांना ५०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्यात येणार आहे.\nवित्तीय सेवा सचिव देबाशिष पांडा यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “लाभार्थींनी बँक आणि सीएसपीला भेट देण्यासाठी खाली दिलेल्या वेळापत्रकांचे अनुसरण करण्याची विनंती केली आहे. एटीएम व बीसीद्वारे पैसेही काढता येतात. वित्तीय सेवा सचिव देबाशिष पांडा यांनी ट्विटवरुन याची माहिती दिली आहे. लाभार्थींनी दिलेल्या वेळापत्रकांचे अनुसरण बँक आणि सीएसपीला भेट द्यावी. एटीएम व बीसीद्वारे पैसेही काढता येतील अशी माहितीही त्यांनी दिली आहे. बँक शाखांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून लाभार्थ्यांनी वेळापत्रकानुसार पैसे काढण्यासाठी बँकेत जावे. जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग राखण्यायस मदत होईल, असेही ते म्हणाले.\nवेळापत्रकानुसार, प्रधानमंत्री जन धन योजनेतील महिला खातेधारकांचा खाते क्रमांकाचा शेवटचा अंक हा ० ते १ आहे त्यांना ४ मे रोजी पैसे मिळतील. तर ज्या खातेधारकांचा खाते क्रमांकाचा शेवटचा अंक हा २ ते ३ असेल त्यांना ५ मे रोजी पैसे मिळतील. अशाचप्रकारे जे खातेक्रमांकाचा शेवटचा अंक हा ४ किंवा असेल त्यांना ६ तारखेला तर ज्या खाते क्रमांकाचा शेवटचा अंका हा ६ आणि ७ असेल तर ८ मे रोजी त्यांना पैसे मिळतील. आणि ७ आणि ८ अंक असलेल्या खातेधारकांना ११ मे रोजी पैसे मिळतील, असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे. इमर्जन्सी मध्येही काही महिला पैसे काढू ��कतात. पण त्यांनी बँकेच्या वितरणाच्या नियम पाळले पाहिजे. पीएमजेडीवाय लाभार्थी ११ मे नंतर त्यांच्या सोयीनुसार कोणताही दिवस मागे घेऊ शकतात. पंतप्रधान जन धन योजना लाभार्थ्यांनी शाखांमध्ये गर्दी टाळावी. रुपे कार्ड, बँक मित्र आणि ग्राहक सेवा बिंदू (सीएसपी) सह आसपासच्या एटीएम वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/successfully-fulfill-the-responsibility-of-the-health-department-union-minister-of-state-for-health-drbharti-pawar", "date_download": "2021-09-16T19:48:46Z", "digest": "sha1:KOA2OCSHOYFMZBCU2QX52XPXC2234N2J", "length": 9688, "nlines": 28, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Successfully fulfill the responsibility of the health department- Union Minister of State for Health. Dr.Bharti Pawar", "raw_content": "\nआरोग्य खात्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार\nकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री.डॉ. भारती पवार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi )यांनी आपल्यावर सोपविलेल्या आरोग्य खात्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार ( Union Minister of State for Health. Dr.Bharti Pawar ) यांनी लासलगाव ( Lasalgaon )येथे केले.केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर प्रथमच लासलगाव शहरात आलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा (ग्रामीण)भाजपाचे अध्यक्ष केदा नाना आहेर होते.\nकार्यक्रमाचे आयोजक जि प सदस्य डी के जगताप,भाजप महिला मोर्चाच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्षा तथा लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप,लासलगाव भाजप मंडल,शहर भाजप तसेच भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत ना भारती पवार यांचे जोरदार स्वागत केले.सर्वप्रथम ना भारती पवार यांनी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले त्यानंतर मेन रोड मार्गे त्यांची जनाशीर्वाद यात्रा लासलगाव चे आराध्य दैवत प पू भगरी बाबा मंदिरात दाखल झाल्यानंतर ना भारती पवार यांनी प. पू. भगरी बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण केले.या वेळी ना भारती पवार यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.\nसत्काराला उत्तर देतांना ना. डॉ.भारती पवार यांनी सांगितले की, केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोना महामारीच्या संकटात सर्वच घटकांनी एकजुटीने केले असून देशातील ५५ कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे असे काम करणारा भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरला आहे.मोदी सरकार शेतकरी विरोधी नसून शेतकरी हिताचे आहे.केंद्र सरकारने शेतकरी हिताच्या अनेक योजना राबविल्या असून त्यामध्ये कृषी कायदा,किसान रेल,शेतकरी सन्मान योजना तसेच नाशिक जिल्ह्यात द्राक्ष क्लस्टर साठी १०० कोटींचा निधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिला असल्याचे यावेळी ना भारती पवार यांनी सांगितले तसेच नाशिक जिल्ह्यात आरोग्य योजना बळकट करण्यासाठी अधिक प्रयत्न करणार असल्याचे या वेळी सांगितले\nकार्यक्रमाचे अध्यक्ष केदा नाना आहेर,चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ आत्माराम कुंभार्डे,जि प सदस्य डी के जगताप,माजी पंचायत समिती सदस्य कैलास सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातून मंत्री .डॉ.भारती पवार नाशिक जिल्ह्याचा कायापालट करतील असा विश्वास व्यक्त केला.\nबाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी प्रास्ताविकात सद्या बाजारपेठेत टोमॅटो ची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने भावात घसरण होत आहे.शेजारील राष्ट्रांच्या सीमा बंद असल्याने टोमॅटो ची निर्यात बंद आहे ती सुरू झाल्यास टोमॅटो उत्पादकांना चांगला भाव मिळेल या करिता शेजारील राष्ट्रांच्या सीमा खुल्या करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच निमगाव वाकडा व खडक माळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली\nया प्रसंगी भा ज प चे सुनील बच्छाव, राविजी अनासपुरे, भागवत बाबा बोरस्ते,शंकरराव वाघ,संजय शेवाळे,माजी आमदार स्नेहलता कोल्हे,संपत नागरे,संतोष पलोड,राजू राणा,राजेंद्र चाफेकर,शहराध्यक्ष योगेश पाटील,रवींद्र होळकर,संतोष पवार,चिराग जोशी,संजय वाबळे,संजय गाजरे,परेश शहा,प्रांताधिकारी डॉ अर्चना पठारे,तहसीलदार शरद घोरपडे,निवृत्ती महाराज रायते,प्रदीप माठा,मनीष चोपडा,अरुण भांबारे,दत्तूलाल शर्मा,नितीन शर्मा,स्मिता कुलकर्णी,ज्योती शिंदे,महेश गिरी,उत्तम शिंदे,धनंजय डुंबरे,तुकाराम गांगुर्डे, भाऊसाहेब गांगुर्डे, निलेश सालकाडे,रंजना शिंदे,रूपा केदारे, भारती महाले, नंदा शर्मा, शैलजा भावसार,ज्योती निकम,अश्विनी बर्डे, रजनी कुलकर्णी, सुवर्णा भोसलेआदि कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चाफेकर यांनी केले तर आभार स्मिता कुलकर्णी यांनी मानले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/satara-bullock-cart-race-organized-30-charged-nrvk-103787/", "date_download": "2021-09-16T19:34:57Z", "digest": "sha1:DZ2JOXPZSCTCZKIFVLYVWMB5HAVZWD6K", "length": 11891, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सातारा | बैलगाडी शर्यतीचे आयोजन भोवले; 30 जणांवर गुन्हा दाखल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nसाताराबैलगाडी शर्यतीचे आयोजन भोवले; 30 जणांवर गुन्हा दाखल\nआठवडा भरात बैलगाडी शर्यतीवरील दुसरी कारवाई पोलिसांनी केली. सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिस यांची संयुक्त कारवाई केली असुन पुसेगाव पोलिस याचा तपास करत आहेत.\nसातारा : जिल्हयातील खटाव तालुक्यात ललगुण येथे अवैध बैलगाडी शर्यती भरविल्या प्रकरणी 30 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत पोलिसांनी बैल, छकडे, दुचाकीसह काही रोख रक्कम असा 5 लाख 38 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.\nआठवडा भरात बैलगाडी शर्यतीवरील दुसरी कारवाई पोलिसांनी केली. सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिस यांची संयुक्त कारवाई केली असुन पुसेगाव पोलिस याचा तपास करत आहेत.\nसर्वोच्च न्यायालयानं बैलगाडी शर्यतीवर बंदी घातल्यापासून राज्यातील बैलगाडी शर्यती बंद आहेत. शर्यतप्रेमींकडून ही बंदी उठवण्याची मागणी केली जात आहे. काही ठिकाणी लपूनछपून बैलगाडा शर्यतीचं आयोजन केले जात असल्याचं पाहायला मिळते.\n६ वर्षांपासून व्हिक्टोरिया चालकांची परवड; ७०० व्हिक्टोरिया चालकांचे पुनर्वसन करण्याची भाजपाची मागणी\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाका�� सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nशुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathigappa.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-09-16T18:32:42Z", "digest": "sha1:NP36YGKCUMYOWDBOLKR77RI3XIWGAZ4U", "length": 12631, "nlines": 71, "source_domain": "marathigappa.com", "title": "मराठी चित्रपटसृष्टीतल्या लोकप्रिय अभिनेत्याचे झाले निधन, ३०० पेक्षा जास्त चित्रपटात केले काम – Marathi Gappa", "raw_content": "\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\nकेसं कापत असताना ह्या मुलाची रिऍक्शन पाहून तुमचा सुद्धा दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ\nस्वतःच्या हळदीत नवरी मुलीने ग्रुपमध्ये केला धमाल डान्स, बघा हा व्हिडीओ\nह्या मुलाने घोळक्यामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nनवरीने स्वतःच्याच लग्नात मंडपामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील कौतुक ���राल\nहे स्पायडर मॅनचं पोरगं लईच करामती दिसतंय, व्हिडिओमध्ये मुलाने काय उद्योग केलाय हे पाहून हसू आवरणार नाही\nHome / ठळक बातम्या / मराठी चित्रपटसृष्टीतल्या लोकप्रिय अभिनेत्याचे झाले निधन, ३०० पेक्षा जास्त चित्रपटात केले काम\nमराठी चित्रपटसृष्टीतल्या लोकप्रिय अभिनेत्याचे झाले निधन, ३०० पेक्षा जास्त चित्रपटात केले काम\nबॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतले दिग्गज अभिनेते विजू खोटे ह्यांचे आज ३० सप्टेंबर रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. चित्रपटसृष्टीतला हा हुरहुन्नरी कलाकार आज देवाघरी गेला. विजू खोटे अनेक दिवसांपासून आजारी होते. आज सकाळी त्यांनी मुंबईतील गायदेवी येथील आपल्या घरात शेवटचा श्वास घेतला. सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या काही अवयवांनी काम करणं बंद केले होते. सोशिअल मीडियावर अनेक सेलिब्रेटींनी विजू खोटे ह्यांना श्रद्धांजली वाहिली. विजू खोटे ह्यांच्या भाचीने सांगितले कि, “त्यांची इच्छा नव्हती कि त्यांचे निधन हॉस्पिटल मध्ये व्हावे. ह्याच कारणामुळे आम्ही त्यांना हॉस्पिटलमधून घरी आणले.” त्यांचे अंतिम संस्कार आज दुपारी करण्यात आले.\nविजू खोटे ह्यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूड इंडस्ट्री तसेच मराठी इंडस्ट्री मध्ये शोक व्यक्त होत आहे. चित्रपटसृष्टीतले लोकं तसेच त्यांचे फॅन्स सुद्धा खूप दुखी आहेत. विजू खोटे ह्यांनी ‘शोले’ चित्रपटात ‘कालिया’ नावाचे आयकॉनिक कॅरॅक्टर निभावले होते. विजू खोटेंच्या कालियाच्या भूमिकेने लोकांच्या मनात इतकी छाप पाडली होती कि आजसुद्धा त्यांना कालियाच्या कॅरॅक्टर साठी ओळखलं जातं. विजू खोटे ह्यांना ह्या रोलसाठी त्याकाळी २५०० रुपये फी देण्यात आली होती. विजू खोटे ह्यांच्या भूमिका ज्याप्रकारे हिंदी चित्रपटात गाजल्या, त्याचप्रकारे मराठी चित्रपटात सुद्धा त्यांनी आपली एक वेगळीच छाप सोडली होती. ‘अशी हि बनवाबनवी’ मधील त्यांची व्हिलनची भूमिका अजूनही तितकीच लोकांच्या लक्षात आहे. तसेच ‘आयत्या बिळावर नागोबा’, ‘या मालक’ ह्या चित्रपटातल्या त्यांच्या भुमकाही खूप गाजल्या. विजू खोटे १९६४ पासून चित्रपटसृष्टीशी जोडले गेले. त्यांनी ‘या मालक’ ह्या मराठी चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. हा चित्रपट त्यांचे वडील नंदू खोटे ह्यांनी प्रोड्युस केला होता.\nत्यांनी आपल्या चित्रपट करियर मध्ये अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले. ‘शोले’ चित्रपटाशिवाय त्यांना ‘अंदाज अपना अपना’ मधील भूमिकेसाठी सुद्धा ओळखले जाते. विजू खोटे हे विनोद भूमिकेत जास्त प्रभावशाली वाटायचे. ह्याच कारणामुळे त्यांनी नंतर स्वतःला व्हिलनच्या भूमिकेतून विनोदी भूमिकेत शिफ्ट केले. विजू खोटे ह्यांचा शेवटचा चित्रपट ‘जाने क्यों दे यारो’ हा होता. हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला होता. विजू खोटे ह्यांनी जवळजवळ तब्बल ३०० मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले होते. विजू खोटे ह्यांची बहीण शुभा खोटे ह्या लोकप्रिय चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री आहेत. त्या २०१७ मध्ये आलेल्या ‘टॉयलेट – एक प्रेमकथा’ चित्रपटात अक्षय कुमारच्या आजीच्या भूमिकेत दिसल्या होत्या.\nPrevious हा माणूस जगातील सर्वात श्रीमंत माणूस, मालमत्ता एवढी होती की, आपण अंदाज सुद्धा लाऊ शकत नाही\nNext अक्षय कुमार असा बनला हॉटेलमध्ये काम करणारा आचारी ते बॉलिवूडचा सुपरस्टार खिलाडी\nउंच टेकडीवरून पाळण्यावर जोरात झोका घेत होत्या २ तरुणी, अचानक तोल गेला आणि बघा पुढे काय घडलं ते\nमुजोर तरुणाने स्वतः नियम मोडून पोलीस कर्मचाऱ्याला दिली ध’मकी, बघा मग पोलिसांनी कश्याप्रकारे अद्दल घडवली\nपेट्रोल भरण्यासाठी आलेल्या बाईकस्वाराने पेट्रोलचे भाव पाहुन रागाने पेट्रोलपंपालाच आग लावली, बघा पुढे काय घडलं ते\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukundbhalerao.com/blog/2021/05/13/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA/", "date_download": "2021-09-16T19:21:10Z", "digest": "sha1:TA2SBJE6IVKW227JADIUHQDNZHVGLA65", "length": 59301, "nlines": 255, "source_domain": "www.mukundbhalerao.com", "title": "लोकसंवादाचा महामंत्र – पुराण कथनं – Mukund Bhalerao", "raw_content": "\nमेघ बरसला हरी कृपेचा\nशब्दब्रह्माकडे जाण्याचा सुवर्णपथ – व्या���रण\nसतिश पाटील on आदि शंकराचार्य – एक अद्भुत व अकल्पनीय तत्वज्ञ\nलोकसंवादाचा महामंत्र – पुराण कथनं\n(१) पुराणांची पार्श्वभूमी व स्वरूप:\nवर्तमान हिंदू धर्माचे स्वरूप प्रामुख्याने पुराणाधिष्टित असून, हिंदू धर्माला अंगभूत असलेल्या असंख्य तात्विक व व्यावहारिक संकल्पना पुराणांनी विशद केल्या आहेत. त्यांनी वैदिक धर्मातील यज्ञादींचे महत्व कमी करून हिंदू धर्माला एक नवे वळण देण्याचे काम केले. वैदिक मंत्रांच्या बरोबरीने पौराणिक मंत्र वापरले जाऊ लागले. देवपूजा, राज्याभिषेक, मूर्तीस्थापना इत्यादि बाबतीत पौराणिक पद्धत पुढे आली. पुराणांनी पुण्यप्रपाटीचे अनेक सोपे मार्ग दाखविले. त्यांनी विविध प्रकारच्या व्रते व उपासना सांगितल्या. उपवासांचे महत्व वाढविले. तीर्थक्षेत्रांच्या महिमा सांगणारी स्वतंत्र महात्म्ये अनेक पुराणात आहेत. तीर्थयात्रा व तीर्थस्नान यांचे महत्व वाढले. भक्तीचे माहात्म्यही पुराणांनी वाढविले. भक्तीचे लौकिकी, वैदिकी व आध्यात्मिकी, मानसी, वचिकी, व कायिकी आणि सात्विकी, राजसी व तामसी इ. विविध प्रकार करण्यात आले. जप, नामस्मरण, मूर्तीपूजा, मंदिराची निर्मिती इत्यादींना पुराणांकडून प्रोत्साहन मिळाले. बहुजन समाजापर्यन्त धर्माचे ज्ञान पोहोचविण्याची मोठी कामगिरी पुराणांनी पार पाडली आहे. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रभाव वाढवला, स्त्री-शुद्रांनाही मोक्षाचा मार्ग खुला केला, बौद्धधर्माकडे वळलेल्या लोकाना परत हिंदू धर्मात आणले, जैनधर्माचा प्रभाव कमी केला आणि तीर्थयात्रा, दांन, व्रते, जप इत्यादींचे महत्व वाढवून हिंदू धर्माचे सध्याचे स्वरूप सिद्ध केले, ही त्यांची कार्ये ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाची आहेत.१ ‘पुराण’ या शब्दाचा वाच्यार्थ ‘प्राचीन’ असा आहे. वायुपुराणाच्या मते पुरा (पूर्वी) आणि अन् (अस्तित्वात असणे) ह्या शब्दांपासून ‘पुराण’ हा शब्द बनलेला असून ‘पूर्वी अस्तित्वात असणारे’ असा त्याचा अर्थ आहे. पद्मपुराणाच्या मते परंपरेची इछा करणारे, ते पुराण होय. ‘पुरा नवं भवति इति पुराणम्’| (नारदपुराण) जे प्राचीन असूनही नित्यनूतन भासते, ते पुराण अशी याची व्याख्या केली जाते. रघुवंशामध्ये ‘पुराण पत्रापग मागन्नतरम्’ | अशीही एक व्याख्या आढळते. वैदिक वाङमयांमध्ये, ‘प्राचीन: वृतान्त:|’ असाही उल्लेख सापडतो. पुराण या शब्दाचा उल्ल��ख वारंवार अनेक वैदिक वाङमयात आढळतो. अथर्ववेदामध्ये, ‘ऋच: सामानि छंदासि पुराणं यजुषा सह’ (ऋगवेद:११.७.२) असा उल्लेख आहे. शतपथ ब्राम्हणात तर पुराणवाङमयाला वेदसुद्धा म्हटले आहे. छांदोग्य उपनिषदात, ‘इतिहास पुराणं पंचम वेदानांवेदम्’ (७.१.२) पुराणास वेद म्हटले आहे. ‘इतिहास पुराणाभ्यां वेदार्थमुप ब्रूंहयेत | अर्थात वेदाचा विस्तार पुराणांद्वारा करावयास हवा असे म्हटले आहे.२ पुराण कशाला म्हणावे याची व्याख्या मत्स्यपूराणात दिलेली आहे. ती अशी:\n‘सर्गश्च्य प्रतिसर्गश्च्य वंशो मन्वंनराणि च | वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणं ||’\nअ) सर्ग: पंचमहाभूते, इंद्रियगण, बुद्धी आदि तत्वांच्या उत्पततीचे वर्णन\nब) प्रतिसर्ग: ब्रम्हादिस्थावरांत संपूर्ण चराचर जगताच्या निर्मितीचे वर्णन\nक) वंश: सूरीचंद्रादि वंशांचे वर्णन\nड) मन्वंतर: मनु, मनुपुत्र, देव, सप्तर्षि, इन्द्र आणि परमेश्वराच्या अवतारांचे वर्णन\nइ) वंशानुचरित: प्रतिवंशाच्या प्रसिद्ध पुरूषांचे वर्णन\nअशा पाच लक्षणांनीयुक्त संहितेला ‘पुराण; म्हणतात. भारतीय पुराणे म्हणजे इतिहास असे मानले जाते, पण प्रत्यक्षात पुराणांत इतिहास आहे. एक समजूत अशी ही आहे की, ब्रम्हदेवाने सर्वप्रथम ज्या धर्मग्रंथाची रचना केली ते म्हणजे ‘पुराण’.\nमद्वयं भद्वयं चैव ब्रत्रयं वचतुष्टयम् | अनापलिंनगकूस्कानि पुराणानि पृथक्रु ीथक् || या श्लोकाप्रमाणें जी 18 महापुराणें आहेत ती खालील प्रमाणे आहेत.\n(1)अग्नि पुराण (2) कूर्म पुराण (3) गरुड पुराण (4) नारद पुराण (5) पद्म पुराण (6) ब्रह्मव पुराण (7) ब्रह्मवैवर्त पुराण (8) ब्रह्मांड पुराण (9) भविष्य पुराण (10) भागवत पुराण (11) मत्स्य पुराण (12) मार्कंडेय पुराण (13) लिंग पुराण (14) वराह पुराण (15) वामन पुराण (16) वायू पुराण (17) विष्णु पुराण (18) स्कंद पुराण, महर्षि व्यासांनी लिहिलेल्या 18 पुराणांच्या काही उपपुराण रचना आहेत. उपपुराणे ही पुरणांचे संक्षिप्त रूप होय. उपपुराणांची संख्या बहुधा 27 आहे. (1) आदित्य पुराण (2) आचार्य पुराण (3) एकाम्र पुराण (4) औषनस पुराण (5) कपिल पुराण (6) कल्कि पुराण (7) कालिका पुराण (8) गणेश पुराण (9) दत्त पुराण (10) दुर्वास पुराण (11) नंदीकृत पुराण (12) नीलमत पुराण (13) नृसिंह पुराण (14) पराशर पुराण (15) प्रज्ञा पुराण (16) भार्गव पुराण (17) मनु पुराण (18) मरीच पुराण (19) माहेश्वर पुराण (20) मुद्गल् पुराण (21) वारूण पुराण (22) वाशिष्ठ पुराण (23) विष्णुधर्मोत्तर पुराण (24) शिवधर्म पुराण (25) सनत्कुमार पुराण (26) सांब पुराण (27) साळी पुराण (28) सिद्धराम पुराण (29) सौर पुराण (30) हरिवंश पुराण.\nपुराणांची निर्मिती: मत्स्य व वायू पुराणांच्या मते ब्रम्हदेवाने आधी पुराणांची निर्मिती केली व नंतर त्यांच्या तोंडून वेद बाहेर पडले. भागवतानुसार ब्रम्हदेवाने एकेका मुखाने एक एक वेद निर्माण केला आणि नंतर एकदम चारही मुखांनी इतिहास-पुराणांची निर्मिती केली. शंभर कोटी श्लोक असलेल्या मूळच्या पुराणांची, व्यासांनी 4 लाखांच्या 18 पुराणात रचना केली असे मानले जाते. म्हणूनच, बलदेव उपाध्याय यांनी पुराणांच्या विकासात, व्यासपूर्व आणि व्यासोत्तर असे दोन प्रवाह स्पष्टपणे दिसतात, असे म्हटले आहे. त्यांच्यामते व्यासांपूर्वी पुराणें ही लोकप्रचलित, परंतु अव्यवस्थित होती आणि ती लोकवृतात्मक विद्याविशेष या स्वरूपात होती. ऋग्वेदात आलेला ‘पुराण’ हा शब्द, ‘प्राचीन’ या अर्थाने असला. तरी अथर्ववेदात मात्र तो ‘एक विशिष्ट विद्या’ या अर्थाने आल आहे. गोपथब्राम्हणात सर्पवेद, पिशाच्चवेद, असुरवेद, इतिहासवेद व पुराणवेद यांच्या निर्मितीची चर्चा आहे. शतपथ ब्राह्मण व आश्वलायन गृह्यसूत्रात पुराणांचा समावेश ‘स्वाध्याया’ त केलेला आहे.\nप्रारंभीच्या विस्कळीत पुराण साहित्यातून व्यासांनी पुराणसंहिता निर्माण केली, तरी प्रत्यक्षात ही पुराणे अनेकांनी रचलेली आहेत. बदलत्या काळानुसार, आणि स्थानिक, सांप्रदायिक व धार्मिक गरजेनुसार पुराणांच्या स्वरूपात बदल होत गेले. त्यांचे स्वरूप वेदांप्रमाणे अपरिवर्तनीय राहिले नाही. त्यांच्या संहितेतील काही भाग गाळले गेले, तर काही भाग त्यात नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. याज्ञवल्क्य स्मृतीने (१.३) पुराण ही एक ‘विद्या’ किंवा ‘धर्माचे एक साधन’ मानले आहे. पुराणांचे वर्गीकरण तींन प्रकारात केल्या जाते.\nअ) सात्विक पुराणे: विष्णु, नारदीय, भागवत, गरुड, पद्म, वराह\nब) राजस पुराणे: ब्रम्हांड, ब्रह्मवैवर्त, मार्कंडेय, ब्रह्म, वामन, भविष्य\nक) तामस पुराणे: मत्स्य, कूर्म, लिंग, शिव, अग्नि, स्कंद\nपुराणांचे विषय: कालक्रमानुसार पुराणांचे विषय बदलत गेले असल्याचे आपल्या लक्षात येते. पुराणांच्या संहिता होण्यापूर्वी त्या लोकसाहित्याच्या स्वरूपातील प्राचीन आख्याने अशा होत्या. व्यासांनी आख्याने, उपाख्याने, गाथा व कल्पश���द्धी या विषयांच्याआधारे पुराणसंहिता तयार केल्या. आख्यान व उपाख्यान ही दोन्ही कथानकेच असतात. स्वत: पाहिलेल्या घटनेचे वर्णन हे आख्यान व ऐकलेल्या घटनेचे वर्णन हे उपाख्यान असे एक मत असून दुसऱ्या एका मतानुसार, आख्यान हे आकाराने मोठे आणि उपख्यान आकाराने छोटे असते. ज्यांचा कर्ता कोंण आहे हे माहीत नाही अशी जी अनेक परंपरागत व लोकप्रसिद्ध पदये वैदिक वाङमयात व पुराणांत आढळतात, त्यांना ‘गाथा’ म्हणतात, त्यात प्रसिद्ध राजांच्या पराक्रमांची आणि दानांची वर्णने असतात. ऋगवेदसंहितेत अशा गाथांना ‘नाराशंनसी’ असे म्हणतात.\nवायूपुराण हे सर्वात जुने पुराण आहे असे डॉ भांडारकरांचे मत असून काही जणांनी त्याचा काळ इसवीसनापूर्वी ३०० वर्षे हा मानलेला आहे. प्रक्रिय, उपोद्घात, अनुषंग आणि उपसंहार या चार पादांत विभागलेल्या या पुराणांत, ११२ अध्याय असून त्यांची श्लोकसंख्या सुमारे ११,००० आहे. काहींच्या मते ती संख्या २४,००० श्लोक इतकी आहे, परंतु आता उपलब्ध असलेल्या प्रतिमध्ये ही संख्या फक्त १२,००० इतकी आहे. शतकानुशतके वायूपुराण सतत बदलत गेले आहे. काही प्रतिंमध्ये ११२ अध्याय आदळतात तर काही प्रतिंमध्ये १११ अध्याय आढळतात. यात पंचलक्षणे स्पष्टपणे दिसून येतात. वायुपुराणाचा उल्लेख महाभारतात (३.१९१) व हरिवंशपूराणात (१.७) सुद्धा वायुपुराणाचा उल्लेख आहे. बाणभट्टाच्या ‘हर्षचरीत’ मध्ये ३ र्या प्रकरणात सुद्धा वायपूराणाचा उल्लेख आहे. २० व्या शतकातील विद्वान लेखक श्री दीक्षितार यांनी वायूपुराण लिहिण्याची सुरुवात इसवीसनापूर्वी ३५० ह्या काळात झाली असे म्हटले आहे. याबाबत एक अवतरण नमूद करण्यासारखे आहे. “Each of the Puranas is encyclopaedic in style, and it is difficult to ascertain when, where, why and by whom these were written. As they exist today, the Puranas are stratified literature. Each titled work consists of material that has grown by numerous accretions in successive historical eras. Thus, no Purana has a single date of composition. It is as if they were libraries to which new volumes have been continuously added, not necessarily at the end of the shelf, but randomly.”4 जसे आज विकिपीडियामध्ये कुणीही कोणत्याही विषयाबाबत आपण स्वत: हून भर घालू शकतो, असे त्यांना कदाचित म्हणावयाचे आहे असे दिसते. ‘इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृहयेत |’ अर्थात, इतिहास, पुराणांनी वेदांचे मर्म जाणून घेता येते. वायुपुराणांत तींन अध्याय ‘सृष्टिप्रकरणम्’ याकरिता लिहिलेले आहेत. ‘ज्योतिष्प्रचार’ या करिता चार अध्याय, ‘कश्यपीयप्रजासर्ग:’ या करिता चार अध्याय, ‘विष्णुवं��वर्णनम्’ करिता तींन अध्याय, ‘गयामहात्म्य’ याकरिता पाच अध्याय, ‘चंद्रवंशकिर्तनम्’ करिता तींन अध्याय, ‘श्राद्कल्प’ करीता १३ अध्याय तर ‘भुवनविन्यास’ करिता १० अध्याय खर्ची घातलेले आहेत, परंतु ‘भुवनविन्यास’ या विषयाकरीता १० अध्याय हे अत्यंत मौल्यवान आहेत असे माझे मत आहे, कारण त्यात पृथ्वीचे, संपूर्ण विश्वाचे व खास करुन आपल्या प्रिय भरतभूमीचे नितांत सुंदर वर्णण केले आहे. वायूपुराणात, देवांचे वंश Genealogy of Gods) , खगोलशास्त्र (Astronomy), सूर्यवंशीय व चंद्रवंशीय राजांच्या वंशावळी, पुराणें (Puran), भूगोल (Geography), भूमिती (Geometry), मानव अवतार (Incarnation of God in Human Form), सूर्यमंडले (Solar System), आकाशीय ग्रहांचे परिचलन (Movements of Planets in the Space) अशा सगळ्या विषयांवर चर्चा केली आहे. याशिवाय, नंतरच्या शतकात त्यामध्ये भर पडलेले अध्याय म्हणजे, अध्याय १६ व १७; ज्यामध्ये, वर्णव्यवस्था आणि लोकानी आयुष्यातील वेगवेगळ्या आश्रमांमध्ये (ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि सन्यास) पार पाडावयाची कर्तव्ये, अध्याय १८ मध्ये, संन्याशांनी करावयाच्या तपश्चर्येबाबत उल्लेख आहे. तसेच अध्याय ५७ ते ५९ अध्यायांमध्ये धर्म, अध्याय ७३ ते ८३ मध्ये संस्कार आणि अध्याय १०१ मध्ये जन्मानंतर नरकाची संकल्पना व त्यावर चर्चा केलेली आढळते.५ संस्कृत साहित्याचा अभ्यास ह्या दृष्टीकोणातून ‘भुवनविन्यास’ या विषयावरील १० अध्याय अत्यंत महत्वाचे आहेत. त्यातील काही संदर्भ आपण येथे पाहू. ‘चंद्रप्रतिकाशा पूर्वचन्द्र निभानना | वलयांगद केयूर हार कुंडल भूषिता | स्त्राग्विणाश्चित्र मुकुटाश् चिप्राच्छादन वाससा: |’ पुर्णचंद्राप्रमाणे ज्यांचे मुख आहे, दैदीप्यमान हार कुंडले वगैरे अलंकार परिधान केलेल्या स्त्रिया ‘तस्य मध्ये गिरीवर: सिद्धचारण सेविन: | चंद्रतुल्यप्रभै: कांतेश्च द्राकारे: सुलक्षनै | श्वेतवैदूर्यकुमुदौश चित्रौसौ कुमुदप्रभ: | ते पर्वत चंद्राप्रमाणे धवल आहेत. येथील सरोवरे पूर्ण विकसित झालेल्या चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे कांतीमान आहेत. अनेक पर्वतरांगा, निर्झर, उत्तुंग शिखरे आणि विविध वेलींनीसुद्धा ते पर्वत सुशोभीत दिसतात. तस्य कुक्षिस्वनेकासु भ्रांततोया तरंगिणी ||अ.४२ श्लो.५५|| व्याहत्त मानसलिला गता च धारिणी ||अ.४२ श्लो.५६|| त्या पर्वतांच्या अनेक रांगामधून मार्ग काढतांना त्रास होतो, परंतु शेवटी डोंगरमाथ्यावर आघात करत ती जमिनीवर येऊन पोहचते. इतके मनोहारी वर्णण वाचल्यानंतर ‘जंबुद्वीपवर्णणम्’ व भुवनविन्यास’ हे अध्याय पूर्णपणे शांतपणे एकएक शब्द समजून घेऊन वाचावा, अभ्यास करावा व त्याचा मराठीत अनुवाद करावा व त्याची वास्तविक भौगोलिक परिस्थितीशी व इतिहासात असणाऱ्या महितीशी तुलना करून मग त्यावरून एक स्वयंत्र विचारचित्रण करावे, म्हणजे खरा रसास्वाद घेता येईल असे मला वाटते. असो.\n(३) विष्णु पुराण :\n‘नारायणं नमस्क्रुत्य नरं स्त्रैव नरोत्तमम् | सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ||’\nसर्व पुराणांमध्ये पुराणांच्या पंचलक्षणांची परिपूर्ती करणारे विष्णुपुराण आहे. विष्णुभक्तीला प्राधान्य दिल्यामुळे हे नांव प्राप्त झालेले हे पुराण, भागवत पुराणाखालोखाल महत्वाचे असून त्याला वैश्णवदर्शनांचा आधार मानले जाते. राक्षसांचा पूर्वज पुलस्य याच्या वरदानामुळे पराशराने हे पुराण रचले असे म्हटले आहे. इसवीसनाच्या ३ ते ५ शतकांच्या दरम्यान ते तयार झाले असावे, असे दिसते. श्री. बलदेव उपाध्याय यांच्या मते इसवीसनपूर्व दुसरे शतक हा त्याचा काळ होय. व्हीनसेंट स्मिथ यांच्या मते तो इसवीसनपूर्व ४०० – ३००, सी व्ही वैद्य यांच्या मते ९ व्या शतकांत तर श्री राजेंद्रचंद्र हाजरा यांच्या मते इसवीसन २७५ ते ३२५ असा आहे.\nहे पुराण सहा अंशात विभागले असून त्याचे १२६ अध्याय आहेत. पहिल्या अंशात २२ अध्याय, दुसर्या अंशात १६ अध्याय, तिसऱ्या अंशात १८ अध्याय, चौथ्या अंशात २४ अध्याय, पाचवा व सहावा हे अंश तुलनेने मोठे असून त्यात अनुक्रमे ३८ व ८ आध्याय आहेत. मूळ प्रतीत जवळपास २३,००० श्लोक होते असे म्हणतात, परंतु त्याच्या उपलब्ध प्रतीत सुंमारे ६००० ते ७००० श्लोक आहेत. या पुराणात फार कमी फेरफार झाले आहेत. पंचलक्षणांचे या पुरणा ईतके व्यवस्थित विवेचन बहुधा दुसऱ्या कोणत्याही पुरणात आढळत नाही. यांत अनेक आख्यानांबरोबर कृष्णचरित्रही वर्णिलेले आहे विष्णुपुराण लहान म्हणजे छोट्या असणाऱ्या पुराणांपैकी एक आहे. यात प्रामुख्याने, विष्णु व त्यांच्या अवतारांबाबत लिहिलेले आहे. विष्णुपूराणाचा कर्ता म्हणून महर्षि व्यासांचे नाव घेतल्या जाते, परंतु, त्याच्या लेखकाविषयी व नक्की केव्हा लिहिले याबबात बरीच वेगळवेगली मते आहेत.\nविष्णुच्या पूजेविषयी १ ल्या अंशाच्या २२ व्या अध्यायात सांगितलेले आहे. तसेच त्यात विष्णुच्या इतर नावांचा उल्लेख विस्तृतपणे केलेला आहे; जसे हरि, जनार्दन, माधव, अच्युत, हृषीकेश वगैरे. ह्याच आध्यायात, जगातील सर्व वस्तू, पूर्ण विश्व, सगळे प्राणिमात्र, प्रत्येकाचे आत्मन, बुद्धी, स्वाभिमान, मन, संवेदना, अज्ञान, शहाणपण, सगळे वेद व इतर सर्व व जे जे आहे आणि जे जे अस्तित्वात नाही ते सगळे भगवान विष्णुमध्ये समाविष्ट आहे.\nदुसऱ्या अंशात, पृथ्वीची उत्पतती, सप्तखंड, सात महासागर, मेरू पर्वत, मंदार पर्वत, आणि इतर पर्वत; तसेच, भारतवर्ष (भारतदेश), त्यातील नद्या आणि विभिन्न लोक यांचे वर्णन त्यात आलेले आहे. त्यात सात खंड, जंबु, प्लक्ष, सलमला, कुश, क्रौंच आणि पुष्कर व त्यांच्या चहूबाजूनी असणारे वेगवेगळे जलसाठे (खरे पाणी, ताजे पाणी, मदिरा, रस, उसचा रस, लोणी, दही आणि दूध. त्याचप्रमाणे, पृथ्वीच्या वर असणारी आवरणें, ग्रह, तारे, सूर्य आणि चंद्र असे समग्र विवरण खूपच सुंदर केले आहे.\nया पुराणांत, ब्राम्हणाने शास्त्रांचा अभ्यास करावा, देवांची पूजा करावी, दुसऱ्याच्या वतीने धर्मकार्य करावीत. क्षत्रियाने, त्याच्या शस्त्रांचे जतन करून पृथ्वीचे रक्षण करावे, वैश्याने शेती करावी, आणि क्षुद्राने व्यापार करून नफा मिळवावा व इतर हातानी करावयाची कामे करावी. यात सगळ्या वर्णांच्या लोकानी नितीने रहावे असे म्हटले आहे. सर्वांबरोबर चांगले वागावे, कधी कुणाचाही अपमान करू नये, असत्याच्या मोहात पडू नये, कधीही दुसऱ्याच्या पत्नीशी असभ्य व अभद्र व्यवहारर करु नये, दूसर्याच्या धनाची चोरी करू नये, दुसऱ्याविषयी आपल्या मनात द्वेशभाव बाळगू नये, कधीही कुणा व्यक्तीची वा प्राण्यांची हिंसा करू नये. देव, साधु व गुरुची सेवा करावी, असे या पुराणात म्हटलेले आहे. सर्व प्राणिमात्रांचे, स्वत:च्या मुलांचे व स्वत:चे सदैव कल्याण करावे.\nवेदांच्या निर्मिती विषयी पहिल्या अंशातील ५ व्या आध्यायात, दुसऱ्या अध्यायात, २४ तत्वांचा विचार, विश्वाची उत्पती व विष्णूचा महिमा खूपच व्यवस्थितपणे सांगितला आहे. ‘पृथ्वीवयापस्तथा तेजो वायूराकाश एव च | सर्वेइंद्रियान्त:करणं पुरुषास्य हि य ज्जगत’ ||१.२.६८||\nस एव सर्वभुतात्मा विश्व रउपो यतोsव्यय: | सर्गादिकं तु तस्यऐव भूतस्थमुपकारकम् ||२.१.६९||\nपृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश व सर्व इंद्रिय तथा अंत:करण इत्यादि, जितकेही जगात आहे ते सर्व पुरुशरूप आहे, कारण ते विष्णुच व��श्वरूप आहे आणि सर्व प्राणिमात्रात त्यांचा वास आहे.\nत्यामुळे, ब्रह्म व सर्गादिक त्यांचीच रुपे आहेत. त्यापुढे जाऊन, पहिल्याच अंशात पाचव्या अध्यायात, ‘गायत्रंच ऋचश्चैव त्रिवृत्सोमं रथन्तरम|अग्निश्टोमं च यज्ञानां निर्ममे प्रथमान्मुखात् ||१.५.५३||\nनंतर ब्रम्हाने त्यांच्या पूर्वाभि मुख्यतून गायत्री, ऋगवेद, त्रिवृत्सोम रथन्तर आणि अग्निश्टोम यज्ञयाची निर्मिती केली.\nयजूषि त्रैष्टूभं छंद: स्तोमं पंचदश तथा | बृहत्साम तथोक्यच दक्षिणाद सृजन्मुखात ||१.५.५४||\nनंतर त्यांनी त्यांच्या दक्षिण मुखातून यजुर्वेद, त्रैश्टुभछंद, पंचदशस्तोम, बृहत्साम व उक्थकी चि रचना केली.\nसामानि जगती छंदस्तोमं सप्तदशं तथा | वैरूपमतिरात्रं च पाश्चिमादसृजन्मुखात् ||१.५.५५||\nएकविंशमथर्वाणमार्यामाणमेव च | अनुश्टुभं च वैराजमुक्तरादसृजन्मुखात् ||१.५.५६||\nउत्तर मुखातून ब्रम्हाने एकविंशतीस्तोम, अथर्ववेद, आप्तार्यामाण, अनुश्टुभ छंद आणि वैराजकी सृष्टि निर्माण केली.\nपहिल्याच अंशात, २२ व्या अध्यात, मला आजच्या संदर्भात एक श्लोक महत्वाचा आहे.\nएते सर्वे प्रवृतस्य स्थितौ विश्णोर्महात्मन: | विभूतिभूता राजानो ये चान्ये मुनि सत्तम||१.२२.१६||\nसर्वे राजे जे संपूर्ण विश्वाच्या प्रतिपालनात निमग्न आहेत ते सर्व श्रीविष्णू भगवानाचीच रुपे आहेत.\nयानंतर दुसऱ्या अंशात अत्यंत महत्वाचे व जे अभ्यासाने पडताळून पाहता येते असे भौगोलिक वर्णंन आहे, विश्वाचे.\nचतुर्दशसहस्त्राणि योजनानां महापुरी | मेरोरूपरि मैत्रेय ब्रम्हण: प्रथिता दिवि ||२.२.३१||\nमेरू पर्वताच्या वर अंतरिक्षात चौदा हजार योजने इतकी मोठी ब्रम्हदेवाची महापुरी आहे. भरत खंडांचे वर्णन दुसर्या अंशत ३ र्या अध्यायात येते ते असे.\nउत्तरस्य यतसमुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् | वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्तति: ||२.३.१||\nजो समुद्राच्या उत्तरेला व हिमालयाच्या दक्षिणेला आहे त्याचे नांव भारतवर्ष असे आहे.\nभरतभूमीचे वैशिश्ठय वर्णन हे विशेष आहे व त्यामुळेच भारत व इतर पाश्चिमात्य देशात जगण्यात जमीन अस्मानाचा फरक आहे\nइत: स्वर्गश्च्य मोक्षश्च्य मध्यंचान्तश्च्य गम्यते | न खल्वन्यत्र मर्त्यानां कर्म भूमौ विधियते ||२.३.५||\nफक्त याच भारतभूमित आपआपल्या कर्मानुसार स्वर्ग, मोक्ष, अंतरिक्ष, किंवा पाताल आदि लोकांना प्राप्त केल्या जाऊ शकत��. संपूर्ण पृथिवीवर अन्यत्र कुठेही मनुष्याकरीता अशा प्रकारची कर्मभूमि उपलब्ध नाही.\nश्लोक २२ ते २६ यात भारतवर्षात जन्म घेणे व अप्राप्य ते प्राप्त करणे शक्य आहे.\nअत्र जन्म सहस्त्राणां सहस्त्रैरपि सत्तम | कदाचिल्लभते जंतुर्मानुष्य पुण्यसंचयात ||२.३.२३||\nभारताच्या अप्राप्यतेबाबत तर फारच सुंदर वर्णंन विष्णुपुराणात आलेले आहे.\nगायन्ति देवा: किल गितकानि, धन्यास्तु ते भारत भूमिभागे | स्वर्गापवर्गा स्पदमार्गभूते, भवन्ति भूय: पुरुषा: सुरत्वात् ||२.३.२४||\nदेवसुद्धा निरंतर असे गायन करतात की, ज्यांनी स्वर्ग आणि अपवर्गाच्या मार्गावर भारतभूमीत जन्म घेतलेला आहे, ते पुरुष देवतांपेक्षाही भाग्यवान आहेत.\n२ र्या अंशत, ४ थ्या अध्यायात एक श्लोक पृथ्वी सुक्ताचि आठवण करून देणारा व अतिशय अर्थगर्भ आहे.\nसेयं धात्री विधात्री च सर्वभूतगुणाधिका | आधारभूता सर्वेषां मैत्रेय जगतामिती ||२.४.९७||\nआकाशादि सर्व भूतांपेक्षा जास्त गुणांनी युक्त असणारी ही पृथ्वी संपूर्ण जगाला आधारभूत आहे आणि सर्वांचे पालणपोषण करणारी असून उद्धार करणारी सुद्धा आहे.\nदु:ख दु:ख म्हणून आपण सारखे दु:ख करत असतो व मग प्रश्न विचारतो ‘सुख म्हणजे नक्की काय असते’ या अति महत्वाच्या व तितक्याच गहन प्रश्नाचे उत्तर, दुसऱ्या अंशात सहव्या अध्यायात दिलेले आहे. सगळे मनाचे खेळ आहेत. आजचे मानसशास्त्रज्ञ सुद्धा हेच म्हणते.\nतस्माद्दु:खात्मकं नास्ति न च किंचित्सुखात्मकम् | मनस: परिणामोsयं सुख दु:दि लक्षण: ||\nअर्थात जगत कोणताही पदार्थ किंवा वस्तू दु:खमय नाही किंवा सुखदायकही नाही, हे सुख व दु:ख तर मनाचे विकार आहेत.\nयानंतरचा भाग हे तर संपूर्ण खगोलशास्त्रच (Astronomy) आहे.\nभूमेर्योजनलक्षे तु सौरं मैत्रेय मंडलं | लक्षा द्दिवाकरस्यापि मंडलं शशिन: स्थितम् ||२.७.५||\nपृथ्वीपासून (Earth) एक लक्ष योजने दुर् सूर्यमंडल (Solar Galaxy) आहे. सूर्यमंडलापासून एक लक्ष योजने इतके दुर् चंद्रमंडल (Moon Galaxy) आहे.\nपुढे जाण्यापूर्वी, जरा ‘योजन’ या संकल्पनेचा अर्थ बघूया, कारण ‘योजन’ हे यंत्राचे मोजमाप दद्वापर व तरत युगात अस्तित्वात होते. मेरियम वेबस्टर शब्दकोशात १ योजन म्हणजे ४ ते १० मैल. १ मैल बरोबर १.६०९३४ किलोमीटर. याचाच अर्थ १ योजन म्हणजे सुमारे १६.००.००० किलोमीटर)\nपुर्णे शतसहस्त्रे तु योजनानां निशाकरात् | नक्षत्रमंडलं कृत्न्यमुपरिष्टातप्रकाशत��� ||२.७.६||\nचंद्रमंडलापासून Solar Galaxy) शंभर हजार (१ लक्ष) योजने दुर् अंतरावर संपूर्ण नक्षत्रमंडल (Planets) प्रकाशित आहे.\nद्वे लक्षे चोत्तरे ब्रह्मन् बुधो नक्षत्र मंडलात् |तावत्प्रमाणबहंगे तु बुधस्याप्युशना: स्थित: ||२.७.७||\nनक्षत्रमंडळापासून दोन लाख योजनेवर बुध (Mercury) आणि बुधापेक्षाही पुढे दोन लक्ष अंतरावर शुक्र (Venus) विराजमान आहे.\nअंगारकोsपि शुक्रस्य तत्प्रमाणे व्यवस्थित: | लक्षद्वये तु भौमस्य सतहितो देवपुरोहित: ||२.७.८||\nशुक्रापासून इतक्याच म्हणजे दोन लक्ष योजने अंतरावर मंगल (Mars) आणि मंगळापासून दोन लक्ष अंतरावर बृहस्पति (Jupiter) आहे.\nशौरिर्बृहस्पतेश्चोर्वोte द्विलक्षे समवस्थित: | सप्तर्षिमंडलं तस्माल्लक्षमेकं द्विजोत्तम ||२.७.९||\nबृहस्पति पासून दोन लक्ष योजने दुर् अंतरावर शनि (Saturn) आहे आणि शनिपासून एक लक्ष योजने दूर अंतरावर सप्तर्षिमंडल (Galaxy of Seven Sages) आहे.\nसारांशस्वरूप, दुसऱ्या अंशात खरे तर विष्णु पुराणाचे सारच आहे.\nदारुण्यग्निर्यथा तैलं तिले तद्वत्पु मानपि | प्रधानेsवस्थितो व्यापी चेतनात्मात्म वदेन: ||२.७.२८||\nविष्णु पुराणांत राजांच्या वंशावळी आणि बरेचसे धार्मिक विधीसुद्धा वर्णंन केलेले आहेत. सुरुवातीला पहिल्याप्रमाणे विष्णुपुराण देखिल एका निश्चित तारखेला, एखाद्या विशीष्ट व्यक्तीने असे लिहिलेले नसल्यामुळे व अनेक शतकांत त्यात भर पडत गेल्यामुळे, अनेक विषय वेळोवेळी त्यात समाविष्ट केले गेलेले आहेत. अस्तू.\nइतके असले तरीही इतिहास, खगोलशास्त्र, धर्मशास्त्र वगैरे अनेक विषयांच्या द्रुष्टिकोणातून ‘विष्णु पुराण’ हा अत्यंत ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक ग्रंथ म्हणून महत्वाचा आहे असे मला वाटते.\n१) मराठी ज्ञानकोश–पुराणे व उपपुराणे: https://vishwakosh.marathi.gov.in\nईशावास्यम् इदं सर्वम् – जाणीवेचा अद्भूत प्रवास\nआदि शंकराचार्य – एक अद्भुत व अकल्पनीय तत्वज्ञ\nशब्दब्रह्माकडे जाण्याचा सुवर्णपथ – व्याकरण\nमनस्वी भटकणाऱ्या मेघाशी अभिन्नहृदय कालिदासाचा अपूर्व काव्यमय मनोहारी संवाद – मेघदूत\nआदि शंकराचार्य – एक अद्भुत व अकल्पनीय तत्वज्ञ\nईशावास्यम् इदं सर्वम् – जाणीवेचा अद्भूत प्रवास\n|| श्रीमद्भगवद्गीता : ज्ञानाचा अभूतपूर्व आविष्कार ||\nशब्दब्रह्माकडे जाण्याचा सुवर्णपथ – व्याकरण\nमनस्वी भटकणाऱ्या मेघाशी अभिन्नहृदय कालिदासाचा अपूर्व काव्यमय मनोहारी संवाद – मेघदूत\nम���घ बरसला हरी कृपेचा\nमेघ बरसला हरी कृपेचा\nशब्दब्रह्माकडे जाण्याचा सुवर्णपथ – व्याकरण\nमेघ बरसला हरी कृपेचा\nशब्दब्रह्माकडे जाण्याचा सुवर्णपथ – व्याकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://circuitwaalain.wordpress.com/2020/05/27/indian-guy-overview-by-balaji-maktedar-past/", "date_download": "2021-09-16T17:55:06Z", "digest": "sha1:CG6QUIJ4GEZRL3TCUBZIJNED2Q5CF4GS", "length": 9215, "nlines": 108, "source_domain": "circuitwaalain.wordpress.com", "title": "‘लॉकडाऊन’ची आत्मसिद्धी – सर्किटवाला", "raw_content": "\nदररोज भांबावलेला विनय, आज अगदी शांत होता, कसली दगदग ना घाई.. सकाळी उठून ऑफिसला जाणारा, स्वतःच्याच दुनियेत मश्गुल असणारा, ना उद्याची चिंता ना आजची फिकीर.. पण लॉकडाऊन पडलं आणि त्याने स्वतःच्या दुनियेतच थोडसं डोकावलं. अन हळूहळू भूतकाळात डोकावू लागला..\nआपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो त्या व्यक्तीचे मन राखतो, त्याला दुःख होईल असे वागत नाही त्याला सतत आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करतो त्यासाठी प्रसंगी स्वतः त्रास सहन करतो पण त्याला हवे तसे वागतो. त्याचे सुख पाहतो.\nआता समजा आपण स्वतःवर प्रेम करत असू तर आपण आपल्याला जे हवे ते पुरवू, आपले शरीर जी मागणी करेल ते पुरवू.\nपण प्रत्यक्षात आपण तसे करत नाही आपण स्वतःला खूप त्रास देतो, स्वतःच्या हिताच्या गोष्टी करत नाही. म्हणजे कसे आपल्याला झोप येत असते पण आपण झोपत नाही कारण अनेक. आपल्याला भूक लागते आपण वेळेवर जेवण करत नाही कारण अनेक, आपल्याला विश्रांतीची गरज असते आपण विश्रांती घेत नाही कारण अनेक.\nव्यायाम करत नाही, पथ्य करत नाही, सकस आहार घेत नाही, ध्यान प्राणायाम करत नाही, वेळेत दवाखाना करत नाही किती गोष्टी आहेत ज्या आपल्या हिताच्या आहेत त्या करत नाही व ज्याच्यामुळे त्रास होतो अश्या गोष्टी करतो दारू पितो, सिगारेट ओढतो, अनावश्यक जागरण करतो, जंक फूड खातो, अहोरात्र फक्त धावतो स्वतःकडे स्वतःच्या सुखाकडे पहातच नाही कारण आपले स्वतःवर प्रेमच नाही आपण उगी समजतो तसे.\nजो स्वतःवर प्रेम करत नाही तो दुसऱ्यावर काय करेल.याचे प्रेम कंडिशनल असेल जो पर्यंत समोरचा मनाप्रमाणे वागतो आहे तोपर्यंतच तो चांगला त्याच्यावर प्रेम त्याने जरा तुमच्या मनाविरुद्ध वागावे तो लगेच वाईट ठरतो तिथे लगेच प्रेम संपते.\nकारण ते प्रेम कंडिशनल होते.\nजो स्वतःवर प्रेम करतो तो दुसर्यावरही अन-कंडिशनल प्रेम करू शकतो जे कधी संपत नाही.\nहे सगळं आठवून लॉकडा��न काळातील झालेली आत्मसिद्धी पाहून स्वतःशीच हसून उठला अन.. आपल्या कामाला लागला.\nPublished by टीम सर्किटवाला\n आजच युग हे अत्यंत धावपळीचं झालं आहे. दिवसेंदिवस नवनवीन आविष्कार होत आहेत. आणि प्रत्येक गोष्टीत माणूस अपग्रेड होत आहे. प्रत्येकजण डिजिटली अपडेटेड राहण्याचा प्रयत्न करतोय अन हीच वाचकांची नस ओळखून आम्ही सर्किटवालाच्या माध्यमातून डिजिटल क्षेत्रात उतरत आहोत. निशुल्क सेवा पुरवत असतांना वाचकांचा प्रतिसाद आम्हाला भरभरून मिळत आला आहे अन यापुढेही मिळेल अशी आशा आहे. आणि आम्हांला विश्वास आहे की आम्ही नक्कीच यातही क्षेप घेऊ.. धन्यवाद टीम सर्किटवाला\tसर्व लेख पहा टीम सर्किटवाला\nचिंता, प्रेम, भारत, मराठी, महाराष्ट्र, मुलगा, लॉकडाऊन\nOne thought on “‘लॉकडाऊन’ची आत्मसिद्धी”\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nवारी लघुकथा स्पर्धा (11)\nवाचकांचा प्रतिसाद लाभलेल्या कथा\nअवघा रंग एकच झाला....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/covid-19-in-pcmc/", "date_download": "2021-09-16T19:15:42Z", "digest": "sha1:A5XP5IMRFKJJJWVFIW3VZLGAUFVW46QJ", "length": 3618, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "COVID-19 in PCMC Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: शहरात आज 1 हजार 24 नवीन रुग्णांची नोंद, 699 जणांना डिस्चार्ज तर 10 जणांचा मृत्यू\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 981 आणि शहराबाहेरील 43 अशा 1024 जणांना आज (सोमवारी) कोरोनाची लागण झाली आहे.तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 699 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.…\nPimpri: शहरात आज 427 नवीन रुग्णांची भर, 145 जणांना डिस्चार्ज, 10 जणांचा मृत्यू\nएमपसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. शहराच्या विविध भागातील 409 आणि शहराबाहेरील 18 अशा 427 जणांना आज (शनिवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 145…\nPimpri: शहरातील रुग्णसंख्या पाच हजार पार, आज 352 नवीन रुग्णांची भर, 232 जणांना डिस्चार्ज, पाच जणांचा…\nएमपसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या पाच हजार पार झाली आहे. शहराच्या विविध भागातील तब्बल 342 आणि शहराबाहेरील 10 अशा 352 जणांना आज (मंगळवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2021-09-16T19:43:25Z", "digest": "sha1:C2FLRNAOKC5OCGOMZRAQB6NR322JOT6K", "length": 6100, "nlines": 62, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अभिसित वेज्जाजीवा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअभिसित वेज्जाजीवा (देवनागरी लेखनभेद: अफिसित वेचाचिवा ; थाई: อภิสิทธิ์ เวชชาชีวะ ; रोमन लिपी: Abhisit Vejjajiva ; ) (ऑगस्ट ३, इ.स. १९६४ - हयात) हे थायलंडाचे २७वे व विद्यमान पंतप्रधान आहेत. इंग्लंडमध्ये जन्मलेले व ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतलेले वेज्जाजीवा वयाच्या २७व्या वर्षी थायलंडचे संसदसदस्य बनले व इ.स. २००५ साली लोकशाही पक्षाच्या नेतेपदी निवडून आले. डिसेंबर इ.स. २००८ मध्ये राजे भूमिबोल अदुल्यदेज ह्यांनी वेज्जाजीवांची पंतप्रधानपदासाठी निवड केली. वयाच्या ४४व्या वर्षी पंतप्रधान बनलेले वेज्जाजीवा गेल्या ६० वर्षांमध्ये थायलंडाचे सर्वांत तरूण पंतप्रधान आहेत.\n१७ डिसेंबर २००८ – जुलै २०११\nडिसेंबर २३, इ.स. २००७ – डिसेंबर १७, इ.स. २००८\n३ ऑगस्ट, १९६४ (1964-08-03) (वय: ५७)\nन्यूकॅसल अपॉन टाईन, इंग्लंड[१][२]\n^ पॉवेल, सायॅन (१५ डिसेंबर, इ.स. २००८). \"ब्रिटिश-बॉर्न अभिसित वेज्जाजीवा इस थायलॅंड्स न्यू प्राइम-मिनिस्टर\" (इंग्लिश भाषेत). लंडन. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)\n^ पर्सिव्हल, जेनी (१५ डिसेंबर, इ.स. २००८). \"थाई ऑपोझिशन लीडर बिकम्स पी.एम\" (इंग्लिश भाषेत). लंडन. १५ डिसेंबर, इ.स. २००८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)\nथायलंडाच्या पंतप्रधान कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ (थाई मजकूर)\nवेज्जाजीवांचे वैयक्तिक संकेतस्थळ (थाई मजकूर)\nLast edited on १२ डिसेंबर २०२०, at १०:५४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १२ डिसेंबर २०२० रोजी १०:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/video/sonali-phadke/", "date_download": "2021-09-16T19:20:45Z", "digest": "sha1:WK2FN6JNCZFWSDAPDC7CHZE4QTBE4EOV", "length": 2813, "nlines": 41, "source_domain": "swayamtalks.org", "title": "Upcycling – Waste ला best पर्याय – Welcome to Swayam Digital", "raw_content": "\n'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व ₹ 199 फक्त\nपर्यावरण प्रेम जपत 'Upcycling' व्यवसाय उभारणारी सोनाली फडके Waste पासून Best निर्माण करण्याच्या तिच्या यशस्वी धडपडीची कहाणी तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. सोनाली आणि तिच्या नाविन्यपूर्ण Studio Alternative ची मनोरंजक सफर अनुभवण्याकरिता हा व्हिडिओ नक्कीच बघा\nसदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०२१ या कार्यक्रमात केले गेले आहे.\nपर्यावरण प्रेम जपत 'Upcycling' व्यवसाय उभारणारी सोनाली फडके Waste पासून Best निर्माण करण्याच्या तिच्या यशस्वी धडपडीची कहाणी तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. सोनाली आणि तिच्या नाविन्यपूर्ण Studio Alternative ची मनोरंजक सफर अनुभवण्याकरिता हा व्हिडिओ नक्कीच बघा\nसदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०२१ या कार्यक्रमात केले गेले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/find-out-when-the-odi-cricket-match-will-start-know-the-full-schedule-nrat-106105/", "date_download": "2021-09-16T18:45:12Z", "digest": "sha1:D5Y2SNVJ2KBZGNCRVJTO5XQCMTLKCRB5", "length": 13937, "nlines": 180, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "India V/s England Cricket Match | केव्हा सुरू होणार एकदिवसीय क्रिकेट सामना ! संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nIndia V/s England Cricket Matchकेव्हा सुरू होणार एकदिवसीय क्रिकेट सामना संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या\nचार सामन्यांची कसोटी मालिका आणि पाच सामन्यांची टी -20 मालिका आता जुनी झाली आहे. हे दोन्ही क्रिकेट सामने भारताने जिंकले आहेत; पण वन डे मालिकेच्या विजेत्याचा अंदाज लावणे कठीणच आहे.\nदिल्ली (Delhi). चार सामन्यांची कसोटी मालिका आणि पाच सामन्यांची टी -20 मालिका आता जुनी झाली आहे. हे दोन्ही क्रिकेट सामने भारताने जिंकले आहेत; पण वन डे मालिकेच्या विजेत्याचा अंदाज लावणे कठीणच आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका 23 मार्चपासून सुरू होणार आहे. मालिकेचे सर्व सामने पुण्यात खेळले जातील.\nपुण्यात दोन संघांमधील एकमेव एकदिवसीय सामन्यात भारताचे नाव आहे. आतापर्यंत एकूण एकदिवसीय सामन्यांचा विचार केला तर भारत-इंग्लंड संघ या फार्मेटमध्ये १०० वेळा भिडले असून त्यामध्ये भारताने 53 सामने जिंकले तर 42 सामने इंग्लंडने जिंकले आहेत. दोन सामने टाय झाले तर तीनचा निकाल मिळू शकला नाही.\n1. पहिला एकदिवसीय सामना, 23 मार्च (मंगळवार), दुपारी 2.30 वाजल्यापासून\n२. दुसरी वनडे, 26 मार्च (शुक्रवार) दुपारी 12.30 वाजल्यापासून\n3. दुसरा एकदिवसीय सामना, 28 मार्च (रविवारी) दुपारी 01.30 वाजल्यापासून\nचाचणी मालिकेत 3-1 फरकाने मिळविला ताबा\nदोन्ही संघांमधील चार सामन्यांच्या मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नई येथे खेळले गेले. यात इंग्लंडच्या संघाने पहिल्या सामन्यात 227 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळविला. यानंतर दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करत भारतीय संघाने 317 धावांची भागीदारी केली. कसोटी मालिकेचे शेवटचे दोन सामने अहमदाबादमधील नवनिर्मित नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळले गेले. मालिकेची तिसरी कसोटी अवघ्या दोन दिवसांतच संपली, ज्यामध्ये भारतीय संघाने 10 गडी राखून विजय मिळविला. चैथा सामना एका दिवसापेक्षा जास्त वेळ घेत तीन दिवसांत संपला. डाव आणि 25 धावांनी जिंकलेल्या भारतीय संघालाही या विजयाचे नाव देण्यात आले.\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nशुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/kdmc-corona-updat-16-7029/", "date_download": "2021-09-16T18:02:32Z", "digest": "sha1:5BRWNJMP2LNR6ZI5CHXQMUY7VXIPYG4R", "length": 17192, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ठाणे | कल्याण डोंबिवलीत एकाच दिवशी सापडले नवीन २० रुग्ण - कोरोना रुग्णांची संख्या २५३ वर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर १६, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भ���रतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nठाणेकल्याण डोंबिवलीत एकाच दिवशी सापडले नवीन २० रुग्ण – कोरोना रुग्णांची संख्या २५३ वर\nकल्याण :कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होत नसून कल्याण डोंबिवलीमध्ये आज आढळलेल्या रुग्णांनी कोरोना रुग्णांच्या संख्येचा उच्चांक गाठला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये आज कोरोनाचे तब्बल २० रुग्ण\nकल्याण :कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होत नसून कल्याण डोंबिवलीमध्ये आज आढळलेल्या रुग्णांनी कोरोना रुग्णांच्या संख्येचा उच्चांक गाठला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये आज कोरोनाचे तब्बल २० रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज आढळलेल्या या रूग्णांमध्ये मुंबईतील पोलीस, आरोग्य आणि इतर खाजगी ९ कर्मचाऱ्यांचा तर एका दोन महिन्यांच्या मुलीचा आणि एका खाजगी ऑनलाईन फूड डिलीवरी अॅप मधील कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तर ९ रुग्ण हे कोरोनाबाधित रुग्णांचे सह्वासित आहेत.\nकल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २५३ झाली असून यापैकी ३ जण मृत, तर ७६ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला असून १७४ रुग्ण उपचार घेत आहेत. आज आढळलेल्या रूग्णांमध्ये मुंबईतील पोलीस कर्मचारी असलेल्या कल्याण पूर्वेतील दोन ३८ वर्षीय पुरुष, कल्याण पश्चिमेतील ३६ वर्षीय पुरुष, कल्याण पूर्वेतील ५० वर्षीय पुरुष मुंबई येथील शासकीय कर्मचारी, कल्याण पूर्वेतील ३८ वर्षीय पुरुष मुंबई येथील शासकीय आरोग्य कर्मचारी, कल्याण पश्चिमेतील ३८ वर्षीय पुरुष मुंबई येथील शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, कल्याण पश्चिमेतील ४५ वर्षीय पुरुष मुंबई येथील खाजगी कंपनीतील कर्मचारी, आंबिवली येथील २७ वर्षीय पुरुष मुंबई येथील खाजगी रुग्णालयातील कर्मचारी, डोंबिवली पूर्वेतील २५ वर्षीय पुरुष मुंबई येथील खाजगी हॉटेलमधील कर्मचारी यांचा समावेश आहे. तर डोंबिवली पश्चिमेतील ३३ वर्षीय महिला, ५३ वर्षीय महिला, २ महिन्यांची बालिका, ६२ वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय महिला, कल्याण पश्चिमेतील ३७ वर्षीय पुरुष ३८ वर्षीय महिला, ५४ वर्षीय महिला हे कोरोनाबाधित रुग्णाचे सहवास���त आहेत. तसेच कल्याण पश्चिमेतील ६२ वर्षीय महिलेला आणि कल्याण पूर्वेतील खाजगी ऑनलाईन फूड डिलीवरी अॅप मधिल कर्मचारी असलेल्या ३२ वर्षीय पुरुषाला देखील कोरोनाची लागण झाली आहे.\nकल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे कर्तव्यासाठी मुंबई व अन्य ठिकाणी येथे ये-जा करणारे आहेत. अशा व्यक्तींनी कामावरुन घरी आल्यावर होमआयसोलेशनमध्ये रहावे, तसेच घरातील वृध्द व्यक्तींपासून तसेच लहान मूलांपासून दूर रहावे म्हणजे त्यांचे कुटूंबिय देखील सुरक्षित राहू शकतील. त्याचप्रमाणे दैनंदिन व्यवहारात देखील सोशल डिस्टन्सींग पाळावे, महापालिकेकडे प्राप्त माहितीनुसार दोन जवळ- जवळच्या घरांमध्ये वस्तुंची देवाण-घेवाण केल्यामुळेही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकारे वस्तुंची देवाण-घेवाण केल्यावर हात धुणे, सॅनिटायझेशन करणे इ. दक्षता घेण्याचे आवाहन महानगर पालिकेने केले आहे.\nकोरोन बाधित रुग्ण सापडल्यावर त्यांच्या निकट सहवासीतांना महापालिकेमार्फत ‘टाटा आमंत्रा’ येथे क्वारंटाईन केले जाऊन त्यांची स्वॅब टेस्ट केली जाते. ही टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यास संबंधित रुग्णांवर त्वरीत उपचार सुरु करणे सुलभ होते व रुग्णांच्या निकट सहवासीतांना संस्थात्मक क्वारंटाईन केल्यामुळे इतरांना संसर्ग होण्यापासून टाळता येत असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधान���ंना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर १६, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathigappa.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2021-09-16T19:16:26Z", "digest": "sha1:TMO6SXLSFPMY5FWDAQILCQHBSU5KBVBE", "length": 11373, "nlines": 72, "source_domain": "marathigappa.com", "title": "नाशिकची हि मुलगी आहे तरी कोण, अवघ्या काही दिवसांत मिळाले ३३ मिलियन्स व्ह्यूज – Marathi Gappa", "raw_content": "\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\nकेसं कापत असताना ह्या मुलाची रिऍक्शन पाहून तुमचा सुद्धा दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ\nस्वतःच्या हळदीत नवरी मुलीने ग्रुपमध्ये केला धमाल डान्स, बघा हा व्हिडीओ\nह्या मुलाने घोळक्यामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nनवरीने स्वतःच्याच लग्नात मंडपामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील कौतुक कराल\nहे स्पायडर मॅनचं पोरगं लईच करामती दिसतंय, व्हिडिओमध्ये मुलाने काय उद्योग केलाय हे पाहून हसू आवरणार नाही\nHome / मनोरंजन / नाशिकची हि मुलगी आहे तरी कोण, अवघ्या काही दिवसांत मिळाले ३३ मिलियन्स व्ह्यूज\nनाशिकची हि मुलगी आहे तरी कोण, अवघ्या काही दिवसांत मिळाले ३३ मिलियन्स व्ह्यूज\nलहान मुलांचे गोड, गंमतीशीर व्हिडियोज किती मोठ्या प्रमाणात पसंत केले जाता�� आणि वायरल होतात हे आपण पाहिलं आहेच. मराठी गप्पाने गेल्या काही काळात सातत्याने या व्हिडियोज बद्दलची माहिती आपल्यासमोर आणली आहे. यातील काही व्हिडियोज हे जुने तर काही नवीन होते. याच काळात अजून एक व्हिडीओ लोकप्रिय होत होता. सध्या नाशिकच्या एका मुलीचा व्हिडीओ खूप वायरल होत आहेत. तिच्या व्हिडीओजना अवघ्या काही दिवसांत ३३ मिलियन्सच्या वर व्ह्यूज मिळाले आहेत. तो व्हिडीओ आहे ‘अगर तुम साथ हो’ या गाण्यावर भन्नाट अभिनय करणाऱ्या एका मुलीचा. पण इतर व्हिडियोज आणि या व्हिडिओतील फरक म्हणजे बाकीचे व्हिडियोज हे बहुतांश एकदाच चित्रित झालेले होते. या व्हिडिओत जी छोटी मुलगी आहे, तिचं स्वतःचं असं सोशल मीडिया चॅनेल आहे.\nएवढंच नव्हे तर वर उल्लेख केलेल्या तिच्या व्हिडियोला आजतागायत २६ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तसेच तिचे बाकीचे व्हिडियोज ही लाखा लाखांचे लाईक्स जमा करताहेत. यावरून त्या मुलीच्या उत्तम अभिनयाची खात्री पटावी. पण ही मुलगी आहे तरी कोण तर या मुलीचं नाव आहे शिवांजली पोरजे. शिवांजली मुळची नाशिकची आहे. तिचा मोठा भाऊ प्रतीक याने शिवांजली हिची गाण्यावर अभिनय करण्याची आवड हेरली. त्याने तिचे हे व्हिडियोज करण्यासाठी पुढाकार घेतला. त्याचं हे पाऊल यशस्वी ठरलं. आज शिवांजली ही सोशल मिडियावरती आणि अगदी सेलिब्रिटीज मध्येही चर्चेचा विषय ठरली आहे. काही युट्युब चॅनेल्स च्या मतानुसार अनेक सेलिब्रिटीजनी शिवांजली हिच्या अभिनयाचं कौतुक केलेलं आहे. पण गंमतीचा भाग असा की शिवांजली प्रसिद्ध होत होती, हे तिच्या आई वडिलांना अंमळ उशिरा कळलं. पण जेव्हा कळलं तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला.\nसध्या सोशल मिडियावरती कौतुकाचा विषय ठरलेली शिवांजली आणि तिचं कुटुंब लोकांचं मिळत असलेलं प्रेम अनुभवत आहेत. शिवांजली हिच्या कलाकृतींना प्रेक्षक प्रेम मिळत राहो हीच मराठी गप्पाच्या टीमची शुभेच्छा आम्ही शिवांजलीचा व्हिडीओ खाली शेअर करत आहोत, तुम्ही नक्की पहा. आपल्याला लहान मुलांचे वायरल व्हिडियोज आणि इतर वायरल व्हिडियोज बद्दल वाचायचं असेल तर वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात वायरल असं लिहून सर्च केल्यास आपल्याला विविध लेख वाचायला मिळतील. धन्यवाद \nPrevious केडीची खऱ्या आयुष्यातील बायको आहे लोकप्रिय अभिनेत्री, केडी खऱ्या आयुष्यात करतो हे मुख्य ���ाम\nNext स्वतःच्या लग्नात नाचत असलेल्या ह्या मराठमोळ्या नवरीचा डान्स होतोय वायरल, बघा व्हिडीओ\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/making-chicken-65-made-people-feel-free/", "date_download": "2021-09-16T17:53:00Z", "digest": "sha1:FEPMO4PDTPOTXC7XOFF5IRZSYXBQM5HL", "length": 6993, "nlines": 78, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates 'चिकन 65' बनवून लोकांना फुकटात वाटलं", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘चिकन 65’ बनवून लोकांना फुकटात वाटलं\n‘चिकन 65’ बनवून लोकांना फुकटात वाटलं\nकोरना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचे भारतासह महाराष्ट्रातही रुग्ण सापडले आहेत. या कोरोना विषाणूचे पोल्ट्री व्यावसायावर मोठा गंभीर परिणाम झाला आहे.\nअनेक पोल्ट्री व्यावसायिकांचे लाखो ते करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. चिकन खालल्याने कोरोना होतो, अशी अफवा समाजमाध्यमांवर पसरवली जात आहे. या अफवेमुळे लोकांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे.\nकिरकोळ दरात चिकन विकूनही लोकं चिकन खरेदी करत नाही आहेत.\nबीडमधील चिकन व्यावसायिकांनाही याचा आर्थिक फटका बसला आहे. बीडमधील या व्यावसायिकांनी एकत्र येत चिकन ६५ या पदार्थाचं वाटप केलं.\nया वाटपासह या व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं आहे.\nचिकन खाल्ल्याने कोरोना होतो, अशी अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, असं निवेदन या व्यावसायिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. तसेच नुकसान भरपाई देखील मिळावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.\nया अफवा अशाच पसरत राहिल्या तर व्यवसाय तोट्यात येईल. तसेच पुन्हा व्यवसाय उभं करणं शक्य होणार नाही असं मत या व्यावसायिकांनी व्यक्त केलं आहे.\nPrevious वीज कनेक्शन कापल्याच्या रागातून महावितरणच्या अभियंत्यांला मारहाण\nNext भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची नावं जाहीर, महाराष्ट्रातून या ‘दोघांना’ उमेदवारी\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\nपुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/nala-safai-meeting-nmc-nagpur/07081950", "date_download": "2021-09-16T18:01:36Z", "digest": "sha1:ZGSMVMVL6JG5UOX6W4KR54NMNTOVOIA6", "length": 13104, "nlines": 36, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "नाले सफाई धोरण ठरवून अहवाल सादर करा! - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » नाले सफाई धोरण ठरवून अहवाल सादर करा\nनाले सफाई धोरण ठरवून अहवाल सादर करा\nमहापौर नंदा जिचकार यांचे निर्देश : नाले सफाई आढावा बैठक\nनागपूर : अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसादरम्यान शहरातील विविध वस्त्यांमध्ये आणि सखल भागात पाणी साचण्याचे अनेक कारणे आहेत. नाले सफाई वेळोवेळी झाली अथवा नाल्यांमध्ये कचरा, हॉटेल्सचे शिळे अन्न, घरातील खरकटं यासह अन्य कचरा साचू नये यासाठी यंत्रणेने नाले सफाईचे धोरण ठरवावे. त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.\nमहाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांनी नाले सफाई धोरण ठरवि��्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिले. त्या अंतर्गत सोमवारी (ता.८) शहरातील नाले सफाई व पावसाळी नाली सफाई आढावा व धोरण ठरविण्याकरीता महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली.\nमनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित बैठकीत आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, दुर्बल घटक समिती सभापती हरीश दिकोंडवार, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, कर आकारणी व कर संकलन समिती उपसभापती सुनील अग्रवाल, धंतोली झोन सभापती लता काडगाये, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, हनुमान नगर झोन सभापती माधुरी ठाकरे, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, मंगळवारी झोन सभापती गार्गी चोपरा, लकडगंज झोन सभापती राजकुमार साहु, नगरसेवक निशांत गांधी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त सर्वश्री सुभाष जयदेव, प्रकाश वराडे, अशोक पाटील, हरीश राउत, गणेश राठोड, राजू भिवगडे, सहायक आयुक्त स्मिता काळे यांच्यासह सर्व झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.\nयावेळी महापौर नंदा जिचकार यांनी दहाही झोनमधील पावसाळ्यात होणारा त्रास, नाल्यांची समस्या व त्यावर करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी सर्व झोनच्या सहायक आयुक्त व झोनल अधिका-यांनी मागील वर्षी ज्या वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी साचले होते, त्या संपूर्ण ठिकाणी उपाययोजना करण्यात आल्याची माहिती दिली.\nशहरातील विविध भागातील दुकानदार व मंगल कार्यालयातून दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निघतो. हा कचरा संबंधित मालकांकडून अनधिकृतरित्या कुठेही टाकला जातो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. या कच-याची योग्य विल्हेवाट लावली जावी यासाठी शहरातून कचरा संकलीत करणा-या कनकडेच हा कचरा देण्यात यावा, यासाठी संबंधित मालकांना पत्र देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. झोनमधील स्वच्छता व अतिक्रमणाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक झोनला एक पोकलेन व टिप्पर देण्यात येत आहे. मंगळवार(ता.८)पासून पोकलेन व टिप्पर झोनमध्ये दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.\nमनपाच्या उपद्रव प्रतिबंधक पथकाद्वारे सर्वत्र कारवाई सुरू आहे व दंडही वसूल करण्यात येत आहे. मात्र केवळ नागरिकांकडून दं��� वसूल करणे हाच पथकाचा उद्देश नसून लोकांमध्ये जनजागृती व्हावी या भूमिकेतून कार्य करा. याशिवाय उपद्रव प्रतिबंधक पथकामधील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावेत, असेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.\nखामला येथील संचयनी कॉम्प्लेक्सच्या इमारतीच्या तळभागात साचणा-या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागतो. या इमारतीमुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सदर प्रकरण न्यायालयीन असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात उच्च न्यायालयात इमारत मालकाकडून शपथपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती यावेळी अधिका-यांकडून देण्यात आली. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नरेंद्रनगर पुलाखाली पाणी साचत असतो. या पाण्यामध्ये अनेक वाहने फसतात. ही स्थिती टाळण्यासाठी जास्त पाउस झाल्यास सदर मार्ग बंद ठेवण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.\nप्रत्येक झोनमध्ये निर्माण करण्यात येणा-या ट्रान्सफर स्टेशनसाठी पाच झोनमध्ये जागा निश्चीत करण्यात आली आहे. उर्वरित झोनमधील जागा लवकरात लवकर निश्चीत करून आवश्यक ती कार्यवाही त्वरीत पूर्ण करणे, शहरातील चेंम्बरची नियमीत सफाई करणे याबाबतही निर्देश महापौरांनी दिले. पावसाळ्यात नाल्यामध्ये साचणा-या पाण्यामुळे निर्माण होणारा धोका आधीच लक्षात होउन नागरिकांना सावध करता यावे व मनपालाही आवश्यक ती कार्यवाही करता यावी यासाठी ‘फ्लड लेव्हल मार्कींग’ करण्यात यावे व यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. याशिवाय नेहरूनगर झोनमध्ये अवैधरित्या नाल्यावर बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामासंदर्भात त्वरीत कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.\nनाल्यांची नियमीत स्वच्छता व्हावी व यामध्ये कचरा टाकण्यापासून प्रतिबंध लावण्यात यावा यासाठी नाल्यावर आवश्यक तेव्हा उघडता व बंद करता येणारे लोखंडी आवरण लावणे तसेच शहरातील पाण्याच्या लाईन, सिवर लाईन, ट्रंक लाईन यांची सहजतेने माहिती व्हावी व नागरिकांच्या सुविधेचे काम अडथळ्याविना करता यावे, यासाठी झोनल अधिकारी, अभियंता, स्वच्छता निरीक्षक यांच्याशी समन्वय साधून सर्व नगरसेवकांनी प्लेन टेबल सर्वे करावे, अशी संकल्पना यावेळी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी म���ंडली.\n← कामठीत ‘चड्डी बनियान’टोळी सक्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://csmedia.co.in/?p=4542", "date_download": "2021-09-16T18:21:58Z", "digest": "sha1:3OM3JAJQV2YA4H2BJ2NB53RMD3WDTTIM", "length": 11154, "nlines": 191, "source_domain": "csmedia.co.in", "title": "पीकविमा, नुकसानभरपाईसाठी मेंगाळ जाणार उच्च न्यायालयात – Cs Media", "raw_content": "\nकर्जाला कंटाळून मोडाळेत शेतकऱ्याची आत्महत्या\nआसाराम बापू आश्रमाचा संचालक अटकेत, गुजरात पोलिसांची नाशकात कारवाई\nशिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी बागलाणच्या सुनबाई\nअकरावी प्रवेशासाठी जातप्रमाणपत्र देण्यास मुदतवाढ\nघरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला\nपंचायत राज समितीच्या ३ दिवसांच्या जेवणावर ९ लाखांचा खर्च\nगिरणा कारखाना ही भुजबळांची बेनामी मालमत्ता, आता जितेद्र आव्हाड ईडिच्या फेऱ्यात ः किरीट सोमय्या\nभाव पडल्याने टोमॅटो पिकात सोडल्या मेंढ्या\nयेवल्यात अंगणवाडी सेविकांचे ‘मोबाईल वापसी’ आंदोलन\nअडसरेत महिलांकडून दारू अड्डे उद्ध्वस्त\nHome/कृषीवार्ता/पीकविमा, नुकसानभरपाईसाठी मेंगाळ जाणार उच्च न्यायालयात\nपीकविमा, नुकसानभरपाईसाठी मेंगाळ जाणार उच्च न्यायालयात\nघोटी ः इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे संबंधित अधिकारी व तलाठ्यांमार्फत पंचनामे केले. मात्र, पीकविमा कंपनीने बहुतांशी शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसानभरपाई दिलेली नाही. शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडून त्वरित भरपाई मिळावी यासाठी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहेत.\nज्या शेतकऱ्यांनी पीकविम्याच्या पावत्या भरल्या असतील त्यांनी घोटीत बाळा गव्हाणे यांच्या संपर्क कार्यलयात जमा कराव्यात, असे पत्रकार परिषदेत सांगितले. भाताच्या कोठारात सतत अस्मानी संकटाने शेतकरी बेजार झाले असून, पीकविमा भरला असतानादेखील शेतकरी अजून मदतीपासून वंचित आहेत. विशेष म्हणजे, बँकेच्या वतीने ज्या शेतकऱ्यांना पीकविम्याचा पावती कोड दिला आहे, तोसुद्धा चुकीचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किती पीकविमा भरला आहे ते लक्षात येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा भरल्याच्या पावत्या घोटीत जमा कराव्यात, असे आवाहन मेंगाळ यांनी केले आहे.\nबातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा\nनाशिक महापालिकेची निवडणूक वॉर्ड पद्धतीनुसारच\nशेळ्या मारल्याची तक्रार घेऊन आलेलेच निघाले डाळिंबचोर\nभाव पडल्याने टोमॅटो पिकात सोडल्या मेंढ्या\nकिलोला एक रुपया भाव मिळल्याने येवल्यात टोमॅटो रस्त्यावर फेकले\nजिल्हा बँकेची समोपचार कर्जफेड योजना; व्याजात ५० टक्कापर्यंत सवलत\nशिमला मिरचीला कॅरेटला अवघा ३५ रुपये भाव\nशिमला मिरचीला कॅरेटला अवघा ३५ रुपये भाव\nनाशिक जिल्ह्यातील लॉकडाऊन सोमवारपासून शिथिल; पालकमंत्री भुजबळ यांची घोषणा\nकर्जाला कंटाळून मोडाळेत शेतकऱ्याची आत्महत्या\nआसाराम बापू आश्रमाचा संचालक अटकेत, गुजरात पोलिसांची नाशकात कारवाई\nशिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी बागलाणच्या सुनबाई\nअकरावी प्रवेशासाठी जातप्रमाणपत्र देण्यास मुदतवाढ\nघरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला\nआसाराम बापू आश्रमाचा संचालक अटकेत, गुजरात पोलिसांची नाशकात कारवाई\nशिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी बागलाणच्या सुनबाई\nअकरावी प्रवेशासाठी जातप्रमाणपत्र देण्यास मुदतवाढ\nघरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला\nनाशिक जिल्ह्यातील लॉकडाऊन सोमवारपासून शिथिल; पालकमंत्री भुजबळ यांची घोषणा\nनाशिक जिल्ह्यातील लॉकडाऊन सोमवारपासून शिथिल; पालकमंत्री भुजबळ यांची घोषणा\nबातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/06/26/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-16T17:54:16Z", "digest": "sha1:AN5T46MXGBL5HYVVCHMGJWERWBGKL77A", "length": 19438, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "डोंबिवलीतील रामनगर भागात रात्री आठ तास बत्ती गुल", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी शिफारस पाठविण्याचे आवाहन\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nजलतरण पट्टू श्रावणी जाधव चा गौरव\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nडोंबिवलीतील रामनगर भागात रात्री आठ तास बत्ती गुल\nडोंबिवली : महावितरण कंपनी डोंबिवलीत वीज पुरवठा अखंडित करण्याची वल्गना करत असली तरी थोडयाशा चुकीमुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना डोंबिवलीत घडत आहेत काल रात्री आठ वाजल्यापासून रामनगर भागात पहाटे अडीच तीन पर्यत वीज पुरवठा खंडित झाला होता. रामनगर पेालीस ठाण्याजवळ रस्ता खोदताना मुख्य वीज वाहिनी डॅमेज झाल्याने वीज पुरवठा तब्बल आठ तास खंडित झाला होता. पाऊस नसल्याने नागरिक त्रस्त असताना त्यातच आता वीज नसल्याने नागरिकांनी रात्र जागून काढली. याचा परिणाम येथील पाणी पुरवठयावर झाला आहे.\nमंगळवारी रात्री अचानक रात्री आठ वाजता बाजी प्रभु चौकातील २२ के व्हीच्या मुख्य वीज वाहिनीत बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. रामनगर ,आयरे रोड,राजाजी पथ,म्हात्रे नगर ,कोपर आदि भाग असून सुमारे ५० हजार नागरिकांना खंडित वीज पुरवठयाला तोंड द्यावे लागले. या भागात सुमारे १५ ते १८ हजार वीजग्रहक असल्याचे सांगण्यात आले. मुख्य वीज वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने त्यातील दोष शोधण्यात खूपच विलंब झाला. नक्की दोष शोधण्यासाठी प्रत्येक खांबावर चढून शोध घ्यावा लागत होता. अखेर हा शोध संपला व तात्पुरता वीज पुरवठा सुरु करण्यास पहाटेचे अडीच वाजले. याकाळात नागरिकांनी जागे रहाणे पत्करले. कारण झोप येत नव्हती,नागरिक वीज अधिकाऱ्यांना वीज पुरवठा कधी सुरु होणार हे विचारत होते. तेव्हा ते दरवेळी वेगवेगळी वेळ सांगत होते. अखेर अडीच वाजता वीज पुरवठा सुरु झाला. पण नागरिकांना यामुळे जागरण झाले. अनेंकांनी मग रजा घेऊन घरी आराम करणे पसंत केले.या भागात रात्री व सकाळी पाणी पुरवठा होत असतो.मात्र वीज पुरवठा नसल्याने पाणी पुरवठा होऊ शकला नाही.याबाबत कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांना विचारले असता ते म्हणाले ,डोंबिवलीतील २२ के व्हीची मुख्य वीज वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने डोंबिवलीच्या रामनगर भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. पहाटे अडीच वाजता तो पूर्ववत करण्यात आला.\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nठाकुर्लीतील अतिधोकादायक इमारतीची जलजोडणी तोडली..\nशहरातील आठवडा बाजार बंद करण्याचे आयुक्तांचे आदेश\nगणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nसार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी\nतिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन\nपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांची दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका\nगणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत; गर्दी केल्यास कठोर निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nकोकणवासियांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिदेंकडून २०० मोफत बससेवा\nकोपर पुलावर पहिला खड्डा ; मनसेचे आमदाराचे पालिका प्रशासनावर तशोरे..\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण\nभारत निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना; ४ ऑक्टोबर रोजी मतदान\nराज्यसरकार तर्फे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी..\nमुख्यमंत्री ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक..\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती\nपुराचा फटका…. महाड मधील प्राण्यांना – पॉज ची मदत\nचिपळूण वासियांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो श्री सदस्य आले धावून\nतोपर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद आंदोलन\nपूरग्रस्तांना म���तीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nदिबांसाहेबांच्या नावासाठी क्रांतिदिनी मशाल मोर्चा\nठाणे • नवी मुंबई\nलोकनेते स्व. दि. बा. पाटील यांची मरणोत्तर ‘पद्म’ पुरस्कार निवडीसाठी शिफारस करा\nकोरोना महामारी संपुष्ठात आणण्यासाठी घरोघरी जावून लसीकरण अभियान राबवा : रतन मांडवे\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/video-by-shreeram-kunte-is-it-right-for-the-government-to-give-permission-to-corporates-to-open-a-bank-214604/", "date_download": "2021-09-16T19:29:31Z", "digest": "sha1:5FKFSQTYKBDYR5VCYCC3NR6H2HLFX4QG", "length": 5169, "nlines": 84, "source_domain": "mpcnews.in", "title": "Video by Shreeram Kunte : क्या Government का Corporates को Bank खोलने कि Permission देना सही है? Video by Shreeram Kunte: Is it right for the government to give permission to corporates to open a bank?", "raw_content": "\nएमपीसी न्यूज – रिझर्व्ह बँकेच्या एका समितीने नुकतीच खासगी उद्योजकांना बँक उघडण्याचा परवाना देण्य���ची शिफारस केली आहे. या बाबतीत माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह अनेक अर्थतज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. काय आहे हे प्रकरण या प्रस्तावात काय धोके असू शकतात या प्रस्तावात काय धोके असू शकतात जाणून घ्या श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओमधून.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nNashik News : शहरातील नागरिकांना क्लाऊड सर्विसेस सुविधा उपलब्ध करून देणार – महापौर सतीश कुलकर्णी\nPune News : पुण्याच्या कर्वेनगरमध्ये दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू\nPune News : सातव्या वेतन आयोगाचा पालिकेतील 17 हजार कर्मचाऱ्यांना होणार फायदा\nPimpri News: भाजपच्या राजवटीत विकासकामांऐवजी भ्रष्टाचारामुळेच शहराची चर्चा; राष्ट्रवादीचा आरोप\nWakad Crime News : गुटखा विक्री प्रकरणी तरुणास अटक\nPimpri News : पिंपरीत सीएचे ऑफिस फोडले; रोकड चोरीला\nChakan Crime News : वाहन चालकांना कागदपत्रे मागणाऱ्या तोतया पोलीस उपनिरीक्षकाला अटक\nPimpri News : कापड दुकानात राडा घातल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल\nPimpri News : महापालिकेने पीएमपीएमएलला दिली 12 कोटींची संचलन तूट\nVideo by Shreeram Kunte : 2030 मध्ये बिझनेससाठी हे सेक्टर असतील हॉट\nVideo by Shreeram Kunte: एलॉन मस्कची टेस्ला एक क्रांतिकारी कंपनी का आहे\nVideo by Shreeram Kunte : एलॉन मस्कच्या यशामागची 5 सिक्रेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/to-make-money-this-actress-has-to-polish-her-shoes-now-she-is-a-popular-actress-in-bollywood-33694/", "date_download": "2021-09-16T19:09:41Z", "digest": "sha1:EDXDA3K53QFFLJP4VACVEK73YLRNXP4B", "length": 14965, "nlines": 181, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Bollywood | पैसे मिळवण्यासाठी ही अभिनेत्री करायची बूट पॉलिश, आता आहे बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेत्री | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nBollywood पैसे मिळवण्यासाठी ही अभिनेत्री करायची बूट पॉलिश, आता आहे बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेत्री\nमृणालने एका चॅट शोदरम्यान आपला एक किस्सा सांगितला होता. यात तिने पॉकेटमनी मिळविण्यासाठी वडिलांचे बूट पॉलिश करायची असे सांगितले. तसेच चित्र काढणे, रंगवणे, मेहंदी काढणे या गोष्टींची तिला फार आवड होती. असे तिने सांगितले. पुढे म्हणाली की, पॉकेटमनीसाठी थोडे जास्त पैसे मिळावे म्हणून मी लग्नात नवरीच्या हातावर मेहंदी काढायला जायचे.\nअनेक मराठी अभिनेते, अभिनेत्रींनी (actress) बॉलिवूडवर ( Bollywood) आपल्या आदांनी छाप सोडली आहे. तशीच मराठमोळी अभिनेत्री (actress) मृणाल ठाकूरनेही बॉलिवूडवर आपली छाप उमटविली आहे. टेलिव्हिजन, मराठी चित्रपट (Cinema) आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने मृणालने चांगलीच कामगिरी करत छाप उमटविली आहे. गेल्या वर्षी ह्रतिक रोशनचा रिलीज झालेला चित्रपट सुपर ३० मध्ये मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे आणि कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर ती बाटला हाउसमध्येही अभिनय केला आहे.\nमृणालने एका चॅट शोदरम्यान आपला एक किस्सा सांगितला होता. यात तिने पॉकेटमनी (Pocket money) मिळविण्यासाठी वडिलांचे बूट पॉलिश ( polish)करायची असे सांगितले. तसेच चित्र काढणे, रंगवणे, मेहंदी काढणे या गोष्टींची तिला फार आवड होती. असे तिने सांगितले. पुढे म्हणाली की, पॉकेटमनीसाठी थोडे जास्त पैसे मिळावे म्हणून मी लग्नात नवरीच्या हातावर मेहंदी काढायला जायचे. शिवाय वडिलांचे बूट पॉलिश करायचे. वडिलांचे बूट पॉलिश केल्यावर मला दीड रुपये मिळायचे. पण ही काम करण्यातसुद्धा एक वेगळीच मज्जा होती. असे मृणालने चॅट शोदरम्यान सांगितले आहे.\nमृणालने आमिर खानच्या ठग्स ऑफ हिंदुस्तान या सिनेमात काम करण्यास नकार दिला होता. तर आमिर खानला मृणालला फातिमा सना शेखची भूमिका द्यायची होती परंतु काही कारणास्तव तसे ���ोऊ शकले नाही. मृणाल आगामी वेब सीरिज ‘बाहुबली’ मध्ये दिसणार आहे. यामध्ये तिने शिवगामीची भूमिका साकारली आहे. ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लव सोनिया’ या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका केली होती. तर सलमान खानचा चित्रपट सुलतानसाठी देखील मृणालने ऑडिशन दिले होते. पंतु निर्मात्यांनी अनुष्का शर्माला या सिनेमासाठी साईन केले.\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nशुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/shubman-gill-may-open-for-india-in-the-2nd-odi-in-place-of-rohit-sharma/", "date_download": "2021-09-16T19:05:13Z", "digest": "sha1:JNJ67XNO2GNCWR5SLASDEHDF4FN4PWBZ", "length": 9052, "nlines": 90, "source_domain": "mahasports.in", "title": "दुसर्‍या वनडे सामन्यात रोहितच्या जागी मिळणार 'या' खेळाडूला संधी", "raw_content": "\nदुसर्‍या वनडे सामन्यात रोहितच्या जागी मिळणार ‘या’ खेळाडूला संधी\nin इंग्लंडचा भारत दौरा, क्रिकेट, टॉप बातम्य���\nभारत विरुद्ध इंग्लंडचा पहिला वनडे सामना काल (२३ मार्च) पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात सफाईदार खेळ करत यजमान भारतीय संघाने पाहुण्या इंग्लंडला ६६ धावांनी मात दिली. यासह तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली.\nमात्र या सामन्यात विजय मिळवला असला तरी एक वाईट बातमी देखील त्यांच्यासाठी समोर आली. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा फलंदाजी करतांना मार्क वूडचा चेंडू लागून दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे दुसर्‍या सामन्यात तो खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे त्याच्या जागी पर्यायी खेळाडू भारतीय संघाला शोधावा लागेल.\nहाताच्या कोपराला झाली होती दुखापत\nरोहित शर्माला फलंदाजी करतांना डावाच्या पाचव्या षटकांतच दुखापत झाली होती. वेगवान गोलंदाज मार्क वूडचा चेंडू त्याच्या हाताच्या कोपरावर येऊन लागला होता. त्यानंतर रोहितच्या हातातून रक्त देखील आले होते. मात्र तरीही रोहितने आपली खेळी पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.\nत्यानंतर ४२ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. मात्र दुसर्‍या डावात तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी मात्र उतरला नाही. त्यामुळे त्याची दुखापत बळावली असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तो दुसरा सामना खेळणार नाही, हे जवळपास निश्चित आहे.\nशुभमन गिलला मिळू शकते संधी\nरोहित शर्मा दुसर्‍या वनडे सामन्यातून बाहेर झाल्यास त्याच्या जागी शुभमन गिलला संधी मिळण्याची शक्यता आहे. शुभमन गिल आत्तापर्यंत भारतासाठी तीन वनडे सामने खेळला असून यात त्याने १६.३३च्या सरासरीने ४९ धावा केल्या आहेत. त्याचा वनडेतील हा रेकॉर्ड समाधानकारक नसला, तरी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने कसोटी मालिकेत दमदार प्रदर्शन करत आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. त्यामुळे त्यालाच ही संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.\nआरसीबीचा ‘हा’ खेळाडू अडकणार विवाह बंधनात, आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता\nटी२० क्रमवारी: इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीचा विराटला फायदा, तर केएल राहुलला तोटा; पाहा कोण आहे कोणत्या क्रमांकावर\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय मांजरेकरांनी साधला निशाणा, म्हणाले….\n‘त्या’ खेळाडूला संघात जागा न देण्यामुळे कोहलीवर भडकला विरु; म्हणाला, ‘केएल राहुलला चार वेळा संधी देता मग…’\nश्रेयस अय्यर दु���ापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित वनडे मालिकेतून बाहेर\nराजस्थान रॉयल्स मागची साडेसाती संपेना आता ‘हा’ आक्रमक फलंदाजही जखमी\n‘भारतीय क्रिकेटची खरी संपत्ती’, गांगुलीने सांगितले विराटच्या टी२० कर्णधारपद सोडण्यामागील खरं कारण\n‘विश्वचषक जिंकून विराटच्या टी२० कर्णधापदाचा शेवट गोड व्हावा’, सोशल मीडियावर पडतोय प्रतिक्रियांचा पाऊस\nमलिंगाला मागे टाकत ‘या’ भारतीय दिग्गजाला आयपीएलमध्ये इतिहास रचण्याची संधी\n टी२० क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत विराट जगातील भल्याभल्या कर्णधारांना पडलाय भारी\nधोनी नव्हे विराटच भारताचा सर्वोत्तम टी२० कर्णधार\nश्रेयस अय्यर दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित वनडे मालिकेतून बाहेर\nपदार्पणातील दमदार कामगिरीने प्रसिद्ध कृष्णावर कौतुकाचा वर्षाव, 'या' दिग्गजांनी थोपटली पाठ\nशिट्टी वाजवा मुंबई, आम्ही येतोय पुण्याच्या ऋतुराजकडून मराठीचे धडे घेत चेन्नईकर मुंबईत खेळण्यासाठी सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/satar-boarwell/", "date_download": "2021-09-16T18:50:17Z", "digest": "sha1:XCV7IS5OLT747Y2AOEJACGZEE7YXQULZ", "length": 5876, "nlines": 75, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates 11 तास ‘तो’ चिमुरडा मृत्यूशी झुंज देत होता पण...", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n11 तास ‘तो’ चिमुरडा मृत्यूशी झुंज देत होता पण…\n11 तास ‘तो’ चिमुरडा मृत्यूशी झुंज देत होता पण…\nजय महाराष्ट्र न्यूज, सातारा\nसाताऱ्यात बोअरवेलमध्ये पडून चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.\nआपत्कालीन विभागाकडून मंगेश या 6 वर्षांच्या मुलाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.\nपण, 11 तासांच्या या प्रयत्नांना अपयश आले. माण तालुक्यातल्या विरळी गावातली ही दुर्दैवी घटना आहे.\nमंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास हा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. तो 10 फुटांवर अडकल्याचा प्राथमिक अंदाज होता.\nपण, जेसीबीनं खोदकाम केल्यावर त्या हादऱ्यानं मंगेश 17 फुटांवर गेला. त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण रात्री 2 वाजता मंगशेचा मृतदेहच हाती\nPrevious पुणतांब्यांतील शेतकऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट\nNext मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने प्रवास करताय तर ही बातमी वाचाच\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार न���ले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\nपुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/loveratri-trailer-release-aayush-sharma-warina-hussain-film/", "date_download": "2021-09-16T19:45:00Z", "digest": "sha1:PE3Z3E62PQASB3PNPPYRXEQ67V7CENPB", "length": 11811, "nlines": 119, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सलमानचा मेहुणा जोरात! ‘लवरात्रि’चा ट्रेलर रिलीज!! - Marathi News | Loveratri trailer release aayush sharma warina hussain film | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "\nशुक्रवार १७ सप्टेंबर २०२१\nविराट कोहलीओबीसी आरक्षणचंद्रकांत पाटीलसोनू सूददहशतवादतालिबानकोरोना वायरस बातम्यागुजरातगणेशोत्सव\nसलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा लवकरच ‘लवरात्रि’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतोय. या चित्रपटाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात आला.\nसलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा लवकरच ‘लवरात्रि’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतोय. या चित्रपटाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात आला. या ग्रॅण्ड सोहळ्याला बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, सोहेल खान, आयुष शर्माची पत्नी अर्पिता खान असे सगळे हजर होते. सलमानच्या हस्ते ‘लवरात्रि’चा ट्रेलर लॉन्च करण्यात आला.\nया ट्रेलरमध्ये आयुष शर्मा आणि त्याची हिरोईन वरीना हुसैन यांची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. दोघांचाही हा पहिला चित्रपट आहे. पण ट्रेलर पाहिल्यानंतर हा त्यांचा पहिला चित्रपट आहे, यावर विश्वास बसत नाही. गुजरातच्या पार्श्वभूमीवर साकारलेला ‘लवरात्रि�� एक रोमॅन्टिक चित्रपट आहे. ट्रेलरमधून कथेचा थोडाफार अंदाज येतो. कदाचित वरीना गुजरातेत येते आणि येथे तिची भेट आयुषसोबत होते. मग दोघांची मैत्री आणि पुढे प्रेम. पण यासाठी दोघांनीही बऱ्याच अग्नी दिव्यातून जावे लागते, अशी याची ढोबळ कथा असल्याचे भासते.\nअरबाज खान आणि सोहेल खान हे दोघंही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याशिवाय काही प्रसिद्ध टेलिव्हिजन चेहरेसुद्धा या चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकंदरच आता ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा हा ‘लवरात्री’ बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nबॉलीवुड :पॉर्नोग्राफी प्रकरण : राज कुंद्रासाठी शिल्पाचं वैष्णो देवीला साकडं\nShilpa shetty: नुकतंच शिल्पाने मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा केला. त्यानंतर आता तिने वैष्णो देवीचं दर्शन घेतलं आहे. ...\nबॉलीवुड :Bigg Boss OTT: रितेश-जेनेलिया 'बिग बॉस'मध्ये होणार सहभागी\nBigg Boss OTT: लवकरच बिग बॉस ओटीटीमध्ये Bigg Boss OTT अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख सहभागी होणार आहेत. ...\nबॉलीवुड :'गली बॉय' फेम सिद्धांत चतुर्वेदीसोबत 'खो गए हम कहां'मध्ये दिसणार अनन्या पांडे\n'खो गए हम कहां' मुंबई शहरातील तीन मित्रांची 'डिजिटल' कहाणी आहे. ...\nबॉलीवुड :वयाच्या ४५ व्या वर्षी गदरच्या सकीनाने बोल्डनेसच्या सर्व हद्द केल्या पार,बिकीनीमध्ये दिल्या अशा पोज\nअमीषा पटेलने अभिनेत्री म्हणून क्वचितच तीन -चार चित्रपटात झळकली असेल.जे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. ...\nबॉलीवुड :52 वर्षांच्या भाग्यश्रीने बिकिनीत दिल्या ग्लॅमरस पोझ, फोटो पाहून थक्क व्हाल\nBhagyashree : तरुणींनाही लाजवेल असं तिंच सौंदर्य; वयाच्या पन्नाशीनंतरही दिसते इतकी सुंदर... ...\nबॉलीवुड :\"मला तर चार मुलं आहेत\"; सैफला सतावते मुलांच्या लग्नात होणाऱ्या खर्चाची चिंता\nSaif ali khan: 'भूत पोलीस'च्या प्रमोशनसाठी आलेल्या अभिनेत्री यामी गौतम आणि सैफ अली खानला कपिलने त्यांच्या लग्नासंबंधित काही प्रश्न विचारले. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nविराट कोहलीचं वनडेतलं कर्णधारपदही संकटात; सुनील गावस्करांचं मोठं विधान\nसाई संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती\nदाऊदचे हस्तक मुंबई पोलिसांच्या रडारवर; त्यांची पाळंमुळं खणण्यास सुरुवात\nमला माजी मंत्री म्हणू नका, म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राऊतांचा फोन; म्हणाले...\nराहुल गांधींनी विचारलं, शिवसेना म्हणजे काय; संजय राऊत एका वाक्यात उत्तरले; म्हणाले...\n केरळचा आकडा पुन्हा फुगला; देशभरातील कोरोना रुग्ण संख्येनं टेन्शन वाढवलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathigappa.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B9/", "date_download": "2021-09-16T18:49:28Z", "digest": "sha1:KSBH5IHFGAAHVFHLV4QTIDKYHD7W56UG", "length": 24617, "nlines": 91, "source_domain": "marathigappa.com", "title": "मराठी चित्रपटसृष्टीतले हे १० कलाकार आपल्या आईवडिलांचा वारसा पुढे नेत आहेत, बघा कोण आहेत हे कलाकार – Marathi Gappa", "raw_content": "\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\nकेसं कापत असताना ह्या मुलाची रिऍक्शन पाहून तुमचा सुद्धा दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ\nस्वतःच्या हळदीत नवरी मुलीने ग्रुपमध्ये केला धमाल डान्स, बघा हा व्हिडीओ\nह्या मुलाने घोळक्यामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nनवरीने स्वतःच्याच लग्नात मंडपामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील कौतुक कराल\nहे स्पायडर मॅनचं पोरगं लईच करामती दिसतंय, व्हिडिओमध्ये मुलाने काय उद्योग केलाय हे पाहून हसू आवरणार नाही\nHome / मराठी तडका / मराठी चित्रपटसृष्टीतले हे १० कलाकार आपल्या आईवडिलांचा वारसा पुढे नेत आहेत, बघा कोण आहेत हे कलाकार\nमराठी चित्रपटसृष्टीतले हे १० कलाकार आपल्या आईवडिलांचा वारसा पुढे नेत आहेत, बघा कोण आहेत हे कलाकार\nकलाक्षेत्रात जाऊन काम करणं हे अनेकांचं स्वप्न ���सतं. यात कलाकारांच्या मुलांचाही समावेश झालाच. अनेकांचं नसतंही. या पूर्वी आपण मराठी गप्पावर काही कलाकारांच्या मुलांबद्दल वाचलं होतं, ज्यांनी कलाक्षेत्रात काम करण्याऐवजी त्यांना आवडणाऱ्या दुसऱ्या क्षेत्रात जाणं पसंत केलं. आजच्या लेखातून आपण कलाकारांच्या अशा मुलांविषयी वाचणार आहोत ज्यांनी कलाक्षेत्रात कारकीर्द करणं पसंत केलं. यातील अनेकांनी स्वतःची एक ओळख बनवण्यात यश मिळवलं आहे. तर काहींनी नुकतीच या प्रवासाला सुरुवात केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोण कोण आहेत ही नव्या पिढीची कलाकार मंडळी.\nज्योती सुभाष या जेष्ठ लोकप्रिय अभिनेत्री. त्यांनी नाटक, चित्रपट, शॉर्ट फिल्म्स अशा विविध माध्यमांतून आपलं मनोरंजन केलेलं आहे. त्यांची मुलगी म्हणजे आजची आघाडीची कलाकार अमृता सुभाष. अमृता यांनीही त्यांच्या आईप्रमाणे वैविध्यपूर्ण भूमिका करण्याकडे कल दाखवला. तसेच विविध माध्यमांतून त्या कार्यरत असतात. मध्यंतरी लोकप्रिय झालेल्या व्हॉट्सअपच्या जाहिराती मुख्य व्यक्तिरेखा त्यांची होती. अर्थात हे अलीकडंच उदाहरण. त्यांनी अनेक गाजलेल्या कलाकृतींतुन अभिनय केलेला आहे. त्यांना साहित्याचीही आवड आहेच. लोकप्रिय कवी, संगीतकार गुलजार यांच्या कविता त्यांनी मराठीत भाषांतरित केलेल्या आहेत.\nरवींद्र महाजनी यांना आपण त्यांच्या दमदार व्यक्तिमत्व, तेवढाच उत्तम अभिनय यासाठी ओळखतो. त्यांचा मुलगा गश्मीर हा सुद्धा त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन कलाक्षेत्रात दाखल झाला होता. त्यानेही स्वतःची छाप प्रेक्षकांवर यशस्वीरित्या पाडली आहे. हिंदी सिनेमातून कारकिर्दीची सुरुवात करणारा गश्मीर पुढे नाटकांकडे वळला. पृथ्वी थिएटर मध्ये कार्यरत होता. दादाची गर्लफ्रेंड हे त्याचं गाजलेलं नाटक. पुढे सिनेमांकडे तो वळला आणि तेथे त्याने स्वतःचा उत्तम जम बसवला. देऊळ बंद सारखे उत्कृष्ठ चित्रपट त्याने केले. तसेच हिंदी मालिकांमध्येही तो रमला. नुकतीच त्याची इमली ही हिंदी मालिका प्रसारित होईल. तसेच त्याची नवीन वेब सिरीज ही आली आहे, ज्यात तो श्रीकांत म्हात्रे ही भूमिका साकारली आहे.\nधडाकेबाज अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता म्हणजे महेशजी कोठारे. त्यांचे चित्रपट, त्यातील किस्से यांविषयी मराठी गप्पाच्या टीमने सातत्याने लिखाण केलेलं आहे. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन त्य���ंचा मुलगा आदिनाथ हा ही निर्मिती क्षेत्रात उतरला आहे. सध्या चालू असलेल्या दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेत त्याचा सिंहाचा वाटा आहे. त्याने बालकलाकार म्हणूनही काम केलेलं आहे. महेशजींनी दिग्दर्शित केलेला माझा छकुला हा त्याचा बाल कलाकार म्हणून प्रसिद्ध झालेला चित्रपट.\nशुभांगी गोखले आणि मोहन गोखले यांनी कन्या म्हणजे सखी. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून तिने मालिका क्षेत्रात पदार्पण केले. तसेच नाटकांतूनही तिने अभिनय केलेला आहे. लॉक डाऊन चालत असताना तिने आठशे खिडक्या नऊशे दारं या मालिकेत थेट परदेशातून सहभाग नोंदवला होता. तिचं लग्न सुव्रत जोशी या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झालेलं आहे.\nनिर्मिती सावंत म्हणजे मराठी मनोरंजन क्षेत्रातलं अग्रगण्य नाव. असंख्य चित्रपट, मालिका, नाटकं यांतून त्यांनी प्रेक्षकांचं सदैव मनोरंजन केलं. गंगुबाई ही त्यांनी लोकप्रिय केलेली व्यक्तिरेखा. या व्यक्तिरेखेने, प्रत्येक वेळी प्रेक्षकांना हसवलं, अनेक वेळेस अंतर्मुख ही केलं. अभिनय सावंत हा निर्मितीताईंचा मुलगा. त्याने ही निर्मितीताईंप्रमाणे अनेक मालिका आणि चित्रपटातुन काम केलेलं आहे. श्रीमंत दामोदर पंत, अकल्पित या सुप्रसिद्ध चित्रपटांत त्याने अभिनय केलेला आहे.\nरंगा गोडबोले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीरंग गोडबोले यांची मृण्मयी ही कन्या. श्रीरंग यांनी अनेक उत्तमोत्तम मालिका, नाटके आपल्याला दिली आहेत. अनेक मालिकांच्या जिंगल्स ही त्यांनी केल्या आहेत. त्यांचे हे कलागुण मृण्मयी मध्ये पुरेपूर उतरले आहेत. तिला रंगमंचावर काम करायला आवडतंच. पती गेले गं काठेवाडी हे तिचं गाजलेलं नाटक. सोबत तिने अनेक चित्रपटांमधून, वेब सिरीज मधूनही अभिनय केलेला आहे. येरे येरे पैसा २, चि व चिं.सौ.का हे तिने अभिनित केलेले लोकप्रिय चित्रपट. येत्या काळात तिचे झिम्मा आणि गोदाकाठ हे दोन चित्रपट प्रदर्शित होतील.\nमृणाल कुलकर्णी म्हणजे प्रथितयश अभिनेत्रींपैकी एक. त्यांना आपण अनेक विविध भूमिकांमधून पाहिलं आहे आणि त्यांनीही प्रत्येक भूमिका अगदी जिवंत केली आहे. मग स्वामी मधली रमा असो, अवंतिका मधली मध्यवर्ती भूमिका किंवा लहानमुलांची आवडती सोनपरी. अभिनयासोबत त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही उत्तम काम केलेलं आहे. त्यांचा मुलगा विराजस हा सुद्धा कलाक्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवतो आहे. गेले जवळपास दशकभराहून अधिक काळ, तो रंगभूमी, मालिका, सिनेमा क्षेत्राशी निगडित आहे. या क्षेत्रात त्याने अभिनय, दिग्दर्शन यामधून खूप चांगला अनुभव कमावला आहे. सध्या त्याची झी मराठी वरील माझा होशील ना ही मालिका खूप लोकप्रिय ठरत आहे. सोबतच त्याची आदित्य ही व्यक्तिरेखा खूपच प्रसिद्ध होत आहे.\nसुनील तावडे म्हणजे विनोदाची हमखास मेजवानी. त्यांनी कलाक्षेत्रात अनेक माध्यमांतून अभिनय केलेला आहे. पण त्यांनी प्रहसनं सादर करताना साकार केलेल्या व्यक्तिरेखा मनात घर करून राहतात. त्यांनी साकारलेले राजकुमार तर अप्रतिम. पण केवळ विनोदी भूमिकाच नाही तर इतर भूमिकाही त्यांनी केल्या आहेत. आज त्यांचा मुलगा शुभंकर हासुद्धा कलाक्षेत्रात स्वतःचा जम बसवतो आहे. फ्रेशर्स मालिकेतून त्याने टीव्ही वर आगमन केले. पुढे कागर सारख्या चित्रपटात तो होता. मालिका, चित्रपट करताना त्याने स्वतःचं रंगभूमीवरचं प्रेम कमी होऊन दिलेलं नाही. विविध नाट्यकृतींतुन तो अभिनय करतो आहे. नुकतंच त्याने एका म्युझिक व्हिडीओतही काम केलं आहे. प्रेमाची आरती असं त्याचं नाव. तसेच ‘८ दोन ७५’ हा त्याची भूमिका असलेली नवीन कलाकृती येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.\nमी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं. लक्ष्मीकांतजी बेर्डे यांच्या वर चित्रित झालेलं हे गाणं. खऱ्या अर्थाने त्यांना लागू होणारं. नाटक, चित्रपट या माध्यमांतून प्रेक्षक मनावर हयात असताना आणि नसतानाही राज्य करणारा कलाकार. त्यांचं विनोदाचं टायमिंग अफलातून. संवादातील शब्दखेळ लाजवाब. म्हणूनच महाराष्ट्राचे ते खरे सुपरस्टार. त्यांच्या प्रमाणेच प्रिया बेर्डे यासुद्धा उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना. त्यांनीही लक्ष्मीकांतजी यांच्या प्रमाणे अनेक उत्तमोत्तम व्यक्तिरेखा साकारल्या आणि अनेक गाजलेल्या कलाकृतींचा त्या भाग होत्या. अभिनय बेर्डे हा त्यांचा आणि प्रिया बेर्डे यांचा मुलगा. काही काळापूर्वी तोही चित्रपट क्षेत्रात दाखल झाला. पण तत्पूर्वी महाविद्यालयीन एकांकिकांमधून त्याने कलाक्षेत्रात प्रवेश केलेला होता. पुढे चित्रपटांतून मुशाफिरी सुरू झाल्यावर त्याने ‘ती सध्या काय करते’, ‘रंपाट’ हे लोकप्रिय चित्रपट केले. रंपाट या चित्रपटात तो प्रियाजींसोबत प्रथमतः चित्रपटात एकत्र दिसला होता.\nउदय टिकेकर आणि आरती अंकलीकर टिकेकर ही कलाकार जोडी महाराष्ट्राला सुपरिचित आहे. दोघांनीही अभिनय आणि संगीत क्षेत्रात उत्तम काम करून ठेवलेलं आहे. त्यांची मुलगी म्हणजे स्वानंदी टिकेकर. स्वानंदी हिने अभिनेत्री म्हणून दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतून पदार्पण केलं. तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. तिचा उत्तम अभिनेत्री होण्याकडे प्रवास चालू असताना सिंगिंग स्टार या नुकत्याच संपन्न झालेल्या रियालिटी शो साठी तिल विचारणा झाली. तिने होकार दिला आणि शो सुरू झाला. पहिल्या भागापासून ते अंतिम फेरीत विजेती होईपर्यंत तिने नेहमीच उत्तम रीतीने गायन केलं. या रियालिटी शो ची विजेती ठरल्यानंतर तिच्यावर चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतो आहे. तसेच अभिनेत्री आणि आता गायिका म्हणून ती आपल्या आई वडिलांचा कलाक्षेत्रातील वारसा समर्थपणे पुढे चालवते आहे.\nह्या सर्व कलाकारांना मराठी गप्पातर्फे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.\nPrevious अशोक सराफा ह्यांना ह्या एका चित्रपटाने तीन तासात स्टारडम मिळवून दिले, बघा अशोक सराफ ह्यांची जीवनकहाणी\nNext ह्या २ कारणामुळे चिप्सच्या पाकिटात इतकी जास्त हवा भरलेली असते, बघा ह्यामागचे कारण\nदिराच्या लग्नात वहिनीने लग्न झाल्या झाल्या सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nमालिकांमध्ये अश्याप्रकारे शूट केला जातो डबल रोलचा सिन, बघा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचा हा व्हिडीओ\nप्राजक्ता माळी आणि अरुण कदम ह्यांनी दादा कोंडकेंच्या गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/central-government-warns-10-states-including-kerala-and-maharashtra-about-corona/", "date_download": "2021-09-16T18:20:04Z", "digest": "sha1:BA5QYC2TXCDAQTGISU4JE7SGFJZBIRXM", "length": 10209, "nlines": 91, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "कोरोनाबाबत केंद���र सरकारचा केरळ, महाराष्ट्रासह 10 राज्यांना इशारा -", "raw_content": "\nकोरोनाबाबत केंद्र सरकारचा केरळ, महाराष्ट्रासह 10 राज्यांना इशारा\n- महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये रुग्णांच्या वाढीवर चिंता\nनवी दिल्ली – सलग पाचव्या दिवशी देशात चोवीस तासात 40 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. चोवीस तासात आढळणार्‍या कोरोना रुग्णांची संख्या तीस हजारांच्या खाली गेल्यावर पुन्हा अचानक वाढलेल्या या रुग्ण संख्येने चिंता वाढविल्या आहेत. यातील अर्ध्याहून अधिक रुग्ण हे केरळमध्ये आढळत असले, तरी इतर काही राज्यातही रुग्णसंख्येत वाढ नोंदविण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यातही कोरोना वाढीचा दर जास्त असल्यावर केंेद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. मायक्रो कटेंन्मेंट झोनची संख्या वाढवा, ट्रेसिंग व टेस्टिंग वाढवा, अशा सूचना केंद्राने 10 राज्यांना दिल्या आहेत.\nकेरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडीशा, आसाम, मिझोराम, मेघालया आणि मणिपूर या राज्यांना केंद्र सरकारने सावधानतेचा इशारा दिला आहे. या राज्यांमध्ये रुग्ण वाढ दिसून येत असून पॉझिटिव्ह दर वाढला असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. भारतात रविवारच्या सकाळपर्यंत 41 हजार 831 नवे रुग्ण आढळले होते. यातील सुमारे निम्मे रुग्ण हे केरळात आढळले. रविवारीही केरळात दिवसभरात 20 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात चोवीस तासात 6 हजार 479 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 157 जणांचा मृत्यू झाला. देशात महाराष्ट्रातच सर्वाधिक मृत्यू नोंदविण्यात येत आहेत. तर दुसर्‍या बाजूला कोरोनाच्या बरे होणार्‍या रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत.\nदेेशात 46 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह दर हा 10 टक्क्यांहून अधिक आहे, तर 56 जिल्ह्यांमध्ये हा दर 5 ते 10 टक्क्यांच्यामध्ये आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. गेल्या आठवडाभरात सर्वाधिक रुग्ण नोंदविलेल्या देशातील जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील 9 जिल्हे आहेत. यामध्ये सर्वात जास्त रुग्ण हे सांगलीत आढळले आहेत. त्यानंतर कोल्हापूर, सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, अहमदनगर, सोलापूर, बिड आणि रायगड या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. यामध्ये सातार्‍यातील पॉझिटिव्ह दर सर्वाधिक आहे. सातार्‍यात 8 ��क्के, पुण्याचा पॉझिटिव्ह दर 7.23 टक्के असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.\nया पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना लसीकरण वेगाने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केरळातील वाढलेली रुग्ण संख्या आणि महाराष्ट्रात वाढू लागलेली रुग्ण संख्या तिसर्‍या लाटेची सुरूवात असून शकते, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.\nजम्मू-काश्मीरच्या यंत्रणांचा फुटिरांच्या मुसक्या आवळणारा निर्णय\nअमेरिकेच्या ‘बी-52 बॉम्बर’चे हेरातमधील तालिबानच्या तळांवर हवाईहल्ले\nअफगाणिस्तान, चीन व पाकिस्तानबाबत संरक्षणदलप्रमुख रावत यांचा इशारा\nअमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांच्या गंभीर आरोपानंतरही पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून तालिबानची वकिली\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांची बॅड बँकेची घोषणा\nअफगाणिस्तानातील तालिबानच्या वर्चस्वानंतर पाकिस्तानातील ‘तेहरिक’च्या हल्ल्यांमध्ये वाढ\nचीनमधील कोरोनाच्या साथीबाबत नोव्हेंबर २०१९ मध्येच अमेरिकी यंत्रणांना इशारा दिला होता\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nइस्लामाबाद – अफगाणिस्तानात तालिबानला…\nइस्लामाबाद – पाकिस्तानच्या वझिरिस्तान…\nवॉशिंग्टन/बीजिंग – चीनमध्ये आलेल्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/rauts-apologetic-attempt-to-confuse-the-people-criticism-of-pravin-darekar-nrdm-106254/", "date_download": "2021-09-16T17:57:01Z", "digest": "sha1:P6HY7SVW4IAAYUWLLRZ3U4AUC434INFI", "length": 16437, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | लोकांना संभ्रमित करण्याचा राऊतांचा केविलवाणा प्रयत्न; प्रविण दरेकरांची टीका | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर १६, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरीं���ी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nमुंबईलोकांना संभ्रमित करण्याचा राऊतांचा केविलवाणा प्रयत्न; प्रविण दरेकरांची टीका\nभाजपाविरोधात भूमिका घेऊन लोकांना संभ्रमित करण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकार करीत असले तरी आता पुलाखालुन बरंच पाणी वाहून गेलं आहे, येणाऱ्या काळात गृह मंत्र्यांपासून अनेक लोकं कसे संबंधित आहेत, हे कळेलचं, असा दावा दरेकर यांनी केला.\nमुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यामुळे राज्याचं राजकारण तापतं आहे. याचं पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. म्हणाले की, संजय राऊत हे विषयापासून पळ काढत आहेत, पण इथे प्रश्न “अनिल देशमुख” यांचा नाही तर गृहमंत्री पदाचा, राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेचा आहे. गृहमंत्री स्वतः १०० कोटीची खंडणी गोळा करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना देत आहेत, त्यामुळे पोलिसांची आणि राज्याची प्रतिमा मलिन होत आहे. देशमुखांकडे व्यक्ती म्हणून न पाहता पोलिसांचे प्रमुख, राज्याचे गृहमंत्री म्हणून पाहिले पाहिजे. त्यामुळेचं या विषयापासून संजय राऊतांना पळ काढता येणार नाही, ते लोकांना संभ्रमित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, असे प्रत्यूत्तर दरेकरांनी संजय राऊत यांना दिलं आहे.\nदरम्यान माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे महाविकास आघाडी सरकार कोंडीत सापडल्याचे चित्र असून, दुसरीकडे भाजपाही आक्रमक झाली आहे. यासंदर्भात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी,’अनिल देशमुखांचा प्रश्न हा काय राज्याचा प्रश्न आहे का’ असा सवाल उपस्थित केला. यावर दरेकरांनी राऊतांचा समाचार घेतला. परमबीर कुणाचे डार्लिंग हे स्पष्ट परमबीर सिंग आता विरोधकांचे डार्लिंग बनले आहेत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते.\nमहाविकास आघाडी सरकार बरखास्त करावे; प्रका��� आंबेडकरांची राज्यपालांकडे मागणी\nसंजय राऊतांच्या वक्तव्यावर दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांच्या भूमिका रोज बदलत असतात, दोन दिवसांपूर्वीच परमबीर सिंग यांनी कोविड काळात केलेल्या उत्तम कामाबद्दल त्यांचा गौरव सामना मधून करण्यात आला होता. त्यामुळे परमबीर हे कुणाचे डार्लिंग आहेत, हे स्पष्ट होते. हे सर्व बाजूला सारुन परमबीर यांनी केलेल्या आरोपातील सत्यता पडताळणे महत्वाचे आहे. परमबीर सिंग बचावासाठी आरोप करीत आहेत, असे जर सरकारला वाटत असेल तर मग सरकार त्यांचे निलंबन का करत नाही स्वत:च्या बचावासाठी तर सरकार परमबीर सिंग यांच्यावर आरोप करीत नाही ना स्वत:च्या बचावासाठी तर सरकार परमबीर सिंग यांच्यावर आरोप करीत नाही ना सचिन वाझे ओसामा बीन लादेन आहे का, अशी पाठराखण मुख्यमंत्र्यांनीच केली होती, त्या वाझेंचे काय झाले, हे सर्वाना माहीत आहे. सरकारच्या भूमिका सोयीनुसार बदलताना दिसून येत आहेत. पण भाजपाविरोधात भूमिका घेऊन लोकांना संभ्रमित करण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकार करीत असले तरी आता पुलाखालुन बरंच पाणी वाहून गेलं आहे, येणाऱ्या काळात गृह मंत्र्यांपासून अनेक लोकं कसे संबंधित आहेत, हे कळेलचं, असा दावा दरेकर यांनी केला.\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर १६, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://csmedia.co.in/?author=2", "date_download": "2021-09-16T19:39:59Z", "digest": "sha1:Z2PBHZWCDNKLPZYVNVNB3KEKROGACIDD", "length": 12668, "nlines": 213, "source_domain": "csmedia.co.in", "title": "CSMedia – Cs Media", "raw_content": "\nकर्जाला कंटाळून मोडाळेत शेतकऱ्याची आत्महत्या\nआसाराम बापू आश्रमाचा संचालक अटकेत, गुजरात पोलिसांची नाशकात कारवाई\nशिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी बागलाणच्या सुनबाई\nअकरावी प्रवेशासाठी जातप्रमाणपत्र देण्यास मुदतवाढ\nघरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला\nपंचायत राज समितीच्या ३ दिवसांच्या जेवणावर ९ लाखांचा खर्च\nगिरणा कारखाना ही भुजबळांची बेनामी मालमत्ता, आता जितेद्र आव्हाड ईडिच्या फेऱ्यात ः किरीट सोमय्या\nभाव पडल्याने टोमॅटो पिकात सोडल्या मेंढ्या\nयेवल्यात अंगणवाडी सेविकांचे ‘मोबाईल वापसी’ आंदोलन\nअडसरेत महिलांकडून दारू अड्डे उद्ध्वस्त\nकर्जाला कंटाळून मोडाळेत शेतकऱ्याची आत्महत्या\nनाशिक ः सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील शेतकऱ्याने गुरुवारी रात्री (दि. 2) शेतातील घरात…\nआसाराम बापू आश्रमाचा संचालक अटकेत, गुजरात पोलिसांची नाशकात कारवाई\nनाशिक ः १२ वर्षांपासून फरार असलेल्या व नाशिकमधील गंगापूर रोडवरील आसाराम बापू आश्रमाचा संचालकास गुजरात पोलिसांनी नाशिकमधून अटक केली आहे.…\nशिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी बागलाणच्या सुनबाई\nनिरपूर : (शशिकांत पवार) : शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महिला सनदी अधिकारी भाग्यश्री बानायत- धिवरे यांची नियुक्ती…\nअकरावी प्रवेशासाठी जातप्रमाणपत्र देण्यास मुदतवाढ\nनाशिक : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीच्या प्रमाणपत्राअभावी अकरावी प्रवेशासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ३० दिवसांची…\nघरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला\nनवी दिल्ली ः सप्टेंबरपासून विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत २५ रुपयांनी वाढली आहे. या दरवाढीनंतर आता दिल्लीत १४.२ किलो सिलिंडरची…\nपंचायत राज समितीच्या ३ दिवसांच्या जेवणावर ९ लाखांचा खर्च\nनाशिक : पंचायतराज समितीचा तीनदिवसीय दौऱ्यात समितीमधील २५ सदस्य आणि ६ निमंत्रित अशा ३१ सदस्यांच्या चहा, नाश्ता आणि जेवणावळीसाठी नऊ…\nगिरणा कारखाना ही भुजबळांची बेनामी मालमत्ता, आता जितेद्र आव्हाड ईडिच्या फेऱ्यात ः किरीट सोमय्या\nनाशिक: मालेगाव तालुक्यातील गिरणा साखर कारखानाही भुजबळांची बेनामी मालमत्ता आहे. मागील आठवड्यात आयकर विभागाने भुजबळांची १३० कोटींची मालमत्ता जप्त केली…\nभाव पडल्याने टोमॅटो पिकात सोडल्या मेंढ्या\nअंदरसूल ः टोमॅटोच्या भावात सतत घसरण होत असल्याने येवला तालुक्यातील संतप्त शेतकऱ्याने टोमॅटोच्या उभ्या पिकात मेंढ्या चरण्यास सोडून दिल्या. टोमॅटोचे…\nयेवल्यात अंगणवाडी सेविकांचे ‘मोबाईल वापसी’ आंदोलन\nयेवला : अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले कमी क्षमतेचे मोबाईल महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती येवला संघटनेने पंचायत समिती येथील एकात्मिक…\nअडसरेत महिलांकडून दारू अड्डे उद्ध्वस्त\nइगतपुरी : तालुक्याच्या पूर्व भागातील अडसरे बुद्रुक येथील रणरागिणी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तरुण कार्यकर्त्यांसह सरपंच संतू साबळे, पोलिसपाटील, ग्रामपंचायत…\nनाशिक जिल्ह्यातील लॉकडाऊन सोमवारपासून शिथिल; पालकमंत्री भुजबळ यांची घोषणा\nकर्जाला कंटाळून मोडाळेत शेतकऱ्याची आत्महत्या\nआसाराम बापू आश्रमाचा संचालक अटकेत, गुजरात पोलिसांची नाशकात कारवाई\nशिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी बागलाणच्या सुनबाई\nअकरावी प्रवेशासाठी जातप्रमाणपत्र देण्यास मुदतवाढ\nघरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला\nआसाराम बापू आश्रमाचा संचालक अटकेत, गुजरात पोलिसांची नाशकात कारवाई\nशिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी बागलाणच्या सुनबाई\nअकरावी प्रवेशासाठी जातप्रमाणपत्र देण्यास मुदतवाढ\nघरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला\nनाशिक जिल्ह्यातील लॉकडाऊन सोमवारपासून शिथिल; पालकमंत्री भुजबळ यांची घोषणा\nनाशिक जिल्ह्यातील लॉकडाऊन सोमवारपासून शिथिल; पालकमंत्री भुजबळ यांची घोषणा\nबातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/shivsena/", "date_download": "2021-09-16T17:56:45Z", "digest": "sha1:SOP6UYUP6QOWXJTHXZ2RIZASMWQ4MVJF", "length": 27313, "nlines": 194, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " shivsena Archives | InMarathi", "raw_content": "\nदुसऱ्याचा ‘सामना’ बाळासाहेबांनी या पद्धतीने जिंकला होता…\nसामनाची नावनोंदणी करताना दिल्लीला वृत्तपत्र नावनोंदणी कार्यालयात समजलं की सामानाची नावनोंदणी आधीच झालेली आहे.\nमारणाराही कार्यकर्ता आणि मार खाणाराही कार्यकर्ताच…वाचा एक परखड मत\nप्रमोद महाजन यांच्या मृत्युनंतर त्याजागी मुलगी निवडून आणण्यासाठी प्रथम पसंती पक्षाने दिली परंतु त्याजागी कार्यकर्त्याचा विचार झाला नाही.\nराणे – ठाकरे संघर्षापेक्षाही “राणे – नाईक” कुटुंबांमधील वैर अधिक रक्तरंजित होतं\n५ वर्षे हा खटला चालला. पुराव्याअभावी यात राणेंची निर्दोष मुक्तता झाली. मंत्री असतानादेखील राणेंना या प्रकरणात कोर्टात हजेरी लावावी लागली.\nशिवसेनेचा कडवा कार्यकर्ता ते कोंबडी चोर – राणेंच्या या नावामागचा खास इतिहास\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या नारायण राणे यांना ‘कोंबडी चोर’ हे असं नाव का पडलं हे तुम्हाला ठाऊक आहे का\nउद्धव ठाकरेंनी काढली शंभर अपराध भरलेल्या शिशुपालाची वरात…\nशिवसेनेचा जन्मच मुळी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी झाला आहे आणि आता प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रतिष्ठेचा होता. महाराष्ट्राच्या अस्मितेवर कुणी लाथ मारण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या तंगड्या तोडून गळ्यात बांधण्यासाठी शिवसेना नेहमीच सज्ज असते.\nबाळासाहेबांनी दिलीप कुमार यांना देशभक्ती सिद्ध करायला भाग पाडलं तेव्हा….\nपुरस्कार परत करावा किंवा पाकिस्तानात निघून जावं असा इशारा दिलिप कुमार यांना देण्यात येत होता. त्यांच्या घराबाहेर निदर्शनं केली जात होती.\nबाळासाहेबांमुळे एका रात्रीत नारायण राणे ‘बेस्ट’चे चेअरमन कसे झाले\nशाखाप्रमुख ते नगरसेवक या प्रवासादरम्यान भडक डोक्याच्या राणेंचा दरारा, वाढते वाद यांचे किस्से गल्लीपासून थेट मातोश्रीवरही थडकत होते.\nनवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचचं नाव हवं\nलोकनेते दि बा पाटील यांच्या नावाचा आग्रह धरताना छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अनादर करण्याचा कोणताही उद्देश नाही.\nरिक्षा चालवणं, अंडा भुर्जीची गाडी ते थेट ‘मातोश्री’वर असलेलं वजन\nवर्ध्यासारख्या सामान्य ठिकाणी जन्मलेल्या, पुढे रिक्षा चालवणं, अंडा भुर्जी विकणं असे व्यवसाय केलेल्या या नेत्याचा प्रवास हा प्रेरणादायक आहे.\nराज ठाकरेंच्या वेगवान राजकीय कारकीर्दीला ब्रेक लागण्याची ५ कारणे जाणून घ्या\nकलासक्त नेता, उत्कृष्ट वक्ता, आणि सगळ्या विषयातली जाण असणारे राज ठाकरे हे लवकरच कमबॅक करतील अशी बऱ्याच लोकांना आहे\nभाषण सुरू असताना ‘अजान’ सुरू होताच बाळासाहेब म्हणाले…\nही सभा आणि बाळासाहेबांचं भाषण सगळी परिस्थिती उलटसुलट फिरवू शकतं याबद्दल कुणालाही शंका असण्याचं काही कारण नव्हतं.\nबाळासाहेबांनी एक फोन केला आणि मुंबई सोडून गेलेल्या अवधूतचा जीव भांड्यात पडला\nकेवळ अवधूत गुप्तेच नाही तर दादा कोंडके पासून कित्येक मराठी कलाकारांच्या मागे हेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे राहिले\nबाळासाहेबांचं मंत्रीपद दादा कोंडकेंनी एका खास कारणामुळे नाकारलं होतं\nतापट बाळासाहेब चिडले की इतर कुणाचाही धडगत नसायची. त्यांचा राग शांत होईपर्यंत त्यांच्या खोलीत जाण्याची परवानगी केवळ दादांनाच होती.\nराज्यातील सद्यस्थिती आणि पंढरपूर निकाल सत्ताबदलाचा संकेत ठरणार का..\nसामान्यजन सोडा, प्रत्यक्ष निर्णय घेणाऱ्या व्यक्ती किंवा समूहाने कधी कल्पना केली नसेल, असे काही निर्णय झाल्याचे आपल्याला आढळून येत असते.\nभाजप समर्थकांनी शरद पवारांना “५०-५५ जागांचे नेते” समजण्याची चूक करू नये…\nशरद पवार हे देशाचे नेते म्हणून ओळखले जातात विविध क्षेत्रात त्यांनी अध्यक्षपद भूषवले आहे जसे त्यांचे चाहते आहेत तितकेच विरोधक आहेत\n…तर ठाकरे सिनेमात नवाझुद्दीनऐवजी ‘हा’ स्टार बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसला असता\nनवाजने तो रोल प्रामाणिकपणे केला, शिवाय साहेब उत्तम वक्ते असल्याने त्यांच्या बोलण्याची शैली, देहबोली हे सगळं त्याने हुबेहूब पडद्यावर मांडलं\nकाँग्रेस आघाडीचे मुख्यमंत्री जेव्हा बाळासाहेबांना ‘थेट मातोश्रीवर’ जाऊन भेटतात…\nभाजपसोबत युती असताना, युतीविरोधी भूमिका घेऊन काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला होता.\nजेव्हा पुलंच्या एका पत्राने बाळासाहेबांसकट सर्वांचे धाबे दणाणले होते…\n‘लोकशाहीचं नव्हे तर ठोकशाहीचं सरकार’ असल्याचं पुलंनी आपल्या पत���रात नमूद केलं होतं, बाळासाहेब ठाकरेंच्या ही टिका जिव्हारी लागली.\nजेव्हा शिवसेना “फारच” वादग्रस्त आहे म्हणून भाजपने साधली होती पवारांशी जवळीक…\nभाजपमधील अनेकांची “सेनेसारख्या वादग्रस्त संघटने पासून चार हात लांब राहिलेले उत्तम” अशीच धारणा होती. पण शेवटी त्यांच्याशीच युती केली\nशाहरुख बंदूक घेऊन पार्टीत शिरला तेव्हा खुद्द बाळासाहेब त्याला सामोरे गेले…\nत्याची ही मुक्ताफळं सुरू असताना हे प्रकरण आतमध्ये पोहोचलं आणि याची खबर बाळासाहेबांना लागली. यावर बाळासाहेबांनी शाहरुखसाठी एक खास निरोप पाठवला\nमहाराष्ट्रातील राजकारणाचा गुंता समजून घ्यायचा असेल तर हा अभ्यासपूर्ण लेख चुकवू नका…\nहे सर्व अगदी ठरवून टप्प्या टप्प्याने अंमलात आणले गेलेय असं वाटण्यास जागा आहे. याची सुरुवात ईडीच्या पवारनाट्यापासून झाली असावी.\nवर्तमान राजकीय गोंधळावर फर्मास टिपणी करणारे ‘हे’ व्हायरल व्हिडीओज खळखळून हसवतात\nव्हिडिओज अश्या बऱ्याच विनोदी गोष्टी आपल्याला पहायला मिळत आहेत, ज्या खरच खूप हसायला लावतात. असे काही व्हिडिओज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.\nप्रत्येक पक्षात एक-दोन संजय राऊत असायला हवेत…\nशीर्ष नेतृत्वाच्या विश्वासातले असणे आणि तरीही वैयक्तिक महत्वाकांक्षा नसणे हे डेडली कॉम्बिनेशन आहे. या कॉम्बिनेशनला, परिस्थितीचे सुयोग्य भान आणि चातुर्याची फोडणी मिळाली की संजय राऊत नावाचा खमंग पदार्थ तयार होतो.\nडोंबिवली नि कोथरूड, दोन निवडणुका, दोन परिणाम: राजकारण काय असतं याची छोटीशी झलक\nया मधून तुम्हाला राजकारण कसं असतं, त्यातल्या त्यात मोठ्या शहरातलं राजकारण – खास करून पुणे-डोंबिवली इथलं राजकारण कसं चालतंय ते कळेल…\nशिवसेना स्वतःची ताकद ओळखणार कधी : राष्ट्रवादीला गळती लागल्यानंतर एका शिवसेनाप्रेमीचा सवाल\nशिवसेनेने युती न करता स्वतःची ताकद ओळखावी आणि आपली ताकद दाखवावी…\nशरद पवारांनी गळ टाकला आणि छगन भुजबळांनी ठोकला शिवसेनेला रामराम\nशरद पवारांनी भुजबळांना आपल्या बाजूने वळवलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा हा धक्काच होता. शरद पवारांच्या संगनमताने भुजबळांनी शिवसेनेची साथ सोडली.\n” : शिवसेना नगरसेवकाचा सु-संस्कारी आदेश\nतेव्हा हा संस्कारी आदेश अनेकांना तितका महत्वाचा वाटत नाही. या आदेशाची संभावना “चुकीचे प्राधान्यक्���म” अशी करत नेटकऱ्यांनी महापालिकेचे कान टोचले आहेत.\nउद्या औरंगाबाद MIM च्या हिरव्या रंगात न्हाऊन निघणार की खैरे शिवसेनेचा गड वाचवणार\nयंदा बाणाला केशरी पाठींबा कमी पडून खान लागेल कि काय अशी चिन्ह मतदार संघात दिसत आहेत.\nबाळ ठाकरे : आधुनिक महाराष्ट्राचा मानबिंदू… आणि शोकांतिका पण \nसेनेचा वैचारिक गोंधळ, राजकीय उद्देश्यांचा खुजेपणा आणि रणनीतीक अज्ञान याकडे ‘मराठी माणसाने’ केवळ मराठी म्हणून दुर्लक्ष्य केले. ह्यासारखी शोकांतिका आधुनिक महाराष्ट्राची दुसरी नाही.\n‘तुमचा दाऊद तर आमचा गवळी’, बाळासाहेबांच्या गर्जनेने अंडरवर्ल्डची झोप उडाली होती\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतल्या प्रचार सभांमध्ये एक ताकदवान मराठी माणूस म्हणून अरुण गवळीच्या चांगुलपणाचे कौतुक केले होते.\nमनसे : प्रचंड आशावादी \nमनसेचे मतदार महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत.\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो….मातांनो”- वक्तृत्वावर खिळवणारं व्यक्तिमत्व\nश्रोत्याच्या थेट काळजाला हात घालण्याचे कसब शिवसेनाप्रमुखांना पूर्णतः अवगत होते; हेच त्यांच्या यशस्वी वक्तृत्वाचे गमक आहे असे म्हणावे लागेल.\nनांदेडचा निकाल – भाजपची एवढ्यात उलटी गिनती\nकॉंग्रेसने ८१ पैकी ७३ जागा मिळवल्या हा विजय पंजाचा नाही तर अशोक चव्हाणांचे नेतृत्व आणि त्यावर असलेला विश्वास कारणीभूत आहे.\nमोदी लाटेच्या अजूनही न ओसरलेल्या प्रभावात टिकून राहण्यासाठी प्रादेशिक पक्ष धडपडत आहेत का\nसंस्कृती टिकवण्यासाठी व आपले विचार हे आपल्याच भाषेतून जोपासून ते जगासमोर आणायला प्रादेशिक पक्ष हवेतच.\nराजकीय पक्षांना एक सारखीच निवडणूक चिन्ह कशी मिळतात\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === निवडणुका लढणाऱ्या प्रत्येक पक्षाला भारतीय निवडणूक आयोगामार्फत चिन्हांच\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/04/17/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81/", "date_download": "2021-09-16T18:30:09Z", "digest": "sha1:LJULKYME5WEVZIM2YKDOHDFMDHH7VKEA", "length": 18812, "nlines": 242, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "घरभाडे वसुली तीन महिने पुढे ढकलावी", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी शिफारस पाठविण्याचे आवाहन\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nजलतरण पट्टू श्रावणी जाधव चा गौरव\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nघरभाडे वसुली तीन महिने पुढे ढकलावी\nघर भाडे न दिल्याने भाडेकरूंना निष्कासित करू नये – गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे आवाहन\nमुंबई, दि. 17 : देशात कोवीड-१९ या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर ३ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन जारी राहणार आहे. या परिस्थितीत सर्व व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने रोजगारावर परिणाम झाला आहे. राज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय असल्याने घर भाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी अशा सूचना राज्यातील सर्व घरमालकांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.\nलॉकडाऊन परिस्थितीमुळे सर्व बाजारपेठा, व्यावसायिक संस्था, कारखाने व एकूणच सर्व आर्थिक व्यवहार बंद आहेत. याचा सर्वसामान्य जनतेच्या रोजगारवरही परिणाम झालेला असून, अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झालेले आहे. यामुळे अनेकांना अत्यंत कठीण अशा आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना नियमित भाडे भरणे शक्य होत नसून, भाडे थकत असल्याची वस्तुस्थिती आहे.\nया परिस्थितीत घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी व या कालावधीत वेळेवर भाडे रकमांची अदायगी न झाल्याने किंवा भाडे थकल्याने कोणत्याही भाडेकरूंना भाड्याच्या घरांमधून निष्कासित करण्यात येऊ नये, अशा सूचना सर्व संबंधित घरमालकांना गृहनिर्माण विभागाने परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत, अशी माहितीही मंत्री श्री.आव्हाड यांनी दिली.\nगणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nसार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी\nतिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन\nमुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी\n‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी ‘कोकण’ बँकेतर्फे ११ लाखांची पे-ऑर्डर\nगणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nसार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी\nतिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन\nपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांची दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका\nगणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत; गर्दी केल्यास कठोर निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nकोकणवासियांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिदेंकडून २०० मोफत बससेवा\nकोपर पुलावर पहिला खड्डा ; मनसेचे आमदाराचे पालिका प्रशासनावर तशोरे..\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण\nभारत निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना; ४ ऑक्टोबर रोजी मतदान\nराज्यसरकार तर्फे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी..\nमुख्यमंत्री ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत��री नारायण राणेंना अटक..\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती\nपुराचा फटका…. महाड मधील प्राण्यांना – पॉज ची मदत\nचिपळूण वासियांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो श्री सदस्य आले धावून\nतोपर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद आंदोलन\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nदिबांसाहेबांच्या नावासाठी क्रांतिदिनी मशाल मोर्चा\nठाणे • नवी मुंबई\nलोकनेते स्व. दि. बा. पाटील यांची मरणोत्तर ‘पद्म’ पुरस्कार निवडीसाठी शिफारस करा\nकोरोना महामारी संपुष्ठात आणण्यासाठी घरोघरी जावून लसीकरण अभियान राबवा : रतन मांडवे\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://csmedia.co.in/?p=4547", "date_download": "2021-09-16T17:57:21Z", "digest": "sha1:LNUIQKK2YTO2QS43FHV36EF3WWJBBHET", "length": 13495, "nlines": 194, "source_domain": "csmedia.co.in", "title": "किलोला एक रुपया भाव मिळल्याने येवल्यात टोमॅटो रस्त्यावर फेकले – Cs Media", "raw_content": "\nकर्जाला कंटाळून मोडाळेत शेतकऱ्याची आत्महत्या\nआसाराम बापू आश्रमाचा संचालक अटकेत, गुजरात पोलिसांची नाशकात कारवाई\nशिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी बागलाणच्या सुनबाई\nअकरावी प्रवेशासाठी जातप्रमाणपत्र देण्यास मुदतवाढ\nघरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला\nपंचायत राज समितीच्या ३ दिवसांच्या जेवणावर ९ लाखांचा खर्च\nगिरणा कारखाना ही भुजबळांची बेनामी मालमत्ता, आता जितेद्र आव्हाड ईडिच्या फेऱ्यात ः किरीट सोमय्या\nभाव पडल्याने टोमॅटो पिकात सोडल्या मेंढ्या\nयेवल्यात अंगणवाडी सेविकांचे ‘मोबाईल वापसी’ आंदोलन\nअडसरेत महिलांकडून दारू अड्डे उद्ध्वस्त\nHome/कृषीवार्ता/किलोला एक रुपया भाव मिळल्याने येवल्यात टोमॅटो रस्त्यावर फेकले\nकिलोला एक रुपया भाव मिळल्याने येवल्यात टोमॅटो रस्त्यावर फेकले\nयेवला | काबाडकष्ट करून, लाखो रुपये खर्च करून टोमॅटोचे भरघोस पीक घेतले. मात्र, बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला अवघा रुपया दर मिळाल्याने संतप्त अंदरसूल येथील शेतकरी आदित्य जाधव याने सर्व टोमॅटो बाजार समितीसमोरील मनमाड- कोपरगाव रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला.\nशेतकरी आदित्य याने एक एकर क्षेत्रात टोमॅटो लावले. मंगळवारी तो टोमॅटो विक्रीसाठी बाजार समिती आवारात आला होता. मात्र, त्याच्या चांगल्या दर्जाच्या टोमॅटोला अवघे २५ रुपये क्रेट भाव पुकारण्यात आला. यातून टोमॅटोच्या लागवडीपासून ते तोडणीसाठी लागणारी मजुरीही वसूल होत नसल्याने संतप्त होऊन त्याने रस्त्यावर टोमॅटो फेकून दिले. सुरुवातीला चांगला दर मिळत होता. मात्र आता दर गडगडल्याने शेतकर्‍यांचा वाहतूक खर्चही निघत नाही. शेतकर्‍याने तीस कॅरेट टोमॅटो बाजार समितीत आणले होते. ते तोडणीला त्याला वीस रुपये खर्च, तसेच वाहतूक खर्च १५ रुपये आला होता. टोमॅटोच्या रोपाची खरेदी, लागवड, फवारणी, बांधणी, मालतोडणी, वाहतूक या सर्वांचा विचार केला तर सध्या मिळणारा भाव शेतकर्‍यांना कर्जबाजारी करणारा ठरेल. उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. टोमॅटोची मोठी आवक होत असल्याने उत्पादनाच्या तुलनेत देशांतर्गत मागणी होत नाही. गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तान सीमा बंद असल्याने त्याचा थेट परिणाम टोमॅटोच्या दरात होताना दिसते आहे. येवला बाजार समितीत टोमॅटोच्या २० किलोंच्या क्रेट्सला २५ ते ३० रुपयांपर्यंत म्हणजे एक रुपया किलो भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त होत आहेत.\nटोमॅटो फेकून का द्यावे लागत आहेत मिरची, ढोबळी, कारले, दोडके वगैरे काढण्याची मजुरी व गाडीभाडे खिशातून का द्यावे लागते आहे मिरची, ढोबळी, कारले, दोडके वगैरे काढण्याची मजुरी व गाडीभाडे खिशातून का द्यावे लागते आहे एवढ्या भयानक काळात वीजबिल वसुलीसाठी सक्ती करून कृषिपंपाची वीज का तोडण्यात आली एवढ्या भयानक काळात वीजबिल वसुलीसाठी सक्ती करून कृषिपंपाची वीज का तोडण्यात आली न वापरलेल्या घरगुती वीजबिलाचे वाढीव बिल का येत आहे न वापरलेल्या घरगुती वीजबिलाचे वाढीव बिल का येत आहे ९०० रुपये गॅस सिलिंडरला का मोजावे लागत आहेत ९०० रुपये गॅस सिलिंडरला का मोजावे लागत आहेत असे प्रश्‍न व्यवस्थेला विचारायला सुरुवात करा.\nबातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा\nशेळ्या मारल्याची तक्रार घेऊन आलेलेच निघाले डाळिंबचोर\nउद्धव, रश्मी ठाकरेंविरुद्ध गुन्हे दाखल करा, भाजपची सायबर पाेलिसांना निवेदन\nभाव पडल्याने टोमॅटो पिकात सोडल्या मेंढ्या\nपीकविमा, नुकसानभरपाईसाठी मेंगाळ जाणार उच्च न्यायालयात\nजिल्हा बँकेची समोपचार कर्जफेड योजना; व्याजात ५० टक्कापर्यंत सवलत\nशिमला मिरचीला कॅरेटला अवघा ३५ रुपये भाव\nशिमला मिरचीला कॅरेटला अवघा ३५ रुपये भाव\nनाशिक जिल्ह्यातील लॉकडाऊन सोमवारपासून शिथिल; पालकमंत्री भुजबळ यांची घोषणा\nकर्जाला कंटाळून मोडाळेत शेतकऱ्याची आत्महत्या\nआसाराम बापू आश्रमाचा संचालक अटकेत, गुजरात पोलिसांची नाशकात कारवाई\nशिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी बागलाणच्या सुनबाई\nअकरावी प्रवेशासाठी जातप्रमाणपत्र देण्यास मुदतवाढ\nघरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला\nआसाराम बापू आश्रमाचा संचालक अटकेत, गुजरात पोलिसांची नाशकात कारवाई\nशिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी बागलाणच्या सुनबाई\nअकरावी प्रवेशासाठी जातप्रमाणपत्र देण्यास मुदतवाढ\nघरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला\nनाशिक जिल्ह्यातील लॉकडाऊन सोमवारपासून शिथिल; पालकमंत्री भुजबळ यांची घोषणा\nनाशिक जिल्ह्यातील लॉकडाऊन सोमवारपासून शिथिल; पालकमंत्री भुजबळ यांची घोषणा\nबातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mahanaukri.com/category/maharashtra/usmanabad/", "date_download": "2021-09-16T19:24:45Z", "digest": "sha1:MP3ANNOSCZP6MAYV3KC4N4SOI24GH44L", "length": 2491, "nlines": 87, "source_domain": "mahanaukri.com", "title": "Usmanabad | Maha Naukri 2020", "raw_content": "\nसोलापूर/ उस्मानाबाद येथे प्रशिक्षणार्थी नर्स पदाच्या...\nबीव्हीजी (BVG) हेल्थ फूड प्रा. लि. मध्ये मॅनेजर...\nनाशिक जिल्ह्यातील आदिवासी निवासी शाळांसाठी भरती...\nके. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक येथे लिपिक व...\nसैनिक कल्याण विभाग, नाशिक महाराष्ट्र राज्य...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या १३८८ जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र भरती २०१७ – ४५० पी/टी सब...\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ऑफिसर पदाच्या १६६...\nनवाल डॉकयार्ड मुंबई येथे फायरमन पदाच्या ३३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2021-09-16T18:45:46Z", "digest": "sha1:T6TGBMSFAEAXZTMKIZQS4ZPH6OZLMVJM", "length": 4275, "nlines": 63, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कलर्स मराठी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकलर्स मराठी ही मराठी वाहिनी आहे. या वाहिनीवर चार दिवस सासूचे, या गोजिरवाण्या घरात, मेजवानी, तू माझा सांगाती, गणपती बाप्पा मोरया, कमला असे सुंदर कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.\nप्रसारित मालिका (सोम-शनि)संपादन करा\nसायं.०७.०० राजा राणीची गं जोडी\nसायं.०७.३० बाळूमामाच्या नावानं चांग भलं\nरात्री ०८.०० जय जय स्वामी समर्थ\nरात्री ०८.३० बायको अशी हव्वी\nरात्री ०९.०० सुंदरा मनामध्ये भरली\nरात्री ०९.३० जीव माझा गुंतला\nरात्री १०.०० शुभमंगल ऑनलाईन\n१९ सप्टेंबरपासून रात्री ०९.३० बिग बॉस मराठी ३\n'कलर्स मराठी'चे अधिकृत संकेतस्थळ\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २७ ऑगस्ट २०२१ रोजी २३:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8B_(%E0%A4%A8%E0%A4%BF:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2021-09-16T19:56:50Z", "digest": "sha1:U6HTSNDVHGRHMUJQ6J3HKZF6NTWDPD5J", "length": 3285, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अपोलो (नि:संदिग्धीकरण)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nअपोलो (नि:संदिग्धीकरण)ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख अपोलो (नि:संदिग्धीकरण) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअपोलो ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/mallyalam/", "date_download": "2021-09-16T18:29:27Z", "digest": "sha1:TEDOOVR7OF5P2ZTCOCKFOZNOUQIF2BRQ", "length": 2258, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " mallyalam Archives | InMarathi", "raw_content": "\nअभिनेत्रीने केलाय अत्याचाराचा खुलासा, अभिनेत्यांसह राजकारण्यांचाही समावेश\nया प्रकरणातलं वैशिष्ठ्य म्हणजे केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे राजकारण, उद्योगक्षेत्र अशा अनेकांचे धाबे दणाणले आहेत.\n‘द ग्रेट इंडियन किचन’ – पुरुषी अहंकार उघडा पाडणारा झणझणीत अनुभव\nआजही स्वयंपाक, घरातील कामे ह्यात स्त्री-पुरुषांत होणारे कामांचे वाटप विषम स्वरूपाची आहे. आणि यामागे पुरुषसत्ताक पुरुषी अहंकार हे कारण आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/03/27/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2021-09-16T19:36:18Z", "digest": "sha1:BC4ENSPJJI4DSZAGAG6JKMWRGVXS2SJT", "length": 18111, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "मलेरियाने मृत्यू झाल्यास विमा नाही : सर्वोच्च न्यायालय", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी शिफारस पाठविण्याचे आवाहन\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nजलतरण पट्टू श्रावणी जाधव चा गौरव\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nमलेरियाने मृत्यू झाल्यास विमा नाही : सर्वोच्च न्यायालय\nनवी दिल्ली : मच्छर चावल्यानंतर मलेरियाने मृत्यू झाल्यास त्याला अपघात मानायचा का जर तो अपघात समजला गेल्यास त्याला अपघात विम्याचा लाभ द्यायचा की नाही जर तो अपघात समजला गेल्यास त्याला अपघात विम्याचा लाभ द्यायचा की नाही असा पेचात टाकणारा खटला सर्वोच्च न्यायालयात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी दिलं आहे. ताप किंवा व्हायरल फ्लूमुळे मृत्यू झाल्यास त्याला अपघात म्हणता येणार नाही. मलेरिया अनपेक्षितपणे होतो. मच्छर चावल्याने मलेरिया होणं नैसर्गिक आहे, त्याला अपघात म्हणता येणार नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.\nराष्ट्रीय ग्राहक फोरमने मलेरियामुळे झालेल्या मृत्यूला अपघाताच्या श्रेणीत आणलं होतं. त्यानंतर विमा कंपनीला मलेरियामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचे आदेश दिले होते. विमा कंपन्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असता न्यायालयाने ग्राहक फोरमचा हा आदेश पलटला. देशात प्रत्येक तिसऱ्या व्यक्तिला मलेरिया होतो. म्हणून त्याला अपघात म्हणता येणार ना��ी, असं कोर्टानं म्हटलंय. न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिलाय.\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी शिफारस पाठविण्याचे आवाहन\n‘म-हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात\nब्रेकिंग – राजस्थान , हवाई दलाचं मिग-२७ हे लढाऊ विमान कोसळलं\nलोकसभा निवडणुकीसाठी ४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल\nगणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nसार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी\nतिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन\nपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांची दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका\nगणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत; गर्दी केल्यास कठोर निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nकोकणवासियांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिदेंकडून २०० मोफत बससेवा\nकोपर पुलावर पहिला खड्डा ; मनसेचे आमदाराचे पालिका प्रशासनावर तशोरे..\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण\nभारत निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना; ४ ऑक्टोबर रोजी मतदान\nराज्यसरकार तर्फे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी..\nमुख्यमंत्री ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक..\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती\nपुराचा फटका…. महाड मधील प्राण्यांना – पॉज ची मदत\n���िपळूण वासियांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो श्री सदस्य आले धावून\nतोपर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद आंदोलन\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nदिबांसाहेबांच्या नावासाठी क्रांतिदिनी मशाल मोर्चा\nठाणे • नवी मुंबई\nलोकनेते स्व. दि. बा. पाटील यांची मरणोत्तर ‘पद्म’ पुरस्कार निवडीसाठी शिफारस करा\nकोरोना महामारी संपुष्ठात आणण्यासाठी घरोघरी जावून लसीकरण अभियान राबवा : रतन मांडवे\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/category/maharashtra/marathwada-aurangabad/page/4/", "date_download": "2021-09-16T19:41:42Z", "digest": "sha1:YNPHCZCTMRFZ4THI6NKU6M42HGJBVUBZ", "length": 10650, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Marathwada - Aurangabad News| Page 4 of 29 | Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nऔरंगाबाद जळीतकांड : अखेर तिची मृत्यूशी झुंज अपयशी\nऔरंगाबादेतील सिल्लोडमधील जळीतकांडातील महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. जळीतकांडातील महिलेचा अखेर मृत्यू झाला आहे….\nव्हॉट्सअपच्या मदतीने सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या\nव्हॉट्सअपच्या मदतीने पोलिसांना सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीसांनी या सराईत चोराला व्हॉट्सअपच्या…\nइंदिरा गांधीनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता – जितेंद्र आव्हाड\nइंदिरा गांधीनी देशाच्या लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता,असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादीचे गृह निर्माण मंत्री…\nमहाविकासआघाडीत नाराजी नाही- बाळासाहेब थोरात\nमहाविकासआघाडीत कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचं काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे….\nपंकजा मुंडे यांच लाक्षणिक उपोषण मागे\nपंकजा मुंडे यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण मागे घेतलं आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाण आणि भाजपच्या झेंड्याखाली…\nलाक्षणिक उपोषण सरकारचं लक्ष वेधण्यासाठी – पंकजा मुंडे\nमाजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली. औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर हे…\nमराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर पंकजा मुंडेंचं सोमवारी लाक्षणिक उपोषण\nमाजी मंत्री पंकजा मुंडे सोमवारी 27 जानेवारीला लाक्षणिक उपोषण करणार आहेत. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाण आणि…\nरोडरोमियोंवर कारवाई, 16 हजारांचा दंड वसूल\nवाहतूक पोलिसांनी रोडरोमियोंवर कारवाई करत १६ हजारांचा दंड वसूल केला आहे. हिंगोली वाहतूक शाखेने ही…\nवंचितमधून आनंदराज आंबेडकर बाहेर\nवंचित आघाडीला मोठा धक्का लागला आहे. आनंदराज आंबेडकरांनी वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. नामविस्तार…\nमराठी साहित्य संमेलनाच्या परिसंवादादरम्यान मंचावर गोंधळ\nउस्मानाबादेत 93 वं मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी मंचावर…\nघर पेटवणं सोपं, गरीबाच्या घरची चूल पेटली पाहिजे – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील गरीब जनतेच्या दररोजच्या अनेक समस्या आहेत. घर पेटवणं सोपं असते, पण गरिबाच्या घरी चूल…\nसैन्य भरतीसाठ�� आलेल्या उमेदवारांवर भर थंडीत फूटपाथवर झोपण्याची वेळ\nसैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारांवर भर थंडीत फूटपाथवर झोपण्याची वेळ सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांना कडाक्याच्या थंडीत…\nसाहित्य संमेलनासाठी एक आगळं वेगळं थीम साँग\n93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनाचं आयोजन उस्मानाबादेत करण्यात आलं आहे. या संमेलनासाठी एक…\nतुळजाभवानी मंदिरातील दर्शन पास बंद होणार\nउस्मानाबाद : तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठीची पास पद्धत 31 डिसेंबर नंतर बंद करण्यात येणार आहे. भाविकांना…\nनांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था\nनांदेड : नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गाची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे. या मार्गावरून जाताना प्रवाशांना जीव मुठीत…\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\nपुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/politics/chiplun-flood-lets-build-chiplun-again-chief-minister-promised-people-chiplun-a301/", "date_download": "2021-09-16T18:39:18Z", "digest": "sha1:27R4W4HGEGDBIGRJ7ML2KUZZIQ2CFLOA", "length": 16646, "nlines": 132, "source_domain": "www.lokmat.com", "title": "chiplun flood: चिपळूण पुन्हा उभे करुन दाखवू, मुख्यमंत्र्यांनी चिपळूणवासियांना दिला शब्द - Marathi News | chiplun flood: Let's build Chiplun again, the Chief Minister promised the people of Chiplun | Latest politics News at Lokmat.com", "raw_content": "\nशुक्रवार १७ सप्टेंबर २०२१\nविराट कोहलीओबीसी आरक्षणचंद्रकांत पाटीलसोनू सूददहशतवादतालिबानकोरोना वायरस बातम्यागुजरातगणेशोत्सव\nchiplun flood: चिपळूण पुन्हा उभे करुन दाखवू, मुख्यमंत्र्यांनी चिपळूणवासियांना दिला शब्द\nchiplun flood: काय न��कसान झाले आहे ते आपणा पाहिले आहे. आपण चिपळूण पुन्हा उभे करुन दाखवू, असा दिलासा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चिपळुणातील व्यापाऱ्यांना दिला.\nchiplun flood: चिपळूण पुन्हा उभे करुन दाखवू, मुख्यमंत्र्यांनी चिपळूणवासियांना दिला शब्द\nचिपळूण - काय नुकसान झाले आहे ते आपणा पाहिले आहे. आपण चिपळूण पुन्हा उभे करुन दाखवू, असा दिलासा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चिपळुणातील व्यापाऱ्यांना दिला.\nमहापुरात उध्वस्त झालेल्या चिपळूणची पाहणी करण्यासाठी रविवारी ते आले होते. रत्नागिरी गॕस प्रकल्पाच्या हेलिपॕडवर उतरुन ते चिपळूणला दोन दोन ठिकाणी पाहणी करुन ते आढावा बैठकीसाठी जात होते. मात्र वाटेत पानगल्ली येथे असंख्य व्यापारी थांबले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तेथे थांबावेच लागले.\nयावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात मांडल्या. पाणी आयत्यावेळी सोडण्यात आल्याने कमी वेळात पुराचे प्रमाण वाढले. अशा लोकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली. त्याचवेळी त्यांनी चिपळूण पुन्हा उभे करण्याचा दिलासा दिला आणि ते बैठकीला रवाना झाले.\nटॅग्स :chiplun floodUddhav Thackerayचिपळूणला महापुराचा वेढाउद्धव ठाकरे\nराजकारण :VIDEO: मुख्यमंत्र्यांसमोर चिपळूणकरांनी मांडल्या तीव्र शब्दात व्यथा, केली अशी मागणी\nChiplun Flood Update: उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूणला भेट देऊन शहरवासियांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी पुराने उद्ध्वस्त झालेल्या चिपळूणवासियांनी मुख्यमंत्र्यांसमोर तीव्र शब्दांत आपल्या वेदना मांडल्या. ...\nराजकारण :बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन ढकलले पुढे, जितेंद्र आव्हाड यांचा निर्णय\nJitendra Awhad News: कोकणात पावसाने घातलेला धुमाकूळ व निर्माण झालेली परिस्थिती यामुळे 27 जुलै रोजी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे होणारे भुमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे ...\nव्यापार :Flood: पुरात गाडीचे नुकसान झाल्यास भरपाई मिळेल, पण...; पाणी ओसरल्यानंतर तात्काळ करावं ‘हे’ काम\nCar Damage in Flood: अनेकदा नैसर्गित आपत्तीमुळे लोकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. पुरामुळे लोकांचे जीव वाचवणं महत्वाचे असते. परंतु लोकांच्या गाड्या पुरात वाहून जातात. खराब होतात. त्यावेळी काय करावं हे आपण जाणून घेऊया.. ...\nरायगड :Chiplun Flood : पाण्यात बुडालेल्या चिपळूणला आज मु��्यमंत्र्यांची भेट, मदत व बचाव कार्याची पाहणी\nChiplun Flood : मुख्यमंत्री गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे ११ वाजता पोहोचून ते वाहनाने चिपळूणकडे रवाना होतील. दुपारी १२.२० वाजता चिपळूण येथे आगमन होऊन नंतर ते मदत व बचाव कार्याची पाहणी करतील. ...\nमहाराष्ट्र :Raigad Landslide: तुम्ही दु:खातून सावरा, बाकीची सर्व काळजी आम्ही घेतो\nशनिवारी रायगडमधील तळीये या दुर्घटनाग्रस्त गावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. ...\nरायगड :taliye landslide : 'आम्ही तुमचं पुनर्वसन करू...' मुख्यमंत्र्यांचा तळीये ग्रामस्थांना धीर\ntaliye landslide : तळीये ग्रामस्थांना संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांचे योग्य पुनर्वसन केले जाईल.जे काही घडले आहे ते आक्रीत आहे. आजकाल पावसाळ्याची सुरुवात सुद्धा चक्रीवादळाने होते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ...\nराजकारण :तिकीट हवं तर ११,००० अन् ७ प्रश्नांची उत्तरं द्या; काँग्रेसकडून इच्छुकांना आवाहन\nया पत्रात काँग्रेसच्या तिकीटासाठी इच्छुक असाल तर ११ हजार रुपये जमा करावे असं सांगण्यात आले आहे. हे पैसे पक्षासाठी योगदान म्हणून जमा केले जातील. ...\nराजकारण :\"काँग्रेस सोडली तेव्हा भाजपानं पैशांची ऑफर दिली होती\"; आमदार पाटलांचा गौप्यस्फोट\nआमदार श्रीमंत पाटील(MLA Shrimant Patil) यांनी दावा केला की, कुठलीही रक्कम न घेता मी भारतीय जनता पार्टीत(BJP) प्रवेश केला. ...\nराजकारण :‘महाराष्ट्र मॉडेल’वर UP निवडणूक लढवण्यास सज्ज; काय आहे काँग्रेसचा मास्टरप्लॅन\nयूपीच्या आगामी निवडणुकीत प्रियंका गांधी यांचा चेहरा असेल. त्यामुळे काँग्रेसच्या प्रियंका गांधी या सर्व व्यूहरचना बनवत आहेत. ...\nराजकारण :उत्तर प्रदेशात शिवसेनेचा यू-टर्न; अवघ्या २४ तासांत ४०३ वरुन १०० जागांवर घसरण\n२०१७ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात एकूण ८ कोटी ६७ लाख २८ हजार ३२४ लोकांनी मतदान केले. यात १ टक्के मतदानही शिवसेनेला झालं नाही. ...\nराजकारण :भाऊ-बहिणीच्या वादात आईचं ह्दय तुटलं; बहिणीचा वेगळा मार्ग, मुख्यमंत्री नाराज\nजगन मोहन रेड्डी आणि शर्मिला यांच्यात इतका टोकाचा वाद झालाय की, रक्षाबंधनाच्या दिवशी शर्मिला यांनी जगन मोहन रेड्डी यांना राखीही बांधली नाही. ...\nराजकारण :भवानीपूरमध्ये ममतांविरोधात उमेदवार उत��वू नका अन्यथा...; तृणमूल काँग्रेसचा भाजपला सल्ला\nममता बॅनर्जी अपेक्षेप्रमाणे भवानीपूरमधूनच पोटनिवडणूक लढवतील, याची पुष्टी मदन मित्रा यांनी केली आहे. तसेच, \"आपण (भाजप) भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करून पैसे बरबाद करू नका. ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी आहे,\" असे मित्रा यांनी म्हटले आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nविराट कोहलीचं वनडेतलं कर्णधारपदही संकटात; सुनील गावस्करांचं मोठं विधान\nदाऊदचे हस्तक मुंबई पोलिसांच्या रडारवर; त्यांची पाळंमुळं खाणण्यास सुरुवात\nमला माजी मंत्री म्हणू नका, म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राऊतांचा फोन; म्हणाले...\nराहुल गांधींनी विचारलं, शिवसेना म्हणजे काय; संजय राऊत एका वाक्यात उत्तरले; म्हणाले...\n केरळचा आकडा पुन्हा फुगला; देशभरातील कोरोना रुग्ण संख्येनं टेन्शन वाढवलं\n कोविडच्या ३७६ रुग्णांपैकी एकही डेल्टा प्लस नाही; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikitchen.in/rajma-recipe-marathi/", "date_download": "2021-09-16T18:55:29Z", "digest": "sha1:PR54KOXN5OPW6JWQ7PL7PAV2FXUXWHA7", "length": 3728, "nlines": 97, "source_domain": "marathikitchen.in", "title": "राजमा - मराठी किचन", "raw_content": "\nआलं-लसूण वाटण दोन चमचे\nराजमा मसाला दोन चमचे\nराजमा धुऊन पाच तास भिजत घालावा.\nकांदे व टोमॅटो बारीक चिरून घ्यावे.\nभिजलेला राजमा थेट कुकरमध्ये घालून ठेवावा.\nतडका करण्यासाठी तेल गरम करून त्यात हिंग, जिरं घालावे.\nमग कांदा घालून तांबूस लाल परतावा, आलं-लसूण वाटण घालावं, मग टोमॅटो घालून परतावे.\nराजमा मसाला, तिखट, दालचिनी, तमालपत्र घालावं.\nराजमावर तडका घालून मीठ व चार-पाच वाट्या पाणी घालावं कुकरमध्ये शिजवून घ्यावा.\nराजमा नेहमी गरम भात व पापड यांच्याबरोबर खातात.\nराजेंद्र रामचंद्र नातू. on खिमा कलेजी\nRagini kadam on उपयुक्त किचन टिप्स\nNeelam tawhare on पनीर टीक्का मसाला\nशाही पुलाव - मराठी किचन on मसाला टोस्ट सँडविच\nभाकरी पोळी रोटी पुरी फुलके ( सर्व प्रकार )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/tag/afghanistan/", "date_download": "2021-09-16T19:07:36Z", "digest": "sha1:EK3LQ5O475KPWKLPVKL4PEBBB7DXK262", "length": 10999, "nlines": 145, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "Afghanistan Archives - Newscast Pratyaksha", "raw_content": "\nनवी दिल्ली - १९९३ साली मुंब��त घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रमाणे देशात एकाचवेळी ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याचे…\nनवी दिल्ली - पुढच्या काळात अफगाणिस्तानातील परिस्थिती अधिकच चिघळू शकते. आत्ता विचारही करता येणार नाही,…\nइस्लामाबाद - अफगाणिस्तानात तालिबानला साथ देऊन अमेरिकेचा विश्‍वासघात करणार्‍या पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी अमेरिकेच्या संसदेत…\nनवी दिल्ली - बँकांकडील बुडीत कर्जाच्या व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात येणार्‍या बॅड बँकेची घोषणा गुरुवारी केंद्रीय…\nइस्लामाबाद - पाकिस्तानच्या वझिरिस्तान प्रांतात ‘तेहरिक-ए-तालिबान’च्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्करावर चढविलेल्या हल्ल्यात सात जवान ठार झाले.…\nवॉशिंग्टन/बीजिंग - चीनमध्ये आलेल्या कोरोनाच्या साथीबाबत अमेरिकी यंत्रणांना नोव्हेंबर २०१९ मध्येच इशारा दिला होता, असा…\nजिआदॉंग - तैवानच्या संरक्षणदलांनी मोठा युद्धसराव आयोजित केला आहे. लढाऊ विमाने आणि रडार यंत्रणेने सज्ज…\nटोकिओ - जपानच्या संरक्षणदलाने देशव्यापी युद्धसराव सुरू केला. शीतयुद्धानंतर अर्थात जवळपास ३० वर्षानंतर पहिल्यांदाच जपानने…\nकाबुल - ‘तालिबानमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही. मी अगदी ठणठणीत आहे’, असे सांगणारा मुल्ला बरादर…\nवॉशिंग्टन/बीजिंग - अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी चीनच्या लष्करी अधिकार्‍यांना केलेल्या फोन कॉल्सवरून त्यांच्यावर…\nअफगाणिस्तान, चीन व पाकिस्तानबाबत संरक्षणदलप्रमुख रावत यांचा इशारा\nनवी दिल्ली – पुढच्या काळात अफगाणिस्तानातील…\nअफगाणिस्तानातून बाहेर पडलेल्या अमेरिका व नाटोच्या लष्करी तैनातीला ‘सीएसटीओ’च्या सदस्य देशांचा नकार\nदुशांबे – अफगाणिस्तानातून माघार घेतलेल्या…\nअफगाणिस्तानच्या कंदहारमध्ये तालिबानच्या दहशतीविरोधात हजारोजण रस्त्यावर उतरले\nकाबुल – तालिबानचे उगमस्थान आणि राजधानी…\nउझबेकिस्तानात आश्रय घेतलेले ४५० अफगाणी वैमानिक युएईसाठी रवाना\nवॉशिंग्टन – गेल्या महिन्यात तालिबानच्या…\nभारत अफगाणी जनतेसोबत असेल\nनवी दिल्ली – अफगाणिस्तानची जनता अत्यंत…\nअफगाणिस्तानातील संकटामुळे पाकिस्तान अनिश्‍चिततेच्या गर्तेत जाईल\nटोरंटो – १५ ऑगस्ट रोजी तालिबानने राजधानी…\nआंतरराष्ट्रीय समुदायाने तालिबानच्या राजवटीला मान्यता देऊ नये\nकाबुल – ‘तालिबान २० वर्षांपूर्वीची राहिलेली…\nअफगाणी जनतेची पाकिस्तानविरोधात तीव्र निदर्शने\nकाबुल/पेशावर – ‘पाकिस्तानचा अफगाणिस्तानातील…\nअफगाणिस्तानात पाकिस्तानला हस्तक्षेप करू दिला जाणार नाही\nइस्लामाबाद – पाकिस्तानसह दुसर्‍या…\nअफगाणिस्तानबाबत भारत व रशियाला वाटत असलेली चिंता एकसमान\nनवी दिल्ली – भारत आणि रशियाला अफगाणिस्तानबाबत…\nदिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांना १९९३ सारखी बॉम्बस्फोट मालिका घडवायची होती\nअफगाणिस्तान, चीन व पाकिस्तानबाबत संरक्षणदलप्रमुख रावत यांचा इशारा\nअमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांच्या गंभीर आरोपानंतरही पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून तालिबानची वकिली\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांची बॅड बँकेची घोषणा\nअफगाणिस्तानातील तालिबानच्या वर्चस्वानंतर पाकिस्तानातील ‘तेहरिक’च्या हल्ल्यांमध्ये वाढ\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nइस्लामाबाद – अफगाणिस्तानात तालिबानला…\nइस्लामाबाद – पाकिस्तानच्या वझिरिस्तान…\nवॉशिंग्टन/बीजिंग – चीनमध्ये आलेल्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C/", "date_download": "2021-09-16T18:39:17Z", "digest": "sha1:VJT6PYXV5UUXZETGJVYG6J4BQT2SMY6L", "length": 3386, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " इंग्रज Archives | InMarathi", "raw_content": "\nवाजपेयींच्या राजकीय शत्रुचा भाजपकडून जयजयकार, वाचा यामागे काय शिजतंय.\nतेंव्हाच राजा प्रताप सिंह यांची सामाजिक ओळख जितकी कल्याणकारी आहे तितकीच त्यांची राजकीय ओळखही तितकीच करारी असल्यावर शिक्कामोर्तब झाले.\nप्लेग, रँड, चापेकरबंधू आणि टिळक यांच्या बदनामीचे नवे षडयंत्र\nपुण्यात त्याकाळी प्लेग च्या साथीने थैमान घातला होता ब्रिटिश अनेक जुलमी अत्याचार लोकांवर करत होते तेव्हा चाफेकर बंधू धावून आले\nकोरोनापूर्व काळापासूनच, हे गाव दरवर्षी चारमहिने असतं ‘लॉकडाऊन’…\nनैसर्गिक आपत्ती येत असतात जात असतात मात्र माणूस कायम संघर्ष करत असतो त्यातूनच तो पुढे जात असतो आपत्ती छोटी असो किंवा मोठी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/chinese-products/", "date_download": "2021-09-16T19:28:26Z", "digest": "sha1:PU2ZDGUVYHVFFGTBN2AR6ETGQ6TG3LFI", "length": 3162, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Chinese Products Archives | InMarathi", "raw_content": "\nचीनसारखी स्वस्त प्रॉडक्टस भारतात का बनत नाहीत हे सत्य तुमचे डोळे उघडेल\nचीनचा मजुरी दर हा भरपूर कमी आहे. याचा अर्थ चीनमध्ये कामे करण्यासाठी मनुष्यबळ संख्येने जास्त आहे आणि ते चटकन वेळेत उपलब्ध देखील होते.\nचायनीज “नसलेला” फोन हवाय ही आहे बेस्ट नॉन-चायनीज स्मार्टफोन्सची यादी…\nकोणी सरसकट बंदी घालावी असे सुचवत होते. थेट व्यापार थांबवणे ही अशक्य अशी बाब आहे. पण चायनीज वस्तूला पर्यायी वस्तू शोधणे हा पर्याय उपलब्ध आहे.\nपबजी बॅन करून भारताचा डिजिटल सर्जिकल स्ट्राईक, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस\nलोकांनी पबजी संदर्भात खूप मजेशीर मिम्स शेयर केले. काही लोकं खुश आहेत काही दुखी आहेत, काही सरकारच्या ह्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उभं करत आहेत.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/summer-planting-increased-by-215-per-cent-this-year-as-compared-to-last-year/", "date_download": "2021-09-16T18:03:56Z", "digest": "sha1:EW7MHVYSVWOHWLSE73KQJTTJS4E7QF3B", "length": 14615, "nlines": 105, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मागील वर्षाच्या तुलनेत यंदा २१.५ टक्क्यांनी वाढली उन्हाळी लागवड", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nमागील वर्षाच्या तुलनेत यंदा २१.५ टक्क्यांनी वाढली उन्हाळी लागवड\nदेशात वाढली उन्हाळी लागवड\nदेशभरात यंदा उन्हाळ्यात होणारी लागवड (Summer Planting) वाढली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत २१.५ टक्क्यांनी लागवडीत वाढ झाली आहे. मागील वर्षी ६०.६७ लाख हेक्टरवर (Hector) उन्हाळी हंगामात (summer season)लागवड झाली होती., यंदा ७३.७६ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे,अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने शुक्रवारी दिली आहे. कृषी मंत्रालयाने (Ministry of Agriculture) दिलेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल रोजीच्या आकडेवारीनुसार, देशात मागील वर्षाच्या तुलनेत २१.५ टक्क्यांनी उन्हाळी लागवड वाढली आहे.\nमागील वर्षात उन्हाळी लागवड ६०.६७ हेक्टरवर झाली होती, तर यंदा याच काळात ७३.७६ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. कृषी मंत्रालयाने जानेवारी २०२१ मध्ये एक राष्ट्रीय चर्चा सत्र आयोजित ���रुन उन्हाळी हंगामातील आव्हाने, लागवडीची शक्यता आणि उपाययोजना राज्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर जास्तीत जास्त उत्पादन करण्यासाठी , बियाणे आणि खतांच्या उपब्धतेसह लागवडी खालील क्षेत्राच्या विस्तारासाठी दिशानिर्देश दिले होते.\nतांत्रिक सहकार्यासाठी राज्य कृषी विद्यापीठ (एसएसयु) आणि कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) यांच्यात समन्वय साधला गेला. याचा एकत्रित परिणाम उन्हाळी लागवडीवर झाल्याचे केंद्रीय कृषी विभागाने म्हटले आहे.\nमे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होणार लागवड\nदेशाच्या विविध राज्यांच्या विचार करता उन्हाळी हंगामातील लागवड मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालते. ही उन्हाळी पिके शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक उत्प्न मिळवून देतात, त्यासह ग्रामीण रोजगारही उपलब्ध होतो. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे उन्हाळी हंगामात डाळवर्गीय पिकांची लागवड वाढत असल्याने जमिनीचे आरोग्यही सुधारते. देशभरात झालेल्या चांगल्या पावसामुळे उन्हाळी पिकांसाठी पाण्याची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे लागवड वाढल्याचे निरीक्षणही कृषी विभागाने नोंदविले आहे.\nतेलबियांच्या लागवडीत चांगली वाढ झाली आहे. मागील वर्षी ९.०३ लाख हेक्टवर तेलबियांची लागवड झाली होती. यंदा १०.४५ लाख हेक्टरवर झाली आहे. पश्चिम बंगाल, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात तेलबियांची लागवड वाढली आहे. तेलबियांच्या लागवडीबाबत शास्त्रशुद्ध आणि अत्याधुनिक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्यामुळे ही लागवड वाढल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.\nहेही वाचा : एकरकमी एफआरपी देण्याची अट रद्द होणार; ऊसदराचा प्रश्न पुन्हा पेटणार\nया कारणांमुळे झाली वाढ\nमागील पावसाळ्यात देशभरात चांगला पाऊस झाल्यामुळे उन्हाळ्यातही पिकांसाठी पाण्याची चांगली उपलब्धता आहे. परिणामी शेतकऱ्यांचा उन्हाळ्यात पिके घेण्याकडे कल आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी विभागांनी कृषी विभागांनी राखलेला योग्य समन्वय केलेले नियोजन आणि शेतकऱ्यांचे कष्ट याचा एकत्रित परिणाम म्हणून उन्हाळी लागवड वाढल्याचे केंद्रीय कृषी विभागाने म्हटले आहे. देशभरात मागील वर्षाच्या तुलनेत साधारणपणे १२.७५ लाख हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ झाली आहे. ही वाढ तमिळनाडू, म���्यप्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, छ्त्तीसगड, महाराष्ट्र, आणि कर्नाटक आदी राज्यात विशेषकरून झाली आहे. यापैकी काही राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा शंभर टक्क्यांनी लागवडी खालील क्षेत्र वाढले आहे.\nभात लागवड सोळा टक्क्यांनी वाढली\nउन्हाळी भात लागवडीत सुमारे , १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्षी ३३.८२ लाख हेक्टर लागवड करणाऱ्या राज्यात झाली आहे. त्यात पश्चिम बंगाल, तेलगंणा, कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश, ओडिसा, छत्तीसगड, तमिळनाडू आणि बिहारमध्ये झाली आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nउन्हाळ्यात होणारी लागवड उन्हाळी लागवड तेलबियांची लागवड केंद्रीय कृषी विभाग Central Department of Agriculture\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2021-09-16T19:48:13Z", "digest": "sha1:FVLMIWSBOCU2XJKU33GOMYYIC232TF5B", "length": 10259, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संयुक्त गोवा लोकशाही पक्ष - विकिपीडिया", "raw_content": "संयुक्त गोवा लोकशाही पक्ष\nसंयुक्त गोवा लोकशाही पक्ष\nभारतातील एक राजकीय पक्ष\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nडावी आघाडी • राष्ट्रीय लोकशाही आघाडी • संयुक्त पुरोगामी आघाडी\nबहुजन समाज पक्ष • भारतीय जनता पक्ष • भारतीय कम्युनिस्ट पक्ष • मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष\nआम आदमी पार्टी • महाराष्ट्र नवनिर्माण सेना • अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम • फॉरवर्ड ब्लॉक • अरुणाचल काँग्रेस • आसाम गण परिषद • बिजू जनता दल • भारतीय कम्युनिस्ट पक्ष (एम.एल.) लिबरेशन • द्रविड मुन्नेत्र कळघम • मणिपूर फेडरल पक्ष • डोंगर राज्य पीपल्स लोकशाही पक्ष • राष्ट्रीय लोक दल • स्वयंभू राष्ट्रवादी त्वीप्रा पक्ष • जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स • जम्मु काश्मीर राष्ट्रीय पँथर्स पक्ष • जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी • जनता दल (धर्मनिरपेक्ष) • जनता दल (संयुक्त) • जनाधिपतीय संरक्षण समिती • झारखंड मुक्ति मोर्चा • झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) • केरळ काँग्रेस (मणी) • केरळ काँग्रेस • महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष • मणिपूर पीपल्स पक्ष • मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम • मेघालय लोकशाही पक्ष • मिझो राष्ट्रीय दल • मिझोरम पीपल्स सम्मेलन • मुस्लिम लीग केरळ राज्य मंडळ • नागालँड पीपल्स फ्रंट • राष्ट्रवादी लोकशाही चळवळ • राष्ट्रवादी तृणमूल काँग्रेस • पटाली मक्कल कात्ची • राष्ट्रीय जनता दल • राष्ट्रीय लोक दल • क्रांतीकारी समाजवादी पक्ष • समाजवादी पक्ष • शिरोमणी अकाली दल (सिम्रनजीत मानसिंग) • शिरोमणी अकाली दल • शिवसेना • सिक्कीम लोकशाही दल • तेलुगु देशम पक्ष • संयुक्त लोकशाही पक्ष • संयुक्त गोवा लोकशाही पक्ष • उत्तराखंड क्रांती दल • झोरम राष्ट्रवादी पक्ष • अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस • इंडियन युनियन मुस्लिम लीग\nऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन • भारतीय नवशक्ती पक्ष • लोक जनशक्ती पक्ष • लोकतांत्रिक जन समता पक्ष • राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष • आर.पी.आय. (आठवले) • समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय)\nइतर नविन किंवा लहान पक्ष\nवंचित बहुजन आघाडी • लोकसंग्राम पक्ष • जनसुराज्य पक्ष •\nविकिडेटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑगस्ट २०२१ रोजी १०:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/despite-being-corona-year-world-record-dahi-handi-will-be-celebrate-mns-leader-abhijit-panse-a681/", "date_download": "2021-09-16T19:54:14Z", "digest": "sha1:33DO2CYT2FYMGPA6TH2PC6CGMAH2IQJO", "length": 16663, "nlines": 134, "source_domain": "www.lokmat.com", "title": "MNS Dahi Handi: कोरोना असला तरी यंदा विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार, मनसेचा निर्धार - Marathi News | Despite being a corona this year the world record Dahi handi will be celebrate MNS leader abhijit panse facebook post | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "\nशुक्रवार १७ सप्टेंबर २०२१\nविराट कोहलीओबीसी आरक्षणचंद्रकांत पाटीलसोनू सूददहशतवादतालिबानकोरोना वायरस बातम्यागुजरातगणेशोत्सव\nMNS Dahi Handi: कोरोना असला तरी यंदा विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार, मनसेचा निर्धार\nMNS Thane Dahihandi: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) कोणत्याही परिस्थितीत दहिहंडी साजरी करण्याचा निर्धार केलेला दिसतो आहे.\nMNS Dahi Handi: कोरोना असला तरी यंदा विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार, मनसेचा निर्धार\nMNS Thane Dahihandi: कोरोनाचं संकट असल्यामुळे राज्यात सर्व सण आणि उत्सवांवर गेल्या वर्षीपासून बंधनं आली आहेत. दहीहंडीवरही गेल्या वर्षी कोरोनामुळे गंडांतर आलं होतं. पण यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) कोणत्याही परिस्थितीत दहिहंडी साजरी करण्याचा निर्धार केलेला दिसतो आहे. कारण मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर याबाबतची घोषणा केली आहे. ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी करणार असल्याचं अभिजित पानसे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. यात त्यांनी ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचंही नाव नमूद केलं आहे.\nकोरोनाचे सर्व ��ियम पाळून दहीहंडी साजरी करण्याचा मनसेचा मानस असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी अनेक मंडळांना आवाहन देखील करण्यात आलं आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन दहिहंडी उत्सवात सामील होण्यासाठी एकत्र या आणि आपला मराठी सण साजरा करा, असं आवाहन अभिजित पानसे यांनी केलं आहे. मनसेच्या या निर्धारामुळे आता राज्यात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.\nठाणे जिल्हा दहीहंडीसाठी लोकप्रिय आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक असा विविध जिल्ह्यांतून दहिहंडी पथकं ठाण्यात दाखल होत असतात. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी दहिहंडी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शुकशुकाट पाहायला मिळाला होता. पण आता मनसेच्या भूमिकेनं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकार आणि पोलीस याबाबत काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Dahi HandiMNSAvinash JadhavRaj Thackerayदहीहंडीमनसेअविनाश जाधवराज ठाकरे\nपुणे :राज ठाकरे पुण्यात काल मास्क घातलेले दिसले अन् आजच्या उदघाटनाला ठाकरेंसहित सर्वच मास्क विसरले\nमहापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या शेकरू प्रजनन केंद्र व रानमांजर केंद्राचे उदघाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. ...\nराजकारण :“बाळासाहेबांनी विषारी साप हातावर ठेवला अन् म्हणाले ही घे भेट”; राज ठाकरेंना ऐकवला ‘तो’ किस्सा\nराज ठाकरेंच्या या भेटीदरम्यान सर्पमित्र नीलम कुमार खैरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल एक किस्सा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ऐकवला. ...\nमुंबई :'माझ्या भाषणांचा विपर्यास झाला, मी त्याची लिंक पाठवतो'; भाजपा- मनसे युतीच्या हालचाली सुरु\nभाजपा मनसेच्या साथीने शिवसेनेला शह देण्याचा मनसुबा रचत असल्याची माहिती समोर येत आहे. ...\nराजकारण :Raj Thackeray: भाजपासोबत जाणं हा मनसेसाठी 'राज'मार्ग ठरेल, 'इंजिन'ही धावेल की 'कमळ'च फुलेल\n'कोरी पाटी' दाखवून राज ठाकरेंनी सत्ता मागून पाहिली, विरोधी पक्षात बसवण्यासाठीही साद घालून पाहिली, पण त्यांच्या पदरी फारसं यश आलं नाही ...\nपुणे :'मी मास्क घालतच नाही', असे म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी अखेर मास्क घातलाच...\nRaj Thackeray meet Babasaheb Purandare: शिवशा���ीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या भेटीदरम्यान राज ठाकरेंनी मास्क घातला होता. ...\nमुंबई :'त्या' केवळ अफवा विमानतळ मुख्यालय अहमदाबादला नेण्याच्या चर्चेवर अदानी समूहाचं स्पष्टीकरण\nविमानतळ मुख्यालयाच्या स्थलांतरावरून वातावरण तापल्यानंतर अदानी समूहाचं स्पष्टीकरण ...\n कोविडच्या ३७६ रुग्णांपैकी एकही डेल्टा प्लस नाही; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\nMumbai News : पहिल्या टप्प्यातील डेल्टा बाधीत १२८ नमुन्यांपैकी ९३ नमुने हे मुंबईतील रुग्णांचे होते. ...\nमुंबई :मुंबईत उद्या फक्त महिलांचे लसीकरण; शासकीय, पालिका केंद्रावर पुरुषांना नाही प्रवेश\nCoronaVirus Only woman will get vaccine on friday in mumbai : मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. १८ वर्षांवरील ९५ लाख लाभार्थ्यांपैकी ७५ लाख ३७ हजार १४१ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. ...\nमुंबई :लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश, अजित पवारांनी केलं वेलकम\nराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये‌ जसे सर्व जातीधर्मातील लोक आहेत त्याप्रमाणेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील सहभाग असला पाहीजे, ही शरद पवार यांची भूमिका आहे. ...\nमुंबई :महाराष्ट्रातील पहिला सर्वात मोठा गणेश पूजेचा उपक्रम\nमुंबई व पुण्यातील २,००० परिवारांतील गणेश पूजेत सहभागी होणार ...\nमुंबई :Video : पूरग्रस्तांना सिद्धीविनायक पावला, गॅस शेगडीनं भरलेले दोन कंटेनर खान्देशात रवाना\nसामाजिक बांधिलकीतून सिद्धीविनायक मंदिर न्यास नैसर्गिक आपत्तीग्रस्तं नागरिकांच्या डोक्यावर नेहमीच मदतीचं छत्र धरतं. ...\nमुंबई :“मग कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय”; राणेंचे महापौरांना पत्र\nमग कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय हे तरी सांगा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nविराट कोहलीचं वनडेतलं कर्णधारपदही संकटात; सुनील गावस्करांचं मोठं विधान\nसाई संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती\nदाऊदचे हस्तक मुंबई पोलिसांच्या रडारवर; त्यांची पाळंमुळं खणण्यास सुरुवात\nमला माजी मंत्री म्हणू नका, म्हण���ाऱ्या चंद्रकांत पाटलांना राऊतांचा फोन; म्हणाले...\nराहुल गांधींनी विचारलं, शिवसेना म्हणजे काय; संजय राऊत एका वाक्यात उत्तरले; म्हणाले...\n केरळचा आकडा पुन्हा फुगला; देशभरातील कोरोना रुग्ण संख्येनं टेन्शन वाढवलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/covid19-coronavirus/", "date_download": "2021-09-16T18:27:41Z", "digest": "sha1:PQAW4R5HJPXG5AEKK2VFTMEBHMEPCLUK", "length": 1858, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "covid19. coronavirus Archives - MPCNEWS", "raw_content": "\nNew Delhi : देशात 24 तासांत 1,334 नवीन कोरोना रुग्ण, एकूण रुग्ण संख्या 15,712\nएमपीसी न्यूज - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवीन 1,334 केसस समोर आल्या असून 27 मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोना प्रकरणे 15,712 आणि मृत्यू 507 झाले आहेत. मागील 28 दिवसांत पुडुचेरी येथील माहे आणि कर्नाटक येथील कोडागू येथे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/swayam-drushhyam-swayam-scenes/", "date_download": "2021-09-16T18:09:56Z", "digest": "sha1:CP4R5ZYX4HSVSJVHPHZE73ANPFTIHZHZ", "length": 16778, "nlines": 59, "source_domain": "swayamtalks.org", "title": "स्वयं दृश्यम ! – Welcome to Swayam Digital", "raw_content": "\nस्वयं' कार्यक्रम प्रत्यक्षात व युट्युबच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचण्यात स्वयंच्या सर्वोत्तम निर्मितीमूल्याचा महत्वाचा वाटा आहे. त्याची तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या अजय गोखले यांनी आज त्यांचा कॅमेरा बाजूला ठेवत प्रथमच लेखणी हातात घेतली आहे. 'स्वयं'च्या सर्वोत्तम निर्मितीसाठी पडद्यामागे किती माणसं झटताहेत याचा अंदाज आज वाचकांना अजय गोखल्यांच्या पहिल्या लेखात नक्की येईल\n'स्वयं' कार्यक्रम प्रत्यक्षात व युट्युबच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचण्यात स्वयंच्या सर्वोत्तम निर्मितीमूल्याचा महत्वाचा वाटा आहे. त्याची तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या अजय गोखले यांनी आज त्यांचा कॅमेरा बाजूला ठेवत प्रथमच लेखणी हातात घेतली आहे. 'स्वयं'च्या सर्वोत्तम निर्मितीसाठी पडद्यामागे किती माणसं झटताहेत याचा अंदाज आज वाचकांना अजय गोखल्यांच्या पहिल्या लेखात नक्की येईल.\nसंध्याकाळचे चार नाही वाजले तर मोबाईलवर मेसेज आलेला असतो. 'ठरल्याप्रमाणे, उद्या सकाळी ९ वाजता 'आम्ही नेहमीचेच' येतोय \n….उद्या सकाळपासून स्टुडिओत काय काय घडणार..हे आठवून मला हसायला येतं \nमग वीणाची चौकशी सुरू होते.. जेवायला सगळे येतायत ना\n'ते सगळं तू बघ. मला उद्या एडिटिंग टेबलवरून हलता येणार नाहीये \nमं���ळी, स्वयं च्या प्रत्येक कार्यक्रमाच्या आधीच्या आठवड्यात हा वरचा प्रसंग असाच्या असा घडत आलेला आहे कारण स्वयं स्पीकर्सच्या सर्व AVs (Audio Visual introduction) गेली पाच वर्षे आमच्याच स्टुडियोत होत आहेत \nनविन, आशय, प्रसन्न, श्रेया, ही सगळी गँग सकाळी सकाळी स्टुडियोत जमा होते आणि मग काय \nएडिटिंगचं काम सुरू होतं. हे नको, हे करूया, हा फोटो नको, हा इफेक्ट देऊन बघ, हे कसं वाटतंय वगैरे चर्चा, वादविवाद पार पडल्यावर अर्धं काम पूर्ण होतं. मग आमच्या डायनींग टेबलवर सहभोजन होतं. तिथे एक गप्पांचा फड जमतो. नकला, किस्से, हास्याचे स्फोट चालू झाले की मग काम करायचा कंटाळा येतो. दुपारचं जेवण अंगावर आल्यावर जरा सुस्तीही येते मग अर्ध्या तासाच्या अघोषित ब्रेकनंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात होते. कधी कधी शिल्पा, भाग्यश्री, सांबा, स्नेहल यांचेही आगमन होते. मग त्यांनी आणलेल्या खाऊ सोबत चहाच्या राऊंडस् होतात..मग पुन्हा गप्पा, धमाल…\n…आणि अखेरीस या सगळ्यातून वेळ काढत आमच्या AVs पूर्ण होतात \nगेली पाच वर्षे हे सगळं सातत्याने आणि अतिशय इमानेइतबारे चालू आहे या सगळ्यामध्ये मी या मंडळींची 'थॉट प्रोसेस' काय आहे याचा मागोवा घेत असतो. पहिल्यांदा जरा बाचकायला व्हायचं, पण आता रुळलो. नविन, आशय, प्रसन्न यांना माझ्याकडून काय हवंय याचा आता अंदाज यायला लागलाय. स्वयंचा वक्ता रंगमंचावर यायच्या आधीच प्रेक्षकांना त्या AV वरून वक्त्याच्या कामाचा अंदाज येणे अपेक्षित आहे. यासाठी ती जास्तीत जास्त catchy कशी होईल हे आता डोक्यात घुसलंय. अर्थात याचा डायरेक्टर नविनच. पण त्याच्या डोक्यात काय चाललंय याचाही अंदाज आता पटकन यायला लागलाय. आणि मला वाटतं हेच एडिटरचं कौशल्य आहे. त्यामुळे आता नविनकडून लगेचच 'क्या बात है, बढिया..' अशी दाद येते.\nयाच बरोबर नविनने स्वयं टॉक्स कार्यक्रमाच्या backdrop designing, lighting आणि shooting चीही जबाबदारी माझ्यावर आणि वीणावर टाकली. या आधी लग्नसमारंभ, ऑर्केस्ट्रा, डान्स शोज, स्टेज शोज अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं मल्टीकॅमेरा शूट, आणि एडिटिंग हा अनुभव गाठीशी होता. स्वयं सारखं काम या आधी कधी केलेलं नव्हतं. पण काम करता करता 'स्वयं हे काहीतरी वेगळं आहे' हे लक्षात यायला लागलं. हे वेगळेपण प्रत्यक्षात स्टेजवर आणि सोशल मीडियावर 'ये कुछ अलग है यार' अशा रीतीने परिवर्तित होणं गरजेचं होतं. यातील कन्टेन्ट प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचण्यासाठी प्रेक्षकांचे लक्षही विचलित होऊ द्यायचे नव्हते. म्हणूनच या कार्यक्रमाचा 'एकूण लूक' साधा पण आकर्षक असायला हवा होता. स्वयं च्या कार्यक्रमाची production value अतिशय उच्च दर्जाची असणे अपेक्षित होते.\nया दृष्टीने काम करायला सुरुवात केली. मी आणि वीणाने हे आव्हान स्वीकारलं.\nBackdrop चं डिझाइन, त्याचा साईझ, त्याची प्लेसमेंट, वक्त्याची प्लेसमेंट, डॉ निरगुडकरांच्या जागेची प्लेसमेंट…आणि या सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यातुन कशा दिसतायत त्यासाठी कॅमेरा प्लेसमेंट आणि सर्वात आव्हानात्मक काम म्हणजे त्यानुसार करण्यात येणारं लायटिंग… या सगळ्याचा समन्वय साधत स्वयं चं स्टेज बहरत गेलं. मंडळी, हे सगळं इथे लिहिणं खूप सोपं आहे, पण हे साध्य करण्यात काय घाम निघाला, याची एकंदरीत थॉट प्रोसेस काय आहे ही सगळी मजा एका वेगळ्या लेखातून आपल्यासमोर येईलच सुरुवातीला साधा फ्लेक्स ते आता LED wall हा बदल सुखावणारा आहे.\n२०१५ पर्यंत स्वयं चे कार्यक्रम दोन कॅमेऱ्याने शूट होत होते. ते बघताना काहीतरी कमी आहे असं नेहमी वाटायचं. आज मला सांगायला अभिमान वाटतो की स्वयं चा प्रत्येक कार्यक्रम 'पाच' कॅमेऱ्यांनी शूट केला जातो, आणि मुंबईच्या कार्यक्रमाचं तर ऑनलाइन एडिटिंग होतं आज खचितच एखादा टॉक शो असेल ज्याचं चित्रीकरण पाच कॅमेऱ्यांनी होतं. आज जेव्हा स्वयं च्या व्हिडीओज् ना जेव्हा काही लाखात व्ह्यूज मिळतात, तेव्हा नविनने टाकलेल्या जबाबदारीला आपण योग्य न्याय देऊ शकलोय याचं समाधान वाटतं. स्वयं चं काम करताना वेगळं समाधान का मिळत असावं आज खचितच एखादा टॉक शो असेल ज्याचं चित्रीकरण पाच कॅमेऱ्यांनी होतं. आज जेव्हा स्वयं च्या व्हिडीओज् ना जेव्हा काही लाखात व्ह्यूज मिळतात, तेव्हा नविनने टाकलेल्या जबाबदारीला आपण योग्य न्याय देऊ शकलोय याचं समाधान वाटतं. स्वयं चं काम करताना वेगळं समाधान का मिळत असावं लग्नाचं काय किंवा इतर कार्यक्रमांचं शूटिंग करताना तुम्ही एका विशिष्ट फ्रेमच्या बाहेर जाऊ शकत नाही. एक बांधला गेल्याचं फिलिंग येतं. कामात तोचतोचपणा येतो. पण स्वयं चं काम करताना कुठल्याही फ्रेमचं बंधन नसतं. फ्री हॅन्ड असतो. आणि मला वाटतं हे स्वातंत्र्यच खूप महत्वाचं असतं. मी किती कॅमेरे वापरणार, किती लाईट्स वापरणार असले 'माझ्या डोमेन'मधले कुठलेच प्रश्न मला कोणीही विचारत नाही. यासाठी स्वयं टीमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. पण आत्ता तर सुरुवात आहे. अभी तो बहुत कुछ बाकी है दोस्तों \nस्वयंची AV म्हणजे आमचा ओपनिंग बॅट्समन \nओपनिंग बॅट्समनने पहिल्याच चेंडूवर सिक्सर मारल्यावर जसे प्रेक्षक खिळून बसतात, त्याचप्रमाणे स्वयंची AV पाहून सभागृहातील प्रेक्षक खुर्चीला खिळले पाहिजेत ही जबाबदारी या AVची, म्हणजे पर्यायाने आमच्यावर असते. त्यामुळे या AV अधिकाधिक आकर्षक कशा होतील यावर विचार सुरू झाला…आणि त्यासंबंधात पहिली संधी मिळाली २०१६ मध्ये त्या निमित्ताने झालेले प्रवास आणि त्याच्या रंजक कथा पुढील लेखात त्या निमित्ताने झालेले प्रवास आणि त्याच्या रंजक कथा पुढील लेखात \nकाम करता करता स्वयं च्या निर्मिती टीमचा मी एक भाग कधी झालो, हे माझं मलाच कळलं नाही. या सगळ्या ध्येयवेड्या माणसांबरोबर छोटासा का होईना पण खारीचा वाटा मला उचलायला मिळतोय यातच मला समाधान आहे.\nलेखक हे कुशल व्हिडीयोग्राफर व संकलक असून स्वयं कार्यक्रमांच्या व्हिडीयोग्राफी व संकलनाची जबाबदारी त्यांच्यावर असते.\nभन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा \nआता जोहराचं काय होणार\nतालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...\nएका नव्या प्रवासाची नांदी\n‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...\nहा जयघोष असाच दुमदुमत राहायला हवा\nऑलिंपिक पदकावर नाव कोरण्याचे स्वप्न बघणारे खेळाडू निर्माण करणं हे एक राष्ट्रकर्तव्य आहे. देशाच्या प्रत्येक घटकाचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://anandghan.blogspot.com/2009/08/blog-post_23.html", "date_download": "2021-09-16T18:20:16Z", "digest": "sha1:AXJLCOOMSZH7WNREZZCXDJL3RYJF4BXC", "length": 14172, "nlines": 255, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: आधी वंदू तुज मोरया", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nआधी वंदू तुज मोरया\nगजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया\nकुठल्याही महत्वाच्या कामाचा शुभारंभ आपण गणपतीच्या स्तवनाने करतो. पूर्वीच्या काळात 'श्रीगणेशायनमः' लिहून मुलांची अक्षर ओळख होत असे. बालमानसशास्त्र वगैरेचा विचार करून आता 'गमभन' ने सुरुवात केली तरी त्यात सर्वात पहिल्यांदा 'ग गणेशाचा'च येतो. सर्व मंत्रांची सुरुवात ओंकाराने होते. इतर देवतांच्या पूजेच्य़ा आधी गणपतीची पूजा केली जाते. कुठल्याही पोथीचे वाचन श्रीगणेशायनमः ने सुरू होते. अशा प्रकारे सर्व धार्मिक कृत्यात तसेच इतर महत्वाच्या प्रसंगी गजाननाला अग्रपूजेचा मान मिळतो.ही प्रथा पूर्वीपासून चालत असावी. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथाची सुरुवात ओं नमोजी आद्या या गणेसस्तवनाने सुरू केली होती. विठ्टलभक्त संत तुकाराम, आणि रामाचे परमभक्त समर्थ रामदास यांनी सुध्दा गणपतीची स्तुती करण्यासाठी सुंदर रचना केल्या आहेत.\nअसे असले तरी जसे एकादे यंत्र सुरू होऊन व्यवस्थितपणे चालायला लागले की त्याचे स्टार्ट बटन किंवा सर्किट बाजूला राहते, त्याप्रमाणे एकादी मोठी पूजा करतांना सुरुवातीला गणेशपूजा झाल्यानंतर शेवटी आरतीच्या वेळेपर्यंत गणेशाची आठवण रहात नाही. उत्तर आणि दक्षिण भारतात बहुतेक सर्व देवतांच्या मंदिरात प्रवेशद्वारावरती किंवा एकाद्या कोनाड्यात गणपतीची प्रतिमा असते. अशा प्रकारे तो सगळीकडे उपस्थित असतो, पण खास गणपतीची प्रसिध्द मंदिरे मुख्यतः महाराष्ट्रात दिसतात. प्रसिध्द अष्टविनायक पुण्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात आहेत. त्याखेरीज पुळ्याचा गणपती, दिवेआगरचा सोन्याचा गणपती, पुण्यातला कसबा गणपती, मुंबईचा सिध्दीविनायक वगैरे देवस्थानांच्या ठिकाणीही भक्तांची गर्दी असते.\nकोकणातून बाळाजी विश्वनाथ भट पुण्याला आले आणि त्यांना पेशवेपद मिळाले. पुढील सुमारे शंभर वर्षाच्या काळात मराठ्यांच्या साम्राज्याची धुरा पेशव्यांकडे होती. गणपती हे पेशव्यांचे कुलदैवत होते आणि त्याच्या कृपाप्रसादानेच त्यांची भरभराट झाली अशी श्रध्दा असल्यामुळे पुणे शहरात आणि त्याच्या परिसरात गणेशाच्या उपासनेला महत्वाचे स्थान प्राप्त झाले. पेशव्यांनी त्यांच्या शनिवारवाडा या निवासस्थानात गणेशोत्सव सुरू केला आणि तो धामधुमीत चालवला. पटवर्धन, रास्ते, मेहेंदळे आदि कोकणातली काही कुटुंबे पेशव्यांबरोबर पुण्यात आली आणि सरदारपदापर्यंत त्यांची प्रगती झाली. त्यांनीसुध्दा आपापल्या वाड्यात आणि संस्थानात गणपतीची सुरेख मंदिरे बांधली आणि त्याची भक्तीभावाने उपासना केली. पण हे सगळे मुख्यतः व्यक्तीगत पातळीवर चालायचे आणि त्यांच्या खास मर्जीतले लोकच त्यात सहभागी होत अस���.\nपुण्यातच राहणा-या लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचे महत्व ओळखून त्याला सार्वजनिक रूप दिले आणि त्या निमित्याने लोकसंग्रह सुरू केला. भारतीय लोकांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही असे इंग्रजांचे धोरण असल्यामुळे त्यांनी त्याला विरोध केला नाही आणि पौराणिक गोष्टींच्या आधाराने भारतीयत्वाचा विचार पसरवणे लोकमान्यांना शक्य झाले. त्यांनी सुरू केलेला उत्सव लोकप्रिय होत गेला आणि आता तर गणेशोत्सव ही महाराष्ट्राची एक ओळख झाली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यात आणि परदेशातसुध्दा अनेक ठिकाणी तो उत्साहाने साजरा होत आहे.\nआज गणेशचतुर्थीच्या दिवशी श्रीगजाननाला शतशः सादर प्रणाम.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nमोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियंता दिवस\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव - २\nलोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव\nआधी वंदू तुज मोरया\nन्यूयॉर्कची सफर - १- आगमन\nश्रावणमासातले नेमधर्म आणि सणवार\nजिवतीचा पट आणि कहाण्या\n१२ ३४ ५६ ७ ८ ९\nवो जब याद आये ....... भाग २\nवो जब याद आये ....... भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TV-photos-of-taarak-mehta-fame-dayabens-real-brothers-posh-home-5387716-PHO.html", "date_download": "2021-09-16T19:51:18Z", "digest": "sha1:DTQABRE6MM5PQRIQ72LAGOH6ZISZGPQN", "length": 5464, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "12 Unseen PHOTOS of ‘Taarak Mehta…’ Fame Dayaben’s Real Brother’s Posh Home! | हे आहे \\'तारक मेहता...\\'च्या \\'दया भाभी\\'च्या सख्ख्���ा भावाचे Posh घर! बघा PHOTOS - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहे आहे \\'तारक मेहता...\\'च्या \\'दया भाभी\\'च्या सख्ख्या भावाचे Posh घर\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय मालिकेत दया भाभीचा भाऊ सुंदर लालची भूमिका अभिनेता मयूर वाकाणी वठवतोय. विशेष म्हणजे मालिकेत भावाच्या भूमिकेत झळकणारा मयूर ख-या आयुष्यातसुद्धा दिशा वाकाणीचा सख्खा भाऊ आहे. ख-या आयुष्यातील ही बहीणभावाची जोडी मालिकेतसुद्धा बहीणभावाची भूमिका वठवत आहेत. दिशा आणि मयूर मुळचे अहमदाबादचे आहेत. अहमदाबादमध्ये मयूरचा थ्री बीचएअकेचे आलिशान घरे आहे. अलीकडच्या काळातच मयूरने आपले हे ड्रीम होम विकत घेतले आहे. मयूरचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर याचवर्षी दिशासुद्धा लग्नगाठीत अडकली आहे. लग्नानंतर दिशा आता मुंबईतच स्थायिक झाली आहे.\ndivyamarathi.com ला दिलेल्या मुलाखतीत मयूरने सांगितले, \"माझ्या या घराचे संपूर्ण इंटेरिअर माझ्या चुलतभावाने केले आहे. तो व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. डोअर हँडलपासून ते बेडरुमपर्यंत सर्वकाही त्यानेच डिझाइन केले आहे. सोबतच माझी पत्नी हेमालीने घरातील इतर सजावट केली आहे. तिने आमच्या गरजांनुसार घराला सजवले आहे.\"\nमयूर आणि हेमालीला हस्ती आणि तथ्या ही दोन मुले आहेत. मयूरचे वडील भीम वाकाणी हे प्रसिद्ध रंगभूमी कलाकार आहेत. अभिनयासोबतच भीम वाकाणी हे अहमदाबादमध्ये नाटकांचे प्रयोग लावत असतात.\nआज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दया भाभी अर्थातच दिशा वाकाणीच्या माहेरच्या घराची खास झलक या पॅकेजमध्ये दाखवत आहोत.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, मयूर वाकाणीच्या आलिशान घराची खास झलक...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/mula-river-manori-kendal-bridge-collapsed-aradgav-rahuri", "date_download": "2021-09-16T18:17:16Z", "digest": "sha1:2AMGXTH37MCOFSWCPK5GBEGU23BFOFUT", "length": 5721, "nlines": 24, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मुळा नदीवरील मानोरी-केंदळ पूल पावसामुळे कोसळला", "raw_content": "\nमुळा नदीवरील मानोरी-केंदळ पूल पावसामुळे कोसळला\nमानोरी, केंदळ, चंडकापू��चा संपर्क तुटला; वाहतुकीचा खोळंबा; तातडीने पूल बांधा\nराहुरी (Rahuri) तालुक्यातील पूर्वभागातील मानोरी- केंदळ (Manori-Kendal) या दोन गावांना जोडणार्‍या मुळानदीवरील (Mula River) बंधार्‍याशेजारील पूल अखेर कोसळला (bridge collapsed) असून तीन गावांचा संपर्क देखील तुटला आहे.\nमानोरी-केंदळ (Manori-Kendal) या दोन गावांना जोडणार्‍या मुळा नदीवरील (Mula River) बंधार्‍या शेजारील हा पूल (Bridge) गेल्या अनेक दिवसांपासून जीर्ण झाला होता. त्यामुळे हा पूल (bridge) कुठल्याही स्थितीत कोसळण्याची परीस्थिती निर्माण झाला होती. मात्र, तरीदेखील या पुलावरून वाहतूक सुरू होती. सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने (Rain) मोठ्या प्रमाणात ओढे-नाले वाहू लागल्याने या पावसाच्या पाण्याने जीर्ण झालेला हा पूल (Bridge) अखेर कोसळला (collapsed) आहे. ही घटना रात्री उशीरा घडल्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र, आता मानोरी (Manori), केंदळ (Kendal), चंडकापूर (Chadkapur) आदी गावांचा संपर्क तुटला असून वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. हा पूल दुरुस्त व्हावा, यासाठी वेळोवेळी केंदळ आणि मानोरी येथील ग्रामस्थांनी पाठपुरावा केलेला आहे.\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांच्याकडे माजी खासदार प्रसाद तनपुरे (Former MP Prasad Tanpure), राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State Prajakt Tanpure) यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून पाटबंधारे विभागाकडून या पुलाच्या दुरुस्तीसाठी 22 लक्ष रुपये निधी मंजूर करून आणला आहे. त्या कामाची निविदा देखील जारी करण्यात आली आहे. मात्र, आता वाहतुकीसाठी अडचण निर्माण झाल्याने तात्काळ या कामास सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी माजी उपसभापती रवींद्र आढाव (Ravindra Adhav), सरपंच अब्बास शेख, नवनाथ थोरात, गोकुळ आढाव, अनिल आढाव, संदीप आढाव, मच्छिंद्र आढाव, उत्तम खुळे, बबनराव साळुंखे, वैभव पवार, किशोर महाराज जाधव, निवृत्ती आढाव, डॉ.राजेंद्र पोटे, पोपट पोटे, शामराव आढाव, संभुगिरी महाराज गोसावी, बाबासाहेब आढाव, अण्णासाहेब तोडमल, अशोक आढाव, फकडभाई शेख, मुनसीभाई शेख, बशिर पठाण, शिवाजी आढाव, राजेंद्र आढाव, विकास आढाव, सुनील आढाव, ज्ञानदेव आढाव, पंढरीनाथ आढाव, चंद्रभान आढाव, नानासाहेब तनपुरे, बाळासाहेब पोटे, साहेबराव तनपुरे, हाफिज रफिक शेख, मुक्ततार शेख, महेबूब शेख, आयुब पठाण आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/soybean-seeds-require-germination-test-before-sale-orders-department-of-agriculture/", "date_download": "2021-09-16T18:58:18Z", "digest": "sha1:L7FLUTYRTPBS37QFW724GD7Y2WLD3RWJ", "length": 11372, "nlines": 98, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "सोयाबीन बियाणे विक्री पूर्वी उगवण चाचणी आवश्यक; कृषी विभागाचे आदेश", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nसोयाबीन बियाणे विक्री पूर्वी उगवण चाचणी आवश्यक; कृषी विभागाचे आदेश\nमागच्या वर्षी बहुतांशी झालेल्या सोयाबीनच्या पेरण्या निकृष्ट बियाण्यांमुळे उगवलेच नाही. बहुतांशी शेतकऱ्यांचे त्यामुळे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे मागच्या वर्षीच्या आलेल्या तक्रारी पाहता यंदा कृषी विभागाने या हंगामाच्या सुरुवातीपासूनच खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे.\nयावर्षी कृषी विभागाच्या आदेशानुसार यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाणे विक्री करण्यापूर्वी संबंधित कंपनी व लॉटनिहाय उगवण क्षमता चाचणी घेऊन संबंधित बियाण्याच्या नोंदी ठेवण्याबाबत सुचवण्यात आले आहे. या आदेशाच्या विषयी विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, हा प्रकार सोयीस्कर नाही, या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी शक्य नसल्याने त्याविरोधात येत्या काळात राज्यभर आवाज होण्याची परिस्थिती तयार होऊ लागली आहे.\nमहाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात खरिपात सोयाबीनचे 42 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असते.या हंगामात सोयाबीनचा चांगले दर मिळाल्याने यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हंगामात सोयाबीन बियाण्याचा पुरवठा हा विविध प्रकारच्या खाजगी कंपन्या तसेच महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून केला जातो. काही शेतकरी स्वतःकडे असलेल्या बियाण्याचा ही मोठ्या प्रमाणात पेरणीसाठी वापर करतात. गेल्या वर्षी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यात महाबीज सह प्रामुख्याने मध्य प्रदेशातील खासगी कंपन्यांनी पुरवलेल्या बियाण्याचा समावेश होता. या तक्रारींना अनुसरून विक्रेत्यांना जबाबदार करीत गुन्हे नोंदवण्याचे काम कृषी विभागाने केले होते.\nमागच्या वर्षी विक्रेत्यांच्या माफदा संघटनेकडून तीन दिवसां��ा राज्यव्यापी बंद पाळण्यात आला होता.तसेच दुसरीकडे आलेल्या तक्रारींची खातरजमा करताना कृषी विभागाची एकच दमछाक झाली होती.पेरणीची वेळ आली होती.\nम्हणून या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने प्रत्येक विक्रेत्याला कंपनी निहाय व लॉट निहाय विक्री होणाऱ्या सोयाबीन बियाण्याची विक्री पूर्व उगवणक्षमता चाचणी घेण्याची तसेच त्याच्या नोंदी ठेवण्याची सूचना केली आहे. जर सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता 70 टक्के असेल तर ते विकावी असे सुचवण्यात आले आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/the-oxygen-express-from-visakhapatnam-will-reach-solapur-on-sunday", "date_download": "2021-09-16T18:51:30Z", "digest": "sha1:R62UYU2ZBITUMVI5I2JDIPTJFNR6YE4Z", "length": 25242, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रविवारी येणार ऑक्‍सिजन एक्‍स्प्रेस सोलापुरात ! विशाखापट्टणमशी जिल्हाधिक���ऱ्यांची चर्चा सुरू", "raw_content": "\nरविवारी येणार ऑक्‍सिजन एक्‍स्प्रेस सोलापुरात विशाखापट्टणमशी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा सुरू\nतात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा\nसोलापूर : जिल्ह्यातील दोन हजार 700 हून अधिक रुग्णांना ऑक्‍सिजनचा पुरवठा केला जात आहे. त्यात आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे रुग्णालयांना ऑक्‍सिजन कमी पडू नये म्हणून रिकाम्या सिलिंडरमध्ये ऑक्‍सिजन भरून ठेवला जात आहे. मात्र, रिकाम्या ऑक्‍सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागल्याने ऑक्‍सिजन घेऊन आलेल्या टॅंकरला तासन्‌तास थांबावे लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे आता साखर कारखान्यांसह अन्य उद्योगांकडील रिकामे ऑक्‍सिजन सिलिंडर जमा करून घेतले जात आहेत.\nश्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), मार्कंडेय, अश्‍विनी, यशोधरा अशा मोठ्या रुग्णालयांना ऑक्‍सिजन कमी पडू नये म्हणून प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. दुसरीकडे, ज्या लहान दवाखान्यांकडे ऑक्‍सिजनचे टॅंक नाहीत, त्यांना सिलिंडरच्या माध्यमातून ऑक्‍सिजन पुरवला जात आहे. मात्र, ऑक्‍सिजनची भागवाभागवी सुरू असतानाच रिकामे सिलिंडर नसल्याने सोलापुरात आलेल्या टॅंकरला काही तास जागेवरच थांबून राहावे लागत आहे. त्यामुळे साखर कारखाने आणि अन्य उद्योगांकडून सुमारे दोनशे सिलिंडर जमा करून घेतले जात आहेत. त्यासाठी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांना साखर कारखान्यांकडील रिकामे सिलिंडर जमा करून घेण्याचे काम निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी सोपविले आहे.\nहेही वाचा: जिल्ह्यातील 87 हजार 98 रुग्ण झाले बरे आज 1719 वाढले; 42 रुग्णांचा मृत्यू\nरिकामे सिलिंडर जमा करण्याचे काम सुरू\nसध्या जिल्ह्यातील अडीच हजारांहून अधिक रुग्णांना ऑक्‍सिजन दिला जात आहे. दहा हजारांहून अधिक रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज भासल्यास मागणी वाढते. आता ऑक्‍सिजनची भागवाभागवी सुरू असून रिकामे ऑक्‍सिजन सिलिंडर कमी पडत असल्याने साखर कारखान्यांसह अन्य उद्योगांकडील रिकामे सिलिंडर जमा करून घेतले जातील.\n- भारत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर\nदोन दिवसांत येणार ऑक्‍सिजन एक्‍स्प्रेस\nसध्या शहर- जिल्ह्यात साडेअकरा हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील तीन हजारांपर्यंत रुग्णांना ऑक्‍सिजन लागतोय. विशाखापट्टणम येथून ऑक्‍सिजन एक्‍स्प्रेस दोन दिवसांत सोलापुरात दाखल होणार आहे. त्यातून सोलापूर शहर- जिल्ह्याची गरज पाहून दोन टॅंकर मिळतील, असा विश्‍वास जिल्हा प्रशासनाने व्यक्‍त केला आहे. तर टॅंकरद्वारे थेट विशाखापट्टणमहून ऑक्‍सिजन आणता येईल का, यादृष्टीने देखील जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे विशाखापट्टणम येथील प्रशासनासोबत चर्चा करीत आहेत. ऑक्‍सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अजूनही पुरवठा सुरळीत न झाल्याने प्रशासनाकडून ऑक्‍सिजनची भागवाभागवीच सुरू आहे.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखां��ा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/mumbai-news-maintain-power-supply-through-online-classes-and-exams-directed-by-asim-kumar-gupta-185163/", "date_download": "2021-09-16T19:12:01Z", "digest": "sha1:U44KH5B3EZI5ZCMC6J3J4ARA63TKKEK2", "length": 8549, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Mumbai News : ऑनलाईन क्लासेस व परीक्षांमुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवा ; असीमकुमार गुप्ता यांचे निर्देश ; Maintain power supply through online classes and exams; Directed by Asim Kumar Gupta", "raw_content": "\nMumbai News : ऑनलाईन क्लासेस व परीक्षांमुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवा ; असीमकुमार गुप्ता यांचे निर्देश\nMumbai News : ऑनलाईन क्लासेस व परीक्षांमुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवा ; असीमकुमार गुप्ता यांचे निर्देश\nएमपीसी न्यूज – राज्यभरात सध्या शाळा व महाविद्यालयांचे वर्ग व परीक्षा ऑनलाईनद्वारे सुरु आहेत. सोबतच प्रामुख्याने आयटी व इतर क्षेत्रात देखील वर्क फ्रॉम होम सुरु आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी उपाययोजना करावी. अत्यावश्यक कामे असल्याखेरीज वीजयंत्रणेच्या पूर्वनियोजित देखभालीसाठी वीजपुरवठा बंद ठेवू नये, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांनी दिले आहेत.\nराज्यात येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत शैक्षणिक वर्ग बंद राहणार आहेत. त्यामुळे शालेय वर्ग व परीक्षा तसेच इतर महत्वाच्या परीक्षा ऑनलाईनद्वारे सुरु आहेत. या पार्श्वभूमिवर महावितरणकडून अखंडित वीजपुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेण्यात यावी.\nतांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्थेतून प्राधान्याने वीजपुरवठा करण्यात यावा. अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय वीजयंत्रणेच्या पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद ठेवू नये.\nदेखभाल व दुरूस्तीचे काम अत्यंत आवश्यक असल्यास ऑनलाईन शैक्षणिक वर्ग व परीक्षांचा कालावधी टाळून कामे करण्यात यावे.\nतत्पुर्वी महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधीत शैक्षणिक संस्थांशी समन्वय व संवाद साधून पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीचे नियोजन करावे व त्यासंबंधीची माहिती ‘एसएमएस’द्वारे संबंधीत वीजग्राहकांना देण्यात यावी, असेही निर्देश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nMaval News: शेतक-यांनी शेती बरोबरच शेतीपुरक व्यवसाय करून प्रगतशील व्हावे – बाबुराव वायकर\nPimpri news: कोरोना खरेदीत तुंबड्या भरणाऱ्यांना माफी नाही; पालिकेतील भ्रष्टाचार उखडून काढणार – डॉ. अमोल कोल्हे\nPimpri News : सहाय्यक आयुक्त सुनील अलमलेकर यांची मुंबईत बदली\nBhosari Missing News : भोसरी मधून 14 वर्षीय मुलगी बेपत्ता\nPimpri News : टाटा मोटर्सचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी मनोहर पारळकर आणि सुशीला पारळकर यांना ‘श्यामची आई’…\nVirat Kohli : विराट कोहलीने सोडलं भारतीय T20 संघाचं कर्णधारपद\nPune News : महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकणारच; प्रशांत जगताप\nPune News : पालिकेच्या 9 हजार मिळकतकर थकबाकीदारांना नोटीस\nSangvi News : खोदकाम करताना गॅस पाईपलाईन लिक\nPune Crime News : लग्नासाठी तगादा लावणार्‍या प्रेयसीच्या गळ्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार\nPune News : आई-वडील गावी गेल्यानंतर शाळकरी मुलीने उचलले धक्‍कादायक पाऊल\nPune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षा 12 जुलैपासून\nPune News : पुणे विद्यापीठाची परीक्षा 11 एप्रिलपासून ; एमसीक्यू पद्धतीने होणार परीक्षा\nMumbai News: मुंबईचा वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराच्या सर्वंकष चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/kalyan-dombivli/kopar-bridge-be-opened-ganesh-charturthi-information-dipesh-mhatre-a309/?utm_source=Lokmat.com&utm_medium=Livenews-Mobile-Ticker", "date_download": "2021-09-16T19:32:54Z", "digest": "sha1:UUJMUJ2FUCPJ2TUGAIMPASWPCC74G3UY", "length": 16300, "nlines": 133, "source_domain": "www.lokmat.com", "title": "गणेश चतुर्थीच्या आधी खुला होणार कोपर पूल, दिपेश म्हात्रेंची माहिती - Marathi News | Kopar bridge to be opened before Ganesh Charturthi, information of Dipesh Mhatre | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com", "raw_content": "\nशुक्रवार १७ सप्टेंबर २०२१\nविराट कोहलीओबीसी आरक्षणचंद्रकांत पाटीलसोनू सूददहशतवादतालिबानकोरोना वायरस बातम्यागुजरातगणेशोत्सव\nगणेश चतुर्थीच्या आधी खुला होणार कोपर पूल, दिपेश म्हात्रेंची माहिती\nKopar bridge : पूलाच्या कामासाठी ऑक्सीजनची कमतरता भासल्याने पूलाच्या कामाचा वेग मंदावला होता. आता या पूलाच्या कामाला गती देण्यात आली आहे.\nगणेश चतुर्थीच्या आधी खुला होणार कोपर पूल, दिपेश म्हात्रेंची माहिती\nकल्याण : डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा कोपर रेल्वे उड्डाण पूल गणेश चतुर्थीच्या आधी खुला होणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आज दिली. पूलाचा स्लॅब सिमेंट कॉन्क्रीटीकरणाने भरण्याच्या कामास माजी नगरसेवक म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला.\nया प्रसंगी भाजप माजी नगरसेवक मंदार हळबे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी अशुतोष येवले आदी उपस्थित होते. कोपर पूल हा तयार करुन तो नागरीकांना 15 जुलै रोजी खुला केला जाईल अशी डेडलाईन प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती. पूलाच्या कामासाठी ऑक्सीजनची कमतरता भासल्याने पूलाच्या कामाचा वेग मंदावला होता. आता या पूलाच्या कामाला गती देण्यात आली आहे. पूल वाहतूकीसाठी खुला झाल्यावर ठाकूर्ली रेल्वे उ्डाणपूलावरील वाहतूकीचा ताण कमी होणार आहे.\nकोपर हा पूल डोंबिवलीसाठी महत्वाचा पूल आहे. हा पूल धोकादायक झाल्याने रेल्वे आणि महापालिकेने संयुक्तीक निर्णय घेऊन पूल वाहतूकीसाठी बंद केला. त्यानंतर पूलाच्या कामासाठी महापालिका आणि रेल्वेने निम्मा खर्च उचलला. जवळपास 10 कोटी रुपये खर्च करुन हा पूल तयार केला जात आहे. कोरोनामुळे या पूलाच्या कामाचा वेग मंदावला होता. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु झालेला असताना हा पूल पाडून पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.\nपूलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पूलाचा स्लॅब सिमेंट कॉन्क्रीटीकरणाने भरल्यावर पूलाचे काम पूर्णत्वास येईल. त्यानंतर हा पूल वाहतूकीसाठी खुला केला जाईल. या पूलाच्या कामावर देखरेख ठेवून असलेले प्रकल्प अभियंते तरुण जुनेजा यांनी सांगितले की, ऑगस्ट अखेर्पयत पूलाची सर्व कामे मार्गी लावली जातील.\nकल्याण डोंबिवली :वरप, कांबा आणि म्हारळ भागातील 2 हजार पूरग्रस्तांना मदतीचा हात\nkalyan : वरप, कांबा आणि म्हारळ या भागातील 2 हजार नागरिकांना काल सायंकाळी कृष्णा रेसिडेन्सीच्या आवारात जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ...\nकल्याण डोंबिवली :'तडा' नाही, हा तर 'काळा कपडा'; गांधारी पुलाची अधिकाऱ्यांकडून पाहणी\nसोमवारी रात्री अचानक हा पूल वाहतुकीसाठी करण्यात आला होता बंद. ...\nकल्याण डोंबिवली :कल्याण : गांधारी पूल वाहतूकीसाठी बंद; पुलाची पाहणी रखडली\nअधिकाऱ्यांना मिळेना बोट; पाहणी उद्या होणार ...\nकल्याण डोंबिवली :...म्हणून गांधारी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली\nkalyan : पुलाच्या पिलरचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून रात्रीची वेळ असल्याने उद्या सकाळी तांत्रिक अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञ व्यक्ती येऊन या संपूर्ण पुलाची पाहणी करतील, असे पीडब्ल्यूडी विभागाकडून सांगण्यात आले आहे. ...\nक्राइम :प्रिन्टिंग प्रेसचा व्यवसाय ठप्प झाल्याने उचलले पाऊल; व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या\nSuicide Case : पूर्व भागातील तिसगाव नाका परिसरातील मातोश्री अपार्टमेंटमध्ये राहणा-या बंडू पांडे यांचा उल्हासनगरच्या कॅम्प 3 येथे ओम शांती प्रिन्टर्स या नावाने प्रिन्टींग प्रेसचा व्यवसाय सुरू होता. ...\nक्राइम :बोलण्यात गुंतवणूक दुकानदारांचे 2000 रुपये घेऊन पसार झाला भामटा; पोलिसांनी केली अटक\nयासंदर्भात विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. ...\nकल्याण डोंबिवली अधिक बातम्या\nकल्याण डोंबिवली :अधिकाऱ्यांच्या विरोधात ठोस कारवाई केली जात नसल्याने बिल्डरने घेतली एसीबीकडे धाव\nThe builder rushed to ACB : ठोस पूरावा सादर करावा चौकशी अंती कारवाई करणार - आयुक्तांचा खुलासा ...\nकल्याण डोंबिवली :माझी वसुंधरा, माझा निसर्ग, माझा बाप्पा डोंबिवलीतील जाधव कुटुंबियांची अनोखी संकल्पना\nDombivali News : निसर्गाचे महत्त्व पटवून देण्यासाठी डोंबिवलीतील लोढा हेवन येथे माझी वसुंधरा, माझा निसर्ग, माझा बाप्पा ही अनोखी संकल्पना बाप्पाच्या देखाव्यातून मांडली आहे. ...\nकल्याण डोंबिवली :चैत्र ते फाल्गून... आजीबाईंच्या आरासमध्ये अवतरला \"मराठमोळ्या\" सण-परंपरांचा थाट\nपश्चिमेकडील गणेशनगर परिसरातील गौरू आपार्टमनेट राहणाऱ्या वानखेडे कुटुंबियांच्या बाप्पाची आरास गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. निलिनी वानखेडे यांच्या मनात एक अनोखी संकल्पना आली. ...\nकल्याण डोंबिवली :ठेकेदाराने केडीएमसीला लावला २० कोटीचा चुना\nठेकेदाराच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...\nकल्याण डोंबिवली :डोंबिवलीमधील \"या\" मंदिराची सर्वत्र चर्चा; \"हे\" आहे नेमकं कारण\nDombivli News : गणेशोत्सव असल्याने सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. मात्र डोंबिवली शहरातील एक मंदिर गणेशभक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलंय. ...\nकल्याण डोंबिवली :शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर यांचे न���धन, सच्चा शिवसैनिक हरपल्याने हळहळ\nपेणकर यांच्या निधनाचे वृत्त कळतात शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरोना काळात ते रस्त्यावर उतरुन काम करीत होते. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nविराट कोहलीचं वनडेतलं कर्णधारपदही संकटात; सुनील गावस्करांचं मोठं विधान\nसाई संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती\nदाऊदचे हस्तक मुंबई पोलिसांच्या रडारवर; त्यांची पाळंमुळं खणण्यास सुरुवात\nमला माजी मंत्री म्हणू नका, म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राऊतांचा फोन; म्हणाले...\nराहुल गांधींनी विचारलं, शिवसेना म्हणजे काय; संजय राऊत एका वाक्यात उत्तरले; म्हणाले...\n केरळचा आकडा पुन्हा फुगला; देशभरातील कोरोना रुग्ण संख्येनं टेन्शन वाढवलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/nirupam-demand-to-nia-about-inquiry-of-mp-sanjay-raut-for-giving-contradictory-statement-nrsr-109628/", "date_download": "2021-09-16T18:22:27Z", "digest": "sha1:QGCKQB6O66YL2RZT7CWCWLBL4QPRBF53", "length": 13960, "nlines": 180, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सचिन वाझे प्रकरण | खासदार संजय राऊतांच्या उलटसुलट वक्तव्यांची चौकशी करा, निरूपम यांची एनआयएकडे मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर १६, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्��चा साधलाय मेळ\nसचिन वाझे प्रकरणखासदार संजय राऊतांच्या उलटसुलट वक्तव्यांची चौकशी करा, निरूपम यांची एनआयएकडे मागणी\nसंजय निरूपम(sanjay nirupam) म्हणाले की, संजय राऊत हे पहिल्यांदा सचिन वाझे प्रामाणिक अधिकारी असल्याचे म्हणत होते.आता ते वाझे यांच्या नियुक्तीच्या विरोधात असल्याचे सांगत आहेत. एनआयएने आता संजय राऊत (sanjay raut)यांनाच ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी.\nमुंबई : कॉंग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरूपम (sanjay nirupam)यांनी एनआयएच्या ताब्यात असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या प्रकरणी शिवसेनेवर टीका केली आहे. निरुपम यांनी या प्रकरणी खासदार संजय राऊत (sanjay raut)उलटसुलट वक्तव्ये करत असल्याने त्यांची चौकशी का करत नाही असा प्रश्न केला आहे.\nआता वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातूनच मिळणार बेड, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेचा महत्त्वाचा निर्णय\nराऊत यांची चौकशी करा\nनिरूपम म्हणाले की, संजय राऊत हे पहिल्यांदा सचिन वाझे प्रामाणिक अधिकारी असल्याचे म्हणत होते.आता ते वाझे यांच्या नियुक्तीच्या विरोधात असल्याचे सांगत आहेत. एनआयएने आता संजय राऊत यांनाच ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी.\nसंजय राऊत ने कहा है कि वे #सचिन_वज़े की पुलिस में दुबारा बहाली के खिलाफ थेहालाँकि वे कल तक वज़े को ईमानदार और सक्षम बता रहे हैं\nफिर भी वे कौन-से नेता थे जिनके कंधे पर चढ़कर वज़े आया,यह बताना पड़ेगा#NIA को राऊत जैसे बकबक करनेवालों को उठाकर वज़े के आकाओं तक पहुँचना चाहिए\nनिरुपम यांनी व्टिट करत मागणी केली आहे की, “संजय राऊत यांनी सांगितले की, ते सचिन वाझे यांना पोलिसांमध्ये परत घेण्याच्या विरोधात होते. पहिल्यांदा त्यांनी वाझे प्रामाणिक आणि सक्षम अधिकारी असल्याचे म्हटले होते. संजय राऊत यांनी वाझे कोणत्या नेत्यांच्या खांद्यावर बसून पोलीस दलात परत आले, राष्ट्रीय तपास यंत्रणेने राऊत यांना उचलून चौकशी करुन त्यांच्यामागील सूत्रधारापर्यंत पोहोचावे, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर १६, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/state-news-marathi/no-entry-to-middle-man-in-nibandhak-office-26795/", "date_download": "2021-09-16T17:55:18Z", "digest": "sha1:WXWBVTW7U47DC3SUZ6QC6GS2KYD4GIDE", "length": 13155, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पेण | दुय्यम निबंधक कार्यालयात मध्यस्त आणि दलालांना नो एन्ट्री | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर १६, २०२१\n विराट कोहलीनंतर टीम इंडियाची कमान रोहितकडे जाण्याची शक्यता\nफ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी\nनिस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा\nटी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…\nViral : भाऊजींसोबत मेहुणीचं अफेअर; बहिणीने अशी कुट-कुट कुटलीये की…\nदेखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर\nजावई माझा भला नाहीच तेव्हा पत्नीला न सांगताच सासऱ्यांच्या घरावर चालविला होता बुलडोझर, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा\nटी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कार�� समोर\nटी-20 वर्ल्डकप नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देणार राजीनामा, BCCI चा मोठा निर्णय\nपुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ\nपेणदुय्यम निबंधक कार्यालयात मध्यस्त आणि दलालांना नो एन्ट्री\nपेण : पेणमध्ये महसूल विभागाचे नोंदणी व मुद्रांक नोंदणीचे दुय्यम निबंधक श्रेणी -१ चे कार्यालयात कार्यरत असुन या कार्यालयात तीन वर्ष पुर्णवेळ अधिकारी नसल्याने लिपीक वर्गीयांकडे पदभार देऊन कामकाज चालायचे. त्यामुळे दलालाचे चांगभले होते . मनमानी कारभार, बेशिस्तपणा त्यामुळे कार्यालयात आजवर दलालांचा सुळसुळाट होता. पुर्णवेळ नुतन अधिकारी संजय घोडजकर हे रुजू झाल्यानंतर दलालांना या कार्यालय परीसरात अक्षरश: नो इन्ट्री केली आहे . या कामाच्या पद्धतीमुळे जनतेतध्ये समाधान आहे.\nशासकीय कार्यालयात आणि परिसरात बेजबाबदार व्यक्तींचा सुळसुळाट असे सूत्र जनतेच्या मनात बिंबले होते . पेण शहरात एक अधिकारी एक कार्यालय तालुका सुधारु शकतो. याचा प्रत्यय दुय्यम निबंधक कार्यालयात पाहील्यानंतर येतो. घोडजकर हे काही दिवसांपुर्वी रुजू झाले. त्यांनी प्रथम कार्यालयात स्वच्छता, पारदर्शकता, अभिलेख नीटनेटके लावणे यावर भर देत दलालामार्फत होणारी जनतेची पिळवणुक लक्षात घेऊन दलालाना प्रवेश बंद केल्याने दलालाचे पोटसुळ उठून सदर अधिकाऱ्याच्या विरुध्द निनावी खोट्या तक्रारी करुण कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदनामी करण्याचे दिसुन येते.\nनोंदणीसाठी प्रथम येणाऱ्या पक्षकारांन , भारतीय सेनेतील आजी माजी सैनिकांना, ज्येष्ठ नागरीक यांना प्रथम प्राधान्य देऊन तात्काळ कामाचा निपटारा केला जात आहे . कार्यालयात येणाऱ्या पक्षकारांना घोडजकर यांनी मार्गदर्शन करुन तात्काळ काम कसे करता येईल, याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्यामुळे संजय घोडजकर यांनी पेण तालुक्यात कर्तव्यदक्ष अधिकरी म्हणुन ओळख निर्माण केली आहे.\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकल���टचा गणपती\nGanpati Made From Seashellsप्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तब्बल ७००० शिंपल्यांपासून साकारला बाप्पा - पाहा Video\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर १६, २०२१\nवाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/01/17/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%B8-%E0%A4%B5/", "date_download": "2021-09-16T18:09:47Z", "digest": "sha1:RT3SMWICM3ZT2RPGDKXDXCBUBEFHY73J", "length": 16718, "nlines": 239, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "डॉन बोस्को शाळेची सहलबस व पीकउप टेम्पो ची भीषण धडक", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी शिफारस पाठविण्याचे आवाहन\nघाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nजलतरण पट्टू श्रावणी जाधव चा गौरव\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nडॉन बोस्को शाळेची सहलबस व पीकउप टेम्पो ची भीषण धडक\nजुन्नर : कल्याण-अहमदनगर रोडवर गायमुखवाडी ( पिंपरी पेंढार)येथे अहमदनगर हून येणारी डॉन बोस्को शाळेची सहलबस व पीकउप टेम्पो ची भीषण धडक ….. धडकेनंतर वाहनांनी पेट घेतला …स्थानिकांनी आग आटोक्यात आणली परतू दोन्ही वाहणे जेसीबीच्या साह्याने अलग करावी लागली ….प्रसंगी घटनास्थळी 2 जण ठार तर 10 जण गंभीर असून 37 विध्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत . त्यांना आलेफाटा येथील खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे .पुढील तपास आळेफाटा पोलिस करत आहेत.\nगणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nसार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी\nतिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन\nमुंबई- पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद.\nमुंबईसह महाराष्ट्रातील डान्सबार होणार सुरू – सुप्रिम कोर्ट\nगणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nसार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी\nतिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन\nपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांची दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका\nगणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत; गर्दी केल्यास कठोर निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nगायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन\nवीज वितरण कार्यालयाला पावसामुळे लागली गळती\nकोकणवासियांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिदेंकडून २०० मोफत बससेवा\nकोपर पुलावर पहिला खड्डा ; मनसेचे आमदाराचे पालिका प्रशासनावर तशोरे..\nड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन\nमुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’\nघाटकोपर मध्ये ��रोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण\nभारत निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना; ४ ऑक्टोबर रोजी मतदान\nराज्यसरकार तर्फे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी..\nमुख्यमंत्री ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक..\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती\nपुराचा फटका…. महाड मधील प्राण्यांना – पॉज ची मदत\nचिपळूण वासियांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो श्री सदस्य आले धावून\nतोपर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद आंदोलन\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nदिबांसाहेबांच्या नावासाठी क्रांतिदिनी मशाल मोर्चा\nठाणे • नवी मुंबई\nलोकनेते स्व. दि. बा. पाटील यांची मरणोत्तर ‘पद्म’ पुरस्कार निवडीसाठी शिफारस करा\nकोरोना महामारी संपुष्ठात आणण्यासाठी घरोघरी जावून लसीकरण अभियान राबवा : रतन मांडवे\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nक्रूरपणे हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस एपीएमसी पोलिसांनी केले ३६ तासांत शिताफीने अटक\nठाणे शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mahanaukri.com/category/railway-jobs/", "date_download": "2021-09-16T19:05:38Z", "digest": "sha1:6D5SFCIOTZ7SZKZTJB4VUY2BO3CFTMPC", "length": 4023, "nlines": 106, "source_domain": "mahanaukri.com", "title": "Railway Jobs | Maha Naukri 2020", "raw_content": "\nदक्षिण मध्य रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१०...\nरेल व्हील फॅक्टरी मध्ये अप्रेंटिस पदांच्या १९२ जागा\nदक्षिण पश्चिम रेल्वे विभागात विविध पदांच्या ३८६ जागा\nपश्चिम मध्य रेल्वे कोटा येथे प्रशिक्ष्णार्थी पदाच्या...\nमध्य रेल्वेत अप्रेन्टिस साठी २५७३ जागा\nरेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल्सच्या ८६१९ जागांसाठी...\nकोकण रेल्वेत विविध पदांच्या १०० जागा\nरेल्वे भरती बोर्ड (RRB) मार्फत ६२९२७ जागांसाठी भरती\nमध्य रेल्वेत भरती कनिष्ठ लिपिक कम टंकलेखक पदाच्या १५०...\nकोकण रेल्वेत भरती तांत्रिक सहाय्यक पदांच्या १४ जागा\nबीव्हीजी (BVG) हेल्थ फूड प्रा. लि. मध्ये मॅनेजर...\nनाशिक जिल्ह्यातील आदिवासी निवासी शाळांसाठी भरती...\nके. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक येथे लिपिक व...\nसैनिक कल्याण विभाग, नाशिक महाराष्ट्र राज्य...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या १३८८ जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र भरती २०१७ – ४५० पी/टी सब...\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ऑफिसर पदाच्या १६६...\nनवाल डॉकयार्ड मुंबई येथे फायरमन पदाच्या ३३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://circuitwaalain.wordpress.com/2020/06/24/lagaam-story-by-yashraj-aachrekar-490/", "date_download": "2021-09-16T19:24:04Z", "digest": "sha1:OPSA23ZJG6MYVWK7CNRGJ3GHEUZTTIHF", "length": 14286, "nlines": 118, "source_domain": "circuitwaalain.wordpress.com", "title": "लगाम – सर्किटवाला", "raw_content": "\nकोलगेट, साबण, तेलाची बाटली आणि अनुने सांगितलं तसा नवीन लायटर. चार तर गोष्टी, पण तरी मी पुन्हा एकदा सामानाची पिशवी नीट चेक करतो. काउंटरला माझ्यापुढे दोघेच जण. पाच मिनिटात येईल आपला नंबर.\nमी कॅशिअरच्या पुढ्यात सगळं सामान नीट मांडून ठेवतो.\nकिती वेळ झाला आणि हा अजून खाली मान घालून आकडेमोडच करतोय. एकतर एवढं उकडतंय इथे. मी धुसफूसतो, “ओ जरा लवकर क��ा.”\nतसा तो मान वर करून माझ्याकडे बघतो. खरंच बघतोय का हा आपल्याकडे डोळे थोडे विचित्र दिसताहेत याचे.\nअरेच्चा याच्या डोळ्यात बुब्बुळेच नाहीत. माझ्या छातीत धडधडू लागतं. तो तोंड उघडून एक आकडा सांगतो.\nमी हातात दाबून ठेवलेली नोट डेस्कवर ठेवून थरथरत पिशवी उचलतो.\nआता तो माझ्याकडे बघून विचित्र हसू लागलेला असतो. एक अस्फुटशी किंकाळी माझ्या तोंडून बाहेर पडते.\nमी शक्य तेवढं भराभर चालू लागतो गेटच्या दिशेने.\nही सर्व माणसे माझ्याकडे का बघत आहेत विचित्र चेहरा करून. मूर्खच आहेत लेकाची. जेव्हा कॅशिअर बघेल यांच्याकडे तेव्हा ह्यांचीपण हीच गत होईल…. हीहीही….\nमी दाराला किल्ली लावून दार उघडतो. आत येऊन खुर्चीवर कसाबसा बसतो. घामाने माझं पूर्ण अंग डबडबलं असतं. च्या आयला गेले कुठे सगळे अनुपण नाही आणि पोरंपण नाही घरात.\nमी टेबलाकडे पाहत असतो. टेबलावर एक छोटासा ठिपका दिसतोय. नीट दिसत नाही काय आहे ते. मी दुर्लक्ष करायचं ठरवतो.\nपण मग तो ठिपका वळवळतो. मी डोळे किंचित किलकिले करतो. आता थोडं स्पष्ट दिसू लागतं. मुंगी एवढ्या आकाराचा घोडा आहे तो. मी हसू लागतो.\nमी डोळे पुन्हा नॉर्मल करतो. पण आता मला अशा डोळ्यांनीही घोडा दिसतोय. असं कसं झालं\nघोड्याचा आकार वाढलाय बहुतेक. चांगला बोटभर लांब झालाय. आणि पाठीवर पंखही आहेत की त्याच्या.\nमी दुसरीकडे नजर वळवण्याचा प्रयत्न करतो, पण नजर सारखी तिकडेच जातेय.\nतो आता हातभर तरी लांब झाला असावा. काही तरी बदल झालाय त्यात. साधासुधा नाही, फार भयंकर\nत्याचा आधीचा काळा रंग आता गडद तपकिरी झालाय. (पण आधी तो होता का काळा मी प्रयत्न करतो, पण नीट आठवत नाही). त्याचे डोळेपण लालभडक झालेत आणि ते माझ्याकडेच बघत आहेत. मी विचार करतो जर हा टेबलभर मोठा झाला तर मी प्रयत्न करतो, पण नीट आठवत नाही). त्याचे डोळेपण लालभडक झालेत आणि ते माझ्याकडेच बघत आहेत. मी विचार करतो जर हा टेबलभर मोठा झाला तर तर काय… टेबलावरून पडेल… हीहीही…\n नको, ती नाही विश्वास ठेवणार. मग मुलांना सांगू का नको, ती म्हणतील बाबा तुम्ही जरा हे रोज प्यायचं कमी करा. अरे ह्या बावळटांना काय माहीत. वयात आल्यापासून पितोय मी. शुद्ध हरपेपर्यंत पिणं कधीच जमलं नाही आपल्याला.\nअसं करतो सुश्याला सांगतो. तो आपला कॉलेजपासूनचा मित्र. नक्की समजून घेईल आपल्याला. पण नको, त्याने इतर कोणाला सांगितलं तर सगळे हेच बोलतील राजू व्��सनी झालाय. आयुष्याचेच घोडे लागलेत, त्यामुळे सगळीकडे घोडेच दिसत आहेत. खी खी…\nमी उठून किचनमध्ये जातो. चहा करून पिऊया म्हणजे जरा बरं वाटेल आणि तरतरीपण येईल. थोडा चहा त्या घोड्याला पण ऑफर करू… हीहीही.. मी पुन्हा हसतो.\nमी लायटर शोधू लागतो, पण नाही सापडत कुठे. अरे आताच तर ठेवला होता मी नवीन आणलेला. का दिसत नाहीये\nघोडा आता किचनमध्ये डोकावून पाहत असतो. तो आता एवढा मोठा झालाय की त्याचं फक्त अर्धच शरीर किचनच्या दरवाजातून आत आलंय. त्याचे डोळे मलाच शोधत आहेत बहुतेक. मी वैतागून लायटर शोधण्याचा नाद सोडून देतो. मी वरच्या कपाटात दडवून ठेवलेली बाटली बाहेर काढतो. बाटलीचं बूच फिरवताना लक्षात येतं की घोडा माझ्याकडे आशाळभूत नजरेने बघतोय.\nमी बूच तसंच उलट फिरवून बाटली घट्ट बंद करतो…. कशी जिरवली लेकाची\nमी आता तडक बेडरूममध्ये जातो आणि बिछान्यावर आडवा होतो… या घोड्याला घोडा लावलाच पाहिजे. घोडा आता तिकडे पण येतो. मी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. मी डावीकडच्या भिंतीवरच्या फोटोकडे पाहतो. आईबाबांच्या पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवसाचा फोटो लावलाय तिथे. दोघांचे हसरे चेहरे. बहुतेक आता माझ्यासोबतच हसत आहेत. माझ्या चेहऱ्यावर मंद हास्य पसरतं. हे इतके वर्षे जगले आनंदात..‌. मग मी का नको जगू\nघोडा नाकाने शिंकरतो. मी एक तुच्छ कटाक्ष टाकतो त्याच्याकडे आणि दुसऱ्या भिंतीकडे पाहू लागतो. माझ्या मन्याला राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत पाहिलं बक्षीस मिळालं तेव्हाचा फोटो आहे. किती आनंदी दिसतोय तो\nमाझ्या चेहऱ्यावरचं हसू अजून खुलतं. घरी आले की मी सगळ्यांशी बोलेन आणि नक्की ऐकतील माझं सर्वजण… काहीही पूर्वग्रह मनात न ठेवता.\nमी विजयी मुद्रेने घोड्याकडे बघतो. तो आता थोडा अशक्त वाटू लागतो मला. हळूहळू घोडा धूसर होत नाहीसा होतो आणि मला गाढ आणि शांत झोप लागते.\nPublished by टीम सर्किटवाला\n आजच युग हे अत्यंत धावपळीचं झालं आहे. दिवसेंदिवस नवनवीन आविष्कार होत आहेत. आणि प्रत्येक गोष्टीत माणूस अपग्रेड होत आहे. प्रत्येकजण डिजिटली अपडेटेड राहण्याचा प्रयत्न करतोय अन हीच वाचकांची नस ओळखून आम्ही सर्किटवालाच्या माध्यमातून डिजिटल क्षेत्रात उतरत आहोत. निशुल्क सेवा पुरवत असतांना वाचकांचा प्रतिसाद आम्हाला भरभरून मिळत आला आहे अन यापुढेही मिळेल अशी आशा आहे. आणि आम्हांला विश्वास आहे की आम्ही न��्कीच यातही क्षेप घेऊ.. धन्यवाद टीम सर्किटवाला\tसर्व लेख पहा टीम सर्किटवाला\nरहस्यकथा, विनोदी कथा, साहित्य\nआकडेमोड, कॅशिअर, छाती, बुब्बुळे, लगाम\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nवारी लघुकथा स्पर्धा (11)\nवाचकांचा प्रतिसाद लाभलेल्या कथा\nअवघा रंग एकच झाला....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikitchen.in/%E0%A4%87%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2021-09-16T20:04:23Z", "digest": "sha1:4GA6M3FTGQYZNSJPEKZI2PYHEVLIKAGO", "length": 3240, "nlines": 84, "source_domain": "marathikitchen.in", "title": "इडली रवा खांडवी - मराठी किचन", "raw_content": "\n• १/२ कप इडली रवा\n• १/२ कप गूळ\n• १ कप पाणी (टीप)\n• २ चमचे तूप\n• १/२ टिस्पून वेलचीपूड\n• १/४ कप ओलं खोबरं\n• तूपावर इडली रवा गुलाबीसर रंगावर भाजून घ्यावा. १ कप पाणी उकळवावे आणि भाजलेल्या रव्यात घालावे. १ वाफ काढावी.\n• वाफ काढून झाली कि त्यात नारळ, वेलचीपूड आणि गूळ घालावा व परत १-२ वेळा वाफ काढावी. थाळीला तूपाचा हात लावून घ्यावा. खांडवीचे मिश्रण थाळीत ओतून थापून घ्यावे. व वड्या पाडाव्यात.\nराजेंद्र रामचंद्र नातू. on खिमा कलेजी\nRagini kadam on उपयुक्त किचन टिप्स\nNeelam tawhare on पनीर टीक्का मसाला\nशाही पुलाव - मराठी किचन on मसाला टोस्ट सँडविच\nभाकरी पोळी रोटी पुरी फुलके ( सर्व प्रकार )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mmarathi.peepingmoon.com/exclusive/news/14493/exclusive-akshay-kumars-bell-bottom-to-hit-the-big-screens-on-august-19.html", "date_download": "2021-09-16T19:22:11Z", "digest": "sha1:F6YNBRJWON5RYEABF45NNJU5BBGNW3V7", "length": 4848, "nlines": 84, "source_domain": "mmarathi.peepingmoon.com", "title": "Exclusive: अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित ‘बेल बॉटम’ 19 ऑगस्टला येणार प्रेक्षकांच्या भेटीला", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeLatest Bollywood NewsExclusive Bollywood GossipExclusive: अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित ‘बेल बॉटम’ 19 ऑगस्टला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nExclusive: अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित ‘बेल बॉटम’ 19 ऑगस्टला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nअक्षय कुमारच्या आगामी बेल बॉटम सिनेमाबाबत चाहते उत्सुक आहेत. हा सिनेमा आता 19 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजत आहे. हा सिनेमात ओटीटीवर रिलीज होणार असल्याचं बोललं जात होतं. अक्षय, निर्माता जॅकी भगनानी (पूजा एंटरटेनमेंट) आणि निखिल आडवाणी (एम्मी एंटरटेनमेंट) यांना या संदर्भात चांगली डील मिळाल्याचंही बोललं जात होतं.\nअक्षयने या अफवेचं खंडन करत 27 जुलैला सिनेमा रिलीज होईल असं सांगितलं होतं. त्यानंतर या सिनेमाची रिलीज डेट बदलून ऑगस्टमध्ये नेली. करोना नंतर थिएटरमध्ये रिलीज होणारा हा पहिला सिनेमा असून 19 ऑगस्टला थिएटरमध्येच रिलीज होणार आहे. जॅकी भगनानी निर्मित या सिनेमाचं दिग्दर्शन रंजित तिवारी यांनी केलं आहे.\nPeepingmoon Exclusive : गंभीर आजारी असलेल्या आईसाठी अक्षय कुमार लंडन शुटिंगवरुन परतला\nPeepingMoon Exclusive: शहनाज गिलने मुंबई पोलिसांना सांगितलं की, \"माझ्या मांडीवर त्याचं डोकं होतं...\"\nPeepingMoon Exclusive: पाच डॉक्टरांच्या टीमने केला सिध्दार्थचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट\nPeepingmoon Exclusive: रात्री झोपण्यापुर्वी सिद्धार्थ अस्वस्थ होता, वाचा काय घडलं त्या रात्री....\nPeepingmoon Exclusive: पोलिसांनी सिद्धार्थ शुक्लाची कार घेतली ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.jpprakashane.org/product/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2021-09-16T18:23:07Z", "digest": "sha1:6AUCQX4HHVM25NDOWVTVPFJRWSMS2SSM", "length": 7388, "nlines": 138, "source_domain": "www.jpprakashane.org", "title": "स्वतःला घडवण्यासाठी उपासना – ज्ञान प्रबोधिनी प्रकाशने Jnana Prabodhini Publications", "raw_content": "\nज्ञान प्रबोधिनी प्रकाशने Jnana Prabodhini Publications\nज्ञान प्रबोधिनी प्रकाशने Jnana Prabodhini Publications\nपुस्तक-चित्रपट रसग्रहणात्मक / Books and Movie Review\nव्यक्तिमत्त्व विकसन / Personality Development\nप्रेरणादायी व्यक्तींचे अनुभव व चरित्रे / Motivational Profiles and Biographies\nपुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: स्वतःला घडवण्यासाठी उपासना snippet.pdf\nध्येयाच्या बाबतीत न वाकण्याइतका ठामपणा पण मार्गाच्या बाबतीत न मोडण्याइतकी लवचिकता आपल्या व्यक्तिमत्त्वात येणे म्हणजे स्वतःला घडवणे. स्वतःला या प्रमाणे घडवण्याच्या प्रयत्नांमध्ये उपासनेचे स्थान अनन्यसाधारण आहे. हे अनुभवाच्या आधारे सांगणारे पुस्तक.कै. आप्पा पेंडसे यांनी चित्तशुद्धी- चित्तउल्हास- चित्तप्रेरणा अशी उपासनेमुळे घडणाऱ्या आंतरिक बदलांच्या सैद्धांतिक चौकटीला व्यक्तीनिष्ठ अनुभवांची जोड मिळालेले पुस्तक.\nस्वतःला घडवण्यासाठी उपासना quantity\nव्यक्तिमत्त्व विकसन / Personality Development\nप्रेरणादायी व्यक्तींचे अनुभव व चरित्रे / Motivational Profiles and Biographies\nपुस्तक-चित्रपट रसग्रहणात्मक / Books and Movie Review\nलेखक – वाचस्पती गिरीश श्री. बापट\nप्रथम आवृत्ती – ऑक्टोबर २०१३\nपुस्तक-चित्रपट रसग्रहणात्मक / Books and Movie Review\nवाचलेच पाहिजे असे काही भाग २ (कथा-कादंबरी)\nपुस्तक-चित्रपट रसग्रहणात्मक / Books and Movie Review\nव्यक्तिमत्त्व विकसन / Personality Development\nप्रेरणादायी व्यक्तींचे अनुभव व चरित्रे / Motivational Profiles and Biographies\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/government-subsidy-of-rs-5-for-milk-producers-in-the-state/", "date_download": "2021-09-16T17:55:22Z", "digest": "sha1:SI55OL2F27Z6YBFUD6UFAJSB5ID5RXHX", "length": 12898, "nlines": 99, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राज्यातील दूध उत्पादकांना शासनाचे प्रतिलिटर ५ रुपये अनुदान", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nराज्यातील दूध उत्पादकांना शासनाचे प्रतिलिटर ५ रुपये अनुदान\nराज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या ५ रुपये अनुदानाचा लाभ देण्याच्या अटीवर सहकारी व खासगी दूध संस्थांना राज्यातील उत्पादित होणारे पिशवीबंद दूध वगळून उर्वरित गाय दूध रुपांतरणास ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज शासनाने प्रसिद्ध केला. त्याची अंमलबजावणी आजपासूनच करण्याबाबत या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.\nदूध उत्पादक शेतकऱ्यांप्रती शासन संवेदनशील असून दूध दरावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री स्वत: खूप आग्रही होते. पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी या प्रश्नी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी तसेच दुग्ध संस्था आणि दूध भुकटी प्रकल्पधारकांशी अनेक बैठका घेतल्या.\nराज्यातील उत्पादित होणारे पिशवीबंद दूध वगळून उर्वरित ३.२/८.३ गाय दूध व त्यापेक्षा अधिक गुणप्रतीच्या दूध रुपांतरणास ५ रुपये अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सहकारी व खासगी दूग्ध संस्थांनी शेतकऱ्यांना ३.२ टक्के फॅट गुणप्रतीच्या दुधासाठी २४.१० रुपये दर देणे बंधनकारक असणार आहे. त्यामध्ये १९.१० रुपये दुग्ध संस्थेचे तर ५ रुपये शासनाचे अनुदानाचा समावेश असणार आहे. ३.३ टक्के फॅटच्या दुधास २४.४० रुपये (१९.४० रुपये + ५ अनुदान), ३.४ टक्के फॅटच्या दुधास २४.७० रुपये (१९.७० रुपये + ५ रुपये अनुदान) आणि ३.५ टक्के फॅट गुणप्रतीच्या दुधास २५ रुपये (२० रुपये + ५ रुपये अनुदान) प्रतिलिटर असा दर दूध उत्पादकांना देणे बंधनकारक राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.\nसंबंधित बातमी पाहण्यासाठी: दूध दरवाढ अंमलबजावणी आजपासून\nदूध प्रकिया संस्थांनी उत्पादित केलेल्या पिशवीबंद दुधाला हे अनुदान असणार नाही. हे अनुदान दूध पुरवठा करणारी संस्था किंवा रुपांतरण करणारी संस्था यापैकी एका संस्थेस लागू राहील. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दि. १ ऑगस्ट २०१८ पासून वरीलप्रमाणे प्रतिलिटर खरेदी दर अदा करित असल्याबाबतचे हमीपत्र/बंधपत्र संबंधित प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहिल.\nदुग्ध संस्थेने दूध खरेदी देयकाची रक्कम शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहित (ऑनलाइन) पद्धतीने जमा करणे आवश्यक राहील. या योजनेमध्ये ज्या संस्था दररोज किमान १० हजार लिटर दुधाची हाताळणी करतात अशा संस्थांना या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करता येईल. प्रतिदिन १० हजार लिटरपेक्षा कमी दूध उत्पादकांनी/संकलकांनी त्यांच्या सोयीनुसार सहकारी/खासगी संस्थेस सदर दूध द्यावे व या योजनेचा लाभ घ्यावा.\nसंबंधित बातमी पाहण्यासाठी: दुधाला प्रतिलिटर ५ रुपये तर दूध भुकटी निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये\nशेतकऱ्यांना/ दूध उत्पादकांना आजच्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेला दर देणे बंधनकारक राहील. मात्र, दुग्ध व्यवसायात ॲडव्हान्स, पतसंस्थांचे कर्जहप्ते, पशुखाद्यापोटी येणे, स्टोअरमधील इतर साहित्याची येणी आदीकरिता कपात करुन दूध बिलाची अदायगी करण्यात येत असल्याने अशा प्रकारे कपात करण्यास मुभा राहील.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathigappa.com/%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-16T18:33:21Z", "digest": "sha1:EGMZSX2HXGRSQOLARMMCYKTN3SKCICRX", "length": 13514, "nlines": 73, "source_domain": "marathigappa.com", "title": "ह्या जुळ्या भावंडांचा भांडणाचा व्हिडीओ होतोय वायरल, बघा हा क्युट व्हिडीओ – Marathi Gappa", "raw_content": "\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\nकेसं कापत असताना ह्या मुलाची रिऍक्शन पाहून तुमचा सुद्धा दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ\nस्वतःच्या हळदीत नवरी मुलीने ग्रुपमध्ये केला धमाल डान्स, बघा हा व्हिडीओ\nह्या मुलाने घोळक्यामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ\nनवरीने स्वतःच्याच लग्नात मंडपामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील कौतुक कराल\nहे स्पायडर मॅनचं पोरगं लईच करामती दिसतंय, व्हिडिओमध्ये मुलाने काय उद्योग केलाय हे पाहून हसू आवरणार नाही\nHome / मनोरंजन / ह्या जुळ्या भावंडांचा भांडणाचा व्हिडीओ होतोय वायरल, बघा हा क्युट व्हिडीओ\nह्या जुळ्या भावंडांचा भांडणाचा व्हिडीओ होतोय वायरल, बघा हा क्युट व्हिडीओ\nवायरल व्हिडियोज ���घणं आपल्या सगळ्यांनाच आवडतं. किंबहुना आपल्या सगळ्यांना आवडतील असेच व्हिडियो वायरल होत असतात. पण तुम्ही एक गोष्ट त्यात नक्की बघितली असेल. बहुतांश वेळेस लहान मुलांचे व्हिडियोज वायरल होताना दिसतात. आजपर्यंत आपणही अनेक लहान बाळांचे वायरल व्हिडियोज पाहिले असतील. पण यातही जुळ्या बाळांचा वायरल व्हिडियो तसा दुर्मिळ म्हणावा असा प्रकार. आज आपल्या टीमने एक गोड व्हिडियो पाहिला आहे, ज्यात आपल्याला दोन जुळी भावंडं भेटतात. चला तर मग, या व्हिडियो विषयी अजून थोडीशी माहिती घेऊयात. तर हा व्हिडियो आहे निहांत चंद्रा आणि निधी कृष्णा या जुळ्या भावंडांचा. आज ही लहान मूल अदमासे पाच सहा वर्षांची असावीत. पण ती लहान असल्यापासूनच त्यांच्या आईने त्यांच्या बाललीला कॅमेऱ्यात टिपणं सूरु केलं होतं.\nआपलं सुदैव असं की या बाललीला आपल्याला तेव्हापासून युट्युबवरून पाहता येतात. आम्ही ज्या वायरल व्हिडियो विषयी इथे लिहितो आहे तो ही जवळपास पाच वर्षे जुना आहे. तेव्हा अगदीच लहान मुलं होती ही दोघं. या जोडीतली निधी या व्हिडियोत आपल्याला दिसते ती मधाच्या एका छोट्या बॉटल सोबत. ती आपली त्या बॉटल सोबत खेळत असते. जवळच तिचा भाऊराया म्हणजे निहांत बसलेला असतो. नाव किती वेगळं वाटतं नाही. असो. तर आता ही दोन्ही जुळी भावंडं बसलेली असताना निहांतचं लक्ष त्याच्या दिदीच्या हाताकडे जातं. तिच्या हातातली मधाची बॉटल बघून निहांतला सुद्धा ती बॉटल हवी असते. पण निधी दीदी तर बॉटल न देण्याचा मूड मध्ये असते. मग काय दीदी हलकेच त्याला मारल्यासारखे करते. त्यावर त्याचाही रडल्यासारखा चेहरा होतो. आपण मात्र त्यांच्या या बाललीला बघून मस्त हसत असतो. आपल्या घरातील बाळांची यानिमित्ताने आठवण होते. काही वेळेस तर आपली भावंडं लहान असतानाच्या आठवणी मोठे दादा ताई म्हणून आपल्या मनात रुंजी घालू लागतात. इथे या दोघांची जुगलबंदी चालू असते. व्हिडियो च्या मध्यावर निधी ताई तिच्या बोबड्या बोलांनी आपल्या भावाला काही तरी सूनवते. आपल्याला तर काही कळत नाही, हसू मात्र येतं. पुढेही ताई मारल्यासारखं करते आणि दादा रडल्यासारखं. शेवटी कॅमेऱ्यामागून कोणीतरी येताना दिसतं तेव्हा निहांत तिकडे बघत रडल्यासारखं करतो.\nतेवढ्यात दुसऱ्या बाजूने त्याला कोणी तरी उचलून घेतलेलं असतं. व्हिडियो संपतो आणि अजूनही ती बॉटल मात्र ताईच्या हातात कायम असते. अगदी गंमतीदार व्हिडियो. या विडियोतले दोघा छोट्यांचे हावभाव, देहबोली आणि न समजणारे पण गोड वाटणारे बोल आपल्याला आवडून जातात. त्यांची निरागसता या व्हिडियोतुन दिसून येते. हा वायरल व्हिडियो आपल्या टीमला तर प्रचंड आवडला. आज पाच वर्षात या व्हिडियोला जवळपास ३९ लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.\nतर अशा या लोकप्रिय व्हिडियो वर आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. वाचकांना जे आवडेल ते देण्याचा यशस्वी प्रयत्न आपली टीम नेहमीच करत आलेली आहे. कारण आपले लेख वाचून तुम्हाला काही क्षणांचा आनंद देता आला तर किती बरं हे आमचं म्हणणं असतं. पण असं असलं तरीही आपल्या पाठींब्याशिवाय सगळं व्यर्थ आहे. तेव्हा आपल्या टीमने लिहिलेले लेख शेअर करत रहा. तसेच आपल्याला या लेखातून काय आवडलं याविषयी कमेंट्स ही करत राहा. यातून आम्हाला प्रोत्साहन मिळतं. आपला लोभ मीडिया मराठी वर कायम असू द्या. मनापासून धन्यवाद \nPrevious फॉरेनर्सनी कोळी गाण्यावर केलेला डान्स होतोय वायरल, बघा व्हिडीओ\nNext अशी शिकवणारी बहीण असेल तर भाऊ कलेक्टर झाल्याशिवाय राहणार नाही, बघा व्हिडीओ\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nअसा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी\nह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल\nह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल\nलग्न झाल्या झाल्या नवरा नवरींनी रस्त्यावरच केला अतरंगी डान्स, नवरीचा डान्स पाहुन तर हसू आवरणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/the-bccis-collapse-shattered-pakistans-kpl/", "date_download": "2021-09-16T18:23:06Z", "digest": "sha1:A4EFIY2FQJOJBMLFOY4ZGEEZFMNMB6VQ", "length": 12415, "nlines": 98, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "बीसीसीआयच्या दणक्याने पाकिस्तानची ‘केपीएल’ कोलमडली - Newscast Pratyaksha", "raw_content": "\nबीसीसीआयच्या दणक्याने पाकिस्ता���ची ‘केपीएल’ कोलमडली\nनवी दिल्ली – ‘काश्मीर प्रिमिअर लीग’ची घोषणा करून पाकिस्तानने यात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या क्रिकेटपटूंना उतरविण्याची तयारी केली होती. दक्षिण आफ्रिकेचा हर्षल गिब्ज, इंग्लंडच्या मॉन्टी पानेसर, श्रीलंकेचा माजी कर्णधार तिलकरत्ने दिलशान यांचा या यादीत समावेश होता. पण भारताच्या क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाकिस्तानच्या या लीगमध्ये खेळणार्‍यांना भारतीय क्रिकेटशी कुठल्याही प्रकारे संबंध ठेवता येणार नाही, असा कडक इशारा दिला. यानंतर या खेळाडूंनी सदर लीगमधून माघारघेतली आणि त्यावर आता पाकिस्तान आरडाओरडा करीत आहे. पण पाकिस्तानने हे सारे भारताची कुरापत काढण्यासाठीच केले होते, अशी टीका माजी क्रिकेटपटू व संसद सदस्य गौतम गंभीर यांनी केली.\nपाकिस्तानात आधीपासून ‘पाकिस्तान सुपर लीग-पीएसएल’ नावाची स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेकडे लक्ष केंद्रीत करण्याच्या ऐवजी पाकिस्तानने ‘काश्मीर प्रिमिअर लीग-केपीएल’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामागे केवळ भारताची कुरापत काढण्याचाच इरादा होता, अशी जळजळीत टीका गौतम गंभीर यांनी केली. पाकिस्तानच्या या प्रयत्नांना बीसीसीआयने चपराक लगावली हे उत्तमच झाले, असे सांगून गंभीर यांनी त्याचे स्वागत केले. माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनीही खेळात राजकारण आणण्याचे पाकिस्तानच्या या कारवायांचा निषेध केला आहे. भारतच नाही तर पाकिस्तानातील काही पत्रकारांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सर्वाधिक महसूल भारताकडूनच जातो. त्यामुळे भारताचे क्रिकेटविश्‍वावर जबरदस्त नियंत्रण आहे. याचा लाभ घेऊन भारत नेहमीच पाकिस्तानला लक्ष्य करीत असल्याचा कांगावा या निमित्ताने पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी केला होता. केपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना सहभागी होण्यापासून रोखून भारताने आपली ताकद दाखवून दिली, असा ओरडा पाकिस्तानचे हे माजी खेळाडू करीत आहेत. पण मूळातच केपीएलचे आयोजन ही पाकिस्तानची राजकीय खेळी होती, याद्वारे पाकिस्तान काश्मीर प्रश्‍न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करू पाहत आहे, याकडे हे खेळाडू लक्ष द्यायला तयार नाहीत.\nपाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील अवघे पाच ते सहा खेळाडू पाकिस्तानातील क्रिकेट लीगमध्ये सहभागी होतात. असे अस��ाना, पाकिस्तानव्याप्त काश्मीरसाठी वेगळी क्रिकेट स्पर्धा खेळविण्यामागे, आपण भारताविरोधात काहीतरी करीत आहोत, हे दाखवून देण्याचा पाकिस्तानच्या सरकारचा केविलवाणा प्रयत्न होता. ही बाब पाकिस्तानी पत्रकारांनीच उघड करून त्यावर नाराजी व्यक्त केली. यामुळे पाकिस्तानचे अधिक नुकसान झाल्याची खंत हे पत्रकार व्यक्त करीत आहेत.\nगेल्या काही आठवड्यांपासून काश्मीरच्या प्रश्‍नावर आक्रमक भूमिका घेऊन आपण भारताला कोंडीत पकडल्याचे दाखवून देण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान व त्यांचे सरकार धडपडत आहे. विशेषतः पीओकेमध्ये पार पडलेल्या निवडणुकीनंतर आपल्यावर होणार्‍या गंभीर आरोपांपासून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी पाकिस्तानच्या सरकारने सारी शक्ती पणाला लावल्याचे दिसत आहे. मात्र काश्मीर प्रश्‍न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करण्यात, तसेच या प्रश्‍नावर भारताला अडचणीत टाकण्यात पाकिस्तानच्या सरकारला दारूण अपयश आले आहे. हे अपयश झाकण्यासाठी प्रचारमोहीम राबविण्याचे अनोखे तंत्र इम्रान खान यांचे सरकार राबवित आहे. केपीएलचे आयोजन हा याच प्रयत्नांचा भाग ठरतो. मात्र यालाही अपयश मिळाल्याने पाकिस्तानची निराशा अधिकच वाढल्याचे दिसत आहे.\nभारत व चीन लडाखच्या एलएसीचा वाद सामोपचाराने सोडविणार\nभारताला ‘हार्पून जेसीटीएस’ची विक्री करण्याची अमेरिकेची घोषणा\nअफगाणिस्तान, चीन व पाकिस्तानबाबत संरक्षणदलप्रमुख रावत यांचा इशारा\nअमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांच्या गंभीर आरोपानंतरही पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून तालिबानची वकिली\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांची बॅड बँकेची घोषणा\nअफगाणिस्तानातील तालिबानच्या वर्चस्वानंतर पाकिस्तानातील ‘तेहरिक’च्या हल्ल्यांमध्ये वाढ\nचीनमधील कोरोनाच्या साथीबाबत नोव्हेंबर २०१९ मध्येच अमेरिकी यंत्रणांना इशारा दिला होता\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nइस्लामाबाद – अफगाणिस्तानात तालिबानला…\nइस्लामाबाद – पाकिस्तानच्या वझिरिस्तान…\nवॉशिंग्टन/बीजिंग – चीनमध्ये आलेल्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/sunil-mali-write-book-review-saptarang-119524", "date_download": "2021-09-16T18:22:10Z", "digest": "sha1:DX5N5AWYNKBSGHS5UTNXX2QSOJP6MJ54", "length": 32560, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नागरीकरणाच्या प्रक्रियेचा नेटका वेध (सुनील माळी)", "raw_content": "\nनागरीकरणाच्या प्रक्रियेचा नेटका वेध (सुनील माळी)\nझपाट्यानं वाढणाऱ्या नागरीकरणानं निर्माण होणाऱ्या समस्यांना यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी नगरनियोजनाची शास्त्रशुद्ध अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न जगभर होत आहेत. या अंमलबजावणीबाबतचा जागतिक पातळीवरील धावता आढावा घेत त्याचे पडसाद आपल्या देशात कसे उमटले जाणं आवश्‍यक आहे, याचं चांगलं विवेचन अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी आपल्या पुस्तकात केलं आहे. नागरीकरणाच्या प्रक्रियेच्या विविध पैलूंचा त्यांनी घेतलेला वेध रंजक आणि संग्राह्य असल्याचं नमूद करावं लागेल.\n\"एकविसाव्या शतकातील नगरनियोजन' हे पावसकर यांचं पुस्तक म्हणजे त्यांनी वेळोवेळी बहुतांशानं \"सकाळ'मध्ये लिहिलेल्या लेखांचं संकलन आहे. त्यातले अनेक लेख प्रासंगिक विषयांवरचे असले, तरी त्यांचं सुयोग्य वर्गीकरण लेखकानं केल्यानं पुस्तकाला सूत्रबद्धता आली आहे.\nया लेखांचं एकूण चार भागांत वर्गीकरण करण्यात आलं आहे. त्यातल्या \"नगरनियोजनाचे उत्कृष्ट नमुने' या भागात नवी दिल्ली, चंडीगड, अमरावती, नया रायपूर या भारतीय शहरांबरोबरच पॅरिस, पुत्रजया आणि सिंगापूर यांच्या नियोजनाची कथा पावसकर यांनी सादर केली आहे. ल्युटिन्स आणि बेकर या नियोजनकर्त्यांनी आखलेल्या नवी दिल्लीमध्ये विशाल रस्ते-पदपथ, हरितीकरणाबरोबरच विस्तीर्ण मोकळ्या जागा आदी वैशिष्ट्यं चांगली असली तरी निवासी-व्यापारी आदी विविध क्षेत्रांचा एकाच भागातला मिश्र वापर वर्ज्य केल्यानं व्यापारी विभागात संध्याकाळनंतर शुकशुकाट होतो. त्यामुळं असुरक्षिततेची भावना वाढते. दिल्लीतल्या वाढत्या गुन्हेगारीला आणि निर्भयावरच्या बलात्कारासारख्या घटनेला सदोष नगरनियोजन कारणीभूत असल्याची लेखकानं केलेली मीमांसा विचार करण्यायोग्य वाटते. ली कारबुझियर यांनी चितारलेलं आखीव-रेखीव चंडीगड, मृतप्राय पॅरिसचा जॉर्ज हाऊसमननं केलेला कायापालट, आकर्षक इमारती-फुलवलेला निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख मेळ असलेलं मलेशियातलं पुत्रजया, दर्जेदार जीवनमान देणारं सिंगापूर यांचं पुस्तकातलं वर्णन रोचक आहे. नगररचनाशास्त्रातल्या अनेक संकल्पना किचकट असल्यानं त्या सर्वसामान्यांना समजत नाहीत; मात्र नागरिकांवर थेट परिणाम करणाऱ्या असल्यानं त्या समजून घेणं आवश्‍यक ठरतं. पावसकर ��ांनी अत्यंत सोप्या भाषेत नगररचना योजना (टाऊन प्लॅनिंग स्किम), नेबरहूड संकल्पना, ट्रान्सपोर्ट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी), ग्रीन बिल्डिंग, ऍमिनिटी स्पेस, विकास नियंत्रण नियमावली, स्मार्ट सिटी, गार्डन सिटीज, परवडणारं घर आदींचं विवेचन केलं आहे. माहितीच्या पातळीवर तो मजकूर संग्राह्य ठरेल.\nपुस्तकातल्या \"भारतीय नगरनियोजनकारांचं प्रभावी योगदान' या भागामध्ये नवी मुंबई वसवणारे चार्ल्स कोरिआ, चंडीगडमध्ये रॉक गार्डन वसवणारे नेकचंद सैनी यांचा परिचय आणि कार्य देण्यात आलं आहे; मात्र बाळ दोशी, अच्युत कानविंदे, शिरीष पटेल आणि ख्रिस्तोफर बेनिंजर आदींची छायाचित्रं पुस्तकात समाविष्ट करण्यात आली असली, तरी त्यांचा परिचय का करून देण्यात आला नाही, असा प्रश्‍न पडतो.\nजगातील स्थापत्यकलेचे उत्कृष्ट नमुने म्हणून ओळखण्यात येणाऱ्या काही वास्तूंची माहिती \"अचाट निर्मितीची यशोगाथा' या अखेरच्या भागात आहे. दुबईमधलं पाम आयलॅंड्‌स, स्वीडन आणि डेन्मार्क जोडणारा ओरेसुंड पूल, अबुधाबीमधली शेख झायेद मशीद, लंडनचा प्रसिद्ध ऑक्‍सफर्ड चौक, अतिरेक्‍यांनी विमानं घुसवलेल्या अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींची पुनर्उभारणी, प्रत्येक मजला फिरता असणाऱ्या डायनॅमिक टॉवरची उभारणी आदींची रंजक माहिती लेखकानं दिली आहे.\nशहरे आडवी वाढवण्याच्या पारंपरिक पद्धतीऐवजी चटई क्षेत्र निर्देशांकाचं बंधन सैल करून ती उभी वाढवण्याची आणि त्यायोगे अधिक घनतेची छोट्या आकाराची शहरं वसवण्याची संकल्पना प्रगत देशांत रुजू पाहते आहे. अर्थात त्यामुळं येणारे प्रदूषण-वाहतूक कोंडीसारखे प्रश्‍न सोडविण्याकरता मजबूत पायाभूत सुविधा, जाणीवपूर्वक राखलेले हिरवे पट्टे; तसंच सायकलीसारख्या मोटारविहीन वाहतुकीची व्यवस्था आवश्‍यक ठरते. प्रागतिक शहरांनी अंगिकारलेलं हे सूत्र या पुस्तकाद्वारे ठसवण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.\nअसं असलं, तरी या पुस्तकातल्या काही त्रुटींचीही नोंद करावी लागेल. प्रासंगिक लेख म्हणून यातले बरेच लेख उत्तम माहिती देणारे आहेत; परंतु माहितीबरोबरच तिच्या योग्यायोग्यतेबाबतचं विश्‍लेषणही गरजेचं होतं. नवी दिल्लीवरच्या लेखाचा अपवाद वगळता ते पुस्तकात फारसं आढळत नाही. उदाहरणार्थ, स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन यांबाबतच्या वादाच्या दोन्ही बाजूंचा प���ामर्श आवश्‍यक होता. तसंच लेखांना पुस्तकाचं स्वरूप देताना आवश्‍यक असणाऱ्या संपादनाकडंही लक्ष द्यायला हवं होतं. वृत्तपत्रांमधल्या लेखांमध्ये \"नुकत्याच झालेल्या निर्णयानं' अशी शब्दरचना योग्य ठरते; मात्र त्या लेखाला पुस्तकात समाविष्ट करताना \"डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या निर्णयानुसार' अशा पद्धतीचा काल-उल्लेख आवश्‍यक असतो. तसंच एखाद्या अपूर्ण किंवा काम सुरू असलेल्या प्रकल्पाच्या पूर्ततेची मुदत संपल्यानंतरही \"त्याचं काम सुरू आहे' असा मजकूर वाचावा लागतो. तिथं संपादनाचं कौशल्य वापरण्याची गरज होती. पुस्तकातले बहुतांश लेख पुण्यातल्या वाचकांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिले गेल्यानं पुण्यातील स्थितीचा उल्लेख क्रमप्राप्त होता; मात्र पुस्तकात राज्यातल्या काही शहरांमधल्या स्थितींचीही माहिती दिली असती, तर राज्य पातळीवरील नागरीकरणाच्या प्रक्रियेशी ते जोडलं गेलं असतं आणि राज्य पातळीवरील वाचकवर्गासाठीही ते उद्‌बोधक ठरलं असतं.\nअशा काही त्रुटी असल्या, तरी या पुस्तकामुळे मराठी वाचकांना एकविसाव्या शतकातल्या नगरनियोजनाची वाटचाल कशी असावी, याबाबत दिशादिग्दर्शन निश्‍चितच होईल. नगरनियोजनाच्या मूलभूत संकल्पना त्यामुळे स्पष्ट होतील. मराठीत नगरनियोजन, नगररचना या विषयावरच्या पुस्तकांची ठळकपणे जाणवणारी उणीव भरून निघण्यास या पुस्तकामुळं सुरवात होईल, एवढं समाधान मात्र हे पुस्तक नक्कीच देतं.\nपुस्तकाचं नाव : एकविसाव्या शतकातील नगरनियोजन\nलेखक : अनिरुद्ध पावसकर\nप्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन, पुणे (9689931324)\nपृष्ठं : 168 / मूल्य : 250 रुपये\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणा��ना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व ब���बट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/the-family-man/", "date_download": "2021-09-16T17:52:44Z", "digest": "sha1:4UNB37AN6NKZK4PTBLYHMJLBXES5IGIZ", "length": 3050, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " The Family Man Archives | InMarathi", "raw_content": "\nइंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या फॅमिलीमॅन २ चे हे मीम्स नाही पाहिले तर मग काय पाहिलं\nपहिल्या सीझननंतर ज्यांनी “लोणावळ्यात नेमकं काय झालं” या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी दूसरा सीझन पाहिला त्यांच्या पदरी घोर निराशाच पडली असणार\n“पुढच्याला ठेच मागचा शहाणा” फॅमिली मॅन २ पुढे का ढकलली जातीये\nया सिरिजच्या दुसऱ्या सीझन मध्येसुद्धा हा असलाच थील्लरपणा आणि चुकीचा अजेंडा पसरवला जाणार असेल तर याचीही अवस्था तांडव सारखीच होईल हे नक्की\nद स्पाय आणि द फॅमिली मॅन : सध्या गाजत असलेल्या या वेबसिरीजबद्दल जाणून घ्या\nअशा खूप कमी वेबसिरीज आहेत ज्यांची उत्सुकता आपल्याला जराही वेळ ब्रेक घेऊ देत नाही. अशा काही ��ीरिज पैकी या दोन सिरीज The Spy आणि The Family man.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/articles?language=mr&state=andhra-pradesh&topic=agrostar", "date_download": "2021-09-16T18:24:12Z", "digest": "sha1:H5EV5VOI5X42YQ6X75RJXCR5ME6I6P2L", "length": 2689, "nlines": 47, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nकृषी वार्तापीक संरक्षणअॅग्रोस्टारकृषी ज्ञान\nलॉकडाऊन दरम्यान शेतकर्यांना उत्पादन देण्यासाठी बायरने अॅग्रोस्टारशी संबंध ठेवले\nनवी दिल्ली: कृषी प्रमुख बायरने सोमवारी सांगितले की, त्यांनी देशभरातील लॉकडाऊन लक्षात घेता बियाणे आणि कीटकनाशके यासारख्या वस्तू शेतकऱ्यांना देण्यासाठी पुण्यातील ई-कॉमर्स...\nकृषी वार्ता | नवभारत टाइम्स\nआपण कृषी प्रधान देशात राहतो\nदेशात शेती हा विषय आला की या विषयाशी एक वाक्य हमखास लिहिले जाते की, ‘भारत हा कृषी प्रधान देश आहे’ हे वाक्य लहानांपासून ते मोठयांपर्यंत सर्व व्यक्तींनी मनात ठासून बसविले...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2021-09-16T18:42:27Z", "digest": "sha1:BUYZ52DKKDO5DN36SK6XP3AK6VMGA5FE", "length": 14647, "nlines": 89, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "संग्रहालय - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएखाद्या विषयाशी संबंधित वस्तूंचा व्यवस्थितपणे संग्रह व प्रदर्शन करणारी संस्था म्हणजे संग्रहालय होय. काही संग्रहालयांत एकाहून अधिक विषयांशी संबंधित वस्तूही असतात. संग्रहालये ही वस्तू, शिल्प वगैरेंना असलेली ऐतिहासिक परंपरा, त्या वस्तूंच्या निर्माणकाळाची पुरातन संस्कृती व पार्श्वभूमी असा इतिहास जतन करण्यात मदत करतात. नानाविध वस्तूंचा संग्रह जिथे व्यवस्थितपणे ठेवलेला असतो अशा स्थानाला संग्रहालय किंवा 'वस्तू संग्रहालय' म्हणतात.[१]\nसंग्रहालय, कलादालन, या समाज शिक्षणासाठी निर्माण झालेल्या रचना आहेत. या ठिकाणी शिकू इच्छिणाऱ्यांचे शिक्षण तर होतेच, पण त्याबरोबर संग्रह वा प्रदर्शन पहायला येणाऱ्या व्यक्तीच्या माहितीत भर घालण्याचे व व्यक्तीची दृष्टी व्यापक करण्याचे कार्य कळत-नकळत होते. संग्रहालय हे समाज शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. कलादालनात एका विश��ष्ट विषयापुरती, तात्पुरत्या स्वरूपात प्रदर्शनीय वस्तूंची मांडणी केलेली असते, तर संग्रहालयात ही मांडणी कायमची व रचनाबद्ध असते.[२]\n३ भारतातील काही प्रमुख संग्रहालये\nअसा संग्रह करण्याची कल्पना प्राचीन काळी ग्रीस देशात उदय पावली. इसवी सनपूर्व २८० या वर्षी पहिल्या टोलेमीने इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाच्या शहरात पहिले वस्तू संग्रहालय स्थापले. त्यात ग्रीक पंडितांचे पुतळे, शूर पुरुषांचे पुतळे, शल्यक्रियेची उपकरणे, विविध ग्रंथ, निसर्गातील चमत्कारिक वस्तू यांचा संग्रह करण्यात आला होता. पुढे युरोपात अशी अनेक खाजगी संग्रहालये निर्माण झाली. कालांतराने अशी वस्तू संग्रहालये ही मनोरंजनाची व ज्ञान साधनेची केंद्रे मानली जाऊ लागली, त्यामुळे सार्वजनिक संग्रहालये स्थापण्याची कल्पनाही उगम पावली. भारतातील पहिले संग्रहालय डॉ. वॉलिस या डॅनिश शास्त्रज्ञाच्या प्रेरणेमुळे स्थापन झाले. त्यानंतर इ.स. १८५० च्या सुमारास मद्रासमध्ये दुसरे संग्रहालय झाले. इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या कारकीर्दीचा अर्धशतसांवत्सरिक उत्सव झाला. त्या निमित्ताने भारतातही अनेक ठिकाणी संग्रहालये सुरू करण्यात आली.[३]\n१. इतिहास संग्रहालय - ऐतिहासिक व्यक्ती, वस्तू, ठिकाण यांचा परिचय करून घेत इतिहास संग्रहालयाला भेट देणार्‍याला इतिहासकालीन घटनांचा विशेष अभ्यास करणे शक्य होते. वस्तू, हत्यारे, कागदपत्रे पाहात असतान मानवी संस्कृती, राजेरजवाडे यांचा भूतकाळातील प्रवास यांची माहिती होते.\n२. उत्क्रांती इतिहास संग्रहालय - खडक, स्फटिक, मासे, पक्षी, सरीसृप प्राणी व जीवाश्म नमुने आदी पाहताना पृथ्वीची निर्मितीपासून ते मानवाच्या उत्क्रांतीपर्यंतच्य पुरातन इतिहासाची आणि जैवविविधतेची ओळख होते.\n३. सजीव संग्रहालय - वनस्पती उद्यान, प्राणी संग्रहालय, सर्पोद्यान, मत्स्यालय यांसारखी ठिकाणे जिवंत जीवसृष्टीचा परिचय करून देण्यासाठीची महत्वाची ठिकाणे आहेत. वनस्पती, प्राणी यांची शरीररचना, हालचाली, त्यांचे सहसंबंध अशा अनेक गोष्टींचे दर्शन घडविण्यासाठी ही संग्रहालये अभ्यासकांसाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत.\n४. विशेष संग्रहालय - दल, रेल्वे, संरक्षण विभाग इत्यादींसारख्या विशेष खात्यांची संग्रहालये, तसेच विशेष वेगळ्या वस्तूंची मांडणी असलेली विशेष संग्रहालये (उदा. बा��ुली संग्रहालय, विज्ञान केंद्र इ.)\n५.आंतरजालावरील संग्रहालये - वेळ, अंतर, आदीचा विचार करता जगभरातील संग्रहालये घरबसल्या पाहता यावीत यासाठी आंतरजालावर अनेक व्हर्च्युअल संग्रहालये पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.[४]\nभारतातील काही प्रमुख संग्रहालयेसंपादन करा\nआगाखान राजवाडा संग्रहालय, पुणे\nआदिवासी वस्तु संग्रहालय, पुणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, पुणे\nरिझर्व बँकेचे चलन संग्रहालय, मुंबई\nजिल्हा ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, अहमदनगर\nडेक्कन कॉलेज पुरातत्त्व संग्रहालय, पुणे\nनॅशनल मेरिटाईम म्युझियम, मुंबई\nप्राज्ञ पाठशाळा, वाई-हस्तलिखिते संग्रहालय\nमहात्मा फुले वस्तु संग्रहालय (लॉर्ड रे म्युझियम), पुणे\nदी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संग्रहालय, मुंबई\nश्री भवानी संग्रहालय, औंध, सातारा\nडॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय (व्हिक्टोरिया ॲन्ड अलबर्ट म्युझियम), मुंबई\nभारत इतिहास संशोधन मंडळ संग्रहालय पुणे\nभूमी अभिलेख संग्रहालय, पुणे.\nराजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय पुणे\nराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी संग्रहालय, पुणे.\nलोकमान्य टिळक संग्रहालय पुणे\nवैदिक संशोधन मंडळ-यज्ञासाठी लागणार्‍या वस्तूंचे संग्रहालय, पुणे\nछत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय (प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम), मुंबई\nसिद्धगिरी ग्रामीण जीवन संग्रहालय, कोल्हापूर\nवायनाड (केरळ) येथील संग्रहालय\nदिल्ली येथील संग्रहालय-हडप्पा संस्कृतिची झलक\nराजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे\nराजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे येथील ऐतिहासिक तोफ\n^ भारतीय संस्कृती कोश खंड नववा\n^ 'प्र-शिक्षक',- प्रा. प्रशांत दिवेकर,ज्ञान प्रबोधिनी (डिसेंबर २०१३)\n^ भारतीय संस्कृती कोश खंड नववा\n^ 'प्र-शिक्षक' - प्रा. प्रशांत दिवेकर, ज्ञान प्रबोधिनी, पुणे (डिसेंबर २०१३)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या व���परण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/theft-at-a-grocery-store-at-chalisgaon", "date_download": "2021-09-16T19:26:25Z", "digest": "sha1:Q4OS6HKVO5IYM3H2UMU2I2JK4OD6SWD3", "length": 3701, "nlines": 25, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Theft at a grocery store at Chalisgaon", "raw_content": "\nकिराणा दुकानातून काजू, बदामासह ४३ हजारांचा मुद्देमाल लपास\nशहरातील बस स्थानकामागील (Lucky Complex) लकी कॉम्प्लेक्समधील किराणा दुकान अज्ञात चोरट्यानी फोडून रोेकडसह बदाम आणि काजू असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. तसेच याच संकुलातील सलूनमधील १ हजार रुपयेही लंपास केले. तर अन्य दोन दुकानांमध्येही चोरीचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला.\nदीपक अशोक पाखले यांचे बस स्थानकामागील लकी कॉम्प्लेक्समध्ये सद्गुरू किराणा दुकान आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजता दुकान बंद करून पाखले घरी गेले. दुकानात दिवसभर किराणा माल विक्रीची आलेली ३९ हजार रुपयांची रोकड त्यांनी ड्रॉवरमध्ये ठेवली होती. २१ रोजी सकाळी ९.३० वाजता पाखले हे नेहमीप्रमाणे किराणा दुकान उघडण्यासाठी आले असता किराणा दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेल्या व शटर अर्धवट उघडलेल्या अवस्थेत दिसले. यात चोरट्याने ४१ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरल्याचे आढळले. या प्रकरणी दीपक पाखले यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलिसांत (police) गुन्हा दाखल झाला आहे. चोरट्याने मेन्स पार्लरच्या दुकानातही प्रवेश करून १ हजाराची रोकड लांबवल्याचे समजते. तर शेजारच्या दोन किराणा दुकानांमध्येही चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती पाखले यांनी दिली. यातील चोरटा सिसिटिव्हीत कैद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आता पोलीस (CCTV footage) सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर चोरट्यांचा शोध घेत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/shrirampur-leopard-attack-on-a-moving-bike-in-goverdhan-young-injured", "date_download": "2021-09-16T18:56:51Z", "digest": "sha1:LVJESR6GM4KOPLLJGEPQQIN6Q7V6XAZA", "length": 3094, "nlines": 25, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "बिबट्याचा तरुणावर हल्ला; तरुण जखमी", "raw_content": "\nबिबट्याचा तरुणावर हल्ला; तरुण जखमी\nगोवर्धन परिसरात भितीचे वातावरण\nश्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन-नाऊर रस्त्यावर सोमवार रात्री ८ च्या सुमारास गोवर्धन येथील युवक ऋ���ीकेश राजेंद्र चव्हाण (वय १८ ) हा गावामध्ये डेअरीमध्ये दुध घालुन घरी परतत असतांना जगताप वस्तीजवळ अचानक बिबट्यानी गाडी वर झेप घेऊन जखमी करण्याची घटना घडली आहे.\nVideo : 'कृषी संजीवनी' मोहिमेअंतर्गत कृषी विभागाकडून प्रत्यक्ष शेतीवर जाऊन प्रात्यक्षिक\nगेल्या दोन-अडीच महिन्यापूर्वी माळेवाडी-सराला गोवर्धन रोडवर अशाच पद्धतीने दुचाकी गाडी वर बिबट्याने दोघांना जखमी केले होते. त्यानंतर ग्रामस्थानी वनविभागाला पिंजरा लावण्याची मागणी केली होती. मात्र नेहमी प्रमाणे वनविभागाने टाळाटाळ केली. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा बिबट्याने चालत्या दुचाकी वर हल्ला केल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.\nसध्या शेतामध्ये मशागती सह कपाशी लागवड सह इतर शेतीचे काम सुरु असुन बिबट्याच्या धाकाने मजुर काम करणारे धजावत नसल्याने शेतकरी व्यथित झाले आहे. काल दि. २२ रोजी वनविभागाच्या कर्मचारी यांनी संबधित तरूणाची व घटनेची पाहणी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://indy.co.in/wp-admin/admin-ajax.php?ajax=true&action=emarket_quickviewproduct&post_id=15757&nonce=4b84547756", "date_download": "2021-09-16T20:01:52Z", "digest": "sha1:YDEMLN2VAYKWNNLXSIBY6Q4Z5R2M7HUM", "length": 1511, "nlines": 23, "source_domain": "indy.co.in", "title": "Siddharth – सिद्धार्थ", "raw_content": "\nहा प्रवास आहे सिद्धार्थचा अन् त्याच्या आई-बाबांचा. हा प्रवास सुखकर नक्की नव्हता. त्यात आशानिराशेचा लपंडाव होता, सुखदु:खाची पाठशिवणी होती, उव्दिग्नतेची खोल खाई अन्\nअत्यानंदाची उत्तुंग शिखरंही होती ‘जिगसॉ पझल’च्या खेळातून स्वत:चा शोध घेतलेल्या अन् स्वत:ची स्वतंत्र ओळख मिळवणाऱ्या सिद्धार्थची आणि आयुष्याच्या ‘जिगसॉ पझल’ला जिद्दीनं भिडणाऱ्या त्याच्या आईबाबांची – स्मिता आणि भूषणची कहाणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://acbmaharashtra.org/tag/how-to-invest-in-share-market-in-marathi/", "date_download": "2021-09-16T19:30:50Z", "digest": "sha1:L3EAXKLEDNMMB5JSCDVIAOXTR5HUT7B3", "length": 1435, "nlines": 23, "source_domain": "acbmaharashtra.org", "title": "How to Invest in Share Market in Marathi - ACBMAHARASHTRA", "raw_content": "\nआजची चांगली बातमी – महाराष्ट्र\nशेअर गुंतवणूक कशी करावी\nशेअर गुंतवणुकीसंबंधी आवश्यक माहिती १. स्टॉक एक्सचेंज ‘स्टॉक एक्सचेंज’ एक संघटित भांडवली बाजार आहे. येथे कंपनी-शेअरचे खरेदीदार व विक्रेते स्टॉक दलालाद्वारा त्यांची खरेदी विक्री करतात. याला ‘स्टॉक … Read more\nकबड्डी खेळाची माहिती मराठी\nफुटबॉल खेळाची मराठी माह��ती\nक्रिकेट या खेळाबद्दल संपूर्ण माहिती\nचांगला शेअर कसा निवडावा\nशेअर गुंतवणूक कशी करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80", "date_download": "2021-09-16T19:09:13Z", "digest": "sha1:VKNZVQWKJGBZJYGV3P6AVSNM6AHMNRLV", "length": 3984, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "राजेशाही - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nराजेशाही किंवा राजतंत्र हा सरकारचा असा प्रकार आहे ज्यामध्ये देशाचे किंवा राष्ट्राचे सार्वभौमत्व एका व्यक्तीच्या हातात असते. हे सार्वभौमत्व संपूर्ण अथवा औपचारिक स्वरूपाचे असू शकते. राजा अथवा राणीचे सामर्थ्य अमर्यादित असल्यास त्याला संपूर्ण राजेशाही असे म्हटले जाते जो हुकुमशाहीचा एक प्रकार मानला जाऊ शकतो. जेव्हा राजाचे सामर्थ्य संविधानानाने ठरवून दिले असते तेव्हा त्याला संविधानिक राजेशाही असे म्हणण्यात येते.\nसौदी अरेबियाचा राजा अब्दुल्ला\nएलिझाबेथ दुसरी ही राष्ट्रकुल क्षेत्राची राणी आहे.\n१९व्या शतकापर्यंत जगात राजेशाहीचे प्राबल्य होते. सध्या फार थोड्या देशांमध्ये राजेशाही अस्तित्वात आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahanaukri.com/nashik-district-tribal-school-recruitment/", "date_download": "2021-09-16T18:35:19Z", "digest": "sha1:WVOHGJJDJD675LPOVREWANMGHUQGWZG2", "length": 6034, "nlines": 122, "source_domain": "mahanaukri.com", "title": "नाशिक जिल्ह्यातील आदिवासी निवासी शाळांसाठी भरती – शिक्षक पदाच्या १७ जागा | Maha Naukri 2020", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यातील आदिवासी निवासी शाळांसाठी भरती – शिक्षक पदाच्या १७ जागा\nनाशिक जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील एकलव्य निवासी शाळांसाठी शिक्षक संवर्गातील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.\nएकूण पदसंख्या : १७\n१. पदव्युत्तर पदवीधर प्रशिक्षित शिक्षक : ११ जागा\nअध्यापन विषय : इंग्रजी – ०१, गणित – ०२, जीवनशास्र – ०२, भौतिकशास्त्र – ०२ , रसायनशास्त्र – ०३, मराठी – ०१\nपगार : २०,०००/- प्रतिमहा\n२. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक : ०६ जागा\nअध्यापन विषय : गणित – ०२ जागा, मराठी – ०३ जागा, हिंदी – ०१\nपगार : १५,०००/- प्रतिमहा\n३. क्रीडा शिक्षक नि अध्यापक : ०१ जागा\nपगार : १५,०००/- प्रतिमहा\nऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ३०सप्टेंबर २०१७\nन्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या १०७ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ई. ई. जी. तंत्रज्ञ पदासाठी भरती\nभाभा अणु संशोधन केंद्रात भरती ९२ जागा\nदिल्ली पोलीस भरती हेड कॉन्स्टेबल पदाच्या ५५४ जागा\nमाझगाव डॉक येथे प्रशिक्ष्णार्थी पदाच्या ८0 जागा\nभारतीय डाक विभाग महाभरती ५४७९ जागा\nभारतीय सैन्यदलात ०८ जागा – JAG प्रवेश योजना\nपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या...\nलोकसेवा आयोगामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक...\nभाभा अणु संशोधन केंद्रात भरती ९२ जागा\nभारतीय डाक विभागात पोस्ट मास्टर/डाक सेवक पदांच्या ३६५०...\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ३०० जागा\nबीव्हीजी (BVG) हेल्थ फूड प्रा. लि. मध्ये मॅनेजर...\nनाशिक जिल्ह्यातील आदिवासी निवासी शाळांसाठी भरती...\nके. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक येथे लिपिक व...\nसैनिक कल्याण विभाग, नाशिक महाराष्ट्र राज्य...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या १३८८ जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र भरती २०१७ – ४५० पी/टी सब...\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ऑफिसर पदाच्या १६६...\nनवाल डॉकयार्ड मुंबई येथे फायरमन पदाच्या ३३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/india-will-aim-to-stamp-authority-over-srilanka-in-second-odi-devdutt-padikkal-can-replace-manish-pandey/", "date_download": "2021-09-16T18:11:52Z", "digest": "sha1:QQND3ITBSLQ6RHT7HE7P7OUKYX6B77TI", "length": 10147, "nlines": 89, "source_domain": "mahasports.in", "title": "भुवनेश्वर-हार्दिकच्या जोडीवर सर्वांचे लक्ष, मनीष पांडेऐवजी 'या' युवा खेळाडूला मिळू शकते संधी", "raw_content": "\nभुवनेश्वर-हार्दिकच्या जोडीवर सर्वांचे लक्ष, मनीष पांडेऐवजी ‘या’ युवा खेळाडूला मिळू शकते संधी\nin क्रिकेट, टॉप बातम्या\nभारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर या मालिकेतील दुसरा वनडे सामना आज (२० जुलै) खेळला जाणार आहे. या सामन्यातही भारतीय संघाचे पारडे जड आहे. पहिल्या वनडे सामन्यात पदार्पणवी��� इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफान फटकेबाजी केली होती. तसेच सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने देखील संघाला वेगवान सुरुवात करून दिली होती. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, दुसऱ्या सामन्यातही भारताची हीच प्लेइंग इलेव्हेन मैदानात उतरू शकते.\nदेवदत्त पडिक्कलला मिळणार संधी\nआपल्या कारकिर्दीतील पहिलाच सामना खेळत असलेल्या इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी पहिल्या चेंडुपासूनच तुफान फटकेबाजी करायला सुरुवात केली होती. श्रीलंका संघातील गोलंदाज या फलंदाजांसमोर कमजोर असल्याचे दिसून आले होते. भारतीय संघाने हा सामना ३७ व्या षटकात आपल्या नावावर केला होता. त्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यातही क्वचितच भारतीय संघात बदल पाहायला मिळू शकेल.\nहा सामना जर जिंकला तर भारतीय संघ वनडे मालिकाही जिंकेल. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात संघात बदल पाहायला मिळू शकतो. तिसऱ्या वनडे सामन्यात मनीष पांडेचे स्थान धोक्यात येऊ शकते. कारण पहिल्या वनडे सामन्यात त्याने ४० चेंडू खेळून अवघ्या २६ धावा केल्या होत्या. त्याच्याऐवजी देवदत्त पडिक्कलला संधी देण्यात येऊ शकते. (India will aim to stamp authority over srilanka in second odi devdutt padikkal can replace manish pandey)\nभुवनेश्वर कुमारकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nभारतीय संघात पुनरागमन करत असलेल्या पृथ्वी शॉने पहिल्याच सामन्यात ताबडतोड फलंदाजी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून संघात स्थान मिळवण्यासाठी धडपड करत असलेली ‘कुल-चा’ जोडी पहिल्या वनडे सामन्यात एकत्र खेळताना दिसून आली होती. दोघांनी मिळून संघाना महत्वाचे गडी देखील बाद करून दिले होते. तसेच गेल्या काही महिन्यांपासून गोलंदाजी करत नसलेला हार्दिक पंड्या या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसून आला.\nपरंतु भारतीय संघाचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमार हा या सामन्यात साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. त्याला एकही गडी बाद करण्यात यश आले नव्हते. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.\nश्रीलंका वि. भारत दुसरा वनडे सामना कोठे आणि कधी होणार\nस्टीव्ह स्मिथने सांगितले आजवरच्या सर्वोत्कृष्ट विरोधी क्रिकेटपटूचे नाव, ‘या’ भारतीयाला मिळाला मान\nश्रेयसची मैदानात उतरण्याची प्रतीक्षा लांबली, ‘या’ महत्त्वपूर्ण स्पर्धेतून घेतली माघार\nश्रीलंका वि. भारत दुसरा वनडे सामना कोठे आणि कधी होणार\nशिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक, सट्टेबाजीमुळे आयपीएलमधूनही घालण्यात आलीय आजीवन बंदी\n‘विश्वचषक जिंकून विराटच्या टी२० कर्णधापदाचा शेवट गोड व्हावा’, सोशल मीडियावर पडतोय प्रतिक्रियांचा पाऊस\nमलिंगाला मागे टाकत ‘या’ भारतीय दिग्गजाला आयपीएलमध्ये इतिहास रचण्याची संधी\n टी२० क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत विराट जगातील भल्याभल्या कर्णधारांना पडलाय भारी\nधोनी नव्हे विराटच भारताचा सर्वोत्तम टी२० कर्णधार\nएकच वादा रिषभ दादा उर्वरित आयपीएलसाठी दिल्लीच्या कर्णधारपदी पंतच राहणार, वाचा सविस्तर\n‘तर धोनी महान क्षेत्ररक्षकही झाला असता’, कैफने शेअर केलेला जुना व्हिडीओ\nशिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक, सट्टेबाजीमुळे आयपीएलमधूनही घालण्यात आलीय आजीवन बंदी\nवेगवान गोलंदाजाचा बनला अव्वल फिरकीपटू, टी२०त २७ धावांवर ४ विकेट्स घेत विरोधकांना केले ढेर\nइंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर शुबमनने बदलला 'लूक', पाहा फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/onion-price-increased-in-mumbai-retai-price-is-80/", "date_download": "2021-09-16T18:21:55Z", "digest": "sha1:OEQ2P6R6FLXKWARNXDB3HF5NX6MIHDRG", "length": 13743, "nlines": 98, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मुंबईत कांदा गाठणार शंभरी; किरकोळ विक्री ८० रुपयांवर", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nमुंबईत कांदा गाठणार शंभरी; किरकोळ विक्री ८० रुपयांवर\nसध्या झालेली अतिवृष्टी, मागील वर्षाचा उन्हाळी कांद्याचा संपत असलेला साठा आणि नवीन कांदा येण्यास लागणारा उशीर यामुळे कांद्याचा तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे कांद्याचे दर किरकोळ बाजारात गगन भरारी घेताना दिसत आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्याचे दर हे सरासरी ४० ते ७० रुपयांवर गेला असून किरकोळ मार्केटमध्ये कांदा ६० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. लवकरच हा दर शंभरी पार करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागणीपेक्षा पुरवठा असल्याकारणाने बाजार भाव वाढत आहे. मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी ७०५ टन कांद्याची आवक झाली असून होलसेल मार्केटमध्ये ४० ते ७० रुपयांनी त्याची विक्री होत होती.\nभारतातील सगळ्यात मोठे कांद्याचे बाजार पेठ असलेल्या लासलगावमध्ये कांद्याचे दर ६ हजार ८०२ रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला आहे. साधारणतः असे म्हटले जात आहे की, कांद्याचे भाव अशाच पद्धतीने वाढत राहिले तर दिवाळीच्या कालावधीमध्ये कांदा फारच महाग होऊ शकतो. व्यापाऱ्यांचा म्हणणे आहे की, येणाऱ्या काही दिवसांमध्ये कांद्याचे दर किरकोळ बाजारात शंभर रुपयाच्या पार पोचतील.\nकांदा महाग का होत आहे\nभारतातील सगळ्यात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या महाराष्ट्रामधील लासलगाव येथे ६ हजार ८०२ रुपये प्रति क्विंटल कांद्याचे भाव पोहोचले आहेत. यामागे महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये काही दिवसांपासून होत असलेली अतिवृष्टी. या अतिरिक्त पावसामुळे जे कांदा पीक शेतामध्ये होतं ते सगळे खराब होऊन त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे प्रमुख कारण कांद्याच्या भाववाढी मागे सांगता येईल.\nव्यापार्‍यांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बऱ्याच व्यापाऱ्यांनी कांदा साठवणे चालू केलेले आहे. नवीन कांदा पीक आता फेब्रुवारीमध्ये येईल तोपर्यंत कांद्याच्या किमती कमी होणार नाहीत असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. दुसरे कारण म्हणजे कांद्याच्या किमती या हॉटेल आणि सर्व प्रकारचे रेस्टॉरंट सुरू झाल्यामुळे ही वाढल्याचे लक्षात येत आहे. मागणी वाढत असल्या कारणाने कांद्याच्या किमती वाढत आहेत. १४ ऑक्टोबरला कांदा व्यापाऱ्यांवर इन्कम टॅक्स विभागाची कारवाई झाली होती. त्यानंतर व्यापारी मार्केटमध्ये लिलावासाठी येत नव्हते. त्यामुळे कांदा व्यापार हा सर्व प्रकारे ठप्प झाला होता. परंतु सोमवारी मार्केट उघडल्यानंतर कांद्याच्या भावाने ते दोन हजार रुपयांपर्यंतची वाढ नोंदवली गेली.\nकांदा भाव वाढ होण्यामागे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये बिगर मोसमी पाऊस जास्त झाल्याकारणाने तिथले ही कांदा उत्पादन हे कमी प्रमाणात आले आहे. त्याचा सरळ परिणाम भाग कांद्याच्या किमती वाढल्यावर झाला. भारतामध्ये तिन्ही हंगामात कांदा लागवड केली जाते. पहिला खरीप हंगाम, रब्बी हंगाम आणि उन्हाळी य��� तीन गावांमध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. खरीप हंगामात लागवड केलेला कांदा ऑक्टोबर ते डिसेंबर मध्यापर्यंत मार्केटमध्ये येतो. दुसऱ्या हंगामामधील लागवड ही ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये केली जाते. साधारणतः मार्चपर्यंत तो कांदा बाजारात येतो. आकडेवारीनुसार कांद्याचे एकूण उत्पादनापैकी ६५ टक्के उत्पादन हे रब्बी हंगामात होते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/wakad-gold-ornaments-stolen-in-broad-daylight-128314/", "date_download": "2021-09-16T19:02:39Z", "digest": "sha1:AQEBKACAAGODXRXFGUPJOWEYNDOGAEKX", "length": 6878, "nlines": 85, "source_domain": "mpcnews.in", "title": "Wakad : भरदिवसा घरफोडी करून दागिन्यांसह गॅस सिलेंडर चोरीला - MPCNEWS", "raw_content": "\nWakad : भरदिवसा घरफोडी करून दागिन्यांसह गॅस सिलेंडर चोरीला\nWakad : भरदिवसा घरफोडी करून दागिन्यांसह गॅस सिलेंडर चोरीला\nएमपीसी न्यूज – भर दिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने आणि गॅस सिलेंडर असा एकूण 44 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना साई ज्योत पार्क, नखाते वस्ती, रहाटणी येथे शुक्रवारी (दि. 27) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली आहे.\nनताशा सचिन शिवशरणे (वय 26, रा. साई ज्योत पार्क, नखाते वस्ती, रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नताशा मजुरीचे काम करतात. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्या घर बंद करून कामासाठी गेल्या. त्यानंतर अज्ञात चोरट्याने घरफोडी करून घरातून साडेसतरा ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि गॅस सिलेंडर असा एकूण 44 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : निवृत्त सेवकांसाठी चहापानाचा कार्यक्रम\nPune : ट्रेकिंग पलटण ग्रुपकडून कर्नाळा गडावर स्वच्छता\nPune News : खासगी सावकाराकडून पत्नी अन् मुलाबाळांना रस्त्यावर आणण्याची धमकी, पतीची आत्महत्या\nChakan Crime News : वाहन चालकांना कागदपत्रे मागणाऱ्या तोतया पोलीस उपनिरीक्षकाला अटक\nPimpri Corona Update : शहरात आज 155 नवीन रुग्णांची नोंद, 101 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज\nPune News : सह्याद्री ग्रुपच्या सूर्या हॉस्पिटलमधील कोरोना योद्ध्यांच्या वेतनात भरघोस वाढ; कामगार नेते यशवंत भोसले यांची…\nPune News: महाविकास आघाडीकडून ‘बार्टीला’ अत्यल्प निधी – अमित गोरखे\nPune News : चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीकडून पत्नीला मोबाईल गिफ्ट, नंतर कळले की…\nPimpri News : महाविकास आघाडी सरकारकडून ओबीसींची फसवणूक – महेश लांडगे\nChikhali Crime News : गुटखा विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा; एकजण अटकेत\nPimpri News: आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसाठी स्वीडन सहकार्य करण्याबाबत सकारात्मक – अ‍ॅना लेकवेल\nMaval Corona News : नवीन 19 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह\nVadgaon Maval : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महालसीकरण अभियान; मावळ भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे…\nPimpri News: ‘सारथी’वरील तक्रारींचे टोकन मिळेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2021-09-16T19:41:20Z", "digest": "sha1:LDYERUP4F5OQ4ZJC63KJHGZB4VXW2LTG", "length": 2824, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पोर्ट स्टॅन्ली - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपोर्ट स्टॅन्ली आर्जेन्टिनाजवळच्या फॉकलंड द्वीपसमूहांतील सगळ्यात मोठे शहर आणि राजधानी आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ मार्च २०१३ रोजी ००:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/first-day-first-show/", "date_download": "2021-09-16T17:58:17Z", "digest": "sha1:L5QCPVK5IZZVDZP662WW2YBUBSLJDJTD", "length": 12544, "nlines": 48, "source_domain": "swayamtalks.org", "title": "फर्स्ट डे फर्स्ट शो – Welcome to Swayam Digital", "raw_content": "\nफर्स्ट डे फर्स्ट शो\nवैद्यकीय सेवांवर पडलेल्या ताणाचं प्रत्यक्ष दर्शन घडल्यावर येणारी अंतर्मुखता आपली वैचारिक बैठक बदलू शकते. हे सामाजिक भान आपण जपायला हवं, सांगतोय पराग खोत\nफर्स्ट डे फर्स्ट शो ची खुमारी काय असते ते एखाद्या फिल्लमबाजालाच विचारावं. नव्या कोऱ्या सिनेमाचं पहिलं दर्शन घेण्यासाठी जिवाचा आटापिटा करण्यातलं समाधान काही औरच. यातही तो सिनेमा पाहण्यापेक्षा आपण तो इतरांच्या आधी पाहिलाय हे सुख तोळाभर अधिक असतं. यामुळेच की काय कुठलीही नवी गोष्ट सर्वप्रथम करण्याला ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ असं म्हटलं जातं. नव्याची नवलाई अनुभवावी ती फर्स्ट शो लाच. असाच काहीसा प्रकार Corona Vaccination च्या बाबतीत घडला.\nवरिष्ठ नागरिकांचे लशीकरण सुरु होऊन महिना उलटून गेला होता आणि आता पंचेचाळिशीच्या\nपुढील मंडळींची वर्णी १ एप्रिल पासून लागणार होती. आमच्यातला फिल्लमबाज जागा झाला आणि करायचं तर आहेच मग फर्स्ट शो का नाही म्हणून आम्ही काही १ एप्रिलला सकाळी ८.३० वाजताच हजर झालो. एखाद्या सिनेमाला जावं तसा आमचा मित्रमैत्रिणींचा ग्रुप Vaccination ला निघाला होता. अर्थात तत्पूर्वी त्याचे Online Registration केले होतेच. तिथे पोहोचल्यावर आलेले अनुभव ‘सुखद’ या सदराखाली मोडणारे होते हे निश्चित पण त्या ही पुढे जाऊन ते अंतर्मुख करायला लावणारे होते.\nकुठल्याही गोष्टीत चुका शोधून तिला नावं ठेवण्याची आपली भारतीय प्रवृत्ती आपण सदैव आपल्यासोबत बाळगतो. तद्वत गेल्या वर्षभरात कोरोना आणि आता त्याचे लशीकरण या विषयी असंख्य विनोद, मीम्स आणि तेच ते दळण घालून झाल्यावर शेवटी सरकारी अकार्यक्षमतेवर ठेवले जाणारे बोट कुठेतरी झर्रकन मिटले गेले. तिथली नियोजनबद्ध व्यवस्था आणि जीव तोडून काम करणारी माणसं पाहिली आणि समाजमाध्यमांवर टिंगल करणाऱ्या आमच्यातल्या टवाळ वृत्तीची कुठेतरी लाज वाटली. आपण भारतीय १३५ कोटी आहोत याची दचकवणारी जाणीव तिथे झाली.\nआदल्या गुरुवार पर्यंत जुना सिनेमा सुरु असताना ओस पडलेले थिएटर जसे शुक्रवारी नव्या सिनेमासाठी तुडुंब भरते तसे कालपर्यंत रिकामे वाटणारे ते रुग्णालय आज गर्दीने ओसंडून वाहत होते. पण व्यवस्था चोख होती. Social distancing च्या सर्व नियमांचे पालन करुन कुठेही विलंब होणार नाही अशा पद्धतीने नियोजन केले होते. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, आरडाओरड नाही. आपण सर्वांनी मिळून या संकटांवर मात करायची आहे आणि एकमेकांना जमेल तितकी मदत करायची आहे असेच वातावरण सर्वत्र होते. शिस्त होती पण बडेजाव नव्हता की तुम्हाला लस टोचून तुमच्यावर उपकार केल्याचा आव ही नव्हता. सगळी process एखाद्या Corporate Drive ला लाजवेल इतकी सूत्रबद्ध आणि ती सुद्धा सरकारी मोफत रुग्णालयात.\nइथे आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटून गेला आणि Frontline Warriors बद्दल मनात कृतज्ञता दाटून आली. केवळ लस टोचून घ्यायला आलेल्या आम्हा धडधाकट माणसांची जर इतकी काळजी घेतली जात असेल तर आजारी माणसांसाठी ह्या मंडळींनी जी काही मेहनत घेतली असेल किंवा घेत असतील त्याला तोड नाही. मुंबईसारख्या शहरात हे करणं तसं सोप्पं म्हणता येईल पण ही मोहीम देशातल्या खेड्यापाड्यात जाऊन राबवणं हे किती जिकीरीचं काम असेल याची लख्ख जाणीव झाली. रात्रीचा दिवस करुन आणि जिवाची पर्वा न करता हे सगळे गेले वर्षभर झुंजताहेत आणि आम्ही System वर बोट दाखवून पाचकळ विनोद करण्यात गुंतलोय. जसं देशाच्या प्रत्येक नागरिकाला वर्ष-दोन वर्षे सैनिकी प्रशिक्षण द्यायला हवं तसंच किमान वर्षभर तरी प्रत्येकालाच ही अशी सेवाभावी कामं करण्याचं बंधन असावं. म्हणजे मग आपल्या अहं भोवतीचं ते शेफारलेपण कमी होईल आणि आपण अधिक संवेदनशील होऊ.\nत्या एका घटनेने मला, नव्हे आम्हा सगळ्यांनाच एक नवी दृष्टी दिली. त्याचा अर्थ आम्ही आपापल्या कुवतीप्रमाणे वेगवेगळा लावू कदाचित पण आजूबाजूच्या घटनांकडे अधिक डोळसपणे पाहण्याची शिकवण सगळ्यांना मिळाली हे नक्की. हल्ली छोट्या छोट्या गोष्टींनी मन भरुन येतं आणि अंतर्मुख व्हायला होतं. इथं तर कृतज्ञतेचा महापूर आला होता मनात. प्रत्येक गोष्टीत व्यवस्थेला नावं ठेवणाऱ्या आपण या पुढे याचा विचार करायला हवा. लोकसंख्येने अतिप्रचंड असलेल्या आपल्या देशात कुठलीही सुविधा पोहोचविण्यासाठी व्यवस्थेवर किती प्रचंड ताण येत असेल याची जाणीव करुन घ्यावी मनाशीच आणि नंतर त्या व्यवस्थेवर बोट उचलण्याची हिंमत करावी. उडदामाजि काळं गोरं सगळीकडेच असणार आहे. पण अनाठायी टिका करुन आपण त्या कोट्यवधी प्रामाणिक लोकांच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह तर उभे करत नाही ना याचा विचार नेहमी करायला हवा. आमचा हा फर्स्ट डे फर्स्ट शो ला पाहिलेला सिनेमा सुपरहिट होणार आहे कारण सामाजिक मानसिकतेला बदलण्याचं सामर्थ्य त्यात आम्हाला दिसलं. त्या सिनेमातील सर्वच अनाम नायकांना आमचा हा मनोमनी ठोकलेला कडक सॅल्यूट. जय हिंद.\nलेखक हे ‘स्वयं’च्या Content Team चे सदस्य आहेत.\nभन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा \nआता जोहराचं काय होणार\nतालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...\nएका नव्या प्रवासाची नांदी\n‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...\nहा जयघोष असाच दुमदुमत राहायला हवा\nऑलिंपिक पदकावर नाव कोरण्याचे स्वप्न बघणारे खेळाडू निर्माण करणं हे एक राष्ट्रकर्तव्य आहे. देशाच्या प्रत्येक घटकाचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://circuitwaalain.wordpress.com/2020/06/13/jalmat-story-by-baban-potdar-403/", "date_download": "2021-09-16T19:16:38Z", "digest": "sha1:FYNC7TLWWXPZM3BUVLBCCPQN7Y5NG5R5", "length": 38134, "nlines": 202, "source_domain": "circuitwaalain.wordpress.com", "title": "जळमटं – सर्किटवाला", "raw_content": "\nबबन पोतदार, ग्रामीण कथाकार\n‘चुलत्यानं पेटवून घेतलंया. ��राडला कृष्णा हॉस्पिटलात ठेवलंया.’ असा उडता निरोप मिळाल्याबरोबर मी सामानाची आवराआवर केली आन् टाकोटाक एस.टी.त बसलो.\nएस.टी. निम्मी अर्धी रिकामीच हुती. एका खिडकीजवळच्या सीटवर बसलो. मन सैरभैर झाल्यालं. कायसुदिक सुचेनासं झालं. मनाची उलथापालथ चालल्याली. एका एका इचारानं मन ढासळायला लागलं. नजरं म्होरं काकू उभी न्हायली.\nकपाळावर मेणाचं ठसठशीत बोट लावून त्येच्यावर माळल्याला लालभडक कुंकवाचा गोल गोल मळवट. सकाळी सकाळी उगवतीला दिसणाऱ्या सुर्यदेवासारखा धारदार नाक, शेलाटी काया, हनुवटीवर गोंदलेला हिरवा ठिपका, सदोदित हसरा चेहरा. आल्या-गेल्या परतेकाशी तोंड भरून बोलणं, सगळ्यांची इचारपूस\nसकाळी तांबडं फुटायच्या आगुदर काकू उठून कामाला लागायची. सडा पोतेरा आन् धुणी-पाणी आटोपून सैपाकाला लागायची. कंदी म्हनून कटाळा न्हाई. मंग समद्या पोरास्नी हाळी मारायची. कंदीसुदिक राग न्हाय. सदा आनंदी \nपोरांचं लेंडार तरी बारकं हाय व्हय एक न्हवं दोन न्हवं आट पोरं जलामल्याली.\n थोरला वसंत जलामला तवा ह्ये जंगी बारसं घातलं.\nसमदा गाव जेवायला घातला. म्होरं आजुनि एक पोरगा असावा म्हनत सा पोरी पोटाला आल्या. सा पोरींच्या पाटीवर पुन्ना पोरगा झाला. पुन्ना एकदा जोरदार बारसं. गावंजेवणाची पत्रावळ तेच शेंडेफळ माज्या चुलत्यानं त्या दिवशी मुटीमुटीनं साकार वाटली. दिवाळी साजरी केली.\nका कुणाला ठावं, कसल्यातरी भांडणामुळे न्हानपणी मला चुलत्याच्या मजी बापूच्या घरला जायची बंदी असायची. माजा बा आन् बापूचं दोगा भावाभावाचं भांडाण भाऊबंदकी आई मला काकूकडं जाऊनच द्याची न्हाई.\nतरी बी डोळा चुकवून मी जायाचो. काकू घर पाणवठ्याच्या वाटेवर \nपाण्याच्या खेपा आणता आणता रिकामी घागर घिवून तिकडे तिकडे बगत मी तिच्या घरात शिरायचो. माझ्यावर लई लई माया करायची ती. जवळ घ्यायची.\nइचारपूस करायची. माजं कपाळ कुरवाळायची. मुकं घ्यायची. तिचा वसंता आनू मी साळंत एकाच वर्गात हुतो. मी साळंत खोड्या करायचो. वसंताकडनं काकूला ते समजायचं. मला जवळ घेऊन म्हनायची, “लई वांडपना चांगला नसतो बरं \nखोड्या काडत जावू नगोस कुनाच्या. शाळा शिकून मोठ्ठा हो” मी मुंडकं हालवायचो. न्हाय करनार म्हनायचो.’ सकाळी सकाळी न्याहरीला ती दही भाकरी घालायची. उलीसा खराबी द्याची हिरव्या मिरच्याचा. कदी कदी सोताच्या हातानं भरवायची सुदिक. तिच्या हातची ��र्डा भाकरी खाल्ल्यावर मन तुडुंब भरून जायाचं. तिच्याबरोबर गप्पा मारून झाल्या की हळूच कानोसा घेत मी तिच्या घरातनं भाईर पडायचो.\nनिगताना जवळ घेऊन माझ्या तोंडावरनं हात फिरवून म्हनायची, “येत जा रोजच्याला. आमचं मोठ्यांचं भांडाण. तुमी पोरासोरानी काय केलं या\nमग माज्या कपाळाचा मुका घ्यायची. येईन की आसं म्हनत मी रिकामी घागर घेऊन पाणवठ्यावर जायचो. येताना भीती वाटायची. ‘काकूकडं जावून जेवल्याचा आईला कळालं तर’ मी मनाशीच बोलायचो.\nएस.टी.नं कात्रज घाट वलांडला आन् मनाचा बुरूज ढासळायला लागला.\nएका एका विचाराचा एक एक द्गुड सुट्टा हुयाला लागला आन् खाली यायला लागला. जास्ती सैरभैर हुयाला लागलं. एक एक दगुड एका एका प्रश्नाच्या रूपात काळजावर येऊन आदळायाला लागला. विचार लागला, “काय, झालं आसंल बापूस्नी का म्हनून पेटवून घेतलं आसंल त्यांनी का म्हनून पेटवून घेतलं आसंल त्यांनी काय घडलं आसंल एवढं काय घडलं आसंल एवढं कशावरनं पेटवून घेतलं आसंल कशावरनं पेटवून घेतलं आसंल आता काय आवस्ता आसंल\nदवाखान्यात कोन कोन जमली आसत्याल समदं खरं पन काकूची काय दशा झाली आसंल समदं खरं पन काकूची काय दशा झाली आसंल कशी आसंल ती पार खचून गेल्याली आसंल का” एक का दोन पन्नास प्रश्नांचं सुरूंग मनाला लागलं. काळीज फाटायला लागलं.\nकाळजातल्या मनाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडायला लागल्या. एका आठवणीभवती मन गोळा झालं आन् डोळ्यांमदनं झिरपायला लागलं \nकाकूच्या घरला गेलो आसं कळाल्यावर माझ्या आईनं मला भक्कम चेचला.\nथोबाड पार इस्काटून टाकलं. न्हाई न्हाई त्या शिव्या घातल्या. वाटेल तसं आन् वाटेल तेवढं बोलली ती मला.\nमाज्या इवलाशा मनाला भली थोरली जखम झाली. दिवसभर जेवलो न्हाई.\nदुपारी आईचा डोळा चुकवून घरातनं भाईर पडलो. मन पार ढासळून गेलं हुतं.\nनगो नगो ते इचार मनात यायला लागले हुते. कुटं तरी लांब लांब पळून जावावं आसं वाटत होतं. पुन्ना कदी घरला येऊच नये आसा विचार करून निगालो हुतो.\nओढ्यातनं जाताना काकू म्होरं दिसली. रडत रडत मी तिच्याजवळ गेलो.\nतिनं मला जवळ घेतलं. पोटाशी धरलं. मस्तकावरनं हात फिरवला.\n“काय झालं रं लेकरा” तिनं मला इचारलं.\n“आईनं लई मंजी लई मारलं बग” मी हुंदकं देत म्हनालो.\n“सकाळी तुमच्या घरी आलो हुतो. तुज्याकडं जेवलो हुतो त्ये समाजलं तिला. खाटकाच्या तानाजीनं सांगितलं आईला” कसंबसं मी काकूला सांगितले ���न् डोळे मोठ्ठालं करीत म्होरं म्हणालो, “काकू लांब लांब जातो मी आता कुटं तरी” कसंबसं मी काकूला सांगितले आन् डोळे मोठ्ठालं करीत म्होरं म्हणालो, “काकू लांब लांब जातो मी आता कुटं तरी मागारी येनारच न्हाय लई लई लांब जातो बग\n“लांब मंजी कुटं जानार हाईस” काकूनं माज्या डोळ्यात बगत इचारलं.\n“जाईन कुटं बी, वाट दिसंल तिकडे\n“आसं करायचं नसतं बाळा. आरं आईनंच मारलंय न्हवं\n“व्हय की, पन उगंच्या उगं एवडं मारायचं तुज्या घरी गेलो हुतो म्हनून \nआसा काय मोट्टा गुन्हा केला गं मी काय चोरी तर न्हाई केली. कां म्हनून ,, मारायचं एवढं काय चोरी तर न्हाई केली. कां म्हनून ,, मारायचं एवढं” बोलता बोलता मला दम लागला.\n“तू तरी का म्हनून हट्टाला पेटले आई म्हनते तर ऐकायचं तिचं आई म्हनते तर ऐकायचं तिचं न्हाय यायचं आमच्या घरला न्हाय यायचं आमच्या घरला ” रोजच्याला घरला येत जा आसं म्हनणारी काकू माज्या डोळ्यावरनं पदराचा बोळा फिरवीत म्हनाली आन् एकाएकीच रडायला लागली.\nतिला रडताना बगून मीच बिथरून गेलो. तिचं हात हातात घेवून तिला इचारायला लागलो, “काकू, तू आन् बापू एवडं वाईट हायसा का म्हनून आई तुमच्या घरी जावून देत न्हाई मला का म्हनून आई तुमच्या घरी जावून देत न्हाई मला तू तर किती माया करतीस माज्यावर तू तर किती माया करतीस माज्यावर कसलं भांडाण हाय म्हनायचं तरी कसलं भांडाण हाय म्हनायचं तरी तुमच्या मोठ्यांच्या भांडणांत आमचा जीव जातो.\nभांडण मिटवून टाकावं म्हणतो मी” कातावून मी बोलत हुतो.\n तुला न्हाय कळायचं ह्ये समदं मनातली जळतं आशी एकाएकी निगायची न्हाईत.” आसं म्हनत माज्या प्रश्नाचं उत्तर गुलदस्त्यात ठेवून एकदमच तिनं मला दंडाला धरलं आन् फरफटत वडत आमच्या घरी आनलं. माज्या आईच्या पुढ्यात उबं केलं.\n“घे शांताबाई, सांबाळ तुज्या लेकाला. पळून चालला हुता. मनानं पार खचून गेलाय. आगं आपलं मोठ्यांचं भांडाण. त्याला कशापाय मारलं आसशील एवडं तुज्या पाया पडते बाई, पोराला मारू नगोस. लहान पोरं मजी कुंभाराच्या आंगणातला मातीचा चिखूल आसतुया. वळवावे असं वळवावा तुज्या पाया पडते बाई, पोराला मारू नगोस. लहान पोरं मजी कुंभाराच्या आंगणातला मातीचा चिखूल आसतुया. वळवावे असं वळवावा आकाराला यावा” काकू आजून काय बाय म्हनाली आन् मला आईच्या ताब्यात देऊन निगून गेली. जाता जाता माज्याकडं बगत मला म्हनाली, “तू बी आसा आडमुठ्य��वानी वागू नकोस रं आईबाप न्हाय म्हनत्यात तर येऊ नगोस आमच्या घराला.\nमाजी आई नुसतं ऐकत हुती.\nझाल्या प्रकारानं मी पार भांबावून गेलो. मन पार इताळलं. पानी पानी झालं.\n“काकू आसं का बोलली आसंल येऊ नकोस आसं का म्हनाली आसल येऊ नकोस आसं का म्हनाली आसल\nइताळलेल्या मनाभवती घाणीवरच्या माशांसारखे ते प्रश्न घोंगावत न्हाई. फिरत हाईलं\nउत्तर मिळालं न्हाई. मी खट्ट झालो.\nत्या दिवसापास्न काकूकडं फिरकलोच न्हाई. – दिवस जात होते म्हईनं संपत हुतं. वर्स पळत हुती. कुणाचं न्हात न्हाय कुनावाचून हेच खरं\nम्होरं काकूच्या पोरांची लग्न झाले. वसंत पाठोपाठ थोरल्या कमल अक्काचं बी चार हात झालं. तिचा नवरा भोरचा हुता. पुन्याला शाळेत मास्तर हुता. थोरलीच्या नात्यांमधे दोगी गंगू आन् उद्या उजवल्या. विमलला खरसुंडीला इंदूला मुंबईला दिली. आन् समद्यात धाकली छाया तकडं संगमनेरच्या कोर्टातल्या तुरेकरास्नी दिली. गेल्या साली शेंडेफळाचा बी बार उडवून दिला. त्याची बायकू मजी काकूची धाकली सून गुलछडी हुती. डोक्यानं वाईच कमी. आदनं मदनं तिला झटकं यायचं तिचं वागणं छचोर हुतं तिचं वागणं छचोर हुतं चाबरट हुतं. परपुरुषासंग ती डोळं मिचकावून बोलायची. लगट करायची. आसं कानावर आलं हुतं.\nपरत्येक लग्नात काकू आन् बापू जोडीनं आमच्या घरी माज्या आईला आन् बापाला बोलवायला यायचे. का कुनाला ठावं माज्या घरच्यानी एकाची लग्नाला हजेरी लावली न्हाई. घरच्यांच्या भीतीमुळं मी बी कुनाच्याच लग्नाला गेलो न्हाई.\nमनाला सारखं वाटायचं. “जावं काकूकडं तिच्या पदरात शिरावं. तिनं मला कुशीत घ्यावं. जवळ घेऊन इचारपूस करावी.” पन मन धजावलं न्हाई. मी गेलो न्हाई. काकूचे शब्द आठवायचे, “येऊ नगोस आमच्या घरा तिच्या पदरात शिरावं. तिनं मला कुशीत घ्यावं. जवळ घेऊन इचारपूस करावी.” पन मन धजावलं न्हाई. मी गेलो न्हाई. काकूचे शब्द आठवायचे, “येऊ नगोस आमच्या घरा\nकसलं भांडाण हुतं कुनाला ठावं जलमाला पुरल्यालं मानसाचं मन आसं का म्हनून आसतंया कसली भाऊबंदकी म्हनायची ह्याची तड कवा लागनार\nशेवट कदी हुईल ह्या समद्याचा मनावर चिखलावानी घट्ट बसल्याली जळमटं कवा धुवून जायाची मनावर चिखलावानी घट्ट बसल्याली जळमटं कवा धुवून जायाची का आशीच होणार होती ही जन्मभर का आशीच होणार होती ही जन्मभर” मी मनातल्या मनातच इचारत व्हायचे. उत्तर मिळायचं न्हाई.\nकाकूच्या घर�� जाणं बंद झालं हुतं तरी जाता येता माजी नजर तिच्या घरात डोकावायची. कदी नजरानजर झाली मंजी काकू पदरानं डोळं पुसताना दिसायची.\nमी बी इरगळून जायचो. म्होरं गेल्यावर डोळं गाळायचो. डोळ्यांतलं पानी धुव्वाधार वहायला लागायचं\nआठवणींच्या ववटळीतनं भाईर आलो तवा गाडी कराडजवळ आली हुती.\nकोयनेचा पूल संपला मंजी मला उतरायचं हुतं.\nनाक्यावर उतरलो आन् रिक्षा करून तडक हॉस्पिटल गाठलं. लगालगा पावलं उचलीत भाजल्यालं पेशंट ठेवलेल्या वॉर्डाकडं निघालो. म्होरं बगितलं.\nसमोरच समदा गोतावळा दिसला. एका कोपऱ्यात भिताडाला टेकून बसल्याली काकू दिसली. तिच्या भवतीनं जमलेल्या समद्या लेकी दिसल्या. पुण्यात थोरली कमल आली हुती. तिच्याच संगट इंदू बी आल्याली दिसत हुती.\nभोरवरनं गंगू आन् पद्मा दोगीबी पोहोचल्या हुत्या. संगमनेरवरनं धाकली छाया दोनी पोरास्नी घेऊन आली हुती. समदे माज्याकडं बघायला लागले.\nथोरला वसंत बिगीबिगीनं म्होरं आला.\n“तू कवाशी आलास नाशिकास्नं\n“परवा दिवशीच आलो टाकोटाक\n“तुला कां एवढा उशीर झाला” म्होरं त्यानंच इचारलं.\n“मी पुन्यात न्हवतो दोन दिवस. रात्री पोहोचलो पुन्यात. आशानं आसं झाल्याचा निरोप मिळाला आन् लगोलग गाडीला बसलो.” मी सांगितलं.\n“पन कसं काय झालं ह्ये समदं कशापाय झालं” मी म्होरं इचारलं.\n“समदं सांगतो. तू आगुदर बापुस्नी भेट. कालपास्नं तुजी आठवण काढत्याती.\nतुज्या नावाचा धोसरा काडलाय नुस्ता.” वसंत बोलत होता.\n“चल. ” आसं म्हणून आमी दोगं बी आत गेलो.\nबापूस्नी पाण्याच्या गादीवर ठेवलं हुतं. छातीवर मच्छरदाणीचा पिंजरा उलटा ठेवल्याला. आकबंद चेहरा काळा मिट्ट दिसत हुता. डोक्यावरचं आन् भुवयांवरचं केस अर्धवट जळालेलं दोन्ही हातांची साल दोन्ही बाजूला लोंबत आसलेली मच्छरदाणीच्या आत दिसत हुती. छातीला आन् पोटाला कापसाच्या पाट्या गुंडाळलेल्या हुत्या. उशाला एक पांढऱ्या डगल्यातली नर्स उभी हुती. खोली भरून औषधाचा कोंदट वास येत होता.\nमी आन् वसंत दोगं बी म्होरच उभं न्हायलो. चेहरा मलूल वाटला तरी बापूंची नजर शाबूत हुती. आढ्याकडं टक लावून ते बघत हुते. कसला तरी विचार करत हुते.\n“कोन आलंय बगा बापू” वसंत त्यांच्याकडं बघत बोलला.\nमी म्होरं बगत हुतो. बापूंचा चेहरा वाईच खुलल्यावानी वाटला. आजारी कबुतरावानी उजवीकडं मान करीत माज्याकडं बघत ते म्हणाले,\n ये, हितं जवळ येवून उभा रहा. कस�� हाईस\n“माजं बरं हाय बापू, पन ह्ये ह्ये काय करून ठेवलंयसा कशापाय झालं ह्ये समदं कशापाय झालं ह्ये समदं” मी जवळ जात इचारलं.\nसमदं भोग हायती, दुसरं काय बी न्हाय” माझ्याकडे बगत बापू म्हनाले.\n“आसं कां बोलतायसा बापू कसलं भोग हायती सांगा तरी कसलं भोग हायती सांगा तरी\nमाझ्या डोळ्यांतलं पानी गालावरनं खाली वगळायला लागलं. ते पुसायचं भान बी मला व्हायचं न्हाई.\n“धाकल्या सुनेचं लक्षण काय नीट न्हाय बग” ते पुढं बोलायला लागले.\nथोडा वेळ गप्प झाले.\n मला न्हाय समजलं, तुमी काय बोलतायसा त्ये\n ऐतवारी नगो ते नजरला पडलं माज्या.” एक आवढा गिळीत ते म्होरं सांगू लागले, “ती उंडगी घरामागच्या कोपऱ्यात एका रानरेड्याच्या गळ्यात पडली हुती. दोगांचं चाळ चाललं होतं मी म्होरं झालो आन् दोगांच्याबी कानाखाली वाजवलं. मी म्होरं झालो आन् दोगांच्याबी कानाखाली वाजवलं.\n” मी अवाक झालो हुतो.\n“त्यो सोद्या गेला पळून. त्यो गेल्यावर ती लावसट माज्या संगटच भांडायला लागली. बोंबलून समदा गाव गोळी करीन म्हनाली. तिच्या अंगावर पुरती कापड बी न्हवती.” आशीच भाईर येवून “तुमीच माजी अब्रू लुटली’ असं वरडून समद्यास्नी सांगील म्हनाली.” बापू बोलत हुते.\n“मला त्ये काय सहन झालं न्हाय गप्प बस. न्हायतर मीच पेटवून घेईन तुझ्या म्होरं गप्प बस. न्हायतर मीच पेटवून घेईन तुझ्या म्होरं मी तिला म्हनालो.” बांपूच्या आवाज कापरा यायला लागला.\nथोडा वेळ ते पुन्ना आढ्याकडं बगायला लागले.\n“आन तुमी पेटवून घेतलसा बापू बापू, बापू, काय हे बापू, बापू, काय हे” मी म्होरं बोललो.\n तिच्या कुटं नादाला लागू आन् मला सांग, वाद जास्तीच वाडला आस्ता तर माज्याच नावाचा डंका समदीकडं वाजला आसता कां न्हाय आन् मला सांग, वाद जास्तीच वाडला आस्ता तर माज्याच नावाचा डंका समदीकडं वाजला आसता कां न्हाय” त्राग्यानं त्यांनी उत्तर दिलं.\n“पण आता ह्ये केवड्याला पडलं बापू\n“भोग म्हनायचं. दुसरं काय\n“असला कसला, मुलुखावेगळा भोग\n“तसंच हाय ह्ये. तू आलास. लई लई बरं वाटलं बग. परवा दिवशी तुजा बाप आन् आई, दोगं बी आलं हुतं” माज्याकडं एका वेगळ्याच नजरेनं बगत बापू मला म्हनाले.\n” डोळं मोट्टालं करीत मी इचारलं.\n‘व्हय. आरं कितीबी झालं तरी पाठीला पाठ लावून आल्याला धाकला भाऊ, हाय माजा त्यो. परवा दिवशी येऊन गेला. येताना सोताच्या हातानं तयार केलेलं राळ्याचं मलम घेऊन आला हुता. सोत���च्या हातानं माज्या अंगाला मलम लावलं त्यानं” बापूंची नजर आता वेगळीच दिसत हुती मला.\n” मी आश्चर्यानं इचारलं.\n पन लई लई उशीर झाला रं जळमटं झटकून टाकायला चाळीस वर्स लागली बग जळमटं झटकून टाकायला चाळीस वर्स लागली बग” बोलता बोलता त्यांचे डोळं गळायला लागलं. व्हट थरथरायला लागलं. पापण्या उडायला लागल्या. कसं बसं त्ये म्होरं बोलू लागले. “लेकरांनो, आता मी ह्यातनं वाचन आसं काय मला वाटत न्हाय\nदेवानं दार उगडून ठिवलंया. आता घंटा वाजली की निगायचं आन् आत शिरायचं\n” मी त्यांच्या तोंडावर हात ठेवून मुसमुसून रडायला लागलो. बाजूचा वसंत बी रडायला लागला. डोळा गाळायला लागला.\n“दोगं बी आसं उशाला बसा माज्या बसा दोनी बाजूला” आमास्नी खूण करीत बापू बोलले.\nमुकाट्यानं आमी दोघं दोनी बाजूला जावून त्यांच्या उशाला बसलो.\n“लेकरानु” आमचं तळहात हातात घेत ते म्होरं बोलायला लागले. “समदी जळमटं काडून टाका. आमी जलमभर केलं त्ये तुमी करू नगासा. नीट गोळ्यामेळ्यानं ह्हावा. अनुभवाचं बोल सांगतुया तुमास्नी. वरच्याचं बोलावणं आलं मंजी आख्खा जलम डोळ्यांम्होरं उभा राहतो. त्यानं दिलेलं आयुष्य लाख मोलाचं आसतंया. मानूस कायसुदिक घेवून जात न्हायं जाताना, संगट रिकाम्या हातानं येतो, आन् रिकाम्या हातानंच जातो रिकाम्या हातानं येतो, आन् रिकाम्या हातानंच जातो” बापू आजुनी काय बाय बोलत हुते.\nआवाज खणखणीत हुता. एकाएकीच तो कापरा झाला. त्यांच्या डोळयांवर झापड आल्यावानी वाटायला लागलं.\nनर्सनं आमाला भाईर जायाला सांगितलं.\nदोगं भाईर आलो आन् समोरच्या गोतावळ्यात शिरलो.\n“दादा, भेटलं का रं बापू काय म्हनालं” धाकली छाया मला इचारत\n“सांग की काय म्हनालं बापू” तिनं पुन्ना इचारलं.\nआन् माजा गळा दाटून आला. डोळे घळाघळा गळायला लागलं. काळजाचा बांध फुटून गेला. धरण फुटल्यालं त्ये पानी सैरावैरा धावायला लागलं आन् पापण्यांची दार फोडून घरंगळायला लागलं. हात आन् पाय थरथरायला लागलं.\nमस्तक जड वाटायला लागलं. पावलं पायात शिसं भरल्यावानी जड झाली. मी उभाच हुतो, समोर बगत हुतो.\nजड झाल्याली पावलं कशीबशी उचलीत मी समोर बसलेल्या काकूच्या जवळ गेलो आन् तिच्या कुशीत शिरून ओक्साबोक्शी रडायला लागलो.\nतिच्याच पदराचा आधार घेऊन डोळे पुसायला लागलो.\nकिती बी पुसलं तरी डोळं गळायचं थांबतच न्हवतं\nPublished by टीम सर्किटवाला\n आजच युग हे अत्यंत धावपळीचं झालं आहे. दिवसेंदिवस नवनवीन आविष्कार होत आहेत. आणि प्रत्येक गोष्टीत माणूस अपग्रेड होत आहे. प्रत्येकजण डिजिटली अपडेटेड राहण्याचा प्रयत्न करतोय अन हीच वाचकांची नस ओळखून आम्ही सर्किटवालाच्या माध्यमातून डिजिटल क्षेत्रात उतरत आहोत. निशुल्क सेवा पुरवत असतांना वाचकांचा प्रतिसाद आम्हाला भरभरून मिळत आला आहे अन यापुढेही मिळेल अशी आशा आहे. आणि आम्हांला विश्वास आहे की आम्ही नक्कीच यातही क्षेप घेऊ.. धन्यवाद टीम सर्किटवाला\tसर्व लेख पहा टीम सर्किटवाला\nकथा, ग्रामीण कथा, साहित्य\nकपाळ, कराड, डोळा, निरोप, story\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nवारी लघुकथा स्पर्धा (11)\nवाचकांचा प्रतिसाद लाभलेल्या कथा\nअवघा रंग एकच झाला....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TOP-karan-johars-gippy-4258140-PHO.html", "date_download": "2021-09-16T19:32:03Z", "digest": "sha1:NSTKTUQ5TG2FUHKE3HNRS2LFVVPBYN6W", "length": 4043, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Karan Johar's Gippy | कोण आहे 'गिप्पी'? भेटा वयाच्या 13व्या वर्षी नशीबाने रुपेरी पडद्यावर येणा-या रियाला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n भेटा वयाच्या 13व्या वर्षी नशीबाने रुपेरी पडद्यावर येणा-या रियाला\nयेत्या 10 मे रोजी सैफ अली खानच्या 'गो गोवा गॉन' या सिनेमाला टक्कर देण्यासाठी 'गिप्पी' बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. या सिनेमात 'गिप्पी' ही शीर्षक भूमिका साकारणारी रिया विज मुळची दिल्लीची आहे. वयाच्या 13 व्या वर्षी पहिल्यांदाच कॅमे-यासमोर आलेली रिया आपल्या पहिल्या सिनेमामुळे खूप आनंदात आहे. या आनंदात रियाने अनेक गोष्टींवरुन पडदा उचलला. उदाहरणार्थ रिया बालपणापासून अमिताभ बच्चन आणि करीना कपूरची मोठी चाहती आहे. सध्या रिया रणबीर कपूरच्या प्रेमात पडली आहे. रणबीरची एक झलक बघून ती वेडी होते. आपल्या मोबाईलमध्ये नेहमी रणबीरचा फोटो ठेवणा-या रियाला सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने रणबीरबरोबर काम करायचे आहे, हे कळल्यानंतर यावर तिचा विश्वासच बसला नाही.\n'गिप्पी' हा सिनेमा रिलीजपूर्वीच वादात अडकला आहे. या सिनेमातील संवादांवर बाल आयोगने चिंता व्यक्त केली आहे. 'मेरे तो छोटे-छोटे समोसे जैसे है...' हा संवाद लहान मुलांच्या नेहमीच्या वाक्यप्रचारात सामील होण्याची भीती आयोगाने व्यक्त केली आहे. त्यामुळे हा संवाद प्रोमोतून काढून टाकण्याचा आदेश देण्यात आला आहे.\nजाणून घ्या रिया आणि 'गिप्पी'विषयीच्या खास गोष्टी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TV-babita-aka-munmun-dutta-love-to-travel-in-different-countries-5386927-PHO.html", "date_download": "2021-09-16T18:01:48Z", "digest": "sha1:FBNC25GRKIVKGC3VCJMIQYQTRQNJSQR6", "length": 3679, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Babita Aka Munmun Dutta Love To Travel In Different Countries | 'बबिताजी'ला आहे फिरण्याची आवड, अनेक देशांमध्ये एन्जॉय केलंय व्हेकेशन, बघा PHOTOS - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'बबिताजी'ला आहे फिरण्याची आवड, अनेक देशांमध्ये एन्जॉय केलंय व्हेकेशन, बघा PHOTOS\nइटली (डावीकडे) आणि लाओस व्हेकेशनमधील मुनमुनची छायाचित्रे\nमुंबईः 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम बबिताजी उर्फ अभिनेत्री मुनमुन दत्ता हिला फिरण्याची मोठी हौस आहे. वेळ मिळताच ती व्हेकेशनवर निघतेे. आपल्या ट्रॅव्हल मेमोरिजसुद्धा ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच तिने लाओस (साऊथ-ईस्ट एशिया) व्हेकेशनची छायाचित्रे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत. यापूर्वी ती लद्दाख (भारत), लंडन, स्वीडन, आइसलँड आणि इटलीसह इतर देशांमध्ये फिरायला गेली होती. तेथील फोटोजसुद्धा तिने शेअर केले आहेत.\nमुनमुन दत्ताचे व्हेकेशन फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-issue-about-gavande-construction-5388457-PHO.html", "date_download": "2021-09-16T19:05:36Z", "digest": "sha1:CENDZKFI3EHZNUPGPOJMTPHIQC7JLLOA", "length": 6342, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Issue about gavande construction | गावंडे ले-आऊटमधील दोन अपार्टमेंटच्या भिंतीला तडे,नाल्याच्या पाण्यामुळे आेढवले संकट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगावंडे ले-आऊटमधील दोन अपार्टमेंटच्या भिंतीला तडे,नाल्याच्या पाण्यामुळे आेढवले संकट\nगावंडे ले-आऊटमधील अपार्टमेंटच्या संरक्षण भिंतीला गेलेले तडे.\nअमरावती- नाल्याच्या पाण्यामुळे गावंडे ले-आऊटमधील दोन अपार्टमेंट धोक्यात आली आहेत. नाल्याच्या काठावर असल्याने दोन्ही अपार्टमेंटमधील तब्बल १२ कुटुंबियांना तत्काळ फ्लॅट खाली करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे. शिवाय या सदनिका निर्माण करणाऱ्या बिल्डर्संना देखील नोटीस बजावण्यात आली आहे.\nसातूर्णा परिसरात गावंडे ले-ऑऊटमध्ये नाल्या काठावर नंद यशोदा बिहाऊ अॅपार्टमेंटचे बांधकाम करण्यात आले आहे. नाल्याच्या काठावर असल्याने मजबूत संरक्षण भिंत निर्माण करणे गरजेचे हाेते. मात्र संरक्षण भिंत कमकुवत असल्याने नाल्याला आलेल्या पुराने दोन्ही अपार्टमेंटला चांगलेच तडे गेले आहे. अपार्टमेंटच्या सरंक्षण भिंतींसह विविध भागात तडे गेले आहे. माती खचल्याने अपार्टमेंटचा काही भाग कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. सातुर्णा परिसरातून वाहणारा नाला गावंडे ले-आऊट मधून जातो. नाल्याच्या पुरामुळे अपार्टमेंटच्या बाजूला असलेला मातीचा भाग वाहून गेला. कमकुवत संरक्षण भिंत नाल्याचे पाणी अडवू शकली नाही. संरक्षण भिंत पार करीत नाल्याचे पाणी दोन्ही सदनिकेमध्ये शिरले. अपार्टमेंटमध्ये पाणी शिरल्याने अपार्टमेंट कोसळण्याची स्थिती निर्माण झाली. अपार्टमेंटच्या आजू-बाजूची जमीन खचल्याने भिती निर्माण झाली . या दोन्ही सदनिकेमध्ये तब्बल १२ कुटुंब राहतात. नाल्याच्या काठावर असल्याने पुराच्या पाण्याचा जोर लक्षात घेता कोणतीही जिवीत वित्त हानी होऊ नये म्हणून या कुटुंबांना प्लॅट खाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. महापालिकेच्या निवाऱ्यात आश्रय घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.\nनंद यशोदा अपार्टमेंटचे निर्माण बिल्डर्स नितीन सबनीस पंकज घाटे यांनी केले आहे. याच ले-आऊटमधील बिहाऊ अपार्टमेंटचे निर्माण श्रुती अग्रवाल या बिल्डर्सकडून केले आहे. अपार्टमेंटची तातडीने दुरुस्ती करण्याची नोटीस मनपाकडून या दोन्ही बिल्डर्सला बजावल्याची माहिती सहाय्यक आयुक्तांनी दिली.\nपुढील स्लाइड्सवर, वाचा मनपाने दिलेली नोटीस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/made-his-fathers-small-grocery-store-a-smart-store-a-profit-of-rs-five-crore/", "date_download": "2021-09-16T18:09:32Z", "digest": "sha1:SNGXZK2IF22VZVPDFT2ZJVGCJEJCTGU7", "length": 12382, "nlines": 100, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "वडिलांच्या छोटेसे किराणा दुकानाला बनवले स्मार्ट स्टोअर; पाच करोड रुपयांचा नफा", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पा��न पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nवडिलांच्या छोटेसे किराणा दुकानाला बनवले स्मार्ट स्टोअर; पाच करोड रुपयांचा नफा\nम्हणतात की संघर्ष ची ताकत वेळेला बदलू शकते. उत्तर प्रदेशच्या सहारनपुरमध्ये राहणारे वैभव अग्रवाल त्यांनी या गोष्टीला सत्यात उतरवून दाखवले. वैभव यांना त्यांचे वडील संजय अग्रवाल त्यांच्याकडून किराणा दुकान हे मिळाले होते. त्यांच्या वडिलांचे किराणा दुकान एकदम छोट्या जागेत होते. छोट्याच्या दुकानाला वैभव यांनी आपल्या मेहनतीतून यशस्वी स्टार्टअप रूप दिले आहे.\nस्ताग आहेत ते 100 पेक्षा जास्त किराणा स्टोअर्सला स्मार्ट किराणा स्टोअर्सचे रूप दिले आहे. वैभव यांनी आपल्या स्टार्ट अपचे नाव द किराणा स्टोअर कंपनी असे ठेवले आहे. या व्यवसायातून ते पाच कोटी पेक्षा जास्त नफा कमवतात.\nरिटेल मार्केटिंग चा अनुभव कामात आला\nवैभव यांच्या मतानुसार त्यांच्या वडिलांच्या सहारनपुर मध्ये कमला स्टोर या नावाने किराणा दुकान होते. 2013 पर्यंत वैभव याच दुकानात त्यांच्या वडिलांना कामात मदत करायचे. यानंतर वैभव हे कॉलेज कॅम्पस प्लेसमेंट द्वारे मैसूरला गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये रिटेल मार्केटिंग काय असते याची व्यवस्थित शिक्षण घेतले. जवळ एक वर्ष पर्यंत ते रिटेल मार्केटिंग त्यांच्या पद्धतीने संशोधन करत होते तसेच प्रॉडक्ट मिक्स टेक्निकल आत यांनी खोलवर जाऊन समजल्या. तिथे असताना रिटेल मॅनेजर या पदावर काम करत असताना त्यांना समजले की एक किलोमीटर अंतरावर कसे उत्पादनांची टेस्ट, मागणी, पुरवठा ह्याच्या मध्ये बदल होत असतो.\nबिझनेस मॅनेजमेंट मध्ये मास्टर डिग्री घेतली\nया कामाला व्यवस्थित पद्धतीने माहिती करून घेण्यासाठी त्यांनी 2015 मध्ये बिझनेस मॅनेजमेंट मध्ये मास्टर्स केले. तिथे त्यांना ॲकॅडमी मिक्स आणि फॅकल्टी यांच्या मदतीने रिटेल मार्केटिंग वर संशोधन करण्यासाठी वाव मिळाला. सगळे व्यवस्थित पद्धतीने शिकल्यानंतर ते 2018 मध्ये आपल्या वडिलांच्या छोटा च्या किराणा दुकान वर परत आले. त्यानंतर वैभव यांनी किराणा दुकानाच्या सगळ्या गोष्टींमध्ये व्यवस्थित पद्धतीने बदल करणे सुरु केले. क��राणा दुकानात त्यांनी नवीन उत्पादनांना ना वाव दिला दुकानातली विविध वस्तूंची मांडणीत बदल केला. या उत्पादनात तोटा होईल असे उत्पादन हटवले. सगळ्या उत्पादनांना ऐवजी पर्याय म्हणून स्वस्त उत्पादन दुकानात विक्रीसाठी आणले. किराणा दुकानांमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या लाइटिंग तसेच व्यवस्थित पेंटिंग केली. त्यामुळे दुकानातली ग्राहकांची संख्या वाढली.\nझाला पाच कोटींचा नफा\nएका वर्षात वैभव यांना आपल्या दुकानांमधून आठ पटीने अधिक नफा मिळाला. नंतर एकापाठोपाठ एक जुन्या स्टोअर जे रूप त्यांनी बदलले. यावर्षी मार्च 2020 ते 21 पर्यंतच्या माणसाला धरून वैभव यांना पाच करोड रुपयांचा प्रॉफिट झाला आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nGrocery store किराणा दुकान उत्तर प्रदेश Uttar Pradesh सहारनपुर Saharanpur\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/us-expressed-concern-with-china-over-xinjiang-hong-kong/", "date_download": "2021-09-16T18:22:21Z", "digest": "sha1:UFW5YLEQMCVHABE4YAGRO27KJZKOW5MW", "length": 11435, "nlines": 99, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "झिंजियांग, हाँगकाँगच्या मुद्यावर अमेरिकेने चीनकडे चिंता व्यक्त केली -", "raw_content": "\nझिंजियांग, हाँगकाँगच्या मुद्यावर अमेरिकेने चीनकडे चिंता व्यक्त केली\nवॉशिंग्टन/बीजिंग – झिंजियांगमधील उघुरवंशिय आणि हाँगकाँगमधील लोकशाहीवादी निदर्शक, यांच्यावर चीनने केलेल्या कारवाईवर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. चीनच्या या कारवाईविरोधात ‘इंटर पार्लमेंटरी अलायन्स ऑन चायना’ या गटाने कारवाईची मागणी केली. तर युरोपिय महासंघ आणि इस्लामी देशांमधील गटांकडूनही चीनविरोधात सूर लावले जात आहेत. अशा परिस्थितीत, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी चीनच्या नेत्यांबरोबर चर्चा करून झिंजियांग आणि हाँगकाँगच्या मुद्यावर चिंता व्यक्त केली. चीनविरोधात कठोर भूमिका स्वीकारण्याऐवजी बायडेन प्रशासनाने मवाळ भूमिका स्वीकारल्याचे दिसते.\nदोन दिवसांपूर्वी अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने झिंजियांगमधील उघुरवंशियांवर चीनने केलेल्या कारवाईबाबत अहवाल प्रसिद्ध केला होता. उघुर आणि इतर अल्पसंख्यांकांना कोंडून चीन त्यांचा योजनाबद्धरित्या छळ करीत असल्याचा आरोप या संघटनेने केला. झिंजियांग हे उघुरवंशिय व इतर अल्पसंख्यांकांसाठी नरकासमान झाल्याचा घणाघात या अहवालात करण्यात आला होता.\nया अहवालापाठोपाठ उघुरवंशियांचा गुलामांसारखा वापर करणार्‍या चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरोधात आक्रमक भूमिका घ्या, असे आवाहन ‘इंटर पार्लमेंटरी अलायन्स ऑन चायना’ या गटाने जी7 देशांना केले. ब्रिटनमध्ये सध्या सुरू असलेल्या जी7 बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर हे आवाहन करण्यात आले. युरोपिय महासंघाने देखील उघुरवंशियांचा मुद्दा अधोरेखित करून चीनवर कोरडे ओढले होते. याशिवाय दोन दिवसांपूर्वी इस्लामी देशांमधील गटांनी देखील चीनकडून उघुरवंशियांवर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविला होता.\nसारे जग चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या अत्याचारावर कठोर भूमिका घेत असताना, जगाचे नेतृत्व करणार्‍या अमेरिकेकडून चीनविरोधात जहाल भूमिका घेण्याची अपेक्षा होती. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी शुक्रवारी चीनच्या पर��ाष्ट्र धोरणाचे प्रमुख यांग जिएची यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेत झिंजियांगमधील उघुरवंशियांचा नरसंहार आणि मानवताविरोधी गुन्हे तसेच हाँगकाँगमधील लोकशाही मुल्यांचा होत असलेला र्‍हास यावर चिंता व्यक्त केल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी दिलेली आहे.\nमानवाधिकारांबाबत आग्रही भूमिका घेणारे बायडेन यांचे प्रशासन चीनकडून हाँगकाँग, झिंजियांग व तिबेटमध्ये होणार्‍या मानवाधिकारांच्या उल्लंघनाकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप सुरू झाला आहे. मानवाधिकारांच्या हननाचा मुद्दा उपस्थित करून अमेरिकेने चीनमध्ये होणार्‍या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेवर बहिष्कार टाकावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे नेते करीत आहेत. त्याला बायडेन प्रशासनाने प्रतिसाद दिलेला नाही. त्याऐवजी मानवाधिकारांच्या मुद्यांवर चिंता व्यक्त करून बायडेन प्रशासन चीनबाबत कठोर भूमिका स्वीकारण्याऐवजी चालढकल करीत असल्याचे दिसत आहे.\nतैवानच्या मुद्यावरून जपान व चीनमधील तणाव चिघळण्याचे संकेत\nअफगाणिस्तान, चीन व पाकिस्तानबाबत संरक्षणदलप्रमुख रावत यांचा इशारा\nअमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांच्या गंभीर आरोपानंतरही पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून तालिबानची वकिली\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांची बॅड बँकेची घोषणा\nअफगाणिस्तानातील तालिबानच्या वर्चस्वानंतर पाकिस्तानातील ‘तेहरिक’च्या हल्ल्यांमध्ये वाढ\nचीनमधील कोरोनाच्या साथीबाबत नोव्हेंबर २०१९ मध्येच अमेरिकी यंत्रणांना इशारा दिला होता\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nइस्लामाबाद – अफगाणिस्तानात तालिबानला…\nइस्लामाबाद – पाकिस्तानच्या वझिरिस्तान…\nवॉशिंग्टन/बीजिंग – चीनमध्ये आलेल्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/what-is-the-importance-of-sulfur-in-crops-what-things-to-keep-in-mind/", "date_download": "2021-09-16T19:11:08Z", "digest": "sha1:M3ERLKMOPLE43C5OAPXKFQGLB6N5EDAE", "length": 14250, "nlines": 109, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "काय आहे पिकांमधील गंधकाचे महत्व, कोणत्या गोष्टी ठेवाल लक्षात", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nकाय आहे पिकांमधील गंधकाचे महत्व, कोणत्या गोष्टी ठेवाल लक्षात\nपिकांना गंधक युक्त खत देताना घ्या काळजी\nशेतकरी मित्रहो, नत्र-स्पुरद व पालाश युक्त खतांचा वापर आपण जितका लक्ष देवून करतो तितकेच लक्ष गंधकाकडे देणे आवश्यक आहे. खरे तर गंधक किती लागते याचा अंदाज शेतकरी बांधव लावू शकत नाही. म्हणून गुणोत्तर पद्धतीने गंधकाची गरज समजावून घेवू.\nजर तुमच्या पिकला ६ किलो नत्र (१४.६ किलो युरिया) लागत असेल तर कमीत कमी १ कलो गंधक लागेलच. इतके गंधक का लागते व आज पर्यंत याची इतकी गरज का भासली नाही हा प्रश्न आपल्या मनात उभा रहाणे साहजिक आहे.मित्रहो, आजपर्यंतच्या शेतीच्या पद्धतीत जमिनीची धूप कमी व्हायची. शुद्ध खतांचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हता. कमी उत्पादकतेची पिके घेतली जात होती व सर्वात महत्वाचे म्हणजे कंपोस्ट चे प्रमाण खूप होते. आपल्या पद्धतीत अमुलाग्र बदल झाल्याने गंधकाचा वापर वाढवणे क्रमप्राप्त आहे.\nहेही वाचा :खरीपची तयारी करत आहात बियाणे खरेदी करतेवेळी काय घ्याल काळजी\nपिकातील गंधकाची कमतरता सहज दिसून येते. पिकाची वाढ खुंटते, ते कमजोर दिसते (टेकू द्यावे लागतात), पाने पिवळी पडू लागतात, मुळांवर (द्विदलवर्गीय पिकात) गाठी कमी असतात, दाणे भरण्यास वेळ लागतो व फळे पूर्णपणे पिकत नाहीत. पिकपोषणा पलीकडे देखील गंधकाचे दोन महत्वाचे फायदे आहेत. पहिला म्हणजे बुरशी व लाल कोळी नियंत्रणाचा व दुसरा उपयोग म्हणजे भूसुधार. अर्थात या साठी एलेमेंटल स्वरूपातील गंधक वापरावे लागते. (या बद्दल अधिक माहिती खाली देत आहे.) गंधकासाठी कोणकोणती खते द्यावीत, त्यात गंधकाचे प्रमाण किती, त्यातील गंधक किती वेळेत उपलब्ध होईल हे जाणून घेवू.\n■#अमोनिअम_सल्फेट_मध्ये_गंधकाचे_प्रमाण २३ टक्के, लगेच लागू होते, फवारणी तून दिले जावू शकते. एक किलो गंधकाचा पुरवठा करण्यासाठी ४.३५ किलो अमोनिअम सल्फेट लागेल.\n■#सिंगल_सुपर_फोस्फेट_मध्ये_गंधकाचे_प्रमाण ११ टक्के, लगेच लागू होते, जमिनीतून द्यावे\n■#पोटाशियम_सल्फेट_मध्ये_गंधकाचे_प्रमाण १७.५ टक्के, लगेच लागू होते, फवारणी तून दिले जावू शकते\n■#झिंक_सल्फेट_मध्ये_गंधकाचे_प्रमाण १० टक्के, लगेच लागू होते, फवारणी तून दिले जावू शकते\n■#मॅग्नेशियम_सल्फेट_मध्ये_गंधकाचे_प्रमाण १७ टक्के, लगेच लागू होते, फवारणी ��ून दिले जावू शकते\n■#फेरस_सल्फेट_मध्ये_गंधकाचे_प्रमाण १०.५ टक्के, लगेच लागू होते, फवारणी तून दिले जावू शकते\nबेन्टोनाईट सल्फरमध्ये गंधकाचे प्रमाण ९० टक्के असते. खूप हळू लागू होते. मातीतून द्यावे लागते. एकरी डोस २० ते २५ किलो चा असतो. डब्ल्यूडीजी सल्फरमध्ये गंधकाचे प्रमाण ८० किंवा ९० टक्के असते. वेगाने लागू होते. मातीतून द्यावे लागते. एकरी डोस ३ किलोचा असतो. याचा उपयोग फवारणीतून केल्यास बुरशीनाशक व लाल कोळी नाशकाचे काम करते. या व्यतिरिक्त वेटेबल स्वरूपातील इतर फोर्म्यूलेशन्स देखील असतात पण डब्ल्यूडीजी खते आल्यावर त्यांचे प्रमाण अत्यल्प झाले आहे.पिकात गंधकाची कमतरतेची लक्षणे दिसत असतील तर ती दूर व्हावी म्हणून पिकाच्या वाढीच्या गरजे नुसार विद्राव्य स्वरूपातील गंधक युक्त खते फवारावीत व ड्रीप ने किंवा आळवणीने डब्ल्यूडीजी स्वरूपातील खते ३ किलो प्रती एकर या दराने द्यावे. हे पिक काढल्यावर पुढील पिकाची तयारी करते वेळी बेन्टोनाईट सल्फर एकरी २० ते २५ किलो द्यावे.\nमित्रहो, तुम्ही कुठलेही पिक घ्या, गंधकाचा वापर नक्की करा. एका वेळी एकरी ३ किलो डब्ल्यूडीजी सल्फर चा डोस हे प्रमाण नियमित ठेवा. पहिला डोस पिक वाढीला सुरवात झाली कि, दुसरा डोस पिक ऐन जोमात असताना व तिसरा डोस फळ/दाणे भरू लागल्यावर.\nलेखक - विनोद भोयर मालेगाव\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nगंधकाचे महत्व खतांचा वापर Use of fertilizers\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेत�� संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/cultivate-banana-on-37-000-hectare-area-in-khandesh/", "date_download": "2021-09-16T17:58:58Z", "digest": "sha1:P2MV3RV3BY46RKOOBD66FGP7Y5EPNJKO", "length": 11406, "nlines": 98, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "खानदेशातील ३७ हजार हेक्टरवरील क्षेत्रावर होऊ शकते केळीची लागवड", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nखानदेशातील ३७ हजार हेक्टरवरील क्षेत्रावर होऊ शकते केळीची लागवड\nखानदेशात (khandesh) गेले काही महिने केळीचे दर स्थिर आहेत. केळी (Banana)ची निर्यात (Export) ही वेगात सुरू आहे. परिणामी, नव्याने केळी लागवडी (Cultivation)ची तयारी सुरू झाली आहे. जून, जुलैमधील लागवडीच्या म्हणजेच मृग बहर केळीखालील क्षेत्र स्थिर राहील. सुमारे ३७ हजार हेक्टरवर लागवड होईल, असा अंदाज आहे.\nखानदेशात मृग बहर केळीची लागवड अधिक असते. तर सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान लागवड केल्या जाणाऱ्या म्हणजेच कांदेबाग केळीची लागवड कमी असते. मृग बहर केळी लागवडीत जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुका आघाडीवर आहे.रावेरात दरवर्षी १९ ते २० हजार हेक्टरवर मृग बहर केळी लागवड केली जाते. यंदाही एवढीच लागवड असणार आहे. त्यापाठोपाठ यावलमध्ये सुमारे साडेपाच हजार हेक्टरवर, मुक्ताईनगरात चार हजार हेक्टर, नंदुरबारमधील शहादा तालुक्यात सुमारे चार हजार हेक्टर आणि तळोदा, अक्कलकुवा भागात मिळून सुमारे तीन हजार हेक्टरवर मृग बहर केळीची लागवड केली जाईल, असा अंदाज आहे. तसेच जामनेर, जळगाव, पाचोरा भागातही काही शेतकरी मृग बहर केळी लागवड करतात.\nहेही वाचा : रब्बी हंगामातील पिकाच्या काढणीनंतर मूग व उडीदाची लागवड आहे फायदेशीर\nजळगाव जिल्ह्यातील चोपडा, पाचोरा-भडगाव, जामनेर, धुळ्यातील शिरपुरात कांदेबाग केळी लागवड अधिक असते. मृग बहर केळी लागवडीची तयारी सुरू झाली आहे. काही शेतकरी मेमध्येच लागवड करतात. तर अनेक शेतकरी जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड करतात. जुलैपर्यंत ही लागवड सुरू असते. लागवडीसाठी अनेक शेतकरी केळी रोपांना पसंती देतात. मागील वर्षी रोपांचा कमी पुरवठा खानदेशात झाला होता. कारण लॉकडाउन व इतर कारणांनी रोपेनिर्मितीवर परिणाम झाला होता. रोपांची निर्मिती व पुरवठा अनेक स्थानिक व बाहेरील कंपन्या करतात. त्यात मध्य प्रदेश, गुजरातमधील कंपन्यांसह जळगाव, पुणे, नगर, औरंगाबाद भागांतील कंपन्या पुरवठा करण्यासाठी आगाऊ नोंदणी करीत आहेत.\nयंदा मागणीपेक्षा अधिक पुरवठा होईल, अशी स्थिती रोपांबाबत आहे. प्रतिरोप १४, १५ रुपये, असे दर आहेत. त्यात थेट शेतापर्यंत पुरवठा करण्याचा खर्चही गृहीत धरला जातो. जळगाव जिल्ह्यात सुमारे सात ते आठ हजार हेक्टरवरील केळी लागवडीसाठी उतिसंवर्धित रोपांचा उपयोग होऊ शकतो. तर नंदुरबारातही हा उपयोग सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टरसाठी होण्याची शक्यता आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/the-dream-of-colored-cotton-is-likely-to-be-black-and-white-due-to-technical-reasons/", "date_download": "2021-09-16T18:40:14Z", "digest": "sha1:KW2LS2H6UV32IJI4VTALG3EBAA2EZP3N", "length": 10896, "nlines": 98, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "तांत्रिक कारणांमुळे रंगीत कापसाचं स्वप्न ब्लॉक अन् व्हाईट होण्याची शक्यता", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nतांत्रिक कारणांमुळे रंगीत कापसाचं स्वप्न ब्लॉक अन् व्हाईट होण्याची शक्यता\nरंगीत कापूस बेरंग होणार\nरंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन संस्थांकडून रंगविण्यात आले असले, तरी संकरित, सुधारित वाणांचा अभाव आणि इतर तांत्रिक कारणांमुळे दिवास्वप्न ठरण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडून ‘वैदेही’ या रंगीत कापसाच्या सरळ वाणाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु या वाणातील तांत्रिक दोष दूर करून सुधारित वाणाची उपलब्धता किंवा त्यासाठीचे संशोधन त्यापूर्वी व्हावे, अशी अपेक्षा या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्‍त केली गेली आहे.\nदेशांतर्गत व आंतरराष्ट्रीयस्तरावर नैसर्गिक रंगधारणा असलेल्या कापसाला भविष्यात मागणी राहील, अशी अपेक्षा केंद्रीय कापूस संशोधन संस्था (सीआयसीआर) तसेच केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर गेल्या तीन वर्षांपासून रंगीत कापसाची लागवड, उत्पादन आणि त्यावर प्रक्रिया करून धागा व कापड तयार करण्यावर भर दिला गेला आहे. मात्र वैदेही हे सरळ वाण असल्याने त्याची उत्पादकता संकरित वाणाच्या तुलनेत अत्यल्प आहे.\nसंकरित पांढऱ्या कापसाचे १२ ते १४ क्‍विंटलपर्यंत उत्पादन होते. याउलट रंगीत कापसाचे उत्पादन ८ ते ९ क्‍विंटलच मिळते. फायबर लेंथ, मायक्रोलेयर आणि स्ट्रेंथ या बाबतीही रंगीत कापूस पिछाडीवर आहे. स्ट्रेंथ नस���्याने कापड विणायचा असल्यास त्यात पांढऱ्या धाग्यांची सरमिसळ करावी लागते. स्ट्रेंथ न मिळाल्यास कापसापासून कापडाची प्रक्रिया होऊ शकत नाही.\nहेही वाचा : ट्रायकोग्रामा बोंड अळीवरील जालीम उपाय; वाचा शेख आरीफ यांच्या लॅबची यशोगाथा\nदरम्यान, अशाप्रकारच्या तांत्रिक अडचणी पहिल्याच टप्प्यात समोर आल्या आहेत. त्यामुळे संस्थेने सुधारित, संकरित वाणाच्या संशोधनावर भर देत त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे, असा सूर आळवला जात आहे. त्यासोबतच रंगीत आणि पांढऱ्या कापसाचे क्रॉस परागीकरण होत त्यातून मोठा धोका भविष्यात ओढवण्याची भीती देखील जाणकारांनी व्यक्‍त केली आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nवाचा बैलपोळा अमावस्या व बोंडअळी चा महत्वाचा संबंध\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nहिंदुस्थानात वाढले भातपिकाचे व कडधान्याचे लागवडिखालील क्षेत्र\nभातशेतीतुन हवंय का जास्तीचे उत्पादन मग ह्या वेळेस लावा युरिया\n आपल्या शेजारी देशाला मुऱ्हा जातीची म्हैस पालनाची आहे इच्छा\n भंगारवाला ते थेट कोंबडीचा व्यापारी धोनीला पण देतो कडकनाथची पिल्ले\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/farmers-agitation-for-crop-insurance-compensation", "date_download": "2021-09-16T18:19:06Z", "digest": "sha1:ITWPB574H2EVDJXYKGBJNMV7QO4L2XPA", "length": 9205, "nlines": 33, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Farmers' agitation for crop insurance compensation", "raw_content": "\nपीकविमा भरपाईसाठी शेतकर्‍यांचे आंदोलन\nनुकसान भरपाई मिळेपर्यंत ठिय्याचा निर्धार\nगत दोन वर्षांपासून रूई येथील शेतकरी पीक विमा ( crop insurance )हप्ता भरीत असतानाही व अतिवृष्टीमुळे या परिसरातील शेतीपिकांचे 100 टक्के नुकसान होऊनदेखील पीकनुकसान भरपाई या शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत पीकविमा भरपाई ( Crop insurance compensation )मिळाली नाही.\nत्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी काल 1 सप्टेंबरपासून चूल बंद आंदोलन सुरू केले असून तालुका कृषी अधिकारी ब. टू. पाटील, मंडळ अधिकारी चंद्रभान पंडित यांनी रूई येथे भेट देत या शेतकर्‍यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करत विमा कंपनी व वरिष्ठांना याबाबत कळवून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र पिकविमा रक्कम मिळेपर्यंत आपले चूल बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे या शेतकर्‍यांनी म्हटले आहे.\nसन 2019 व 2020 या दोन्ही आर्थिक वर्षात रूई येथील शेतकर्‍यांनी कृषी विभागामार्फत पीकविमा कंपनीच्या माध्यमातून खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा विमा उतरवला होता. मात्र त्याच वर्षी अतिवृष्टीमुळे रूई, देवगाव, धानोरे, नांदगाव, डोंगरगाव, कोळगाव परिसरातील शेतकर्‍यांचे फळ, पिकासह मका, सोयाबीन, तूर, मूग आदींसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. परिणामी या शेतकर्‍यांनी महसूल, कृषी व पिकविमा कंपन्यांशी संपर्क साधत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती.\nत्यावेळी या तिनही विभागाचे अधिकार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे देत शेतकर्‍यांची बोळवण केली होती. सतत दोन वर्षे पावसामुळे पिके वाया गेल्याने या शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. पीकविमा हप्ता भरून देखील पीकविम्याची रक्कम मिळत नसेल तर मग पीकविमा कशासाठी उतरविला असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे. नुकसान झालेल्या पिकांचे महसूल विभागाने पंचनामे केले नाही की, कृषी विभागाने दखल घेतली नाही. विमा कंपन्यांनीदेखील हात झटकले.\nपीकविमा मिळावा म्हणून हे शेतकरी महसूल, कृषी व पिकविमा कंपनी या कार्यालयात अधिकार्‍यांकडे चकरा मारत राहिले. मात्र त्यांना कुणीही दाद दिली नाही. साहजिकच हताश झालेल्या रूई येथील शेतकर्‍यांनी काल 1 सप्टेंबरपासून चलू बंद आंदोलनास प्रारंभ केला असून जोपर्यंत पीकविमा रक्कम मिळत नाही तोपर्यंत ��लू बंद आंदोलन सुरुच राहणार असल्याचे या शेतकर्‍यांनी म्हटले आहे.\nयाप्रसंगी विलास तासकर, प्रकाश तासकर, वाल्मिक ठोंबरे, लक्ष्मीकांत रोटे, सुधाकर रोटे, दिलीप गायकवाड, भाऊसाहेब तासकर, नवनाथ तासकर, निवृत्ती चव्हाणके, प्रतीक रोटे, नवनाथ चव्हाणके, पुंजा शिंदे, अंबादास तासकर, सोमनाथ रोटे, बबन गायकवाड, माधव पोटे, सुभाष रोटे, राजाराम तासकर, गोरख तासकर, साहेबराव गायकवाड, नामदेव गायकवाड, शोभा रोटे, इंदूबाई गायकवाड आदींसह रूई, धानोरे परिसरातील पीक नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.\nया आंदोलनाबाबत वरिष्ठांना कळविले आहे. आम्ही कृषी विभागाबरोबरच पीकविमा कंपन्यांशी संपर्क करून शेतकर्‍यांना पीकविमा रक्कम मिळाली पाहिजे, यासाठी त्यांचेकडे पाठपुरावा करीत आहोत. शेतकर्‍यांनी चूल बंद आंदोलन मागे घ्यावे व पशुधनाकडेदेखील लक्ष द्यावे. शेतकर्‍यांची मी प्रत्यक्ष भेट घेतली असून त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.\nचंद्रकांत पंडित, मंडळ अधिकारी, देवगाव\nदागिने गहाण ठेवून पैसे भरले\nआम्ही दागिने गहाण ठेवून पीकविम्याचे पैसे भरले. आमच्या पिकांचे 100 टक्के नुकसान झाल्याने दोन वर्षांपासून नुकसान भरपाईची मागणी करतो. त्यातच करोनामुळे आम्ही थांबलो होतो. पैसे मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र विमा कंपनीने आमची बोळवण केल्याने नाईलाजास्तव आम्हाला चूल बंद आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला. आता जोपर्यंत पीकविमा भरपाई मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. आमच्या परिसरात रूई, देवगाव, धानोरे, नांदगाव, डोंगरगाव परिसरातील शेतकर्‍यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे.\nनिवृत्ती चव्हाणके, शेतकरी (रूई)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/crime-news-fake-railway-job-racket-busted-in-sangamner", "date_download": "2021-09-16T19:21:48Z", "digest": "sha1:S32UDKH2MVSIN3OSTTHIBITPWVQIBRNI", "length": 5094, "nlines": 25, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "रेल्वेत नोकरी लावून देतो म्हणून दोन तरुणांना दहा लाखाचा गंडा, आरोपी अटकेत", "raw_content": "\nरेल्वेत नोकरी लावून देतो म्हणून दोन तरुणांना दहा लाखाचा गंडा, आरोपी अटकेत\nरेल्वेत नोकरी (Railway Job) लावून देतो असे अमिष दाखवून दोन तरुणांना 10 लाखाला गंडा घालणार्‍यास संगमनेर तालुका पोलिसांनी (Sangamner Police) अटक केली आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.\nविजयकुमार श��रीपती पाटील (रा. श्रीकृष्ण कॉलनी, कोल्हापूर, हल्ली रा. कंचन कंन्फर्ड प्लॉट नं. 306, निंबाळकर इस्टेट येवलेवाडी कोल्हापूर, जिल्हा पुणे) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर आरोपीने संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील नितीन गंगाधर जोंधळे यांना रेल्वेत नोकरीला लावून देतो असे अमिष दाखवून त्यांना सेंट्रल रेल्वे मुंबई यांचे नावे बनावट पत्र पाठवून त्यांच्याकडून 5 लाख रुपये घेतले.\nनितीन जोंधळे यांना रेल्वेचे पत्र बनावट असल्याचे लक्षात आले व आपली फसवणूक झाल्याचे समजले. तेव्हा त्यांनी विजयकुमार पाटील याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबक 368/2021 भारतीय दंड संहिता 420, 465, 468, 471, 473 प्रमाणे दाखल केला.\nतसेच कासारे येथील गोरक्षनाथ लहानु गांडोळे यांची देखील विजयकुमार श्रीपती पाटील याने रेल्वेत नोकरीला लावून देतो म्हणून 5 लाख रुपये घेवून फसवणूक केली होती. गांडोळे यांनी देखील तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विजयकुमार पाटील याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 354/2021 भारतीय दंड संहिता 420, 323, 504, 506, 34 प्रमाणे दाखल केला.\nसदर दोन्ही गुन्ह्यांचा तपास तालुका पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी करत आरोपी विजयकुमार पाटील यास अटक केली. तसेच इतर दोन आरोपी रविंद्र कांबळे (रा. कांबळे वस्ती, तासगाव, जि. सांगली, इंगोले पुर्ण नाव माहित नाही (रा. शिक्षक कॉलनी, जिल्हा वर्धा) यांचा पोलीस शोध घेत आहे. सदर फरारी आरोपींनी कुणाचे पैसे घेवून फसवणूक केली असल्यास त्यांनी तात्काळ संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780053717.37/wet/CC-MAIN-20210916174455-20210916204455-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}