diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0613.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0613.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0613.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,423 @@ +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/facebooks-4-new-features-for-user-privacy-benefit-from-sharing-photo-profile-data-126475222.html", "date_download": "2021-08-02T18:27:22Z", "digest": "sha1:Y4O7Y64MI7HFBGBUG4Y7QC5M6WFMHYYP", "length": 5740, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Facebook's 4 new features for user privacy benefit from sharing photo, profile data | युजर प्रायव्हसीसाठी फेसबुकच्या 4 नव्या फीचरचा फोटो, प्रोफाइल डेटा शेअर करताना होतो फायदा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयुजर प्रायव्हसीसाठी फेसबुकच्या 4 नव्या फीचरचा फोटो, प्रोफाइल डेटा शेअर करताना होतो फायदा\nसॅन फ्रान्सिस्को : युजरच्या डाटासाठी योग्य प्रायव्हसी पॉलिसी नसल्याने फेसबुकवर दीर्घकाळापासून टीका केली जात होती. आता प्रायव्हसी चेकअप टूल अपडेट केले आहे. कंपनीने मंगळवारी चार नवे फीचर आणले आहेत. याद्वारे युजर त्यांची छायाचित्रे, प्रोफाइल डाटा व इतर माहिती शेअर करताना प्रायव्हसी ऑप्शन सहज अपडेट करू शकतील. कंपनीने वर्ष २०१४ मध्ये प्रायव्हसी चेकअप टूल लाँच केले होते. आता अपडेटेड व्हर्जन सादर केले आहे.\nहे आहेत अपडेटेड फीचर\nहू कॅन सी व्हॉट यू शेयर : याद्वारे तुम्ही शेअर केलेली माहिती कोण पाहू शकेल, यावर नियंत्रण ठेवता येईल. यात फोन क्रमांक, ई-मेल इत्यादी माहिती समाविष्ट आहे\nहाऊ पीपल कॅन फाइंड यू : तुम्हाला फेसबुकवर कोण शोधू शकेल, अथवा विनंती पाठवू शकेल, यावर नियंत्रण ठेवू शकता.\nअसे जाल प्रायव्हसी चेकअप टूलकडे : डेस्कटॉप साइटवर आलेल्या प्रश्नार्थक चिन्हावर क्लिक केल्यानंतर प्रायव्हसी चेकअपची निवड करा. प्रश्नार्थक चिन्हाची खूण तुम्हाला नोटिफिकेशन साईटच्या बाजूलाच दिसेल.\nकीप अकाउंट सिक्युअर : युजर अकाऊंटला अधिक सुरक्षित पासवर्ड व लॉगिन अॅलर्टने अधिक सिक्युअर करू शकतील.\nडाटा सेटिंग्ज : युजर शेअर करत असलेली माहिती रिव्ह्यू करू शकतील. जे अॅप निरुपयोगी आहेत, ते काढू शकता.\nडाएट साॅफ्ट ड्रिंक्सने बिघडली प्रकृती, फ्लेव्हर्ड पाणी विकून उभारली ७०० काेटींची कंपनी\nतुमच्याकडे स्वत:च्या प्राॅडक्टविषयी कहाणी आहे\n'मेलफिसेंट : मिस्ट्रेस ऑफ इव्हील' च्या हिंदी व्हर्जनमध्ये अँजेलिना जॉलीचा आवाज बनणार आहे ऐश्वर्या राय\nशिवस्मारकाच्या कामात १ हजार कोटींचा भ्रष्टाचार; शिवस्मारक उभारण्याचा उद्देश हा पैसे खाण्यासाठी असल्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पुन्हा आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/6577/", "date_download": "2021-08-02T18:35:37Z", "digest": "sha1:NFKULWWHSPZY5A54MIOIYYNEV5J5ECQO", "length": 19407, "nlines": 175, "source_domain": "policetimes.co.in", "title": "येवल्यातील आत्मा मलिक गुरुकुलात ३९१ वी शिवजयंती उत्साहात साजरी*. – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/ताज्या घडामोडी/येवल्यातील आत्मा मलिक गुरुकुलात ३९१ वी शिवजयंती उत्साहात साजरी*.\nयेवल्यातील आत्मा मलिक गुरुकुलात ३९१ वी शिवजयंती उत्साहात साजरी*.\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 19/02/2021\nपोलिस टाइम्स, येवला तालुका प्रतिनिधी महेश दारुंटे\n*येवल्यातील आत्मा मलिक गुरुकुलात ३९१ वी शिवजयंती उत्साहात साजरी*.\nआत्मा मलिक इंग्लिश मिडियम गुरुकुलामध्ये ३९१ वी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे येवला नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष श्री. सुरज पटणी व आत्मा मालिक ध्यानपीठातील महाराज संत चरणदासजी महाराज (संत कंकाली बाबा )हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. या नंतर इ.५ वी. ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून शिवाजी महाराजांचे बालपण व त्यांनी स्वराज्या स्थापने साठी केलेले प्रयत्न या संपूर्ण गोष्टी जणू डोळ्यासमोर उभ्या राहिल्या .इ.५वी. च्या विद्यार्थिनींनी *छत्रपती शिवाजी महाराज* या नावा मधील प्रत्येक अक्षरांमध्ये दडलेला गहन अर्थ स्पष्ट करून सांगितला .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सूरज पटणी यांनी आपल्या भाषणामध्ये मुलांना समजावून सांगितले की शिवाजी महाराज यांनी कधीही जाती धर्मामध्ये भेदभाव केला नाही व जे जाती जातीधर्माचे राजकारण करतात अशा लाेकांसाठी शिवाजी महाराजांवर असलेली कविता *मित्रा तुझा माझा तील फरक तुला सांगताे. . . .* सादर केली.शाळेचे प्राचार्य श्री.कापसे सर यांनी आपल्या भाषणा मध्ये महाराजांच्या जीवनातील प्रसंगाद्वारे ते महिलांचा आदर कशा पध्दतीने करत असत हे सांगितले व सर्व विद्यार्थी व पालकांना *शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा* दिल्या.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन साै.राजश्री भोसले मॅडम व सौ. सुरश्री रसाळ मॅडम केले. आलेल्या पाहुण्यांचे आभार साै.वैशाली पवार मॅडम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.कापसे सर, सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .\nअशाप्रकारे गुरुकुलामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली .\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nजनता माध्यमिक विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी.\nचिपळूण गावाचे नाव रोशन केले असे\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजका��णातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/category/uncategorized/", "date_download": "2021-08-02T19:28:05Z", "digest": "sha1:OWQAQMGBONBJIPBSNUV4ISH4UGFLBDFD", "length": 45542, "nlines": 481, "source_domain": "lokshahilive.com", "title": "Uncategorized – लोकशाही", "raw_content": "\nWhatsApp ला टक्कर देण्यासाठी भारत सरकारचं मोठं पाऊल\nपाचोरा शहरात संवेदनशील भागात रॅपिड ऍक्शन फोर्स व पोलिस स्टेशन स्टाफ यांचा रूट मार्च\nकृषी अधिकाऱ्यांसोबत रयत सेनेची कृषी केंद्रावर धडक\nराज कुंद्रांनी अटकेनंतर पहिल्यांदाच न्यायालयासमोर मांडली भूमिका\nपतीसह गावी जात असताना तरुणीचे अपहरण; ६ जणांवर गुन्हा दाखल\nलग्नानंतर १० दिवसांतच विवाहितेची आत्महत्या\nby लोकशाही न्यूज नेटवर्क\nजळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील दांडेकर नगरात अत्यंत दुःखद घटना घडली. हातावरील मेहंदी निघत नाही तोच लग्न झाल्यानंतर १०...\nइराकची राजधानी बगदादमध्ये बॉम्बस्फोट; २५ जण ठार\nby लोकशाही न्यूज नेटवर्क\nबगदाद इराकची राजधानी बगदादच्या उपनगरामध्ये सोमवारी बॉम्बस्फोट हल्ल्याची घटना घडली. या झालेल्या बॉम्बस्फोटात २५ जण ठार आणि कित्येक जण जखमी...\nमाहेरहून तीन लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल\nby लोकशाही न्यूज नेटवर्क\nजळगाव, लोकशाही न्यूज ���ेटवर्क माहेरहून तीन लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह दोन जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा...\nगोवंश जनावरे कत्तलीसाठी आणणार्‍या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nby लोकशाही न्यूज नेटवर्क\nभुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क गोवंश जनावरे कत्तलीसाठी आणल्याप्रकरणी येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस...\nकेंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे मारूळ येथे आंदोलन\nby लोकशाही न्यूज नेटवर्क\nयावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील मारुळ येथे केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात निषेध आंदोलन...\nना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डॉ. अस्मीता पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश\nपाचोरा प्रतिनिधी आज नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डॉ. अस्मीता पाटील यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. डॉ. अस्मीता...\nमहाराष्ट्रातून चार मंत्र्यांना केंद्रात मंत्रीपद\nनवी दिल्ली : पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळाचा अवघ्या काही तासात विस्तार होणार आहे. त्यापूर्वीच मोदी मंत्रिमंडळात समावेश होणाऱ्या 43 नव्या मंत्र्यांच्या...\nएकनाथ खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीकडून मोठा धक्का माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक...\nविराज कावडिया यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड\nसेना महानगर प्रमुख शरद तायडे यांनी केली घोषणा जळगाव - शहर महानगरपालिका च्या स्वीकृत सदस्यपदी शिवसेनेचे विराज कावडिया यांची निवड...\nमहापालिका स्वीकृत सदस्य निवडीवरून शिवसैनिकांत असंतोषाचा भडका\nइच्छुकांमध्ये विराज कावडियांचे नाव आघाडीवर सेनानिष्ठे पेक्षा समाज आणि अर्थकारणाला महत्त्व दिल्याने असंतोष जळगाव : (लोकशाही न्यूज नेटवर्क ) -...\nलग्न जमविण्याच्या नावाखाली तरुणाची फसवणूक, भोंदू बाबा पोलीसांच्या जाळ्यात\nपाचोरा | प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथील उपवर तरुणाची एका मध्यस्थ कथित महाराजाने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पाचोरा...\nग्रंथालय कर्मचाऱ्यांची केवीलवाणी अवस्था\nमहाराष्ट्र राज्याला भौगोलिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक अशा विविध क्षेञाचा दैदिप्यमान इतिहास आहे. आणी राज्याचा इतिहाचा अ��मोल ठेवा म्हणजे ग्रंथालये आणी...\nराज्यात एकाच दिवसात तब्बल आठ लाख नागरिकांचे लसीकरण\nमहाराष्ट्राची आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी मुंबई - (लोकशाही न्यूज नेटवर्क) कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी...\nजळगावच्या शिवाजीनगर येथील मंदिराला कुलूप. नागरिकांना दर्शनापासून मज्जाव… महिला व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला.. यु ट्युब लिंक~👇🏼... https://youtu.be/AomQ6-RqaIAhttps://youtu.be/AomQ6-RqaIA कुलूप काढून दर्शनासाठी मंदिर...\nडेल्टा प्लसची संचारबंदी मुळे पाचोरा ४ वाजेपासून मार्केटमध्ये शुकशुकाट\nपाचोरा प्रतिनिधी : डेल्टा प्लस विषाणूचे लक्षणे लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने आज पासून मिनी लोकडाऊन जाहीर केले त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी...\nइंधन दरवाढीने ग्राहकांचे मोडले कंबरडे ; वाचा आजचे पेट्रोल-डीझेलचे नवे दर\nमुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचा भाव प्रचंड वाढल्याने मागील दोन...\nबांभोरी जवळ दोन कारांची समोरासमोर जोरदार धडक\nजळगाव-बांभोरी पुलाजवळ आज दुपारी दोन कारांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना घडली. या अपघातात कारमधील एकाला मुकमार लागला. मात्र कार...\nधरणगाव येथे भाजपचे ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन\nधरणगाव प्रतिनिधी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणा मुळे ओबीसी राजकीय आरक्षण संपुष्टात आले,ओबीसी समाजाचे हे आरक्षण पूर्ववत लागू करावे...\nजळगाव जिल्ह्यात कडक निर्बंध ; जाणून घ्या काय सुरु काय बंद …\n राज्य सरकारने आज जाहीर केलेल्या सुधारित निर्देशानुसार जळगाव जिल्हा हा तिसर्‍या लेव्हलमध्ये ठेवण्यात आल्यामुळे आता जिल्ह्यात पुन्हा...\nमाजी आ.चंद्रकांत सोनवणे यांना पितृशोक\n चोपडा येथील माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे वडील बळीराम सोनवणे यांचे शु क्रवारी निधन झाले. त्यांची अंतियात्रा उद्या २६...\nआ. पाटलांनी टाकला शब्द, सिंजेडा कंपनीकडून शिरसोदे आरोग्य केंद्रात झाले दहा बेड उपलब्ध\nअमळनेर- मतदारसंघातील प्रत्येक आरोग्य केंद्र सोइ सुविधांनी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आमदार अनिल पाटील करीत असताना आता त्यांच्या शब्दांमुळे शिरसोदे प्राथमिक...\nमनसे च्या पाठपुराव्याला अखेर यश ; यावल नगरपरिषदतर्फे शहरात स्वच्छता मोहीम सुरू\n महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लिखित तक्रारीची दखल घेत नगर परिषदतर्फे शहरात युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. दरम्यान...\nज्वेलर्सच्या दुकानात गोमातेचे वास्तव्याने दुकानदार व ग्राहकही सुंतुष्ट\nशेंदुर्णा ता.जामनेर प्रतिनिधी : भारत देश हा शेतीप्रधान आहे. यामुळे बैल, गाय व असंख्य पशु प्राणी याचे वास्तव्य हे बहुतांश...\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nभडगाव प्रतिनिधी : भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील टायगर ग्रुप चे कार्यकर्ते मनोज ह्यालिंगे यांनी आपला वाढदिसाच्या दिवशी कुठलाही बडेजाव न...\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nजळगाव : कवियत्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात छत्रपती शिवाजी महाराजांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा असे निवेदन प्र. कुलगुरु महोदयाना...\nचाळीसगाव येथील अमरधाम येथे नवीन शववाहिनीची अद्यापही प्रतिक्षा\nचाळीसगाव(प्रतिनिधी) : शहरातील खरजई रोड येथील सर्वात मोठी असलेल्या अमरधाम हया स्मशान भूमितील शववाहिन्या हया पूर्णपणे जीर्ण होऊन मोडकळीस आल्या...\nबोदवडला फिरते न्यायालयात ३१ केसचा निपटारा व बावीस हजार रुपये दंडाची वसुली\nबोदवड - येथे दि.१७ रोजी महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मार्फत फिरते लोकन्यायालय (मोबाईल व्हॅन) चे आयोजन करण्यात आले.यावेळी covid -19...\nभडगाव तालुक्यात अवैध वृक्ष तोडीने केला कहर ; वनविभागाचे दुर्लक्ष कार्यवाहीची मागणी\nभडगाव (सागर महाजन) : शहरासह तालुक्यातील बहुतांश गावांना लिंब, आंबे, चिंच, बाभुळ यासह सर्वच हिरव्यागार डेरेदार वृक्षांची बेसुमार वृक्षतोड होत...\nजळगावात खरेदीसाठी रोजच उसळू लागली गर्दी ; फुले मार्केट, बाजारपेठ फुल्ल\nजळगाव (रजनीकांत पाटील) : शहरात करोनाच्या रुग्ण संख्येत घट होत असल्याने सरकारने नवीन आदेश काढत काही निर्बंध शिथिल केले असल्याने...\nओबीसी समाजाचे हक्कांचे आरक्षण परत मिळवून द्या ; चंद्रकांत बाविस्कर\nजामनेर प्रतिनिधी : दि.१२डिसेंबर २०१९ या दिवशी मा. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या राज्यसरकार ला ओबीसी आरक्षणा संदर्भात काही निर्देश दिले होते....\nमहापौर आणि उपमहापौरांनी घेतली खा. संजय राऊत यांची भेट\n शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची आज जळगावचे महाप���र जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भेट...\nखुशखबर : यंदा सरासरी 100 टक्के पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nनवी दिल्ली: यंदा मान्सून सामान्य राहणार असून सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतात जून...\nतापी काठानंतर आता वादळाची वक्र दृष्टी ; पाल भागात राहत्या घरांसह शेतीचे नुकसान\nरावेर प्रतिनिधी : तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी पावसाचे थैमान सुरु असून तापी काठाच्या नुकसानी नंतर वादळाने आपला मोर्चा सातपुडा...\nमहाराष्ट्र सरकारामुळे पेट्रोल-डिझेल दरवाढीचा डोस सर्वसामान्यांना फटका \nधानोरा (विलास सोनवणे) : पेट्रोल, डिझेल किंमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल डिझेलचे दर दररोज वाढतायेत....\nरमेश सोनवणे यांची महात्मा फुले ब्रिगेडच्या राज्य कार्यकारणीत प्रदेश उपाध्यक्षपदी निवड\nचाळीसगांव प्रतिनिधी:- चाळीसगांव येथील प्रमिलाबाई पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व भारतीय जनता पक्षाचे माजी सरचिटणीस तथा समाजसेवक रमेश जगन्नाथ सोनवणे...\nधक्कादायक – हाजी गफ्फार मलिक यांचे निधन\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष मा. हाजी गफ्फार मलिक यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुख:द निधन झाले. राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष,...\nअँड. हेमंत हनुमंतराव मुदलियार अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा हिरा हरपला \nगुहागर कोकण येथे आयोजित आपात्ती व्यवस्थापन प्रशिक्षणात रेडक्रॉस जळगाव च्या वतीने मुदलियार यांनी प्रतिनिधित्व केले [caption...\nसोने-चांदीच्या किंमतीत घसरण ; जाणून घ्या आजचे नवे दर\nनवी दिल्लीः मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तर चांदीही वाढली आहे. दरम्यान, आज गुरुवारी जून वायदा...\nतौक्ते वादळाचा पशु पक्षांना मोठा फटका ; कावळ्याच्या पिल्लांचा वादळाने घेतला बळी\nमाथेरान प्रतिनिधी : तौक्ते वादळाचा फटका मानवी जसा मानवी जीवनाला बसला तसा पशु पक्षानाही बसला आहे ऐन पावसाच्या तोंडावर अनेक...\nखळबळजनक : भाजपचे पदाधिकारी राजेंद्र देसले यांची पत्नी व मुलीसह आत्महत्या\nजळगाव : एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक असलेले तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र रायभान देसले यांनी पत्नी व मुलगी यांच्यासह तापी...\nपेट्रो���-डिझेल विक्रमी उच्चांकावर ; जाणून घ्या आजचा भाव\n पेट्रोल-डिझेलचे दर आज देशभरात विक्रमी उच्चांकावर आहेत. पेट्रोलने अनेक शहरांमध्ये प्रतिलिटर 100 रुपये ओलांडले आहेत. सध्या तेल...\nखामगाव सामान्य रूग्णालयात मर्जीतील लोकांचे लसीकरण\nखामगाव(गणेश भेरडे) : राज्यात सर्वत्रच कोवैक्सीन व कोविड लसीकरणाचा तुटवडा आहे. तरीही लसीकरण के्ंरदावर नागरिकांची झुंबड उडून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा...\nएकवाक्यता नसल्यानेच मराठा समाजाचे आरक्षण हुकले ; आ. गिरीश महाजनांची ठाकरे सरकारवर टीका\nजळगाव : सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यात भाजपचे...\nभडगाव येथील नैसर्गिक मृत्यू झालेल्या शेतकऱ्याला प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना विमा अंतर्गत दोन लाख रुपये मंजूर\nभडगाव- (सागर महाजन) भडगाव शहरातील महादेव गल्ली येथील शेतकरी भाऊसाहेब त्रंबक पाटील यांचा जानेवारी महिन्यात नैसर्गिक मृत्यू झाला होता. या...\nशार्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन बिघ्यातील मका जाळून खाक\nकजगाव ता.भडगाव : येथील इंद्रसिंग चंद्रसिंग पाटील यांच्या कजगाव शिवारातील विजवितरण कार्यालया लगत असलेल्या शेतात शार्टसर्किट मुळे लागलेल्या आगीत तीन...\nकोरोनामुळे मृत पत्रकाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या ; पत्रकारांना बाधा झाल्यास मोफत उपचार करावा\nभुसावळ (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, यात काही पत्रकारांनाही बाधा होऊन त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे...\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नवी लक्षणे कोणकोणती\nमुंबई : कोरोनाची दुसरी लाट भारतात जीवघेणी ठरत आहे. देशात वेगाने रुग्णसंख्या वाढत असून आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे....\nओबीसी नेते अनिल महाजन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ए.एम फाउंडेशनची स्थापना…\nमाजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या शुभहस्ते ए.एम फाऊंडेशनचे उद्घाटन जळगाव प्रतिनिधी: विविध सामाजिक संस्थेचे...\nभडगाव येथे अठरा रुग्णांनी मिळवला कारोनावर विजय\nया मध्ये चार वृध्द तर एक बालकाचा समावेश रुग्णांनी घाबरू नका कोरोनावर सहज विजय मिळवता येतो भडगाव - प्रतिनिधी भडगाव...\nलॉकडाऊन लावण्याआधी सर्वसा���ान्य कुटुंबियांना मदतीची घोषणा करावी -फैजपूर येथील कामगारांची मागणी\nफैजपूर प्रतिनिधी: एम मुसा जनविकास मल्टिपर्पज सोसायटी रजि न JAL 75/19 असंघटीत गवंडी कामगार संघटना व भारतीय कामगार संघटना फैजपूर अध्यक्ष...\nशेळेगांव सर्वेक्षण टीमला तालुका वैद्यकीय अधिकारी यांची भेट\nतळेगाव प्रतिनिधी : प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी अंतर्गत शेळेगाव येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या धर्तीवर आधारित मोहिमेमध्ये शिक्षक,अंगणवाडी सेविका, आशा...\n‘मविप्र’वर नरेंद्रअण्णा पाटील गटाचाच हक्क\n जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळावर नरेंद्र अण्णा पाटील यांच्या गटाचाच हक्क असल्याचा महत्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने...\nठेकेदारांमुळे खामगावचे वैभव वांध्यात ; नटराज गार्डनचे सुशोभिकरण रखडले\nखामगाव (गणेश भेरडे): नगर परिषदेतील बांधकाम विभागात अधिकार्‍यांपेक्षा ठेकेदारांचा हस्तक्षेप वाढल्याने शहराच्या विकासाची वाट लागत असून खामगावचे वैभव वांध्यात आले...\nशाब्बास पठ्ठे ~ लोकशाही २२ मार्च २०२१\nशाब्बास पठ्ठे ~ लोकशाही २२ मार्च २०२१\nयावल येथे तहसील कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या अकलुदच्या पोलीस पाटीलास केले निलंबीत\nयावल,(प्रतिनिधी) – तालुक्यातील अकलूद येथील पोलिस पाटील किरण मुरलीधर वानखेडे यास येथील तहसील कार्यालयात दारू पिऊन गोंधळघातल्याप्रकरणी फैजपुर विभागाचेप्रांताधिकारी कैलास...\nमनवेल जि.प.शाळेच्या वाँलकंपाऊडचे काम रखडले\nयावल : मनवेल येथे रोजगार हमी योजने अंतर्गत& जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी संरक्षण भिंत बांधण्यासाठी रक्कम ११ लाख रुपये मंजूर...\nवाझेंना अटक करुन महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला; शिवसेनेची टीका\nमुंबई | सचिन वाझे याना एनआयए कडून अटक करण्यात आली असून राज्यातील राजकीय वातावरण जोरदार तापलं आहे. वाझे यांच्या अटकेनंतर...\nमाजी महापौर ललित कोल्हे दुपारी दोन वाजेदरम्यान सेना प्रवेशाची करणार घोषणा\n जळगाव महापालिकेची महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक जवळ आली असतांना शिवसेने मधून भाजपा मध्ये गेलेले सर्वच नगरसेवक आता...\nभुसावळात महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न ; एमओएच रेल्वे मध्ये महिला दिवस साजरा\nभुसावळ (प्रतिनिधी)- येथील टी आर. एस शेड एम ओ एच मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस 2021 च्या निमित्ताने महिलांसाठी आरोग्य तपासणी...\nप्राचार्य डॉ. किसन पाटील यांचे निधन\nजळगाव: महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किसन पाटील (वय 67) यांचे मंगळवारी (2 मार्च) दुपारी साडेचारच्या...\nकुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांचा अचानक राजीनामा\nराज्यपालांनी स्वीकारला असल्याची माहिती दुसऱ्या विद्यापीठाच्या कुलगुरू कडे अतिरिक्त कार्यभार राजकीय हस्तक्षेपामुळे निर्णय घेतल्याची चर्चा प्रकृती स्थिर नसल्याचे...\nसातगाव येथील अंगणवाडी बांधकाम बोगस – सरपंचाने केली तक्रार\nपाचोरा (प्रतिनिधी): सातगाव (डोंगरी) ता.पाचोरा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या प्रांगणात नवीन अंगणवाडीचे बांधकाम सुरू असून या बांधकामात वापरण्यात येणाऱ्या...\n जिवे मारण्याची धमकी देत केला अत्याचार ; युवती गर्भवती\nपिंपळगाव हरेश्वर (वार्ताहर) : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील एका दलित कुटुंबातील २० वर्षीय तरुणीवर एका महिलेच्या मदतीने जिवे मारुन...\nजिल्ह्यात कोरोना बाधिताचा आकडा ५९ हजारपार ; आज ३६८ नवे रुग्ण\n जिल्ह्यात कोरोनाचा वाढत संसर्ग पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करत आहे. आज म्‍हणजेच मागील चोवीस तासांत जिल्‍ह्‍यात...\nकार दुरुस्त करणारी वर्कशॉप काही काळानंतर बंद होतील. विजेवर चालणाऱ्या वाहनात 50 पेक्षा कमी भाग असतात. त्या ठिकाणी पेट्रोल किंवा...\nराज्यात पुन्हा लॉकडाउनची शक्यता\nमुंबई | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून चिंता वाढली आहे. काही जिल्ह्यामध्ये निर्बंध घालून देखील कोरोना...\nपाचोरा बस स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत जागतिक प्रवासी दिन समारंभ संपन्न\nपाचोरा, प्रतिनिधी : दि. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पाचोरा बस स्थानक आगारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...\nअन्यथा जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन होणार; जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिला ‘हा’ इशारा\nजळगाव : राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्यानं आरोग्य प्रशासन अलर्ट झाल्या आहेत. पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू...\nमराठा मंगल कार्यालयाकडून नगराध्यक्षा यांच्याकडे थकीत कर धनादेश सुपूर्द\nअमळनेर(प्रतिनिधी) : शहरातील मराठा मंगल कार्यालायकडून मालमत्ता करापोटी अमळनेर नगरपरिषदेला ७४ हजार ६३७ रुपयांचा धनादे��� अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता...\nविवाह सोहळा, धार्मिक सांस्कृतिक, सभा मोठे कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा सर्व प्रकारचे कार्यक्रम आता करता येणार पण असणार निर्भंध\nजिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निर्गमित केले आदेश धार्मिक, सांस्कृतिक व अन्य गदी होणा-या तत्सम कार्यक्रमांना परवानगी देणेबाबत.. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/assistant-commissioner-rajendra-galande/", "date_download": "2021-08-02T18:04:53Z", "digest": "sha1:5VWYWTSGQFI5Y46FZTQWA27GGVJPAO6B", "length": 8622, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Assistant Commissioner Rajendra Galande Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी…\nPune : कोंढवा पोलिसांकडून ‘मेडिकल’ फोडणार्‍या तडीपार गुंडासह दोघांना अटक; 3 गुन्हे…\nपुणे : पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनामुळे मेडिकल दुकानांचा धंदा जास्त होत असल्याने तेथे जास्त घबाड मिळण्याची शक्यता गृहीत धरुन दुकाने फोडणार्‍या तडीपार गुंडासह दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.तडीपार गुंड सुरज ऊर्फ पाप्या रमेश जाधव (वय…\nPune : सहाय्यक आयुक्त राजेंद्र गलांडे आणि रमेश गलांडे यांची ‘या’ विभागात नियुक्ती\nShilpa Shetty | शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक, जुहू पोलीस…\nShilpa Shetty | शिल्पा शेट्टी संदर्भात माध्यमांत बदनामीकारक…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच;…\nPorn Racket प्रकरणी अभिनेत्रीला अटक, मॉडेल्सना जबरदस्तीनं…\nNakhra Song | गायक वैभव लोंढे यांच्या मराठी पार्टीचे गाणे…\nPooja chavan Suicide Case | पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांच्या…\nShivsena | शिवसेनेची सामनातून भाजपवर टीका; ‘राज्यात…\nPocso Court | अल्पवयीन मुलींचा हात पकडणे आणि आपले प्रेम…\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत…\nMahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nPune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत…\nBihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर…\nNIA कडून काश्मीरमध्ये 15 ठिकाणी छापे, एका दहशतवाद्याला अटक\nCM Uddhav Thackeray | दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढविण्याबाबत…\nMPSC ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा; उपमुख्यमंत्री अजित…\nPMRDA | 23 गावांसह संपूर्ण हद्दीच्या विकास आराखड्यावर पीएमारडीएने…\n 27 सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोनमध्ये Gmail, YouTube आणि Google सुद्धा नाही चालणार\nAnti Corruption Pune | 1,10,000 ची लाचघेणारा हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात; पुणे ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ\nMask Benefits | मास्क घालत असाल तर करू नका ‘हा’ निष्काळजीपणा, वाढतो कोरोना आणि ब्लॅक फंगसचा धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/legislative-council-posts-bjp-and-jds-strike-understanding-karnataka-403256", "date_download": "2021-08-02T17:46:36Z", "digest": "sha1:DLESBROZQAVKJNAMGNW4OUPVKTVIWJZ7", "length": 9208, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कर्नाटकात काँग्रेस एकाकी; भाजपनं विरोधी पक्षाला केलं पार्टनर!", "raw_content": "\n७५ सदस्य संख्या असलेल्या विधान परिषदेत जेडीएसचे फक्त १३ सदस्य आहेत. तर भाजपचे ३१ सदस्य आहेत.\nकर्नाटकात काँग्रेस एकाकी; भाजपनं विरोधी पक्षाला केलं पार्टनर\nबंगळूर : कर्नाटक (Karnataka) मध्ये पुन्हा राजकीय समीकरणे बदलली आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (BJP) विरोधी पक्ष जनता दल सेक्युलर (JDS)शी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष एकटा पडला आहे. पण याची किंमत भाजपला मोजावी लागली आहे. विधान परिषदेत फक्त १३ सदस्य असूनही भाजपने जेडीएसला अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले जेडीएसचे कुमारस्वामी आणि भाजपचे दिग्गज नेते आणि मुख्यमंत्री बीएस. येडियुरप्पा हे एकत्र आले आहेत. येडियुरप्पा यांनी कुमारस्वामींचं सरकार पाडलं होतं आणि आता त्यांनीच एकमेकांशी हात मिळवले आहेत.\n- देवेंद्र फडणवीस यांच्या 'मेट्रो ट्विट'ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्युत्तर​\nयेडियुरप्पा सरकारमधील मंत्री एस. ईश्वरप्पा म्हणाले की, काँग्रेस आणि मुस्लीम लीगला दूर ठेवण्यासाठी इतर सर्व पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळेच आम्ही जेडीएसला सोब��� घेतले आहे. पण भाजप आणि जेडीएस किती काळ एकत्र संसार थाटतील हे येणार काळच सांगेल. २००६मध्ये दोन्ही पक्ष एकत्र आले होते, आणि त्यावेळी येडियुरप्पा यांच्या पाठिंब्याने कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले होते. यावेळी विधानपरिषदेच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. ज्यावरून गेल्या महिन्यात गोंधळ उडाला होता.\n- विराट कोहली आणि तमन्नाला केरळ हायकोर्टाची नोटीस; काय आहे प्रकरण\nविशेष म्हणजे, ७५ सदस्य संख्या असलेल्या विधान परिषदेत जेडीएसचे फक्त १३ सदस्य आहेत. तर भाजपचे ३१ सदस्य आहेत. आणि असे असूनही अध्यक्षपदासाठी जेडीएसला पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. यामुळे २९ सदस्यसंख्या असलेला काँग्रेस पक्ष बॅकफूटवर पडला आहे. 'भाजप आम्हाला अध्यक्षपदासाठी मदत करेल आणि आम्ही उपाध्यक्षपदासाठी भाजपला साथ देणार आहोत,' असं जेडीएसचे वरिष्ठ नेते बसवराज होरट्टी यांनी स्पष्ट केलं आहे.\n पुण्यातील रिक्षा चालकाच्या मुलीला अमेरिकेतील कॉलेजची २ कोटींची स्कॉलरशिप​\nदुसरीकडे, जेडीएसने आपली भूमिका बदलल्याने कॉंग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. कॉंग्रेसचे आमदार कृष्णा बैरे गौडा म्हणाले की, \"यापूर्वीप्रमाणे दोन्ही विरोधी पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. जेडीएस फक्त स्वत:ला धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) म्हणवून घेतो, पण ते सेक्युलर नाहीत.\"\nराजकीय तज्ज्ञांच्या मते, जेडीएसशी सूत जुळवत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. त्यांनी काँग्रेसला बॅकफूटवर तर पाडलेच. शिवाय बंडखोरीसाठी तयारीत असलेल्या आमदारांना तुमच्यामुळे काही फरक पडणार नाही, असा स्पष्ट संदेशही दिला आहे.\n- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathilyrics.net/2015/07/harvato-sukhancha.html", "date_download": "2021-08-02T18:15:49Z", "digest": "sha1:DQLB5FEZYTN6GZVKJK2WZOLMR55RQHSH", "length": 4675, "nlines": 130, "source_domain": "www.marathilyrics.net", "title": "Harvato Sukhancha / हरवतो सुखाचा चेहरा का पुन्हा | Marathi Lyrics", "raw_content": "\nHarvato Sukhancha / हरवतो सुखाचा चेहरा का पुन्हा\nSong:Harvato Sukhancha / हरवतो सुखाचा चेहरा का पुन्हा\nहरवतो सुखाचा चेहरा का पुन्हा\nएकटा मी तुझ्या शोधतो का खुणा\nहरवते हातूनी पाहिजे जे मना\nजिंकुनी हारते, खेळ आहे जुना\nजाळी जीवाला या पुन्हा\nमानत नाही, ये जिया\nबैरी प्रीत मोहे छोडे ना\nशोधतो रस���ता नवा, संपतो का असा\nसांगण्याआधी कुणी, श्वास संपावा जसा\nसरलेल्या क्षणांचे उडून जाती थवे\nमी पुन्हा शोधते एकटेपण नवे\nदुःख हे एवढा लावते का लळा\nमीच का एकटा सांग ना रे मना\nहरवते हातुनी पाहिजे जे मना\nजिंकुनी हारते, खेळ आहे जुना\nकोसळे आभाळ हे मन तसे वाहते\nहे निखारे का असे सुलगती आतले\nथकलेल्या जीवाला नीज येईल का\nदुःख या अंतरीचे कोणी जाणेल का\nनेमके हवेसे काय होते असे\nएकटया क्षणांवर सोबतीचे ठसे\nवृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें \nअगड धूम नगारा सोन्याची जेजुरी, I Jai Malhar Title song Lyrics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/after-a-big-allegation-on-virat-kohli-and-anushka-sharma-the-selection-committee-member-finally-broke-the-silence-said-/articleshow/83510516.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2021-08-02T18:47:48Z", "digest": "sha1:Q43SS5OFDGBZX67DEHHEYPAJ2MWA2QJ6", "length": 12836, "nlines": 123, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविराट आणि अनुष्काच्या वादावर अखेर निवड समिती सदस्याने सोडले मौन, म्हणाला...\nविराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याबाबतचा एक वाद चांगलाच गाजला होता. या वादावर आता निवड समिती सदस्याने मौन सोडले आहे. जेव्हा हा वाद घडला होता तेव्हा अनुष्कानेही जोरदार उत्तर दिले होते, आता निवड समिती सदस्याने नेमकं काय सांगितलं आहे, पाहा...\nनवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्याबाबत एक वाद चांगलाच गाजला होता. या वादावर आता निवड समिती सदस्याने आपले मौन सोडले आहे. अनुष्कानेही या प्रकरणात उडी घेतली होती आणि जोरदार उत्तरही दिले होते.\nनेमकं प्रकरण आहे तरी काय...\nही गोष्ट आहे २०१९ साली झालेल्या इंग्लंडमधील विश्वचषकाची. त्यावेळी भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. इंजिनिअर यांनी त्यावेळी म्हटले होते की, \" निवड समिती सदस्य हे विराटची पत्नी अनुष्का शर्माचे चहाचे कपही उचलतात.\" इंजिनिअर यांना त्यावेळी म्हणायचे होते की, कोहलीची संघात एवढी दहशत आहे की, तो जे काम सांगले ते निवड समिती करते आणि ती कोहलीच्या तालावर नाचते. हे प्रकरण त्यावेळी चांगलेच गाजले होते. या वादावर त्यावेळी निवड समितीच��� अध्यक्ष असलेल्या एमएसके प्रसाद यांनी मौन सोडले आहे.\nप्रसाद यांनी यावेळई नेमकं काय सांगितले, पाहा...\nयावेळी प्रसाद यांनी सांगितले की, \" भारतीय संघाच्या निवड समितीमध्ये काम करणं, हे फार आव्हानात्मक असते. कारण तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय तुम्हाला जास्त वेळेला मिळत नाही. जर एखाद्या खेळाडूकडून चांगली कामगिरी होत नसेल आणि त्याला संघातून बाहेर काढले तर तुमच्यावर जोरदार टीका होता. अनुष्काच्या प्रकरणामध्ये काहीही कारण नसताना निवड समितीचे नाव घेण्यात आले. त्यावेळी निवड समितीचा त्यामध्ये काहीही संबंध नव्हता. जेव्हा संघ चांगली कामगिरी करतो तेव्हा मात्र सर्व जण निवड समितीला विसरतात. हीच गोष्ट ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतरही पाहायला मिळाली. आम्ही जे काम करतो ते बाहेरच्या लोकांना दिसत नाही, फक्त काही वाईट गोष्ट झाल्यावरच आमच्याकडे बोट दाखवण्यात येते.\"\nअनुष्काने आपल्या टीकेनंतर काय म्हटले होते, जाणून घ्या...\nअनुष्काने त्यावेळी म्हटले होते की, \" मी संघाबरोबर असताना जर वाईट कामगिरी झाली, तर काही लोकं मला दोष देतात. त्याचबरोबर माझ्याबाबत चुकीच्या गोष्टीही पसरवल्या जातात. मी शांत राहते, याचा अर्थ माझी त्यामध्ये चुक असते असा होत नाही. पण माझ्या नावाचा आतापर्यंत बऱ्याचदा चुकीचा वापर करण्यात आला आहे.\"\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nजगातील एकमेव कसोटी सलामीवीर जो कधीच बाद झाला नाही महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nन्यूज एका चित्रपटानं हॉकी संघात भरला जोश अन् इतिहास घडला, जाणून यशाची पूर्ण कहाणी...\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nमुंबई करोना: आज राज्याला मोठा दिलासा; मृत्यूसंख्येत मोठी घट; नवे रुग्णही घटले\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nक्रिकेट न्यूज IND VS ENG : रोहित शर्मानं टीम इंडियासाठी बनवला अफलातून गेम; व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही खूष व्हालं...\nमुंबई 'या' ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम; पाहा, यात तुमचा जिल्हा आहे का\nLive भारताच्या कमलप्रीत कौरने पटकावला सहावा क्रमांक, पदक थोडक्यात हुकले...\nन्यूज जिनं हरवलं ती 'ताई'च झाली सिंधूच��� फॅन; म्हणाली, सिंधूमुळेच मला...\nमुंबई सलून रविवारी ठेवावं लागणार बंद; २२ जिल्ह्यांसाठी अशा आहेत गाइडलाइन्स\nमुंबई सर्व धार्मिक स्थळे सुरू राहणार की बंद; सुधारित नियमावली काय सांगते\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nकार-बाइक Maruti ची 'स्वस्त' कार याच महिन्यात लाँच होणार किंमत ५ लाखांपेक्षा कमी, ५ हजारांत बुकिंग सुरू\nरिलेशनशिप ‘आता मी सगळं स्वीकारलंय’ आयुष्यभर नवऱ्यासाठी हेमा मालिनी यांना सहन करावी लागली ‘ही’ गोष्ट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://stglokmat.news18.com/career/varsha-gaikwad-announces-10th-result-will-be-announced-by-the-end-of-june-mhpv-557029.html", "date_download": "2021-08-02T19:54:16Z", "digest": "sha1:SXXVXJFGPGJLNXQJXI75ZO757H5JMYLV", "length": 11192, "nlines": 95, "source_domain": "stglokmat.news18.com", "title": "दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, शिक्षणमंत्र्यांची घोषणा– News18 Lokmat", "raw_content": "\nदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, शिक्षणमंत्र्यांची घोषणा\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पत्रकार परिषदेत घेऊन दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पत्रकार परिषदेत घेऊन दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.\nमुंबई, 28 मे: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पत्रकार परिषदेत घेऊन दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. जून अखेरीस 10 वीचा निकाल लागणार असल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसंच कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रावर मोठं संकट आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत शिक्षणमंत्र्यांनी दहावी मूल्यमापन प्रक्रिया आणि अकरावी प्रवेशाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होईल. राज्य मंडळातर्फे आयोजित इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार राज्य सरकारनं शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये दहावी परीक्षेसाठी प्रविष्ठ असलेल्���ा सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी दिली आहे. बारावी परिक्षेबाबत सुद्धा आमची चर्चा सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय घेणार आहोत. सीबीएसई सोबत आमचं बोलणं सुरू असून विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि त्यांचे हित आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचं त्या म्हणाल्यात. सर्व घटकांशी सखोल चर्चा करुन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे धोरण निश्चित केले आहे. या मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन करण्यात येणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. हेही वाचा- एकच नंबर देवेंद्र फडणवींसाचा 'हा' निर्णय ऐकून तुम्हालाही होईल आनंद नववी आणि दहावीसाठी सुधारित मूल्यमापन योजना सरकार निर्णयानुसार मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली आल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या विद्यार्थ्यांना तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसल्यास त्यांना कोविड-19 ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल. दरम्यान शाळास्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग आणि दंडात्मक कारवाई याची तरतूद करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिक्षणमंत्र्यांच्या पत्रकार परिषदतले महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे\nशिक्षण क्षेत्रात अनेक आवाहन आपल्याला आली. ऑनलाइन ऑफलाइन अनेक उपक्रम आपण केली- वर्षा गायकवाड\nराज्य मंडळ दहावी रद्द करण्याचा निर्णय आपण आधीच घेतला आहे- शिक्षणमंत्री\nअंतर्गत मूल्यमापन द्वारे आपण विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला होता.\n9 वी, 10वीसाठी सुधारित नियमावली\nविविध घटकांशी आम्ही चर्चा केली. विद्यार्थ्यांचे 100 गुणांचे मूल्यपामन होईल.\nविद्यार्थ्यांचे लेखी मूल्यमापनाला 30 गुण. प्रात्यक्षिक तोंडी 20 गुण (गृहपाठ आणि तोंडी परीक्षेला 20 गुण)\nविषयनिहय 50 गुण नववीच्या आधारे.\nनववीच्या निकालावर आधारित 50 गुण. प्रत्येक विषयांचं 100 गुणांचं मूल्यमापन\nनववीचा 50 टक्के आणि दहावी 50 टक्के विषय निहायसाठी\nसमाधानकारक निकाल वाटत नसेल तर विद्यार्थ्यांना दोन परीक्षा कोविडनंतर देता येईल.\nनिकाल समिती मध्ये मुख्यध्यापकच्या खाली 7 स��स्य असतील.\n10 वीचा निकाल जून अखेरीस जाहीर होणार.\n11 वीसाठी प्रवेश परीक्षा घेणार. त्यासाठी सीईटी घेणार.\nअकरावी प्रवेशासाठी आम्ही 11 वी साठी वैकल्पिक सीईटी परीक्षा घेणार.\n10 वीच्या अभ्यासक्रमावर ही प्रवेश परीक्षा असेल.\nही परीक्षा 2 तासांची असणार\nसीईटी परीक्षा मिळालेल्या मार्कनुसार प्राधान्यने प्रवेश दिले जातील आणि नंतर रिक्त असलेल्या जागांवर 10 वी मध्ये अंतर्गत मूल्यमापन गुणांद्वारे प्रवेश.\nजूनपर्यंत दहावीचा निकाल लावण्याचा प्रयत्न करतोय. त्या दरम्यान आम्ही सीईटी चा विचार करतोय.\nसर्वांना प्रवेश मिळेल यासाठी आमचे प्रयत्न आहे. अकरावीच्या अनेक जागा रिक्त राहतेय.\nदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, शिक्षणमंत्र्यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_558.html", "date_download": "2021-08-02T19:59:24Z", "digest": "sha1:Z7ZTBQNKCOXVLL452BV5V3MIPSE2W5OS", "length": 11523, "nlines": 96, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने मुलीने केली गळफास लावून आत्महत्या - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पश्चिम महाराष्ट्र ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने मुलीने केली गळफास लावून आत्महत्या\nऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने मुलीने केली गळफास लावून आत्महत्या\nऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने मुलीने केली गळफास लावून आत्महत्या\nकराड तालुक्यातील औड या ठिकाणी प्रतिक्षा(नाव बदललं आहे) या विद्यार्थिनीने इयत्ता आठवी ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल मिळाला नसल्यामुळे अवघ्या पंधराव्या वर्षी गळफास लावून राहत्या घरी नैराश्यातून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे\nप्रतिक्षाच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. तिच्या वडिलांचे निधन झाले असून आई मोलमजुरी करून घर चालवते. घरी आई, प्रतिक्षा व तिचा भाऊ अक्षय अशा तिघांचे हे कुटुंब चालवताना त्यांची दमछाक होत आहे. त्यात ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याने त्यांच्यासमोर मोठाच प्रश्न निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा आईकडे मोबाईलची मागणी करत होती. मात्र पैसे नसल्यामुळे आपण दिवाळीपर्यंत मोबाईल घेऊ असे सांगून आईने तिची समजुत घातली होती.\nतथापि, ऑनलाईन शिक्षण सुरूच असल्याने प्रतिक्षाच्या जिवाची उलघाल सुरू होती. चार महिन्यांपासून ती शेजारी पाजारी तसेच मैत्रिणींकडे जावून त�� अभ्यास करत होती. दररोज मोबाईलसाठी इतरांच्या घरी जायला लागत असल्याने ही बाब तिने मनाला लावून घेतली होती. शनिवारी सकाळी आई रेशनिंगचे धान्य आणण्यासाठी गेली होती. काही वेळाने धान्य घेऊन ती घरी आली. धान्य घरात ठेवून ती मोलमजुरीसाठी शेतात गेली. तेथून तिने शेजारच्या एका मुलीला फोन करून प्रतिक्षाला शेतात पाठवून दे असे सांगितले. त्यामुळे संबंधित मुलगी प्रतिक्षाला आईचा निरोप देण्यासाठी तिच्या घरी गेली असता प्रतिक्षाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्या मुलीला पहायला मिळाले. ते पाहून तिला धक्का बसला.\nतिने आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीसही त्या ठिकाणी धावले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने ओंड परिसरासह तालुक्यातील लोकांची मने हेलावली आहेत. घटनेची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.\nTags # पश्चिम महाराष्ट्र\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आ���ि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/goods-transportation-vidarbha-affected-due-delhi-farmer-agitation-400528", "date_download": "2021-08-02T18:31:05Z", "digest": "sha1:N4UF3OFXCFSWGFRYNNS3Q4E2SWXXE2A2", "length": 9891, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा विदर्भातील मालवाहतुकीला फटका, आतापर्यंत दोन हजार कोटींचे नुकसान", "raw_content": "\nसुरुवातीला आंदोलन तीव्र असल्याने तब्बल आठ दिवस दिल्लीत तीस हजार ट्रक जागीच उभे होते. त्यामुळे दिल्लीच्या व्यावसायिकांचे देखील १५ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.\nदिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा विदर्भातील मालवाहतुकीला फटका, आतापर्यंत दोन हजार कोटींचे नुकसान\nअमरावती : नवीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका विदर्भातील मालवाहू वाहतूकदार, व्यापारी व शेतकऱ्यांना बसला आहे. आंदोलनामुळे दिल्लीकडून विदर्भाकडे येणारी आणि विदर्भाकडून दिल्लीकडे जाणारी मालवाहतूक चांगलीच प्रभावीत झाली आहे. नेहमीचा मार्ग सोडून सध्या राजस्थानमार्गे वाहतूक करावी लागत असल्याने त्यांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे व्यापाऱ्यांना आतापर्यंत दोन हजार कोटींचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.\nहेही वाचा - मन सुन्न करणारी घटना 'डिअर मॉम...आय लव्ह यू' लिहून सोडला जीव, आईनं फोडला एकच हंबरडा\nसुरुवातीला आंदोलन तीव्र असल्याने तब्बल आठ दिवस दिल्लीत तीस हजार ट्रक जागीच उभे होते. त्यामुळे दिल्लीच्या व्यावसायिकांचे देखील १५ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे स���ंगण्यात आले आहे. आता वाहतूक सुरू झाली असली तरी ती सुरळीत नाही. परिणामी मालवाहतूक राजस्थानमार्गे करण्याची वेळ आली आहे. यामुळे माल पोहोचण्यास विलंब होत असून भाडेदेखील वाढले आहे. दिल्लीहून मालवाहू ट्रक विदर्भात आला तर जातेवेळी तो संत्रा अथवा करारानुसार इतर माल घेऊन परत जातो. आधी अमरावती, नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यात दररोज असे दोनशे ट्रक दिल्लीहून येत होते. आता त्यांची संख्या रोडावली आहे.\nहेही वाचा - महिलेच्या घरात घुसून डोक्यावर ठेवली बंदूक अन् केली विचित्र मागणी; घटनेनं परिसरात खळबळ\nदिल्ली आणि विदर्भातील जिल्ह्यांमधून मालासाठी पूर्वनोंदणी कमी झाली आहे. सध्या गोदामात शिल्लक माल असल्याने वस्तूंचे दर नियंत्रित आहेत. मात्र, आंदोलन अधिक काळ चालले तर जानेवारी वा फेब्रुवारीत हे दर वाढण्याची शक्‍यता या क्षेत्रातील जाणकारांनी वर्तवली आहे. दिल्लीकडून विदर्भाच्या बाजारपेठांमध्ये सुका मेवा, इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे, बासमती तांदूळ, वाहनांचे सुटे भाग, फळ, कपडे, कंपन्यांना लागणारा कच्चा माल येतो. तर विदर्भाच्या बाजारपेठेतून मिरची, हळद, सागवान, संत्री, सोयाबीन, सुपारी, डाळ, तांदूळ, चणा, लोखंड, सिमेंट पाठविले जाते. मालवाहू ट्रकच्या टनाची क्षमता यावरही प्रवासाचे दिवस अथवा भाडे अवलंबून असते. त्यात या शेतकरी आंदोलनाची भर पडल्यामुळे विदर्भातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.\nहेही वाचा - 'ब्युटीफुल अ‌ॅक्सिडेंट स्पॉट'; संदीप जोशींनी केले एक ट्विट अन् राजकीय वर्तुळात रंगली...\nशेतकरी आंदोलनामुळे विदर्भात माल विलंबाने पोहोचत आहे. आंदोलनाच्या सुरुवातीला स्थानिक मालवाहतूकदारांनी दिल्लीकडे जाण्यास नकार दिला होता. त्याचा फटका बसला. आता इतर मार्गे मालवाहतूक सुरू आहे. मात्र, त्यासाठी व्यापाऱ्यांना जादा रक्कम मोजावी लागत आहे. या आंदोलनामुळे विदर्भाच्या व्यापाऱ्यांचे दोन हजार कोटींचे नुकसान होत आहे.\n- बी. सी. भरतिया, अध्यक्ष, कॉन्फ्रिडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/03/agriculture-energy-policy-nitin-raut.html", "date_download": "2021-08-02T17:35:19Z", "digest": "sha1:FLXNSBKB7DVDYX6AMVJTPGL7FRLG2XPL", "length": 15083, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "कृषी ऊर्जा धोरणामुळे शेतकऱ्यांचं स्वप्न साकार होणार - ऊर्जामंत्री डॉ.नितीनराऊत - KhabarBat™", "raw_content": "\nMarathi news | मराठ��� बातम्या \nHome नागपुर कृषी ऊर्जा धोरणामुळे शेतकऱ्यांचं स्वप्न साकार होणार - ऊर्जामंत्री डॉ.नितीनराऊत\nकृषी ऊर्जा धोरणामुळे शेतकऱ्यांचं स्वप्न साकार होणार - ऊर्जामंत्री डॉ.नितीनराऊत\nकृषी ऊर्जा धोरणामुळे शेतकऱ्यांचं स्वप्न साकार होणार - ऊर्जामंत्री डॉ.नितीनराऊत\nथकबाकीमुक्त व नवीन जोडणी घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान\nनागपूर,दि.११,मार्च २०२१: शेतीसाठी दिवसाही पूर्णवेळ अखंडित वीज आणि वीज बिल थकबाकीतून पूर्णपणे मुक्ती हे शेतकऱ्यांचे स्वप्न महाकृषी धोरणामुळे पूर्ण होणार आहे त्यामुळे या धोरणाचा शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले.उमरेड तालुक्यातील उदासा येथे कृषी ऊर्जा पर्वा निमित्त महावितरणच्या वतीने आयोजित कृषी ग्राहक मेळाव्यात ऊर्जामंत्री बोलत होते.या प्रसंगी थकबाकीमुक्त तसेच नवीन वीज जोडणी मिळालेल्या शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.\nमहाविकास आघाडी सरकारने शपथविधी समारंभाला शेतकऱ्यांना आवर्जून निमंत्रित केले होते.हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या थकबाकीमुक्तीचे आणि दिवसाही पूर्णवेळ वीज मिळण्याचे स्वप्न महाकृषी ऊर्जा धोरणामुळे साकार होणार आहे. त्यामुळे या पर्वात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन या वेळी ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले.\nया मेळाव्यात माजी ऊर्जा राज्य मंत्री राजेंद्रदादा मुळक,आमदार राजूभाऊ पारवे,,जिल्हा परिषद सभापती नेनावती माटे, पंचायत समिती सभापती रमेश कुमनाके, उपसभापती सुरेश लेंडे,उदासा सरपंच कविता दरने,जि प सदस्य माधुरी गेडाम,सुनीता ठाकरे,पुष्पलता डांगरे,गीतांजली नागभीडकर,जयश्री देशमुख,राजू सुटे, इत्यादी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.आ. राजुभाऊ पारवे यांनी गावाच्या विकासासाठी या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन केले.महावितरण कडून नुकसानीत असतानाही शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज दिली जाते.त्यामुळे शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन राजेंद्र मुळक यांनी केले.\nया मेळाव्यात दत्तू बारसागडे,पदमाकर तांबे,मंगेश शिंदे,मारोती अबलमकर,गजानन दरणे,कमलाकर गिरडकर,तुलाराम गायकवाड, फुलाराम नागोसे,निर्मलाबाई पिल्लेवान,रागो बेलकुडे यांनी आपल्या शेतीपंपा���्या थकबाकीची रक्कम एकरकमी भरल्याबद्दल डॉ. नितीन राऊत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना थकबाकी मुक्तीचे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.\nतसेच मोहन म्हैसकर,नत्थु भुसारी,देवराव गजघाटे,अरुणा ढेंगरे,पुरूषोत्तम भिवापूरकर या शेतकऱ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले.\nमाहिती पुस्तिकेचे विमोचन उर्जामंत्र्याच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक नागपूर प्रादेशिक विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी केले.\nनागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके,अधीक्षक अभियंता नारायण आमझरे,उमरेड विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप घाटोळ,उपकार्यकारी अभियंता दिलीप राऊत,सहाय्यक अभियंता गिरीश मडामे उपस्थित होते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. - प्रकाशक ईमेल [email protected] [email protected]\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्��ासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nअखेर तारीख ठरली; अफवावर विश्वास न ठेवता \"या\" बातमीत बघा तारीख\nअवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ...\nArchive ऑगस्ट (23) जुलै (259) जून (233) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2651) नागपूर (1855) महाराष्ट्र (574) मुंबई (320) पुणे (271) गोंदिया (163) गडचिरोली (146) लेख (140) वर्धा (98) भंडारा (97) मेट्रो (83) Digital Media (66) नवी दिल्ली (45) राजस्थान (33) नवि दिल्ली (26)\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-LCL-editorial-about-rumor-of-children-kidnapping-5908288-NOR.html", "date_download": "2021-08-02T17:55:11Z", "digest": "sha1:AYZBAB6ILMCX5ABIKTXXRRM2NLWH6GBT", "length": 11308, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Editorial about rumor of children kidnapping | सरकारी अनास्थेचे बळी (अग्रलेख) - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसरकारी अनास्थेचे बळी (अग्रलेख)\nविधिमंडळाच्या अधिवेशनात गाजवण्यासाठी आणि सरकारला धारेवर धरण्यासाठी राज्यातील विरोधी पक्षांना धुळे जिल्ह्यातील हत्याकांडाने एक जळजळीत विषय पुरवला आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या आक्रमकतेला जनतेचा प्रतिसाद मिळून आगीत तेल पडू नये याची खबरदारी घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न दिसतो. पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन थोडी सहानुभूती मिळवण्याचा तातडीने घेतलेला निर्णय हा त्याचाच भाग असू शकेल. पण राज्यातील विवेकी जनतेचे त्या स��ानुभूतीने समाधान होईल, अशी स्थिती मुळीच नाही. या आणि अशा घटनांनी विवेकी माणूस हादरला आहे आणि असे प्रकार तातडीने थांबवण्यासाठी काही तरी केले जावे, अशा भावना सर्वच स्तरातून व्यक्त होऊ लागल्या आहेत. अर्थात, कोणी आणि काय करावे या संदर्भात संभ्रम असला तरी सरकार म्हणून काही केले जाताना दिसत नाही, ही बाबही खटकणारी आहे.सरकार नावाच्या यंत्रणेचे अस्तित्व दाखवायचे असते ते अशाच प्रसंगात. पण जे स्वत:च संभ्रमात असतील त्यांना याचे भान कोणी आणि कसे आणून द्यायचे, हा प्रश्नच आहे.\nराईनपाडा नावाच्या पाडा वजा गावामध्ये रविवारी जे काही अमानवीय कृत्य घडले ते स्तंभीत करणारे असेच आहे. गावात नव्याने आलेल्या पाच जणांना गावकऱ्यांनी ठेचून ठार मारले. ही टोळी मुले पळवायला आली होती, अशी अफवा व्हाटस् अॅपवरून पसरली होती आणि त्यातून हे घडले असे सांगितले गेले आहे. पण अशी घटना काही पहिल्यांदाच घडलेली नाही याचेही या निमित्ताने स्मरण करून दिले पाहिजे. जगण्यासाठी कुठेही हक्काची जागा नसलेला, भटकल्याशिवाय पोट भरणारच नाही, अशा अगतिकतेत अडकलेला खूप मोठा समाज वर्षानुवर्षे जगण्यासाठी असाच अमानवीय मरण पत्करत आला आहे. त्याचे असे जगण्यासाठी मरणे थांबावे म्हणून प्रयत्न केले जात असल्याचे चित्र तयार करण्यात येत असले तरी ते थांबलेले नाही. धुळ्याच्या आणि त्याआधी आणि नंतरच्याही घटनांनी हे सत्य अधोरेखीत केले आहे. सध्या देशभरच ही अफवा पसरवली गेली आहे आणि त्यात तब्बल ३० जणांचा बळी गेला आहे. पुरोगामी आणि प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचा या ३० मधील वाटा सर्वाधिक आहे, ही लाजिरवाणी बाब आहे. विद्यमान सरकारला याचे किती शल्य बोचते आहे, हा प्रश्नच आहे. मुख्यमंत्री फडणवीसांकडे असलेले गृह खाते, सामाजिक न्याय खाते आणि तंत्र आणि विज्ञान खाते यांनी या संदर्भात तातडीने हालचाली करून प्रभावी उपाययोजना आखायला हवी होती. त्याची अंमलबजावणीही तातडीने घडायला हवी होती. खरे तर औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्यांदा दाेघांना अशा झुंडशाहीला बळी पडावे लागले त्याच वेळी ही पावले उचलली जायला हवी होती. पण ते झाले नाही. त्या नंतरही एक बहुरुपी अशा झुंडशाहीला औरंगाबादमध्येच बळी पडला आणि आता धुळे जिल्ह्यात पाच जणांना प्राण गमवावे लागले. हे सरकारी अनास्थेचच बळी आहेत.\nखरे तर केवळ अशा सामूहिक हत्याकांड करणाऱ्या झुंडशाहीला पायबंद घालणे एवढेच सरकारचे काम नाही. भटक्या जमातीच्या लोकांवर अशी गावोगाव भटकण्याची वेळच येऊ नये यासाठी आधी ठोस आणि परिणामकारक उपाय योजना करणे हे सरकारचे पहिले काम आहे. त्यासाठी अशा कामात पुढाकार घेणाऱ्या संस्था, व्यक्तींना बरोबर घेणेही अपेक्षित आहे. कागदोपत्री अशी कामे सुरूही असतात. पण परिणाम काय भटक्या समाजातील ४० टक्के व्यक्ती आजही अशी भटकंती करीत भिक्षा मागत जीवन जगताहेत, असे या क्षेत्रातल्या अभ्यासकांकडची आकडेवारी सांगते. हे सत्य असेल तर स्वातंत्र्यानंतर सत्तेत आलेल्या सर्वच राज्यकर्त्यांचे हे अपयश आहे. केवळ सरकारचेच नव्हे, माणूस म्हणून स्वत:ला संवेदनशील म्हणवून घेणाऱ्या, विवेकी म्हटल्या जाणाऱ्या सर्वच समाज घटकांचे हे अपयश आहे. मागास घटकांच्या उत्थानासाठी म्हणून अनेक मंडळे आणि महामंडळे सुरू करण्यात आली आहेत. त्यांना हजारो कोटी रुपयांचा निधीही या कामासाठी दिला गेला आहे. पण त्यातून किती जणांचे उत्थान झाले, असे विचारले तर कोणीही ठोस सांगू शकणार नाही. कारण सत्ताधाऱ्यांनी, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, या संस्थांचा उपयोग आपले राजकारण साध्य करण्यासाठीच करून घेतला आहे. त्यामुळे उत्थान झालेच असेल तर तिथपर्यंत पोहोचलेल्या राजकारण्यांचेच झाले आहे. त्यामुळेच आजही जगण्यासाठी भटकंती करीत असे मृत्यूच्या दारात पोहोचण्याची वेळ भटक्या समाजावर आहे. याला विद्यमान सरकार जसे कारणीभूत आहे, त्यापेक्षा अधिक आतापर्यंत सत्ता उपभोगणारे कारणीभूत आहेत. त्यांनी इतकी वर्षे हे काम इमाने इतबारे केले असते तर ही वेळच आली नसती. हीच मंडळी अधिवेशनात आता गळे काढतील. यालाच लोकशाही म्हणायचे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/tanhaji-the-unsung-warrior-movie-review-126483891.html", "date_download": "2021-08-02T19:27:58Z", "digest": "sha1:H7JRZHKFBJORI5ZGQ7H5FQDKPCOCECJT", "length": 6974, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "'Tanhaji: The Unsung Warrior' movie review | दमदार अॅक्शनचे परिपूर्ण पॅकेज आहे 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर', पुन्हा चालली अजयची जादू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदमदार अॅक्शनचे परिपूर्ण पॅकेज आहे 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर', पुन्हा चालली अजयची जादू\nस्टारकास्ट अजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, देवदत्त नागे\nनिर्माता अजय देवगण, भूषण ��ुमार, कृष्ण कुमार\nसंगीतकार अजय अतुल, सचेत परम्परा, मेहुल व्यास, संदीप शिरोडकर\nबॉलिवूड डेस्कः जानेवारी 2020 च्या दुस-या आठवड्यात प्रदर्शित झालेला 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चित्रपट ठरू शकेल. इतिहासामध्ये रस असणार्‍या दर्शकांनी हा चित्रपट अवश्य पहावा. तान्हाजी मालुसरे यांचे वडील मुघलांविरूद्ध लढले आणि श्वासाच्या शेवटच्या क्षणी स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी मुलगा तान्हाजीवर सोपवली.\nअशी आहे मराठा योद्धाची दमदार कथा\nतान्हाजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चांगले मित्र आणि शूर योद्धा आहेत. एकीकडे, तान्हाजी यांच्या मुलाचे लग्न ठरले आहे, ते शिवाजी महाराजांना आमंत्रित करण्यासाठी जातात. तेव्हा कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराज तान्हाजी मालुसरे यांच्यावर सोपवतात. मुलाच्या लग्नाची तयारी अर्धवट सोडत आधी लगीन कोंढाण्याचं मग लगीन रायबाचं म्हणत कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा ते उचलतात. तान्हाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ल्यावर गाजवलेला पराक्रम या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. या ऐतिहासिक चित्रपटात अजय देवगन, काजोल, सैफ अली खान, शरद केळकर, देवदत्त नागे यांनी आपल्या भूमिकांना पूर्ण न्याय दिला आहे. तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत अजय देवगण, शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकर, उदयभान राठोडच्या भूमिकेत सैफ अली खान, सावित्रीबाई मालुसरेंच्या भूमिकेत काजोल आणि सुर्याजी मालुसरेंच्या भूमिकेत देवदत्त नागे चित्रपटात झळकले आहेत. हे सगळेच त्यांच्या भूमिकेत शोभून दिसले आहेत. हा चित्रपट त्यातील अॅक्शनसाठी नक्कीच बघायला हवा. चित्रपटातील सर्व अॅक्शन सीन्स अंगावर रोमांच उभे करणारे आहेत. चित्रपटाची तांत्रिक बाजूही उत्तम आहे. हा चित्रपट 3 डी मध्ये बनविला गेला आहे. थ्रीडीच्या दृष्टिकोनातून तलवार बाजीचे काही सीन खूप रंजक बनले आहेत. चित्रपटातील संपूर्ण व्हीएफएक्सचे शूटिंग भारतात केले गेले आहे. मराठी चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत यांचा 'तान्हाजी' हा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात ओम राऊत यांनी कमालीचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाला 5 पैकी साडेतीन स्टार दिले जाऊ शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/improvements-to-break-the-chain-order-inclusion-of-more-essential-services/", "date_download": "2021-08-02T19:19:30Z", "digest": "sha1:LFTCMXYORKKSEBE454TNNVNRFNFXS5UQ", "length": 8995, "nlines": 79, "source_domain": "janasthan.com", "title": "Improvements to Break the Chain Order", "raw_content": "\nब्रेक दि चेनच्या आदेशात सुधारणा : आणखी आवश्यक सेवांचा समावेश\nब्रेक दि चेनच्या आदेशात सुधारणा : आणखी आवश्यक सेवांचा समावेश\nमुंबई : काल ४ एप्रिल रोजी राज्यसरकारने काढलेल्या ब्रेक दि चेनच्या(Break the Chain) आदेशात आणखी काही सेवांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात त्या संदर्भातील आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले .\nआता या सेवा देखील आवश्यक सेवा ( Essential Services) मध्ये येतील:\n१. पेट्रोल पंप, आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने\n२. सर्व प्रकारच्या कार्गो सेवा\n३. डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी – माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा\n४. शासकीय व खासगी सुरक्षा सेवा\nखालील खासगी आस्थापना व कार्यालये सकाळी ७ ते रात्रो ८ या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागेल. जोपर्यंत लसीकरण होत नाही तोपर्यंत दर १५ दिवसांचे कोरोना निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र संबंधितांन बाळगावे लागेल.१० एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि नियम तोडणार्या व्यक्तीकडून १ हजार रुपये दंड घेण्यात येईल.\nह्या खासगी आस्थापना व कार्यालये पुढीलप्रमाणे आहेत:(Break the Chain)\nसेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त संस्था जसे की स्टॉक मार्केट, डिपॉझिट आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स\nरिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था, प्राथमिक डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स,\nसर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे,\nसर्व मायक्रो फायनान्स संस्था\nकस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवनरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक)\nज्या व्यक्ती रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत रेल्वे, बसेस, विमाने यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असेल त्याला अधिकृत तिकिट बाळगावे लागेल जेणे करून तो संचारबंदीच्या कालावधीत स्थानकांपर्यंत किंवा घरी प्रवास करू शकेल.\nऔद्योगिक कामगारांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे रात्री ८ तर सकाळी ७ या वेळेत कामाच्या पाळ्यानुसार ये जा करता येई��.\nएखाद्या धार्मिक स्थळी विवाह किंवा अंत्यसंस्कार असेल तर शासनाने ४ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशातील नियमांचे पालन करून परवानगी देता येऊ शकेल.\nपरीक्ष देणाऱ्या विद्यार्थ्यास रात्री ८ नंतर घरी प्रवास करावयाचा असेल तर हॉल तिकीट बाळगावे लागेल.\nआठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी विवाह समारंभ असेल तर स्थानिक प्रशासन त्यासंदर्भात परिस्थिती पाहून आणि नियमांचे पालन करण्याच्या अटींवर परवानगी देईल.\nघरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी यांच्या रात्री ८ नंतर ये जा करण्याच्या बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीनुरूप निर्णय घेईल.\nआज नाशिक जिल्ह्यात ४६१९ तर शहरात २५७२ नवे रुग्ण ; २५ जणांचा मृत्यू\nNashik : जीवनावश्यक बाबींची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल :…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ तर शहरात २६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११९ नवे रुग्ण तर १५३ जण कोरोना…\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची जबाबदारी- छगन…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७० नवे रुग्ण तर २८८ जण कोरोना…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९५ तर शहरात ४१ नवे रुग्ण\nमहाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११३ तर शहरात ४३ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/coronavirus-map-cyber-theft-news/", "date_download": "2021-08-02T18:21:09Z", "digest": "sha1:VMCUCAHZEB2UXGHVKBTFIFUMQ2YFZ2SX", "length": 10815, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "करोना व्हायरस : 'मॅप'च्या माध्यमातून सायबर चोरी | coronavirus map cyber theft news | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी…\nकरोना व्हायरस : ‘मॅप’च्या माध्यमातून सायबर चोरी\nकरोना व्हायरस : ‘मॅप’च्या माध्यमातून सायबर चोरी\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – ऑनलाईन करोना व्हायरसची माहिती घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘करोना व्हायरसचा मॅप’च्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी संगणकातील गोपनीय माहिती व पासवर्ड चोरला आहे. त्यामुळे करोना व्हायरसचा मॅप उघडू नका असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर शाखेने ���ेले आहे.\nकरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातही करोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या धक्‍क्‍यातून नागरिक सावरलेले नाही. जगात कोठे कोठे करोना व्हायरसचे रुग्ण अधिक आहेत, याची माहिती अनेकजण संगणकावरून घेत असल्याचे दिसून आले आहे. याचाच फायदा सायबर चोरट्यांनी घेतला आहे.\nकरोना व्हायरसचा नकाशा ऑनलाइन टाकला आहे. हा नकाशा उघडताच संगणकातील माहिती सायबर चोरटे घेतात. त्यात आपला पासवर्डही चोरला जातो. यामुळे हा नकाशा कोणीही उघडू नका किंवा डाऊनलोडही करू नका, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी केले आहे.\nCoronavirus : अमेरिकेहून पुण्यात परतलेल्या नागरिकास ‘कोरोना’ची लागण, राज्यातील आकडा 12 वर तर पुण्यात 9 रूग्ण\nCoronavirus Impact : ‘कोरोना’मुळे भारतातील ट्वेंटी-20 लीग रद्द, मे किंवा ऑक्टोबरमध्ये होणार सामने\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nNakhra Song | गायक वैभव लोंढे यांच्या मराठी पार्टीचे गाणे…\n तीन आठवड्यातच मोडला संसार;…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच;…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राच्या अडचणीत वाढ \nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत…\nPune Crime Branch Police | जुन्या भांडणाच्या व उसने पैशाच्या…\nPune News | पुणे शहर काँग्रेसचे कार्यालय सचिव उत्तम भूमकर…\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत…\nMahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nPune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत…\nBihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर…\n ‘हे’ 4 पदार्थ खाल्ल्यानंतर ताबडतोब…\nMahad Flood | पिंपरीतील आत्मनगर सोसायटीतर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 142…\nMaharashtra Unlock | राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी, पुण्यासह 11…\nMulethi Face Pack | सैल त्वचा बनेल कसदार, फक्त एकदा ‘हा’ फेस पॅक लावा; सुरकुत्याच्या समस्येपासून मिळेल…\nSBI ग्राहकांनी लक्ष द्यावे खात्यात कमी बॅलन्स पडणार महागात, ATM वर व्यवहार फेल झाला तर लागेल ‘पेनल्टी’;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/former-mla-shaikh-rashid-will-met-textile-minister-for-loom-industries-questions", "date_download": "2021-08-02T19:10:00Z", "digest": "sha1:4GJ4OYRVEYFM35K7Y3MOIDHRCGLTE3U7", "length": 6114, "nlines": 26, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Former MLA Shaikh Rashid will met textile minister for loom industries questions", "raw_content": "\nयंत्रमाग उद्योग संकट निवारणासाठी वस्त्रोद्योगमंत्र्यांना साकडे घालणार\nमाजी आ. शेख रशीद\nयंत्रमाग उद्योगाला ( Loom Industries ) संकटसमयी दिलासा देण्याचे काम यापूर्वी देखील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासन काळातच झाले आहे. सूत व कापडाच्या भावाच्या तफावतीमुळे यंत्रमाग उद्योग पुन्हा संकटात सापडला आहे. त्यामुळे यंत्रमागधारक व कामगारांना दिलासा देण्यासाठी शासनाने उपाययोजना करावी यासाठी लवकरच वस्त्रोद्योगमंत्री असलम शेख यांची भेट घेत आपण साकडे घालणार असल्याची माहिती काँग्रेसचे माजी आ. शेख रशीद ( former MLA Shaikh Rashid ) यांनी दिली.\nयेथील मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माजी आ. शेख रशीद यांनी यंत्रमाग उद्योगावर आलेल्या संकटाचे निवारण व्हावे, या दृष्टिकोनातून आपल्यासह माजी आ. आसिफ शेख यांचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. राज्य शासनातर्फे शेतकरी बांधवांना ज्या पध्दतीने लाभ दिला जात आहे त्याच धर्तीवर दुसर्‍या क्रमांकावर उद्योग असलेल्या यंत्रमागास देखील शासनाने लाभ द्यावा, अशी मागणी आपण वस्त्रोद्योगमंत्री असलम शेख यांच्याकडे करणार असल्याचे शेख रशीद यांनी सांगितले.\nशहरात विरोधकांतर्फे यंत्रमाग धारक व कामगारांची दिशाभूल करण्याचा उद्योग सुरू आहे. काही संघटना यंत्रमाग कामगारांचा नव्हे तर त्यांच्या स्वत:च्या लाभासाठीच कार्यरत असल्याची टीका करत शेख रशीद पुढे म्हणाले, माजी आ. स्व. निहाल अहमद यांनी 30 वर्षे शहराचे लोकप्रतिनिधीत्व विधानसभेत केले. मंत्रीपददेखील त्यांनी भूषविले. मात्र येथील यंत्रमाग उद्योगाचा कायापालट ते करू शकले नाही.\nआपण आमदार असतांना तत्कालीन मुख्यमंत्��ी विलासराव देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केल्याने 56 कोटींचे वीजबिल माफ होवू शकले होते. यासाठी आपण विधानसभा प्रवेशद्वारावर आंदोलन देखील इतर आमदारांच्या मदतीने केले होते. आघाडी शासन काळातच शहरातील यंत्रमाग धारकांना विविध सवलतींचा लाभ मिळू शकला असल्याचे त्यांनी सांगितले.\nशहराची रोजीरोटी अवलंबून असलेल्या यंत्रमाग चालक व कामगारांचे नेते बनण्याची सर्वांनाच घाई आहे. मात्र यंत्रमागाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आजपर्यंत कुणी केला नसल्याचा आरोप शेख रशीद यांनी केला. मनपाच्या माध्यमातून संपूर्ण शहरात विकासकामे केली जात आहे. कुठल्याही पक्षाला किंवा नगरसेवकांना झुकते माप देण्याचा प्रश्न नाही. विरोधकांना सेना-भाजपची मते चालतात परंतू आपल्याकडे ते आले तर चालत नाही. हिंदू-मुस्लीम असा जातीयवाद आपण करणार नसल्याचे शेख रशीद यांनी शेवटी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-bhagwant-maan-who-is-bhagwant-maan.asp", "date_download": "2021-08-02T18:23:21Z", "digest": "sha1:RQX4TJ4OD555IOJQBUG4SUT7VPCF62OI", "length": 16372, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "भगवंत मॅन जन्मतारीख | भगवंत मॅन कोण आहे भगवंत मॅन जीवनचरित्र", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Bhagwant Maan बद्दल\nरेखांश: 75 E 50\nज्योतिष अक्षांश: 30 N 14\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nभगवंत मॅन प्रेम जन्मपत्रिका\nभगवंत मॅन व्यवसाय जन्मपत्रिका\nभगवंत मॅन जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nभगवंत मॅन 2021 जन्मपत्रिका\nभगवंत मॅन ज्योतिष अहवाल\nभगवंत मॅन फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Bhagwant Maanचा जन्म झाला\nBhagwant Maanची जन्म तारीख काय आहे\nBhagwant Maanचा जन्म कुठे झाला\nBhagwant Maanचे वय किती आहे\nBhagwant Maan चा जन्म कधी झाला\nBhagwant Maan चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nBhagwant Maanच्या चारित्र्याची कुंडली\nतुम्ही कृतीशील व्यक्ती आहात. तुम्ही कधीच स्वस्थ बसत नाही. तुम्ही काही ना काही योजना ठरवत असता. स्वस्थ बसून राहणे तुम्हाला मान्यच नसते. तुमची इच्छाशक्ती दांडगी आहे आणि तुम्ही स्वावलंबी आहात. तुमच्या बाबीत दुसऱ्याने नाक खुपसलेले तुम्हाला आवडत नाही. तुम्ही स्वातंत्र्याला अत्यंत महत्त्व देता आणि ते केवळ कृतीत नाही विचारांचे स्वातंत्र्यही तुम्हाला तितकेच महत्त्वाचे वाटते.तुम्ही विचार केलेल्या कल्पना या नवीन असतात. या कल्पना विविध रूपांमध्ये प्रत्यक्षात येऊ शकतात. तुम्ही एखाद्या नवीन उपकरणाचा शोध लावाल किंवा एखादी नवीन पद्धत शोधून काढाल. तुमच्या प्रयत्नांमुळे जग एक पाऊल पुढे जाईल, हे निश्चित.तुम्ही अत्यंत प्रामाणिक आहात. तुमच्या मित्रांनी त्यांच्या हेतूबद्दल, वक्तव्यांबद्दल आणि पैशाच्या व्यवहारांबाबत प्रामाणिक असावे, असे तुम्हाला वाटते.तुम्ही दुसऱ्यांना ज्या प्रकारची वागणूक देता, तो तुमचा कमकुवतपणा आहे. अकार्यक्षमता तुम्हाला सहन होत नाही आणि जे तुमच्या नजरेला नजर देऊ शकत नाहीत त्या व्यक्तींविषयी तुम्हाला घृणा वाटते आणि तुम्ही त्यांचा तिरस्कार करता. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम करण्याची कुवत ज्यांच्यात नसेल त्यांच्याप्रती काहीसा सहनशील दृष्टिकोन ठेवणे हे तुमच्यासाठी फार कठीण असणार नाही. अशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न करणे हे निश्चितच स्वागतार्ह आहे.\nBhagwant Maanची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुमच्यामध्ये गंभीरतेने विचार करण्याची आणि जाण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच तुम्ही कुठल्याही विषयावर चांगली पकड ठेवाल. परंतु याची दुसरी बाजू ही आहे की तुम्ही त्याच्या खोलवर जाण्यासाठी अधिक वेळ घ्याल, म्हणून कधी-कधी तुम्हाला तुमच्या अभ्यासात कंटाळवाणे वाटू शकते. तुम्ही Bhagwant Maan ल्या शिक्षणाच्या क्षेत्रात अधिक मेहनत कराल आणि स्वभावाने अध्ययनशील असाल. नियमित रूपात अध्ययन करणे तुम्हाला बरीच मदत करेल आणि याच बळावर तुम्ही Bhagwant Maan ल्या शिक्षणाला पूर्ण करू शकाल. तुम्हाला काही विषयांमध्ये समस्यांचा सामना करण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या अभ्यासात थोडा व्यत्यय येऊ शकतो परंतु निरंतर अभ्यास करण्याच्या कारणाने तुम्ही अंततः यशस्वी व्हाल. काही वेळा तुम्हाला तुमच्या मेहनतीचा इतका परिणाम मिळणार नाही जितकी तुम्हाला अपेक्षा आहे परंतु तुमच्या ज्ञानाची वृद्धी अप्रत्यक्षिक रूपात होईल आणि हीच तुम्हाला Bhagwant Maan ल्या जीवनात यशस्वी बनवेल.तुम्हाला खूप काही आणि खूप लवकर हवे असते. त्यामुळे तुम्ही प्रचंड अंतर्गत दबावाखाली वावरता आणि तडजोड करण्यास अजिबात तयार नसता. तुम्ही खूप अस्वस्थ असल्यामुळे, तुम्ही तुमची उर्जा एकाच वेळी अनेक ठिकाणी खर्च करता आणि अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करता आणि त्यामुळे क्वचितच त्यापैकी एखादी गोष्ट पूर्ण करू शकता. कारण प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन असते. उतारवयात तुम्हाला अर्धशीशीचा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे शांत होण्यास शिकण्याची आवश्यकता आहे. योगासनांचा सराव हा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.\nBhagwant Maanची जीवनशैलिक कुंडली\nतुम्ही संपत्ती आणि स्थावर मालमत्तेचा संचय केलात तरच दुसरे तुम्हाला मान देतील, असे तुम्हाला वाटते. पण यात फार तथ्य नाही. त्यामुळे तुम्हाला जे करावेसे वाटते, जी ध्येय गाठावीशी वाटतात, त्यासाठी तुम्ही काम करत राहा.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/02/nagpur-15.html", "date_download": "2021-08-02T18:50:30Z", "digest": "sha1:5ZKW6ADWME6HM5UPPMBDNYVJEUJGJ6XZ", "length": 10845, "nlines": 103, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "#Nagpur महारेशीम चित्ररथ 15 फेब्रुवारीपर्यंत गावांमध्ये फिरणार - KhabarBat™", "raw_content": "\nMarathi news | मराठी बातम्या \nHome नागपूर #Nagpur महारेशीम चित्ररथ 15 फेब्रुवारीपर्यंत गावांमध्ये फिरणार\n#Nagpur महारेशीम चित्ररथ 15 फेब्रुवारीपर्यंत गावांमध्ये फिरणार\n#नागपूर- राज्यात रेशीम उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी राज्यस्तरीय #महारेशीमअभियान गावपातळीवर राबविणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे आयोजित रेशीम चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवली.\nमहारेशीम चित्ररथ 15 फेब्रुवारीपर्यंत गावांमध्ये फिरणार असून, या उद्योगाबद्दल ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सभा घेऊन शाश्वत उत्पन्न घेता येऊ शकते. शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहचविण्यात येईल. शेतकऱ्यांनी या कालावधीत नागपूर जिल्हा रेशीम कार्यालयात नावनोंदणी करावी-जिल्हाधिकारी\nराज्य शासनाच्या वस्त्रोद्योग तसेच रेशीम संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात महारेशीम अभियान राबविण्यात येत असून, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरएफओंनी अभियानाच्या माध्यमातून योजनांची माहिती जास्तीत-जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन श्री. ठाकरे यांनी केले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. - प्रकाशक ईमेल [email protected] [email protected]\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nअखेर तारीख ठरली; अफवावर विश्वास न ठेवता \"या\" बातमीत बघा तारीख\nअवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ...\nArchive ऑगस्ट (23) जुलै (259) जून (233) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2651) नागपूर (1855) महाराष्ट्र (574) मुंबई (320) पुणे (271) गोंदिया (163) गडचिरोली (146) लेख (140) वर्धा (98) भंडारा (97) मेट्रो (83) Digital Media (66) नवी दिल्ली (45) राजस्थान (33) नवि दिल्ली (26)\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/bhavishyavedh/horoscope-today-14-july-2021-check-astrological-prediction-taurus-cancer-sagittarius-and-other-signs", "date_download": "2021-08-02T18:49:47Z", "digest": "sha1:WYYGTZQNCYIIGE2E5O3KDEXV45PWWBKG", "length": 19772, "nlines": 32, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Horoscope Today, 14 July 2021 : Check astrological prediction : Taurus, Cancer, Sagittarius, and other signs", "raw_content": "\nमेष - बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्न असा दिवस असेल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रणींना घेऊ देऊ नका. जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल जे लोक आत्तापर्यंत बेरोजगार आहे त्यांना चांगली नोकरी मिळवण्यासाठी आणि अधिक मेहनत करण्याची आहे. मेहनत करूनच तुम्हाला योग्य परिणाम मिळतील. आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्याचे शिका कारण, बर्‍याच वेळा तुम्ही मन मारून आपला किमती वेळ बर्बाद करतात. आज ही तुम्ही असे काही करू शकतात.\nवृषभ - आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धन संचय करायचे आहे तर, तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा माता-पिता सोबत या बाबतीत बोलू शकतात. आजच्या दिवशी नवा लूक, नवा पेहराव आणि नवे मैत्र लाभेल. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पहणार्‍यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. तुमच्या जोडीदाराचा आज तुम्हाला त्रास होईल.\nम��थून - परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहिशी होईल.साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील. कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या-वाईट बाबी तपासून पाहा. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. तुम्ही जे कराल ते परिपूर्ण पद्धतीने कराल. म्हणूनच तुमच्या अवतीभवतीच्या लोकांना चांगले काम करून दाखवा आणि तुम्ही किती सक्षम आहात हेही दाखवून द्या. आज वातावरण इतके उत्तम असेल की, तुम्हाला झोपेतून उठायची इच्छा होणार नाही आणि तुम्ही उठल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की, तुम्ही आपला किमतीचा वेळ वाया घालवला आहे.\nकर्क - तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्या ही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. रोमान्ससाठी अत्यंत उत्तेजनापूर्ण दिवस आहे. सायंकाळसाठी काही तरी खास योजना आखा, आणि आजची सायंकाळ जास्तीतजास्त रोमॅण्टीक करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळित पार पडेल, पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत.\nसिंह - आजच्या दिवशी तुम्ही मादक पदार्थांचे सेवन करू नका. नशेमध्ये तुम्ही काही किमती वस्तू हरवू शकतात. अंतिमत: आपले खाजगी आयुष्य हाच आपला प्रमुख लक्ष द्यायचा विषय असेल, पण आज तुम्ही सामाजिक, धर्मादाय कामावर लक्ष केंद्रीत कराल. आपल्या अडचणी प्रश्‍न घेऊन येणार्‍यांना तुम्ही मदत कराल. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणी करत होतात पसंत करत होते. तुमचा/तुमची ज���डीदार तुम्हाला आजा जाणूनबुजून दुखावेल, ज्यामुळे तुम्ही काही काळ निराश असाल.\nकन्या - तुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करणे बर्‍याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. कुटुंबाच्या आघाडीवर सारे काही सुरळित असेल, आणि तुमच्या योजनांमध्ये त्यांचा संपूर्ण पाठिंबा तुम्ही अपेक्षित धरू शकता. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. आज तुमच्या कामाची आज स्तुती होईल.\nतूळ - आशावादी रहा आणि चांगल्या बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्‍वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. जे लोक टॅक्सी चोरी करतात ते आज मोठ्या त्रासात फसू शकतात म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की, टॅक्सी चोरी करू नका. तुमच्या बायकोच्या कामकाज व्यवहारात तुम्ही हस्तक्षेप केल्याने ती अस्वस्थ होईल. गैरसमज टाळण्यासाठी हस्तक्षेप करण्यापूर्वी एकदा बायकोची परवानगी घ्या. मग तुम्ही सहजपणे समस्या टाळू शकाल. रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. या राशीतील जातक आज रिकाम्या वेळेत रचनात्मक काम करण्याचा प्लॅन बनवतील परंतु, त्यांचा हा प्लॅन पूर्ण होऊ शकणार नाही. नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल.\nवृश्‍चिक - आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. या राशीतील काही लोकांना आज जमिनीने जोडलेल्या काही मुद्यांना घेऊन धन खर्च करावे लागू शकते. संततीच्या योजना करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत, कामच्या ठिकाणी तुम्ही उत्साही असाल. आपल्या मनातील विचार मांडण्यास कचरु नका. एक चांगला जोडीदार मिळणं म्हणजे काय, याची जाणीव आज तुम्हाला होईल.\nधनु - प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्‍नाचे उत्तर सापडू शकेल. तुमचा शेजारी आज तुमच्याकडून धन उधार मागण्यास येऊ शकतो. तुम्ही त्यांना धन देण्यापूर्वी त्याची विश्‍वसनीयता जाणून घ्या अथवा धन हानी होऊ शकते. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहत होते, त्यांच्या कारकीर्दीची आज तुमच्या डोळ्यादेखत उतरंड सुरू होईल. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यत्मिक गुरु सोबत भेटायला जाऊ शकतात. जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.\nमकर - आज तुम्हाला अनेक तणावांचा सामना करावा लागण्यीच शक्यता आहे आणि मतभेद झाल्यामुळे तुम्ही त्रासून जाल, अस्वस्थ व्हाल. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते यामुळे तुम्हाला नफा होईल. क्वचित भेटीगाठी होणार्‍या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाइल वर कुठल्या सिनेमा पाहू शकतात.\nकुंभ - शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकतात परंतु, तरी ही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्मांचे परिणाम आज भोगावे लागणार आहेत. मन रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. तुमच्या जोडीदाराला सरप्राइझ देत राहा, नाही तर दुर्लक्ष होत असल्यासारखे वाटेल.\nमीन - तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. ही गोष्ट लक्षात घ्या की, दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल म्हणून, आजच्या दिवशी धनसंचय करण्याचा विचार नक्की करा. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. प्रेमाची अनुभूती ही पंचेंद्रियांच्या पलीकडची असते, पण आज तुम्ही सर्वांगाने या परमानंदाची अनुभूती घेणार आहात. तुमचे घरातील व्यक्ती आज बर्‍याच समस्या शेअर करतील परंतु, तुम्ही आपल्या धुंदीमध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळात काही असे कराल जे तुम्हाला आवडते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/cabinet-minister-dhananjay-munde-criticized-central-government-over-farmers", "date_download": "2021-08-02T19:44:18Z", "digest": "sha1:RCPQWVQDM624XPIOSDQ6FRPK7YV45HOJ", "length": 8786, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मोदी सरकारच्या कानाखाली आवाज काढणे गरजेचे; धनंजय मुंडे कडाडले", "raw_content": "\nआजची लोकशाही बदलली आहे. आज राज्यांमध्ये 64 आमदारांचा मुख्यमंत्री 54 आमदारांचा, उपमुख्यमंत्री 44 आमदारांचा मंत्री होतो आणि एकशे पाच आमदारांचा विरोधी नेता होतो.\nमोदी सरकारच्या कानाखाली आवाज काढणे गरजेचे; धनंजय मुंडे कडाडले\nभोसरी (पुणे) : आज कडाक्याच्या थंडीत देशातील शेतकरी दिल्लीमध्ये अन्यायकारक कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. मात्र भाजप सरकार शेतकऱ्यांच्या प्रामाणिक आंदोलनाला बदनाम करण्याचे काम करत आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. शेतकऱ्यांचा टाहो ऐकू न येणाऱ्या दिल्लीतील सरकारला खऱ्या अर्थाने श्रवण यंत्र देणे गरजेचे आहे. मात्र या यंत्राचा उपयोग झाला नाही, तर कानाखाली आवाज ही काढणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी भोसरीत व्यक्त केले.\n- सिंहगडावर पहिल्याच दिवशी हजार पर्यटक\nमाजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना श्रवण यंत्राचे वाटप करण्याचा कार्यक्रम भोसरीमधील लांडेवाडीतील राजमाता जिजाऊ प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शहराध्यक्षा वैशाली काळभोर विरोधी पक्षनेता राजू मिसाळ, नगरसेवक अजित गहाणे, नगरसेवक संजय वाबळे, नगरसेवक विक्रांत लांडे, नगरसेवक प्रविण भालेकर, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, धनंजय भालेकर, मनिषा गटकळ, नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेवक सचिन चिखले, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत आदी उपस्थित होते.\n- पुणे, पिंपरी-चिंचवड बाहेरील प्रवाशांनो इकडे लक्ष द्या, पीएमपीचे 12 मार्ग सुरू होणार\nमुंडे पुढे म्हणाले, ''आजची लोकशाही बदलली आहे. आज राज्यांमध्ये 64 आमदारांचा मुख्यमंत्री 54 आमदारांचा, उपमुख्यमंत्री 44 आमदारां���ा मंत्री होतो आणि एकशे पाच आमदारांचा विरोधी नेता होतो. ही लोकशाहीची किमया आमचे आदरस्थान शरद पवार साहेबांनी करून दाखवली.''\nजयंत पाटील म्हणाले की, ''निवडणुकीमध्ये निवडून येणं सोपं असतं, पण निवडून आल्यावर जनतेसमोर कामं उभी करण अवघड असते. डॉ. कोल्हे यांनी मागील २० वर्षापासून मतदारसंघात प्रलंबित असणारा नाशिक-पुणे महामार्ग रस्ता रूंदीकरण प्रश्न मार्गी लावला आहे.''\nखासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकरी आंदोलकांविषयी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चूकीच्या विधानाबद्दल उपमहापौर घोळवे यांचा समाचार घेतला. 'आजचा श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम योग्य ठिकाणी होत आहे. याची खरी गरज सत्ताधाऱ्यांना आहे.'\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%97%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE_%E0%A4%93%E0%A4%8F%E0%A4%B8", "date_download": "2021-08-02T17:59:52Z", "digest": "sha1:DGNOWPB6J2ZJXUTM3NNFFJNATM2HN7WS", "length": 4228, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गूगल क्रोम ओएस - विकिपीडिया", "raw_content": "\nस्रोत क्रोमियम ओएसनामाने प्रकाशित\nक्रोमियम ओएससाठी बीएसडी परवाना\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ डिसेंबर २०१७ रोजी १०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://stglokmat.news18.com/mumbai/a-young-man-trying-to-save-a-bird-who-taking-last-breathe-viral-video-rm-562746.html", "date_download": "2021-08-02T20:03:56Z", "digest": "sha1:UGV2FIMFTSZWJT7E5NZDSXTHED3Z3HE5", "length": 8587, "nlines": 79, "source_domain": "stglokmat.news18.com", "title": "VIDEO: शेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण– News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO: शेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nViral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगानं व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये एक तरुण शेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तरुणाच्या माणुसकीचं सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केलं आहे.\nViral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगानं व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये एक तरुण शेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तरुणाच्या माणुसकीचं सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केलं आहे.\nमुंबई, 09 जून: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतं असतात. पण यातील काही व्हिडीओ नेटकऱ्यांची हृदय जिंकून जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये एक तरुण शेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला वाचवण्याचा प्रयत्न करत (man trying to save a bird) आहे. कोरोनाच्या काळात माणूसच माणसाच्या मदतीला जात नसताना, संबंधित तरुणाने पक्षाचा जीव वाचवण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. विशेष म्हणजे त्याने तोंडाने श्वास देऊन मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या पक्षात प्राण फुंकला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतं असून संबंधित तरुणाचं अनेकजण कौतुक करत आहेत. संबंधित पक्षी एका स्विमिंग पूलाच्या बाजूला शेवटच्या घटका मोजत पडला होता. त्याला श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. कोणत्याही क्षणी पक्षाचा मृत्यू होईल अशी स्थिती निर्माण झाली होती. पण एका तरुणाच्या कठोर प्रयत्नानंतर त्या पक्षाला जीवनदान मिळालं आहे. संबंधित व्यक्तीने या संपूर्ण बचाव कार्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. सोशल मीडियावर केलेल्या दाव्यानुसार संबंधित पक्षाचं नाव कुकाबुरा आहे. या पक्षाला वाचवण्यासाठी संबंधित तरुण सुरुवातीला पक्षाच्या छातीवर हळुवार प्रेशर देतो. पण याचा फारसा काही फायदा होतं नाही. त्यामुळे संबंधित तरुण कुकाबुरा पक्षाची चोच आपल्या तोंडात ठेवून त्याला मनुष्याप्रमाणे श्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. असाच प्रयत्न दोन तीन वेळा करूनही फारसा फायदा झाला नाही. पण संबंधित व्यक्तीने हार मानली नाही.\nहे ही वाचा-माहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर छातीवर प्रेशर देऊन अथवा तोंडाने श्वास देऊनही काही फरक पडत नसल्याचं त्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने एअर कंप्रेसरने श्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. एअर कंप्रेसरने श्वास दिल्यानंतर हा पक्षी दुसऱ्या क्षणात व्यवस्थित उठून बसला आहे. विश��ष म्हणजे हा पक्षी पूर्णपणे बरा झाल्यानंतर, या पक्षात आणि संबंधित व्यक्तीमध्ये मैत्री झाली आहे. या माणसानं या पक्ष्याचं नाव जॉर्ज असं ठेवलं आहे.\nVIDEO: शेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/water-reserved-for-kalwan", "date_download": "2021-08-02T19:29:04Z", "digest": "sha1:5FLHCTWJ62QRZ3VNGMG4BJU55QUNLVHW", "length": 3722, "nlines": 24, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Water Reserved for Kalwan", "raw_content": "\nकळवणसाठी 2.25 दलघफू पाणी आरक्षित\nकळवण ( Kalwan )शहराच्या वाढत्या विस्तारामुळे लोकसंख्यादेखील ( Population) वाढत आहे. उपलब्ध साधनातून भविष्यात कळवण शहराला पाणीटंचाईला सामोरे जाण्याची भीती लक्षात घेऊन आ. नितीन पवार( MLA. Nitin Pawar ), कळवण नगरपंचायत गटनेते कौतिक पगार यांनी जलसंपदा विभागाकडून ( Department of Water Resources ) कळवण शहरासाठी 2.25 दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर करून घेतल्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नसल्याने कळवणकरांना दिलासा मिळाला आहे.\nशिवाजीनगर, गणेशनगर, संभाजीनगर, रामनगर, गांधी चौक, फुलाबाई चौक, नेहरू चौक, मेनरोड, सावरकर चौक, मोहल्ला, ओतूररोड इत्यादी नगरपंचायतींच्या 17 प्रभागांत कळवण शहर विस्तारले आहे. ग्रामपंचायत असताना असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून कळवण शहरातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याची सोडवणूक नगरपंचायतच्या माध्यमातून सद्यस्थितीत केली जाते. सध्या कळवण नगरपंचायतीच्या पाणीपुरवठ्यासाठी जलसंपदा विभागाने चणकापूर धरणातून 0. 86 दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर आहे.\nअर्जुन (नकट्या) बंधार्‍याचे विघ्न मिटवण्यात तत्कालीन आमदार स्व. ए. टी. पवार, आ. नितीन पवार, तत्कालीन पंचायत समिती सभापती गटनेते कौतिक पगार यांना यश आल्यामुळे चणकापूरच्या पाण्याचे आवर्तन मालेगावकरांसाठी सोडल्याने गिरणा नदीपात्रातील नकट्या (अर्जुन) बंधारा पाण्याने ओसंडून वाहत असल्याने कळवण नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळतो. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.goethe-verlag.com/book2/MR/MRLV/MRLV084.HTM", "date_download": "2021-08-02T19:01:37Z", "digest": "sha1:HWCPHBKZMOCZYBEZQ42342J2WQYC7LZZ", "length": 9169, "nlines": 137, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - लाटवियन नवशिक्यांसाठी | भूतकाळ २ = Pagātne 2 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > लाटवियन > अनुक्रमणिका\nतुला रूग्णवाहिका बोलवावी लागली का\nतुला डॉक्टर बोलवावा लागला का\nतुला पोलीसांना बोलवावे लागले का\nआपल्याकडे टेलिफोन क्रमांक आहे का\nआपल्याकडे पत्ता आहे का\nआपल्याकडे शहराचा नकाशा आहे का\nतो वेळेवर आला का तो वेळेवर येऊ शकला नाही.\nत्याला रस्ता सापडला का त्याला रस्ता सापडू शकला नाही.\nत्याने तुला समजून घेतले का तो मला समजून घेऊ शकला नाही.\nतू वेळेवर का नाही येऊ शकलास\nतुला रस्ता का नाही सापडला\nतू त्याला का समजू शकला नाहीस\nमी वेळेवर येऊ शकलो नाही, कारण बसेस् चालू नव्हत्या.\nमला रस्ता सापडू शकला नाही कारण माझ्याकडे शहराचा नकाशा नव्हता.\nमी त्याला समजू शकलो नाही कारण संगीत खूप मोठ्याने वाजत होते.\nमला टॅक्सी घ्यावी लागली.\nमला शहराचा नकाशा खरेदी करावा लागला.\nमला रेडिओ बंद करावा लागला.\nविदेशामध्ये परकीय भाषा चांगल्या रितीने शिका.\nमुलांप्रमाणे प्रौढ लोक भाषा सहजरीत्या शिकू शकत नाही. त्यांचा मेंदू पूर्णपणे विकसित असतो. त्यामुळे, ते नवीन गोष्टी सहज शिकू शकत नाही. तरीही, प्रौढ लोक भाषा चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. तसे होण्यासाठी प्रौढ लोकांना ज्या देशांमध्ये ती भाषा बोलली जाते तिथे त्यांना जावे लागेल. विशेषतः परदेशात परदेशी भाषा प्रभावीपणे शिकता येते. कोणीही ज्याने भाषा सुट्टी घेतली असेल त्यास हे नक्कीच माहिती असेल. नवीन भाषा ही त्या भाषेच्या नैसर्गिक वातावरणात अतिशय चांगल्या पद्धतीने शिकता येते. नवीन संशोधन एका रोमांचक निष्कर्षाप्रत पोहोचले आहे. या संशोधनाच्या मते नवीन भाषा ही परदेशात देखील वेगळ्या पद्धतीने शिकता येते. मेंदू परकीय भाषेवर मूळ भाषेप्रमाणे प्रक्रिया करू शकतो. संशोधकांचा असा विश्वास आहे की, शिकण्यासाठी वेगवगळ्या प्रक्रिया आहेत. आता एका प्रयोगाद्वारे हे सिद्ध झाले आहे. एका चाचणी विषय समूहास एक काल्पनिक भाषा शिकायची होती. चाचणी विषयांचा काही भाग नियमित धड्यांमध्ये गेला. इतर भाग हा बनावटी परदेशाच्या परिस्थितीत शिकायचा होता. चाचणी देणार्‍यांना स्वतःला परकीय परिस्थितींमध्ये अभिमुख करावयाचे होते. प्रत्येकजण ज्यांच्याशी ते संपर्क साधत होते त्यांचाशी ते नवीन भाषेमध्येबोलत होते. या गटातील चाचणी विषय हे भाषा विद्यार्थ्यांसारखे नव्हते. ते अनोळख्या भाषिक लोकांबरोबर होते. अशा पद्धतीने त्यांना नवीन भाषेच्या त्वरीत मदतीसाठी भाग पाडण्यात आले. काही वेळेनंतर चाचणी देणार्‍यांना तपासले गेले. दोन्ही गटांनी नवीन भाषेबद्दल चांगले ज्ञान दर्शविले. परंतु त्यांचा मेंदू परकीय भाषेवर वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करतो. जे परदेशात शिकले त्यांनी जबरदस्त मेंदू प्रक्रिया दर्शविली. त्यांच्या मेंदूने परकीय भाषेच्या व्याकरणावर त्यांच्या मूळ भाषेप्रमाणे प्रक्रिया केली. असेच मूळ भाषिक लोकांमध्ये आढळून आले. भाषा सुट्टी हे सर्वात चांगले आणि परिणामकारक शिकण्याचा मार्ग आहे.\nContact book2 मराठी - लाटवियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.threelucky.com/", "date_download": "2021-08-02T19:02:04Z", "digest": "sha1:U34AJE3ZI4TQZ5RWHYNBYJVBLAHAUVAJ", "length": 5461, "nlines": 173, "source_domain": "mr.threelucky.com", "title": "बॉल जॉइंट, टाई रॉड एंड, किंग पिन किट - पँक्सियांग", "raw_content": "\nव्ही स्टे टॉर्क रॉड\nचांगल्या प्रतीचे निर्माता भारी शुल्क ट्रक टाय ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता भारी शुल्क ट्रक टाय ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता भारी शुल्क ट्रक टाय ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता भारी शुल्क ट्रक टाय ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता भारी शुल्क ट्रक टाय ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता भारी शुल्क ट्रक टाय ...\nआमच्याकडे येथे काही उत्कृष्ट तथ्ये आहेत\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nपत्ता1 पन्हू इंडस्ट्रियल झोन, चिडियन टाऊन, जिंजियांग सिटी, फुझियान प्रांत, चीन\nकार्यरत वेळ08:30 ~ 17:30 मोडे ते शनिवार\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://usu.kz/langs/mr/animal/accounting_for_crop_and_livestock_production.php", "date_download": "2021-08-02T18:43:19Z", "digest": "sha1:OTNBNVXOIJMK7LNALLRGRXSETZUGSYY2", "length": 35127, "nlines": 404, "source_domain": "usu.kz", "title": " 🥇 पीक आणि पशुधन उत्पादनासाठी लेखांकन", "raw_content": "आपण आपले सर्व प्रश्न यावर पाठवू शकता: info@usu.kz\nआपण कार्यक्रम खरेदी करू इच्छिता\nरेटिंग: 4.9. संघटनांची संख्या: 434\nऑपरेटिंग सिस्टम: Windows, Android\nकार्यक्रमांचा गट: USU software\nपीक आणि पशुधन उत्पादनासाठी लेखांकन\nआपण आपल्या शहरात किंवा देशात आमचे व्यवसाय भागीदार बनू इच्छिता\n आपण आपल्या देशात किंवा शहरात आमचे प्रतिनिधी होऊ शकता\nआम्ही आमच्या देशातील आपल्या वस्तू किंवा सेवांचे प्रतिनिधित्व करण्यास देखील तया�� आहोत.\nपीक आणि पशुधन उत्पादनासाठीच्या लेखाचा व्हिडिओ\nहा व्हिडिओ आपल्या स्वतःच्या भाषेतील उपशीर्षकांसह पाहिला जाऊ शकतो.\nडेमो आवृत्ती डाउनलोड करा\nआपण फक्त एकदाच पैसे द्या. मासिक पैसे नाहीत\nविनामूल्य तांत्रिक सहाय्य तास\nतांत्रिक सहाय्यासाठी अतिरिक्त तास\nपीक आणि पशुधन उत्पादनासाठी लेखांकन मागवा\nआपण कार्यक्रम खरेदी करू इच्छिता\nपीक आणि पशुधन उत्पादनासाठी लेखांकन. या अत्यंत महत्वाच्या आणि आवश्यक प्रक्रियेचे नावसुद्धा अप्रशिक्षित आणि अप्रशिक्षित व्यक्तींसाठी कठीण वाटते. अर्थातच, इतर कोणत्याही प्रक्रियेप्रमाणेच, त्यातही महारत मिळू शकते आणि अगदी उत्तम प्रकारे महारतही मिळू शकते. परंतु त्रुटींची संभाव्यता नेहमी बर्‍याच उच्च पातळीवर राहते. कसे असावे जवळजवळ अपरिहार्य जोखीम कसे टाळता येतील आणि हमी यशाकडे कसे यावे जवळजवळ अपरिहार्य जोखीम कसे टाळता येतील आणि हमी यशाकडे कसे यावे खरं तर, सर्वकाही अगदी सोपे आहे. सुलभ आणि प्रभावी होण्यासाठी पीक आणि पशुधन उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यासाठी, लेखाची योग्य साधने वापरली जाणे आवश्यक आहे. हे कदाचित कृषीसाठी माहिती अनुप्रयोग आणि विशेष अनुप्रयोग असू शकतात.\nयूएसयू सॉफ्टवेअर या क्षेत्रातील एक उत्कृष्ट घडामोडी ऑफर करतो. उत्पादन लेखांकन अनुप्रयोगाची प्रभावी आणि लवचिक कार्यक्षमता आपल्याला कोणत्याही संस्थेचे क्रियाकलाप सक्षमपणे करण्यास परवानगी देते, मग ते शेत असो, शेतकरी शेत, एक रोपवाटिका किंवा कुक्कुट पालन असो. त्याची वैविध्यपूर्ण क्षमता पीक किंवा पशुधन व्यवस्थापन उत्पादनास द्रुतपणे समाकलित करते. येथे प्रथम चरण म्हणजे विस्तृत डेटाबेस तयार करणे जे आपल्या कार्याबद्दल विखुरलेली माहिती संकलित करते. कॉर्पोरेट नेटवर्कमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येक वापरकर्त्यास त्यांचे स्वत: चे वैयक्तिक लॉगिन आणि संकेतशब्द दिले जातात. एका वेळी केवळ एका व्यक्तीस ते वापरण्याची परवानगी आहे. तसेच, मुख्य उपभोक्ता म्हणून एंटरप्राइझचे प्रमुख यांना सामान्य कर्मचार्‍यांसाठी प्रवेश हक्क स्वतंत्रपणे कॉन्फिगर करण्याची परवानगी आहे. हा दृष्टिकोन स्वत: ला न्याय्य ठरवितो, कारण यामुळे आपल्याला उच्च स्तरीय माहितीची सुरक्षा मिळू शकते.\nपीक आणि पशुधन उत्पादनांच्या लेखासाठीचा कार्यक्रम संस्थेच्या वित्त, पशुवैद्यकीय क्रियाकलाप, विकासाची गतिशीलता आणि कर्मचार्‍यांच्या परिणामकारकतेविषयी अद्ययावत माहिती प्रतिबिंबित करतो. या आर्थिक माहितीच्या आधारे संस्थेचे व्यवस्थापक भविष्यातील अर्थसंकल्पाची योजना आखतात, सर्वोत्तम विकासाचे मार्ग निवडतात, शक्य उणीवा दूर करतात आणि त्यापासून बचाव करण्यासाठी उपाय करतात. प्रासंगिक शोध कार्य आपल्याला इच्छित प्रविष्टी द्रुतपणे शोधण्यात मदत करते. हे करण्यासाठी, आपल्याला फक्त काही अक्षरे किंवा संख्या प्रविष्ट करणे आवश्यक आहे आणि सिस्टम स्वयंचलितपणे विद्यमान जुळण्या दर्शविते. आणि म्हणूनच पीक उत्पादनातील उत्पादन किंवा पशुधन प्रजननासाठीच्या हिशोबसंबंधातील महत्त्वपूर्ण नोट्स गमावल्या जात नाहीत, आम्ही सुटे संचयनाच्या उपस्थितीसाठी प्रदान केले आहे. हे मुख्य डेटाबेसमधून कागदपत्रांच्या बॅकअप प्रती संग्रहित करते.\nप्लॅटफॉर्म आपोआप मोठ्या प्रमाणात व्यवसाय व्यवस्थापन अहवाल तयार करते. यापुढे आपल्याला अंतहीन सारण्यांचे विश्लेषण करण्याचा आणि डेबिट क्रेडिटवर कमी करण्याची आवश्यकता नाही, आपण इलेक्ट्रॉनिक अनुप्रयोगाला यांत्रिक ऑपरेशन सुरक्षितपणे सोपवू शकता. त्याच वेळी, अगदी अननुभवी वापरकर्त्यांसाठी देखील साधा इंटरफेस अंतर्ज्ञानी आहे. आणि कार्यरत विंडोच्या विस्तृत भाषा आणि डिझाईन्स कोणत्याही विवेकी वापरकर्त्यास आनंदित करतील आणि दररोजच्या रूटीनला अधिक आनंददायक बनवतील. तसेच पीक आणि पशुधन उत्पादनासाठी लेखा देण्याचा कार्यक्रम वैयक्तिक ऑर्डरसाठी मनोरंजक आणि उपयुक्त कार्येसह पूरक असू शकतो. उदाहरणार्थ, आधुनिक लीडरच्या बायबलसह आपली व्यवस्थापकीय कौशल्ये श्रेणीसुधारित करा. ती आपल्याला मार्केट इकॉनॉमी आणि जटिल गणनांच्या जगात व्यावसायिकपणे नेव्हिगेशन करण्यास शिकवेल. यूएसयू सॉफ्टवेअर निवडा आणि वेगवान प्रगतीकडे जा. एक मोठा डेटाबेस लेखाची सर्व स्क्रॅप एकत्रित करतो. येथे आपण सर्वात महत्वाच्या गोष्टी शोधू शकता. कोणत्याही शेतकरी शेतात, शेतात, कुक्कुटपालन, नर्सरी, कुत्र्यालय, इत्यादींच्या स्थापनेत यशस्वीरित्या समाकलन केले जाऊ शकते.\nपीक आणि पशुधन उत्पादनासाठी लेखांकन करण्याच्या प्रोग्राममध्ये अवास्तवदृष्ट्या क्षमतांची विस्तृत क्षमता आहे जी आपल्या कामाच्या सर्व टप्प्यावर आवश्यक आहे. आपल्याला फीडची पुढील खरेदी कधी करावी लागेल आणि कोणत्या वस्तू प्रथम खरेदी केल्या पाहिजेत हा प्रोग्राम गणना करतो. आपण प्रत्येक प्राण्यासाठी स्वतंत्र आहार तयार करू शकता, तसेच त्याच्या किंमतीवर नजर ठेवू शकता आणि सर्वात फायदेशीर पर्याय निवडू शकता. यूएसयू सॉफ्टवेअर आपल्याला गुरेढोरे, घोडे, मेंढ्या आणि बकरी, कोंबडीची, मांजरी आणि कुत्री, ससे देखील नोंदणी करण्याची परवानगी देतो. सोपी आणि कार्यक्षम कार्यक्षमता. कोणतेही क्लिष्ट संयोजन, ड्रॉ-आउट आज्ञा आणि अनावश्यक टिनसेल नाही.\nसर्व प्रकारचे व्यवस्थापन आणि वित्तीय अहवाल येथे स्वयंचलितपणे व्युत्पन्न होतात, अशा प्रकारे आपण एका नीरस दिनचर्यासाठी वेळ वाया घालवू नये.\nविशेष कौशल्ये किंवा प्रदीर्घ प्रशिक्षण आवश्यक नाही. आमच्या वेबसाइटवर प्रशिक्षण व्हिडिओ पाहणे किंवा यूएसयू सॉफ्टवेअरच्या अग्रगण्य तज्ञांकडून सल्ला घेणे पुरेसे आहे. पीक आणि पशुधन लेखा अनुप्रयोग विविध दस्तऐवज स्वरूपनास समर्थन देते. आयात आणि कॉपी करण्याची चिंता न करता आपली फाईल सरळ मुद्रणासाठी पाठवा. आपल्या बोटांच्या टोकावर डिजिटल व्यवसाय सहाय्यकाद्वारे स्टाफचे प्रेरणा व्यवस्थापित करणे बरेच सोपे आहे. यूएसयू सॉफ्टवेअर आपल्या ग्राहकांना कोणती इतर कार्यक्षमता प्रदान करते ते पाहूया.\nसतत निदान करणे सर्वात सक्रिय कर्मचारी ओळखण्यात आणि त्यांच्या परिश्रमास पुरेशा प्रमाणात पुरस्कार करण्यास मदत करेल. आपल्या उत्पादनांमध्ये स्वारस्य असलेल्या ग्राहकांच्या गरजा बदलण्याच्या प्रतिसादाची गती सुधारणे आणि परिणामी विद्यमान ग्राहक तळाचा विस्तार करणे. कोर अनुप्रयोगामध्ये अनेक मनोरंजक समावेश. स्वत: ची विकास आणि प्रगतीसाठी आणखी अधिक संधी मिळवा. अनुप्रयोग डाउनलोड करण्यासाठी प्रत्येकास डाउनलोड करण्यासाठी डेमो आवृत्तीच्या रूपात विनामूल्य आवृत्ती उपलब्ध आहे. यूएसयू सॉफ्टवेअरच्या मूलभूत कॉन्फिगरेशनमध्ये हे दोन आठवड्यांसाठी कार्य करते. पीक आणि पशुधन उत्पादनासाठी लेखांकन करण्याच्या कार्यक्रमाच्या पूर्ण-स्वरूप आवृत्तीमध्ये आणखी मनोरंजक कार्ये आपली प्रतीक्षा करीत आहेत.\nअपीलचा प्रकार *कार्यक्रम खरेदी करासादरीकरणाची विनंती कराप्रश्न विचारण्यासाठीडेमो-आवृत्तीमध्ये मदत करा\nसंदेश पाठविला जाऊ शकला नाही. क��पया पुन्हा प्रयत्न करा.\n नजीकच्या भविष्यात, आपल्याला उत्तर मिळेल याची खात्री आहे.\nआपण आपले सर्व प्रश्न यावर पाठवू शकता: info@usu.kz\nआपण कार्यक्रम खरेदी करू इच्छिता\nआपण आपल्या शहरात किंवा देशात आमचे व्यवसाय भागीदार बनू इच्छिता\n आपण आपल्या देशात किंवा शहरात आमचे प्रतिनिधी होऊ शकता\nआम्ही आमच्या देशातील आपल्या वस्तू किंवा सेवांचे प्रतिनिधित्व करण्यास देखील तयार आहोत.\nएक छपाई घरासाठी कार्यक्रम\nखाजगी सुरक्षा कंपनीसाठी कार्यक्रम\nआमच्याकडे शंभरहून अधिक कार्यक्रम आहेत. सर्व प्रोग्राम्सचे भाषांतर केलेले नाही. येथे आपण सॉफ्टवेअरची पूर्ण यादी पाहू शकता\nपशुधन उत्पादन लेखा आणि विश्लेषण\nपशुधन उत्पादनांच्या किंमती आणि उत्पन्नासाठी लेखांकन\nपीक आणि पशुधन उत्पादनासाठी लेखांकन\nतयार केलेल्या पशुधन उत्पादनांसाठी लेखा\nदुग्ध व्यवसाय उत्पादनांच्या उत्पादन खर्चासाठी लेखांकन\nपशुधन उत्पादनांच्या उत्पन्नाचा हिशेब\nडेअरी फार्मिंग मध्ये लेखा\nडुक्कर प्रजनन मध्ये लेखा\nमेंढी पैदास मध्ये लेखा\nचरबी वाढवणारा आणि चरबीसाठी जनावरांचा लेखाजोखा\nपशुसंवर्धन उत्पादनातील खर्चाचा हिशेब\nपशुधन उत्पादनांच्या उत्पादनाचा हिशेब\nसजीव पदार्थांच्या उत्पादनांचा लेखाजोखा\nपोल्ट्री फार्म वर लेखा\nपशुसंवर्धन मध्ये लेखा उत्पादन\nपशुधन किंमतीच्या उत्पादनांचे विश्लेषण\nपशुधन उत्पादनांच्या उत्पादनाचे आणि किंमतीचे विश्लेषण\nसजीव पदार्थांच्या उत्पादनांचे विश्लेषण\nपशुसंवर्धन किंमतीच्या किंमतीचे विश्लेषण\nपशुधन उत्पादनाचे विश्लेषणात्मक लेखा\nफीड अकाउंटिंगसाठी एक लॉगबुक\nएक शेतकरी शेत लेखा\nवापर फीड्सच्या अकाउंटिंगची रेकॉर्ड शीट\nफीड्स अकाउंटिंगची रेकॉर्ड शीट\nरेशन नियंत्रणाची रेकॉर्ड शीट\nगोमांस पशु विकास कार्यक्रम\nपशुसंवर्धन मधील माहिती प्रणालीचे केंद्र\nकोंबडी पालन मध्ये खर्च लेखा\nपशुधन उत्पादनांचा खर्च लेखांकन\nफार्मसाठी अ‍ॅप डाउनलोड करा\nफार्मसाठी विनामूल्य प्रोग्राम डाउनलोड करा\nशेतासाठी प्रोग्राम डाउनलोड करा\nससे लेखा कार्यक्रम डाउनलोड करा\nप्राणी आणि पक्ष्यांच्या लेखाचे इलेक्ट्रॉनिक पुस्तक\nआहार नियंत्रणाचे विधान भरणे\nएक शेतकरी शेत व्यवस्थापन\nपशुधन यांत्रिकीकरण व ऑटोमेशन\nमोठ्या पक्ष्यांची ऑनलाइन लेखा प्रणाली\nपशुसंवर्धन ���ध्ये वंशावळ नोंदणी\nपशुधन उत्पादनांचा प्राथमिक लेखा\nसजीव पदार्थांच्या उत्पादनांचे उत्पादन\nनवशिक्या शेतक for्यांसाठी कार्यक्रम\nपोल्ट्री मांसाचे गुणवत्ता नियंत्रण\nवैयक्तिक शेतकरी शेत चालवित आहे\nएक शेतकरी शेत साठी प्रणाली\nपशुसंवर्धनात झूट टेक्निकल अकाउंटिंग\nआमच्याकडे शंभरहून अधिक कार्यक्रम आहेत. सर्व प्रोग्राम्सचे भाषांतर केलेले नाही. येथे आपण सॉफ्टवेअरची पूर्ण यादी पाहू शकता", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kathyakut.com/birthday-special-ajit-pawars-political-leap-from-factory-director-to-deputy-chief-minister/", "date_download": "2021-08-02T19:39:23Z", "digest": "sha1:DG4TLUB5H666NKSVNAE2CMQ7TRVBWZJI", "length": 12785, "nlines": 108, "source_domain": "kathyakut.com", "title": "Birthday special: कारखान्याचे संचालक ते उपमुख्यमंत्री, अजित पवारांची राजकीय झेप - Kathyakut", "raw_content": "\nBirthday special: कारखान्याचे संचालक ते उपमुख्यमंत्री, अजित पवारांची राजकीय झेप\nमहाराष्ट्राच्या राजकारणात पवार घराणे आणि काका पुतणे यांचे नाव नेहमीच चर्चेत असते. अजित पवार यांच्या नावाची चर्चा प्रसार माध्यमांमध्ये नेहमी होतच राहते. यांच्या वर विरोधकांच्या टीका ह्या नेहमी सुरूच असतात, तरीही ते त्या टिकांना सामारे जाऊन विकासकामांत अडथळा येऊ देत नाहीत, आणि विकास कामे सतत सुरु ठेवतात.\nअसे अजित पवार ज्यांना संपुर्ण महाराष्ट्र ‘दादा’ या नावाने ओळखतो. आज त्यांचा वाढदिवस. जाणुन घेऊयात अजित पवार यांची राजकिय झेप.\nत्यांनी पिंपरी चिंचवड मध्ये विकास कामांना करून त्या शहराचा कायापालट केला आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मोठे नेते असुन शरद पवार यांचे पुतणे आहेत.\nअजित पवार राजकारणातले एक महत्वाचे राजकीय नेते आहेत. यांचा जन्म देवळाली प्रवरा (ता.राहुरी जि.अहमदनगर) या त्यांच्या गावी झाला, महाविद्यालयीन शिक्षणाकरता त्यांनी मुंबई गाठली. शिक्षण पुर्ण केल्यानंतर परत बारामती येथे जाऊन सहकारी संस्थांमध्ये त्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्य करण्यास सुरूवात केली.\nसुरवातीला म्हटल्याप्रमाणे अजित पवार यांना ’’दादा’’ अशी ओळख आहे. सर्वजण त्यांना याच नावाने ओळखतात. त्यांचे वडिल अनंतराव पवार यांनी सुरूवातीच्या काळात व्ही.शांताराम यांच्या ’’राजकमल स्टुडिओ’’ करिता काम केले होते.\nअजित पवार यांचे आजोबा बारामती येथे सहकारी व्यापार करीत असत तर आजी शेती करायची. अजित पवारांच्या वडिलांचे आ���स्मिक निधन झाल्याने शिक्षण सोडुन ते पुन्हा बारामतीला आले आणि कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.\n१८८२ साली सहकारी साखर कारखान्याच्या मंडळावर ज्यावेळी ते निवडुन आले तेव्हा त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची कारर्किद बहरत गेली.\n१९९१ साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार पी.व्ही. नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले.\nअजित पवार त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ असे सलग पाच वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.\n१९९५ साली महाराष्ट्रात (भाजप+शिवसेना) या युतीचे सरकार आले. त्यानंतर १९९९ साली पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले.\nमहाराष्ट्राच्या विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ऑक्टोंबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते. डिसेंबर २००३ ते ऑक्टोंबर २००४ या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.\n२००४ साली आघाडी सरकार (कॉंग्रस + राष्ट्रवादी कॉंग्रेस + इतर) पुन्हा सत्तेवर आले तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडेच होते. २००४ साली त्यांना पुण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले. २०१४ पर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते.\n२०१० ते २०१४ या काळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणुन देखील जवाबदारी त्यांनी सांभाळली आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी झालेला गोंधळ सर्वाँच्याच लक्षात आहे. २०१९ ला ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. आणि पुण्याचे पालकमंत्री ही झाले.\nनिंबाळकर पाटील या माजी मंत्र्यांच्या ’सुनेत्रा’ या कन्येशी ते विवाहबध्द झाले असुन या पार्थ आणि जय ही दोन मुले आहेत. पार्थ पवारही राजकाराणात आले आहेत.\nअजित पवार हे आज अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक पदावर आहेत. या व्यतिरीक्त भवानी नगर ता. इंदापुर जि. पुणे येथील छत्रपती शिक्षण संस्थेचे संचालक म्हणुन ते काम पहातात. पुण्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावर देखील ते कार्यरत आहेत.\nया व्यतिरीक्त देखील अन���क उच्चपदांचा पदभार ते सांभाळत आहेत.\nअजित पवार यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.\nTags: ajit pawarbirthday specialpwar familSharad Pawarअजित पवारउपमुख्यमंत्रीकारखान्याचे संचालकराजकीय झेप\nलेहमध्ये नापास मुलांना घेऊन प्रयोगशील शिक्षण देणाऱ्या खऱ्याखुऱ्या फुन्सुक वांगडूची स्टोरी; वाचा..\n‘मी बाबांसारखा राजकारणातच जाणार’ हे ठणकावून सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा आज वाढदिवस..\nतुम्हाला हे देखील आवडेल\n‘करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक होते ‘हे’ क्रिकेटर, पण आता स्वतःचे पोट भरणेही झाले अवघड’\nपंढरपूरच्या विठूरायाची मुर्ती तब्बल दहा ते पंधरा वर्षे पंढरपूरातून गायब होती; कारण..\nसुशांत सिंग राजपूतसारखेच ‘या’ दक्षिणात्य अभिनेत्याने नैराश्यातून संपवले होते आयुष्य\n८५ वर्षांच्या मेंढपाळाने बकऱ्या सांभाळत खोदले तब्बल १४ तलाव; सोबतच लावली २ हजार झाडे\nअभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटर व्हिवीयन रिचर्डस यांची लव्ह स्टोरी\nस्वराज्य वाचवण्यासाठी पोटच्या गोळ्यासह शत्रुच्या छावनीत तब्बल १९ वर्षे कैदेत राहीलेली राणी येसुबाई\n‘मी बाबांसारखा राजकारणातच जाणार’ हे ठणकावून सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा आज वाढदिवस..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/ssam-writer-sikha-sarma-held-under-sedition-for-questioning-martyrs-of-maoist-attack-in-chhatisgarh-on-facebook/", "date_download": "2021-08-02T18:23:10Z", "digest": "sha1:4QHLBDKCLWQ3GQCZL7XXKXE7W2OTCGSL", "length": 13773, "nlines": 159, "source_domain": "policenama.com", "title": "सॅलरी मिळणार्‍या जवानांना शहीद म्हणणं योग्य नाही...लेखिकेची Facebook पोस्ट, करण्यात आली अटक - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी…\nसॅलरी मिळणार्‍या जवानांना शहीद म्हणणं योग्य नाही…लेखिकेची Facebook पोस्ट, करण्यात आली अटक\nसॅलरी मिळणार्‍या जवानांना शहीद म्हणणं योग्य नाही…लेखिकेची Facebook पोस्ट, करण्यात आली अटक\nपोलीसनामा ऑनलाइन टीम – आसाममधील ४८ वर्षीय लेखिकेला मंगळवारी देशद्रोह आणि अनेक वेगवेगळ्या आरोपाखाली गुवाहाटी पोलिसांनी अटक केली आहे. शिखा शर्मा नावाच्या महिलेने आपल्या फेसबुक पोस्टवर छत्तीसगडमध्ये माओवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना शहीद मानण्यास नकार दिला आहे. त्या म्हणाल्या की, सेवेदरम्यान प्राण गमावले��्या पगाराच्या व्यावसायिकांना शहीद दर्जा देता येणार नाही. या तक्रारीनंतर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.\nगुवाहाटी पोलीस आयुक्त मुन्ना प्रसाद गुप्ता म्हणाले की, शिखा शर्मा यांच्यावर IPC च्या अनेक कलमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात देशद्रोहाचा आरोप- IPC १२४ A जोडले गेले आहे. शिखाला बुधवारी न्यायालयात दाखल केले जाईल. सांगितले जात आहे की, शिखा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात. त्यांनी सोमवारी आपल्या फेसबुकवर लिहले होते, ”पगार घेणारे व्यवसायिकांनी सेवे दरम्यान जीव गमावलास त्यांना शहीद मानले जाऊ शकत नाही. त्यानुसार विद्युत विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा करंटमुळे मृत्यू झाल्यास त्यालाही शहीद दर्जा मिळाला पाहिजे.”\nशिखा शर्मा यांच्या या पोस्टवर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. यानंतर गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या दोन वकील उमी डेका बरुआ आणि कंगना गोस्वामी यांनी लेखिकेविरुद्ध दिसपूर पोलीस ठाण्यात FIR दाखल केले आहे. त्या म्हणाल्या, ”हा आमच्या सैनिकांच्या सन्मानाचा अपमान आहे.” अशा विधानांमुळे आमच्या सैनिकांच्या बलिदानाची केवळ पैशांशी तुलनाच होत नाही, तर या सेवेच्या आत्म्यावर आणि शुद्धतेवर शाब्दिक हल्ला केल्यासारखेच आहे.\nनक्षलवाद्यांजवळील कोब्रा जवानाला सोडण्यासाठी ठेवली अट\nतीन दिवसांपूर्वी CRPF च्या झालेल्या चकमकीत सुकमा-विजापूर सीमेवरून अपहरण झालेल्या कोब्रा युनिटच्या जवानाला सोडण्यासाठी अट नक्षलवाद्यांनी घातली आहे. मंगळवारी माओवाद्यांनी जवान सोडण्यासाठी सरकारला संवाद्काराचे नाव देण्यास सांगितले आहे. यानंतर आम्ही जवानाला सोडून देऊ, तोपर्यंत तो आमच्या संरक्षणाखाली सुरक्षित राहील.\nCRPF च्या स्पेशल कोब्रा युनिटचा शिपाई राकेश्वर सिंग मनहास चकमकीनंतर बेपत्ता असल्याने पोलिसांनी रविवारी सांगितले होते. त्यानंतर CRPF चे अधिकारी त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जम्मूला गेले.\nआता RTGS, NEFT साठी बँकांची गरज नाही, RBI ची मोठी घोषणा\nसचिन वाझेबाबत ACP संजय पाटील यांच्या जबाबातून धक्कादायक ‘खुलासा’\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्रावर शर्लिन चोपडाकडून…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच;…\nPorn Racket प्रकरणी अभिनेत्रीला अटक, मॉडेल्सना जबरदस्तीनं…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राच्या अडचणीत वाढ \nSBI चा मान्सून धमाका, 31 ऑगस्टपर्यंत मिळेल स्वस्त Home Loan\nPune Crime | पुण्याच्या मांजरी खुर्दमध्ये तरूणावर तीक्ष्ण…\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत…\nMahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nPune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत…\nBihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर…\n ‘हे’ 4 पदार्थ खाल्ल्यानंतर ताबडतोब…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला आंबेगाव येथील…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या\nPMRDA | 23 गावांसह संपूर्ण हद्दीच्या विकास आराखड्यावर पीएमारडीएने मागविल्या हरकती सूचना\n जुलैमध्ये 1.16 लाख कोटी जीएसटी संकलन; करदात्यांना सीएच्या…\nCorona Vaccination | 100 % लसीकरण पूर्ण करणारे भुवनेश्वर ठरले देशातील पहिले शहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/10376/", "date_download": "2021-08-02T18:42:50Z", "digest": "sha1:MI46GQ5O55UIYVFS3TCT7YTAJO3QYMD2", "length": 20997, "nlines": 176, "source_domain": "policetimes.co.in", "title": "सावदा पालिकेत सत्ता काबिज बीजेपीच्या कालखंडात शहराचा विकास म्हणून फक्त आठवढे बाजाराचे ओटे…!* – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक ��ांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/ताज्या घडामोडी/सावदा पालिकेत सत्ता काबिज बीजेपीच्या कालखंडात शहराचा विकास म्हणून फक्त आठवढे बाजाराचे ओटे…\nसावदा पालिकेत सत्ता काबिज बीजेपीच्या कालखंडात शहराचा विकास म्हणून फक्त आठवढे बाजाराचे ओटे…\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 16/06/2021\n*सावदा पालिकेत सत्ता काबिज बीजेपीच्या कालखंडात शहराचा विकास म्हणून फक्त आठवढे बाजाराचे ओटे…\nसत्ताधारी नगरसेवक व गटनेते अजय भारंबे कडून *मिशन नगरपालिका शोमध्ये* कबूली\nसावदा प्रतिनिधी युसूफ शाह\nसावदा : – जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा शहरात स्वामीनारायण गुरुकुल मध्ये दि.१३ जुन २०२१ रोजी एका न्युज चॅनल द्वारे सुरवात करण्यात आलेल्या मिशन नगरपालिका नावाचा सदर शोमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक व विरोधी गटनेते फिरोज खान हाजी हबीबुलला खान पठाण, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी, भजपा उपनगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका नंदाताई मिलिंद लोखंडे, युवा सेनाचे सुरज परदेशी उर्फ बद्री, भाजपचे सावदा शहर अध्यक्ष पराग पाटील, भाजपचे नगरसेवक व सत्ताधारी गटनेते अजय भारंबे,\nउपस्थितीत होते यावेळी आपण सावदा पालिकेत सत्ताधारी गटनेते आहेत म्हणून शहरात विकास बाबत पत्रकाराने विचारलेले एका प्रश्नाच्या उत्तरात आम्ही आठवढे बाजाराचे ओटयांचे सुशोभीकरण केल्याची माहिती वेतिरिकत इतर कार्य बद्दल ठोस स्पष्टीकरण देऊ शकले नाही.\nसदरील शोमध्ये उपस्थित शहरातील मातब्बरांनी पालिकेतील सध्या स्थिती, भुतकाळ व भविष्यात राजकीय बदल बाबत नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी माहिती दिली,शहराचा विकास झालेला नाही सत्ताधारी कोरोना काळात पालिकेत भीरकलेच नसून जनतेच्या समस्याला घेवून संवेदनशील दिसले नाही तसेच षुरुश मंडळी राष्ट्रवादी व महिला भाजपाच्या बेनरात दिसतात दोन्ही हातात लाडू अशी भुमिका हे सत्ताधारीगटाची आहे असे नगरसेवक फिरोज खान पठाण यांनी सांगितले. सावदा ग्रामिण रुग्णालयाचा विषयावर खरोखर कोणाच्या सत्तेत ठराव झाला यासाठी कोणी काय प्रयत्न केले याचा पाहाडच राजेश वानखेडे यांनी वाचून रूग्णालया बद्दल आता बोलणाऱ्याचा त्यावेळी राजकीय जन्मच झाला नव्हता असा टोला सुद्धा मारला. तसेच “सावद्यात टांगा पलटी घोडे फरार” हा घोष वाक्य ही गाजला सत्ताधारी नगरसेविका नंदाताई मिलिंद लोखंडे यांनी मी नाथा भाऊ सोबत होती व आहे असे उघडपणे शोमध्ये स्वताची भुमिका स्पष्ट केली मात्र अजय भारंबे,पराग पाटील, यांनी आम्ही भाजपचेच असल्याचे त्यावेळी मान्य केले *विषेश* भाजपाची लोकनियुक्त नगराध्यक्षा अनिता पंकज येवले यांची मिशन नगरपालिका सदरात उपस्थित दिसून आली नाही\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nओबीसी समाजाचे उद्या रस्ता रोको आंदोलन; नाशिकमध्ये ओबीसी संघटनांच्या बैठकीत निर्णय*\nका खंडित झाला लासलगाव शहरातील स्ट्रीट लाईट चा वीजपुरवठा\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्र��ाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://tractorguru.com/mr/buy-used-tractor-in-thane/", "date_download": "2021-08-02T19:48:27Z", "digest": "sha1:JUAVDHB7YPQHQAAHA6GVQ5SJHVSQM5VS", "length": 15525, "nlines": 118, "source_domain": "tractorguru.com", "title": "यात वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा ठाणे, सेकंड हँड ट्रॅक्टर्स विक्री ठाणे", "raw_content": "\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nनवीन लोकप्रिय नवीनतम आगामी मिनी 4 डब्ल्यूडी एसी केबिन\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा वापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटावेटर नांगर लागवड करणारा पॉवर टिलर रोटरी टिलर\nसर्व टायर लोकप्रिय टायर्स ट्रॅक्टर फ्रंट टायर्स ट्रॅक्टर रियर टायर्स\nतुलना करा वित्त विमा रस्त्याच्या किंमतीवर व्हिडिओ बातमी साइट मॅप\nवापरलेले ट्रॅक्टर इन ठाणे\nवापरलेले ट्रॅक्टर इन ठाणे\nठाणे मधील 1 वापरलेले ट्रॅक्टर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ठाणे मधील सेकंड हँड ट्रॅक्टरची किमान किंमत रु. पासून सुरू होते. 3,10,000 लाख *. ट्रॅक्टरगुरू येथे तुम्हाला ठाणे मध्ये विक्रीसाठी जुने ट्रॅक्टर सहज सापडतील.\n1 वापरलेले ट्रॅक्टर ठाणे,\nयानुसार क्रमवारी लावा किंमत कमी ते उच्च किंमत उच्च ते कमी\nक्रमवारी लावा फिल्टर करा\nमध्ये सेकंद हँड ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे ठाणे\nठाणे, महाराष्ट्र मध्ये 100% प्रमाणित वापरलेला ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे\nआम्ही तुम्हाला ठाणे मध्ये चांगल्या स्थितीत 100% प्रमाणित प्रयुक्त ट्रॅक्टर प्रदान करतो. येथे आपल्याला ठाणे मध्ये सेकंड हँड ट्रॅक्टर त्याच्या सत्यापित दस्तऐवजांसह वाजवी बाजारभावावर सापडतील. ट्रॅक्टरगुरू ही एक योग्य जागा आहे जिथे तुम्हाला ठाणे मध्ये विक्रीसाठी उत्तम वापरलेले ट्रॅक्टर सहज सापडतील. ठाणे मध्ये महाराष्ट्र येथे सहजपणे जुने ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आपल्याला फक्त वापरलेल्या ट्रॅक्टर पृष्ठावर राज्य फिल्टर करावे लागेल.\nट्रॅक्टरगुरू तुम्हाला ठाणे मध्ये सेकंड हँड ट्रॅक्टर शोधण्यास कशी मदत करतात\nसध्या, ट्रॅक्टरगुरू तुम्हाला ठाणे मधील 1 सेकंद हँड ट्रॅक्टर त्यांची किंमत, तपशील आणि प्रमाणित कागदपत्रे प्रदान करतात. येथे ठाणे मधील वापरलेल्या ट्रॅक्टरची किंमत रु. 3,10,000 ते रू. 3,10,000 . ठाणे मधील जुने ट्रॅक्टर 48 एचपी ते 48 एचपी श्रेणीत उपलब्ध आहेत. आपण आपल्या आवडीनुसार आणि बजेटनुसार ठाणे मध्ये सर्वात योग्य जुने ट्रॅक्टर निवडू शकता.\nठाणे मध्ये मी सत्यापित जुने ट्रॅक्टर कसे शोधू\nठाणे मध्ये स्वराज 744 FE आणि बरेच काही यासह मध्ये बरेच लोकप्रिय जुने ट्रॅक्टर आहेत. महाराष्ट्र येथे ठाणे मध्ये योग्य वापरलेले ट्रॅक्टर निवडण्यासाठी आम्ही आपल्याला 1 पेक्षा अधिक पर्याय देतो.\nठाणे मधील अधिकृत वापरलेले ट्रॅक्टर आणि ठाणे मध्ये विक्री साठी वापरलेल्या ट्रॅक्टर च्या किंमती विषयी पुढील अद्यतनांसाठी ट्रॅक्टर गुरु बरोबर रहा.\nकिंमत कमी ते उच्च\nकिंमत उच्च ते कमी\nट्रैक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nट्रॅक्टर गुरुशी संपर्क साधा\nमेल आणि व्हॉट्सअ‍ॅप वर कनेक्ट व्हा\n9770974974 आमच्याशी गप्पा मारा\n© 2021 ट्रॅक्टरगुरू. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/film-style-robbery-at-lending-company-office-theft-17-kg-of-gold-in-12-minutes-rajastan-crime-rm-565532.html", "date_download": "2021-08-02T17:50:59Z", "digest": "sha1:VOCHT6AHZEKYDWKFS2WM23NRGWUNYEBH", "length": 8395, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्ज देणार्‍या कंपनीवर फिल्मी स्टाईल दरोडा; 12 मिनिटांत 17 किलो सोन्यावर मारला डल्ला– News18 Lokmat", "raw_content": "\nकर्ज देणार्‍या कंपनीवर फिल्मी स्टाईल दरोडा; 12 मिनिटांत 17 किलो सोन्यावर मारला डल्ला\nसोनं तारण ठेवून कर्ज देणाऱ्या कंपनीवर काही चोरट्यांनी फिल्मी स्टाईल दरोडा टाकला आहे. आरोपींनी अवघ्या 12 मिनिटांत कार्यालयातील 17 किलो सोनं आणि 8.92 लाख रुपयांच्या रोकडवर डल्ला मारला आहे.\nसोनं तारण ठेवून कर्ज देणाऱ्या कंपनीवर काही चोरट्यांनी फिल्मी स्टाईल दरोडा टाकला आहे. आरोपींनी अवघ्या 12 मिनिटांत कार्यालयातील 17 किलो सोनं आणि 8.92 लाख रुपयांच्या रोकडवर डल्ला मारला आहे.\nचुरू, 15 जून: सोनं तारण ठेवून कर्ज देणाऱ्या कंपनीवर काही चोरट्यांनी फिल्मी स्टाईल दरोडा (Robbery at lending company office) टाकला आहे. आरोपी चोरट्यांनी कर्जदार बनून कार्यालयात प्रवेश करून अवघ्या 12 मिनिटांत कार्यालयातील 17 किलो सोनं आणि 8.92 लाख रुपयांच्या रोकडवर डल्ला (theft 17 kg of gold in 12 minutes) मारला आहे. यानंतर तेवढ्याच शिताफिने चोरटे पसार देखील झाले. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना पकडण्यात यश आलं आहे. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत अवघ्या तीन तासात चोरट्यांना जेरबंद केलं आहे. संबंधित घटना राजस्थानातील चुरू येथील आहे. येथील एका सोनं तारण ठेवून कर्ज देणाऱ्या कंपनीवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. सोमवारी कंपनीच्या कार्यालयात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होतं. दरम्यान दुपारच्या जेवणाच्या वेळ झाली. याचवेळी पूर्णपणे तोंड झाकलेल्या तरुणांनी कार्यालयात प्रवेश केला. यावेळी कार्यालयात शाखाधिकाऱ्यासोबत अन्य चार कर्मचारीच होत. कोरोनामुळे ग्राहकांनी तोंड झाकलं असावं असं कर्मचाऱ्यांना देखील वाटलं. यावेळी एका चोरट्याने सोनं तारण ठेवून कर्ज घ्यायचं असल्याची बतावणी केली. त्याचबरोबर आपल्याकडील सोन्याची अंगठीही कर्मचाऱ्याकडे दिली. यानंतर संधी साधून चोरट्यांनी कार्यालयाचे सर्व दरवाजे बंद केले. शिवाय कर्मचाऱ्यांचे मोबाईलही हिसकावून घेतले. यानंतर आरोपींनी शस्त्रांचा धाक दाखवत कंपनीतील 17 किलो सोनं आणि 8.92 लाख रुपयांची रोकड लंपास केली. पण अवघ्‍या तीन तासांत पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद केलं आहे. कंपनी बाहेरील सीसीटीव्‍हीम���्‍ये ही फिल्‍मी स्‍टाईल चोरी कैद झाली होती. पोलिसांनी सीसीटीव्‍ही फुटेजवरुन दुचाकीचे नंबर तपासले. हे ही वाचा-परवाना देण्याच्या बहाण्यानं व्यापाऱ्याला फसवलं; जोडप्यानं 40 लाखांना घातला गंडा त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध सुरू केला. पोलिसांनी राजस्‍थान आणि हरियाणा सीमेवर नाकाबंदीही केली. मात्र चोरट्यांनी चुरू याठिकाणी आपली दुचाकी सोडून कारने धूम ठोकल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. यानंतर पोलिसांनी सुरेवाला चौकात चोरट्यांना अडवलं. पोलिसांनी कारला घेरल्‍यानंतर चोरट्यानं येथूनही पसार होण्याचा प्रयत्‍न केला. मात्र पोलिसांनी 9कोटींच्‍या ऐवजासह 2 चोरट्यांना जेरबंद केलं. अद्याप दोन चोरटे फरार असून त्याचा शोध सुरू आहे.\nकर्ज देणार्‍या कंपनीवर फिल्मी स्टाईल दरोडा; 12 मिनिटांत 17 किलो सोन्यावर मारला डल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/decision-to-retain-2014-esbc-candidates-in-service", "date_download": "2021-08-02T19:47:36Z", "digest": "sha1:MVHM7N6CYD2V6KBYRU6J7XO2W2U35NXQ", "length": 5858, "nlines": 25, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Decision to retain 2014 ESBC candidates in service", "raw_content": "\n२०१४ च्या ‘ईएसबीसी’ उमेदवारांना सेवेत कायम करणार\nमंत्री अशोक चव्हाण यांची माहिती\nमुंबई / Mumbai - 2014 च्या ईएसबीसी (ESBC) उमेदवारांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला असून, उच्च न्यायालयाची स्थगिती येण्यापूर्वी झालेल्या नियुक्त्या तसेच स्थगिती आल्यानंतर ११ महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी विधानसभेत जाहीर केला.\nअशोक चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यामुळे रखडलेल्या नोकर भरती प्रक्रिया मार्गी लावण्याच्या हेतूने हे निर्णय घेण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाची स्थगिती येण्यापूर्वी नियुक्त झालेल्या तसेच स्थगिती आल्यानंतर खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार तात्पुरत्या स्वरूपात ११ महिन्यांच्या नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांना या निर्णयाचा लाभ मिळेल. Maharashtra Government\nमराठा आरक्षणाचे न्यायालयीन प्रकरण, त्यावर आलेली स्थगिती व अंतिम निकाल, तसेच करोनामुळे अनेक नोकर भरती प्रक्रिया रखडल्या आहेत. त्यातील अनेक एसईबीसी उमेदवारांचे वय विहित मर्यादेपलिकडे चालले होते, शिवाय एसईबीसी आरक्षण रद्दबातल झाल्यामुळेही अनेक विद्यार्थी वयोमर्यादा ओलांडणार होते. एसईबीसीच्या अशा उमेदवारांना दिलासा देण्यासाठी त्यांच्यासाठी वयोमर्यादा ४३ वर्षे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातील सवलतीचा लाभही अनुज्ञेय केल्याचे त्यांनी सांगितले.\n९ सप्टेंबर २०२० रोजी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर निर्बंध येण्यापूर्वी एसईबीसी मधून निवडीसाठी शिफारस झालेल्या परंतु, अद्याप नियुक्त्या न मिळालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यासंदर्भात ज्येष्ठ विधीज्ञांचे कायदेशीर मत मागवण्यात आले असून, त्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.\nअपूर्णावस्थेतील अर्थात अद्याप निवड यादी न लागलेल्या नोकर भरती प्रक्रियांमधील एसईबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएस किंवा खुल्या प्रवर्गातून पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला असून, उमेदवारांनी निवडलेल्या पर्यायानुसार या निवड प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना राज्य लोकसेवा आयोग तसेच अन्य निवड मंडळांना देण्यात आल्याचे अशोक चव्हाण पुढे म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.digitaltechnodiary.com/2021/07/2021-guru-purnima-wishes-in-marathi.html", "date_download": "2021-08-02T17:43:57Z", "digest": "sha1:5DBH7JV6257EBXYMRROH6IJGQ7JA2RYX", "length": 28646, "nlines": 367, "source_domain": "www.digitaltechnodiary.com", "title": "गुरु पौर्णिमा 2021 शुभेच्छा -Guru purnima wishes in Marathi", "raw_content": "\nHome › मराठी सण शुभेच्छा\nयावर्षी गुरु पौर्णिमा 23 जुलै रोजी आहे. आषाढी एकादशी नंतर येणाऱ्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते,कारण या दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता.या दिवशी महाभारत आणि चार वेदांचे निर्माता महर्षी वेद व्यास यांची उपासना करण्याची परंपरा आहे हा उत्सव गुरुला आदरांजली अर्पण करण्याचाएक उत्तम सण आहे.\n\"गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः \nगुरु: साक्षात पर ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः\nगुरु म्हणजे ब्रम्हा, गुरु विष्णू आणि गुरु भगवान शंकर आहेत, गुरु हा खरा सर्वोच्च ब्राह्मण आहे, अशा गुरुला मी नमन करतो गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरु आणि प्रियजनांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा Guru purnima 2021 wishes in Marathi | गुरु पौर्णिमा 2021 शुभेच्छा | Guru purnima 2021 quotes in marathi | गुरु पौर्णिमा 2021 कोट्स मराठी | Guru purnimechya hardik shubhechha |गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | Guru Purnima marathi suvichar | गुरु पौर्णिमा मराठी सुविचार | Guru purnima imagesपाठवा.\nगुरु पौर्णिमेवर गुरु पुजा केली जाते, नारद पुराणानुसार गुरु पौर्णिमेच्या दिवशी एखाद्याचा विश्वास ज्ञान आणि जीवनाची योग्य दिशा सांगणाऱ्या गुरुवर व्यक्त केला जातो. एक उत्तम गुरु तो असतो जो आपल्या शिष्यास अंधकारातून बाहेर आणतो आणि त्याला मार्गावर आणतो. गुरुंच्या मार्गदर्शनाशिवाय शिष्य कधीही यशस्वी होऊ शकत नाही, याच कारणास्तव गुरु पौर्णिमा हा आपल्या गुरुंचा आदर करण्यासाठी साजरा केला जातो.आज आम्ही तुमच्यासाठी असे काही Guru purnima wishes in Marathi , गुरु पौर्णिमा शुभेच्छा , Guru purnima quotes in marathi , गुरु पौर्णिमा कोट्स मराठी , Guru purnimechya hardik shubhechha , गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, Guru purnima whatsapp status messages in marathi ,गुरु पौर्णिमा व्हाट्सएप शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत जे तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवून गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकता\nगुरु: साक्षात पर ब्रह्म\nपौर्णिमेला वंदन आमुचे गुरुजनांना \nमी भक्कम उभा कारण धरला होता,\nगुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा\nगुरु म्हणजे ज्ञानाचा उगम\nगुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य\nगुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती\nगुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य\nगुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्ति\nजेव्हा सगळे रस्ते बंद पडतात,\nतेव्हा नवा रस्ता दाखवतो गुरु,\nपुस्तकांमधील ज्ञान नाही तर\nआयुष्याचा पाठ पढवतात गुरु,\nगेले सांगूनही किती ज्ञानी\nगुरु शिवाय नाही गती\nगती शिवाय नाही हो मती\nअशी आहे हो गुरुची महंती\nहिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु\nजीवन जगण्याचा मार्ग दाखवतो तो गुरु\nशोधायला शिकवतो तो म्हणजे गुरु\nआत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु\nतोच गुरु श्रेष्ठ ज्याच्या प्रेरणेने,\nमित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीत रंगत बदलते,\nएकसमान असते कारण ते\nGuru purnimechya hardik shubhechha |गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा\nगुरुविण कोण दाखविल वाट\nआयुष्याचा पथ हा दूर्गम\nअवघड डोंगर , घाट\nज्ञान, संस्कार, मार्गदर्शन यांसारख्या\nगोष्टीतून ज्यांनी केला आपल्या शिष्यावर\nखोलवर परिणाम ज्यांनी आपल्याकडील\nविद्या नि:स्वार्थ अपर्ण केली\nअशा गुरुंना माझ्या कोटी कोटी प्रणाम\nहोता गुरु चरणाचे दर्शन\nगुरु दाखवतात यशाचा मार्ग,\nया मार्गावर चालून मिळवा यश संपन्न आयुष्य,\nअशा माझ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा\nगुरुने दिला ज्ञानरुपी वसा\nआम्ही चालवू हा पुढे वारसा\nउत्तम गुरु हा पुस्तकातून नाही\nगुरु आहे सावली, गुरु आहे आधार\nगुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार,\nगुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात,\nगुरु आहे चराचरात, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा\nगुरु म्हणजे तो कुंभार\nजो मातीचे मडके घडवतो\nध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म,\nसगळी आहे गुरुची देन,\nदेता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट,\nघट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञान,\n - ग. दि. माडगुळकर\nगुरु पौर्णिमा हा एक उत्सव आहे\nमानवी क्षमतेचा आणि आदियोगीच्या\nमहानतेचा ,ज्यांनी हे साध्य केलं\nया जगात लढायला ,\nसोबत हवा नेहमीच एक गुरु\nजेव्हा जेव्हा गुरुंचा आशीर्वाद आणि\nगुरुचा भेदभाव करु नका,\nगुरुपासून दूर राहू नका,\nगुरुविना माणूस हा डोळ्यातून\nआणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा\nएकच सुर्य जवळ ठेवा\nगुरु जैसा बोले तैसे\nचालावे, ज्ञानार्जनाचे भंडार तो,\nउपसून जीवन सार्थ करावे,\nतर गुरुने शिकवले जीवनाचे ज्ञान,\nतर भवसागर ही कराल पार,\nआई आपला पहिला गुरु\nअक्षर अक्षर आम्हास शिकवता\nशब्द शब्दांचा अर्थ सांगता\nकधी प्रेमाने तर कधी रागाने\nजीवन जगणे आम्हास शिकवता\nविनयफलं सुश्रूषा गुरुसुश्रूषाफलं श्रुतं ज्ञानम |\nज्ञानस्य फलं विरति: विरति फलं चाश्रवनिरोधः |\nआणि अचूक मार्गदर्शन करणाऱ्या\nपण गुरुने शिकवली जगण्याची कला,\nज्ञान, चरित्र आणि संस्कारांची शिकवण\nआम्हाला मिळाली आहे, अशा\nआमच्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा\nGuru purnimechya hardik shubhechha |गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा\nना वयाचे बंधन...ना नात्याचे जोड\nज्याला आहे अगाध ज्ञान\nजो देई हे निस्वार्थ दान\nगुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा\nगुरु म्हणजे माय बाप\nनाम घेता हरतील पाप\nकसा मिळवावा रागावर प्रेमाचा विजय,\nअशा माझ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा\nआदर्श आणि प्रमाणतेचे मुर्तीमंत प्रतिक\nआजपर्यंत कळत नकळत पणे\nआजच्या गुरु पौणिमेच्या दिवशी\nगुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी ऋण,\nलाख रुपये कमावून सुद्धा\nतुम्ही आहात त्याहून अनमोल,\nगुरु शिवाय जीवन म्हणजे\nपाण्यात उडी मारण्यासारखे आहे\nGuru purnimechya hardik shubhechha |गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा\nज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे\nत्या त्या ठिकाणी हे निजरुप तुझे\nमी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी\nतेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही\nगुरु पौर्णिमेच्या शुभ दिवशी\nआपल्या गुरुंच्या चरणांचे अनुसरण\nजे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,\nशहाणे करुन सोडी, सकळं जना,\nतोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा\nजगासाठी आपण कदाचित एक\nआई वडील प्रथम गुरु,\nगुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा\nविश्वातील सर्व गुरुंना वंदना\nगुरुविन न मिळे ज्ञान\nज्ञानाविणा जगी न होई सन्मान\nगुरु हा संतकुळीचा राजा,\nगुरु हा प्राणविसावा माझा,\nगुरु म्हणजे आहे काशी\nसाती तीर्थ तया पाशी\nगुरु चरण त्याचे हृदयी धरु\nगुरु विना ज्ञान नाही,\nगुरुविना माझे अस्तित्वच नाही,\nआज गुरुचरणी ठेवूनी माथा\nसदा असू द्या आशीर्वाद तुमचा\nकसे काय फेडू मी मोल\nलाख किमती धन जरी\nगुरु समोर माती परी\nयोग्य काय, अयोग्य काय\nखोटे काय, आणि खरे काय\nजेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी\nआमच्या अडचणी दूर करता\nगुरुंनी घडवले मला म्हणून\nगुरुचरणी त्या नमन माझा\nभारतीय संस्कृतीत गुरुंचे स्थान\nगुरु तो सेतू असतो जो ज्ञान\nमला मिळाली योग्य दिशा,\nसदैव तुमचा हात पाठीशी हवा\nआणि शिष्य म्हणजे लोखंड\nगुरुचा आशीर्वाद, गुरुचा सहवास,\nगुरुंच्या चरणी अशी प्रार्थना\nकी जगाचा विकास व्हावा,\nतुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा\nव्देषावर विजय आहे विश्वास\nम्हणून अर्थ लागला जीवनाला,\nगुरु ही यशाची पहिली\nगुरुंचा महिमा कसा वर्णावा\nतयासाठी किती केली पराकाष्ठा\nकमीच असे त्या गुरुंसाठी\nप्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो\nमाणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो\nप्रत्येक टप्प्यावर क्षणाक्षणाला भेटलेल्या\nआणि भेटणाऱ्या त्या असंख्य गुरुंना\nउच्चकोटिचे संस्कार जपणारे गुरुवर्य\nनाही बर विसरलो आम्ही शाळेला\nजग रहाटित आजही जपलंय तुम्हाला\nगुरु ही यशाची पहिली\nहेही वाचा तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:\nश्रावण सोमवार 2021 शुभेच्छा\nकारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nजागतिक मैत्री दिवस शुभेच्छा\nवाढदिवस शुभेच्छा मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा-Daughter Birthday Wishes in Marathi June 10, 2021\nवाढदिवस शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary wishes in Marathi May 23, 2021\nGood Night wishes in marathi Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश | Good night quotes in marathi | शुभ रात्री मराठी शुभेच्छा | Shubh Ratri Shubhechha दिवसभरातील कामाच्या व्यापातून जेंव्हा रात्…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/features/health-benefits-of-coconut-water", "date_download": "2021-08-02T18:47:27Z", "digest": "sha1:B3S37JNRHISC3EOBOXVZIVXQFEDUCGCX", "length": 4084, "nlines": 36, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "health benefits of coconut water", "raw_content": "\nनारळ पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे\nआरोग्यासाठी नारळ पाणी (coconut water) अतिशय फायदेशीर आहे. कारण यामध्ये इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक आढळतात. चला तर याचे फायदे पाहुयात...\n250 मिली नारळाच्या पाण्यात पौष्टिक सामग्री अशी :\nकार्ब - 9 ग्रॅम\nफायबर - 3 ग्रॅम\nप्रथिने - 2 ग्रॅम\nआरडीआय व्हिटॅमिन सी - 10 टक्के\nआरडीआय मॅग्नेशियम - 15 टक्के\nआरडीआय मॅंगनीज -17 टक्के\nआरडीआय सोडियम - 11 टक्के\nआरडीआय कॅल्शियम - 6 टक्के\n● नारळ पाण्याचे सेवन शरीरातील ग्लूकोजची पातळी चांगली ठेवते. हे पिण्यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहते.\n● पोट्यातील जळजळ, अल्सर, कोलायटिस, आतड्यांमधील जळजळ यासारख्या पोटाच्या समस्यांमध्येही नारळपाण्यामुळे आराम मिळतो.\n● हे आपल्या शरीरास ऊर्जा देते. अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे यासारख्या समस्यांतून आराम मिळतो.\n● या पाण्यात व्हिटॅमिन-सी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखे पोषक असतात. यामुळे तुमचे रक्तदाब नियंत्रणात राहतो.\n● हे पाणी चेहऱ्यावरील मुरुम काढून टाकण्यास देखील मदत करते. आपण फेसपॅक म्हणून देखील याचा वापर करू शकता.\n● उन्हाळ्यात, टॅनिंग काढून टाकण्यासाठी नारळाच्या पाण्याने आपला चेहरा धुवू शकता. यामुळे टॅनिंग कमी होते आणि चेहरा थंड होतो.\n● हे पाणी पिण्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो.\n● नारळाचे पाणी पिण्यासाठी सकाळ अधिक चांगली मानली जाते. कारण यावेळी आपले शरीर आपले सर्व पोषक द्रव्य शोषून घेते.\nक्वोरा (Quora) या प्रश्‍न-उत्तरांच्या संकेतस्थळावर एका प्रश्‍नाला उत्तर देताना प्रोफेसर शिवराम बाबर यांनी ही माहिती दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/young-man-beaten-with-a-wooden-stick-crime-against-both", "date_download": "2021-08-02T19:17:55Z", "digest": "sha1:JJE7NYTBWVTNLGQXP446QW3XJMXSNKC6", "length": 2875, "nlines": 21, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Young man beaten with a wooden stick, crime against both", "raw_content": "\nतरूणाला लाकडी दांडक्याने मारहाण, दोघांवर गुन्हा\nअहमदनगर (प्रतिनिधी) / ahmednagar - दोघांनी एका तरूणास लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. युवराज अरूण खेत्रे (वय 30 रा. बुरूडगाव रोड, नगर) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे.\nयाप्रकरणी खेत्रे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे कृष्णा सरोदे, गणेश शिंदे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात भादंवि कलम 325, 323, 427, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.\nशनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सावेडीतील भिडे चौक येथे ही घटना घडली. युवराज खेत्रे भिडे चौक येथे कामानिमित्त गेले होते. त्यांच्या दोन मित्रासोबत ते गप्पा मारत असताना त्याठिकाणी दुचाकीवरून आलेल्या सरोदे व शिंदे यांनी खेत्रे यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.\nशिवीगाळ करण्याचे कारण विचारण्यासाठी गेलेल्या खेत्रे यांना सरोदे व शिंदे यांनी लाकडी दांडके, लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत खेत्रे यांच्या हाताला, तोंडाला मार लागला आहे. तसेच त्यांच्या बोटातील अंगठी गहाळ झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://activepolicetimes.in/2021/07/%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2021-08-02T19:01:40Z", "digest": "sha1:6IS7GEDZMWMG3DGPBPWO6EIZGOPWFQ3P", "length": 19802, "nlines": 254, "source_domain": "activepolicetimes.in", "title": "आईने वाचवले आपल्या लेकराला, किडनी देऊन दिले बळ - POLICE TIMES", "raw_content": "\n'ब्रह्मगिरी'ला कोसळण्यापासून वाचवा; पाहा व्हिडिओ\nRain Update – कोल्हापूर – गगनबावडा रस्त्यावर पाणी, वाहतूक ठप्प\nपरंडा गट शिक्षण कार्यालयातील टीव्ही चोरी प्रकरणी पाच जनांना नोटीस\nमनाचिये वारी : ‘चित्ती असू द्यावे समाधान’\nउपकेंद्र खंडाळा शिंदे येथे 18 वर्षा वरील नागरिकांना कोविड 19 लस दुसरा डोज घेण्यास उत्स्फूर्त प्रीतिसद\nदिलासादायक; कोल्हापुरात कोरोनाची साथ येतेय नियंत्रणात\nआईने वाचवले आपल्या लेकराला, किडनी देऊन दिले बळ\nगुणनिश्‍चितीसाठी दहावी-बारावीच्या शिक्षकांची शाळेत उपस्‍थिती बंधनकारक\nक्ले कोर्टच्या बादशहाला शह देत जोकोव्हिचने गाठली फायनल\nHome/Uncategorized/आईने वाचवले आपल्या लेकराला, किडनी देऊन दिले बळ\nआईने वाचवले आपल्या लेकराला, किडनी देऊन दिले बळ\nआईने स्वतःची किडनी मुलाला देत ‘आई मायेचा सागर’ असतो, हे दाखवून दिले आहे.\nपरळी वैजनाथ (जि.बीड) : शहरातील Parli Vaijinath माणिकनगर भाग���तील रहिवासी असलेल्या एका आईने आपल्या मुलाला किडनी देऊन त्याचे प्राण वाचवले आहेत. या शस्त्रक्रियेसाठी त्यांना नाथ प्रतिष्ठानकडून दोन लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली. शहरातील एका आईने स्वतःची किडनी मुलाला देत ‘आई मायेचा सागर’ असतो, हे दाखवून दिले आहे. तसेच किडनी रोपणच्या शस्त्रक्रियेसाठी पालकमंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून दोन लाखांची मदत करत माय-लेकरांच्या जगण्याला बळ दिले आहे. शहरातील माणिकनगर येथील रहिवासी स्वानंद श्रीधर बोकन (वय २९) हे २०१६ पासून किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांची किडनी निकामी झाली असून त्यांनी पुणे येथे उपचार घेतले. दरम्यान त्यांना किडनीची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर आई शकुंतला श्रीधर बोकन (वय ५०) यांनी आपली किडनी देण्याचा निर्णय घेतला. यानंतर औरंगाबाद येथील खासगी हॉस्पिटलमध्ये किडनी रोपणची शस्त्रक्रिया डॉ. श्रीगणेश बर्मेला, डॉ. अजय महाजन, डॉ. अरूण चिंचोले यांनी यशस्वी केली. त्यांच्यासमोर या शस्त्रक्रियेसाठी खर्चाची चिंता होती. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून दोन लाख रुपये देऊ केले.beed live news mother donate her kidney to son in parli vaijinath tahsil\nAlso Read: Aurangabad : औरंगाबादेत कोरोना लसींचा साठा संपला\nही रक्कम शुक्रवारी (ता.२५) नगरपालिकेचे गटनेते वाल्मिक कराड यांच्या हस्ते बोकन यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. धनंजय मुंडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत, बोकन कुटुंबीयांना धीर दिला. स्वानंद आणि त्यांची आईची प्रकृती ठणठणीत असून स्वानंद यांना दीड वर्षाची एक मुलगी आहे.\neditor-in-chief and Owner ADITYA B.MANE - 8308444934 active पोलीस टाईम्स - \"सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ\" महत्वाची सूचना : activepolicetimes.in या क्राईम न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active पोलीस टाईम्स चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\n'ब्रह्मगिरी'ला कोसळण्यापासून वाचवा; पाहा व्हिडिओ\nRain Update – कोल्हापूर – गगनबावडा रस्त्यावर पाणी, वाहतूक ठप्प\nपरंडा गट शिक्षण कार्यालयातील टीव्ही चोरी प्रकरणी पाच जनांना नोटीस\nमनाचिये वारी : ‘चित्ती असू द्यावे समाधान’\nउपकेंद्र खंडाळा शिंदे येथे 18 वर्षा वरील नागरिकांना कोवि�� 19 लस दुसरा डोज घेण्यास उत्स्फूर्त प्रीतिसद\nदिलासादायक; कोल्हापुरात कोरोनाची साथ येतेय नियंत्रणात\nगुणनिश्‍चितीसाठी दहावी-बारावीच्या शिक्षकांची शाळेत उपस्‍थिती बंधनकारक\nक्ले कोर्टच्या बादशहाला शह देत जोकोव्हिचने गाठली फायनल\nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या कार्यकर्त्यांनी बेकायदा दारु पकडली प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय\n'ब्रह्मगिरी'ला कोसळण्यापासून वाचवा; पाहा व्हिडिओ\nRain Update – कोल्हापूर – गगनबावडा रस्त्यावर पाणी, वाहतूक ठप्प\nपरंडा गट शिक्षण कार्यालयातील टीव्ही चोरी प्रकरणी पाच जनांना नोटीस\nमनाचिये वारी : ‘चित्ती असू द्यावे समाधान’\nउपकेंद्र खंडाळा शिंदे येथे 18 वर्षा वरील नागरिकांना कोविड 19 लस दुसरा डोज घेण्यास उत्स्फूर्त प्रीतिसद\nदिलासादायक; कोल्हापुरात कोरोनाची साथ येतेय नियंत्रणात\nगुणनिश्‍चितीसाठी दहावी-बारावीच्या शिक्षकांची शाळेत उपस्‍थिती बंधनकारक\nक्ले कोर्टच्या बादशहाला शह देत जोकोव्हिचने गाठली फायनल\nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या कार्यकर्त्यांनी बेकायदा दारु पकडली प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय\nदिलासादायक; कोल्हापुरात कोरोनाची साथ येतेय नियंत्रणात\nमनाई आदेश झुगारून दुकान सुरू ठेवले परंडा येथील सराफ दुकानदारा विरूध्द गुन्हा दाखल\nएक्वा ग्रो कंपनीचा परवाना निलंबित तरीही पाणी विक्री जोरात\nमेळ घाटात भोंदुबाबाचे 3वर्षीय बालकावर अघैरी उपचार पोटावर चटके दिल्यानं प्रकृती गंभीर\nबुद्धू रेघीवाले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड\nबुद्धू रेघीवाले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड\n(शिरपूर जैन) मोटार सायकल अपघातात युवक जागीच ठार;\nबुद्धू रेघीवाले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड\nसामान्यांवर चालणारा दंडुका अवैद्य धंद्यांवर कधी चालणार\nमेळ घाटात भोंदुबाबाचे 3वर्षीय बालकावर अघैरी उपचार पोटावर चटके दिल्यानं प्रकृती गंभीर\n7 Yrs of Modi Govt: मोदी सरकारच्या 'या' पाच निर्णयांवरुन वाद का झाले\n'ब्रह्मगिरी'ला कोसळण्यापासून वाचवा; पाहा व्हिडिओ\nRain Update – कोल्हापूर – गगनबावडा रस्त्यावर पाणी, वाहतूक ठप्प\nपरंडा गट शिक्षण कार्यालयातील टीव्ही चोरी प्रकरणी पाच जनांना नोटीस\nमनाचिये वारी : ‘चित्ती असू द्यावे समाधान’\nउपकेंद्र खंडाळा शिंदे येथे 18 वर्षा वरील न��गरिकांना कोविड 19 लस दुसरा डोज घेण्यास उत्स्फूर्त प्रीतिसद\nRain Update – कोल्हापूर – गगनबावडा रस्त्यावर पाणी, वाहतूक ठप्प\nपरंडा गट शिक्षण कार्यालयातील टीव्ही चोरी प्रकरणी पाच जनांना नोटीस\nमनाचिये वारी : ‘चित्ती असू द्यावे समाधान’\nउपकेंद्र खंडाळा शिंदे येथे 18 वर्षा वरील नागरिकांना कोविड 19 लस दुसरा डोज घेण्यास उत्स्फूर्त प्रीतिसद\n(शिरपूर जैन) मोटार सायकल अपघातात युवक जागीच ठार;\nबुद्धू रेघीवाले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड\nसामान्यांवर चालणारा दंडुका अवैद्य धंद्यांवर कधी चालणार\nACTIVE ACTIVENEWS activepolicetimes. policetimes CONSTRUCTION LABOUR DEATH JAIN TEMPLE SHIRPURJAIN अमोल मोरे-काटा कोंडाळा प्रतिनिधि एकनाथ पवार/ ता.प्र. कारंजा लाड जालना-प्रतिनिधी(भगवान धनगे) जालना/प्रतिनिधी(भगवान धनगे) नितिन पाटील मिरज तालुका वैष्णव जाधव - माण खटाव प्रतिनिधी वैष्णव जाधव - सातारा प्रतिनिधी सातारा जिल्हा प्रतिनिधी\n(शिरपूर जैन) मोटार सायकल अपघातात युवक जागीच ठार;\nबुद्धू रेघीवाले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड\nसामान्यांवर चालणारा दंडुका अवैद्य धंद्यांवर कधी चालणार\nमेळ घाटात भोंदुबाबाचे 3वर्षीय बालकावर अघैरी उपचार पोटावर चटके दिल्यानं प्रकृती गंभीर\n7 Yrs of Modi Govt: मोदी सरकारच्या 'या' पाच निर्णयांवरुन वाद का झाले\nपुरुषांच्या तब्येतीसाठी सर्वोत्तम आहार काय जाणून घ्या 10 हेल्दी पदार्थ\n पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी लक्षात ठेवा 4 गोष्टी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर किती काळ शरीरात राहतात अँटिबॉडीज संशोधनातून समोर आली माहिती\n वाचा कधी जॉगिंग करणं ठरेल फायदेशीर\nयोग ‘ऊर्जा’ : ‘ती’चे आरोग्य : मासिक धर्म\nफिटनेस टिप्स : जिमला (पुन्हा) जाण्यापूर्वी…\nactive police times या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/best-knocks-down-a-man-6892", "date_download": "2021-08-02T19:11:41Z", "digest": "sha1:TGJCTMGXDW6GPPFLBUUFNFRWQSPJZATA", "length": 6315, "nlines": 120, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Best knocks down a man | दादरमध्ये बेस्टच्या धडकेत एक जखमी", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nदादरमध्ये बेस्टच्या धडकेत एक जखमी\nदादरमध्ये बेस्टच्या धडकेत एक जखमी\nBy मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nदादर - दादरच्या राजा बधे चौकात सोमवारी बेस्ट बसला झालेल्या अपघातात एक व्यक्ती जखमी झाली. रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. बसची धडक एवढी भीषण होती की तो व्यक्ती लांब फेकला गेला. अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार बसला. बसच्या कंडक्टरने जखमीला हिंदुजा रुग्णालयात भर्ती केलं आहे. डॉक्टरांनी त्याची परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं. अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे. भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्यांविरुद्ध नागरिकांनी या आधी देखील तक्रारी केल्या होत्या, पण याकडे कोणीच लक्ष देत नसल्याची तक्रार देखील नागरिकांनी केली आहे.\nराज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम\nराज्यात सोमवारी ४ हजार ८६९ नवीन कोरोना रुग्ण\nपूरग्रस्तांसाठी अभिनेता हरिओमचा मदतयज्ञ\nशब्दरूपी 'जिप्सी' अवतरणार मोठ्या पदड्यावर\nएनडीआरएफचे निकष बदलण्यासाठी केंद्र शासनाला विनंती\nपूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही – उद्धव ठाकरे\nस्तनदा मातांनी कोविड १९ लस घेणं टाळू नये - डॉ. अर्चना साळवे\nलसीकरण झालेल्यांना लोकलनं प्रवास करण्याची मुभा का नाही उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न\n१६ कोटींच्या लसीनंतरही चिमुकलिची मृत्यूशी झुंज अपयशी\nनवी मुंबईत जुलैमध्ये तब्बल २ लाख १८ हजार चाचण्या\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/amit-shah-criticized-congress-its-development-work-northeast-india-390561", "date_download": "2021-08-02T19:14:39Z", "digest": "sha1:6XWBGW4BB5HHPW2TL4YV4QN434KIEYQC", "length": 9295, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ईशान्य भारतातील विकास कामावरुन अमित शहा यांची टीका", "raw_content": "\nसध्या ईशान्य भारताच्या दौऱ्यावर असून आज ते मणिपूरच्या दौऱ्यावर आले. विविध विकास कामाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी कॉंग्रेसवर टीका केली.\nईशान्य भारतातील विकास कामावरुन अमित शहा यांची टीका\nइंफाळ - ईशान्य भारतात कॉंग्रेसने बराच काळ राज्य केले, परंतु या काळात केवळ भूमिपूजनच झाले, विकासकामे कोठेच दिसले नाही, अशी टीका आज गृहमंत्री अमित शहा यांनी केली. ते सध्या ईशान्य भारताच्या दौऱ्यावर असून आज ते मणिपूरच्या दौऱ्यावर आले. विविध विकास कामाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी कॉंग्रेसवर टीका केली.\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअमित शहा म्हणाले, की कॉंग्रेसने दीर्घकाळ ईशान्य भारतातील राज्यांवर राज्य केले आहे. त्यांनी या भागातील दहशतवाद्यांशी आणि गटांशी कधीही चर्चा केली नाही. नागरिक अकारण मारले जात होते आणि विकासाचा थांगपत्ता नव्हता. विकासाच्या नावावर केवळ भूमिपूजन केले जात होते. परंतु आमच्या काळात केवळ भूमिपूजन नाही तर प्रकल्पाचे उद्घाटन देखील होत आहेत. ईशान्य भारताची ओळख आता बदलत चालली आहे. पूर्वी हिंसाचार आणि दहशतवादी घटनांमुळे ईशान्य भारताची प्रतिमा खराब झाली होती.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nराज्यात सातत्याने बंदचे आवाहन केले जात होते आणि विकास कामातही अडथळे आणले जात होते. परंतु गेल्या सहा महिन्यात दहशतवादी संघटनांनी प्रशासनासमोर शरणागती पत्करत आहेत. आगामी काळात हिंसाचाराच्या घटनांत आणखी घट होऊ शकते. स्थानिक नागरिकांनी मुख्य प्रवाहात येणे गरजेचे आहे, अशीही अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या साडे सहा वर्षात ईशान्य भारताच्या विकासाची गंगा आणली आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. मूळ नागरिकांसाठी इनर लाइन परमिटची मागणी करणारे मणिपूरचे लोक कालांतराने ही मागणी विसरून गेले होते. परंतु इनर लाइन परमिट मणिपूरला न दिल्यास स्थानिक रहिवाशांवर अन्याय केल्यासारखे होईल, असा विचार पंतप्रधानांनी केला आणि २०१९ मध्ये त्यांनी मागणीची वाट न पाहता इनर लाइन परमिट देण्याचे काम केले, असे शहा म्हणाले.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nविविध विकास कामांचे उद्घाटन\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज सकाळी मणिपूर येथे आगमन झाले. या वेळी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. शहा यांनी राज्यातील अनेक विकास कामांचे अनावरण केले. त्यात चौराचंदपूर मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन, इंफाळ येथील सरकारी गेस्ट हाऊसचे उद्घाटन, राज्य पोलिस मुख्यालय आदींचा त्यात समावेश आहे. तत्पूर्वी गुवाहटी येथे क��माख्य मंदिरात अमित शहा यांनी पूजा केली. या वेळी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, आरोग्य मंत्री हेमंत बिस्वा उपस्थित होते. यानंतर त्यांनी आसाम राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/03/dr-sharada-roshankhede.html", "date_download": "2021-08-02T18:02:03Z", "digest": "sha1:3CY5EQNY75C3R7TQ3MSG73GDLVGRSD7O", "length": 10929, "nlines": 101, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "डॉ शारदा रोशनखडे हिरकनी राज्य पुरस्काराने सन्मानित - KhabarBat™", "raw_content": "\nMarathi news | मराठी बातम्या \nHome नागपूर डॉ शारदा रोशनखडे हिरकनी राज्य पुरस्काराने सन्मानित\nडॉ शारदा रोशनखडे हिरकनी राज्य पुरस्काराने सन्मानित\nनागपूर- डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त राज्य स्तरावर जिल्यातील एका निवडक महिलेला हिरकणी पुरस्कार देण्यात आला, त्यामध्ये नागपूर जिल्यातील डॉ. शारदा रोशनखडे याची निवड राज्यस्तरीय कार्यकारी मधील राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर ,प्रदेशाध्यक्ष प्रदीपदादा सोळुके ,डॉ विलास पाटील प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेवल ,व सतिश काळे यांनी केली, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉ शारदा रोशनखेडे यांच्या निवासस्थानी जाऊन साल ,पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले यावेळी राज्य उपाध्यक्ष शांतराम जळते जिल्हाध्यक्ष नंदलाल यादव,नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर ,नागपूर विभागीय प्रवक्त्या प्रा, कीर्ती काळमेघ प्राथमिक जिल्हाधक मेघराज गवखरे,सावनेर तालुका अध्यक्ष योगेश कडू,माध्य सचिव संजीव शिंदे,महिला जिल्हाध्यक्ष नंदा वाळके,समीर शेख,हिरालाल रिठे,अतुल बालपांडे,उपाध्यक्ष गजानन कोंगरे डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद,पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारी���े निराकरण केले जाईल. - प्रकाशक ईमेल [email protected] [email protected]\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nअखेर तारीख ठरली; अफवावर विश्वास न ठेवता \"या\" बातमीत बघा तारीख\nअवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ...\nArchive ऑगस्ट (23) जुलै (259) जून (233) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2651) नागपूर (1855) महाराष्ट्र (574) मुंबई (320) पुणे (271) गोंदिया (163) गडचिरोली (146) लेख (140) वर्धा (98) भंडारा (97) मेट्रो (83) Digital Media (66) नवी दिल्ली (45) राजस्थान (33) नवि दिल्ली (26)\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/2020.html", "date_download": "2021-08-02T17:31:26Z", "digest": "sha1:A6ARAF7YCC2M7QAJ4RK5JLHPKLFIWV5V", "length": 9417, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "राज्यस्तरीय सुजनशील शिक्षक ग्रुप तर्फे तंत्रस्नेही शिक्षिका अपर्णा अमोल जंगम यांचा सुपर थर्टी टीचर्स अवॉर्ड 2020 ने सन्मान! - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome रायगड राज्यस्तरीय सुजनशील शिक्षक ग्रुप तर्फे तंत्रस्नेही शिक्षिका अपर्णा अमोल जंगम यांचा सुपर थर्टी टीचर्स अवॉर्ड 2020 ने सन्मान\nराज्यस्तरीय सुजनशील शिक्षक ग्रुप तर्फे तंत्रस्नेही शिक्षिका अपर्णा अमोल जंगम यांचा सुपर थर्टी टीचर्स अवॉर्ड 2020 ने सन्मान\nराज्यस्तरीय सुजनशील शिक्षक ग्रुप तर्फे तंत्रस्नेही शिक्षिका अपर्णा अमोल जंगम यांचा सुपर थर्टी टीचर्स अवॉर्ड 2020 ने सन्मान\nमहाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांच्या राज्यस्तरीय सुजनशील शिक्षक ग्रुपच्या वतीने शैक्षणिक सामाजिक व तंत्रज्ञान विषयक माहितीचे आदान प्रदान केली जाते. या समूहाच्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचा सुपर 30 टीचर्स अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध तालुक्यातून 30 उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान वैज्ञानिक, साहित्य, क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यामध्ये माणगाव तालुक्यातील उपक्रमशील शिक्षिका अपर्णा अमोल जंगम यांना सुपर 30 पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना ���ात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/bhingars-kardile-gang-deported-for-15-months", "date_download": "2021-08-02T18:36:22Z", "digest": "sha1:BYCSRMDDOT3FRCKPVXIWSXVKCWAE3XSU", "length": 3756, "nlines": 21, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "bhingar's kardile gang deported for 15 months", "raw_content": "\nभिंगारची कर्डिले टोळी 15 महिन्यांसाठी हद्दपार\nजिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची कारवाई\nअहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील तीन जणांच्या सराईत गुन्हेगारी टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी 15 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. टोळीप्रमुख सागर विठोबा कर्डिले (वय 34), सचिन ऊर्फ लखन मंजाबापु वारूळे (वय 28), गणेश गोरख साठे (वय 29 सर्व रा. वारूळवाडी ता. नगर) अशी हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. अधीक्षक पाटील यांनी याबाबत आदेश पारीत केला आहे.\nभिंगार पोली��� ठाणे हद्दीसह नगर शहरात संघटीपणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्‍या कर्डिले टोळीतील चार जणांविरोधात दोन वर्षांकरीता हद्दपारीची कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव भिंगार कॅम्प पोलिसांनी नोव्हेंबर 2020 मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडे पाठविला होता.\nया टोळीविरोधात गंभीर दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, रस्तालुट आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने या टोळीची दहशत कमी करण्यासाठी टोळी प्रमुख कर्डिले व त्याच्या दोन साथीदारांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 नुसार कारवाई करून 15 महिन्याकरीता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. सदर हद्दपार इसमांविरूद्ध यापूर्वी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती. संघटीतपणे गुन्हे करणार्‍या टोळीविरोधात माहिती संकलीत करून हद्दपार सारखी प्रतिबंधक कारवाई करणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://electricalbaba.in/mr/2021/05/", "date_download": "2021-08-02T19:27:36Z", "digest": "sha1:CUZLMZDG6GSR535WO7BHZHPZ4GHIZ3GW", "length": 3812, "nlines": 40, "source_domain": "electricalbaba.in", "title": "मे 2021 » इलेक्ट्रिकल बाबा", "raw_content": "\nट्रान्सफॉर्मर चे प्रकार किती आहेत\nमे 31, 2021 मे 11, 2021 by इलेक्ट्रिकल बाबा हिंदी\nसंरचनेवर आधारित ट्रान्सफॉर्मर्सचे प्रकार कोरच्या संरचनेनुसार, तीन प्रकारचे ट्रान्सफॉर्मर्स . कोअर ट्रान्सफॉर्मर शेल ट्रान्सफॉर्मर बेरी ट्रान्सफॉर्मर कोर (Core) टाइप ट्रान्सफॉर्मर (Core Type Transformer) आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे, कोर टाइप ट्रान्सफॉर्मरमध्ये एल प्रकारची कोर स्टॅम्पिंग असते. सर्व स्टॅम्पिंग एकमेकांपासून लॅमिनेटेड असतात. ह्या कोरवर प्रायमरी आणि सेकंडरी टर्न्स केले जाते. दोन्ही विंडिंग्ज एकमेकांपासून इनसुलेटेड देखील असतात. आणि कोरपासून सुद्धा … Read more\nट्रान्सफॉर्मर चे प्रकार किती आहेत\nपॉवर ट्रान्सफॉर्मरचे 10 मुख्य भाग कोण कोणते आहेत\nअर्थिंग सिस्टम (Earthing) करणे गरजेचे का असते \n ट्रान्सफॉर्मर ची व्याख्या | ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्त्वावर कार्य करतो\n ट्रान्सफॉर्मर ची व्याख्या | ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्त्वावर कार्य करतो\nपॉवर ट्रान्सफॉर्मरचे 10 मुख्य भाग कोण कोणते आहेत\nअर्थिंग सिस्टम (Earthing) करणे गरजेचे का असते \nट्रान्सफॉर्मर चे प्रकार किती आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/983057", "date_download": "2021-08-02T20:05:56Z", "digest": "sha1:Z3KXTYTAXLPOB6RL6CD6BMCQHNE6FJJ5", "length": 2169, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बेल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बेल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१८:४२, ५ मे २०१२ ची आवृत्ती\n२० बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fi:Belahedelmä\n१४:५२, १८ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: or:ବେଲ)\n१८:४२, ५ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fi:Belahedelmä)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/cabinate-minister-chhagan-bhujbal-on-surgana-pattern", "date_download": "2021-08-02T19:12:10Z", "digest": "sha1:4IZFGBQRRM46PT4757RRUOLJMINZTDCG", "length": 6403, "nlines": 27, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आदिवासी भागात कोरोना उपचारासाठी ‘सुरगाणा पॅटर्न’ प्रभावी | cabinate minister chhagan bhujbal on surgana pattern", "raw_content": "\nआदिवासी भागात कोरोना उपचारासाठी ‘सुरगाणा पॅटर्न’ प्रभावी\nनाशिक | प्रतिनिधी Nashik\nकोरोनाविषयी असलेले गैरसमज व भीतीमुळे उपचारासाठी आदिवासी बांधव पुढे येत नव्हते. अशावेळी आदिवासी बांधवांचा ज्या उपचार पध्दतीवर विश्वास व उपचार घेण्याची तयारी आहे, अशी आयुर्वेदीक उपचार पध्दती सुरगाण्यासारख्या आदिवासी भागात पोहचवून उपचार करण्यात आले. या माध्यमातून कोरोनामुक्तीचा ‘सुरगाणा पॅटर्न’ (Covid 19) आदिवासी भागात (Tribal Area) प्रभावी ठरला आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले....(Chhagan Bhujbal on Surgana Pattern)\nभुजबळ फॉर्म येथे ‘सुरगाणा पॅटर्न’ यशस्वीपणे राबविणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील वैद्यकीय क्षैत्रातील मान्यवरांचा सत्कार जिल्हा परिषदेच्यावतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नितीन पवार, दैनिक सकाळचे उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक राहूल रनाळकर, वैद्य विक्रांत जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र चौधरी व आदि मान्यवर उपस्थित होते.\nआदिवासी भागातील बांधवांना कोरोनावरील उपचार व लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करणे खूप कठी�� काम होते. पंरतू आपली वर्षानुवर्षे चालत असलेली आयुर्वेदीक उपचार पध्दती कोरोनाकाळात वरदान ठरली आहे. सुरगाण्यात यशस्वी ठरलेल्या सुरगाणा पॅटर्न शासनापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.\nआयुर्वेदाच्या माध्यमातून वैद्य.विक्रांत जाधव यांनी मोठ्या प्रमाणात रुग्णसेवा केली असून ही बाब अतिशय कौतुकास्पद व समाजाला आदर्श देणारी आहे. कोरोनाकाळात सुरगाण्यासारख्या आदिवासी भागात सेवा देणारे सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारीका यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.\nपरंतू कोरोनाची लढाई अजून संपलेली नसून हा स्वल्पविराम आहे, पुढे येणाऱ्या नवीन आवाहानासाठी सर्वांनी सज्ज राहून आपले काम सुरु ठेवावे, असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.\nकोरोनाकाळात लोककलेच्या माध्यमातून आदिवासी बांधवामध्ये जनजागृती केल्याने अधिक प्रमाणात आदिवासी बांधव लसीकरण व उपचारासाठी पुढे येतांना दिसत असल्याचे चित्र समाधानकारक आहे, असे मतही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.\nजिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले की, सुरगाणा पॅटर्न स्तुत्य उपक्रम आहे. हा उपक्रम आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात आला आहे. सुरगाणा पॅटर्न यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/ace/di-450-40680/48697/", "date_download": "2021-08-02T19:00:19Z", "digest": "sha1:57PLFP3FGGKEPMEQIKPNJ6E5RS7PPLIK", "length": 23213, "nlines": 250, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले एसीई डी आय-450+ ट्रॅक्टर, 2011 मॉडेल (टीजेएन48697) विक्रीसाठी येथे बिजनौर, उत्तर प्रदेश- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: एसीई डी आय-450+\nविक्रेता नाव Dev Kumar\nबिजनौर , उत्तर प्रदेश\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nबिजनौर , उत्तर प्रदेश\nएसीई डी आय-450+ तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा एसीई डी आय-450+ @ रु. 2,20,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2011, बिजनौर उत्तर प्रदेश.\nमॅसी फर्ग्युसन 245 DI\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे एसीई डी आय-450+\nव्हीएसटी शक्ती Viraaj XT 9045 DI\nमहिंद्रा 275 DI TU\nसोनालिका 47 आरएक्स सिकंदर\nसेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोमॅक्स 4050 E\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://healthaum.com/natural-skin-care-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-08-02T19:14:56Z", "digest": "sha1:QNCQCEAF34NXDQR23KYKCMVUNHNF74GH", "length": 19270, "nlines": 106, "source_domain": "healthaum.com", "title": "Natural Skin Care त्वचेची काळजी घेताय ना? या १० गोष्टी लक्षात ठेवणं आहे आवश्यक | HealthAum.com", "raw_content": "\nNatural Skin Care त्वचेची काळजी घेताय ना या १० गोष्टी लक्षात ठेवणं आहे आवश्यक\nकरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे अनेकजण घरीच राहणं पसंत करत आहेत. त्यामुळे उपलब्ध झालेल्या वेळेचा वापर अनेकजण ऑनलाइन कोर्सेस करण्यासाठी किंवा पाककला आत्मसात करण्यासाठी करत असले तरीही काही जण त्यांच्या त्वचेच्या आरोग्याबाबत अतिसंवेदनशील झाली आहेत. त्यामुळे त्वचेशी निगडित तक्रारींमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही काळात चेहऱ्यावर पुरळ येणं, त्वचा कोरडी पडणं, खाज येणं यांसारख्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. सौंदर्यप्रसाधनांचा अतिरेकी वापर हे त्यामागचं एक प्रमुख कारण आहे. अनेकदा सौंदर्यप्रसाधनांच्या अतिवापर केला जातो आणि त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक घटकांमधील समतोल बिघडतो, असं त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितलं.\n– त्वचेचं खूप जास्त प्रमाणात क्लिनसिंग करणं, फेसमास्कचा अतिवापर यासारख्या कारणांमुळे त्वचेच्या तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत आहे.\n– घरगुती उपायांचा अति वापर केल्यास तेदेखील त्वचेसाठी हानिकारक ठरत आहे. घरच्या घरी तयार केलेल्या स्क्रब आणि पॅकच्या वापरामुळे त्वचेवर पुरळ येणं, चट्टे येणं यासारखे त्रास उद्भवल्याचं काही रुग्ण सांगतात.\nज्या व्यक्ती नियमितपणे सलूनमध्ये जात होत्या त्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आता फ्रूट फेशिअल, लिंबू-मध याचे मास्क, मुलतानी माती यांसारख्या उपायांचा अवलंब करताना दिसत आहेत. तर काहींनी घरच्या घरीच रासायनिक सौंदर्यप्रसाधनांचा वापर करायला सुरुवात केली आहे. पण, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करणं तुमच्या त्वचेसाठी घातक ठरू शकतं. तसंच त्यामुळे तुमच्या त्वचेचं कायमस्वरूपी नुकसान होण्याची शक्यता असते.\n(Hair Care केमिकलयुक्त शॅम्पू वापरू नका, या नैसर्गिक सामग्रींनी हेअरवॉश करून पाहा)\n​ब्युटी प्रोडक्टचा अतिवापर टाळावा\nतुमच्या त्वचेचा समतोल राखणं गरजेचं असतं. त्वचेवर सौंदर्यप्रसाधनांचं थर चढवणं किंवा त्वचेची अजिबात काळजी न घेणं या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. जर तुमच्या त्वचेला अ‍ॅलर्जी होत असेल, तर ते सौंदर्यप्रसाधनांच्या अतिवापरामुळे किंवा त्वचेची काळजी घेण्यासाठी केलेल्या उपयांच्या मिश्रणामुळे होऊ शकतं. जर तुम्ही एकाच वेळी वेगवेगळे उपाय चुकीच्या पद्धतीने करत असाल, तर त्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे.\n(Steaming Benefits चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेणे योग्य आहे का जाणून घ्या योग्य पद्धत)\n– जर एखादी व्यक्ती ग्लायकोलीक अ‍ॅसिड, मॅनडेलीक अ‍ॅसिड, सॅलीसिलिक अ‍ॅसिड आणि रेटिनॉल यांचा समावेश असलेला फेसवॉश वापरत असेल तर त्याने याच रसायनांचा समावेश असलेले स्क्रब, टोनर, सिरमचा वापर करणं टाळावं.\n– तेलयुक्त उत्पादनांवर पाणीयुक्त उत्पादनं वापरू नयेत. तसंच ग्लायकोलीक अ‍ॅसिड आणि सनस्क्रीनचा एकत्रित वापर टाळावा.\n(Natural Hair Care नैसर्गिक सामग्रींपासून कसे तयार करायचे घरगुती हेअर पॅक\nज्या व्यक्तींची त्वचा कोरडी आहे आणि ज्यांच्या त्वचेवर पुरळ आहे अशा व्यक्तींनी फळांचे रस, लिंबाचा रस, बटाटा-टोमॅटो हे पदार्थ त्वचेवर लावण्यासाठी वापरू नयेत. तसंच क्रीम आणि दुधाचादेखील अतिरेक टाळावा. व्हिनेगरचा वापर केल्यास त्वचेचं नुकसान होऊ शकतं असं तज्ज्ञ सां��तात.\n(Hair Care Tips मुळ्यापासून कसे तयार करायचे घरगुती हेअर पॅक\n– घरगुती उपाय करण्यापूर्वी तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता आहे, त्वचेची नेमकी गरज काय यांचा विचार करून मग त्वचेच्या पोषणासाठी कोणत्या घटकांचा वापर करायचा, ते निश्चित करा. दही, मध, ओट्स, हळद, दूध हे पदार्थ सौम्य मानले जातात आणि मर्यादित प्रमाणात वापरणं त्वचेसाठी योग्य मानलं जातं.\n– बटाटा, टोमॅटो, लिंबाचा रस यांसारखे पदार्थ त्वचा कोरडी करतात. तेलकट त्वचेवर साय किंवा तेल लावल्याने त्वचेवरील छिद्रं बंद होऊ शकतात, असं त्वचारोग तज्ज्ञ सांगतात.\n(Natural Skin Care घरच्या घरी कसे तयार करायचे ऑरेंज पील ऑफ मास्‍क\n​प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार असतो वेगळा\n– जर एखादा पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला अ‍ॅलर्जी झाली असेल तर तो पदार्थ त्वचेवर लावणं योग्य ठरणार नाही. जुनी, एक्सपायरी डेट उलटून गेलेली, व्यवस्थित न झाकलेली सौंदर्यप्रसाधनं वापरणं टाळा.\n– कोणतंही मिश्रण तयार करण्यासाठी नेहमी स्वच्छ भांडं आणि चमच्याचा वापर करा.\n– दोन व्यक्तींची त्वचा ही सारखी नसते. तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीच्या त्वचेसाठी जे फायदेशीर असेल, ते तुमच्या त्वचेसाठीसुद्धा फायदेशीर असेलच असं नाही. त्यामुळे घरगुती उपाय करताना खबरदारी घेणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तींच्या त्वचेवर पुरळ किंवा इतर अ‍ॅलर्जीची लक्षणं आहेत, अशा व्यक्तींनी घरगुती उपाय करणं टाळावं.\n(Aloe Vera घरच्या घरी कसे तयार करायचे शुद्ध अ‍ॅलोव्हेरा जेल\n​नवीन उत्पादन वापरताय का\nजर तुम्ही त्वचेची काळजी घेण्यासाठी नवीन प्रॉडक्ट वापरायला सुरुवात करणार असाल, तर आधी ते कमी प्रमाणात वापरा. तुमच्या त्वचेला त्याची सवय होऊ द्या.\nकानाच्या मागे किंवा मानेवर पॅच टेस्ट करायला विसरू नका. घरगुती उपचारांनासुद्धा ही कृती लागू पडते.\nत्वचेवरील छिद्रं बंद करणाऱ्या उत्पादनांपासून लांब राहा.\nसल्फेट्स, पॅराबेन्स आणि कृत्रिम सुगंध असलेली उत्पादनं वापरणं टाळा.\nजर तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार माहीत नसेल तर त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेऊ शकता आणि तुमच्या त्वचेला अनुकूल असलेले घटक जाणून घ्या.\n(Aishwarya Rai Bachchan मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायचं ब्युटी सीक्रेट माहीत आहे का\n​लक्षणं पाहून पावलं उचला\n– त्वचेला त्रास होत असल्यास त्यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये काय बदल करावेत, हे तज्ज्ञांकडून जाणून घेता येईल.\n– सौंदर्यप्रसाधनांची संख्या कमी करून तुम्ही तुमचं स्कीन केअर रुटीन सोपं करू शकता. जर तुमची त्वचा अचानकपणे तेलकट झाली असेल तर लगेच तेलकटपणा कमी करण्यासाठी विशिष्ट प्रोडक्ट वापरायला सुरुवात करू नका. तुमच्या त्वचेला हानिकारक ठरत असलेलं प्रोडक्ट वापरायचं थांबवा आणि मगच त्याला पर्यायी प्रोडक्ट वापरायला सुरुवात करा. यासाठी डॉक्टरचा सल्ला घ्या.\n(केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर टाळा, सकाळी उठल्यानंतर चेहऱ्याची अशी घ्या काळजी)\n​त्वचेला खाज येत असल्यास…\nसौंदर्यप्रसाधनांच्या सततच्या वापरामुळे तुमच्या त्वचेला थोड्या प्रमाणात खाज येऊ शकते. अशा वेळी ते वापरण्यापासून ब्रेक घेता येईल. अशा वेळी न्यूट्रल फेसवॉश आणि मॉइश्चरायजिंग क्रीम वापरू शकता. जर त्वचेची खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली असेल, तर तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्या.\n(Korean Skincare चेहऱ्यावर मेकअप टिकून राहण्यासाठी कोरियन तरुणी करतात ‘हा’ उपाय)\n​त्वचेवर होणारे दुष्परिणाम माहीत आहेत\nत्वचेची काळजी घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांचे काही साइड इफेक्टस\nकोको बटरमुळे त्वचेवरील छिद्रं बंद होऊ शकतात.\nग्लिसरीन वापरल्याने त्वचेतील ओलावा कमी होण्याची शक्यता असते.\nबेकिंग सोड्याचा बेसिक पीएच जास्त असतो. त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो.\nकोरफडीचा अर्क योग्य पद्धतीने न काढल्यास त्वचेला खाज येऊ शकते.\nआम्लयुक्त फळं आणि भाज्यांचा वापर केल्यामुळे त्वचा अधिक संवेदनशील होऊ शकते.\nसंकलन- राहुल पोखरकर, ए. पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी\nNOTE : डॉक्टर, तज्ज्ञमंडळीचा सल्ला घेतल्याशिवाय त्वचेसाठी कोणतेही उपाय करू नये.\nCovid-19:हवा से भी फैलता है कोरोना वायरस : सीडीसी\nक्‍या है एंटी एजिंग क्रीम इस्‍तेमाल करने की सही उम्र\nNext story पत्नी जेनेलियासह रितेश देशमुखने फिटनेस व अवयवदानासाठी केला ‘हा’ मोठा संकल्प\nPrevious story सर्दियों में बढ़ जाता है जोड़ों का दर्द राहत के लिए अपनाएं ये तरीके\nहैदराबाद के करीब हैं ये वाटरफॉल, प्राकृतिक खूबसूरती देखने के लिए यहां का बनाएं प्लान\nनदी किनारे कैंपिंग का उठाना है लुफ्त, तो इन जगहों का बनाएं प्लान\nबेजोड़ सुंदरता और स्वास्थ्य चाहिए, तो रोजाना पिएं एक गिलास नोनी फ्रूट जूस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://stglokmat.news18.com/photogallery/maharashtra/no-coronavirus-cases-in-corona-hotspot-mumbai-dharavai-and-pune-bhavanipeth-mhpl-565167.html", "date_download": "2021-08-02T18:54:48Z", "digest": "sha1:ZXQIQ45STBZKNMPY4FQG73XB7DLLQIJ6", "length": 6143, "nlines": 79, "source_domain": "stglokmat.news18.com", "title": "एकेकाळी ठरले राज्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट; मुंबई, पुण्यातील या भागाने आज घेतला मोकळा श्वास– News18 Lokmat", "raw_content": "\nएकेकाळी ठरले राज्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट; मुंबई, पुण्यातील या भागाने आज घेतला मोकळा श्वास\nमुंबई, पुण्यातील या भागांनी तर कमाल करून दाखवली.\nराज्यात सर्वात आधी कोरोनाने कुठे थैमान घातलं असेल ते मुंबई, पुण्यात. पण या दोन्ही शहरांनी कोरोनाशी चांगलाच लढा दिला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेला थोपवलंच पण आता दुसऱ्या लाटेवरही बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे.\nमुंबई, पुण्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले आणि दाटीवाटीचा परिसर असलेल्या भागात आज एकही नवा कोरोना रुग्ण सापडला नाही आहे. इथं शून्य नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.\nकोविड 19 संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत धारावीत पहिल्यांदा शून्य रुग्ण संख्या नोंदवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात तेथे एकही रुग्ण सापडला नाही.\nधारावीत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या प्रथमच शून्यावर आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत पहिल्यांदा एकही रुग्ण आढळून आला नाही.\nयाआधी एक दिवस हा आकडा दोन वर होता. सध्या धारावीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 861 इतकी आहे.\nएकीकडे मुंबईतील धारावी कोरोना मुक्त होत असतानाच इकडे पुण्यातील भवानी पेठदेखील पहिल्यांदाच कोरोना मुक्त झाली आहे. आज इथं एकही नवीन कोरोना रूग्ण आढळून आलेला नाही.\nविशेष म्हणजे राज्यात कोरोनाचा पहिला रूग्ण 9 मार्च 2020 रोजी आढळून आल्यानंतर राज्यातला पुणेअंतर्गत भवानी पेठ हा पहिलाच कोरोना हॉटस्पॉट म्हणून समोर आला होता.\nपहिल्या लाटेत भवानी पेठेतील कोरोनाची साथ आटोक्यात आणायला तब्बल सहा महिने लागले होते. त्यानंतर ढोलेपाटील रोड, बिबवेवाडी, हडपसर, येरवडा, सिंहगड रोड असे एका पाठोपाठ नवनवे हॉटस्पॉट वाढतच गेले.\nदुसऱ्या लाटेत मात्र पहिल्यापासून भवानी पेठ या पूर्वीश्रमीच्या हॉटस्पॉटमध्ये कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात होता आणि आज तर थेट तिथं चक्क शून्य रूग्णवाढ नोंदवली गेली आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Anand-Kumbhar-a-clerk-at-the-Mahavitran-Company-became-a-history-researcherLS3860252", "date_download": "2021-08-02T18:15:07Z", "digest": "sha1:SC4IKBASVKVNFZCN4K7JRNTDE6IE5SC5", "length": 35979, "nlines": 141, "source_domain": "kolaj.in", "title": "आनंद कुंभारः एक क्लार्क शिलालेख अभ्यासक बनतो त्याची गोष्ट| Kolaj", "raw_content": "\nआनंद कुंभारः एक क्लार्क शिलालेख अभ्यासक बनतो त्याची गोष्ट\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nइतिहास संशोधक आनंद कुंभार यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महावितरणमधे कामाला लागलेल्या कुंभार यांनी आपल्या इतिहासवेडापायी नोकरी सोडली. आणि सोलापूरचा फर्स्ट हँड इतिहास शोधायचा संकल्प घेतला. या झपाटलेपणाने प्रेरित होऊन सोलापुरातल्या काही तरुणांनी आनंद कुंभारांवर एक डॉक्युमेंट्री तयार केली. या डॉक्युमेंट्रीची खुद्द डायरेक्टरने सांगितलेली ही स्टोरी.\nपडदा उजळतो तेव्हा दिसतं, कुंभाराचं चाक फिरतंय. मागे सनईपेक्षा जरा किनरा आवाज असलेल्या ‘सुंद्री’ वाद्याचे स्वर ऐकू येताहेत. मातीचा गोळा घेतलेले दोन हात येतात आणि तो गोळा चक्रावर थापतात. कॅमेरा त्या मातीच्या गोळ्याचा क्लोजप घेत पुढे सरकतो आणि पडद्यावर ‘आनंद कुंभार’ असं नाव झळकतं.\nपुढे दिसतं, एका अरुंद गल्लीत पाठमोरी व्यक्ती सायकल चालवत निघालीय. एका दारासमोर ती थांबते आणि सायकल उचलून आत घेऊन जाते. कॅमेराही त्यांच्याबरोबर आत जातो. कोपऱ्यात बदामाचं झाड, दोन बसक्या पत्र्याच्या खोल्या आणि त्यामधून वाट काढत निघालेले हे आनंद कुंभार.\nसाठी उलटून गेलेली, डोक्यावर तुरळक केस, उन्हात रापलेला रंग, अगदी साधा शर्टपँट घातलेला हा सडपातळ माणूस आपल्या खोलीत प्रवेश करतो. सुंदरीचा आवाज कमी होऊन, तानपुऱ्याचा झंकार सुरु होतो तसं आपले कान आणि डोळे टवकारले जातात. मग पुस्तकांची कपाटं दिसतात. ऑडीओ-विडीओ कॅसेटचे ढीग दिसतात.\nएका बाजूला पलंग, पण त्यावरही पुस्तकं, वह्या, कॅसेट्स, टेपरेकॉर्डर वगैरेंची गर्दी. खाली मासिकांचे गठ्ठे. साधारण दहा बाय वीसची ही पत्र्याची खोली चारी बाजूंनी छतापर्यंत अशा विविध वस्तूंनी आणि मुख्यत: पुस्तकांनी भरलेली दिसते. कुंभार टेपरेकॉर्डरमधे एक कॅसेट टाकतात आणि डोळे मिटून ऐकू लागतात, ‘हुँ अभी मैं जवाँ...’\nहेही वाचाः बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं\nइतिहासाला वाहून घेतलेला माणूस\nकोणतीही रंगीत तालीम न करता एका साध्या हँडीकॅमवर शूट केलेला हा लघुपट. कुंभारांना म्हटलं, ‘तुमची दिनचर्या पहायचीय. मी तुमच्यामागे कॅमेरा ���ेऊन येतो. अधून मधून काही प्रश्न विचारेन इतकंच.’ पुढे अनेक दिवस आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र फिरलो. चर्चा केल्या.\nपूर्णपणे इतिहासाला वाहून घेतलेला हा माणूस. हे त्यांचं इतिहासावरचं प्रेम म्हणजे केवळ पोवाडे गाणारं शाहिरी प्रेम नव्हतं. अनेक ऐतिहासिक पुराव्यांचा स्वत: शोध घेऊन, तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन, दुर्मिळ ग्रंथांचं वाचन करून अभ्यासानं उपजलेलं हे डोळस प्रेम होतं. शिलालेखांचं वाचन हा त्यांचा ध्यास आणि त्या अनुषंगानं मग इतर अभ्यास. त्यांच्या ‘संशोधन-तरंग’ पुस्तकामुळे माझी त्यांची ओळख झाली. मैत्री झाली.\nआनंद कुंभार यांची जीवन-कहाणी, त्यांचं संशोधन, त्यासाठी घेतलेले कष्ट, हे सारं इतकं प्रेरणादायी होतं, की मला ते कॅमेऱ्यात साठवून, त्याचं दस्तऐवजीकरण करून ठेवावंसं वाटणं अगदी साहजिक होतं. अनेक तासांच्या या चित्रीकरणाचं ३० मिनिटांचं संकलित रूप म्हणजे हा लघुपट.\nकॅमेरा ‘संशोधन तरंग’ची अर्पणपत्रिका टिपतो. ‘ज्ञात आणि अज्ञात अशा भारतीय कोरीव लेखांच्या कोरक्यांना समर्पण’ इथेच या माणसाचं वेगळेपण लक्षात येतं. मग तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, रा. चिं. ढेरे यासारख्या विद्वानांबरोबरचे त्यांचे फोटो दिसतात. पाठोपाठ, त्यांना मिळालेले मानसन्मान, समारंभाचेही फोटो दिसतात. हे सगळं बघताना आज आपण किती मोठ्या असामीची ओळख करून घेतोय, हे लक्षात येतं.\nशेवटी कॅमेरा त्यांच्या तरुणपणीच्या फोटोवर स्थिरावतो आणि खणखणीत सोलापुरी हेल असलेला आनंद कुंभारांचा आवाज ऐकू येतो. ‘माझा जन्म सोलापुरामधे २७ मे १९४१ रोजी झाला. आडनावाप्रमाणे आमच्या घरात पिढीजात धंदा कुंभारकामाचा होताच. मी त्यात सगळी मदत करायचो. दिवसा पेपर टाकायचो आणि रात्री नाईट हायस्कूलमधे जायचो. त्याकाळचे माझे सहअध्यायी म्हणजे आताचे भारताचे उर्जा-मंत्री सुशीलकुमार शिंदे.’\nहेही वाचाः बाबरानं मंदिर पाडून मशीद बांधली नाही, तरीही निकाल रामलल्लाच्या बाजुने का लागला\nपडद्यावर आता फिरत्या चाकावरची माती, भांड्याचा आकार घेत असलेली दिसते. ‘१९६० साली मी आर्मीमधे भरती झालो. नाशिक, जम्मू-काश्मीर, कलकत्ता इथे होतो. तिथे अनेक प्रसंगात नियतीनं मला यमपाशातून सोडवलं. तिच्या मनात काही योजना असावी असं आज मला वाटतंय.’ सोबत त्या काळातले फोटो दिसत राहतात. ‘परत आल्यावर मी सोलापुरातल्या वीज वितरण केंद्रात क्लार्क म्हणून काम पाहू लागलो. पुढे मीटर रीडिंग, बिल कलेक्शन अशी कामं करत मी १९९९ ला सेवामुक्त झालो.’\nआता कॅमेरा स्वयंपाक घरात शिरतो. एका कोपऱ्यातल्या देवघरासमोर कुंभारांच्या पत्नी पूजा करत असलेल्या दिसतात. मागे ‘हर हर बोले नम: शिवाय’चा गजर ऐकू येतोय. दिसतं, कुंभार काही घरगुती कामं करत आहेत. मग त्यांच्या दाम्पत्य जीवनातले काही फोटो दिसतात. यावेळी मात्र ‘जमाना तू ही हैं, तू ही मेरी मोहिनी’ हे नवरंगमधलं गाणं ऐकू येतं. एवढ्याने त्यांच्या समाधानी सहजीवनाची कल्पना येते. इथे त्यांच्या आयुष्यातले खासगी संदर्भ संपतात.\nपुन्हा मातीला आकार देणारं फिरतं चाक. आनंद कुंभारांच्या आयुष्याला येत गेलेल्या आकाराचं प्रतीक. पुन्हा सुंद्रीचे सूर. वाद्य-संगीतात सोलापुरी सुंद्रीची विशेष ओळख आहे. त्यामुळं सोलापूरच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालेल्या या लघुपटात तिचं असणं अनिवार्यच होतं.\nऐतिहासिक साधनं मलाही सापडतील का\n‘मी आर्मीतून परत आलो तेव्हा हिराचंद नेमचंद वाचनालयाचा सभासद झालो. इतरांसारखंच ललित साहित्य वाचता वाचता एकदा विदर्भ संशोधन मंडळाचे वार्षिक अंक माझ्या हाती लागले. त्यातले संशोधनपार लेख वाचताना मी अक्षर: भारावून गेलो. विशेषतः महामहोपाध्याय मिराशींचे लेख वाचताना मी मोहून गेलो. नाणी, शिलालेख, ताम्रपट यांचा शोध, त्यांच वाचन, त्यामुळे इतिहासात पडणारी भर हे वाचून मी थरारून गेलो.’\n‘मी विचार करू लागलो यांना सापडतात तशी ऐतिहासिक साधनं मलाही सापडतील का वीज विभागात काम करताना मला खूप फिरावं लागायचं. मग माझ्या विभागात मी असा शोध सुरु केला. सोलापूर जिल्ह्यातल्या चार तालुक्यांचा अगदी गावागावात जाऊन मी सर्वे केला. तिथली मंदिरं, मशिदी, वेशी, पंचायतीपुढे किंवा गावाबाहेर उघड्यावर पडलेली शिल्पं. सगळं पालथं घातलं. आणि मला बरेचसे शिलालेख मिळाले.’\nहे सगळं ऐकू येत असताना पडद्यावर वाचनालयाची जुन्या इमारतीपासून नव्या इमारतीपर्यंत वाटचाल फोटोंतून दिसते. कुंभारांचा त्यातला वावर दिसतो. संशोधन मंडळाचे अंक दिसतात. कुंभार आता जुन्या वास्तुंतून फिरतानाची दृश्यं दिसतात. सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यातल्या शिलालेखांकडे कॅमेरा वळतो.\n‘शिलालेख तर सापडले, पण यातले किती प्रसिद्ध झालेत हे पाहण्यासाठी पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळात, ग. ह. खरे, मिराशींशी संपर्क साधला. त्यांनी मला मार्गदर्शन केलं. पुस्तकं वाचायला सांगितली, मासिकांचे संदर्भ दिले आणि एक लक्षात आलं की सोलापूर जिल्ह्यात इतिहास संशोधनाचं फारसं काम झालेलं नाहीय. बरेच शिलालेख हे अप्रकाशित आहेत. मग मी खरेंकडूनच शिलालेखांचे छाप घेण्याचं तंत्र शिकून घेतलं. दर शनिवार, रविवारी जाऊन मी ठसे घेण्याचं काम सुरु केलं.’\nआता कुंभार आपल्याला प्रत्यक्ष ठसा घेताना दिसतात. पहिल्यांदा लेखाचा दगड पाण्यानं साफ करणं, मग विशिष्ठ पांढरा कागद पाण्यात ओला करून दगडाला चिटकवणं, त्यावर तारेच्या ब्रशनं थोपटणं, मग काळी पावडर लावत ठसा उमटवणं. सगळी पद्धत क्रमवार दाखवली जात असताना कुंभार बोलतच असतात.\n‘...आता पुन्हा एक प्रश्न निर्माण झाला. या लेखांची लिपी आणि भाषा दोन्ही मला अनभिज्ञ होत्या. मग मी धारवाडच्या प्राचीन पुराभिलेख विभागाचे प्रमुख श्रीनिवास रीत्ती यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून बरंचसं वाचन करून घेतलं. दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासावर नवीन प्रकरणं लिहिता येतील अशी महत्वाची माहिती त्यातून बाहेर आली. रीत्तींनी स्वत: खर्च करून कन्नड शिलालेखांवरच पुस्तक प्रसिद्ध केलं. नंतर १९८८ मधे साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानानं मराठी आणि संस्कृत शिलालेखांवरचं पुस्तक प्रसिद्ध झालं, संशोधन तरंग. लगेच या पुस्तकाला राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला.’\nदृश्य बदलतं. दोन नद्यांचा संगम दिसतो. एका हेमाडपंती म्हणता येईल अशा देवळाच्या पडवीत बसून कुंभार बोलायला लागतात. ‘आपण जो परिसर पाहतोय, हा दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल नावाचं स्थान आहे. हे इथलं संगमेश्वर मंदिर. मंदिराच्या तुळईवर केवळ अडीच ओळींचा देवनागरीतला लेख आहे. याच्या वाचनानं हे सिद्ध झालंय, की हा मराठीतला स्पष्ट-कालोल्लेखित पहिला शिलालेख आहे. ‘वाछि तो विजयां होइवां’ म्हणजे जो हा ‘लेख वाचेल त्याचा विजय होईल’ अशी आशीर्वादपर ओळ वाचून तर मी अगदी रोमांचित झालो.’\nइथेही कुंभार आपल्याला त्या शिलालेखाचा ठसा घेताना आणि एक एक ओळ वाचताना दिसतात. पुढचं दृश्य सोलापुरातल्या गजबजलेल्या सरस्वती चौकातलं दिसतं. ठरलेली टोपी घालून कुंभार सायकलवरून येतात आणि फुटपाथला लागून असलेल्या संगमेश्वर रद्दी डेपोत जातात.\nहेही वाचाः अंधारात आनंद आहे, असं सांगणाऱ्या अक्किथम ��ांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार\nरद्दीचं दुकानच माझ्यासाठी ज्ञानभांडार\n‘गेली चाळीसेक वर्षं रोज दोनदा मी या दुकानात येतोय. माझ्यासाठी हे ज्ञानभांडार आहे. अनेक जुनी पुस्तकं, मासिकं, दिवाळी अंक मला इथे पाहायला मिळतात. लोक नित्यनियमानी देव दर्शनासाठी जसं देवळात जातात, तसा मी इथे येतो. प्रत्येक फेरीत मला काही ना काही मिळून जातं.’ त्या टपरीवजा दुकानात रद्दीच्या गठठ्यावर बसकण मारून कुंभार नुकतीच आलेली पुस्तकं चाळायला लागतात. बाहेर वाहनांचा गोंगाट सुरु असतो. चाळताना कुंभारांना एका दिनदर्शिकेचं पान दिसतं ज्यावर प्राचीन नाण्यांचा फोटो छापलेला असतो. कॅमेरा त्यावर झूम होत असतानाच दृश्य बदलतं.\nआता कुंभारांच्या हातात तशी नाणी दिसतात. ‘माझ्याकडे अगदी दोन अडीच हजार वर्षांपासूनची नाणी आहेत. क्षत्रप, सातवाहन, चालुक्य, मुसलमान काळातली, ब्रिटीश काळातली चलनात नसलेली खूपशी नाणी आहेत.’ कुंभारांभोवती आता नातवंडं गोळा झालेली असतात. ते उत्साहानं आपल्याकडची नाणी त्यांना दाखवत असतात. आणि कुंभारांच्या पत्नी दारात बसून कौतुकानं हा खेळ पाहत असतात.\nपत्र्याच्या छताखाली फिरणाऱ्या फॅनकडे पाहत कॅमेरा खाली येतो. कुंभार आपल्या टपोऱ्या सुवाच्च्य अक्षरात लिखाण करत असतात. ‘मी वेळोवेळी अनेक अॅकॅडेमिक जर्नल्समधे लेख लिहिलेत. मे. पु. रेगेंनी मला यासाठी खूप प्रोत्साहन दिलं. आतापर्यंत साधारण दीडशेहून अधिक शोधनिबंध लिहिलेत.’ नुकत्याच लिहिलेल्या लेखावरून कॅमेरा फिरतो. त्यात काही आकृत्याही दिसतात.\nपहिलं प्रेम म्हणजे पुस्तकं\n‘माझं पहिलं प्रेम म्हणजे पुस्तकं. वाचनालयात मिळत नाहीत, पण माझ्या अभ्यासाला उपयोगी अशा चार भाषेतल्या पाच-सहा हजार पुस्तकांचा संग्रह माझ्याकडे आहे. नियतकालिकांचे संच आहेत’ हे सांगत असताना कुंभार हे सोलापुरातल्या सुप्रसिद्ध मंगळवार बाजारात, वेगवेगळ्या वस्तू हाताळत फिरताना दिसतात. अनपेक्षितपणे पडद्यावर जुन्या सिनेमातल्या तारे-तारकांचे फोटो त्यांच्या मूळ सहीसकट दिसायला लागतात.\nकुंभार यांच्या आणखी एका छंदाचं दर्शन घडतं आणि कळतं की या छांदिष्टानं सिनेमांच्या वेडापायी हजार एक विडीओ कॅसेट्स आणि चार हजार ऑडीओ कॅसेट्स जमवल्यात. आता लघुपट शेवटच्या टप्प्यात येतो. सोलापूरचा भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, चार पुतळा परिसर, सो��ापूर महापालिका, संभाजी तलाव अशा अनेक ठिकाणी सायकलवरून फिरत कुंभार आपलं मनोगत व्यक्त करत आहेत.\n‘माझी जन्मभूमी, कर्मभूमी असलेल्या सोलापूरबद्दल माझ्या मनात फार अभिमान आहे. आपल्या गावातली झाडी, तळी, मैदानं, बागा, जुन्या वास्तु यांचं जतन झालं पाहिजे. जो समाज आपला इतिहास जपतो, त्याचा भविष्यकाळही उज्वल असतो. देवांचे आणि नेत्यांचे नुसते उत्सव साजरे करून कसं चालेल, त्यांची शिकवणूक आचरणात आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.’ हे सांगत असताना त्यांची सायकल आंबेडकर चौकातून जाताना दिसते.\nस्वतःला समृद्ध करणारा प्रवास\nआता कुंभार भर गर्दीत आकाशाकडे पाहताना दिसतात. वरून हेलीकॉप्टर उडत जातं. त्यातून ग्रामदैवत सिद्धेश्वरावर पुष्पवृष्टी होत असते. हा संक्रांतीचा काळ सोलापुरात मोठी जत्रा असते. त्यात काठ्यांची मिरवणूक निघते. ज्यात हजारो सोलापूरकर शुभ्र बाराबंदी घालून सहभागी होतात. हा सोहळा पाहायला दरवर्षी लाखो लोक सोलापुरात येतात. कुंभारही या गर्दीत चालताना दिसतात. तरीही ते त्या गर्दीचा भाग नसतात, कारण सगळी गर्दी ज्या दिशेनं चालली असते त्याच्या बरोबर उलट्या दिशेनं ते चालताना दिसतात.\n‘माझ्या मागून किती जण येत आहेत, हे मी पाहत नाही. आपल्याच नादात मी वाट चालतो.’ कॅमेरा मागे सरकत जातो तसं कुंभारही मिरवणुकीत हरवून जातात. शेवटी काठ्यांची मिरवणूकच दिसत राहते आणि श्रेयनामावली येते. हळू हळू अंधार होतो. या लघुपटाचं दिग्दर्शन करताना कलात्मकतेपेक्षा ‘आपल्या वारशाचं दस्तऐवजीकरण’ करणं या भावनेला महत्व दिलंय.\nआर्थिक अनुकुलता नसताना आणि फारसं शिक्षणही झालेलं नसताना केवळ इतिहासाच्या ध्यासापोटी, अथक मेहनतीनं संशोधनासारख्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवणाऱ्या आनंद कुंभारांचं हे झपाटलेपण, काहीअंशी कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा मी प्रयत्न केला. जो मला स्वतःलाच खूप समृद्ध करून गेला.\nभरकटलेल्या समाजात राहणाऱ्या भटक्यांची एक गोष्ट\nश्रमिक कष्टकऱ्यांचा आवाज लोकशाहीर द ना गव्हाणकर\nतंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार\nडॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकरः गोव्याचे तपस्वी इतिहास संशोधक\nअमित शाहांनी फडणवीसांचा, शरद पवारांनी अजितदादांचा केला गेम\nऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कुठे\nऐसी चंद्रभागा, ऐसे भीमाती��, ऐसा विटेवर देव कुठे\nचारशे वर्षांनंतर आपल्या भूमीत परतलीय जॉर्जियाची राणी\nचारशे वर्षांनंतर आपल्या भूमीत परतलीय जॉर्जियाची राणी\nव्यंकटेश माडगूळकर : लिहिणं कमी, सांगणं जास्त\nव्यंकटेश माडगूळकर : लिहिणं कमी, सांगणं जास्त\nनाही धर्मी, नाही अधर्मी असं म्हणणाऱ्या कबीर-रविदासांचं काय करायचं\nनाही धर्मी, नाही अधर्मी असं म्हणणाऱ्या कबीर-रविदासांचं काय करायचं\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nगणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार\nगणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2021-08-02T19:33:40Z", "digest": "sha1:TUMLFOJV2BPIQLG3AOHVNQGSEOKEMUZ7", "length": 171007, "nlines": 950, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nउद्धव ठाकरे: जनतेच्या पालकत्वाचं भान असलेला कुटुंबप्रमुख\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. बाळासाहेब ठाकरेंनंतर उपहासाच्या, उपरोधाच्या, दुर्लक्षाच्या, कोंडी करणार्‍या सर्व लाटांना समर्थपणे तोंड देत त्यांनी संघटनेवर पकड बसवली. कोरोनासारख्या अनेक संकटांचा सामना करत ते महाविकास आघाडीचं सरकार चालवतायत. याकाळात संकटमोचक, कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचा प्रवास नेमका कसाय ते सांगतायत शिवसेना ���ेते खासदार अरविंद सावंत.\nउद्धव ठाकरे: जनतेच्या पालकत्वाचं भान असलेला कुटुंबप्रमुख\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. बाळासाहेब ठाकरेंनंतर उपहासाच्या, उपरोधाच्या, दुर्लक्षाच्या, कोंडी करणार्‍या सर्व लाटांना समर्थपणे तोंड देत त्यांनी संघटनेवर पकड बसवली. कोरोनासारख्या अनेक संकटांचा सामना करत ते महाविकास आघाडीचं सरकार चालवतायत. याकाळात संकटमोचक, कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचा प्रवास नेमका कसाय ते सांगतायत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत......\nप्रा. गोपाळराव मयेकर : मुंबईतले शिक्षक ते गोव्यातले शिक्षणमंत्री\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर यांचं २२ जुलैला निधन झालं. ते माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, गोमंतक मराठी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष होतेच. शिवाय वक्ते, लेखक, कवी, शिक्षक म्हणूनही ते लोकप्रिय होते. त्यांच्या भेटीचा हा वृत्तांत दैनिक गोवदूतमधे सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. तो इथे देत आहोत.\nप्रा. गोपाळराव मयेकर : मुंबईतले शिक्षक ते गोव्यातले शिक्षणमंत्री\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर यांचं २२ जुलैला निधन झालं. ते माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, गोमंतक मराठी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष होतेच. शिवाय वक्ते, लेखक, कवी, शिक्षक म्हणूनही ते लोकप्रिय होते. त्यांच्या भेटीचा हा वृत्तांत दैनिक गोवदूतमधे सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. तो इथे देत आहोत......\nलक्षद्वीप का अस्वस्थ आहे, ते सांगताहेत तिथले खासदार\nवाचन वेळ : १२ मिनिटं\nलक्षद्वीप हा शांत, निसर्गसुंदर बेटांचा केंद्रशासित प्रदेश. प्रफुल खोडा पटेल यांची प्रशासक म्हणून तिथं एण्ट्री होताच हा भाग काहीसा अशांत झालाय तो त्यांच्या मनमानी एकाधिकारशाहीमुळे. त्यांचे वादग्रस्त निर्णय थांबलेले नाहीत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांनी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत मदत आणि तोडग्याची अपेक्षा केलीय. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मासिक राष्ट्रवादीला आलेली मुलाखत इथं देत आहोत.\nलक्षद्वीप का अस्वस्थ आहे, ते सांगताहेत तिथले खासदार\nलक्षद्वीप हा शांत, निसर्गसुंदर बेटांचा केंद्रशासित प्रदेश. प्रफुल खोडा पटेल यांची प्रशासक म्हणून तिथं एण्ट्री होताच हा भाग काहीसा अशांत झालाय तो त्यांच्या मनमानी एकाधिकारशाहीमुळे. त्यांचे वादग्रस्त निर्णय थांबलेले नाहीत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांनी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत मदत आणि तोडग्याची अपेक्षा केलीय. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मासिक राष्ट्रवादीला आलेली मुलाखत इथं देत आहोत......\nसरकारला धडकी भरवणारं महुआ मोईत्रा यांचं वायरल भाषण\nवाचन वेळ : ९ मिनिटं\nसंसदेत ज्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांची चर्चा व्हावी असे फार कमी खासदार आहेत. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा त्यापैकी एक. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना त्यांनी केलेलं भाषण मोदी सरकारला आरसा दाखवणारं होतं. वेगवेगळ्या मुद्यांवर प्रभावी भाष्य करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. त्यांच्या भाषणाचा अनंत घोटगाळकर यांनी मराठीत केलेला अनुवाद सध्या वायरल होतोय.\nसरकारला धडकी भरवणारं महुआ मोईत्रा यांचं वायरल भाषण\nसंसदेत ज्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांची चर्चा व्हावी असे फार कमी खासदार आहेत. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा त्यापैकी एक. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना त्यांनी केलेलं भाषण मोदी सरकारला आरसा दाखवणारं होतं. वेगवेगळ्या मुद्यांवर प्रभावी भाष्य करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. त्यांच्या भाषणाचा अनंत घोटगाळकर यांनी मराठीत केलेला अनुवाद सध्या वायरल होतोय......\nग्रामपंचायत निवडणुकांचा नवीन अर्थ इतिहासातच नोंदवला जाईल\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nसाठीच्या दशकात ग्रामपंचायत निवडणुकांत हिंदुत्व परिघावर होतं. यावेळी झालेल्या निवडणुकांमधेही तेच दिसलं. गावागावांत आणि वाडी वस्तीवर हिंदुत्व हाच मुद्दा आधीपेक्षा कितीतरी जास्त प्रकर्षाने ऐरणीवर आला. ग्रामपंचायतीला राजकीय पक्षांच्या छताखाली आणण्याचे कित्येक वर्षांपासून चालू असलेले प्रयत्न यावेळी सफल झाले. इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे ही क्रांती झालली दिसते.\nग्रामपंचायत निवडणुकांचा नवीन अर्थ इतिहासातच नोंदवला जाईल\nसाठीच्या दशकात ग्रामपंचायत निवडणुकांत हिंदुत्व परिघावर होतं. यावेळी झालेल्या निवडणुकांमधेही तेच दिसलं. गावागावांत आणि वाडी वस्तीवर हिंदुत्व हाच मुद्द��� आधीपेक्षा कितीतरी जास्त प्रकर्षाने ऐरणीवर आला. ग्रामपंचायतीला राजकीय पक्षांच्या छताखाली आणण्याचे कित्येक वर्षांपासून चालू असलेले प्रयत्न यावेळी सफल झाले. इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे ही क्रांती झालली दिसते......\nसत्तरीतल्या रजनीकांतची नवी राजकीय इनिंग कुणाच्या फायद्याची\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसुपरस्टार रजनीकांत सत्तर वर्षं पूर्ण करतानाच राजकारणात प्रवेश करतायत. २०२१ मधे त्यांचा पक्ष तमिळनाडूच्या राजकीय आखाड्यात उतरेल. नव्वदच्या दशकापासून या घोषणेकडे त्यांच्या फॅन्सचं लक्ष लागलं होतं. एकीकडे रजनीकांत आध्यात्मिक राजकारणाची गरज असल्याचं सांगतात. पण तमिळनाडूचं राजकारण मात्र मुळातच द्राविडी राष्ट्रवादावर उभं आहे. त्यातही रजनीकांत थलैवा ठरणार का\nसत्तरीतल्या रजनीकांतची नवी राजकीय इनिंग कुणाच्या फायद्याची\nसुपरस्टार रजनीकांत सत्तर वर्षं पूर्ण करतानाच राजकारणात प्रवेश करतायत. २०२१ मधे त्यांचा पक्ष तमिळनाडूच्या राजकीय आखाड्यात उतरेल. नव्वदच्या दशकापासून या घोषणेकडे त्यांच्या फॅन्सचं लक्ष लागलं होतं. एकीकडे रजनीकांत आध्यात्मिक राजकारणाची गरज असल्याचं सांगतात. पण तमिळनाडूचं राजकारण मात्र मुळातच द्राविडी राष्ट्रवादावर उभं आहे. त्यातही रजनीकांत थलैवा ठरणार का\nआता निवडणुकीच्या राजकारणात फडकतोय ‘सतरंगी’ झेंडा\nवाचन वेळ : १० मिनिटं\nएलजीबीटीक्यू समाजातली व्यक्ती अपक्ष म्हणून राजकारणात येत होती. टिकत होती किंवा संपत होती. पण सुप्रिम कोर्टाने मान्यता दिल्यानंतर अनेक तृतीयपंथी राजकारणात पुढे येत आहेत. आता अनेक राजकीय पक्षातही तृतीयपंथांचं नवं कक्ष सुरू होतंय. हे कक्ष स्थापन करायचं की नाही यावर मतमतांतरं दिसून येतात. मात्र फक्त दिखाव्यापुरता ते निर्माण करणाऱ्या पक्षांना त्याचा भविष्यात तोटा सहन करावा लागेल.\nआता निवडणुकीच्या राजकारणात फडकतोय ‘सतरंगी’ झेंडा\nएलजीबीटीक्यू समाजातली व्यक्ती अपक्ष म्हणून राजकारणात येत होती. टिकत होती किंवा संपत होती. पण सुप्रिम कोर्टाने मान्यता दिल्यानंतर अनेक तृतीयपंथी राजकारणात पुढे येत आहेत. आता अनेक राजकीय पक्षातही तृतीयपंथांचं नवं कक्ष सुरू होतंय. हे कक्ष स्थापन करायचं की नाही यावर मतमतांतरं दिसून येतात. मात्र फक्त दिखाव्यापुरता ते निर्माण करणाऱ्या पक्षांना त्याचा ��विष्यात तोटा सहन करावा लागेल......\nशाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा\nवाचन वेळ : ९ मिनिटं\nआज २६ जून. छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस. कोल्हापूरच्या राजगादीवर बसल्यानंतरही त्यांच्यातला जाणता राजा कसा जिवंत होता हे त्यांचं कार्य समजून घेतल्यावर लक्षात येतं. त्यांची भाषणंही तशीच होती. त्यांना कृतीची जोड होती. नाशिक इथे निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभेतलं शाहू महाराजांचं हे अध्यक्षीय भाषण.\nशाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा\nआज २६ जून. छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस. कोल्हापूरच्या राजगादीवर बसल्यानंतरही त्यांच्यातला जाणता राजा कसा जिवंत होता हे त्यांचं कार्य समजून घेतल्यावर लक्षात येतं. त्यांची भाषणंही तशीच होती. त्यांना कृतीची जोड होती. नाशिक इथे निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभेतलं शाहू महाराजांचं हे अध्यक्षीय भाषण......\nआव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nगेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनापेक्षा जितेंद्र आव्हाडांचीच चर्चा सुरू आहे. आव्हाडांनी ट्रोलरला घरात बोलवून बेदम मारहाण केली. आणि यासाठी मंत्रीपदाचा गैरवापर करून पोलिसांच्या मदतीनं हे काम केल्याचा आरोप आहे. यावरून भाजपनं आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. पण या सगळ्यांत मूळ प्रश्नच बाजूला गेलाय. करमुसेला ठोकल्यानं ट्रोलर्सची विकृती संपणार का\nआव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का\nगेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनापेक्षा जितेंद्र आव्हाडांचीच चर्चा सुरू आहे. आव्हाडांनी ट्रोलरला घरात बोलवून बेदम मारहाण केली. आणि यासाठी मंत्रीपदाचा गैरवापर करून पोलिसांच्या मदतीनं हे काम केल्याचा आरोप आहे. यावरून भाजपनं आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. पण या सगळ्यांत मूळ प्रश्नच बाजूला गेलाय. करमुसेला ठोकल्यानं ट्रोलर्सची विकृती संपणार का\nकोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत\nवाचन वेळ : १४ मिनिटं\nआजचं जग जास्तीत जास्त कळलेल्या निवडक लोकांमधले एक म्हणजे युवाल नोवा हरारी. त्यामुळे ते काय लिहितात, बोलतात याकडे जग कानात प्राण आणून ऐकत असतं. कोरोनानंतरचं जग कसं असेल, यावरचं त्यांचं चिंतन जगभर चर्चेचा विषय बनलंय. कोरोनाचा फायदा उचलत सरकारी यंत्रणा आपल्यावरचा पाळतीचा फास अधिक बळकट करणार आहेत. त्याला जागतिक भावंडभावना हाच उपाय आहे.\nकोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत\nआजचं जग जास्तीत जास्त कळलेल्या निवडक लोकांमधले एक म्हणजे युवाल नोवा हरारी. त्यामुळे ते काय लिहितात, बोलतात याकडे जग कानात प्राण आणून ऐकत असतं. कोरोनानंतरचं जग कसं असेल, यावरचं त्यांचं चिंतन जगभर चर्चेचा विषय बनलंय. कोरोनाचा फायदा उचलत सरकारी यंत्रणा आपल्यावरचा पाळतीचा फास अधिक बळकट करणार आहेत. त्याला जागतिक भावंडभावना हाच उपाय आहे. .....\nएल्गार प्रकरणावरून शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपण्याची तीन कारणं\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nवेगवेगळी विचारधारा असलेल्या तीन पक्षांनी मिळून महाराष्ट्रात ठाकरे सरकार आणलं. पण गेल्या दोनेक दिवसांत महाविकास आघाडीतल्या मतभेदांना गंभीर वळण मिळालंय. कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर सत्तेवर आलेल्या या सरकारमधल्या तिन्ही पक्षांत धोरणात्मक मुद्द्यांवरून मतभेद असल्याचं समोर आलंय. त्याची कारण काय आहेत\nएल्गार प्रकरणावरून शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपण्याची तीन कारणं\nवेगवेगळी विचारधारा असलेल्या तीन पक्षांनी मिळून महाराष्ट्रात ठाकरे सरकार आणलं. पण गेल्या दोनेक दिवसांत महाविकास आघाडीतल्या मतभेदांना गंभीर वळण मिळालंय. कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर सत्तेवर आलेल्या या सरकारमधल्या तिन्ही पक्षांत धोरणात्मक मुद्द्यांवरून मतभेद असल्याचं समोर आलंय. त्याची कारण काय आहेत\nआता तरी राज ठाकरेंचं नवनिर्माण स्वनिर्मित, स्वयंप्रकाशित असेल का\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nशिवसेनेच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेकओवर करण्याचा निर्णय घेतला. मराठीच्या मुद्द्याला बगल देत व्यापक हिंदुत्वाच्या दिशेने ते पावलं टाकतायत. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी भगव्या झेंडा लाँच करून नवनिर्माणाचा नवा अजेंडा त्यांनी जाहीर केलाय. आता मात्र राज ठाकरेंना नवनिर्माणासाठी स्वनिर्मित, स्वयंप्रकाशित व्हावं लागेल.\nआता तरी राज ठाकरेंचं नवनिर्माण स्वनिर्मित, स्वयंप्रकाशित असेल का\nशिवसेनेच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेकओवर करण्याचा निर्णय घेतला. मराठीच्या मुद्द्याला बगल देत व्यापक हिंदुत्वाच्या दिशेने ते पावलं टाकतायत. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी भगव्या झेंडा लाँच करून नवनिर्माणाचा नवा अजेंडा त्यांनी जाहीर केलाय. आता मात्र राज ठाकरेंना नवनिर्माणासाठी स्वनिर्मित, स्वयंप्रकाशित व्हावं लागेल......\nहिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nपंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी ‘न्यू इंडिया’ शब्द उच्चारत असतात. यालाच आपल्या हिंदी सिनेमामधे ‘नया हिंदुस्तान’ म्हटलं जातंय. सध्या तर हिंदी सिनेमांच्या डायलॉग्जमधे याचा सर्रास वापर होतो. ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हिंदी सिनेमांमधे चित्रित होणाऱ्या या नव्या हिंदुस्तानची झलक, त्यामागची भावना, आकांक्षी आणि समस्यांकडे बघायला पाहिजे. कारण हे जग खूप मजेशीर, रोचक आहे.\nहिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका\nपंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी ‘न्यू इंडिया’ शब्द उच्चारत असतात. यालाच आपल्या हिंदी सिनेमामधे ‘नया हिंदुस्तान’ म्हटलं जातंय. सध्या तर हिंदी सिनेमांच्या डायलॉग्जमधे याचा सर्रास वापर होतो. ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हिंदी सिनेमांमधे चित्रित होणाऱ्या या नव्या हिंदुस्तानची झलक, त्यामागची भावना, आकांक्षी आणि समस्यांकडे बघायला पाहिजे. कारण हे जग खूप मजेशीर, रोचक आहे......\nसहा जिल्हा परिषद निकालांचे सहा अर्थ\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nजिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला मात देत धुळ्यात भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवली. तरीही सारी चर्चा भाजपच्या अपयशाचीच होतेय. सहा जिल्हा परिषदेच्या निकालाचे सहा वेगवेगळे पॅटर्न आहेत.\nसहा जिल्हा परिषद निकालांचे सहा अर्थ\nजिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला मात देत धुळ्यात भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवली. तरीही सारी चर्चा भाजपच्या अपयशाचीच होतेय. सहा जिल्हा परिषदेच्या निकालाचे सहा वेगवेगळे पॅटर्न आहेत. .....\nमहाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे आठ सोप्पे अर्थ\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nहोणार होणार म्हणून शेवटी आज उद्धव ठाकरे सरकारचा मंत���रिमंडळ विस्तार झाला. अजितदादा पवार पुन्हा उपमुख्यमंत्री तर पहिल्यांदाच निवडून आलेले आदित्य ठाकरे मंत्री झाले. पण यापलीकडे या मंत्रिमंडळ विस्ताराचे काही महत्त्वाचे अर्थ आहेत. तीन पक्षांचं सरकार बनवताना जशी कसरत करावी लागली तशीच कसरत या विस्तारात आपल्याला बघायला मिळते.\nमहाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे आठ सोप्पे अर्थ\nहोणार होणार म्हणून शेवटी आज उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. अजितदादा पवार पुन्हा उपमुख्यमंत्री तर पहिल्यांदाच निवडून आलेले आदित्य ठाकरे मंत्री झाले. पण यापलीकडे या मंत्रिमंडळ विस्ताराचे काही महत्त्वाचे अर्थ आहेत. तीन पक्षांचं सरकार बनवताना जशी कसरत करावी लागली तशीच कसरत या विस्तारात आपल्याला बघायला मिळते......\nकर्नाटकच्या निकालाचा महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारसाठी धडा काय\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल आला. भाजपने १५ पैकी १३ जागांवर आघाडी घेतलीय. दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएस यांचा सुपडा साफ झालाय. या निकालाने पोटनिवडणुकीत पराभवाची आपली परंपरा भाजपने मोडीत काढलीय. पण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारने या निकालातून धडा घेतला पाहिजे.\nकर्नाटकच्या निकालाचा महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारसाठी धडा काय\nकर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल आला. भाजपने १५ पैकी १३ जागांवर आघाडी घेतलीय. दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएस यांचा सुपडा साफ झालाय. या निकालाने पोटनिवडणुकीत पराभवाची आपली परंपरा भाजपने मोडीत काढलीय. पण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारने या निकालातून धडा घेतला पाहिजे......\nफक्त राजाचा बेटाच राजा बनणार का\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nअजित पवारांच्या बंडाने साऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची फजिती झाली. हे सगळं झाल्यावरही अजित पवारांचं नाव मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारासाठी राखीव ठेवण्यात आल्याचं बोललं जातंय. त्यांना उपमुख्यमंत्रीपदही देण्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे पक्षनेतृत्व फक्त राजाच्या पोरालाच राजा बनवणार की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही पोटात सामावून घेण्याची भूमिका बजावणार असा सवाल निर्माण झालाय.\nफक्त राजाचा बेटाच राजा बनणार का\nअजित पवारांच्या बंडाने साऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची फजिती झाली. हे सगळं झाल्यावर��ी अजित पवारांचं नाव मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारासाठी राखीव ठेवण्यात आल्याचं बोललं जातंय. त्यांना उपमुख्यमंत्रीपदही देण्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे पक्षनेतृत्व फक्त राजाच्या पोरालाच राजा बनवणार की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही पोटात सामावून घेण्याची भूमिका बजावणार असा सवाल निर्माण झालाय......\nअमित शाहांनी फडणवीसांचा, शरद पवारांनी अजितदादांचा केला गेम\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार कोसळलं. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या या दोन कर्तृत्ववान नेत्यांच्या राजकारणाचा आलेख खटकन खाली आला. दोघांचंही राजकारण संपलेलं नाही. पण त्याला मोठा ब्रेक नक्की बसलाय. त्यांना पुढचा काही काळ चाचपडत राहावं लागेल. यामागे आहे तरी कोण त्यांच्या नेत्यांनाच त्यांचं ओझं झालं नव्हतं ना\nअमित शाहांनी फडणवीसांचा, शरद पवारांनी अजितदादांचा केला गेम\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार कोसळलं. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या या दोन कर्तृत्ववान नेत्यांच्या राजकारणाचा आलेख खटकन खाली आला. दोघांचंही राजकारण संपलेलं नाही. पण त्याला मोठा ब्रेक नक्की बसलाय. त्यांना पुढचा काही काळ चाचपडत राहावं लागेल. यामागे आहे तरी कोण त्यांच्या नेत्यांनाच त्यांचं ओझं झालं नव्हतं ना त्यांच्या नेत्यांनाच त्यांचं ओझं झालं नव्हतं ना\nकॉमन मिनिमम प्रोग्रामः सत्तेसाठी एकत्र यायचं की विकासासाठी\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nविधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता २५ दिवस उलटलेत. सत्ता कुणाची येणार हेच काही स्पष्ट होताना दिसत नाही. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जवळीक वाढवलीय. दोन टोकांच्या विचारधारेचे हे पक्ष एका कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात, असं या पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय.\nकॉमन मिनिमम प्रोग्रामः सत्तेसाठी एकत्र यायचं की विकासासाठी\nविधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता २५ दिवस उलटलेत. सत्ता कुणाची येणार हेच काही स्पष्ट होताना दिसत नाही. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जवळीक वाढवलीय. दोन टोकांच्या विचारधारेचे हे पक्ष एका कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात, असं या पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय......\nराष्ट्रपती राजवट हे राजक���य पक्षांचं नाही तर राज्यपालांचं अपयश\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nविधानसभेचा निकाल लागल्यावर विसाव्या दिवशी दिल्लीत वेगाने घडामोडी घडल्या. आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. जो शेवटचा पर्याय होता, तोच आता फर्स्ट प्रेफरन्स म्हणून अमलात आलाय. हे राजकीय पक्षांपेक्षाही राज्यपालांचंच अपयश जास्त आहे, कारण सरकार स्थापन होण्याच्या राजकीय शक्यता दिसत असूनही त्यासाठी अनुकूल प्रयत्न केले नाहीत.\nराष्ट्रपती राजवट हे राजकीय पक्षांचं नाही तर राज्यपालांचं अपयश\nविधानसभेचा निकाल लागल्यावर विसाव्या दिवशी दिल्लीत वेगाने घडामोडी घडल्या. आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. जो शेवटचा पर्याय होता, तोच आता फर्स्ट प्रेफरन्स म्हणून अमलात आलाय. हे राजकीय पक्षांपेक्षाही राज्यपालांचंच अपयश जास्त आहे, कारण सरकार स्थापन होण्याच्या राजकीय शक्यता दिसत असूनही त्यासाठी अनुकूल प्रयत्न केले नाहीत......\nशिवसेनेची संधी हुकल्याने हा असेल सत्तेचा सगळ्यात सोप्पा फॉर्म्युला\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nमहाराष्ट्रातला सत्तापेचाला काल नवी कलाटणी मिळाली. ज्यांच्याकडे कुणी साधा विरोधी पक्ष म्हणूनही बघत नव्हतं त्यांच्यावरच आता किंग होण्याची जबाबदारी आलीय. ही वेळ भाजप, शिवसेनेमुळे आलीय. काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तास्थापनेच्या शिवसेनेच्या बोलणीलाही काल खीळ बसली. आता काँग्रेस आघाडीकडे स्वतःहून नव्या काळातलं, नवं राजकारण उभारण्याची संधी आलीय.\nशिवसेनेची संधी हुकल्याने हा असेल सत्तेचा सगळ्यात सोप्पा फॉर्म्युला\nमहाराष्ट्रातला सत्तापेचाला काल नवी कलाटणी मिळाली. ज्यांच्याकडे कुणी साधा विरोधी पक्ष म्हणूनही बघत नव्हतं त्यांच्यावरच आता किंग होण्याची जबाबदारी आलीय. ही वेळ भाजप, शिवसेनेमुळे आलीय. काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तास्थापनेच्या शिवसेनेच्या बोलणीलाही काल खीळ बसली. आता काँग्रेस आघाडीकडे स्वतःहून नव्या काळातलं, नवं राजकारण उभारण्याची संधी आलीय......\nतर वंचितला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळालं असतं\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nराजकारणात कुणी कधीच कुणाचाही पूर्णवेळ शत्रु नसतो. पण मित्र मात्र सदासर्वकाळ असतो. फडणवीसांनी हीच चूक केली. अत्यंत डूख धरून राजकारण केलं. पाताळयंत्री भूमिका बजावल्या. आज मँडेट हाती असूनही घरी बसावं ��ागलंय. त्यांना मित्र जोडता आलं नाही, असं मत पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट वैभव छाया यांनी एका फेसबूक पोस्टमधून नोंदवलंय. त्या पोस्टचा हा संपादित अंश.\nतर वंचितला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळालं असतं\nराजकारणात कुणी कधीच कुणाचाही पूर्णवेळ शत्रु नसतो. पण मित्र मात्र सदासर्वकाळ असतो. फडणवीसांनी हीच चूक केली. अत्यंत डूख धरून राजकारण केलं. पाताळयंत्री भूमिका बजावल्या. आज मँडेट हाती असूनही घरी बसावं लागलंय. त्यांना मित्र जोडता आलं नाही, असं मत पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट वैभव छाया यांनी एका फेसबूक पोस्टमधून नोंदवलंय. त्या पोस्टचा हा संपादित अंश......\nशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार म्हणजे ‘तीन पायांचा तमाशा’\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nयुतीमधले मतभेद हे बहुतांशी सत्तावाटपावरुन आहेत. ते धोरणावरुन नाहीत. तसंच परस्परांना संपवण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत. पण विरोधकही सबळ आहेत म्हटल्यावर दोघांनाही काहीकाळ सबुरीनंच घ्यावं लागेल. अशावेळी त्यांनी एकत्रच कारभार करणं, हे विरोधकांच्याही हिताचं आहे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचा लेख सध्या व्हॉट्सअॅपवर वायरल झालाय. तो लेख इथे देतोय.\nशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार म्हणजे ‘तीन पायांचा तमाशा’\nयुतीमधले मतभेद हे बहुतांशी सत्तावाटपावरुन आहेत. ते धोरणावरुन नाहीत. तसंच परस्परांना संपवण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत. पण विरोधकही सबळ आहेत म्हटल्यावर दोघांनाही काहीकाळ सबुरीनंच घ्यावं लागेल. अशावेळी त्यांनी एकत्रच कारभार करणं, हे विरोधकांच्याही हिताचं आहे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचा लेख सध्या व्हॉट्सअॅपवर वायरल झालाय. तो लेख इथे देतोय......\nकोल्हापूरकरांनी आमचं ठरलंय म्हणत आठ आमदारांना घरी बसवलं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकोल्हापूरकरांचा लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत पाडापाडीचा एक नवा पॅटर्न चर्चेत आला होता. आता विधानसभा निवडणुकीत तर विद्यमान आठ आमदारांना कोल्हापूरकरांनी हायवेच्या रस्त्याने घरी बसवलंय. यात जिल्हा भाजपमुक्त करतानाच काँग्रेसच्या हाताला भक्कम साथ दिलीय. राष्ट्रवादीनेही आपलं यश टिकवलंय. कोल्हापूरकरांनी सगळ्यात जास्त फटका शिवसेनेला दिलाय.\nकोल्हापूरकरांनी आमचं ठरलंय म्हणत आठ आमदारांना घरी बसवलं\nकोल्हापूरक��ांचा लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत पाडापाडीचा एक नवा पॅटर्न चर्चेत आला होता. आता विधानसभा निवडणुकीत तर विद्यमान आठ आमदारांना कोल्हापूरकरांनी हायवेच्या रस्त्याने घरी बसवलंय. यात जिल्हा भाजपमुक्त करतानाच काँग्रेसच्या हाताला भक्कम साथ दिलीय. राष्ट्रवादीनेही आपलं यश टिकवलंय. कोल्हापूरकरांनी सगळ्यात जास्त फटका शिवसेनेला दिलाय......\nसातारकरांनी गादीला मान देत राष्ट्रवादीला मत दिलं, कारण\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nसाताऱ्याच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव त्यांच्यापेक्षा भाजपच्या जिव्हारी लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांचा इथे विजय झाला. सातारच्या गादीमुळे आपण सहज जिंकू, अशा हवेत असणाऱ्या उदयनराजेंना जनतेने चांगलंच जमिनीवर आणलंय. छत्रपतींच्या गादीला मान देत सातारकरांना राष्ट्रवादीने आपल्याला मत द्यायला लावलंय.\nसातारकरांनी गादीला मान देत राष्ट्रवादीला मत दिलं, कारण\nसाताऱ्याच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव त्यांच्यापेक्षा भाजपच्या जिव्हारी लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांचा इथे विजय झाला. सातारच्या गादीमुळे आपण सहज जिंकू, अशा हवेत असणाऱ्या उदयनराजेंना जनतेने चांगलंच जमिनीवर आणलंय. छत्रपतींच्या गादीला मान देत सातारकरांना राष्ट्रवादीने आपल्याला मत द्यायला लावलंय......\nविधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली\nसचिन परब | सदानंद घायाळ\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nदुपारी दोनपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचा एकूण कल स्पष्ट झालाय. काही ठिकाणचे निकालही आलेत. एकूण कल आणि निकाल बघितला तर भाजप हा सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे. सध्या भाजप १०१ तर शिवसेना ६०, काँग्रेस ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५६ जागा मिळताना दिसताहेत. याशिवाय अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या खात्यात २६ जागा जाताहेत.\nविधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली\nसचिन परब | सदानंद घायाळ\nदुपारी दोनपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचा एकूण कल स्पष्ट झालाय. काही ठिकाणचे निकालही आलेत. एकूण कल आणि निकाल बघितला तर भाजप हा सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे. सध्या भाजप १०१ तर शिवसेना ६०, काँग्रेस ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५६ जागा मिळताना दिसताहेत. याशिवाय अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या खात्यात २६ जागा जाताहेत......\nसर्वांत चुरशीच्या या पाच जागांवर कोण जिंकणार\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nएक्झिट पोलमुळे राज्यातल्या विधानसभा निकालाचं एक कच्चं चित्र समोर आलंय. त्यामुळे निकाल काय लागणार, कसा असणार याविषयीची उत्सुकता काही अंशी शमलीय. असं असलं तरी काही मतदारसंघातले निकाल काय असणार याविषयीची उत्सुकता कायम आहे. त्यापैकी कणकवली, वांद्रे पूर्व, कर्जत जामखेड, औसा आणि साकोली या मतदारसंघांतल्या चुरशीच्या जागांचा हा रिपोर्ट.\nसर्वांत चुरशीच्या या पाच जागांवर कोण जिंकणार\nएक्झिट पोलमुळे राज्यातल्या विधानसभा निकालाचं एक कच्चं चित्र समोर आलंय. त्यामुळे निकाल काय लागणार, कसा असणार याविषयीची उत्सुकता काही अंशी शमलीय. असं असलं तरी काही मतदारसंघातले निकाल काय असणार याविषयीची उत्सुकता कायम आहे. त्यापैकी कणकवली, वांद्रे पूर्व, कर्जत जामखेड, औसा आणि साकोली या मतदारसंघांतल्या चुरशीच्या जागांचा हा रिपोर्ट......\nमुंडे भावंडांचं भवितव्य ठरवणार १९ सेकंदांची क्लिप ठरणार\nवाचन वेळ : ८ मिनिटं\n१९ सेकंदांच्या क्लिपने साऱ्या राज्याचं लक्ष परळीतल्या मुंडे बहीण भावांच्या लढतीकडे वेधलं गेलंय. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना ही वादग्रस्त क्लिप वायरल झाल्याने कोण निवडून येणार याबद्दल उत्सुकता निर्माण झालीय. १९ सेकंदांची क्लिप २०१९ मधे कुणाला निवडून देणार\nमुंडे भावंडांचं भवितव्य ठरवणार १९ सेकंदांची क्लिप ठरणार\n१९ सेकंदांच्या क्लिपने साऱ्या राज्याचं लक्ष परळीतल्या मुंडे बहीण भावांच्या लढतीकडे वेधलं गेलंय. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना ही वादग्रस्त क्लिप वायरल झाल्याने कोण निवडून येणार याबद्दल उत्सुकता निर्माण झालीय. १९ सेकंदांची क्लिप २०१९ मधे कुणाला निवडून देणार\nविधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला कौल देणार\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मनात नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. मागच्या निवडणुकीत सगळ्या देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात आपल्या जागा शाबूत ठेवल्या होत्या. आता पुन्हा लढत अटीतटीची असताना निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कोणाच्या बाजुनं कौल देईल हे पाहिलं पाहिजे.\nव���धानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला कौल देणार\nकॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मनात नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. मागच्या निवडणुकीत सगळ्या देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात आपल्या जागा शाबूत ठेवल्या होत्या. आता पुन्हा लढत अटीतटीची असताना निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कोणाच्या बाजुनं कौल देईल हे पाहिलं पाहिजे......\nशरद पवार पावसात भिजल्यानं भाजपचे डोळे ओले होणार\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसाताऱ्याच्या जिल्हा परिषद मैदानावर शुक्रवारी रात्री शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. आणि बघताबघता सोशल मीडियासोबतच सगळे न्यूज चॅनेल्स ‘पवारमय’ झाले. या वातावरणात अनेक तरुण नव्यानेच पवारांकडे आकर्षित झाल्याचं बघायला मिळालं. दुसरीकडे भाजपच्या सभेला तुरळक गर्दी दिसून येतेय.\nशरद पवार पावसात भिजल्यानं भाजपचे डोळे ओले होणार\nसाताऱ्याच्या जिल्हा परिषद मैदानावर शुक्रवारी रात्री शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. आणि बघताबघता सोशल मीडियासोबतच सगळे न्यूज चॅनेल्स ‘पवारमय’ झाले. या वातावरणात अनेक तरुण नव्यानेच पवारांकडे आकर्षित झाल्याचं बघायला मिळालं. दुसरीकडे भाजपच्या सभेला तुरळक गर्दी दिसून येतेय......\nयंदाच्या विधानसभा निवडणुकीचं वेगळेपण काय\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nयंदाची निवडणूक अगदीच शांत आहे. आधीच्या निवडणुकांच्या तुलनेत अनेक बाबतीत वेगळी आहे. त्याची नेमकी वैशिष्ट्यं आहेत तरी काय, याचा हा धांडोळा. निष्प्रभ विरोधक, चतुर सत्ताधारी, निष्ठाहीन नेतृत्व, स्वतःत मश्गुल मतदार आणि बनचुके कार्यकर्ते यांनी मिळून घडवलेली ही निवडणूक आहे.\nयंदाच्या विधानसभा निवडणुकीचं वेगळेपण काय\nयंदाची निवडणूक अगदीच शांत आहे. आधीच्या निवडणुकांच्या तुलनेत अनेक बाबतीत वेगळी आहे. त्याची नेमकी वैशिष्ट्यं आहेत तरी काय, याचा हा धांडोळा. निष्प्रभ विरोधक, चतुर सत्ताधारी, निष्ठाहीन नेतृत्व, स्वतःत मश्गुल मतदार आणि बनचुके कार्यकर्ते यांनी मिळून घडवलेली ही निवडणूक आहे......\nआश्चर्यच, मुंबईत काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढू शकेल\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nकुचकामी नेतृत्व, दिशाहीन प्रचार, नवखे उमेदवार, साधनांची वानवा यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबईतलं काँग्रेसचं अस्तित्वच धोक्यात आल्यासारखं वाटतंय. तरीही मुंबईतल्या ३६ पैकी किमान १९ जागांवर काँग्रेस आणि मित्रपक्षांची धुगधुगी दिसतेय. तिथे युतीचा विजय वाटतो तितका सोपा नाहीय. या मतदारसंघांत विरोधकांचे फासे नीट पडले तर भाजपला नाही, तर शिवसेनेला फटका बसू शकतो.\nआश्चर्यच, मुंबईत काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढू शकेल\nकुचकामी नेतृत्व, दिशाहीन प्रचार, नवखे उमेदवार, साधनांची वानवा यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबईतलं काँग्रेसचं अस्तित्वच धोक्यात आल्यासारखं वाटतंय. तरीही मुंबईतल्या ३६ पैकी किमान १९ जागांवर काँग्रेस आणि मित्रपक्षांची धुगधुगी दिसतेय. तिथे युतीचा विजय वाटतो तितका सोपा नाहीय. या मतदारसंघांत विरोधकांचे फासे नीट पडले तर भाजपला नाही, तर शिवसेनेला फटका बसू शकतो......\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार या पाच मुद्द्यांभोवती फिरणार\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nमहाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन आता २० दिवस झालेत. प्रचाराला १० दिवस राहिलेत. दसऱ्याचं सीमोल्लंघन झाल्यावर आता प्रचारालाही वेग आलाय. सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दे लावून धरताहेत. दुसरीकडे विरोधक मात्र स्थानिक मुद्द्यांवरच निवडणूक लढवली जावी यासाठी जीवाचं रान करताना दिसताहेत.\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार या पाच मुद्द्यांभोवती फिरणार\nमहाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन आता २० दिवस झालेत. प्रचाराला १० दिवस राहिलेत. दसऱ्याचं सीमोल्लंघन झाल्यावर आता प्रचारालाही वेग आलाय. सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दे लावून धरताहेत. दुसरीकडे विरोधक मात्र स्थानिक मुद्द्यांवरच निवडणूक लढवली जावी यासाठी जीवाचं रान करताना दिसताहेत......\nभाजपच्या उमेदवार याद्यांमधे कुणाचा बोलबाला\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nभाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या दोन याद्या जाहीर केल्यात. आतापर्यंत १३९ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेत. यामधे काही मातब्बरांना वेटिंगवर टाकण्याचं धोरण अवलंबण्यात आलंय. तर आयारामांचं तिकीत देऊन स्वागत करण्यात आलंय. त्यामुळे या याद्या कुणी फायनल केल्या, त्यावर कुणाचा प्रभाव आहे, याची चर्चा रंगलीय.\nभाजपच्या उमेदवार याद्यांमधे कुणाचा बोलबाला\nभाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या दोन याद्या जाहीर केल्यात. आतापर्यंत १३९ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेत. यामधे काही मातब्बरांना वेटिंगवर टाकण्याचं धोरण अवलंबण्यात आलंय. तर आयारामांचं तिकीत देऊन स्वागत करण्यात आलंय. त्यामुळे या याद्या कुणी फायनल केल्या, त्यावर कुणाचा प्रभाव आहे, याची चर्चा रंगलीय......\nईडीच्या कारवाईचा फायदा पवार उठवणार की फडणवीस\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nविधानसभा रणधुमाळीच्या सुरवातीलाच शरद पवारांचं ईडीच्या कारवाईत नाव आल्याने चांगलंच धुमशान पेटलंय. ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पवारांवर आर्थिक फसवणुकीचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. आता या कारवाईला पवारांनी प्रचाराचा मुद्दा बनवलंय. पण कुणाला फायदा होणार त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करताहेत.\nईडीच्या कारवाईचा फायदा पवार उठवणार की फडणवीस\nविधानसभा रणधुमाळीच्या सुरवातीलाच शरद पवारांचं ईडीच्या कारवाईत नाव आल्याने चांगलंच धुमशान पेटलंय. ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पवारांवर आर्थिक फसवणुकीचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. आता या कारवाईला पवारांनी प्रचाराचा मुद्दा बनवलंय. पण कुणाला फायदा होणार त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करताहेत......\nआजोबांच्या वयाच्या शरद पवारांची तरुणांमधे क्रेझ का वाढतेय\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nशरद पवारांचा सहा दिवसांचा दौरा काल संपला. अनेक दशकं सत्तेचं बळ दिलेले सरदार सोडून गेल्यावर आता राष्ट्रवादीचं काय होणार हा प्रश्न घेऊन हा दौरा सुरू झाला. पण संपताना या दौऱ्याने एक नवाच प्रश्न उभा केलाय. आजोबांच्या वयाच्या शरद पवारांना तरुणांमधून एवढा मोठा प्रतिसाद का मिळतोय\nआजोबांच्या वयाच्या शरद पवारांची तरुणांमधे क्रेझ का वाढतेय\nशरद पवारांचा सहा दिवसांचा दौरा काल संपला. अनेक दशकं सत्तेचं बळ दिलेले सरदार सोडून गेल्यावर आता राष्ट्रवादीचं काय होणार हा प्रश्न घेऊन हा दौरा सुरू झाला. पण संपताना या दौऱ्याने एक नवाच प्रश्न उभा केलाय. आजोबांच्या वयाच्या शरद पवारांना तरुणांमधून एवढा मोठा प्रतिसाद का मिळतोय\nशरद पवार सांगतायत, सरकार तर आरएसएस चालवतंय\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज सरकार चालवतंय. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय एकही महत्त्वाचा निर्णय देशात घेतला जात नाही. प्रत्येक मंत्र्यामागे संघाचा माणूस नेमून दिलेला असतो. हे सारं घटनाबाह्य आहे. सांगत आहेत राष्ट्रवा��ी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.\nशरद पवार सांगतायत, सरकार तर आरएसएस चालवतंय\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज सरकार चालवतंय. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय एकही महत्त्वाचा निर्णय देशात घेतला जात नाही. प्रत्येक मंत्र्यामागे संघाचा माणूस नेमून दिलेला असतो. हे सारं घटनाबाह्य आहे. सांगत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. .....\nसुप्रिया सुळेः लढणाऱ्या लेकीची बुलंद कहाणी\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसुप्रिया सुळे यांचा रविवारी ३० जूनला पन्नासावा वाढदिवस आहे. आपल्या कामाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं जातं. गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सुप्रिया सुळेंच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख.\nसुप्रिया सुळेः लढणाऱ्या लेकीची बुलंद कहाणी\nसुप्रिया सुळे यांचा रविवारी ३० जूनला पन्नासावा वाढदिवस आहे. आपल्या कामाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं जातं. गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सुप्रिया सुळेंच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख......\nजगभर लोकशाहीची जागा टोळीवाद घेतोय\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nवेगात एकत्र येणारं जग आणि निरनिराळ्या प्रकारच्या लोकांशी जमवून घेणं, आदान-प्रदान करणं त्यांना कठीण, नकोसं आणि थोडं भितीदायकही वाटतं. अशा वेळी लागणारं सिक्युरीटी ब्लॅंकेट हे त्यांना आपापल्या टोळीत, जातीत किंवा धर्मातच दिसतं. मग आपापल्या धार्मिक, वांशिक किंवा जातीय कवचात जाणंच जास्त सुरक्षित वाटतं, कम्फर्टेबल वाटतं.\nजगभर लोकशाहीची जागा टोळीवाद घेतोय\nवेगात एकत्र येणारं जग आणि निरनिराळ्या प्रकारच्या लोकांशी जमवून घेणं, आदान-प्रदान करणं त्यांना कठीण, नकोसं आणि थोडं भितीदायकही वाटतं. अशा वेळी लागणारं सिक्युरीटी ब्लॅंकेट हे त्यांना आपापल्या टोळीत, जातीत किंवा धर्मातच दिसतं. मग आपापल्या धार्मिक, वांशिक किंवा जातीय कवचात जाणंच जास्त सुरक्षित वाटतं, कम्फर्टेबल वाटतं......\nवंचित आघाडीने निव्वळ मतं खाल्ली की नवं राजकारण उभं केलं\nवाचन वेळ : ९ मिनिटं\nप्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं खाल्याचा आरोप होतो. काँग्रेसवालेही हा आरोप करण्यात पुढे आहेत. वंचितभोवतीची सारी चर्चा मतांच्या पुढे जाताना दिसत नाही. त्यामुळे आता या मतांच्या राजकारणापलीकडे जाऊन वंचितच्या राजकारणाचं विश्लेषण करायला हवं. मुक्त शब्द मासिकात आलेल्या लेखाचा हा संपादित आणि विस्तारित अंश.\nवंचित आघाडीने निव्वळ मतं खाल्ली की नवं राजकारण उभं केलं\nप्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं खाल्याचा आरोप होतो. काँग्रेसवालेही हा आरोप करण्यात पुढे आहेत. वंचितभोवतीची सारी चर्चा मतांच्या पुढे जाताना दिसत नाही. त्यामुळे आता या मतांच्या राजकारणापलीकडे जाऊन वंचितच्या राजकारणाचं विश्लेषण करायला हवं. मुक्त शब्द मासिकात आलेल्या लेखाचा हा संपादित आणि विस्तारित अंश......\nखरंच वंचित आघाडीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचा पराभव झाला\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमहाराष्ट्रात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पराभव वंचित बहुजन आघाडीमुळे झाल्याचं निदान केलं जातंय. वंचित आघाडी काँग्रेससाठी वोटकटुआ ठरल्याचा आरोपही होतोय. काही जणांच्या मते, वंचितच्या वोटकटुआ भूमिकेमुळे काँग्रेस आघाडीच्या ७ उमेदवारांना पराभवाचं तोंड बघावं लागलंय. पण खरंच हे असंच आहे\nखरंच वंचित आघाडीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचा पराभव झाला\nमहाराष्ट्रात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पराभव वंचित बहुजन आघाडीमुळे झाल्याचं निदान केलं जातंय. वंचित आघाडी काँग्रेससाठी वोटकटुआ ठरल्याचा आरोपही होतोय. काही जणांच्या मते, वंचितच्या वोटकटुआ भूमिकेमुळे काँग्रेस आघाडीच्या ७ उमेदवारांना पराभवाचं तोंड बघावं लागलंय. पण खरंच हे असंच आहे\nसुप्रिया सुळे का जिंकल्या, पार्थ पवार का हरले\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nपाच दशकांपासून अपराजित राहण्याचा पवार कुटुंबाचा इतिहास आज मोडीत निघाला. मावळमधे पार्थ पवार यांचा तब्बल अडीच लाख मतांनी पराभव झाला. तिकडे बारामतीत गेल्यावेळी काठावर पास झालेल्या सुप्रिया सुळे यांनी मात्र यंदा चांगलं मताधिक्य घेतलं. पवार कुटुंबातल्या जय-पराजयाची काही कारणं.\nसुप्रिया सुळे का जिंकल्या, पार्थ पवार का हरले\nपाच दशकांपासून अपराजित राहण्याचा पवार कुटुंबाचा इतिहास आज मोडीत निघाला. मावळमधे पार्थ पवार यांचा तब्��ल अडीच लाख मतांनी पराभव झाला. तिकडे बारामतीत गेल्यावेळी काठावर पास झालेल्या सुप्रिया सुळे यांनी मात्र यंदा चांगलं मताधिक्य घेतलं. पवार कुटुंबातल्या जय-पराजयाची काही कारणं......\nकाय आहेत मतमोजणीच्या पहिल्या धारेचे अपडेट\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nलोकसभा निवडणुकीचे कल यायला सुरवात झालीय. सुरवातीच्या ट्रेंडमधे भाजप आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या जागांमधे गेल्या वेळपेक्षा चांगली वाढ होतेय. तर भाजपच्या जागा मात्र घटताना दिसताहेत. महाराष्ट्रात एक्झिट पोल तितके खरे होताना दिसत नाहीत.\nकाय आहेत मतमोजणीच्या पहिल्या धारेचे अपडेट\nलोकसभा निवडणुकीचे कल यायला सुरवात झालीय. सुरवातीच्या ट्रेंडमधे भाजप आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या जागांमधे गेल्या वेळपेक्षा चांगली वाढ होतेय. तर भाजपच्या जागा मात्र घटताना दिसताहेत. महाराष्ट्रात एक्झिट पोल तितके खरे होताना दिसत नाहीत......\nएक्झिट पोलचा महाराष्ट्रापुरता साधासरळ अर्थ असा आहे\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nलोकसभा निवडणुकीसाठी आज १९ मेला सातव्या टप्प्याचं मतदान झालं. त्यानंतर न्यूज चॅनेलवर एक्झिट पोलचं वादळ आलंय. जवळपास सगळ्याच पोल्सवाल्यांनी फिर एक बार मोदी सरकारचा नारा दिलाय. पण या पोलमधून महाराष्ट्राला इशारा मिळालाय. हा इशारा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस आघाडीने मनावर न घेतल्यास त्यांना त्यांची फळं भोगायला मिळू शकतात.\nएक्झिट पोलचा महाराष्ट्रापुरता साधासरळ अर्थ असा आहे\nलोकसभा निवडणुकीसाठी आज १९ मेला सातव्या टप्प्याचं मतदान झालं. त्यानंतर न्यूज चॅनेलवर एक्झिट पोलचं वादळ आलंय. जवळपास सगळ्याच पोल्सवाल्यांनी फिर एक बार मोदी सरकारचा नारा दिलाय. पण या पोलमधून महाराष्ट्राला इशारा मिळालाय. हा इशारा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस आघाडीने मनावर न घेतल्यास त्यांना त्यांची फळं भोगायला मिळू शकतात......\nआपला आपला अंदाजः भाजप २५०+, एनडीए २८०, पंतप्रधानपदी मोदी\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nलोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान उद्या रविवारी होतंय. मतदान झाल्यानंतरच्या क्षणापासून सगळीकडे एक्झिट पोल सुरू होतील. पण त्याआधीच सगळीकडे वेगवेगळी भाकितं येताहेत. निवडणुकीच्या विश्लेषणाच्या कोलाज स्पेशल लेखांतला हा एक लेख.\nआपला आपला अंदाजः भाजप २५०+, एनडीए २८०, पंतप्रधानपदी मोदी\nलोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान उद्या रविवारी होतंय. मतदान झाल्यानंतरच्या क्षणापासून सगळीकडे एक्झिट पोल सुरू होतील. पण त्याआधीच सगळीकडे वेगवेगळी भाकितं येताहेत. निवडणुकीच्या विश्लेषणाच्या कोलाज स्पेशल लेखांतला हा एक लेख......\nआपला आपला अंदाजः सगळ्या पक्षांना विस्कळीतपणाचा फटका बसणार\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nलोकसभेचा निकाल लागायला आता सातेक दिवस राहिलेत. रविवारी शेवटच्या टप्प्यातलं मतदान आहे. पण महाराष्ट्रात सध्या कोण कुठली जागा जिंकणार, हरणार याचीच चर्चा सुरू आहे. हे ध्यानात घेऊन सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षही सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत. आपला आपला अंदाज या कोलाजवरील सदरातला हा आणखी एक लेख.\nआपला आपला अंदाजः सगळ्या पक्षांना विस्कळीतपणाचा फटका बसणार\nलोकसभेचा निकाल लागायला आता सातेक दिवस राहिलेत. रविवारी शेवटच्या टप्प्यातलं मतदान आहे. पण महाराष्ट्रात सध्या कोण कुठली जागा जिंकणार, हरणार याचीच चर्चा सुरू आहे. हे ध्यानात घेऊन सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षही सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत. आपला आपला अंदाज या कोलाजवरील सदरातला हा आणखी एक लेख......\nआपला आपला अंदाजः महाराष्ट्रात भाजप महायुतीला मोठा फटका\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nमहाराष्ट्रातलं चार टप्प्यांतलं मतदान होऊन १५ दिवस झालेत. लोकसभेचा निकाल यायला आता आठ दिवस उरलेत. सगळीकडे कोण जिंकणार याचीच चर्चा सुरू आहे. एकमेकांशी बोलून इवीएममधल्या मतदानाचा अंदाज घेणं सुरू आहे. त्यासाठी कोलाजने अभ्यासक, पत्रकारांना लिहितं केलंय. या लेखात आपला सविस्तर अंदाज मांडत आहेत ज्येष्ठ पत्रकार गिरीश अवघडे. त्यांच्या मते भाजप महायुतीला मोठा फटका बसतोय.\nआपला आपला अंदाजः महाराष्ट्रात भाजप महायुतीला मोठा फटका\nमहाराष्ट्रातलं चार टप्प्यांतलं मतदान होऊन १५ दिवस झालेत. लोकसभेचा निकाल यायला आता आठ दिवस उरलेत. सगळीकडे कोण जिंकणार याचीच चर्चा सुरू आहे. एकमेकांशी बोलून इवीएममधल्या मतदानाचा अंदाज घेणं सुरू आहे. त्यासाठी कोलाजने अभ्यासक, पत्रकारांना लिहितं केलंय. या लेखात आपला सविस्तर अंदाज मांडत आहेत ज्येष्ठ पत्रकार गिरीश अवघडे. त्यांच्या मते भाजप महायुतीला मोठा फटका बसतोय......\nआपला आपला अंदाजः महाराष्ट्रात��्या ४८ जागांवर कोण जिंकणार, कोण हरणार\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nलोकसभा निवडणुकीचा निकाल यायला अजून १३ दिवस उरलेत. पण कोण जिंकणार, कोण हरणार याची लोकांमधे खूप उत्सुकता आहे. सत्ताधारी भाजप आघाडीबद्दल नाराजीचा सूर आहे. पण याचा फायदा घेताना काँग्रेसला तितकं यश येताना दिसत नाही. महाराष्ट्रातल्या ४८ जागांवरच्या वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन बांधलेला हा अंदाज. कोलाज याविषयी वेगवेगळ्या पत्रकार अभ्यासकांना लिहितं करतंय. त्याचा हा पहिला भाग.\nआपला आपला अंदाजः महाराष्ट्रातल्या ४८ जागांवर कोण जिंकणार, कोण हरणार\nलोकसभा निवडणुकीचा निकाल यायला अजून १३ दिवस उरलेत. पण कोण जिंकणार, कोण हरणार याची लोकांमधे खूप उत्सुकता आहे. सत्ताधारी भाजप आघाडीबद्दल नाराजीचा सूर आहे. पण याचा फायदा घेताना काँग्रेसला तितकं यश येताना दिसत नाही. महाराष्ट्रातल्या ४८ जागांवरच्या वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन बांधलेला हा अंदाज. कोलाज याविषयी वेगवेगळ्या पत्रकार अभ्यासकांना लिहितं करतंय. त्याचा हा पहिला भाग......\nएक्झिट अंदाजः मुंबईसह चौथ्या टप्प्यावर राज्य कुणाचं\nवाचन वेळ : ९ मिनिटं\nमुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातल्या १७ जागांवर आज २९ एप्रिलला महाराष्ट्रातल्या शेवटच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान झालं. या टप्प्यातल्या जवळपास सगळ्याच लढती अटीतटीच्या झाल्या. या शहरी प्रभावांमधल्या लढतींचा अंदाज लावणं, फारच कठीण ठरतंय. तरीही दोन्ही बाजूंच्या स्थानिकांशी बोलून अधिकाधिक थेट माहिती देण्याचा हा प्रयत्न.\nएक्झिट अंदाजः मुंबईसह चौथ्या टप्प्यावर राज्य कुणाचं\nमुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातल्या १७ जागांवर आज २९ एप्रिलला महाराष्ट्रातल्या शेवटच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान झालं. या टप्प्यातल्या जवळपास सगळ्याच लढती अटीतटीच्या झाल्या. या शहरी प्रभावांमधल्या लढतींचा अंदाज लावणं, फारच कठीण ठरतंय. तरीही दोन्ही बाजूंच्या स्थानिकांशी बोलून अधिकाधिक थेट माहिती देण्याचा हा प्रयत्न......\nलोकसभा निवडणुकीत सर्व पक्ष महिला उमेदवारांना विसरले\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसगळीकडे लोकसभा निवडणुकीची हवा पसरलीय. सगळ्या नाक्यावर, चौकांमधे, बस स्टॉप, ट्रेनमधे कोण निवडून येणार यावर चर्चा सुरुय. पण या निवडणुकीत महिला कुठे आहेत ३० टक्के महिलांचं धोरण फक्त कागदावरचं आहे. सगळ्याच पक्षांनी उमेदवारी महिलांन�� त्यांचा वाट देण्याबद्दल मौन बाळगलंय. महाराष्ट्रात मात्र सामान्य महिला नाही पण नेत्यांच्या मुली, सुनांकडे राजकीय वारसदार म्हणून तरी बघितलं जातंय.\nलोकसभा निवडणुकीत सर्व पक्ष महिला उमेदवारांना विसरले\nसगळीकडे लोकसभा निवडणुकीची हवा पसरलीय. सगळ्या नाक्यावर, चौकांमधे, बस स्टॉप, ट्रेनमधे कोण निवडून येणार यावर चर्चा सुरुय. पण या निवडणुकीत महिला कुठे आहेत ३० टक्के महिलांचं धोरण फक्त कागदावरचं आहे. सगळ्याच पक्षांनी उमेदवारी महिलांना त्यांचा वाट देण्याबद्दल मौन बाळगलंय. महाराष्ट्रात मात्र सामान्य महिला नाही पण नेत्यांच्या मुली, सुनांकडे राजकीय वारसदार म्हणून तरी बघितलं जातंय......\nप्रस्थापितांना धक्का हा महाराष्ट्रातल्या मतदानाचा ट्रेंड आहे\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमहाराष्ट्रात काल २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातलं मतदान झालं. यातून आतापर्यंत ३१ जागांवर मतदान झालंय. या मतदानाचा एकूण नूर समोर येतोय. अँण्टी इकम्बन्सीचा ट्रेंड खूप काम करताना दिसतोय. पण ही अँण्टी इकम्बन्सी निव्वळ सरकारविरोधीच नाही तर विरोधकांच्या विरोधातही आहे.\nप्रस्थापितांना धक्का हा महाराष्ट्रातल्या मतदानाचा ट्रेंड आहे\nमहाराष्ट्रात काल २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातलं मतदान झालं. यातून आतापर्यंत ३१ जागांवर मतदान झालंय. या मतदानाचा एकूण नूर समोर येतोय. अँण्टी इकम्बन्सीचा ट्रेंड खूप काम करताना दिसतोय. पण ही अँण्टी इकम्बन्सी निव्वळ सरकारविरोधीच नाही तर विरोधकांच्या विरोधातही आहे. .....\nएक्झिट अंदाजः १४ मतदारसंघात कोण जिंकतंय ते इथे वाचा\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nदेशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास.\nएक्झिट अंदाजः १४ मतदारसंघात कोण जिंकतंय ते इथे वाचा\nदेशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवला��� गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास......\nमाढा, अहमदनगरः जुनी घराणी विरुद्ध नवे राजकारणी या संघर्षाची कहाणी\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमाढ्यातल्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या आणि अहमदनगरमधल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंडखोरीने राज्यभरातल्या निवडणुकीचं वातावरण ढवळून काढलं. ही दोन्ही बंडं शरद पवारांच्या विरोधात होती. सहकार, सत्ता आणि संस्थांच्या बळावर संस्थानांचं राजकारण पोसणारे हे दोन्ही मतदारसंघ तर त्यामुळे हादरलेच. तरीही शरद पवारांचे उमेदवार निवडणूक अटीतटीने लढवत आहेत. कारण हा संघर्ष वाटतो तितका सोपा नाही.\nमाढा, अहमदनगरः जुनी घराणी विरुद्ध नवे राजकारणी या संघर्षाची कहाणी\nमाढ्यातल्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या आणि अहमदनगरमधल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंडखोरीने राज्यभरातल्या निवडणुकीचं वातावरण ढवळून काढलं. ही दोन्ही बंडं शरद पवारांच्या विरोधात होती. सहकार, सत्ता आणि संस्थांच्या बळावर संस्थानांचं राजकारण पोसणारे हे दोन्ही मतदारसंघ तर त्यामुळे हादरलेच. तरीही शरद पवारांचे उमेदवार निवडणूक अटीतटीने लढवत आहेत. कारण हा संघर्ष वाटतो तितका सोपा नाही......\nजळगाव जिल्ह्याचा कंट्रोल कुणाकडे हे ठरवणारी निवडणूक\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nलोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर या मतदारसंघात मतदान होतंय. या भागात लेवा पाटीदार समाजाचा प्रभाव आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मानणाऱ्या या समाजातून आपल्या नेत्याच्या खच्चीकरणाच्या विरोधात नाराजी आहे. गिरीश महाजनांचं नवं नेतृत्व उभं राहतंय. मात्र त्याचा असंतोष अमळनेरमधल्या फ्रीस्टाईल हाणामारीतून उघड झाला होता. यापुढे जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व कोण करणार हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल.\nजळगाव जिल्ह्याचा कंट्रोल कुणाकडे हे ठरवणारी निवडणूक\nलोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर या मतदारसंघात मतदान होतंय. या भागात लेवा पाटीदार समाजाचा प्रभाव आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मानणाऱ्या या समाजातून आपल्या नेत्याच्या खच्चीकरणाच्या विरोधात नाराजी आहे. गिरीश महाजनांचं नवं नेतृत्व उभं राहतंय. मात्र त्याचा असंतोष अमळनेरमधल्या फ्रीस्टाईल हाणामारीत���न उघड झाला होता. यापुढे जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व कोण करणार हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल. .....\nदक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमहाराष्ट्रात लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातलं मतदान उद्या २३ एप्रिलला होतंय. यात दक्षिण महाराष्ट्रातल्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि हातकणंगले मतदारसंघातली लढाई थेट राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना, भाजप अशी आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीने इथल्या लढती चुरशीच्या झाल्यात.\nदक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई\nमहाराष्ट्रात लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातलं मतदान उद्या २३ एप्रिलला होतंय. यात दक्षिण महाराष्ट्रातल्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि हातकणंगले मतदारसंघातली लढाई थेट राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना, भाजप अशी आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीने इथल्या लढती चुरशीच्या झाल्यात......\nपरभणी, हिंगोलीः बालेकिल्ले असूनही शिवसेनेची शेवटपर्यंत कोंडी\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nपरभणी आणि हिंगोली हे शिवसेनेचे मराठवाड्यातले पक्के गड बनलेत. वारंवार प्रयत्न करूनही दोन्ही काँग्रेसला तिथे जिंकण्यासाठी तोडगा साडपलेला नाही. पण या दोन्ही मतदारसंघात यावेळेस टफ फाईट सुरू आहे. शिवसेनेच्या दोन्ही किल्लेदारांना आपापले बुरुज राखण्यासाठी सगळी ताकद लावावी लागतेय.\nपरभणी, हिंगोलीः बालेकिल्ले असूनही शिवसेनेची शेवटपर्यंत कोंडी\nपरभणी आणि हिंगोली हे शिवसेनेचे मराठवाड्यातले पक्के गड बनलेत. वारंवार प्रयत्न करूनही दोन्ही काँग्रेसला तिथे जिंकण्यासाठी तोडगा साडपलेला नाही. पण या दोन्ही मतदारसंघात यावेळेस टफ फाईट सुरू आहे. शिवसेनेच्या दोन्ही किल्लेदारांना आपापले बुरुज राखण्यासाठी सगळी ताकद लावावी लागतेय. .....\nनांदेडः अशोक चव्हाणांच्या अस्तित्वाची लढाई\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nअशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत. सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत राज्यभर काँग्रेसचं पानिपत होत असताना त्यांनीच लाज राखली होती. तरीही यंदा मात्र त्यांना नांदेडमधून हलता येत नाही. त्यांचे जिल्ह्यातले विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेना सोडून भाजपमधून निवडणूक लढवताना त्यांच्या नाकीनऊ आणलेत.\nनांदेडः अशोक चव्हाणांच्या अस्तित्वाची लढाई\nअशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत. सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत राज्यभर काँग्रेसचं पानिपत होत असताना त्यांनीच लाज राखली होती. तरीही यंदा मात्र त्यांना नांदेडमधून हलता येत नाही. त्यांचे जिल्ह्यातले विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेना सोडून भाजपमधून निवडणूक लढवताना त्यांच्या नाकीनऊ आणलेत......\nयवतमाळ-वाशिमः जिंकण्यासाठी हवा राळेगावमधला वाढलेला टक्का\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nयवतमाळ-वाशिम मतदारसंघात पाचव्यांदा खासदार होण्यास इच्छूक असलेल्या शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात थेट लढत झाली. भाजप बंडखोराने लढतीत चांगलीच रंगत आणली. शेतकरी आत्महत्यांचा शिक्का बसलेल्या या मतदारसंघातल्या ग्रामीण भागात मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले. भंडारा-गोंदियातही भाजप बंडखोर रिंगणात होता.\nयवतमाळ-वाशिमः जिंकण्यासाठी हवा राळेगावमधला वाढलेला टक्का\nयवतमाळ-वाशिम मतदारसंघात पाचव्यांदा खासदार होण्यास इच्छूक असलेल्या शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात थेट लढत झाली. भाजप बंडखोराने लढतीत चांगलीच रंगत आणली. शेतकरी आत्महत्यांचा शिक्का बसलेल्या या मतदारसंघातल्या ग्रामीण भागात मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले. भंडारा-गोंदियातही भाजप बंडखोर रिंगणात होता......\nचंद्रपूर, गडचिरोलीत विरोधकांना साथ की सत्तेला साथसोबत\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nउमेदवार बदलण्यावरून झालेल्या राड्याने चंद्रपुरात काँग्रेसचं हसं झालं. त्याचा काँग्रेसला सुरवातीच्या टप्प्यातल्या प्रचारातही बसला. भाजपला निवडणूक एकतर्फी जाईल, असं वाटतं असतानाच आता चंद्रपुरात चांगलीच टस्सल लागलीय. हमखास निवडून येतील असं वाटणारे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना त्यांनी चांगलंच अडचणीत आणलंय.\nचंद्रपूर, गडचिरोलीत विरोधकांना साथ की सत्तेला साथसोबत\nउमेदवार बदलण्यावरून झालेल्या राड्याने चंद्रपुरात काँग्रेसचं हसं झालं. त्याचा काँग्रेसला सुरवातीच्या टप्प्यातल्या प्रचारातही बसला. भाजपला निवडणूक ए��तर्फी जाईल, असं वाटतं असतानाच आता चंद्रपुरात चांगलीच टस्सल लागलीय. हमखास निवडून येतील असं वाटणारे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना त्यांनी चांगलंच अडचणीत आणलंय......\nवर्धाः लोकसभेचा निकाल ग्रामपंचायतीच्या निकालात शोधता येईल\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसत्ताधारी भाजप आणि विरोधातल्या काँग्रेससाठी वर्ध्याची जागा खूप महत्त्वाची आहे. दोघांनीही गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत आपला राजकीय वारसा असल्याचं दाखवून द्यायचंय. त्यासाठी दोन्ही पक्षांनी खूप जोर लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभा घेतली. या दोन्ही सभांची देशभरात चर्चा झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवरही ही लढत तितकीच चुरशीची झाली.\nवर्धाः लोकसभेचा निकाल ग्रामपंचायतीच्या निकालात शोधता येईल\nसत्ताधारी भाजप आणि विरोधातल्या काँग्रेससाठी वर्ध्याची जागा खूप महत्त्वाची आहे. दोघांनीही गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत आपला राजकीय वारसा असल्याचं दाखवून द्यायचंय. त्यासाठी दोन्ही पक्षांनी खूप जोर लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभा घेतली. या दोन्ही सभांची देशभरात चर्चा झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवरही ही लढत तितकीच चुरशीची झाली......\nसर्वपक्षीय सेफेस्ट सीट कशामुळे फाईटमधे आल्यात\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nभाजपसाठी नागपूर, काँग्रेससाठी नांदेड, राष्ट्रवादीसाठी बारामती आणि शिवसेनेसाठी अमरावती या हमखास निवडून येणाऱ्या सीट होत्या. पण गेल्या काही दिवसांतच इथल्या दिग्गज उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. राज्यभरातल्या मतदारांचा कौल अजूनही गोंधळलेलाच आहे, असा निष्कर्ष यातून काढला तर त्यात काय चुकलं\nसर्वपक्षीय सेफेस्ट सीट कशामुळे फाईटमधे आल्यात\nभाजपसाठी नागपूर, काँग्रेससाठी नांदेड, राष्ट्रवादीसाठी बारामती आणि शिवसेनेसाठी अमरावती या हमखास निवडून येणाऱ्या सीट होत्या. पण गेल्या काही दिवसांतच इथल्या दिग्गज उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. राज्यभरातल्या मतदारांचा कौल अजूनही गोंधळलेलाच आहे, असा निष्कर्ष यातून काढला तर त्यात काय चुकलं\nमहिलांना उमेदवारी देतानाही घराणेशाहीचंच कार्ड\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nलोकसभेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा मतदारांमधे पुरुषांच्या तुलनेत महिलांचा टक्का वाढल्याच्या बातम्या आल्या. त्याला धरून राजकारणात महिलांना वाटा देण्याच्याही बाता झाल्या. पण आता प्रत्यक्ष तिकीटवाटपात याउलट चित्र आहे. बायकांना उमेदवारी देताना सगळ्याच पक्षांनी घराणेशाहीचं कार्ड वापरलंय.\nमहिलांना उमेदवारी देतानाही घराणेशाहीचंच कार्ड\nलोकसभेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा मतदारांमधे पुरुषांच्या तुलनेत महिलांचा टक्का वाढल्याच्या बातम्या आल्या. त्याला धरून राजकारणात महिलांना वाटा देण्याच्याही बाता झाल्या. पण आता प्रत्यक्ष तिकीटवाटपात याउलट चित्र आहे. बायकांना उमेदवारी देताना सगळ्याच पक्षांनी घराणेशाहीचं कार्ड वापरलंय......\nवर्ध्याच्या सभेत नरेंद्र मोदी शरद पवारांवर का घसरले\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ चा ट्रेंड फॉलो करत यंदाही महाराष्ट्रातली पहिली सभा गांधीजींच्या वर्ध्यात घेतली. यामुळे गेल्या वेळेसारखाच यंदाही मोदींच्या सभेचा करिश्मा चालेल, असा भाजपला विश्वास आहे. त्यामुळे या सभेला राजकीयदृष्ट्या खूप महत्त्व प्राप्त झालं. पहिल्याच सभेत शरद पवार यांच्यावर टीका करून मोदींनी राजकीय गुगली टाकलीय. त्याचा अर्थ काय\nवर्ध्याच्या सभेत नरेंद्र मोदी शरद पवारांवर का घसरले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ चा ट्रेंड फॉलो करत यंदाही महाराष्ट्रातली पहिली सभा गांधीजींच्या वर्ध्यात घेतली. यामुळे गेल्या वेळेसारखाच यंदाही मोदींच्या सभेचा करिश्मा चालेल, असा भाजपला विश्वास आहे. त्यामुळे या सभेला राजकीयदृष्ट्या खूप महत्त्व प्राप्त झालं. पहिल्याच सभेत शरद पवार यांच्यावर टीका करून मोदींनी राजकीय गुगली टाकलीय. त्याचा अर्थ काय\nलोकसभेच्या रिंगणात कोण, किती पाण्यात हे सांगणारे कालचे निकाल\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आलेत. हे निकाल सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांसाठीही डोकेदुखीचं कारण ठरलेत. मतदारांनी संमिश्र कौल देत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कामाला लावलंय. वंचित बहुजन आघाडीसाठीही या निकालाने आशादायी वातावरण निर्माण केलंय.\nलोकसभेच्या रिंगणात कोण, किती पाण्यात हे सांगणारे कालचे निकाल\nलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आलेत. हे निकाल सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांसाठीही डोकेदुखीचं कारण ठरलेत. मतदारांनी संमिश्र कौल देत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कामाला लावलंय. वंचित बहुजन आघाडीसाठीही या निकालाने आशादायी वातावरण निर्माण केलंय......\nजालन्यात रावसाहेब दानवे पुन्हा ‘चकवा’ देणार की खाणार\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nअर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातल्या संघर्षाने निवडणुकीचा माहौल तयार होण्याआधीच जालन्याची लढत गाजली. टीवी मीडियाने तर हा संघर्ष युतीतल्या संघर्षाइतकाच महत्त्वाचा असल्याचं दाखवलं. पण रविवारी मनोमिलनाने या संघर्षावरही पडदा पडला. मात्र या संघर्षात दानवे विरोधकांना पुन्हा चकवा देण्यात यशस्वी होणार का हा मुद्दा तसाच राहिलाय.\nजालन्यात रावसाहेब दानवे पुन्हा ‘चकवा’ देणार की खाणार\nअर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातल्या संघर्षाने निवडणुकीचा माहौल तयार होण्याआधीच जालन्याची लढत गाजली. टीवी मीडियाने तर हा संघर्ष युतीतल्या संघर्षाइतकाच महत्त्वाचा असल्याचं दाखवलं. पण रविवारी मनोमिलनाने या संघर्षावरही पडदा पडला. मात्र या संघर्षात दानवे विरोधकांना पुन्हा चकवा देण्यात यशस्वी होणार का हा मुद्दा तसाच राहिलाय......\nऐन निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा पेटवणं कुणाच्या हिताचं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nगेल्या पाच वर्षात राष्ट्रवाद, देशभक्ती यावर जितकी चर्चा झालीय तितकी क्वचितचं इतर कोणत्या विषयावर झाली असेल. हे दोन्ही विषय निवडणुकीचे मुद्दा म्हणून वापरण्यात आले. त्यांना निवडणुकीच्या राजकारणाशी जोडणं हा लोकशाही राजकारणाचा पराभव आहे. या शब्दांमागची मूळ भावना काही वेगळीच आहे. समाजाला बांधून ठेवायचं असेल तर तो सर्वसमावेशी भाव आपल्याला समजून घ्यावा लागेल.\nऐन निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा पेटवणं कुणाच्या हिताचं\nगेल्या पाच वर्षात राष्ट्रवाद, देशभक्ती यावर जितकी चर्चा झालीय तितकी क्वचितचं इतर कोणत्या विषयावर झाली असेल. हे दोन्ही विषय निवडणुकीचे मुद्दा म्हणून वापरण्यात आले. त्यांना निवडणुकीच्या राजकारणाशी जोडणं हा लोकशाही राजकारणाचा पराभव आहे. या शब्दांमागची मूळ भावना काही वेगळीच आहे. समाजाला बांधून ठेवायचं असेल तर तो सर्वसमावेशी भाव आपल्याला समजून घ्यावा लागेल......\nमनोहर पर्रीकरः श��न्यातून विश्व उभं करणारा नेता\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nशेवटच्या काळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या राहत्या घरीच उपचार घेत गोव्याचा कारभार हाकला. यावरून त्यांच्यावर खूप टीका झाली. पण जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी राज्याच्या विकासाचा ध्यास जपला. आणि संघर्ष करत असतानाच १७ मार्च २०१९ ला शेवटचा श्वास घेतला. त्यांचे विरोधकही त्यांच्या कर्तृत्वाला, धाडसाला, बुद्धीला मुजरा केल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं मात्र नक्की.\nमनोहर पर्रीकरः शून्यातून विश्व उभं करणारा नेता\nशेवटच्या काळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या राहत्या घरीच उपचार घेत गोव्याचा कारभार हाकला. यावरून त्यांच्यावर खूप टीका झाली. पण जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी राज्याच्या विकासाचा ध्यास जपला. आणि संघर्ष करत असतानाच १७ मार्च २०१९ ला शेवटचा श्वास घेतला. त्यांचे विरोधकही त्यांच्या कर्तृत्वाला, धाडसाला, बुद्धीला मुजरा केल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं मात्र नक्की......\nकाँग्रेसने उमेदवार दिलेल्या पाच ठिकाणी कोण मारणार बाजी\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकाँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे.\nकाँग्रेसने उमेदवार दिलेल्या पाच ठिकाणी कोण मारणार बाजी\nकाँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे......\nशिवसेनेवर टीका करणाऱ्यांना स्मृती दगा देतेय\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nभाजपबरोबर आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने युती केल्याची घोषणा केल्यावर गांभीर्याने किंवा जीव तोडून किंवा सात्विक संताप येऊन कोणीही टीका करण्याचं काहीच कारण नव्हतं. टीका करणाऱ्यांना वस्तुस्थिती माहिती नाह�� असं थोडंच आहे मग तरीही त्यांनी टीका केली याचा अर्थ, या टीकाकारांना त्यांच्या स्मृतीने दगा दिला असाच निघतो.\nशिवसेनेवर टीका करणाऱ्यांना स्मृती दगा देतेय\nभाजपबरोबर आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने युती केल्याची घोषणा केल्यावर गांभीर्याने किंवा जीव तोडून किंवा सात्विक संताप येऊन कोणीही टीका करण्याचं काहीच कारण नव्हतं. टीका करणाऱ्यांना वस्तुस्थिती माहिती नाही असं थोडंच आहे मग तरीही त्यांनी टीका केली याचा अर्थ, या टीकाकारांना त्यांच्या स्मृतीने दगा दिला असाच निघतो......\nशरद पवारांचं बेरजेचं राजकारण निव्वळ पंतप्रधान होण्यासाठी नाही, तर\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nशत्रुलाही मित्र बनवण्याची हातोटी असलेल्या शरद पवारांचं पॉलिटिक्स बेरजेच्या राजकारणातून उभं राहिलंय. गेल्यावेळसारखं आगामी लोकसभा निवडणुकीत कुठल्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, हे आता ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवारांचं बेरजेचं राजकारण त्यांना किती ‘मायलेज’ मिळवून देईल, याविषयी सध्या चर्चा सुरू आहे.\nशरद पवारांचं बेरजेचं राजकारण निव्वळ पंतप्रधान होण्यासाठी नाही, तर\nशत्रुलाही मित्र बनवण्याची हातोटी असलेल्या शरद पवारांचं पॉलिटिक्स बेरजेच्या राजकारणातून उभं राहिलंय. गेल्यावेळसारखं आगामी लोकसभा निवडणुकीत कुठल्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, हे आता ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवारांचं बेरजेचं राजकारण त्यांना किती ‘मायलेज’ मिळवून देईल, याविषयी सध्या चर्चा सुरू आहे......\nरजनीकांतचं पॉलिटिक्स सिनेमातून बोलतंय\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nगेल्याच महिन्यात रजनीकांतचा पेट्टा सिनेमा आला. कालामधून त्याने मांडलेलं पॉलिटिकल स्टेटमेंट त्याने त्यात अधिक ठळक केलंय. त्याने राजकीय पक्ष स्थापन करून वर्ष झालंय. पण तो त्याच्या कार्यकर्त्यांना कोणताच कार्यक्रम देत नाहीय. तो तामिळनाडू विधानसभा निवडणुकांसाठी सावकाश जमीन तयार कतोय. त्यासाठी त्याचं माध्यम आहे, सिनेमा.\nरजनीकांतचं पॉलिटिक्स सिनेमातून बोलतंय\nगेल्याच महिन्यात रजनीकांतचा पेट्टा सिनेमा आला. कालामधून त्याने मांडलेलं पॉलिटिकल स्टेटमेंट त्याने त्यात अधिक ठळक केलंय. त्याने राजकीय पक्ष स्थापन करून वर्ष झालंय. पण तो त्याच्या कार्यकर्त्यांना कोणताच कार्यक्रम देत नाहीय. तो तामिळनाडू विधानसभा निवडणुकांसाठी सावकाश जमीन तयार कतोय. त्यासाठी त्याचं माध्यम आहे, सिनेमा......\nधुळ्यात भाजप का विजयी झाली\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nभाजपचे आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष धुळे निवडणुकीकडे होतं. मात्र आमदाराच्या बंडखोरीचा ओरखडाही भाजपच्या यशावर उमटला नाही. भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या विजयांची घोडदौड सुरूच आहे.\nधुळ्यात भाजप का विजयी झाली\nभाजपचे आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष धुळे निवडणुकीकडे होतं. मात्र आमदाराच्या बंडखोरीचा ओरखडाही भाजपच्या यशावर उमटला नाही. भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या विजयांची घोडदौड सुरूच आहे. .....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/approval-for-upgrading-of-this-roads-in-karjat-taluka", "date_download": "2021-08-02T18:40:51Z", "digest": "sha1:3N3KEOYRQR4RS55FMGXOB6KU2D3XDHYS", "length": 3063, "nlines": 21, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Approval for upgrading of 'this' roads in Karjat taluka", "raw_content": "\nकर्जत तालुक्यातील ‘या’ रस्त्यांच्या दर्जोन्नतीस मंजुरी\nमुंबई / Mumbai - अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील 70.70 किमी इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाचे प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा उन्नत करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे.\nकर्जत तालुक्यातील रस्ते दर्जोन्नत करण्याची मागणी आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) यांच्याकडे केली होती. यासंबंधीचा प्रस्ताव नाशिक विभागाच्या मुख्य अभियंत्याकडून प्राप्त होताच सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी हे रस्ते दर्जोन्नत करण्यास मान्यता दिली. रस्त्यांची देखभाल दुरुस्ती होण्यासाठी हे रस्ते दर्जोन्नत करण्यात आले आहेत.\nयामध्ये प्र.रा.मा. 8 ते निमगांव डाकू –मलठण-तरडगाव-निंबोडी-सितपूर-नागपूर-नागलवाडी-मिरजगाव-गुरवप्रिंपी-चांदे बु.-बिटकेवाडी शिंदे ते कोपर्डी प्र.जि.मा 56 मिळणारा रस्ता (56.270 किमी) आणि रा.मा.67 कुळधरण ते पिंपळवाडी-सोनाळवाडी ते राशीन रा.मा.54 मिळणारा रस्ता (14.500 किमी) या रस्त्यांचा समावेश आहे. हे रस्ते दर्जोन्नत केल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी 4640.315 किमी इतकी झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/pm-narendra-modi-appeals-people-ayodhya-verdict-233284", "date_download": "2021-08-02T18:14:01Z", "digest": "sha1:WCPS56Q5F5BVD465LRR4URTUFOBE6UNZ", "length": 8439, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Ayodhya Verdict : निकाल म्हणजे कोणाचा विजय किंवा पराभव नाही : मोदी", "raw_content": "\nअयोध्येचा ऐतिहासिक निकालाकडे देशवासिंयांचे लक्ष लागले आहे. या निकालाकडे जय-पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नका. हा निकाल म्हणजे कोणाचा विजय किंवा पराभव नाही, निकाल काहीही येवो. देशातील नागरिकांनी शांतता, एकता आणि सद्भावना कायम राखावी.\nAyodhya Verdict : निकाल म्हणजे कोणाचा विजय किंवा पराभव नाही : मोदी\nनवी दिल्ली : अयोध्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उद्या येत आहे. अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा येणारा निर्णय हा कोणाचा विजय किंवा पराभव ठरणार नाही. देशवासीयांना माझे आवाहन आहे की, या निर्णयाने भारताची शांतता, ऐक्‍य आणि सद्भावनेच्या महान परंपरेला आणखी दृढ करणे हे आपल्या सर्वांचे प्राधान्य असले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.\nअयोध्येतील ऐतिहासिक रामजन्मभूमी- बाबरी मशीद जमीनवादासंदर्भात सर्वोच्च न्यायालय उद्या (ता. 9) ऐतिहासिक निकाल देणार आहे. सकाळी साडेदहापासून ही सुनावणी सुरू होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ हा निकाल देईल. सर्वोच्च न्यायालयाकडून अयोध्याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या घटनापीठामध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे. उद्या प्रामुख्याने निकालाचे सारांशात्मक टिप्पण वाचून दाखविण्यात येईल. यामध्ये न्यायालयातर्फे निकालातील सर्वपैलू स्पष्ट केले जातील. या खटल्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अयोध्येच्या खटल्यात सहभागी असलेल्या हिंदू संघटना त्याचप्रमाणे मुस्लिम संघटनांनी पुढाकार घेऊन संयुक्त बैठकांद्वारे शांततेचे आवाहन केले आहे.\nमोदींनी म्हटले आहे, की अयोध्येचा ऐतिहासिक निकालाकडे देशवासिंयांचे लक्ष लागले आहे. या निकालाकडे जय-पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नका. हा निकाल म्हणजे कोणाचा विजय किंवा पराभव नाही, निकाल काहीही येवो. देशातील नागरिकांनी शांतता, एकता आणि सद्भावना कायम राखावी. सर्वोच्च न्यायालयात गेल्या काही महिन्यापासून अयोध्या प्रकरणावर निरंतर सुनावणी होत होती. या काळात समाजातील सर्व वर्गांकडून सौहार्दाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही चांगली गोष्ट होती. शनिवारी येणाऱ्या कोर्टाच्या निर्णयानंतरही आपल्याला शांतता कायम राखायची आहे. कोर्टाकडून येणारा निर्णय म्हणजे जय-पराजय नाही. शांती, आणि एकता कायम राखणं ही आपल्या देशाची महान परंपरा आहे. या परंपरेला आणखी बळ द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.yooheart-robot.com/handling-robot/", "date_download": "2021-08-02T20:03:01Z", "digest": "sha1:6XMDXQCU4GTH3YKY6WPTSZ6LAT357HSC", "length": 4759, "nlines": 181, "source_domain": "mr.yooheart-robot.com", "title": "हँडलिंग रोबोट मॅन्युफॅक्चरर्स - चाइना हँडलिंग रोबोट फॅक्टरी अँड सप्लायर्स", "raw_content": "\n7 एक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन\n8 एक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन\nरोबोट लोड आणि अनलोडिंग\n7 एक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन\n8 एक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन\nरोबोट लोड आणि अनलोडिंग\n7 एक्सिस रोबोटिक आर्क वेल्डिंग वर्कस्टेशन\n8 पोजिशनरसह 8 एक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन\nएचवाय -1010 बी -140 रोबोट लोड आणि अनलोड करीत आहे\nHY1020A-200 रोबोट लोड आणि अनलोड करीत आहे\nपेंटिंग रोबोट एचवाय 1010 ए -143\nपेंटिंग रोबोट एचवाय 1050 ए -200\nपॅलेटायझिंग रोबोट एचवाय 1010 ए -143\nपॅलेटीझिंग रोबोट एचवाय 1165 ए-290\nक्र .8 बैजियान रोड, फेईकाय कार्यालय, झुआनचेन्ग शहर अनहुई प्रांत\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://stglokmat.news18.com/viral/south-africa-queen-rain-rituals-during-rainy-season-read-full-story-gh-564911.html", "date_download": "2021-08-02T19:42:12Z", "digest": "sha1:4PYTKI6VHRYJGJDZLEE2HXS6Z76AUIVY", "length": 12655, "nlines": 77, "source_domain": "stglokmat.news18.com", "title": "एक प्रथा आहे पाऊस आणणाऱ्या राणीची, वाचा सविस्तर– News18 Lokmat", "raw_content": "\nएक प्रथा आहे पाऊस आणणाऱ्या राणीची, वाचा सविस्तर\nआदिवासी बहुल देशातही अनेक आगळ्यावेगळ्या प्रथा आहेत. अशीच एक प्रथा आहे पाऊस आणणाऱ्या राणीची. वाचा संपूर्ण कथा.\nआदिवासी बहुल देशातही अनेक आगळ्यावेगळ्या प्रथा आहेत. अशीच एक प्रथा आहे पाऊस आणणाऱ्या राणीची. वाचा संपूर्ण कथा.\nदक्षिण आफ्रिका, 14 जून: जगभरात असंख्य देश आहेत. प्रत्येक देशाची काही वैशिष्ट्ये असतात. रितीरिवाज असतात. दक्षिण आफ्रिका (South Africa) या आदिवासी बहुल देशातही अनेक आगळ्यावेगळ्या प्रथा आहेत. अशीच एक प्रथा आहे पाऊस आणणाऱ���या राणीची. या राणीकडे (Queen) पाऊस (Rain) आणण्याची शक्ती असते आणि ती कधीही पाऊस आणू शकते असं मानलं जातं. इथल्या लिंपोपो प्रांतातील आदिवासी जमातीत ही प्रथा आहे. मसलानाबो मोदजादजी (Masalanbo Modjadji) ही राजकुमारी सध्या वयानं लहान असल्यानं ती 2023 मध्ये या प्रांताची सातवी राणी होईल. त्यामुळं सध्या हा प्रांत चालवण्याची जबाबदारी तिच्या भावाला देण्यात आली आहे. मात्र भावाची सत्ता तात्पुरती असून, राजकुमारीचे योग्य वय होण्याची सर्वजण प्रतीक्षा करत आहेत. आधी पुरुषांचेच राज्य होते या प्रांताच्या राण्यांच्या राजवटीमागं एक कथा आहे. इथले आदिवासी लोक 400 वर्षांपूर्वी झिम्बाब्वेहून (Zimbabwe) आले होते. तेव्हा पुरुषच राज्य करत होते. त्यांच्या आपापसांत लढाई होत. यात बरेच लोक मरण पावले. तेव्हा शेवटच्या पुरुष राजाच्या स्वप्नात आलेल्या एका दैवी शक्तीनं त्याला सर्व सत्ता स्त्रियांच्या स्वाधीन करण्यास सांगितलं. यानंतर, राजाच्या मोठ्या मुलीनं राज्याची सूत्रं हाती घेतली. पहिल्या राणीच्या कारकिर्दीत चांगला पाऊस या पहिल्या महिला राणीला मोदजादजी म्हणजे राज्य करणारी असं म्हटलं गेलं. ही राणी सत्तेवर येताच प्रांतातील परिस्थिती सुधारू लागली आणि लढाई संपली. या राणीला पर्जन्य देवतेचा आशीर्वाद आहे, असा विश्वास होता. त्यामुळं इतर प्रांतातील राजेही पाऊस पाडावा अशी विनंती तिच्याकडे करत. अवघड होतं तिचं आयुष्य या राणीला स्वत: ला इतर स्त्रियांपेक्षा आपण वेगळं असल्याचं सिद्ध करावं लागलं. यासाठी तिला विविध प्रकारच्या तंत्र-मंत्रांचा जप करावा लागला. तिनं जंगलात बराच काळ एकटीने घालवला, तिथूनच ती आपल्या पुरुष साथीदारांना राज्य चालवण्याबाबतचे आदेश देत असे. तिनं लग्नही केलं नाही, आपल्याच कुटुंबातील पुरुषांशी संबंध ठेवून मुलांना जन्म दिला. हे लोक राणीचा नवरा किंवा साथीदार नव्हते, परंतु ते फक्त मुलांना जन्म देण्याचे साधन होते आणि घरातील कामकाज सोडून त्यांना कुठेही बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. स्त्रियांच्या बाबतीत जसं घडत आलं होतं. तसंच इथं पुरुषांबाबत घडत होतं. पहिल्या राणीनं 1800 ते 1854 पर्यंत राज्य केलं. तिच्या मृत्यूनंतर थोरल्या मुलीला राज्य मिळालं आणि ही परंपरा कायम राहिली. अधिकार काढून घेण्यात आले आता आगामी दोन वर्षानंतर येणारी राणी मसलानाबो मोदजादजी खूप खास आहे. कारण 50 व��्षांनंतर पुन्हा या प्रांतावर राण्यांचे राज्य येणार आहे. याआधी केवळ 3 राण्यांच्या राज्यानंतर वंशद्वेषामुळे ही प्रथा बंद झाली होती. 1972मध्ये राणीचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले आणि राणी ही फक्त नावापुरती उरली. 2016 मध्ये झाला बदल 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी दक्षिण आफ्रिकेत या प्रांताला एक विशेष दर्जा दिला आणि राणीच्या अधिपत्याखाली स्वतःचे स्वतंत्र राज्य चालवण्याची परवानगी दिली. यानंतर या राजकुमारीला भावी राणीचा कायदेशीर दर्जा देण्यात आला. राजेशाही थाट राणी झाल्यानंतर, मसलनाबोच्या अधिकारात 100 गावं असतील. यासह, आपलं राणीचं जीवन जगण्यासाठी तिला शासकीय मदतही मिळणार आहे. मसलानाबोची आई ही पहिली राणी होती. ती इंग्रजी बोलायची तसंच कारही चालवायची. परदेशी माध्यमांनाही ती भेटायची. आता ही भावी राणीही झिम्बाब्वेमध्ये राहून शिकत आहे. परंपराचं पालन करावं लागेल योग्य वय झाल्यानंतर, या राजकुमारीकडे सत्ता सुपूर्द केली जाईल. तेव्हा सुरुवातीलाच तिला पाऊस आणण्याची परंपरा पुन्हा सुरू करावी लागेल. या काळात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांचीही पूजा केली जाते आणि रात्रीच्या वेळी पावसाच्या देवतेला आवाहन केलं जातं. या राणीकडंही पूर्वीच्या राण्यांप्रमाणेच पाऊस पाडण्याची शक्ती आहे की नाही हे अद्याप समजू शकलेलं नाही, परंतु या राजकुमारीकडे आतापासूनच पवित्र शक्ती म्हणून पाहण्यात येत आहे. राणीचं आयुष्य खूपच वेगळं सामान्य महिलांपेक्षा या राणीचं आयुष्य अगदी वेगळं असतं. ही राणी पुरुषांऐवजी स्त्रियांशी लग्न करते. यानंतर त्या महिला राजघराण्यातील पुरुषांशी संबंध ठेवतात आणि त्याच्यापासून जन्माला आलेल्या मुलांना राणीची मुलचं म्हटलं जातं. राणीला तिचं स्वतःच मूल नसतं, अशी माहिती विट्स युनिव्हर्सिटीचे संशोधक डेव्हिड कोपलँड यांनी दिली असून न्यूज 24 मधील एका अहवालात ती प्रसिद्ध करण्यात आली आहे.\nएक प्रथा आहे पाऊस आणणाऱ्या राणीची, वाचा सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/mahindra/585-di-power-plus-bp-34240/40381/", "date_download": "2021-08-02T20:05:19Z", "digest": "sha1:PU4YPWI2DXUC2FU5SV6JGYEKWLNJWNCR", "length": 23573, "nlines": 251, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले महिंद्रा 585 डीआय पॉवर प्लस बीपी ट्रॅक्टर, 1996 मॉडेल (टीजेएन40381) विक्रीसाठी येथे धारवाड, कर्नाट���- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: महिंद्रा 585 डीआय पॉवर प्लस बीपी\nविक्रेता नाव Vasu Jain\n585 डीआय पॉवर प्लस बीपी\nमहिंद्रा 585 डीआय पॉवर प्लस बीपी\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nमहिंद्रा 585 डीआय पॉवर प्लस बीपी तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा महिंद्रा 585 डीआय पॉवर प्लस बीपी @ रु. 2,00,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 1996, धारवाड कर्नाटक.\nन्यू हॉलंड 5500 टर्बो सुपर\nमहिंद्रा 585 डीआय सरपंच\nमहिंद्रा 275 DI TU\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे महिंद्रा 585 डीआय पॉवर प्लस बीपी\nसोनालिका DI-60 एमएम सुपर आरएक्स\nसेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोमॅक्स 55 4WD\nमहिंद्रा 475 डीआय एक्सपी प्लस\nसोनालिका आरएक्स 42 महाबली\nन्यू हॉलंड 3630 टीएक्स प्लस\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत ��पकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://electricalbaba.in/mr/transformer-mhanje-kaay-in-marathi/", "date_download": "2021-08-02T19:41:14Z", "digest": "sha1:JKX4JWBPZMPQV7JLPRTY7VDMMEWWXHIO", "length": 14798, "nlines": 88, "source_domain": "electricalbaba.in", "title": "ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय? ट्रान्सफॉर्मर ची व्याख्या | ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्त्वावर कार्य करतो? » इलेक्ट्रिकल बाबा", "raw_content": "\n ट्रान्सफॉर्मर ची व्याख्या | ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्त्वावर कार्य करतो\nफेब्रुवारी 26, 2021 फेब्रुवारी 22, 2021 by इलेक्ट्रिकल ��ाबा हिंदी\n | रोहित्र म्हणजे काय | ट्रान्सफॉर्मर ची व्याख्या\nट्रान्सफॉर्मरची आवश्यकता का असते \nट्रान्सफॉर्मर्सला स्थिर यंत्र का म्हणतात\nट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्त्वावर कार्य करते\nट्रान्सफॉर्मरचे कार्य | ट्रान्सफॉर्मर कसे कार्य करते\n | रोहित्र म्हणजे काय | ट्रान्सफॉर्मर ची व्याख्या\nजे स्थिर यंत्र त्यास दिलेल्या फ्रिक्वेन्सी व पॉवर मध्ये बदल न करता, वोल्टेज कमी किंवा जास्त करून देतो त्या स्थिर यंत्रास ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. ट्रान्सफॉर्मरलाच मराठीत रोहित्र असे म्हणतात.\nट्रान्सफॉरमेर (रोहित्र) च्या सहाय्याने एका सर्किट ची AC इलेक्ट्रिक पॉवर, त्याच फ्रिक्वेन्सी ने इतर दुसऱ्या सर्किट मध्ये स्थलांतरित केली जाते. यावरून ट्रान्सफॉर्मर ची व्याख्या वरील प्रमाणे आहे.\nट्रान्सफॉर्मरची आवश्यकता का असते \nसिंगल फेज सप्लाई सिस्टमपेक्षा 3 फेज सप्लाई सिस्टममध्ये अधिक फायदे आहेत. म्हणूनच, आजकाल 3 Phase Supply ची निर्मिती, वहन आणि वितरण केले जाते. ही पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी, भारतीय मानक संस्थेने प्रत्येक टप्प्यासाठी एक मानक व्होल्टेज (Voltage) निश्चित केले आहे.\nजनरेशन व्होल्टेज (Voltage) = 11 के.व्ही.\nट्रांसमिशन व्होल्टेज (Voltage) = 440 केव्ही, 220 के.व्ही\nवितरण व्होल्टेज (Voltage) = 132 केव्ही, 66 केव्ही, 33 के.व्ही, 11 केव्ही\nउपयोग करण्याजोगे व्होल्टेज (Voltage) = 440 व्ही किंवा 230 वोल्ट\nह्या व्होल्टेज (Voltage) मर्यादेला काळजीपूर्वक पबघितले तरआपल्याला आशे लक्षात येईल की , प्रत्यक्षात 11000 व्होल्ट तयार होतात आणि ग्राहकांपर्यंत थेट व्होल्टेज पोहचतो व ग्राहक वापरतात, तो म्हणजे 3 फेज 440 व्होल्ट आणि सिंगल फेज 230 व्होल्ट आहे.\nआम्हाला यातून समजले की केवळ उत्पादित 11000 व्होल्ट ल 440 व्होल्ट आणि 230 व्होल्टपर्यंत कमी करता येते.\nअशा प्रकारे, AC Supply प्रणाली मध्ये व्होल्टेज (Voltage) कमी करतअसतांना अथवा वाढवत असतांना त्याची पुरवठा फ्रिक्वेन्सी ( Frequency) आणि शक्ती (Power) ह्यामध्ये बदल होता काम नये. यासाठी आवश्यक असलेले यंत्रम्हणजे ट्रान्सफॉर्मर होय.\nट्रान्सफॉर्मर्सला स्थिर यंत्र का म्हणतात\nट्रान्सफॉर्मरमध्ये कोणताही भाग मोटारप्रमाणे फिरत किंवा आवाज देत नाही. म्हणून ट्रान्सफॉर्मर्सला स्थिर यंत्र म्हणतात.\nट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्त्वावर कार्य करते\nट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रो मॅग्नेटिक इंडक्शनच��या सेल्फ किंवा म्युच्युअल इंडक्शन तत्वावर कार्य करते.\nम्हणजे जेव्हा बदलत्या चुंबकीय क्षेत्रामध्ये दुसरी कॉइल स्थिर ठेवली जाते . तेव्हा त्या बदलत्या चुंबकीय रेषा कॉईल च्या कंडक्टर कडून कापल्या जातात. आणि यामुळे, फेरेडीच्या इलेक्ट्रो मॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार स्थिर कॉइलमध्ये ईएमएफ तयार होते.\nट्रान्सफॉर्मरची रचना मुख्यतः कोर आणि विंडिंगचे दोन मुख्य भाग असते.\nकोर: हा इंग्रजी प्रकारच्या L टाइप, E टाईप, I टाईप अथवा अयताकृतिआकाराचा बनवलेला असतो. हे स्टेप्सिंग्ज सिलिकॉन स्टीलचे 0.35 मिमी ते 0.5 मिमी जाड जाड कापडांपासून बनविलेले आहेत.\nअशा बर्‍याच पायर्‍याच स्टेप्सिंग्ज एकमेकांपासून Insulated केल्या जातात आणि लॅमिनेटेड कोर बनविला जातो . कोर तयार करण्यासाठी सिलिकॉन स्टीलचा वापर केला जातो. कारण यामुळे हिस्टेरिसिस कमी होते. आणि लॅमिनेट केल्याने एडी करंट लॉस कमी होते.\nप्रायमरी व सेकंडरी वायंडिंग कोर पासून इन्सुलेट करून केले जाते. ट्रान्सफॉरमेर च्या ज्या वायंडिंगला विद्युत पुरवठा केला जातो त्या वायंडिंगला प्रायमरी वायंडिंग म्हणतात.\nज्या वायंडिंग पासून लोडसाठी पुरवठा घेतला जातो त्याला सेकंडरी वायंडिंग म्हणतात. ज्याप्रमाणे वायंडिंग कोर पासून इनसुलेटेड केलेली असते त्याचप्रमाणे प्रायमरी व सेकंडरी वायंडिंग सुद्धा एकमेकांपासन इनसुलेटेड केलेली असते.\nट्रान्सफॉर्मरचे कार्य | ट्रान्सफॉर्मर कसे कार्य करते\nजेव्हा AC Supply ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी विंडिंगला दिला जातो. त्यानंतर प्रायमरी वायंडिंगभोवती बदलत्या चुंबकीय रेषा तयार होतात. चुंबकीय रेषा बदलत्या असल्यामुळे त्या स्थिर कंडक्टरपासून कापल्या जातात.\nआणि प्रायमरी वायंडिंग मध्ये\nSelf Induced EMF निर्माण होतो . एसी चालू प्रायमरी वायंडिंगातून AC Current वाहते, यामुळे प्रायमरी वायंडिंगभोवती बदलते flux निर्माण होतात.\nहे Flux कोर मार्फत सेकंडरी वायंडिंग पर्यन्त वाहतात. Flux आणि सेकंडरी वायंडिंग ह्यामध्ये कटींग अॅक्शन होऊन सेकंडरी वायंडिंग मध्ये Mutual Induced EMF निर्माण होते.\nफेरेडच्या इलेक्ट्रो-मॅग्नेटिक इंडक्शनच्या दुसर्‍या कायद्यानुसार Induced EMF हा सेकंडरी वायंडिंग च्या सम प्रमाणात असतो . याचा अर्थ असा आहे की वायंडिंग मध्ये जितके जास्त टर्न्स असतील,तितकी अधिक कटिंग क्रिया होऊन जास्त स्टेटिक EMF तयार होत���.\nजेव्हा सेकंडरी वायंडिंग लोडशी जोडली जाते , तेव्हा सेकंडरी सर्किट पूर्ण होते आणि सेकंडरी वायंडिंगातून करंट वाहू लागते. आणि अशा प्रकारे लोडला विद्युत शक्ती (Power) प्रदान केली जाते. ट्रान्सफॉर्मर अशा प्रकारे कार्य करतो.\nअर्थिंग सिस्टम (Earthing) करणे गरजेचे का असते \nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nट्रान्सफॉर्मर चे प्रकार किती आहेत\nपॉवर ट्रान्सफॉर्मरचे 10 मुख्य भाग कोण कोणते आहेत\nअर्थिंग सिस्टम (Earthing) करणे गरजेचे का असते \n ट्रान्सफॉर्मर ची व्याख्या | ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्त्वावर कार्य करतो\n ट्रान्सफॉर्मर ची व्याख्या | ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्त्वावर कार्य करतो\nपॉवर ट्रान्सफॉर्मरचे 10 मुख्य भाग कोण कोणते आहेत\nअर्थिंग सिस्टम (Earthing) करणे गरजेचे का असते \nट्रान्सफॉर्मर चे प्रकार किती आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kathyakut.com/so-salman-khan-offered-juhi-chawla-the-role-of-mother/", "date_download": "2021-08-02T17:58:18Z", "digest": "sha1:7L75CSQL4TV67OSUVF7SVNM6UQXAG4IW", "length": 12414, "nlines": 104, "source_domain": "kathyakut.com", "title": "...म्हणून सलमान खानने जुही चावलाला आईच्या भुमिकेची ऑफर दिली - Kathyakut", "raw_content": "\n…म्हणून सलमान खानने जुही चावलाला आईच्या भुमिकेची ऑफर दिली\nसलमान खानला बॉलीवूडमध्ये त्याच्या रागासाठी ओळखले जाते. त्यामुळे कोणीही त्याच्याशी पंगा घेत नाही. जर कोणी चुकुन पंगा घेतला तर मग त्याची खैर नाही.\nत्यामुळे सलमान खान नेहमी त्याच्या मित्रांची काळजी घेतो आणि जे त्याचे दुष्मन आहेत त्यांना नेहमी त्याचप्रकारे वागवतो. त्याच्या स्वभावामूळे अनेकजण त्याच्याशी पंगा घेत नाही. पण एकदा एका अभिनेत्रीने त्याच्याशी पंगा घेतला होता.\nहा किस्सा आहे अभिनेत्री जुही चावलाचा. जुहीने एकदा सलमानसोबत काम करण्यास नकार दिला होता. पण तिच्या त्या एका नकारामूळे तिला तिच्या करिअरमध्ये परत सलमान खानसोबत काम करता आले नाही.\nहा किस्सा आहे ९० च्या दशकातील जुही चावलाचा ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यामूळे ती सुपरस्टार झाली होती. जुहीला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. ती अनेक चित्रपट करत होती.\nदुसरीकडे सलमान खानचा ‘मैने प्यार किया’ चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यामूळे सलमान खानलासुद्धा अनेक चित्रपटांच्या ऑफर येते होत्या. याच कालावधीमध्ये निर���माते बॉबी खेंटने सलमान खानला एका चित्रपटाची ऑफर दिली. सलमानने त्या चित्रपटाला होकार दिला.\nया चित्रपटासाठी बॉबी खेंटने मुख्य अभिनेत्री म्हणून जुही चावलाला ऑफर दिली. जुहीने सुरुवातीला या चित्रपटासाठी ना होकार दिला ना नकार दिला. तिने अनेक दिवस उत्तरच दिले नाही. तिने स्क्रिप्ट ऐकून घेतली आणि निर्मात्यांची भेट देखील घेतली.\nपण तिने अनेक महिने या चित्रपटासाठी होकारच दिला नाही. त्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी जुही चावलाला जेव्हा उत्तर मागितले. त्यावेळी तिने निर्मात्यांसमोर एक अट ठेवली. या चित्रपटात जर निर्मात्यांनी सलमान खानच्या जागी आमिर खानला घेतले. तरच ती या चित्रपटात काम करेल.\nजुहीची ही अट निर्मात्यांना मान्य नव्हती. त्यामूळे त्यांनी ठरवले की हा चित्रपट बनवायचा नाही. त्यांनी या चित्रपटाचे काम थांबवले. पण जेव्हा सलमान खानला समजले की, जुहीने त्याच्यासोबत काम करायला नकार दिला. त्यावेळी त्याला राग आला. पण त्याने काही केले नाही. तो त्याच्या करिअरमध्ये व्यस्त झाला.\n१९९७ मध्ये सलमान खानच्या ‘जुडवा’ चित्रपट सुपरहिट झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक डेविड धवन अजून एक चित्रपट बनवत होते. हा चित्रपट होता ‘दिवाना मस्ताना’. या चित्रपटात जुही चावला, गोविंदा आणि अनिल कपूर मुख्य भुमिकेत होते.\nया चित्रपटासाठी डेविड धवनने सलमान खानला एका छोट्या भुमिकेची ऑफर दिली. जुही चावला या चित्रपटात काम करत होती. म्हणून त्याने या चित्रपटाला नकार दिला. पण गोविंदा, अनिल कपूर आणि डेविड धवनच्या सांगण्यावरुन सलमानने ही दोन मिनिटांची छोटी भुमिका केली.\nपण त्यानंतर सलमानने कधीही जुही चावलासोबत काम केले नाही. त्याने नेहमी नकार दिला. पण २०१३ मध्ये परत एकदा जुही चावला आणि सलमान खान समोरासमोर आले. जुही सलमान खानच्या बिग बॉस या शोमध्ये गेस्ट म्हणून आली होती.\nया शोमध्ये जुहीने सलमानला प्रश्न केला की, तु ९० च्या दशकातील सगळ्या अभिनेत्रींसोबत काम केले. पण माझ्यासोबत तु कधीच काम केले नाही. यामागे काय कारण आहे यावर सलमान खानने उत्तर दिले की, ‘मी तुझ्यासोबत काम करायला तयार होतो. पण तु माझ्यासोबत काम करायला नकार दिला. कारण तुला आमिर खानसोबत काम करायचे होते.’\nत्यावेळी जुहीला समजले की, तिने एकदा सलमान खानसोबत काम करायला नकार दिला. म्हणून सलमानने तिच्यासोबत ��रत कधीच काम केले नाही. ज्यावेळी जुहीने सलमानला आपण आत्ता एवढ्या वर्षांनंतर एकत्र काम करु असे सांगितले. त्यावेळी सलमानने जुहीला त्याच्या आईची भुमिका करण्याची ऑफर दिली.\nयावरुन समजते की, सलमान खान ज्या पद्धतीने त्याची मैत्री निभावतो. त्याचप्रमाणे तो दुश्मनी देखील निभावतो. सलमान खानला जर कोणी आवडले तर तो नेहमी त्या व्यक्तीसोबत उभा राहतो. पण जर कोणी त्याच्या पंगा घेतला तर मग मात्र तो त्याला सोडत नाही.\nसलमानने असा घेतला होता जुही चावलाचा बदला; शेवटी जुहीला काय करावे लागले बघा\nएवढ्या वर्षात सलमान खान आणि जुहीने एकदाही एकत्र काम केले नाही; जाणून घ्या कारण\nतुम्हाला हे देखील आवडेल\n‘करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक होते ‘हे’ क्रिकेटर, पण आता स्वतःचे पोट भरणेही झाले अवघड’\nपंढरपूरच्या विठूरायाची मुर्ती तब्बल दहा ते पंधरा वर्षे पंढरपूरातून गायब होती; कारण..\nसुशांत सिंग राजपूतसारखेच ‘या’ दक्षिणात्य अभिनेत्याने नैराश्यातून संपवले होते आयुष्य\n८५ वर्षांच्या मेंढपाळाने बकऱ्या सांभाळत खोदले तब्बल १४ तलाव; सोबतच लावली २ हजार झाडे\nअभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटर व्हिवीयन रिचर्डस यांची लव्ह स्टोरी\nस्वराज्य वाचवण्यासाठी पोटच्या गोळ्यासह शत्रुच्या छावनीत तब्बल १९ वर्षे कैदेत राहीलेली राणी येसुबाई\nएवढ्या वर्षात सलमान खान आणि जुहीने एकदाही एकत्र काम केले नाही; जाणून घ्या कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AD_%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2021-08-02T20:10:29Z", "digest": "sha1:RF52TAPOVXXIVWBUWNDB3PLUO2ORZE3P", "length": 13028, "nlines": 690, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नोव्हेंबर १७ - विकिपीडिया", "raw_content": "\n(१७ नोव्हेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)\n<< नोव्हेंबर २०२१ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nनोव्हेंबर १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२१ वा किंवा लीप वर्षात ३२२ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n९ - व्हेस्पासियन, रोमन सम्राट.\n१५०२ - अताहुआल्पा, शेवटचा इंका सम्राट.\n१७५५ - लुई अठरावा, फ्रांसचा राजा.\n१७९० - ऑगस्ट फर्डिनांड मोबियस, जर्मन गणितज्ञ.\n१८८३ - हॅरोल्ड बॉमगार्टनर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९०५ - ऍस्ट्रीड, बेल्जियमची राणी.\n१९०५ - आर्थर चिप्परफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९२३ - बर्ट सटक्लिफ, न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू.\n१९२५ - रॉक हडसन, अमेरिकन अभिनेता.\n१९२८ - कॉलिन मॅकडोनाल्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९३८ - रत्नाकर मतकरी, मराठी लेखक, नाटककार.\n१९४९ - न्विन टॅन डुंग, व्हियेतनामचा पंतप्रधान.\n१९५६ - स्टॅन्ली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९६० - मॅंडी याचाड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n३७५ - व्हॅलेन्टिनियन पहिला, रोमन सम्राट.\n५९४ - तूर्सचा ग्रेगरी, इतिहासकार.\n६४१ - जोमेइ, जपानी सम्राट.\n१५५८ - मेरी पहिली, इंग्लंडची राणी.\n१५९२ - योहान तिसरा, स्वीडनचा राजा.\n१७६८ - थॉमस पेलहाम-होल्स, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\n१७९६ - कॅथेरिन दुसरी, रशियाची सम्राज्ञी.\n१९०५ - एडोल्फ, लक्झेम्बर्गचा राजा.\n१९५७ - जॅक वोराल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\nनोव्हेंबर १५ - नोव्हेंबर १६ - नोव्हेंबर १७ - नोव्हेंबर १८ - नोव्हेंबर १९ - (नोव्हेंबर महिना)\nबीबीसी न्यूजवर नोव्हेंबर १७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑगस्ट २, इ.स. २०२१\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑक्टोबर २०२० रोजी ०७:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/unhealthy-breakfast-foods-these-morning-foods-to-avoid-at-breakfast-never-eat-6-foods-empty-stomach/", "date_download": "2021-08-02T18:28:11Z", "digest": "sha1:FBDTAUXOI3Z6UAPFAPKGR6XP6XPO5HXS", "length": 12461, "nlines": 163, "source_domain": "policenama.com", "title": "Unhealthy Breakfast Foods : उपाशी पोटी चुकून देखील हे पदार्थ खाऊ नका, आरोग्यासाठी होऊ शकते नुकसानकारक, जाणून घ्या | unhealthy breakfast foods these morning foods to avoid at breakfast never eat 6 foods empty stomach", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी…\nUnhealthy Breakfast Foods : उपाशी पोटी चुकून देखील हे पदार्थ खाऊ नका, आरोग्यासाठी होऊ शकते नुकसानकारक, ज��णून घ्या\nUnhealthy Breakfast Foods : उपाशी पोटी चुकून देखील हे पदार्थ खाऊ नका, आरोग्यासाठी होऊ शकते नुकसानकारक, जाणून घ्या\nपोलीसनामा ऑनलाइन – उपाशीपोटी जोरदार नाश्ता घेऊ शकता. सकाळची न्याहारी दिवसभर ऊर्जा देणारी असते. परंतु आरोग्यासाठी हानिकारक पदार्थ खाऊ नका. आपण चुकीचा नाश्ता निवडल्यास अपचन, छातीत जळजळ होण्यासारख्या आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. आज तुम्हाला अशा सहा पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही उपाशीपोटी खाऊ नयेत.\nदही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. परंतु सकाळी रिकाम्या पोटी दहीचे सेवन करणे हानिकारक आहे. पचन वाढवण्यासाठी दही चांगले मानले जाते, परंतु न्याहारीत दही खाल्ल्यास अ‍ॅसिडिटीची समस्या वाढू शकते.\nरिकाम्या पोटी केळी खाणे हानिकारक आहे. केळीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर असतात. केळी पोषक तत्वांनी समृद्ध मानली जाते. पण केळी रिकाम्या पोटी घेतल्यास पोटाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.\nलिंबूवर्गीय फळांना व्हिटॅमिन सीचे चांगले स्रोत मानले जाते. लिंबूवर्गीय फळे त्वचा आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी चांगले मानली जातात. परंतु त्यांना सकाळी घेणे खूप हानिकारक आहे.\nहिरव्या भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. परंतु सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या भाज्या खाणे हानिकारक मानले जाते. रिकाम्या पोटी त्यांचे सेवन केल्यामुळे अपचन, वायू आणि पोटदुखी होते.\n5. पॅक केलेला रस\nसकाळच्या नाश्त्यात रस पिणे चांगले मानले जाते. परंतु सकाळी रिकाम्या पाेटी ‘पॅक केलेला रस सेवन करणे हानिकारक आहे. जर तुम्हाला रस पिण्याची इच्छा असेल तर ताजी फळे वापरा.\n6. कॉफी आणि चहा\nसकाळी रिकाम्या पोटी कॉफी किंवा चहा घेणे हानिकारक आहे. कॉफीतील कॅफिन पोटासाठी चांगले मानले जात नाही. रिकाम्या पोटी कॉफी किंवा चहा पिण्यामुळे गॅस, बद्धकोष्ठताची समस्या होते.\nBenefits Of Onions : कच्च्या कांद्याचे फायदे जाणून हैराण व्हाल तुम्ही, जाणून ‘हे’ 5 होणारे शानदार लाभ\nPune : सोनसाखळी आणि वाहने चोरणार्‍या सराईतास विश्रांतवाडी पोलिसांकडून अटक, 7 लाखाचा माल जप्त\nIndian Law | भारतात Porn बाबत काय आहे कायदा\n तीन आठवड्यातच मोडला संसार;…\nShilpa Shetty | शिल्पा शेट्टी संदर्भात माध्यमांत बदनामीकारक…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच;…\nNakhra Song | गायक वैभव लोंढे यांच्या मराठी पार्टीचे गाणे…\nPM Modi | पीएम ���ोदी सोमवारी लाँच करतील e-RUPI, जाणून घ्या…\nIndian Railways News | RAC सीट मिळाल्यानंतर प्रवास न केल्यास…\nLalbaugcha Raja | मुंबईत लालबागमध्ये यंदा साजरा केला जाणार…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत…\nMahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nPune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत…\nBihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर…\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक…\nMaharashtra HSC Result | अखेर विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली ; 12 वीचा…\nSBI चा मान्सून धमाका, 31 ऑगस्टपर्यंत मिळेल स्वस्त Home Loan\nMaharashtra HSC Result | अखेर विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली ; 12 वीचा निकाल उद्याच जाहीर होणार\nPune Crime | प्रांत अधिकारी असल्याचे सांगून तिघांची 2 लाखाची फसवणूक\nCrime News | ‘या’ कारणाने पतीने केली पत्नीची हत्या, रक्ताळलेल्या चाकुसह पोलीस ठाण्यात हजर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/5332/", "date_download": "2021-08-02T19:07:19Z", "digest": "sha1:IV5EHKKNFUZ7I6SIHP3ST7LUOAJY7OFX", "length": 18153, "nlines": 178, "source_domain": "policetimes.co.in", "title": "जत ग्रामीण रुग्णालय येथे कोविड-19 लसीकर मोहिमेस सुरवात आमदार विक्रमसिंह (दादा)सावंत यांच्या हस्ते करण्यात आली. – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/ताज्या घडामोडी/जत ग्रामीण रुग्णालय येथे कोविड-19 लसीकर मोहिमेस सुरवात आमदार विक्रमसिंह (दादा)सावंत यांच्या हस्ते करण्यात आली.\nजत ग्रामीण रुग्णालय येथे कोविड-19 लसीकर मोहिमेस सुरवात आमदार विक्रमसिंह (दादा)सावंत यांच्या हस्ते करण्यात आली.\nबाबासाहेब साबळे (जत प्रतिनिधी) 9637208889\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 22/01/2021\n–जत ग्रामीण रुग्णालय येथे कोविड-19 लसीकर मोहिमेस सुरवात आमदार विक्रमसिंह (दादा)सावंत यांच्या हस्ते करण्यात आली.\nआज सकाळी(शुक्रवारी) 11 वाजता ग्रामीण रुग्णालयात कोविड-19 लसीकर मोहिमेस प्रारंभ जत येथील डॉ.रविकुमार जीवानावार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय बंडगर यांना पहिली लस टोचून करण्यात आली.\nयावेळी उपविभागीय अधिकारी प्रशांत अवटी साहेब,तहसीलदार सचिन पाटील साहेब,माजी पं. स.सभापती बाबासाहेब तात्या कोडग,जत पं.स.सदस्य रविंद्र आप्पा सावंत,जत पं. स.सदस्य दीघवीजय दादा चव्हाण,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर, डॉ.मोहिते,डॉ.नाईकवाडी,डॉ.खोत,डॉ.पवार,डॉ.तुळजाणवर,डॉ.जिवनावर,डॉ.खिलारे,सानप,राऊत व सर्व स्टॉप उपस्थित होते.\nयावेळी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की ही लस सुरक्षित असून सर्वांनी घ्यावी अफवांवर विश्वास ठेवू नये असे म्हणाले\nबातमी व जाहिरात साठी संपर्क\nबाबासाहेब साबळे (जत प्रतिनिधी) 9637208889\nविजय तिकोटी(सांगली जिल्हा हेड) 9834181802\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\n माझगाव ते विधानसभा आमदार \nशैक्षणिक निर्देशांक नुसार महाराष्ट्र राज्य देशात पाचवे .शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष पगार याची माहिती नाशिक शांताराम दुनबळे\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्य��� सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://stglokmat.news18.com/coronavirus-latest-news/delta-variant-of-coronavirus-is-now-changed-in-delta-plus-and-turns-more-dangerous-gh-565003.html", "date_download": "2021-08-02T20:01:17Z", "digest": "sha1:HKTMRMQTFSOHPHYJBC4EHZSIK5OVNML5", "length": 9501, "nlines": 77, "source_domain": "stglokmat.news18.com", "title": "कोरोनाच्या व्हेरियंटनं धारणं केलं रौद्र रूप, डेल्टा + पुढे मोनोक्लोनल अँटीबॉडीज थेरपीही निष्प्रभ?– News18 Lokmat", "raw_content": "\nकोरोनाच्या व्हेरियंटनं धारणं केलं रौद्र रूप, डेल्टा + पुढे मोनोक्लोनल अँटीबॉडीज थेरपीही निष्प्रभ\nकोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटनं (Delta Variant) बराच धुमाकूळ घातला होता. आता या व्हॅरिएंटने अधिक रौद्र रूप धारण केलं असून, त्याला डेल्टा प्लस (Delta Plus) असं संबोधलं जात आहे\nकोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटनं (Delta Variant) बराच धुमाकूळ घातला होता. आता या व्हॅरिएंटने अधिक रौद्र रूप धारण केलं असून, त्याला डेल्टा प्लस (Delta Plus) असं संबोधलं जात आहे\nनवी दिल्ली 14 जून: स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी विषाणू सातत्याने स्वतःमध्ये जनुकीय बदल (Mutation) घडवून आणत असतात. त्यालाच म्युटेशन म्हणतात आणि तेच आपल्यासमोरील मोठ्या चिंतेचं कारण आहे. अशा प्रकारे म्युटेशनद्वारे तयार झालेल्या कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटनं (Delta Variant) बराच धुमाकूळ घातला होता. आता या व्हॅरिएंटने अधिक रौद्र रूप धारण केलं असून, त्याला डेल्टा प्लस (Delta Plus) असं संबोधलं जात आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या हवाल्याने 'दैनिक भास्कर'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. डेल्टा व्हॅरिएंटचे 63 जीनोम K417N या नव्या म्युटेशनसह आढळले आहेत. पब्लिक हेल्थ इंग्लंड (PHE) या संस्थेकडून डेल्टा व्हॅरिएंटमधल्या बदलांचा नियमितपणे आढावा घेतला जातो. त्यादरम्यान डेल्टा प्लस हा व्हेरियंट आढळल्याचं संस्थेकडून सांगण्यात आलं. भारतात सात जूनपर्यंत डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झालेले सहा रुग्ण आढळल्याचंही त्या संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. कोरोनावर (Coronavirus) आपत्कालीन उपचारांकरिता मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेल थेरपीला (Monoclonal Antibodies Cocktail Therapy) भारतात अलीकडेच मंजुरी देण्यात आली होती. अमेरिका आणि युरोपीय महासंघात आपत्कालीन वापरासाठी दिलेल्या परवानगीच्या आधारे भारतातही सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड्स ट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) या थेरपीच्या वापराला मे महिन्याच्या सुरुवातीला मंजुरी दिली होती; मात्र K417N हे म्युटेशन असलेला डेल्टा प्लस व्हेरियंट अँटीबॉडीज कॉकटेलला दाद देत नाही, असं आढळलं आहे. त्यामुळे ही चिंताजनक बाब असल्याचं दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ जीनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी या संस्थेचे डॉ. विनोदी स्केरिया यांचं म्हणणं आहे. अर्थात, भारतात K417N या म्युटेश��चा आढळ अद्याप तरी मोठ्या प्रमाणात नाही, ही दिलासादायक बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. ठेकेदाराच्या हलगर्जीपणानं घेतला 4जणांचा बळी; दिशादर्शक फलक नसल्यानं कार खड्ड्यात कॅसिरिव्हिमॅब (Casirivimab) आणि इम्डेव्हिमॅब (Imdevimab) यांच्यापासून सिप्ला (Cipla) आणि रोश इंडिया (Roche India) या औषध कंपन्यांनी मोनोक्लोनल अँटीबॉडीजची निर्मिती केली आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीज थेरपी डेल्टा प्लस व्हेरियंटवर निष्प्रभ ठरत असल्यामुळे तो व्हेरियंट अधिक धोकादायक असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. नातवासमोर बलात्कार; पतीची हत्या, बंगालमधील हिंसेविरोधात महिलांची न्यायालयात धाव घातक म्युटेशन्सचा प्रसार होण्यापूर्वी त्यांना रोखणं हे शास्त्रज्ञांपुढचं मोठं आव्हान आहे. त्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाविषयक सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक असून, कोणतंही बारीकसं लक्षण आढळलं, तरी स्वतःला विलगीकरणात ठेवणं, वैद्यकीय सल्ला घेणं या गोष्टी अत्यावश्यक आहेत.\nकोरोनाच्या व्हेरियंटनं धारणं केलं रौद्र रूप, डेल्टा + पुढे मोनोक्लोनल अँटीबॉडीज थेरपीही निष्प्रभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/farmar-marathi-news-dhule-onion-trader-fraud-crores-rupees-farmaer-400249", "date_download": "2021-08-02T19:39:16Z", "digest": "sha1:7SWYRZ24LT7S2ILTCTVJ4G2BQ4N5B4B7", "length": 8095, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; चिमठाणे परिसरातील शेतकऱ्यांना कांदा व्यापाऱ्याने लावला कोटीचा 'चुना '", "raw_content": "\nशेतकरयांना 750 प्रती किंव्वटल भाव देवून शेतकरयांना ' भुरळ ' घातली आणि उधारीने कांदा खरेदी सुरू केली.\nशेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; चिमठाणे परिसरातील शेतकऱ्यांना कांदा व्यापाऱ्याने लावला कोटीचा 'चुना '\nचिमठाणे : दराणे (ता.शिंदखेडा) येथील ' पिंजारी ' नामक स्व:ताला कांदयांचा व्यापारी समजणारयांने चिमठाणे, दलवाडे (प्र.सोनगीर),तामथरे, रोहाणे , बोरीस (ता.धुळे) आदी गावातील शेतकरयांचा शेकडो किंव्वटल कांदयांचे कोटी रुपयाला चुना लावला आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डाॅ. प्रताप दिघावकर यांनी शेतरयांना न्याय मिळवून द्यावा अशी शेतकरयांनी विनंती केली आहे.\nवाचा- खोदा पहाड निकला चुहा.. राज्यातील सैनिकी शाळेतील आदिवासी तुकडीवरील शिक्षकांची स्थिती\nदराणे येथील घरदार नसलेल्या ' पिंजारी ' नामक कांद�� व्यापारी यांने चिमठाणे परिसरातील कांदा उत्पादक शेतकरयांना घेरले .आॅगस्ट - सप्टेंबर महिन्यात रब्बी कांदयांचा प्रती किंव्वटल भाव 500 ते 650 होता. माञ या महाभाग व्यापारी यांने शेतकरयांना 750 प्रती किंव्वटल भाव देवून शेतकरयांना ' भुरळ ' घातली आणि उधारीने कांदा खरेदी सुरू केली. यातच ' शेतकरी राजा ' मोहाला बळी पडला आणि तेथेच शेतकरयांची फसवणूक झाली.\n'त्या ' व्यापारयांचा मुक्काम ढाब्यावर\nतथाकथीत कांदा व्यापारीचा मुक्काम सोनगीर - दोंडाईचा राज्य महामार्गावरील दराणे (ता.शिंदखेडा) फाटयाजवळ असलेल्या एका ढाब्यावर होता. शेतकरयांनी तरी ' त्या ' व्यापारीला कांदा विकला होता. आता शेतकरी ' त्या ' ढाब्यावर तपास करण्यासाठी जातात तर ढाबा मालक म्हणतात की , तो आम्हालाही ' चुना ' लावून गेला आहे.\nआवर्जून वाचा- बँकेत नोकरी लागली; काही दिवसात रुजू होणार तोच तरुणाने उचले टोकाचे पाऊल, आणि सर्वांना विचारात पाडले\n27 शेतकरयांना कांदा ने डोळ्यात आणले पानी \n.चिमठाणे, दलवाडे(प्र.नंदुरबार), तामथरे, बोरीस व रोहाणे येथील 27 शेतकरयांचे एक हजार 350 किंव्वटल कांदयांचे सुमारे एक कोटी रूपयाला चुना लावला आहे. शेतकरयांनी ' त्या ' व्यापारयाचा शोध घेतला पण मिळून आला नाही. मोबाईल ही बंद आहे.\n\" दराणे येथील पिंजारी नामक कांदा व्यापारी याला मी सप्टेंबर महिन्यात 50 किंव्वटल रब्बी कांदा 700 रूपये किंव्वटल दराने विकला होता. त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.\nगोकुळ हनुमंत पाटील, शेतकरी. चिमठाणे, ता.शिंदखेडा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/4767", "date_download": "2021-08-02T18:06:13Z", "digest": "sha1:U6HHMQLK7YDNLKB5L4MACHJN5LDAUZFV", "length": 15737, "nlines": 202, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "ठाकरे सरकारची सरसकट कर्जमाफी फसवी तर नाही ना? | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome कृषी ठाकरे सरकारची सरसकट कर्जमाफी फसवी तर नाही ना\nठाकरे सरकारची सरसकट कर्जमाफी फसवी तर नाही ना\nसरसकट कर्ज माफिची आशा धुसर\nटूनकी,बुलडाणा / विजय हागे\nराज्य सरकारकडुन शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षात दोन वेळा कर्ज माफि जाहीर करण्यात आली, मात्र हजारो शेतकरी पिक कर्ज माफ होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.महाराष्ट राज्य शाशणाकडून सन २०१२ पासुन सतत पडणाऱ्या दुष्काळी परिस्थीतीमुळे आर्थीक परिस्थीती खालावल्यामुळे शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढतच होता. त्यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले होते. वाढते शेतकरी आत्महत्येचे प्रमाण आणि दुष्काळी परिस्थीती यांचा विचार करून राज्य शाशाणाकडुन ३१ जुलै २०१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. त्यामधे शेतकऱ्यांना १ लाख पन्नास हजार रुपया पर्यंतची पिक कर्ज ची माफि देण्यात आली. शाशणाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यामधे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. येणाऱ्या हंगामात शेतीकरिता पिककर्ज मिळणार असल्याची आशा शेतकऱ्यामधे निर्माण झाली. मात्र दोन वर्षाचा कालावधी संपला अर्ध्यापेक्षा जास्त शेतकरी कर्जमाफिपासुन वंचीत राहले होते. शाशणाचे कर्ज माफि योजनेचे निकष व अटिमुळे क्रित्येक शेतकरी कर्जमाफिपासुन वंचीत राहले होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारकडुन महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफि योजना अमलात आणली, त्या अंतर्गत ३१ जुलै २०१७ पासुन ते ३१ मार्च २०१९ पर्यत थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाखा रुपयापर्यंत कर्ज माफि जाहिर केली. मात्र त्यामधे सुध्दा थकीत खातेदार कर्जमाफि पासुन वंचीतच राहले. मोजक्याच शेतकऱ्यांना कर्जमाफिचा लाभ झाला. दरवर्षी व्याजाची अवाजवी रक्कम भरण्याकरीता शेतकऱ्याजवळ पुरेसा पैसा उपलब्ध नसल्याने थकीत शेतकऱ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणारा पिक कर्जवाटप बंध पडलेला आहे. शेतकऱ्यावर असलेला पिक कर्जा��ा बोजा दिवसे दिवस वाढतच चालला आहे.पिक कर्जावरील व्याजाची रक्कम वाढतच असल्याने शेतकरी शेवटपर्यंत कर्जमुक्त होण्याची शक्यता वाटत नाही. त्यात दरवर्षी दुष्काळी परिस्थीमुळे आणखीच बिकट परिस्थीती निर्माण झाली. परिस्थीतीचा विचार करूण शाशणाने शेतकऱ्यांना नुसती कर्जमाफी न करता सरसकट कर्जमाफिची मागणी शेतकरी करीत आहेत .\nमी २००८ मधे ४० हजार रूपयाचे पिक कर्ज काढले होते. माझे कर्ज दिड लाखाच्या आत आहे. मात्र २०१२ नंतरच्याच शेतकऱ्यांना कर्ज माफिचा लाभ मिळाला. कालावधीची मर्यादा असल्याने शेवटपर्यंत कर्जमाफि होण्याची शक्यता वाटत नाही.\n-महादेव मेहरे, शेतकरी लाडणापुर\nPrevious articleकोरोनाअलर्ट : प्राप्त 16 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 15 पॉझिटिव्ह\nNext articleपत्रकारांवर दाखल गुन्हे तात्काळ मागे घ्या :संभाजी ब्रिगेड\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nचिंताग्रस्त झालेला बळीराजा आजच्या पावसाने सुखावला…\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला कृषी दिनी शेतकऱ्यांचा बांधावर सत्कार…\nकृषी संजीवनी मोहीमअंतर्गत गोंडपीपरी तालुक्यात विविध गावात कृषी विषयक शेत शाळा कार्यक्रमाचे आयोजन…\nदेश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार\nमोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या लागणार..दुपारी चार वाजता बघता येईल निकाल..\nभिसी शहरात शिवानीताई वडेट्टीवार यांचे जल्लोषात स्वागत…\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, चंद्रपुर तर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..# पालकमंत्री विजय वड्डेटीवार...\nडेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार करा – आ. किशोर जोरगेवार…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र..\nमुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात…कंटेनर चालक जागीच ठार…\nदेश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार\nमोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या लागणार..दुपारी चार वाजता बघता येईल निकाल..\nभिसी शहरात शिवानीताई वडेट्टीवार यांचे जल्लोषात स्वागत…\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, चंद्रपुर तर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..# पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी दाखवली साहित्य नेणाऱ्या ट्रकला हिरवी झेंडी..\nडेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार कर�� – आ. किशोर जोरगेवार…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8628", "date_download": "2021-08-02T19:38:17Z", "digest": "sha1:HFOKLB5ZIVVD3C4VTQAJLJAD5SMARJCX", "length": 13703, "nlines": 215, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यात अनेक ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome आरोग्य भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यात अनेक ठिकाणी भव्य रक्तदान...\nभाजपा जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यात अनेक ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन\nघुग्गूस, पोंभूर्णा, वरोरा, भद्रावती, कोरपना येथे भव्य रक्तदान शिबिरे आयोजित\nमा. देवरावदादा भोंगळे जिल्हाध्यक्ष भाजपा चंद्रपूर यांचा वाढदिवस २१ नोव्हेंबर २०२० ला आहे , कोरोनाच्या महामारीमुळे जिल्ह्यात रक्तसाठा कमी आहे,रक्तसाठा कमी असल्यामुळे गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने त्यांच्या वाढदिवसा निमित्त घुगूस, भद्रावती, कोरपना, पोंभुर्णा, वरोरा येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजन केलेले आहे. चंद्रपूर येथे सेवा शिबिराचे आयोजन केलेले आहे, या सेवा शिबिरात जनधन खाते ,पोस्टाच्या योजना , राशनकार्ड,आयुष्यमान भारत कार्ड मोफत काढून मिळेल .\nआप��� या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती .\nशनिवार दिनांक – २१ नोव्हेंबर २०२०\nवेळ – सकाळी १० वाजता पासून\n● गांधी चौक घुग्घुस\n● मुरलीधर पा.गुंडावार मंगल कार्यालय विजासन रोड भद्रावती\n● श्रीकृष्ण सभागृह आदीलाबाद रोड बस स्टॉप जवळ,कोरपना\n● सुमन मंगल कार्यालय पेट्रोल पंपाच्या बाजूला, पोंभुर्णा\n● नगर भवन, जत्रा मैदान रोड, वरोरा\nPrevious articleधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\n ती सांगते ४ मिनिट २३ सेकंद मध्ये १९५ देशाची नावे आणि राजधानीचे नाव…\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nभिसी शहरात शिवानीताई वडेट्टीवार यांचे जल्लोषात स्वागत…\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, चंद्रपुर तर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..# पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी दाखवली साहित्य नेणाऱ्या ट्रकला हिरवी झेंडी..\nडेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार करा – आ. किशोर जोरगेवार…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र..\nदेश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार\nमोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या लागणार..दुपारी चार वाजता बघता येईल निकाल..\nभिसी शहरात शिवानीताई वडेट्टीवार यांचे जल्लोषात स्वागत…\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, चंद्रपुर तर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..# पालकमंत्री विजय वड्डेटीवार...\nडेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार करा – आ. किशोर जोरगेवार…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र..\nमुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात…कंटेनर चालक जागीच ठार…\nदेश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार\nमोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या लागणार..दुपारी चार वाजता बघता येईल निकाल..\nभिसी शहरात शिवानीताई वडेट्टीवार यांचे जल्लोषात स्वागत…\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, चंद्रपुर तर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..# पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी दाखवली साहित्य नेणाऱ्या ट्रकला हिरवी झेंडी..\nडेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार करा – आ. किशोर जोरगेवार…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/19151/", "date_download": "2021-08-02T19:55:34Z", "digest": "sha1:KLFIOZFB5DXADVR2AXVVWAG776MSAP7O", "length": 20079, "nlines": 229, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पेलार्‌गॉनियम – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपेलार्‌गॉनियम : (इं. जिरॅनियम ऑफ गार्डन्स जिरॅनियम ऑफ ग्रीन हाऊसेस कुल-जिरॅनिएसी). फुलझाडांपैकी (आवृतबीज,द्विदलिकित)एका वंशाचे नाव.याला सामान्यपणे जिरॅनियम म्हटले जाते तथापि खऱ्या जिरॅनियम वंशात व ह्यात फुलो��ा आणि फुलांची संरचना ह्याबाबत फरक आहेत. पेलार्‌गॉनियम वंशात सु. २५० जाती असून काही अपवाद वगळल्यास बहुतेक सर्व दक्षिण आफ्रिकेतील आहेत. अनेक संकरज जाती व प्रकार फुलांच्या सौंदर्यामुळे बागांमध्ये लावण्यासाठी सर्वत्र लोकप्रिय झाले आहेत. ह्या सर्व वनस्पती ओषधीय [ ® ओषधि ]. क्वचित झुडपासारख्या, मांसल किंवा कठीण, सरळ, १ – १.२ मी. उंच किंवा पसरट वाढणाऱ्या आहेत. यांची पाने साधी, बहुधा सुगंधी, सोपपर्ण (उपपर्णे असलेली), समोरासमोर, अखंडित किंवा कमी जास्त विभागलेली असून फुलोरा चवरीसारखा आणि पानांच्या बगलेत येतो.\nफुले अनियमित व विविधरंगी संवर्ताच्या पाच संदलांपैकी एकापासून लहान शुंडिका (नळीसारखा अवयव) येते. पुष्पमुकुटाच्या पाच पाकळ्यांपैकी दोन मोठ्या व भिन्न रंगांच्या व इतर अरुंद किंवा क्वचित फार लहान दहा केसरदलांपैकी सातावर किंवा कमीवर परागकोश असतात. किंजदले पाच [®फूल] फळ (बोंड) फुटून त्यांचे एकबीजी फलांश टोकास चिकटून परंतु खाली सुटे व स्वतंत्रपणे गुंडाळलेले असतात [® जिरॅनिएलीझ]. एकेरी व दुहेरी फुलांचे प्रकार आहेत: तसेच अनेक संकरज व प्रकार उपलब्ध आहेत.\nया वंशातील काही जाती (पे.ग्रॅव्हिओलेन्स, पे. कॅपिटॅटम, पे. ओडोरॅटिसिमस इत्यादी) बहुवर्षांयू (अनेक वर्षे जगणारी) झुडपे असून फ्रान्स, इटली, कॉर्सिका, रशिया व आफ्रिका या प्रदेशांत आणि भारतात (शेवराय टेकड्या, निलगिरी व अन्नमलई ) लागवडीत आहेत. पानांपासून बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) जिरॅनियम तेल काढतात [® बाष्पनशील तेले] ते सुगंधाकरिता फार मोठ्या प्रमाणात साबण, सुगंधी तेले व प्रसाधने यांत वापरतात. त्यात ७५ – ८० % जिरॅनिऑल व सिट्रोनेलॉल असते. बहुतेक उच्च दर्जाच्या अत्तरांत जिरॅनियम तेल आधारभूत द्रव्य म्हणून वापरतात. तंबाखू असलेल्या पदार्थांत, दंतधावन चूर्णे, मलमे आणि कित्येक औषधी पदार्थ यांमध्ये हे तेल घालतात.\nलागवडीकरिता या वनस्पतीस उबदार, सावलीची जागा व कोरडी हवा लागते. उत्तम सकस, भरपूर चुन्याचा अंश व कुजकट पदार्थ असलेली निचऱ्याची जमीन आवश्यक असते. तिला बहुवर्षांयूप्रमाणे वाढवावयाची असल्यास खत देणे जरूर असते शेणखत, वापरलेल्या वनस्पतींचा चोथा व अकार्बनी खते घालतात. उन्हाळ्यात पाणी द्यावे लागते. दक्षिण भारतात जुलै ते ऑगस्टमध्ये खोडाची कलमे लावून लागवड करतात. एका हेक्टरात सु. १२,��०० रोपे लावता येतात व रोपांमधील अंतर ३०–९० सेंमी. आणि त्यांच्या दोन ओळींतील अंतर सु. १ मी. ठेवतात. पानांची तोड प्रथमत: फेब्रुवारी ते मार्चमध्ये आणि त्यानंतर पुन्हा जून – जुलैत व ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये करतात. हे मळे ३ – ५ वर्षे टिकतात. तथापि चांगली मशागत चालू ठेवल्यास ७ वर्षांपर्यंत पीक मिळते. भारतात पाने व शाखांपासून ऊर्ध्वपातनाने तेल काढतात. दरवर्षी साधारणत: दर हेक्टरी १७ – २२ किग्रॅ. तेल मिळते. भरपूर खतावलेल्या नवीन जमिनीत ३३ किग्रॅ. तेल मिळते. ते स्वच्छ पिवळट ते तपकिरी रंगाचे असून त्यास गुलाबाचा तीव्र वास येतो. एकदोन वर्षे ठेवल्यावर तोच वास सुधारतो. भिन्न प्रदेशांतील तेलांच्या वासात फरक असतो. फ्रेंच तेलाचा वास सर्वोत्तम मानला गेला आहे. ð रोशा गवत व ð गुच्छ यांच्या तेलांची ( सिट्रोनेला तेल व पाम रोजा तेल यांची ) जिरॅनियम तेलात भेसळ करतात. भारतात जिरॅनियम तेलाचे उत्पादन पुरेसे होत नसल्याने त्याची आयात विशेषत: फ्रान्स, ब्रिटन व नेदर्लंड्‌स येथून करण्यात येते.\nफ्युजेरियम, पिथियम आणि र्‍हायझोक्टोनिया सोलॅनी ह्या कवकांपासून ( बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींपासून ) या वनस्पतींना रोग होतो. प्रारंभिक अवस्थेत छाटणी केल्यास रोगास आळा बसतो. ५ % बोर्डो मिश्रण फवारल्यास कवकांचा नाश होतो.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.atgnews.com/2017/01/project-for-student.html", "date_download": "2021-08-02T18:49:38Z", "digest": "sha1:BNOWOVTOL7BJJVGMZ7SSZ5YE7C4563K5", "length": 15899, "nlines": 337, "source_domain": "www.atgnews.com", "title": "project for student -Prakalp yadi - ATG News", "raw_content": "\nइ.१ ली ते ८ वी साठी प्रकल्प\nमी आपल्या ब्लाॅगवर इ.१ली ते ८ वीचे नमुनादाखल काही प्रकल्प टाकत आहे ज्याचा उपयोग निश्चितच आपणास होईल...\nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nइयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी -\n* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.\n* पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.\n* बडबडगीते तोंडपाठ करणे.\n* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.\n* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.\n* उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .\n* परिसरातील विविध स्थळांची माहिती .\n* वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन .\n* कथा व कवितांचा संग्रह करणे .\n* सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह .\n* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.\n* नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.\n* निवडक उतार्यांचा संग्रह करणे .\n* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे .\n* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.\n* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.\n* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी\n* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.\n* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.\n* विविध पत्राचे नमुने जमा करणे.\n* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे .\n* पाऊस विषयावरील कविता/चित्रांचा संग्रह करणे.\n* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.\n* पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग तक्ता/चित्रसंग्रह.\n* तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.\n* आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.\n* आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.\n* वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.\n* नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.\n* पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव\n* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .\n* आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.\n* बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे .\n* विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.\n* व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.\nसामान्य विज्ञान - :\n* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे - चित्रे जमविणे.\n* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.\n* आपले शरीर - संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग .\n* चांगल्या सवयींची यादी - अंगीकार\n* पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.\n* प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह )\n* ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य .\n* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य .\n* बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण .\n* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .\n* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग .\n* मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,\n* घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.\n* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.\n* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती .\n* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता .\n* वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.\n* पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी .\n* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.\n* पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.\n* हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा.\n* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.\nइतिहास व ना.शास्त्र - :\n* दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे .\n* ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे .\n* संतांची चित्रे व माहिती .\n* शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह .\n* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह .\n* अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा.\n* शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .\n* जहाजांची चित्रे जमवा.\n* गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.\n* देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.\n* हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.\n* समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.\n* आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माह��ती .\n* ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .\n* परिसर भेट - नदी ,कारखाना .\n* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती .\n* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.\n* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण .\n* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे .\n* खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .\n* विविध धान्यांचे नमुने जमवा.\n* परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.\n* गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा.\n* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.\nमहाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे दोस्तो मैं आपको आज इस त...\nरीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी\nरीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी जब अमेरिका के ३१ वर्षीय लिजा फॉलज़ोन (https://en.wikipedia.org/wik...\nअपना खुद का 'स्टार्टअप' शुरू करें\nअपना खुद का 'स्टार्टअप' शुरू करें यदि आप कार्यालय में काम करने के एक ही उबाऊ और थकाऊ तरीके से बाहर निकलना चाहते हैं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/rajesh-topes-request-to-the-chief-minister-regarding-lockdown", "date_download": "2021-08-02T17:53:57Z", "digest": "sha1:M6YCDKK6G2B7GCKS4NSJJLLKF5HJKVV4", "length": 3783, "nlines": 27, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "लॉकडाऊन करा अन्यथा निर्बंध हटवा | Rajesh Tope's request to the Chief Minister regarding lockdown", "raw_content": "\nलॉकडाऊन करा अन्यथा निर्बंध हटवा\nमुंबई | प्रतिनिधी | Mumbai\nकोरोनाच्या (corona) रुग्ण संख्येत दररोज घट होतांना दिसत आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील (Health Department) ताण कमी होत आहे. परंतु तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आल्याने राज्यात लागू करण्यात आलेली जिल्हानिहाय पाच टप्प्यांतील निर्बंध प्रणाली रद्द करून सरसकट निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध हटवण्याची मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे....\nआरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी जालना येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्या राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांसंदर्भात आपली भूमिका मांडली.\nकडक लॉकडाऊन करावा किंवा पूर्णपणे निर्बंध काढून जनतेला दिलासा द्यावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना केली आहे.\nदेशात आणि महाराष्ट्रात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अजून कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रात करोनाचा उद्रेक कायम असला, तरी राज्याच्या इतर भागात करोन��� रुग्नासंख्येत घट झाली आहे. तरीही निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात न आल्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे.\nत्यामुळे एक तर कडक लॉकडाऊन करावे किंवा हे निर्बंध पूर्णतः काढून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/sewri-hospital-corpse-case-decision-dismiss-doctors-and-nurses-370744", "date_download": "2021-08-02T18:09:25Z", "digest": "sha1:H2J5VXEDBM25B23HPFV45XHMC2LI4NOH", "length": 7621, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शिवडी रुग्णालय मृतदेह प्रकरणः डॉक्टर, परिचारिकांना बडतर्फ करण्याचा निर्णय", "raw_content": "\nशिवडी क्षयरोग रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.ललितकुमार आनंदे यांना पदावरुन बाजूला करण्याबरोबरच 12 परिचारीका आणि 1 डॉक्टराविरोधात चौकशी करुन त्यांना गंभीर स्वरुपाच्या शिक्षा देण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे.\nशिवडी रुग्णालय मृतदेह प्रकरणः डॉक्टर, परिचारिकांना बडतर्फ करण्याचा निर्णय\nमुंबई: शिवडी क्षयरोग रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.ललितकुमार आनंदे यांना पदावरुन बाजूला करण्याबरोबरच 12 परिचारीका आणि 1 डॉक्टराविरोधात चौकशी करुन त्यांना गंभीर स्वरुपाच्या शिक्षा देण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे.\nसूर्यभान यादव या 27 वर्षीय तरुण रुग्णांचा मृतदेह क्षयरोग रुग्णालयाच्या शौचालयात 14 दिवस पडून होता. दैनिक सकाळने सर्वप्रथम हा प्रकार उघड केला होता. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी महानगर पालिकेने उप आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. या समितीने अधिक्षक डॉ.आनंदे यांच्यासह रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांवर बेजबदार पणाचा ठपका ठेवला होता. डॉ.आनंदे यांना पदावरुन दूर करण्याची शिफारस केली होती. डॉ.आनंदे यांना पदावरुन दूर करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.\nअधिक वाचा- ठाकरे सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करा, ST कर्मचाऱ्याच्या आत्महत्येवरुन भाजप आक्रमक\nया प्रकरणाशी थेट संबंध असलेल्या 12 परिचारीका आणि 1 डॉक्टरांची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर गंभीर स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. तीन परिचारीका आणि डॉक्टरविरोधात संक्षिप्त स्वरुपाची चौकशी करुन सौम्य स्वरुपाची कारवाई करण्यात येणार असल्��ाचे काकाणी यांनी सांगितले.\nअधिक वाचा- दिवाळी आणि छट पूजेनिमित्त एलटीटी-हटिया दरम्यान अतिरिक्त उत्सव गाड्या\nकोविड आणि क्षयाची बाधा झाल्याने सूर्यभान यादव 30 सप्टेंबरला शिवडी क्षयरोग रुग्णालयात दाखल झाला होता. हा तरुण 4 नोव्हेंबरपासून रुग्णालयातून बेपत्ता होता. त्याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. 18 नोव्हेंबर रोजी रुग्णालयाच्या शौचालयात या तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/11632", "date_download": "2021-08-02T18:09:16Z", "digest": "sha1:ZYK77T53VJKSJYMTZ43GE3H3NE4ZWSCD", "length": 12877, "nlines": 197, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "लग्न समारंभासाठी आता 25 लोकांना उपस्थितीत राहण्यास परवानगी… | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome Breaking News लग्न समारंभासाठी आता 25 लोकांना उपस्थितीत राहण्यास परवानगी…\nलग्न समारंभासाठी आता 25 लोकांना उपस्थितीत राहण्यास परवानगी…\nदि.17, चंद्रपुर जिल्हा कार्यक्षेत्रात जमावबंदी व टाळेबंदीबाबत नियमावली आणि उपाययोजना दि. 14 एप्रिल, 2021 चे रात्री 08.00 ते दि 01 में, 2021 चे सकाळी 07.00 वाजेपर्यंतच्या कालावधीकरीता लागु केलेल्या आहेत.\nसध्या चंद्रपूर जिल्हयात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे, विशेषतः ग्रामीण भागात लग्न/विवाह समारंभामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्याचे प्रमाण दिसुन येत आहे, ज्यामुळे कोरोना साथरोग ग्रामीण भा���ात सुध्दा मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी एका आदेशान्वये लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त 25 लोकांना उपस्थितीत राहण्यास परवानगी दिली आहे.\nआदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित वर-वधु, त्यांचे आई-वडील, मंगल कार्यालय/लॉन/सभागृह मालक, कॅटरर्स यांचेवर नियमाप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात येईल तसेच संबंधित गावाचे तलाठी व ग्रामसेवक यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.\n चंद्रपुर जिल्हातील वाढती रुग्णसंख्या बनत आहे चिंतेचा विषय..# गत २४ तासात १५९३ कोरोनाबाधित तर २३ मृत्यू…\nNext articleकढोली बु. ग्रामपंचायत मध्ये सरपंचाचा मनमानी कारभार…\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nदेश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार\nमोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या लागणार..दुपारी चार वाजता बघता येईल निकाल..\nडेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार करा – आ. किशोर जोरगेवार…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र..\nदेश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार\nमोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या लागणार..दुपारी चार वाजता बघता येईल निकाल..\nभिसी शहरात शिवानीताई वडेट्टीवार यांचे जल्लोषात स्वागत…\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, चंद्रपुर तर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..# पालकमंत्री विजय वड्डेटीवार...\nडेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार करा – आ. किशोर जोरगेवार…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र..\nमुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात…कंटेनर चालक जागीच ठार…\nदेश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार\nमोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या लागणार..दुपारी चार वाजता बघता येईल निकाल..\nभिसी शहरात शिवानीताई वडेट्टीवार यांचे जल्लोषात स्वागत…\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, चंद्रपुर तर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..# पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी दाखवली साहित्य नेणाऱ्या ट्रकला हिरवी झेंडी..\nडेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार करा – आ. किशोर जोरगेवार…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_436.html", "date_download": "2021-08-02T18:51:20Z", "digest": "sha1:4RCICY2CAXZYPSE2QW4V5FRC26FD7DM5", "length": 12671, "nlines": 98, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "खेड पोलिसांचे उत्तम कार्य चोरीला गेलेला ३ लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज केला परत - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome कोकण खेड पोलिसांचे उत्तम कार्य चोरीला गेलेला ३ लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज केला परत\nखेड पोलिसांचे उत्तम कार्य चोरीला गेलेला ३ लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज केला परत\nखेड पोलिसांचे उत्तम कार्य चोरीला गेलेला ३ लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज केला परत\nघरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करून १०० टक्के चोरीला गेलेला सोन्याचा ऐजव जप्त करून फिर्यादींना परत करण्यात आला. चोरीला गेलेला ३ लाख रुपयांचे दागिने परत मिळाल्याने आनंदी झालेल्या फिर्यादींनी खेड पोलिसांचे आभार मानले.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील धामनदेवी गावामध्ये राहणारे इब्राहीम अब्दुल्ला फिरफिरे यांच्या घरातून ३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याप्रकरणी १६ नोव्हेंबर २०१९ रोजी खेड पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. २६३/२०१९) भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० नुसार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम करू लागले. तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम व पोलीस पथकाने अजिंक्य मोहिते, दीपक लिल्हारे, सैफ काझी या आरोपींना अटक केली. अटक आरोपीत हे पोलीस कोठडीमध्ये असताना त्यांच्याकडे सखोल तपास केल्यानंतरही गुन्हयात चोरी केलेले सोन्याचे सर्व दागिने कोठे ठेवले आहेत याबाबत आरोपीत काहीही माहिती देत नव्हते.\nतपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी सदर गुन्हयाचा शास्त्रीय व तांत्रिक तपास केल्यानंतर आरोपीत यांनी चोरी केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमध्ये काही दिवस वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाले. त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी सदर आरोपीत यांना पुन्हा तपासकामी खेड येथे बोलावून त्यांच्याकडे कसुन तपास केला असता आरोपींनी काही सोन्याचे दागिने डोंबिवली येथील एका सोनाराकडे गहाण ठेवल्याचे व काही सोन्याचे दागिने त्यांच्या एका मित्राकडे ��ेवल्याचे सांगितले.\nत्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक कदम हे पोलीस पथकासह डोंबिवली शहरात दाखल झाले. डोंबिवलीतील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सोनाराचा व आरोपींच्या मित्राचा शोध घेऊ न सोन्याचे एक नेकलेस - ६ तोळे ५.८०० ग्रॅम (६५.८०० ग्रॅम), सोन्याची कानातील कणर्फुले एक जोडी - ८ ग्रॅम वजनाचा, सोन्याची कानातील एक बाळा जोडी - ६ ग्रॅम वजनाची, सोन्याची एक फिंगर रींग ४ ग्रॅम वजनाची, सोन्याची एक फिंगर रींग ३ ग्रॅम आदी ऐवज जप्त केला.\nया गुन्ह्याच्या न्यायालयीन खटल्या दरम्यान जप्त केलेले सोन्याचे दागिने फिर्यादी यांना देण्याचे आदेश खेड न्यायालयाने दिले. त्यानुसार खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या हस्ते फिर्यादी यांना चोरीला गेलेला सोन्याचा ऐवज परत करण्यात आला.\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या ध��केत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://stglokmat.news18.com/career/ssc-result-rahul-got-top-number-in-10th-exam-in-municipal-school-thane-mhsp-468239.html", "date_download": "2021-08-02T18:13:59Z", "digest": "sha1:3VJUOUX6BA2IQKSDMVARHIKLHP37TUHP", "length": 8352, "nlines": 77, "source_domain": "stglokmat.news18.com", "title": "SSC Result: माकडाचे खेळ दाखवणाऱ्या आईचे मुलाने पांग फेडले, शाळेत पटकावला अव्वल नंबर– News18 Lokmat", "raw_content": "\nSSC Result: माकडाचे खेळ दाखवणाऱ्या आईचे मुलाने पांग फेडले, शाळेत पटकावला अव्वल नंबर\nआई दिवसभर माकडाचे खेळ दाखवून चार जणांचा संसार चालवते. तिने कमावलेल्या पैशात कसेबसे दोन वेळचे जेवण मिळतं.\nआई दिवसभर माकडाचे खेळ दाखवून चार जणांचा संसार चालवते. तिने कमावलेल्या पैशात कसेबसे दोन वेळचे जेवण मिळतं.\nठाणे, 30 जुलै: राज्य माध्यमिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. संघर्षातून फुललेल्या अनेक यशोगाथा समोर आल्या आहेत. मात्र, त्यात उथळसर येथे राहणाऱ्या राहुल यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. हेही वाचा...'एलिझाबेथ एकादशी'मधल्या झेंडूला गणितात मिळाले चक्क 100 पैकी 42 नव्हे 96 गुण राहुलने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महापालिका शाळेतून अव्वल आला आहे. राहुल याला 76 टक्के गुण मिळले. आजच्या घडीला हजारो मुलांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. पण राहुलच्या यशामागे सिंहाचा वाटा त्याच्या आईचा आहे. आई दिवसभर माकडाचे खेळ दाखवून चार जणांचा संसार चालवते. तिने कमावलेल्या पैशात कसेबसे दोन वेळचे जेवण मिळतं. परंतु आयुष्यात काहीतरी करायचं, या जिद्दीने राहुल अभ्यासाला लागला. घरात जागा नाही म्हणून उथळसर येथील महापालिका शाळा नं 2 चा हा विद्यार्थी जवळच्याच बुध्दविहारात जाऊन अभ्यास करू लागला. आपला अभ्यास झाल्यावर तो आपले मित्र आणि इतर मुलांना देखील शिकवू लागला. दररोज पाच ते सहा तास अभ्यास करणारा राहुल खेळ देखील भरपूर खेळत होता. त्याने मिळवलेल्या या यशाने त्याची आई अत्यानंदित झाली असून त्याने शिक्षक बनून समाजाची सेवा करावी अशी इच्छा राहुलच्या घरच्यांनी व्यक्त केली आहे. पुन्हा एकदा मुलींचीच बाजी.... दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोनामुळे यंदाच्या दहावीचा निकाल उशिरानं जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल 95.30 टक्के लागल्याती माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. मुख्य म्हणजे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची निकाल सर्वात जास्त लागला आहे. तर, कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त लागला आहे. कोरोनामुळे यंदा दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. हेही वाचा..वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा प्रताप प्रियकरासोबत घरातच केलं असं... यंदा एकूण 15 लाख विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात मुलींचा निकाल 96.91% लागला असून मुलांचा निकाल 93.99% लागला आहे. तर, विभागवारीनुसार कोकण विभागाचा 98.77 टक्क्यांसह सर्वात जास्त लागला आहे. तर, त्यानंतर कोल्हापूरचा 97.64 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकाचा निकाल लागला आहे. तर, पुण्याचा 97.34 आणि मुंबईचा 96.72 % लागला आहे.\nSSC Result: माकडाचे खेळ दाखवणाऱ्या आईचे मुलाने पांग फेडले, शाळेत पटकावला अव्वल नंबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/11039", "date_download": "2021-08-02T18:37:32Z", "digest": "sha1:U2TTLRN6SY4RGDG7OMCRJBWGAROG75ZH", "length": 12238, "nlines": 195, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "ब्रेकिंग न्यूज! सावली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार… | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श���रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज सावली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार…\n सावली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार…\nचंद्रपूर: चंद्रपूर वनविभागातील सावली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार झाल्याची घटना घडली. सदर घटना बुधवारी सकाळी आठ वाजता घडली. दादाजी पांडुरंग म्हस्के (६५) असे मृतक व्यक्तीचे नाव आहे.\nसावली वनपरिक्षेत्रातील पाथरी नियतक्षेत्रात कक्ष क्रमांक १६७९ मध्ये दादाजी पांडुरंग म्हस्के (६५) हे सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला करीत त्यांच्या नरडीचा घोट घेतला. माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. परिसरात गस्त वाढविण्यात आली असून गावकऱ्यांना जंगलात न जाण्याच्या सूचना देण्यात आलेले आहेत.\nPrevious articleआनंदवन ठरतंय कोरोनाचं नवीन हॉट-स्पॉट; बाहेरील लोकांना प्रवेश बंदी…\nNext articleसकमुर सरपंच रमाई योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांची अडवणूक करीत असल्याचा आरोप; बीडीओ कडे तक्रार…\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nभिसी शहरात शिवानीताई वडेट्टीवार यांचे जल्लोषात स्वागत…\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, चंद्रपुर तर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..# पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी दाखवली साहित्य नेणाऱ्या ट्रकला हिरवी झेंडी..\nडेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार करा – आ. किशोर जोरगेवार…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र..\nदेश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार\nमोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या लागणार..दुपारी चार वाजता बघता येईल निकाल..\nभिसी शहरात शिवानीताई वडेट्टीवार यांचे जल्लोषात स्वागत…\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, चंद्रपुर तर्फे पूरग्रस्तांसाठी एक ��ात मदतीचा..# पालकमंत्री विजय वड्डेटीवार...\nडेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार करा – आ. किशोर जोरगेवार…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र..\nमुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात…कंटेनर चालक जागीच ठार…\nदेश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार\nमोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या लागणार..दुपारी चार वाजता बघता येईल निकाल..\nभिसी शहरात शिवानीताई वडेट्टीवार यांचे जल्लोषात स्वागत…\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, चंद्रपुर तर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..# पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी दाखवली साहित्य नेणाऱ्या ट्रकला हिरवी झेंडी..\nडेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार करा – आ. किशोर जोरगेवार…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/03/womenday.html", "date_download": "2021-08-02T19:37:28Z", "digest": "sha1:SISUALWK6ZQP2ZGYCFOLERYXO6YQFWSE", "length": 24326, "nlines": 113, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "मानवतावादाचा पुरस्कार करणारी संत कवयिञींची मांदियाळी #womenDay - KhabarBat™", "raw_content": "\nMarathi news | मराठी बातम्या \nHome लेख मानवतावादाचा पुरस्कार करणारी संत कवयिञींची मांदियाळी #womenDay\nमानवतावादाचा पुरस्कार करणारी संत कवयिञींची मांदियाळी #womenDay\n' संतसाहित्य ' हे काळाच्या कसोटीवर टीकून राहिलेले साहित्य आहे.बंडखोरी,विद्रोह, अस्सल भाव आणि जीवनाचे मर्म संतांनी साहित्यातून उलगडले. म्हणूनच तर,\"म. फुल्यांनी अभंगाचा रचनांध आपल्या 'अखंडा'त वापरला आणि तुकोबाला महासाधू म्हटले.डॉ आंबेडकरांनी आपल्या 'बहिष्कृत भारत ','महानायक' या मुखपञात संतवचनांना शीर्षस्थानी घेतले,हे समजून घेतले तर सामाजिक स्तरावरील संतसाहित्याचे मोल आपणास स्पष्टपणे अधोरेखित करता येईल.\"अनेक आक्रमणे महाराष्ट्रावर झाली ती संतांनी, समाजसुधारकांनी पेलली. महाराष्ट्र आणि मराठी माणूस वाचविला,हा इतिहास आहे.मग तो देवगिरीचा यादव असो की बेदरचा बादशहा.यांना शह देण्याचे महत्तकार्य संत करत आले.पोटपाण्याचा आपला व्यवसाय त्यांनी कर्ममय विठ्ठल केला.गोरोबा काका,सावता माळी,नरहरी सोनार, चोखामेळा,परिसा भागवत, विसोबा खेचर,सेना न्हावी व पुढे जाऊन एकनाथ,रामदास, तुकाराम,गाडगेबाबा,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अ���ी थोर परंपरा आपल्याला लाभली.ही संतकृपा समाजबांधणीसाठी होती.यांनी 'जगाचा संसार ' सुखाचा करुन तिन्ही लोकांत आनंद भरण्याचे काम केले. हे संतविचार आज देव्हा-यातून व्यवहारात आणणे लाखमोलाचे आहे.लोकपरिवर्तनाची ही चळवळ आज बिघडलेल्या समाजाला घडविण्याचे काम करणार आहे.परिवर्तन ही काळाची गरज असल्यामुळे या संथ समाजाला संतविचारच तारु शकणार आहेत.अंधश्रध्दा आज समाजात वाढलेली दिसते. त्यावरचे उत्तर संतसाहित्यात आहे.जातीव्यवस्था निर्मुलन अजूनही झाले नाही.याची उपाययोजना संतविचारात मिळते.संत क्रांतीदर्शी होते.ते केवळ 'टाळकुटे' नव्हते तर समाजात पुरोगामी विचार फुंकणारे होते,यादृष्टीने त्यांच्या विचाराची मौलिकता अपार मोलाची आहे.\n*संत कवयित्रींची लक्षवेधी मांदियाळी*:\nसंतसाहित्याची मिमांसा करीत असतांना असे दिसते की, संतसाहित्य मांदियाळीत फक्त पुरुष संतच होते,असे आपल्याला म्हणता येत नाही.यात विलक्षण रचना करणा-या अनेक जातीधर्मातल्या स्ञियाही होत्या. पुरुषांच्या बरोबरीने त्याही चंद्रभागेतीरी अवतरल्या दिसतात.\nयात ज्ञानोबाची बहिण मुक्ताई आहे,चोखियाची महारी सोयराबाई आहे,नामदेवाची दासी जनाबाई आहे,नाथपूर्वकालिन कान्होपाञा आहे,तुकोबाची शिष्या बहेणाबाई आहे.या सा-या महिलांनी आपल्यापरिने खारीचा वाटा उचलल्याचे दिसते. 'स्ञि-पुरुष समानता 'हे सूञ संतसाहित्यात बघायला मिळते आपले लौकिक जीवन सांभाळून पारलौकिक होण्याच्या वाटेकर या महिला कुठेही कमी पडल्या नाही.जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा तेव्हा त्यांनी आवाज उठविला आहे.विठ्ठलालाही शिव्यांची लाखोली जनाई, सोयराई वाहतेच नामुक्ताई कुटअभंग रचते.\" मुंगी उडाली आकाशी /तीने गिळले सूर्याशी /थोर नवलाव झाला /वांझे पूञ प्रसवला //\" लहानग्या मुक्ताईचा हा असा मुक्त अविष्कार वाखाण्याजोगा आहे.\nसोयराबाई विठ्ठलाजवळ आपले ग-हाणे मांडते, \"जन्म घेता उष्टे खाता /लाज न ये तुजले चित्ता //\" आपल्या हिणजातीविषयी तिच्या मनात चिंता आहे,म्हणून ती चक्क लोकदेव विठ्ठलालाच बोलते. बहेणाई तर ज्ञानदेवाने रचलेल्या एकंदरीत भागवत संप्रदायाची महती थोडयाथोडक्या शब्दांत 'संतकृपा झाली /इमारत फळा आली 'या अभंगातून स्पष्ट करते. कान्होपाञा ही शामा गणीकेची कन्या.सुंदर,सोज्वळ या कन्येला तीची आई आपल्याच व्यवसायात आणू पाहते परंतु या प्रकारावर ती कडाडून हल्ला चढविते.वारक-यांच्या वारीत जाऊन ती विठ्ठलाला आपली आपबिती सांगून 'नको देवराया अंत पाहू आता /प्राण हा सर्वथा फुटो पाहे //' या अभंगातून आपल्या मनाची आर्तता सिध्द करतो.' विषयत्याग करुन नामभक्ती करा 'हा सल्ला कान्होपाञेने दिलेला आहे. 'पतित तू पावना पावना /म्हणविशी नारायणा रे ' ही रचना म्हणजे तिचा मनाचा अत्युच्च विलास आहे, म्हणूनच तिच्या अभंगरचनेला ' हद् याचे आरसे 'म्हंटले गेले आहे.\nशेवटी कान्होपाञेने विठ्ठलाच्या पायावर आपले डोके ठेवून प्राण त्यागला. तिला जिथे पुरण्यात आले तिथे एक वृक्ष उगवला.वारकरी त्याला कान्होपाञेचा झाड म्हणतात पण त्याचे खरे नाव 'तरटी वृक्ष ' असे आहे. ही कान्होपाञा बंडखोर कवयिञी असून तिने आपला आवाज विठ्ठलापर्यंत पोहचविला आहे.स्ञीमन विदीग्न झाले तर ते काय करते याचा आलेख कान्होपाञेने आखून दिला आहे.\nया सा-या संतकवयिञीत जिला 'संतवाटीकेतील जाईची वेल 'म्हणून गौरविल्या गेले ती म्हणजे जनाबाई.\"स्वतःला 'नामयाची जनी 'म्हणविण्यातच जीवनाचे सार्थक मानणा-या जनाबाईचे सुमारे साडेतीनशे अभंग उपलब्ध आहेत. स्ञीमनाचा हळूवारपणा आणि भक्तीची उत्कटता तिच्या सर्व अभंगामध्ये ओथंबलेली दिसते. परमेश्वरप्राप्तीची तळमळ आणि आर्तता यातून तिच्या ब-याचशा अभंगाचे लेखन झालेले आहे. त्यामुळे तिचे हे अभंग म्हणजे उत्कट भावगीतांची मालिकाच वाटते. \" जनाई नामदेवाच्या कुटुबांत वाढली त्यामुळे नामदेवाची आई गोणाई, बायको राजाई, बहिण आऊबाई, लेक लिंबाई, सूना लाडाई, गोडाई व येसाईशी तिचा संबंध आला. नामदेवाच्या विठ्ठलभक्त कुटुंब सहवासात राहून जनाईलाही काव्य स्फुरले. आपल्या मनातील भावभावनांना तिने शब्दरुप दिले. तिचा एकेक अभंग म्हणजे भक्तीरसाने भरली तुडूंब नदी वाटते. संतवाटीकेतील स्ञीया अशा व्यक्त होत गेल्या. संपूर्ण या कवयिञिनी विठ्ठलाविषयी असीम भक्ती व्यक्त करुन समाजमन सजग करण्याचे व आपल्या भावविश्वातून, उपदेशपर अभंगातून जनसामान्याना उत्तम धडे देण्याचे पुण्यकर्म केले आहे.\nया सर्व संतमंडळीचा समान भक्तीमार्गाचा धागा होता.अखिल मानवजातीच्या अभ्युदयासाठी या लोकचळवळीने रणशिंग फुंकले. देव दगडात नाही माणसात आहे, हे ओरडून सांगीतले. समाजाला नैतिकतेची शिकवण दिली. कर्मठपणावर वार केले. अंधश्रध्दांच्या मूळाशी जाऊन लोकांना खरे विवेकज्ञान दिले,म्हणून आजच्या समाजात प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगायचे असेल तर या संतविचाराची कास धरणे गरजेचे आहे. आज धार्मिक क्षेञाचे बदलते स्वरूप लक्षात घेता भावभक्ती कमी आणि अवडंबरच जास्त माजविले जाते.पूर्वी जे प्रयत्न झाले नाही ते प्रयत्न संतांनी समाज अन् माणूस घडविण्यासाठी केले,त्यासाठी संत चंदनासारखे झिजले. घरावर तुळशीपञ ठेवून 'जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती ' जन्माला आल्या आजच्या विज्ञान अन् तंञज्ञान युगात संतविचाराची ही शिदोरी आपल्या तारणार आहे. पोथीनिष्ठ विचारांना आज पेव फुटले आहे.गावोगावी भागवत प्रवचनाच्या नावावर अनेक बाबा, महाराज लुबाडत आहेत. मंञतंञ दीक्षा देणे चालूच आहे.देवाला कोंबड, बोकड कापून नवस देण्याची प्रथा बंद झालेली नाही. देवदासीसारख्या प्रवृत्तीवर पूरता अंकुश नाही. बुध्दीप्राणाम्यवाद आपण झुगारुन दिला आहे.विवेकाचा दीवा विझलेला आहे.अशा विचिञ अवस्थेत समाज सापडला असल्यामुळे समाजाच्या आमुलाग्र जागृतीसाठी, मानवाच्या उत्थानासाठी, समाजाच्या शुध्दीकरणासाठी संतसाहित्य, संतविचारमूल्ये आपल्या मनात, जनात रुजणे अत्यंत गरजेचे आहे. या आजच्या विषन्न विचिञाचे उत्तर संतांच्या विवेकवादी विचारसरणीत नक्कीच आहे.त्यामुळे धर्मजीवनातील 'साचलेपणा ' निघून जाण्यास मदत होऊन 'शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी ' मिळायला वेळ लागणार नाही.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. - प्रकाशक ईमेल [email protected] [email protected]\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे ��ांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nअखेर तारीख ठरली; अफवावर विश्वास न ठेवता \"या\" बातमीत बघा तारीख\nअवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ...\nArchive ऑगस्ट (23) जुलै (259) जून (233) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2651) नागपूर (1855) महाराष्ट्र (574) मुंबई (320) पुणे (271) गोंदिया (163) गडचिरोली (146) लेख (140) वर्धा (98) भंडारा (97) मेट्रो (83) Digital Media (66) नवी दिल्ली (45) राजस्थान (33) नवि दिल्ली (26)\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_677.html", "date_download": "2021-08-02T20:04:53Z", "digest": "sha1:BA3F3JJOC2A7UZTQKIHDJPA3DLFK4UWM", "length": 9776, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "रत्नागिरी ते रोहा दरम्यान चार विद्युत उपकेंद्रांच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्या���, पुढच्या महिन्यात चाचणी - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome कोकण रत्नागिरी ते रोहा दरम्यान चार विद्युत उपकेंद्रांच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात, पुढच्या महिन्यात चाचणी\nरत्नागिरी ते रोहा दरम्यान चार विद्युत उपकेंद्रांच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात, पुढच्या महिन्यात चाचणी\nरत्नागिरी ते रोहा दरम्यान चार विद्युत उपकेंद्रांच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात, पुढच्या महिन्यात चाचणी\nरत्नागिरी ते रोहा दरम्यान चार विद्युत उपकेंद्रांच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबर पर्यंत या मार्गावर विद्युतीकरणावर रेल्वे गाड्या सुरू करण्याचा मानस कोकण रेल्वे प्रशासनाचा आहे. त्यादृष्टीने पुढच्या महिन्यात याची चाचणी घेण्यात येणार आहे.कोकण रेल्वेला इंधनापोटी मोठा खर्च करावा लागत आहे. हा खर्च कमी होण्यासाठी विद्युतीकरणाची प्रक्रिया गेल्या तीन वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे.यासाठी माणगाव, कळंबणी, आरवली रोड, रत्नागिरी, खारेपाटण, कणकवली, थिवी या ठिकाणी ट्रॅक्शन उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत. यापैकी माणगाव, कळंबणी, आरवली रोड, रत्नागिरी ही चार उपकेंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून वायरिंग चे काम पूर्ण झाले आहे.\nरेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून अंतिम चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतरच त्यांच्याकडून अंतिम परवानगी देण्यात येईल.व नंतर गाड्या सुरु करण्याची कार्यवाही सुरु केली जाईल असे सांगण्यात आले,\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/web-series/medical-background-in-upcoming-web-series/articleshow/80313714.cms", "date_download": "2021-08-02T17:29:08Z", "digest": "sha1:IQ26TZM2GAFNYRQDY4X4EOTRGUQD4ZDP", "length": 13742, "nlines": 127, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या कथांची ओटीटीला भुरळ; 'या' सीरिज चर्चेत - medical background in upcoming web series | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या कथांची ओटीटीला भुरळ; 'या' सीरिज चर्चेत\nकरोनाकाळात आलेल्या अनुभवांवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी चढाओढ सुरु आहे. याला सीरिजविश्वही अपवाद नाही. करोना संबंधित अनेक सीरिज आल्या आणि काही येण्याच्या मार्गावर आहेत. त्याप्रमाणे वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या सीरिजही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.\nआरोग्य जपणं किती महत्त्वाचं आहे हे करानोकाळात कळलं. छोट्या-छोट्य��� गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे आरोग्यावर किती गंभीर परिणाम होतात, हे अधोरेखित झालं. या कठीण काळातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस आणि वैद्यकीय विभागानं शर्थीचे प्रयत्न केले. हेच चित्र अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये पाहायला मिळालं. आता वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या कथांची भुरळ ओटीटी (ओव्हर द टॉप) माध्यमालाही पडली आहे. डॉक्टर, नर्सेस किंवा वैद्यकीय विभागावर आधारित सीरिजचं पेव फुटलं आहे. यातील काही गंभीर बाजूंवर भाष्य करणाऱ्या आहेत तर काही सीरिजच्या कथांना हलकाफुलका टच आणि विनोदाचा तडका देण्यात आला आहे.\n'मेडिकली युअर्स' या सीरिजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणांची व्यथा सांगण्यात आली आहे. एमबीबीएसची पदवी घेता-घेता कठीण प्रसंगांना समोरं जावं लागणाऱ्या तरुणांचं आयुष्य हलक्याफुलक्या पद्धतीनं सांगण्यात आलं आहे. दुर्गम भागातल्या लोकांना वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी एका डॉक्टरनं सरकारविरुद्ध पुकारलेला लढा 'लाखों में एक-२' मध्ये दाखवण्यात आला आहे. तर थ्रिलरचा जबरदस्त तडका असलेली 'कर्क रोग' ही सीरिज भाव खाऊन गेली. 'ऑपरेशन एमबीबीएस' या सीरिजमध्ये तीन विद्यार्थ्यांची कथा मांडण्यात आली आहे. याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. 'इट हॅपन्ड इन कोलकात्ता'ची कथा स्वातंत्र्यपूर्व काळात घडते. ही प्रेमकथा असून यात नायक आणि नायिकांचा वैद्यकीय शिक्षण ते डॉक्टर होण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. करोनाची पार्श्वभूमी असलेली 'द गॉन गेम' सीरिजची कथा प्रेक्षकांना भावली.\nएका डॉक्टरच्या आयुष्याची विनोदी बाजू दाखवणारी 'स्टार्टिंग ट्रबल्स' ही सीरिज प्रदर्शित झाली आहे. यात अभिनेत्री रेणुका शहाणे महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. मुंबईवर झालेला २६/११ चा दहशतवादी हल्ला कुणीही विसरु शकत नाही. तेव्हा पोलिस यंत्रणेनं नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिवाची पर्वा केली नव्हती. हा हल्ला झाला तेव्हा जखमी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस आणि हॉस्पिटमधील कर्मचाऱ्यांनीसुद्धा शर्थीचे प्रयत्न केले. याच पार्श्वभूमीवर आधारित 'मुंबई डायरीज २६/११' ही सीरिज येणार आहे. यात कोंकणा सेन-शर्मा, मोहित रैना, टीना देसाई आणि श्रेया धन्वंतरी मुख्य भूमिकेत दिसतील. कोणत्याही आजारावरचं औषध बाजारात आणण्यापूर्वी त्याची चाचणी केली जाते. ती चा��णी जिवंत माणसावरही केली जाते. हीच पार्श्वभूमी असलेली 'ह्युमन' ही सीरिज विपुल शहा दिग्दर्शित करत आहेत. यात अभिनेत्री शेफाली शहा मुख्य भूमिकेत दिसेल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n'तांडव' मध्ये शिव आणि रामावर केली टिप्पमी, रिलीज होताच वादात अडकली वेब सीरिज महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसिनेमॅजिक 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' ; छोट्या पडद्यावरील विश्वात आणखी एक नवीन मालिका\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nमुंबई BDD पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू; दुसऱ्याच दिवशी आदित्य ठाकरे साइटवर\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nमुंबई मुंबई विमानतळाचे नाव बदललेय का; अदानी समूहाने दिले 'हे' स्पष्टीकरण\nक्रिकेट न्यूज भारतीय संघाला मोठा धक्का; महत्वाचा सलामीवीरही इंग्लंडमधील सामन्याला मुकणार\nदेश भारत-चीन सैन्यात कमांडर स्तरावर चर्चा, सीमेवर शांतता राखण्यावर सहमत\nन्यूज खुब लढी मर्दानी... फक्त तीन स्थानांनी हुकले भारताचे पदक, कमलप्रीत कौर भन्नाट कामगिरीनंतरही अपयशी\nसिनेमॅजिक चक दे इंडिया महिला हॉकी टीमचा खेळ पाहून आली नेटकऱ्यांना आली कबीर खानची आठवण\nदेश PM मोदींचे सल्लागार अमरजित सिन्हांचा राजीनामा\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nब्युटी दीपिका केसांना लावते ‘हे’ इतकं स्वस्तातलं तेल, मस्तानीच्या सिल्की व शाईनी केसांचे रहस्य उघड\n फक्त ७ हजारात लाँच झाला ‘हा’ शानदार स्मार्टफोन, मिळतील दमदार फीचर्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/vivo-y53s-5g-has-launched-know-price-and-specifications/articleshow/83395783.cms", "date_download": "2021-08-02T18:28:59Z", "digest": "sha1:T4JXIOLNEP7VILTLCULVB3K3MDOZY5JD", "length": 12252, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nधमाकेदार फीचरसोबत लाँच झाला Vivo Y53s 5G स्मार्टफोन, मिळेल ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा\nVivo Y53s 5G हा स्मार्टफोन लाँच झाला असून, यात दमदार बॅटरी, ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळेल.\nVivo चा नवीन स्मार्टफोन Vivo Y53s 5G लाँच.\nVivo Y53s 5G स्मार्टफोनची किंमत २२,८०० रुपये.\nपॉवरसाठी यात ५००० एमएचची बॅटरी मिळेल.\nनवी दिल्ली :Vivo ने आपला नवीन स्मार्टफोन Vivo Y53s 5G ला लाँच केले असून, ११ जूनपासून याची विक्री सुरू होईल. प्री-सेल बुकिंग कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन करता येईल. या फोनमध्ये मोठा डिस्प्ले, दमदार बॅटरी, ५जी सपोर्ट, ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह अनेक जबरदस्त फीचर्स आहेत.\nवाचाः End-to-end encrypted असतानाही कसे लीक होते WhatsApp चॅट \nफोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसोबत येतो. Vivo Y53s 5G स्मार्टफोन अँड्राइड ११ वर आधारित Origin OS १.० वर काम करतो. यात ६.५८ इंचाचा डिस्प्ले मिळेल.\nकनेक्टिव्हिटीसाठी यात ५जी, वाय-फाय, ब्लूटूथ, GPS, USB टाइप-सी आणि ३.५mm हेडफोन जॅक मिळेल. सेंसर्समध्ये एक्सेलेरोमीटर, अँबियंट लाइट सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर देण्यात आले आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देखील आहे.\nवाचाः Flipkart वर १३ जून पासून सेल; स्मार्टफोन्स, टॅबलेट, लॅपटॉपवर बंपर डिस्काउंट, पाहा ऑफर्स\nफोन ड्यूल कॅमेरा सेटअपसह येतो. यात प्रायमरी लेंस ६४ मेगापिक्सल आहे. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. कंपनीने फोनच्या आंतरराष्ट्रीय उपलब्धतेबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. फोनमध्ये १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारी ५००० एमएचची बॅटरी देण्यात आली आहे. याचे वजन १८९ ग्रॅम आहे.\nफोनच्या ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २२,८०० रुपये असून, फोन सी साल्ट, इरीडीसेंट आणि स्टारी नाइट रंगात येतो.\nवाचाः रियलमी पहिला लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत, लवकरच होणार लाँच\nवाचाः Jio vs Airtel vs Vi: पाहा २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत कोणाचा प्लान सर्वोत्तम\nवाचाः Vivoच्या ‘या’ दोन बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी\nVivo Y53s 5G स्पेसिफिकेशन्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउ���लोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nरियलमी C21Y लवकरच होणार लाँच, फीचर्स आणि डिझाइन लीक महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल Jio चे तीन धमाकेदार Plan, विमानातून आता फोनवर बोला आणि इंटरनेट चालवा, पाहा प्लानची किंमत-वैधता\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nकार-बाइक गेल्या ३० दिवसात लाँच झाल्या ९ जबरदस्त कार, एकाच क्लिकवर बघा किंमत आणि खासियत\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nमोबाइल ६०००mAh बॅटरीसह येणाऱ्या सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोनवर मोठी सूट, पाहा डिटेल्स\nविज्ञान-तंत्रज्ञान कमी किमतीत जबरदस्त फीचर्ससह DIZO Watch लाँच, मिळतोय ५०० रुपयांचा डिस्काउंट, पाहा डिटेल्स\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nफॅशन बाहुबली सिनेमातील या अभिनेत्रीचा अवतार पाहून लोक म्हणाले, 'हे काय परिधान केलंय'\nब्युटी ऐश्वर्या राय सुंदर दिसण्यासाठी काय खाते सुपरहॉट मॉमच्या आकर्षक चेहऱ्यामागचं रहस्य झालं उघड\nकरिअर न्यूज दहावीच्या खासगी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार हायकोर्टाने CBSE कडे मागितले उत्तर\nपुणे एटीएम फोडताना पोलिसांनी रंगेहात पकडले; बँक अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल\nसिनेमॅजिक 'इस्रायलच्या खेळाडूनं पदक जिंकलं नसलं तर अनु मलिक यांची ही चोरी कधीच पडकली गेली नसती'\nसिनेमॅजिक माझ्या मुलांना यात ओढू नका, राज कुंद्रा प्रकरणावर शिल्पानं मौन सोडलं\nपुणे संजय राठोड यांच्या अडचणी वाढणार; पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा\nदेश PM मोदींनी केले महिला हॉकी संघाचे अभिनंदन; म्हणाले...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/2716/", "date_download": "2021-08-02T18:38:43Z", "digest": "sha1:XADG5NYTOHBQG4TUQ3MQFA52L4WFOS43", "length": 51821, "nlines": 265, "source_domain": "policetimes.co.in", "title": "स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राज्यामध्ये राबविण्याबाबत.निर्णय जाहीर – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/ताज्या घडामोडी/स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राज्यामध्ये राबविण्याबाबत.निर्णय जाहीर\nस्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राज्यामध्ये राबविण्याबाबत.निर्णय जाहीर\n. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेस मान्यता\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 26/10/2020\nस्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राज्यामध्ये राबविण्याबाबत.\n. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेस मान्यता\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nशासन निर्णय क्रमांका रअयो-२०१६/प्र.क्र.२६०/आरोग्य-६ गो.ते. रुग्णालय आवार, संकुल इमारत, १० मजला\nनवीन मंत्रालय, मुंबई -09 दिनांक : १४ ऑक्टोंबर, २०२०.\n१) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र.रागांयो २०१४/प्र.क्र.२०३/आरोग्य-६, दिनांक १६.०९.२०१६.\n२) राज्य आरोग्य हमी सोसायटी यांचे पत्र क्र. रागांजीआयोसो/ मेडीकल/ऑडीट/रावियो ३०३२/१५०३/२०१६, दिनांक १४.१२.२०१६. ३) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. रास्वयो-२०१८/प्र.क्र.७४/आरोग्य-६,. दिनांक २१.०९.२०१८. ४) राज्य आरोग्य हमी सोसायटीचे पत्र क्र. राआहसो/कक्ष-२२/टे-१/रअवियो/३०३२/१४/ २०१९, दिनांक २१.०१.२०१९. ५) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. रास्वयो-२०१८/प्र.क्र.७४/आरोग्य-६,\n६) मा. मंत्रीमंडळ सचिव यांचे दिनांक २३.०९.२०२० चे पृष्ठांकन (मंत्रीमंडळ बैठक दिनांक १६.०९.२०२० विषय क्रमांक ७, कार्यवृत्त).\nअपघातग्रस्त रुग्णांना वेळीच गोल्डन आवर मध्ये उपचार मिळाला व रुग्णांना जवळच्या रुग्णालयात स्थलांतरित केले तर मृत्यूचे व अपंगत्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. विशेषत: अस्थिभंग च्या रुग्णांना तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने स्थिर करून स्थलांतरित केल्यास त्यामुळे होणारे नुकसान टाळता येवू शकेल. तसेच अपघातग्रस्त रुग्णास रक्तस्त्राव होत असेल व अशा रुग्णास वेळेवर स्थलांतरित केल्यामुळे रक्त व रक्तघटक मिळून रुग्णाचे प्राण वाचतील. तसेच मेंदुला इजा झालेल्या रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन देऊन व योग्य पद्धतीने स्थलांतरित केल्यास अशा रुग्णाचा मृत्यू व मेंदूची इजा कमी होण्यास मदत होईल. अपघात ग्रस्त रुग्णांना वेळीच गोल्डन आवर मध्ये उपचार मिळावा व लवकरात लवकर जवळच्या रुग्णालयात स्थलांतरित करण्याचे उद्दीष्ट विचारात घेऊन दिनांक १६.०९.२०२० रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेस मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्यात या योजनेची अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.\nराज्यात रस्ते अपघातग्रस्त रुग्णांना तत्पर (Golden Hour मध्ये) वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण राज्यात राबविण्यास मान्यता\nसदर योजनेचे स्वरूप व कार्यपद्धती खालीलप्रमाणे राहील : २) योजनेचे लाभार्थी – महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमेतील कोणत्याही रस्त्यांवर अपधातामध्ये\n१ योजनेचे उद्दिष्ट :- अपधातानंतर पहिल्या ७२ तासात रस्ते अपघात झालेल्या व्यक्तीस तत्पर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे.\nगंभीररीत्या जखमी झालेल्या व वैद्यकीय उपचाराची तात्काळ आवश्यकता असलेल्या व्यक्ती (अधिवासाच्या अटीशिवाय ) या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील. औद्योगिक अपघात, दैनंदिन कामातील किंवा घरी घडलेले अपघात व रेल्वे अपघाताने जखमी होणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच द्विरूक्ती टाळण्यासाठी या योजनेच्या लाभाध्य्यास शासनाच्या/ शासन अंगिकृत उपक्रमाच्या अपघात प्रतीपूर्तीच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही,\n३) योजनेंतर्गत देण्यात येणारे लाभ- रस्ते अपघातातील जखमी झालेल्या रुग्णांची परिस्थिती स्थिर करण्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय सेवा पहिल्या ७२ तासासाठी नजीकच्या अंगीकृत रुग्णालयामधून W उपचार पद्धतींच्या (परिशिष्ट-अ) माध्यमातून देण्यात येतील. योजन���ंतर्गत अपघातग्रस्त रुग्णास पूर्णपणे मोफत वैद्यकीय उपचारांचा लाभ देण्यात येईल, प्रति रुम्ण प्रति अपघात रुपये ३०,०००/- (रु. तीसा हजार) पर्यंतचा खर्य अंतिग केलेल्या package च्या दरानुसार या योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयास विमा कंपनीकडून अदा करण्यात येईल. स्थलांतरित करण्यात आलेल्या रुग्णालयात पुढील उपचाराच्या सेवा उपलब्ध नसल्यास अशा सेवा उपलब्ध असणाच्या जवळच्या सणालयात १०८ रुग्णवाहिकेने.सी उपलब्ध नसल्यास पर्यायी रुग्णवाहिकेने रुग्ण स्थलांतरित केला जाईल. अशा परीस्थितीत package व्या दराव्यतिरिक्त रुपये १००० पर्यंत रुग्णवाहिकेचे भाडे विमा कंपनी मार्फत अंगीकृत रुग्णालयास देण्यात येईल, रुग्णालय जर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना/प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत मान्यताप्राप्त असेल रुग्ण सदर योजनेचा लाभार्थी असेल व होणारे उपचार योजनेपैकी असून त्याची पूर्व मंजुरी मिळाली असेल तर त्या उपचारासंबंधी या योजनेची रक्कम रुगणालयास मिळणार नाही. अशा परिस्थितीत रुग्णालयास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या प्रधानमंत्री जन\nआरोग्य योजनेच्या पॅकेज भी आर्थिक तरतूद रुग्णालयास मिळेल. ৬) रस्ते अपधात प्रतिसाद:- अपधात र्थळाच्या जवळ असलेली कुठलीही व्यक्ती १०८ या\nक्रमांकावर दूरावनी करून रुग्णवाहिका घटनास्थळी बोलावेल. आपात्कालीन वैद्यकीय सेवा MEMS- Maharashtra Emergency Medical Services) विभागातर्फे घटनास्थळी\nशासन निर्णय क्रमाक रायो-२०१६/प्र.क्र.२६०/मारोम्य-, दिनांक १४ ऑक्टोबर, २०२०\nरुग्णवाहिका पाठचिली जाईल. १०८ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास जवळची शासकीय\nरुग्णवाहिका, ती उपलब्ध नसल्यास खासगी रुग्णवाहिकेने रुग्णास जवळच्या अंगीकृत रुग्णालयामध्ये नेण्याची परवानगी असेल. अपघातग्रस्त रुग्णास रुग्णालयामध्ये निःशुल्क पैद्यकीय सेवा य उपचार दिले जातील. व्यक्ती रुग्णालयात भरती झाल्यापासून पहिल्या ७२ तासांमध्ये दिलेल्या उपचारांच्या खर्चापोटी विमा कंपनी मार्फत रुग्णालयांचे दावे अदा करण्यात\n५) योजनेतर्गत रुग्णालयात दाखल झाल्यापासून ७२ तासा निशुल्क अनुज्ञेय सेवा:- रुग्णालयात दाखल झाल्यापासून ७२ तासापर्यंत खालील निशुल्क वैद्यकीय सेवा अनुज्ञेय राहतील. १. जखमेतून होणारा रक्त प्रवाह थाबंविणे, जखमेस टाके घालणे तसेच ड्रेसिंग करणे असे प्राथमिक\n२. अति दक्षता विभाग व वार्डमधील उपचार.\n३ अस्थिभंग, हेड इंज्युरी, पाठीच्या मणक्याला झालेली दुखापत, जळाल्यामुळे झालेली दुखापत यावरील उपचार.\n४. अस्थिभंग रुग्णासाठी आकस्मिक परीस्थितीत लागणारे इम्प्लांट्स देणे\n५. रुग्णास साधारण रक्तस्त्राव झाला असेल तर रक्त (Whole blood) देणे, अतिरक्तस्राव झाला असल्यास रक्त घटक पी.सी.व्ही. Packed cell volume) देणे, अपातामुळे जळालेला रुग्ण ६. सज्ञांनी सुचविलेल्या ७४ प्रोसिजर्स मधील विविध तपासण्या व औषधोपचार (परिशिष्ट-अ नुसारा,\nआल्यास आवश्यकते प्रमाणे रक्त घटक प्लाझ्मा (Plasma) देणे, अपघातामुळे अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे आवश्यकते प्रमाणे ताजे रक्त किंवा रक्त घटक बिम्बिका (Plustelets) देणे,\n७. रुग्णाच्या रुग्णालयातील वास्तव्याच्या कालावधीत भोजन\n0 अंगीकृत रूग्णालयेः- Emergency आणि Polytrauma srvices देण्याची सोच असणारी सर्व शासकीय आणि इच्छुक खाजगी रुग्णालये तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजमेमधील Emergency आणि Polytrauma sevices साठी इच्छुक अंगीकृत रुग्णालयांना या योजनेंतर्गत अंगीकृत करण्यात येईल. १०८ रुग्णवाहिकेद्वारे किंवा ती उपलब्ध नसल्यास इतर पर्यायाने अपघातग्रस्त रुग्णास अंगीकृत रुग्णालयात स्थलांतरित केले जाईल. अंगीकृत रुग्णालयांची GPS द्वारे mapping केली जाईल, उपलब्ध उपचार सुविधेच्या आधारे रुग्णालयाची Level १ (Super Specialty Care), Level २ (Secondary care) and Level 3 (First referral care) अशी वर्गवारी करण्यात येईल, ही योजना विमा कंपनी मार्फत राबविण्यात येणार असन निविदा पद्धतीने\nशासन निर्णय कामाकरम-201..10/माशे, दिनांक १४ ऑक्टोबर, २०२०\n७) स्वतंत्र संगणक प्रणाली:- ही योजना विमा कंपनी मार्फत राबविण्यात येणार असून विमा कंपनीस थर्पार्टी प्रशासक (TPA) नेमण्याची मुभा असेल रुग्ण नोंदणी, रुग्णालय अंगीकरण, उपचारपूर्व मान्यता, दाव्यांचे प्रदान यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्यात येईल. विमा कंपनीकडून अंगीकृत रुग्णालयास उपचारासाठी मान्यता (Preauthorization) ६ (सहा) तासात दिली जाईल. तथापि अपघातग्रस्त रुग्णावर रुग्णालयाने उपचार सुरु करावेत त्यानंतर संगणकीय प्रणालीवर उपचारास मान्यता घ्यावी असे अपेक्षित आहे. अंगीकृत रुग्णालयाने सादर केलेल्या द्वाव्यांचे प्रदान विमा कंपनीकडून १५ दिवसांमध्ये केले जाईल. ८) विमा कंपनीने सादर करावयाच्या प्रीमिअम बाबत अटी:- विमा कंपनीने प्रती व्यक्ती प्रती वर्ष असा\nप्रीमि���म सादर करणे आवश्यक राहील. दाखल होणारा रुग्ण संदर्भाधीन क्रमांक ५ येथील दिनांक २६.०२.२०१९ शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा/प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभार्थी असेल, रुग्णावरील उपचार योजनेच्या उपचारापैकी असेल व रुग्णालय योजनेंतर्गत अंगीकृत असेल तर रुगणालयास या योजने अंतर्गत पॅकेज रक्कम देय नाही. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील/ प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील उपचारात समावेश, रुग्णालय अंगीकृत असणे, लाभार्थी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील/ प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेतील असणे या तिन्ही बाबी विचारात घेऊन खालील तक्त्याप्रमाणे सहा शक्यता असू शकतात. त्यानुसार शक्यता क्रमाक १ ते ५ मधील बाबी विचारात घेऊन विमा कंपनीस प्रीमिअमची रक्कम नमूद करणे आवश्यक राहील.\nमच्यो फज या योजनेतील/ प्रधान मंत्री रुग्णालय जन आरोग्या योजनेतील सपचारात समावेश अंगीकृत\nमण्यो फुचा बोजनेतील/ प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेतील लाभार्थी\n९) कॉल सेंटरसाठी मनुष्यबळ: योजनेची माहिती प्राप्त करण्यासाठी तसेच सेवेविषयी तकार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक असेल. योजना राबविण्यासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचारी वर्ग कंत्राटी तत्वावर राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत नियुक्त करण्यात येतील, याशिवाय आवश्यक शासकीय अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीने शासनाकडून नियुक्ती केली जाईल.\n१०) अंमलबजावणी पद्धत व यंत्रणाः- अपधातग्रस्त रूग्णांना विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना विमा कंपनीमार्फत राबविण्याचे प्रस्तावित आहे. सदर योजनेची अंमलबजावणी यंत्रणा ही राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी, मुंबई असणार आहे. निविदा पद्धतीने विमा कंपनीची निवड करून\nशासन निर्णय करमाक रअयो-२०१६/.ज.२६०/आरोग्य-६, दिनांक १४ ऑक्टोबर, २०२०\nविमा कंपनी व राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्यामध्ये योजना कार्यान्वीत करण्याकरीता करार\nकरण्यात येईल. अपघातग्रस्त रुग्णांना वैद्यकीय उपचार पुरविण्यासाठी विमा कंपनी व इकुक सेवा\nपुरवठादार रूग्णालये यांच्यात करार करण्यात येईल.\nयोजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ते नियम तयार करण्याची जबाबदारी राज्य आरोग्य हमी सोसायटीची राहील. तथापि, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ते बदल करण्याचा अधि���ार शासनास असेल, राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या अधिकारी/कर्मचारी यांच्या वेतनावरील खर्च, कार्यालयीन\nखर्च आणि विमा कंपनीस विमा हप्ता अदा करण्याचे अधिकार राज्य आरोग्य हमी सोसायटीस\n११) विमा कंपनीची निवड/विमा हप्ता:- सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी निविदा पध्दतीने सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या बरोबरच खाजगी विमा कंपन्यांनाही सहभागी होता येईल, मात्र सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांना प्राधान्य देण्यात येईल. खाजगी विमा कंपन्यांच्या न्यूनतम दरास मॅच करण्याची संधी सार्वजनिक क्षेत्रातील सध्याची विमा कंपनी ज्यांचेमार्फत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे यांना राहील. यासंदर्भातील अटी व शर्ती आणि निकष निश्चित करण्याचे अधिकार अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली विमा कंपनी निवड समितीस राहतील. विमा कंपनीस प्रति वर्ष निश्चित केलेला विमा हप्ता अदा केला जाईल.\n৭२) कॉल सेंटर:- योजनेची माहिती प्राप्त करण्यासाठी तसेच सेवेविषयी तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांकासह कॉल सेंटर कार्यान्वीत करण्यात येईल. योजनेची माहिती प्राप्त करण्यासाठी तसेच सेवेविषयी तक्रार नोंदविण्यासाठी २४ ४ ७ टोल फ्री नंबर असेल, सध्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत कॉल सेंटर राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत चालविण्यात येत आहे.म्हणून नवीन योजनेचे कॉल सेंटर प्रभावीपणे कार्यरत ठेवण्याची जबाबदारी राज्य आरोग्य हमी सोसायटीची राहील.\n१३) अधिकारी व कर्मचारी:- सदर योजनेची अंमलबजावणी व संनियंत्रण राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून करण्यात येईल. त्याकरीता सोसायटी स्तरावर आवश्यक अधिकारी व कर्मचारी कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात येतील, याशिवाय आवश्यक शासकीय अधिकारी/कर्मचारी यांची शासनाकडून प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली जाईल.\n१४) समित्याः- योजनेच्या संनियंत्रणासाठी खालीलप्रमाणे समित्या असतील :\nअ) महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नियामक परिषदेची रथापना संदर्भाधिन क्र. ३\nदिनांक २१.०९.२०१८ च्या शासन निर्णयामधील परिच्छेद ४ नुसार पुनर्गठीत करण्यात आली आहे.\nपृष्�� २१ पैकी ५\nभासन निर्णय क्रमाकरअयो-२०१७..२६०/आरोग्य-६, दिनांक पक्टिोबर, २०२०\nसदर नियामक परिषद या योजनेसाठी देखील लागू राहील. योजनेच्या स्वरूपानुसार संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव यांचा समावेश सदस्य म्हणून नियामक परिषदेमध्ये राहील. क महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत दिनांक १६.०९.२०१६ च्या शासन निरणयान्वये\nअपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली विमा कंपनीची निवड करण्याकरीता नेमण्यात आलेली\nसमिती या योजनेसाठी देखील लागू राहील. योजनेच्या स्वरूपानुसार संबंधित विभागाचे अपर मुख्य\nसचिव/ प्रधान सचिव/सचिव यांचा समावेश समितीमध्ये करण्यात येईल.\nक याशिवाय राज्य स्तरावर, राज्य आरोग्य हमी सोसायटी स्तरावर व जिल्हा स्तरावर विविध समित्याचे परिशिष्ट-ब नुसार गठण करण्यात येत आहे. सदर समितीच्या बैठका तीन महिन्यातून एकदा किंवा आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल. २. रस्ते अपघात विमा योजनेत उपचारांस नकार देणे किंवा कमी दर्जाची सेवा देणे या अनियमीतलेच्या\nबाबतीत अंगीकृत रग्णालयाविरूद्ध संदर्भाधीन ग्र. ३ येथील दिनांक २१.०९.२०१८ च्या शासन निर्णयातील परिच्छेद ३ नुसार कारवाई करण्यात येईल.\n३. वित्तीय भार:- सदर योजनेसाठी प्रतिवर्ष आवश्यक आर्थिक अनुदान शासनाकडून राज्य आरोग्य हमी सोसायटीस उपलब्ध करून देण्यात येईल, ४. खर्चाचे अधिकार:- राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या अधिकारी/कर्मचारी यांच्या वेतनावरील खर्च,\nकार्यालयीन खर्च आणि विमा कंपनीस अदा करावयाचा खर्च यांचे अधिकार राज्य आरोग्य हमी\nसोसायटीस राहतील. ५. योजनेचा करार:- योजनेची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने निवड केलेली विमा कंपनी आणि\nअंगीकृत करण्यात येणारी रुग्णालये यांचेशी करार करण्याचे अधिकार राज्य आरोग्य हमी सोसायटीस राहतील,\n६. इतर तत्सम समान स्वरुपाच्या अन्य योजना संबधित विभाग/कार्यालयाकडून राबविण्यात येत असतील तर लाभाधी द्विरुक्ती टाळण्याकरिता ज्या दिनांकास सदरील योजना सुरू होईल त्या\nदिनांकास संबंधित विभागांनी त्या बंद कराव्यात. ७. महाराष्ट्र मोटार वाहन नियमानुसार अपधातग्रस्ताने अपघात घडल्यानंतर नुकसान भरपाईचा दावा\nदाखल करतेवेळी सदर योजनेचा लाभ घेतला आहे किंवा नाही हे नमूद करणे व तसे घोषित करणे गरजेचे आहे, अशी दुरूस्ती महाराष्ट्र म��टार वाहन नियम, १९८९ ( Maharashtra Mator Vehicles Rule-19889मध्ये आवश्यक असून सदर कार्यवाही गृह (परिवहन) विभागाकडून करण्यात येईल, ८. सदर शासन निर्णय गृह विभागाच्या सहमतीने व नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्र. १३८/१४७२\nदिनांक २१,०८,२०१९ व वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्र.८१/२०२०/व्यय १३, दिनांक २२.०२.२०२० अन्वये तसेच मा. मंत्रिमंडळाच्या दिनांक १६.०१.२०२० रोजीच्या बैठकीमध्ये घेण्यात\nपृष्ठ २१ पैकी ६\nबागन निर्णय क्रमांक रमायो २०१६/प्र.२६Vाराग्य-६, दिनाक १४ ऑक्टोबर, २०२०\nआलेल्या निर्णयास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. ९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.n\nया संकितस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२०१०१४१३००५०८५१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे\nमहाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.\nकार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेस मान्यता\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nभीम आर्मीचे प्रमुख भाई ऍड चंद्रशेखर आजाद(रावण) यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी : उत्तरेश्वर कांबळे\nमनूवाद्यां विरुद्ध छेडलेले युद्ध असलेला 'उतरंड' चित्रपट अखेर प्रदर्शित\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्��ापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thelokshakti.com/loktalk-with-ganesh-maharaj-bhagat/", "date_download": "2021-08-02T19:54:39Z", "digest": "sha1:OK7HP6U4JUHKAG7ZF5RKKFQ423ZZJZ56", "length": 84229, "nlines": 667, "source_domain": "thelokshakti.com", "title": "लोकसंवाद : ह. भ. प. गणेश महाराज भगत यांच्यासमवेत..! - लोकशक्ती", "raw_content": "सोमवार, ०२ ऑगस्ट २०२१\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या...\nकोरोनावरील लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याबाबतचा निर्णय आम्हाला न विचारता घेतला – तज्ञ डॉक्टर समिती\nRBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब्बर संचालकांची सद्दी संपणार..\n“…जेंव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श आणि बघण्यासाठी देखील कर आकारेल..”\nलहान मुलांवर उपचार करताना रेमडीसिवर इंजेक्शन वापरण्यास बंदी, स्टेरॉइडचा वापर प्रमाणात करण्याच्या सूचना..\nमनविसे अध्यक्ष पद अमित ठाकरेंकडे द्या, मनसे नेते अमेय खोपकर यांची मागणी\n| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मनसेला हा...\nमाझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप, गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार, केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी- आमदार प्रताप सरनाईक\nविदर्भाच्या प्रश्नावर लग्न न करण्याची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय गांभीर्याने घ्यावे\nकेंद्रात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावे – हसन मुश्रीफ\nगणेश नाईक आंदोलनावर की आंदोलनाच्या नेतृत्वावर नाराज.\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\n| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | रमन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाऊंडेशन, गुजरात संचालित उषा नॅशनल सायन्स...\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\n| मुंबई | महापुरामुळे चिपळूण आणि महाड येथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. कधीही न भरून येणारे...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\nमहाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या प्रदेश महिला अध्यक्षा पदी मिता तांबे यांची निवड..\nडॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या माध्यमातून अंध ��� अपंग व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय उपलब्ध..\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \nसध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या...\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\n| नागपूर / लोकशक्ती ऑनलाईन | देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग,...\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nपद्य पुरस्कार २०२१ घोषित.. वाचा पूर्ण यादी..\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\n| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | प्रत्येक...\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\nथोडेसेे गुणी शिक्षकांविषयी – भाग १ : प्रदिप देवरे\n४५० विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; शाळेबाहेर पालकांचे प्रतीकात्मक शाळा सुरु आंदोलन..\nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\n| नवी दिल्ली | स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळात...\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\n| प्रयोगशील | रँचो ची भारतीय सैन्यांना उबदार भेट \nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\n| साऊथम्पटन / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल...\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nIPL च्या खेळाडू लिलावाची तारीख ठरली.. इथे आणि या दिवशी होणार लिलाव..\nकोल्हापुरातही दि(डि)सले गुरुजी.. स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम विकसित..\nकाही दिवसांपूर्वी रवी केदार सर अध्यापक, विद्यामंदिर यादववाडी, तालुका करवीर यांना अविष्कार फाउंडेशनचा शाहू पुरस्कार जाहीर झाला....\nविशेष लेख : आझाद भाऊ मुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले\nअसा काढा ऑनलाईन आपल्या जमिनीचा नकाशा..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\nसामाजिक आणि व्यावसायिक ठिकाणी वावरताना आपला असंख्य लोकांशी संपर्क येतो. त्यातील काही लोकांशी आपल्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये जुळतात...\n‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nफडणवीसांना अफजलखान चावला का \nअन्वयार्थ : अजगराच्या पोटात अख्खा देश\nअन्वयार्थ : .…..त्यामुळे स्वराज्य मंडळ सर्वसामान्य सभासदांचा आवाज बनत आहे..\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : ��िवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत....\n“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या...\nकोरोनावरील लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याबाबतचा निर्णय आम्हाला न विचारता घेतला – तज्ञ डॉक्टर समिती\nRBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब्बर संचालकांची सद्दी संपणार..\n“…जेंव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श आणि बघण्यासाठी देखील कर आकारेल..”\nलहान मुलांवर उपचार करताना रेमडीसिवर इंजेक्शन वापरण्यास बंदी, स्टेरॉइडचा वापर प्रमाणात करण्याच्या सूचना..\nमनविसे अध्यक्ष पद अमित ठाकरेंकडे द्या, मनसे नेते अमेय खोपकर यांची मागणी\n| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मनसेला हा...\nमाझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप, गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार, केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी- आमदार प्रताप सरनाईक\nविदर्भाच्या प्रश्नावर लग्न न करण्याची शपथ घ���णाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय गांभीर्याने घ्यावे\nकेंद्रात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावे – हसन मुश्रीफ\nगणेश नाईक आंदोलनावर की आंदोलनाच्या नेतृत्वावर नाराज.\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\n| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | रमन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाऊंडेशन, गुजरात संचालित उषा नॅशनल सायन्स...\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\n| मुंबई | महापुरामुळे चिपळूण आणि महाड येथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. कधीही न भरून येणारे...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\nमहाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या प्रदेश महिला अध्यक्षा पदी मिता तांबे यांची निवड..\nडॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या माध्यमातून अंध व अपंग व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय उपलब्ध..\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \nसध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या...\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\n| नागपूर / लोकशक्ती ऑनलाईन | देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग,...\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nपद्य पुरस्कार २०२१ घोषित.. वाचा पूर्ण यादी..\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\n| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | प्रत्येक...\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\nथोडेसेे गुणी शिक्षकांविषयी – भाग १ : प्रदिप देवरे\n४५० विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; शाळेबाहेर पालकांचे प्रतीकात्मक शाळा सुरु आंदोलन..\nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\n| नवी दिल्ली | स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळात...\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\n| प्रयोगशील | रँचो ची भारतीय सैन्यांना उबदार भेट \nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\n| साऊथम्पटन / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल...\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nIPL च्या खेळाडू लिलावाची तारीख ठरली.. इथे आणि या दिवशी होणार लिलाव..\nकोल्हापुरातही दि(डि)सले गुरुजी.. स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम विकसित..\nकाही दिवसांपूर्वी रवी केदार सर अध्यापक, विद्यामंदिर यादववाडी, तालुका करवीर यांना अविष्कार फाउंडेशनचा शाहू पुरस्कार जाहीर झाला....\nविशेष लेख : आझाद भाऊ मुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले\nअसा काढा ऑनलाईन आपल्या जमिनीचा नकाशा..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतर��ाष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\nसामाजिक आणि व्यावसायिक ठिकाणी वावरताना आपला असंख्य लोकांशी संपर्क येतो. त्यातील काही लोकांशी आपल्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये जुळतात...\n‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nफडणवीसांना अफजलखान चावला का \nअन्वयार्थ : अजगराच्या पोटात अख्खा देश\nअन्वयार्थ : .…..त्यामुळे स्वराज्य मंडळ सर्वसामान्य सभासदांचा आवाज बनत आहे..\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत....\n“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\nलोकसंवाद : ह. भ. प. गणेश महाराज भगत यांच्यासमवेत..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | — जून १, २०२० 1 comment\nकोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा इतिसाहासात पहिल्यांदाच रद्द करावा लागतोय. मात्र माऊली आणि इत��� संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मात्र नेण्यात येणार आहेत. पादुका पंढरपूरात पोहोचवणं ही माझी जबाबदारी असेल अशी ग्वाही पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. पालखी सोहळ्यात महाराष्ट्रातून तब्बल १० लाख भाविक पाय चालत पंढरपूरला जात असतात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जिवनातला हा सर्वात मोठा सोहळा मानला जातो. याच आपल्या समृध्द वारी आणि सध्याच्या परिस्थितीबाबत ह.भ. प. गणेश महाराज भगत यांच्याशी साधलेला लोकशक्ती संवाद:\nसचिन घोडे(मुलाखतकार) : जय हरी.. रामराम 🙏🏻 दैनिक लोकशक्ती च्या लोक संवाद कार्यक्रमात आपले स्वागत आहे गणेश महाराज भगत..\n‌गणेश महाराज भगत : जय हरी माऊली.. रामराम..\nसचिन घोडे : महाराज सद्य परिस्थितीत संबंध जगात कल्लोळ माजला आहे, एका विषाणू ने एवढे मोठे संकट आपल्या मानवजातीवर आणले आहे.. अश्या काळात आपल्या सारख्या आध्यात्मिक गुरूंकडूनच समाजाला मानसिक स्वास्थ आणि दिशा मिळत असते. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला नमन..\n‌गणेश महाराज भगत : धन्यवाद , समाजाचे प्रबोधन करणे नि योग्य दिशा देणे हेच तर धर्माचे सार आहे.\nसचिन घोडे : महाराज, आपल्या पवित्र आणि सगळ्या जगाला वंद्य असणारी वारी नक्की कधीपासून सुरू आहे. वारीची परंपरा केव्हा पासून आहे\n‌गणेश महाराज भगत : पंढरीची वारी हेच वारकऱ्यांचे आनंद विश्व आहे. अध्यात्मिक आणि सामाजिक मूल्यांशी जोडून ज्ञान, भक्ती, प्रेम यांचा एकत्रित प्रवाह वारीच्या माध्यमातून चैतन्याचा प्रसादिक स्त्रोत असलेल्या पांडुरंगाच्या चरणापर्यंत अनादिकालापासून नित्य निरंतर प्रवाहित आहे. अगदी पुंडलिकाने पांडुरंगाला विटेवर उभे केले तेव्हापासून म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या ही अगोदर वारीची ही परंपरा असल्याचे सिद्ध झाले आहे. वारी ही वारकऱ्यांची सामुहिक उपासना पद्धती आहे. ” माझे जिवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी” असे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही सर्व वारकऱ्यांची हृद्य भावना आहे. वारीला पालखी सोहळ्याचे स्वरूप देण्याचे विलक्षण कार्य संत तुकोबारायांचे ज्येष्ठ चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांनी केले आहे. त्यांनाच पालखी सोहळ्याचे जनक मानले जाते. पुढे १८३२ सालि हैबत बाबा आरफळकर यांनी संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा हा वेगळा सुरू केला. देहू व आळंदी हे दोन मोठे प्रवाह आणि त्याचबरोबर सासवड ���रून सोपान काका, तापी काठावरून मुक्ताबाई, त्रंबक वरून निवृत्तीनाथ महाराज, पैठणहून एकनाथ महाराज, आणि इतर सर्वच संतांच्या स्थळावरून पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्ताने पायी वारीतून लाखो भाविक प्रतिवर्षी दाखल होतात. अशीही पिढ्यान पिढ्याची प्रवाही परंपरा महाराष्ट्रासह कर्नाटक ,आंध्र प्रांतातही घरोघरी निष्ठेने जपली आहे.\n‌सचिन घोडे : गणेश महाराज, यापूर्वी ही दिव्य परंपरा कधी खंडित झाली आहे का जशी या वर्षी ती काही अंशी होणार आहे.\n‌गणेश महाराज भगत:- नाही, यापूर्वी वारी खंडित झाली असा प्रसंग उद्भवला नव्हता. मुळात किती ही ऊन वारा पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीतही वारी ही अखंड अव्याहत चालूच राहिली आहे. १८९२ मध्ये प्लेगच्या साथीमुळे वारीवर निर्बंध लादले होते परंतु वारकर्‍यांनी योग्य ती खबरदारी घेऊन त्या वारीची परंपरा चालू ठेवली होती. मात्र त्या आजाराचे स्वरूप वेगळे होते.. “पंढरीचा वारकरी वारी चुकू नेदी हरी वारी चुकू नेदी हरी ”तुकाराम महाराज देवाच्या चरणी हीच प्रार्थना करतात. परंतु सद्यस्थितीमध्ये कोरोना हा समुदायाने पसरणारा आजार आहे, हे लक्षात घेता वर्षभरात पंढरीच्या ज्या मुख्य चार वाऱ्या असतात त्यापैकी यंदाची चैती वारी ही वारकऱ्यांनी सामंजस्य आणि नैतिकतेचे भान ठेवून अगदी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये संपन्न केली.\n‌सचिन घोडे : महाराज आपण पायी वारिलाच एवढे महत्त्व का देतो..\n‌गणेश महाराज भगत -अध्यात्मिक प्रभू प्रबोधनाचा एक आविष्कार म्हणून वारीचे स्थान भक्ती संप्रदायात आणि लोकजीवनात महत्वपूर्ण आहे. पायी वारीच्या माध्यमातून कायिक मानसिक आणि वाचक असे तीनही तक सलग वीस ते पंचवीस दिवस घडत असते. देहभान विसरून सर्वसंग परित्याग करून वारकरी भक्ती प्रेम कल्लोळाने नाचत गात वाट चालत असतात. “नाम घेता वाटचाली यज्ञ पाऊला पाऊली” अशी वारकऱ्यांची धारणा आहे. परमात्म्याच्या ठाई असलेल्या अंतर्मनाचे प्रेमळ दर्शन प्रत्येक वारकऱ्यात घडते. प्रत्यक्ष पांडुरंगाच्या दर्शनाचा आनंद तर आहेच पण त्याहीपेक्षा कैकपट जास्त आनंद हा वारकऱ्यांना वारीमध्ये त्याच्या नाम चिंतनात वाटतो हा माझ्यासहित असंख्य वारकऱ्यांचा अनुभव आहे. अशी साधना आवर्जून कितीही प्रयत्न केला तरी घडणे अशक्य आहे म्हणून पायी वारी ला अनन्यसाधारण महत्त्व आहे.\n‌सचिन घोडे : महाराज या वर्षी वरी होणारं नाही परंतु तरीही तुम्हाला वर्षी वारी व्हावी वाटते का\n‌गणेश महाराज भगत – वारी ही निखळ आनंदाची अनुभूती आहे. पंढरीची वारी ही परमात्मा प्रेमाची वारंवार अनुभव घेण्याची रीत आहे. वारीत भक्ती ही वैयक्तिक स्वरूपात न राहता ते सामूहिक स्वरूपात आविष्कृत होते.आम्ही भजनात, कीर्तनात इतके रंगून जातो नाचत गात गिरक्या घेत पावली खेळत सभोवतालच्या विश्वात स्वतःलाही विसरून जातो. ब्रम्ह आनंदाच्या या खेळात आत्म प्रचिती ची ऊडी पडते.. मना सहित कायाही पालटते जीवनाचा रंग अंतर्बाह्य बदलून जातो. असा हा आनंद सोहळा कधी येईल अशी अर्त उत्कंठा प्रतिवर्षी लागून राहते. ‌परंतु भक्ती आणि नीती यांचा समन्वय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आजची परिस्थिती मानवी जीवनातील नैतिक तेलाच आव्हान करत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोणाच्या या जागतिक महामारी च्या संकटाचा विचार करता कोणीही खरा वारकरी आपला हा अट्टाहास मिरवताना दिसत नाही.प्रेम भावाचा संत खेळ वारी शिवाय अनुभवता येणार नाही हे जरी अंतिम सत्य असले तरी व्यवहार नीतीच्या दृष्टीने पाहता सामाजिक जाणिवा या भूमिकेतून सामाजिक तत्त्वांचे सद्विचार दर्शन वारकयांकडून निश्चित घडेल .\n‌सचिन घोडे : या संकटा संबंधाने काय उपाय योजना सुचवाल\n‌गणेश महाराज भगत : सरकार व प्रशासन या वैश्विक संकटाचा सामना करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. अशावेळी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी व शासन यांच्यामध्ये वारंवार सकारात्मक चर्चा घडत आहेत. लोक हिताचा विचार करून परंपरा म्हणून अबाधित राखत प्रातिनिधिक स्वरूपात मोजक्याच वारकऱ्यांच्या समवेत, सर्व काळजी घेत ,हा सोहळा व्हावा असे मला वाटते. संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या जीवनातही वारी खंडित झाल्याचा प्रसंग त्यांच्या पत्रिकेच्या अभंगातून लक्षात येतो. आपणही त्याचाच विचार करत ठायीच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंत आळवावा या उपदेशाप्रमाणे मानस वारी करावी.\nसचिन घोडे : महाराज.. धन्यवाद.. आपण अतिशय सहज आकलन होईल अश्या रीतीने वारीची तेजस्वी परंपरा आणि सद्यस्थिती यांची सांगड घातली. अगदी ओघवत्या ओव्या देखील आपण सुंदर गुंफल्या..\nआपण मौल्यवान वेळ दिलात त्याबद्दल पुन्हा आभार..\nगणेश महाराज भगत : जय हरी..\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल क��ाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन July 28, 2021\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा.. July 26, 2021\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू July 25, 2021\nपंढरीची वारी परंपरा वारी वारी संतांची भूमी संस्कृती\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 28, 2021\nदेश - विदेश महाराष्ट्र\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 27, 2021\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 26, 2021\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 26, 2021\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 25, 2021\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 25, 2021\nमहाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या प्रदेश महिला अध्यक्षा पदी मिता तांबे यांची निवड..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 24, 2021\nडॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या माध्यमातून अंध व अपंग व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय उपलब्ध..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 23, 2021\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या सहा विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने उचलला शैक्षणिक खर्च..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 22, 2021\nठाणे महाराष्ट्र शहर शैक्षणिक\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 21, 2021\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 20, 2021\nमनविसे अध्यक्ष पद अमित ठाकरेंकडे द्या, मनसे नेते अमेय खोपकर यांची मागणी\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 18, 2021\nउल्हासनगरमध्ये नवीन १०० बेड्सच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा आणखी एक यशस्वी पाठपुरावा..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 16, 2021\nपुणे महाराष्ट्र मुंबई शहर\nमहत्वाची बातमी : उद्या दहावीचा निकाल, दुपारी होणार जाहीर\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 15, 2021\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे उद्या राज्यव्यापी आंदोलन, केंद्राकडून निधी मिळावा सह विविध महत्वाच्या मागण्यांवर उद्या होणार लक्षवेधी आंदोलन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 14, 2021\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 13, 2021\nअमरावती नागपूर पुणे महाराष्ट्र शहर\nजुन्या पेन्शनच्या मागणीसाठी होणार भव्य आंदोलन, राज्यातील कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीची ऑनलाईन सभा संपन्न..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 12, 2021\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा चौफेर मंत्रालयीन पाठपुरावा; महत्वाच्या विषयांबाबत घेतल्या विविध भेटी..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 10, 2021\nनाशिक लेखमाला शहर शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा शैक्षणिक\nथोडेसेे गुणी शिक्षकांविषयी – भाग १ : प्रदिप देवरे\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 9, 2021\nठाणे महाराष्ट्र राजकारण शहर\nमाझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप, गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार, केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी- आमदार प्रताप सरनाईक\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 6, 2021\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nGo to top गुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nGo to top दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम……… एकेकाळी जगात डाव्या विचारांचा तत्कालीन तरुणाईच्या मनावर मोठे गारुड होते. रशिया ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nGo to top माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज बुधवारी (दि. ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजग बदलणारी माणसं - बाबा आमटे\nGo to top श्रध्येय बाबा आमटे यांची आज जयंती.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ - साने गुरुजी\nGo to top करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे जडेल नाते प्रभुशी तयाचे या ओळींचा मथितार्थ ज्यांनी आयुष्यभर जपला, ज्यांनी लावलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजुन्या पेंशन चळवळीचा अजातशत्रू - बाजीराव मोढवे\nGo to top तो काळ होता… पेंशन साठी संघटन असावे ह्या विचाराचा जोर संपुर्ण राज्यभर तुफान पकडत होता. तब्बल १० ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलाखो संकटांना एकाकी आस्मान दाखवणारा कणखर सह्याद्री शरद पवार..\nGo to top महाराष्ट्र हा राकट आहे कणखर आहे चिवट आहे आणि इथली माणसंही तशीच, याचा प्रत्यय देणारी घटना म्हणजेच ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : भारत भालके - जनमानसातील नेतृत्व\nGo to top पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी (27 नोव्हेंबर) मध्यरात्री निधन झालं. यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nराजकारणातील आश्वासक तरुण तुर्क - मा. आ. राहूलदादा जगताप\nGo to top राजकारणात जमिनीवर पाय रोवून जो काम करतो तो नेहमीच यशस्वी होतो. ही गोष्ट जो नेता अंगिकारतो, तो ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तीवेध : नोबेल पुरस्कार प्राप्त अमेरिकन साहित्यिक लुइज ग्लूक..\nGo to top स्वीडिश नोबेल कमेटीने गुरुवारी अमेरिकन कवयत्री लुइज ग्लूक (७७) यांना या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर केला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nअशी आहे रामजन्मभूमी पूजन कार्यक्रमाची पत्रिका..\nराज्यातील लॉकडाऊन वर मुंबईतील डब्बेवाले, टॅक्सी वाले नाराज..\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\nशिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा व उपसचिव चारुशीला चौधरी यांच्या विरोधात आमदार कपिल पाटील यांच्याकडून हक्कभंग दाखल..\nराज्यातील शिक्षकांसाठी मोठा निर्णय, कोव्हिड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच/ सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबतचा निर्णय जाहीर..\nविशेष लेख : ��ासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना अनावृत्त पत्र\nदिल्या घरी सध्या तरी खुश, वैभव पिचड यांच्या सध्या शब्दाने राजकीय चर्चेला उधाण..\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nGo to top असं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nGo to top ही धन्य सावित्री बाई sssहा हा हा हा..ही धन्य सावित्री बाई..आमुची आईवेगळी मायरोवूनी पायकोटी समुदायसज्ज झाला..उभे आभाळ ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nGo to top ( मा. शिवसेनाप्रमुख गेलेत.. तेव्हा त्यांना वाहिलेली आदरांजली..) तू वेगळा सेनापती अन वेगळे सरकार तू..तू ढाल अन ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nGo to top गोळी विरुद्ध गांधी –बापू..त्यांनी तुझ्यावर तीन गोळ्या झाडल्या –तू मेला नाहीसपुन्हा पुन्हा उगवत राहिलासतनात, मनात, शेतात, रानात… ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : आत्महत्या - ह्याची नि त्याची\nGo to top गळफास त्यानेही घेतला गळफास यानेही घेतलाजीवानिशी तो ही गेला अन् जीवानिशी हा ही गेला हा बांधावरच्या बाभळीला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : ' बाप ' नावाची आई..\nGo to top रोज रात्र झाली कि मी शोधत असतो बाप..आयुष्याच्या क्षणाक्षणात अन् पुस्तकाच्या पानापानात..बाप असतो मनाच्या हळव्या कोपऱ्यातली जागा..उसवलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत हरहुन्नरी सायकलिस्ट अमर शर्मा..\nGo to top सर्वांना नमस्कार🙏 लोकसंवाद मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आज आपण भेटणार आहोत एका बहाद्दर सायकलिस्टला अर्थात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत मंगलमय गोपळवाडीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक - श्रीमान नारायण मंगलारम\nGo to top आज लोक संवाद मध्ये आपल्या सोबत आहेत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक नारायण मंगलारम. नारायण सरांना सन ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत आपल्या शाळेला आयुष्य अर्पित केलेले आदर्श गुरु - संदीप पवार सर..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. संदीप भगवान सर , सहशिक्षक जिल्हा ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत एक अवलिया विज्ञान प्रसा��क डॉ. सुधीर कुंभार..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, एक बहुपेडी विज्ञान अवलिया डॉक्टर सुधीर कुंभार सर… डॉ. सुधीर कुंभार ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत प्रतिभावान युवा कवयित्री ज्योती भारती..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, युवा कवयित्री ज्योती भारती… त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून एम ए (मराठी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : ह. भ. प. गणेश महाराज भगत यांच्यासमवेत..\nGo to top कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nसद्य परिस्थितीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A5%8B", "date_download": "2021-08-02T20:05:19Z", "digest": "sha1:KXQSXZWARFVLFFMGN47WYZUU54UHUI26", "length": 2638, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:किंताना रो - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► कोझुमेल‎ (२ प)\n\"किंताना रो\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nइस्ला मुहेरेस राष्ट्रीय विमानतळ\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मे २०१७ रोजी ०१:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF_(%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87)", "date_download": "2021-08-02T20:03:50Z", "digest": "sha1:FBQMSJTNVAXQKU7EKF6UCK4ZTUTHCHGQ", "length": 9494, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मराठी ग्रंथसंग्रहालय (ठाणे) - विकिपीडिया", "raw_content": "\nमहाराष्ट्रात सुरुवातीला ग्रंथालये स्थापन झाली, तेव्हा ग्रंथालयांतील बहुतांशी पुस्तके इंग्रजी असत. त्यामुळे मराठीला प्रोत्साहन मिळावे, आणि त्या भाषेतील ग्रंथांचा सार्वजनिक उपयोग व्हावा म्हणून, ���ाणे शहरातील नागरिकांनी महाराष्ट्र सारस्वतकार विनायक लक्ष्मण भावे आणि विष्णू भास्कर पटवर्धन यांच्या पुढाकाराने या मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना १ जून १८९३ रोजी केली. संस्था स्थापन झाली तेव्हा संस्थेचे वर्गणीदार १७२ होते व संस्थेने ७६ पुस्तके खरेदी केली होती.\nआज या संस्थेच्या ठाण्यातील सुभाष पथ येथे एक पाच मजली, तर नौपाडा येथे चार मजली अशा दोन इमारती आहेत.\nसुरुवातीला वि.ल.भावे यांनी जमा केलेले जुन्या मराठी कवींचे काव्यसंग्रह आणि इतर ग्रंथ संस्थेला देऊन ठाण्यातील हे मराठी ग्रंथसंग्रहालय चालू केले. आजमितीला(इ.स.२०१२) येथली ग्रंथ संख्या १,२९,५२६ इतकी आहे. संदर्भ ग्रंथांची संख्या ४,७३४ आणि अतिदुर्मीळ ग्रंथ १,७१० आहेत. संस्थेच्या नौपाडा शाखेत २६,९३१ ग्रंथ आहेत. सर्व संदर्भ ग्रंथ इ.स. १९०० सालापूर्वीचे आहेत. अतिदुर्मीळ ग्रंथ हिंदुस्थानात प्रेस ॲक्ट लागू करण्यापूर्वीचे, म्हणजे इ.स.१८६७ पूर्वीचे आहेत. संस्थेने ४२ दुर्मीळ पुस्तकांचे लॅमिनेशन केले आहे. ठाण्याच्या या ग्रंथसंग्रहालयाकडे जुन्या नियतकालिकांचाही संग्रह आहे. संस्थेच्या साधारण सभासदांची संख्या १,७१० व आजीव सभासदांची १,२४२ आहे. संस्थेचे एकूण १०२ आश्रयदाते आहेत. संस्थेच्या संदर्भ शाखेचा वापर जनतेसाठी खुला आणि नि:शुल्क आहे. ग्रंथालयाच्या वाचनालयाची गणना महाराष्ट्र राज्यातल्या जिल्हा अ-वर्ग मुक्तद्वार सार्वजनिक वाचनालयांत होते.\nसांस्कृतिक आणि संघटनात्मक कार्य[संपादन]\nठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयात दरवर्षी किमान १५ ते २० व्याख्याने आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रम होतात. शिवाय दरवर्षी होणाऱ्या वार्षिकोत्सवातली भाषणे म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच असते. या मराठी ग्रंथसंग्रहालयाने इ.स. १९६८मध्ये जिल्ह्यातील ग्रंथालयांचा संघ स्थापन करून, संघातील अन्य संग्रहालयांनीही सांस्कृतिक कार्यक्रम करावेत, यासाठी त्यांना होईल तितकी मदत ही संस्था करते. हा ग्रंथालय संघ १९७४ सालापासून अव्याहत ग्रंथपालन वर्ग आयोजित करत आला आहे. संस्थेतर्फे १२ सप्टेंबर हा वि.ल.भावे यांचा स्मृतिदिन, दरवर्षी सन्मानपूर्वक पाळला जातो.\nठाण्याच्या या मराठी ग्रंथसंग्रहालयाने जिल्ह्यातील ग्रंथालयांचे पहिले अधिवेशन १९४४मध्ये भरवले होते. इ.स.१९६० आणि २०१० साली ठाण्यात झालेल्या अखिल भारतीय मर���ठी साहित्य संमेलनाचे प्रायोजकत्व ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाकडे होते.\nसरस्वती मंदिर, सुभाष पथ, स्टेशन रोड,\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ मार्च २०१६ रोजी २२:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/01/state-level-award-to-anandi-singh.html", "date_download": "2021-08-02T19:55:17Z", "digest": "sha1:6I5CJLBCKJIY54C6D5DZW7VIKGDFC2VH", "length": 10846, "nlines": 103, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "डॉ. आनंदी सिंह यांना राज्यस्तरीय पुरस्कार - KhabarBat™", "raw_content": "\nMarathi news | मराठी बातम्या \nHome महाराष्ट्र डॉ. आनंदी सिंह यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nडॉ. आनंदी सिंह यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nसरपंच सेवा संघ सेवा महाराष्ट्र राज्य\nता. संगमनेर , जि.अहमदनगर च्या वतीने मान नेतृत्वाचा; सन्मान कर्तुत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार मा. डॉ. आनंदी सिंह यांना प्रदान करण्यात आला. यापूर्वीही विविध संस्थांनी त्यांना शिक्षक भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.\nत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सर्व सामान्य माणसाला माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे . सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श व्यक्तीला विविध पुरस्काराने दरवर्षी सन्मानीत करण्यात येते. या वर्षी चा राज्यस्तरीय शैक्षणिक , समाजिक , राजकिय , क्रीडा व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. आहे. डॉक्टर आनंद सिंग यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले. सदर पुरस्कार वितरण सोहळा २२ जानेवारी २०२१ रोजी दुपारी १ वाजता शिर्डी येथे आयोजित करण्यात आला होता.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या म��हिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. - प्रकाशक ईमेल [email protected] [email protected]\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nअखेर तारीख ठरली; अफवावर विश्वास न ठेवता \"या\" बातमीत बघा तारीख\nअवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ...\nArchive ऑगस्ट (23) जुलै (259) जून (233) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2651) नागपूर (1855) महाराष्ट्र (574) मुंबई (320) पुणे (271) गोंदिया (163) गडचिरोली (146) लेख (140) वर्धा (98) भंडारा (97) मेट्रो (83) Digital Media (66) नवी दिल्ली (45) राजस्थान (33) नवि दिल्ली (26)\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 ��ासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Chandrashekhar-Dharmadhikari-deathYI3616566", "date_download": "2021-08-02T17:38:21Z", "digest": "sha1:6WUOE52MO344IU7ELQHITIQDU37KNTAO", "length": 23570, "nlines": 120, "source_domain": "kolaj.in", "title": "सनातन्यांनो, धर्माधिकाऱ्याला धर्म शिकवू नकाः न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी| Kolaj", "raw_content": "\nसनातन्यांनो, धर्माधिकाऱ्याला धर्म शिकवू नकाः न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी\nवाचन वेळ : ५ मिनिटं\n‘त्या सनातनवाल्यांना सांगा मी धर्माधिकारी आहे. त्यामुळं धर्माच्या दृष्टीने काय योग्य आणि अयोग्य हे ठरवायचा अधिकार ही मलाच आहे.’ असं सनातन संस्थेला बजावलं होतं, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी. गुरुवारी ३ जानेवारीला त्यांचं निधन झालं. त्यांची आठवण सांगितलीय ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांनी. त्यांच्या फेसबूक पोस्टचं हे संपादित रुपांतर.\nज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं गुरुवारी निधन झालं. ख्यातनाम सर्वोदयी नेते दादा धर्माधिकारी यांचे ते सुपुत्र. १९४२च्या छोडो भारत आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. वकिलीचं शिक्षण घेतल्यानंतर १९७२ ते १९८९ या काळात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. काही काळ ते प्रभारी मुख्य न्यायमूर्तीही होते.\nन्यायदानाच्या क्षेत्रात असतानाच ते अनेक गांधीवादी संस्था, संघटनांमधेही सक्रीय होते. त्यांनी सरकारी संस्था, समित्यांवरही काम केलं. २०१४ मधे धर्माधिकारी यांच्या समितीनेच बारबालांवर पूर्णपणे बंदी आणण्याची शिफारस राज्य सरकारला केली होती. मराठी, गुजराती आणि हिंदीत त्यांची जवळपास १६ पुस्तकं आली. भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा कारकीर्दीचा गौरव केला.\nईटीवी भारत या प्रस्तावित इंटरनेट टीवी चॅनलचे मुंबई ब्युरो चीफ प्रमोद चुंचूवार यांनी धर्माधिकारी यांची एक आठवण फेसबूक���र शेअर केलीय. ते राज्य सरकारच्या माहिती जनसंपर्क महासंचालनालयात सहाय्यक संचालक पदावर काम करत असताना त्यांचा धर्माधिकारी यांच्याशी संपर्क आला होता. तेव्हा घडलेली ही घटना प्रमोद चुंचूवार यांच्याच शब्दात.\nनागपूर लोकमतमध्ये नोकरी करताना चंद्रशेखर धर्माधिकारी सरांना अनेकदा वाचलं आणि ऐकलं होत. मुंबईत मंत्रालयात नोकरी करताना २००७-०८ मधे त्यांच्याशी पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटीचा योग आला. निमित्त होतं, अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित अनिष्ट आणि अघोरी प्रथाविरोधी कायद्याचं. तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने हा कायदा केला असला तरी कायद्याबद्दल मोठ्या प्रमाणावर अपप्रचार झाला होता. त्यामुळे त्याला अनेक धर्मविषयक संघटना विरोध करत होत्या.\nसनातन संस्था राज्यभर विविध घटकांना हाताशी धरून या कायद्याविरोधात मोहीम राबवत होती. या पार्श्वभूमीवर सरकारी प्रचार यंत्रणा असलेल्या आणि मी नोकरी करत असलेल्या माहिती आणि जनसंपर्क खात्याने या विषयावर जनजागृती करायचं ठरवलं. तत्कालिन महासंचालक मनिषा पाटणकर म्हैसकर यांनी या विषयावर योग्य व्यक्तीची मुलाखत घ्या, असे आदेश दिले.\nआकाशवाणीवर माहिती आणि जनसंपर्क विभागाचा ‘दिलखुलास’ हा मुलाखतीवर आधारित कार्यक्रम सुरू होता. कुणाची मुलाखत घ्यायची याचा शोध घेतल्यावर नाव पुढे आले चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं. या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी तज्ञांची समिती नेमण्यात आली होती. तिचे अध्यक्ष धर्माधिकारी सर होते.\nते मंत्रालयाच्या समोरच राहत होते. मी `दिलखुलास` कार्यक्रमाच्या निर्मात्यापैकी एक होतो. त्यामुळे माझ्यावर त्यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. आचार्य दादा धर्माधिकारी यांचे पुत्र, स्वतः स्वातंत्र्यसैनिक असलेल्या एवढ्या मोठया व्यक्तींशी काय बोलायचं या विचारानेच मला दडपण आलं.\nमी त्यांच्या भेटीची वेळ मागितली आणि विषयही सांगितला. त्यांच्याशी भेटून सरकारच्या वतीने मुलाखतीसाठी वेळ देण्याची विनंती केली. तसं पत्रही त्यांना दिलं. त्यांनी लगेच होकार दिला. मी कुठला आहे ही चौकशी केली. मी चंद्रपूरचा आहे, हे सांगितल्यावर तर विशेष आपुलकीने त्यांनी माझं स्वागत केलं. चार भागांची त्यांच्या अप्रतिम मुलाखतीची मालिका आम्ही रेकॉर्ड केली. विविध माध्यमातून या मुलाखतीची आम्ही जाहिरातही केली.\nपहिला भाग सकाळी प्रसारित झाल्यावर अनपेक्षितपणे आमच्या महासंचालक कार्यालयाला या मुलाखतीचा निषेध नोंदवणारे फॅक्स येऊ लागले. अधिक चौकशी केल्यावर कळलं, की हे सारे सनातन संस्थेचे उद्योग आहेत. राज्यातील सर्व प्रमुख आकाशवाणी केंद्रांनाही या मुलाखतीचे पुढील भाग प्रसारित करू नये, असे इशारेही सनातनकडून देण्यात आले होते.\nमुंबई आकाशवाणीकडून पुढील भाग प्रसारित करायचे की नाही याची विचारणा होत होती. हे कमी की काय म्हणून सनातनचे एक शिष्टमंडळ माहिती महासंचालक मनिषा पाटणकर म्हैसकर यांना भेटायला येऊन धडकलं. माझे वरिष्ठ आणि मला मनिषा मॅडमने बोलावून घेतलं. आम्ही सारी परिस्थिती सांगितली. निर्णय जाहीर केला. ‘हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळं मुलाखतीचे सर्व भाग प्रसारित होतील.’ त्यानुसार आम्ही आकाशवाणी केंद्राला कळवलं.\nमनिषा मॅडमच्या ऑफिसात तोवर वाट बघत असलेल्या सनातनच्या शिष्टमंडळाला बोलावण्यात आलं. त्यांनी अपेक्षेप्रमाणे सांगितलं की अंधश्रद्धा निर्मूलन कायदाच कसा चुकीचा आहे. न्यायमूर्ती धर्माधिकारी यांची मुलाखत कशी चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. हे सांगून त्यांनी ही मुलाखत थांबवण्याची मागणी केली. त्यावर मनिषा मॅडमने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.\nते ऐकत नाहीत असे दिसल्यावर, ‘आम्ही राज्य सरकारची बाजू मांडणाऱ्या खात्याचे अधिकारी आहोत. कायदा विधिमंडळाने पारित केलाय. तुमचा विरोध असेल तर तुम्ही योग्य त्या मंचावर नोंदवा आणि आम्हाला आमचे काम करू द्या’, असं त्यांना सुनावलं.\nआम्ही या मुलाखतीस विरोध करू, असा इशारा देऊन हे शिष्टमंडळ बाहेर पडलं. मात्र ते मंत्रालयात रेंगाळले. नंतर त्यांनी मला गाठलं. ‘तुम्ही हिंदू आहात. तुम्ही तरी असे कार्यक्रम आयोजित करायला नको होता,’ असं ते मला म्हणायला लागले.\n‘हा कायदा ब्राम्हणविरोधी आणि हिंदू धर्मविरोधी आहे. धर्माधिकारी हे ब्राम्हण असूनही ते या कायद्याचे समर्थन करतात. खरेतर त्यांनी विरोध करायला हवा. आम्ही त्यांचा राज्यभर निषेध नोंदवू,’ असा इशारा त्यांनी मला दिला. मी महासंचालक मनीषा मॅडम यांना तात्काळ हा प्रकार कळविला. त्यांनी याची गंभीर दखल घेत मला धर्माधिकारी यांना भेटायला पाठवलं.\nतेव्हा ऐंशीच्या घरात असलेल्या धर्माधिकारी यांना सनातनवाले क���ही करणार तर नाही ना, अशी चिंता सतावू लागली. त्यामुळे मुलाखतीचे पुढचे भाग प्रसारित करायचे की नाही, यावर त्यांचंही मत विचारण्याच्या सूचना मला करण्यात आल्या.\nदरम्यानच्या काळात मुलाखतीच्या निमित्ताने मला त्यांना अनेकदा भेटता आलं. एकदा मला त्यांनी छत्रपती शाहू महाराज हे कसे महान होते हेही समजावून सांगितलं होतं. घरगुती हिंसाचाराविरुद्ध सर्वप्रथम महाराजांनी कायदा कसा केला हे त्यांनी मला त्या कायद्याच्या प्रतीसह समजावून सांगितलं होतं.\nमी दुपारीच त्यांच्या घरी पोचलो. त्यांना घडलेला सारा प्रकार सांगितला आणि पुढील भाग प्रसारित करायचे की नाही, याची विचारणा केली. त्यावेळेस त्यांच्यातील एक सच्चा निडर गांधीवादी प्रकट झाला. `मी सनातनच्या धमक्यांना भीक घालत नाही. त्यांना घाबरत नाही. त्यांना जे करायचं ते करू द्या. मात्र मुलाखत थांबवू नका,` असं बाणेदार उत्तर त्यांनी दिलं.\nअंधश्रद्धा निर्मूलन कायदा हिंदू धर्म आणि ब्राम्हणविरोधी आहे या सनातनच्या आक्षेपांवर त्यांनी दिलेलं हे उत्तर तर मी कधीही विसरणार नाही. ‘त्या सनातनवाल्यांना सांगा मी धर्माधिकारी आहे. त्यामुळं धर्माच्या दृष्टीने काय योग्य आणि अयोग्य हे ठरवायचा अधिकार ही मलाच आहे,’ हे त्यांचं उत्तर आज त्यांच्या निधनाचं वृत्त कळल्यावर मेंदूत सतत घुमत होतं.\nआदरणीय धर्माधिकारी सरांना विनम्र अभिवादन.\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nरमाबाईनगर हत्याकांड ते रोहित वेमुला : जातव्यवस्थेनं घेतलेल्या बळींची चोवीस\nरमाबाईनगर हत्याकांड ते रोहित वेमुला : जातव्यवस्थेनं घेतलेल्या बळींची चोवीस\nलसीकरणामुळे लहान मुलांमधल्या कोरोना संसर्गाला ब्रेक\nलसीकरणामुळे लहान मुलांमधल्या कोरोना संसर्गाला ब्रेक\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व���हायला हवी\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nगणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार\nगणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार\nराम तेरी गंगा मैली हो गई\nराम तेरी गंगा मैली हो गई\nसेंट्रल विस्टा हे तर देशाचं नवं थडगं बांधलं जातंय\nसेंट्रल विस्टा हे तर देशाचं नवं थडगं बांधलं जातंय\nसध्या सुरू आहे त्याला सरकार पुरस्कृत नरसंहार का म्हणू नये\nसध्या सुरू आहे त्याला सरकार पुरस्कृत नरसंहार का म्हणू नये\nआपण अराजकाच्या दिशेने जात आहोत का\nआपण अराजकाच्या दिशेने जात आहोत का\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/zip-zap-zoom/benefits-of-drinking-coconut-water-during-pregnancy/articleshow/74853207.cms", "date_download": "2021-08-02T19:30:47Z", "digest": "sha1:FZ2LR5BE7B5UUZEOAPPFS4J5P2HF7FLR", "length": 18369, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रेग्नेंसीमध्ये नारळ पाणी कधी प्यावं जाणून घ्या बाळाला होणारे फायदे\nप्रेग्नेंसीमध्ये नारळ पाणी कधी प्यावं जाणून घ्या बाळाला होणारे फायदे\nगरोदरपणातील (Pregnancy) काळ अतिशय नाजूक असतो. आई आणि गर्भातील (Fetus) बाळाचं आरोग्य निरोगी राहावं, यासाठी भरपूर प्रमाणात पोषक आहार (Pregnancy Diet) घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. नारळ पाणी(Coconut Water) हे स्त्रियांसाठी अतिशय आरोग्यदायी मानलं जातं. पण नारळ पाणी पिण्याचे जसे फायदे आहेत, तसे दुष्परिणाम देखील (Coconut Water Side Effects) आहेत. त्यामुळे गर्भावस्थेत असताना नारळ पाणी प्यावे की पिऊ नये असा प्रश्न अनेकींच्या मनात असतो. नारळ पाण्यामध्ये शरीरास आवश्यक असणारी पोषकतत्त्वं भरपूर प्रमाणात आहेत. पण तरीही गरोदरपणात नारळ पाण्याचं सेवन करण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे. प्रेग्नेंसीमध्ये नारळ पाणी प्यायला पाहिजे की पिऊ नये असा प्रश्न अनेकींच्या मनात असतो. नारळ पाण्यामध्ये शरीरास आवश्यक असणारी पोषकतत्त्वं भरपूर प्रमाणात आहेत. पण तरीही गरोदरपणात नारळ पाण्याचं सेवन करण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे. प्रेग्नेंसीमध्ये नारळ पाणी प्यायला पाहिजे की पिऊ नये नारळ पाणी पिण्याचे फायदे कोणते नारळ पाणी पिण्याचे फायदे कोणते\nएक कप नारळ पाण्यात म्हणजे 240 मि.ली नारळ पाण्यामध्ये 46 कॅलोरी- 9 ग्रॅम कार्ब (Dietary Carbohydrate - कर्बोदके), 3 ग्रॅम फायबर आणि 2 ग्रॅम प्रोटीन असतात. याव्यतिरिक्त नियमित नारळ पाणी प्यायल्यास तुम्हाला 10 टक्के व्हिटॅमिन सी, 15 टक्के मॅग्‍नेशियम, 17 टक्के मॅगनी, 17 टक्के पोटॅशियम, 11 टक्के सोडियम आणि 6 टक्के कॅल्शिअयचा शरीराला पुरवठा होतो. गर्भधारणेव्यतिरिक्त तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी नारळाचं पाणी पिण्याचे भरपूर फायदे मिळतात. तुमच्या शरीराला नवीन ऊर्जा मिळते आणि गॅस-अ‍ॅसिडिटीच्या समस्याही निर्माण होत नाही.\n(वाचा : प्रेग्नेंसीमध्ये सेक्स करणं बाळासाठी सुरक्षित आहे की नाही\nगर्भावस्थेत नारळ पाणी पिण्याचे लाभ\nनारळ पाण्यामध्ये निसर्गतः राइबोफ्लेविन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी हे घटक मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे गर्भावस्थेत नारळाचं पाणी प्यायल्यास त्याचे अनेक आरोग्यदायी लाभ मिळतात, असे कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डचं म्हणणं आहे.\nसंशोधनाद्वारे समोर आलेल्या माहितीनुसार, गर्भावस्थेदरम्यान नारळ पाणी प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. किडनीची कार्य प्रणाली देखील सुधारते. तसंच आणि मूत्रमार्गातील संसर्ग देखील रोखला जातो. तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होण्यासही मदत होते.\nगर्भावस्थेत नारळ पाणी प्यायल्यास छातीमध्ये जळजळ होण्याच्या त्रासातून सुटका मिळते.\nनारळ पाण्यामुळे गरोदरपणात येणाऱ्या थकव्यापासून आराम मिळतो.\nगर्भावस्थेत बद्धकोष्ठतेचा त्रास होणे ही सामान्य बाब आहे. पण नारळ पाणी प्यायल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.\nनारळ पाण्यामध्ये कॅलरी नसतात. यामध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आणि फायबरचं प्रमाण जास्त आहे. ���ारळ पाण्यातील या घटकांमुळे प्रेग्नेंसीमध्ये महिलांचं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.\n(वाचा : तुमचं बाळही जेवताना मोबाइलवर खेळतं गेम होतील ‘हे’ गंभीर आजार)\nगर्भावस्थेत नारळ पाणी कधी प्यायला हवं\nमहिलांना प्रेग्नेंसीच्या पहिल्या महिन्यातच सकाळी उठल्यानंतर साधारणतः आजारपण आल्यासारखं आणि थकवा जाणवतो. अशा वेळेस नारळ पाण्याचे सेवन करणं सर्वाधिक फायदेशीर ठरेल. म्हणजे दुपारी 12 वाजण्यापूर्वी नारळ पाण्याचं सेवन करावं. दुपारी 12 वाजेनंतर नारळ पाणी पिऊ नये. तिसऱ्या महिन्यात गर्भाच्या मेंदूचा विकास होण्यास सुरुवात होते. या काळात पोषकतत्त्वांचा शरीराला पुरवठा होण्याची सर्वाधिक आवश्यकता असते. नारळाच्या पाण्यातून आई आणि बाळ दोघांनाही पोषकत्त्व मिळतात.\n(वाचा : बाळाची त्वचा दिसेल सुंदर आणि नितळ, करा ‘हे’ घरगुती उपाय)\n​प्रेग्नेंसीमध्ये किती प्रमाणात प्यावं नारळ\nगर्भावस्थेत असताना महिलांनी स्वतः आणि त्यांच्या कुटुंबीयांनी छोट्यातील छोट्या गोष्टींची काळजी गरजेचं आहे. नारळ पाणी पिणे आरोग्यासासाठी फायदेशीरच आहे. पण गरोदरपणात नारळ पाणी पिण्याचा अतिरेक केल्यास याचे दुष्परिणाम होण्याची भीती अधिक आहे. गर्भावस्थेत नियमित केवळ एक ग्लास नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी योग्य आहे. पण जर तुम्ही आवश्यकतेहून अधिक प्रमाणात नारळाचं पाणी प्यायल्यास तुम्हाला आणि गर्भाला फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता आहे.\n(वाचा : नॉर्मल डिलिव्हरी हवीय मग असा करा चालण्याचा व्यायाम)\n​शहाळ्याचंच पाणी प्यावं, कारण...\nनियमित एक ग्लास नारळाच्या पाण्यातून गर्भवती महिलेला आवश्यक असलेल्या पोषकत्त्वांचा पुरवठा होतो. महत्त्वाचे म्हणजे प्रेग्नेंसीदरम्यान महिलांना केवळ शहाळ्यातीलच पाणी प्यावं. जेवणासाठी वापरल्या जाणाऱ्या नारळातील पाणी प्यायल्यास बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते. पण एखाद्या महिलेला नारळ पाण्याची चव पसंत नसल्यास तिला मनाविरोधात पाणी पिण्याची सक्ती करू नका. मर्यादित प्रमाणातच नारळ पाण्याचे सेवन केल्यास गर्भवती महिला आणि गर्भाला लाभ मिळतील. कोणत्याही पदार्थांचं अतिरिक्त सेवन केल्यास फायदा होण्याऐवजी त्याचे तोटे अधिक सहन करावे लागतात, ही बाब लक्षात ठेवा.\n(वाचा : डिलिव्हरीनंतर ‘या’ सोप्या पद्धतींनी घटवा तुमचे वाढलेलं वज��)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nथंडीची उबदार कथा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nरिलेशनशिप ‘आता मी सगळं स्वीकारलंय’ आयुष्यभर नवऱ्यासाठी हेमा मालिनी यांना सहन करावी लागली ‘ही’ गोष्ट\nकार-बाइक Maruti ची 'स्वस्त' कार याच महिन्यात लाँच होणार किंमत ५ लाखांपेक्षा कमी, ५ हजारांत बुकिंग सुरू\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\n फक्त ७ हजारात लाँच झाला ‘हा’ शानदार स्मार्टफोन, मिळतील दमदार फीचर्स\nकरिअर न्यूज HSC Result Date: राज्याचा बारावीचा निकाल ३ ऑगस्टला; निकालाच्या थेट लिंक 'येथे'\nLive भारताच्या कमलप्रीत कौरने पटकावला सहावा क्रमांक, पदक थोडक्यात हुकले...\nमुंबई मुंबईत उद्यापासून रात्री १० पर्यंत दुकाने खुली राहणार; 'असा' आहे आदेश\nन्यूज खुब लढी मर्दानी... फक्त तीन स्थानांनी हुकले भारताचे पदक, कमलप्रीत कौर भन्नाट कामगिरीनंतरही अपयशी\nअर्थवृत्त सोने तारण कर्ज ; इंडेल मनीची डिजिटल हायब्रिड पद्धत, कर्ज प्रक्रिया होणार गतीमान\nन्यूज एका चित्रपटानं हॉकी संघात भरला जोश अन् इतिहास घडला, जाणून यशाची पूर्ण कहाणी...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/home-remedies-for-glowing-and-tighten-skin", "date_download": "2021-08-02T19:28:33Z", "digest": "sha1:JBYTTYBR664DVYMLCN36ZZXG6YEI327C", "length": 6608, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAishwarya Rai Beauty Secret : ऐश्वर्या राय सुंदर दिसण्यासाठी काय खाते सुपरहॉट मॉमच्या आकर्षक चेहऱ्यामागचं रहस्य झालं उघड\nDeepika Padukone Skin Hair Care : दीपिका पादुकोण केसांना लावते ‘हे’ इतकं स्वस्तातलं तेल, मस्तानीच्या सिल्की व शाईनी केसांचे रहस्य उघड\nसुंदर दिसण्यासाठी रेखा यांनी आयुष्यभर खाल्ले 'हे' खाद्यपदार्थ, वयाची साठी ओलांडल्यानंतरही तरुणींना लाजवेल असं सौंदर्य\nHuma Qureshi Skin Hair Care : 'गॅंग्स ऑफ वासेपुर' चित्रपटातील हॉट व बोल्ड अभिनेत्रीचा सर्वत्र जलवा,रूप असं देखणं की नजरच हटणार नाही\nBeauty Tips : बॉलीवूडच्या बेबी डॉलवर लाखो हृदयं फिदा, प्रत्येक लुकमध्ये करते तरुणांना घायाळ\nSkin Care Tips : 28 वर्षांच्या बोल्ड व तरुण अभिनेत्रीवर भारी पडली ‘ही’ 50 वर्षांची हॉट व ग्लॅमरस अभिनेत्री नेमकं काय आहे खास\nNatural Skin Toner : आहे त्या वयापेक्षा दिसाल 50 पटीने तरुण व सैल पडलेली त्वचाही होईल घट्ट, फक्त 5 मिनिटं करा ‘हे’ महत्वाचं काम\nSkin Care Tips : मुरुम, त्वचेवरील डागांपासून सुटका हवी असेल तर रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' सोपे उपाय, आयुष्यभर त्वचा राहिल चमकदार\nWorld Best Skin Care Home Remedies : वेगवेगळ्या देशांनी शोधलेली ‘ही’ खास सौंदर्यवर्धक सिक्रेट्स, जी आता संपूर्ण जग करतंय फॉलो\nसारा अली खान व वरुण धवन मनमोहक व स्टाइलिश लुकसाठी तरुणाईमध्ये तुफान व्हायरल, दोघांचंही आहे एकच सिक्रेट\nKorean beauty : कोरियन मुलींचं वय कितीही वाढलं तरी मादकता मात्र तसुभरही होत नाही कमी, या १० गोष्टींमुळे जगात मिळालीये सौंदर्याची राणी म्हणून ओळख\nSkin Whitening : जपानी तरूणींच्या क्युटनेसने जगातील लाखो तरुण घायाळ, प्रत्येक गोष्टीत दडलंय एक सिक्रेट\nTara Sutaria Makeup : हॉट स्टाइल ड्रेसमधील तारा सुतारियाला बघून लोकांचं हरपलं होतं भान पण मेकअप बघून हसू आवरेना, म्हणाले तुझ्यापेक्षा भूत बरं\nAcne Home Remedies : आलिया भट्ट, मलायकापासून प्रियांका चोप्रापर्यंत अनेक टॉपच्या अभिनेत्री आहेत ‘या’ समस्येच्या शिकार, बचावासाठी वापरतात हे मार्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A5%AE%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4/", "date_download": "2021-08-02T17:32:05Z", "digest": "sha1:ACPBPV6MHOQXOAT62XSFT7DTAEF2EVIH", "length": 22905, "nlines": 173, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "अखेर चिमणाबाई जेवली, तेही आठ हजाराच्या पंक्तीत", "raw_content": "\nअखेर चिमणाबाई जेवली, तेही आठ हजाराच्या पंक्तीत\nलक्ष्मी काळेल आपली दोन म्हसरं, एक गाय आण�� एक बैल घेऊन सातारा जिल्ह्यातल्या चारा छावणीत आल्या आहेत, गावी कुटुंब मागे सोडून, पण नवी नाती जोडत दाहक अशा दुष्काळाचा सामना करत आहेत\nराधाबाई आणि चिमणाबाई निवांत बसल्या आहेत. काजलदेखील आराम करतीये. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील म्हसवडच्या चारा छावणीत दुपारचे तीन वाजलेत, पण हवेतला गारवा काही कमी झालेला नाही. बदाम मात्र आज जरा अस्वस्थ वाटतोय, गेल्या दोन दिवसांपासून नीट खात नाहीये.\nत्यांना इथे छावणीत येऊन २० दिवससुद्धा झाले नाहीयेत. साताऱ्याच्या वळईपासून १६ किलोमीटर चालत हे चौघं छावणीत पोचलेत. चाऱ्याची तीव्र टंचाई त्यांना सोसेनाशी झाली – त्यांचं तेच तर मुख्य खाणं आहे ना.\nम्हणून मग लक्ष्मी काळेल, वय ४० आणि त्यांचे पती परमेश्वर अण्णा काळेल, वय ६० आपल्या चार जनावरांसह – राधाबाई, चिमणाबाई, काजल आणि बदाम – त्यांच्या दोन म्हशी, एक गाय आणि एक बैल - चालत म्हसवडच्या छावणीत पोचले. “पिकअपला ८००-१००० रुपये लागतात, तेवढे आम्हाला नाहीत परवडत, म्हणून मग चालवतच आणलं जितराब,” चारा डेपोवरून उसाचे वाढे आणता आणता लक्ष्मी सांगतात.\nत्यांच्या खोपीपाशी टेकत त्या सांगतात की त्यांना आणि जितरबाला इथे सोडून परमेश्वर गावी परतले. “सुरुवातीचे तीन दिवस मी उघड्यावरच निजले. मंग पुतण्याच्या आन् नव्या ‘शेजाऱ्यांच्या’ मदतीने खोप बांधून घेतली, गुरांसाठी सावली केली.\" त्याच्या बदल्यात त्यांना कधी डब्यातलं खाऊ घातलं, चहा पाजला.\nछावणीमध्ये लक्ष्मी आपल्या जितराबाला तीन-चारदा पाणी पाजतात, उसाची कांडं करतात, शेणघाण काढतात – दिवस मोठा आणि कामंही अनंत\nछावणीत आल्यापासून त्यांच्या दोन म्हशी - पाच वर्षांची राधाबाई आणि तीन वर्षांची चिमणाबाई, तीन वर्षांची काजल नावाची खिल्लार गाय आणि पाच वर्षांचा बदाम हा बैल खुशीत आहेत असं त्यांना वाटतंय. “खायला मिळतंय, निवांत आहे जितराब,” त्या म्हणतात.\n“आले त्या दिवसापासून मी एकटीच हाय हतं. आमचे मालक मला आन् या गुरांना हतं सोडून जे गेले, ते आजतोवर पत्त्याच नाही त्यांचा. कसं करायचं, सांगा,” मध्यम बांध्याच्या, दरदरीत नाक असणाऱ्या, हसऱ्या चेहऱ्याच्या लक्ष्मी विचारतात. “दोन ल्योक हायत, एक पुण्याला डेअरीवर कामाला आणि एक चारणीला गेलाय कराड भागात. घरी सून हाय, दीड वर्षाचा नातू [अजिंक्य] हाय. आमचं घर हाय डोंगरात, आन् दुष्काळात चोऱ्या माऱ्या लई वाढताती. त्यांना एकटं कसं टाकायचं म्हणून मालक तिथेच राहिलेत. मी आन् माझं जितराब हतं पाठवून दिलंय.”\n३१ ऑक्टोबर २०१८ रोजी महाराष्ट्राच्या २६ जिल्ह्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यातल्या ११२ तालुक्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. माणदेशातल्या सगळ्या तालुक्यांचा – साताऱ्यातले माण, खटाव, सांगलीतले जत, आटपाडी आणि कवठे महांकाळ आणि सोलापूरमधल्या सांगोले आणि माळशिरस – यात समावेश आहे. माणदेशातल्या ७० गावातली सुमारे ८००० जनावरं आणि १६०० माणसं म्हसवडच्या चारा छावणीत मुक्कामाला आली आहेत. (पहाः चाऱ्याच्या शोधात कुटुंबांची ताटातूट )\nछावणीत आल्यापासून, ‘खायला मिळतंय, निवांत दिसतंय जितराब,’ लक्ष्मी म्हणतात\n१ जानेवारी २०१९ रोजी म्हसवडच्या माणदेशी फौंडेशनने गंभीर दुष्काळाने होरपळलेल्या गावांसाठी महाराष्ट्रातली ही एवढ्या मोठ्या स्तरावरची पहिलीच चारा छावणी सुरू केली आहे. छावणीत जनावरांना चारा आणि पाणी (मोठ्या जनावराला रोज १५ किलो ओला चारा, १ किलो पेंड आणि ५० लिटर पाणी) पुरवलं जातं. तसंच प्रत्येक कुटुंबाला गुरांच्या संख्येप्रमाणे हिरवं शेडनेट दिलं जातं. “आजारी जनावरं असतील तर इतरांना लागण होऊ नये म्हणून त्यांची छावणीच्या बाहेर सोय करण्यात आली आहे. जनावरांचे दोन डॉक्टर दिवस रात्र काम करत आहेत,” माणदेशी फौंडेशनच्या चारा छावणीचे एक प्रमुख समन्वयक रवींद्र वीरकर सांगतात. छावणीत आलेल्या कुटुंबांना काही मूलभूत सुविधा देण्यात येत आहेत. उदा. प्रत्येक ‘वॉर्डात’ पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत (दर दोन तीन दिवसांनी पाण्याचा टँकर पाणी भरून जातो), आणि पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र टाकीदेखील बांधलेली आहे.\nछावणीतली लक्ष्मींची खोप अगदी जेवढ्यास तेवढी. पाय पसरले तरी बाहेर यावेत इतकी. दोरीवर दोन पातळं, आडूला अडकवलेल्या पिशवीत चहा-साखरेची पुडी, काडेपेटी आणि थोडा शिधा. बाहेर तीन दगडाची चूल आणि पलिकडेच चारा, कडबा आणून टाकलेला. चूल, सरपण चहापुरतंच झालंच तर अन्न गरम करण्यापुरतं. “घरनं डबा येतो कुणाबरोबर तर...” लक्ष्मी सांगतात. पण, गेले दोन दिवस त्यांच्या घरनं डबाच आला नव्हता. पुतण्याच्या डब्यातले चार घास खाऊन त्यांनी कसं तरी भागवलं होतं. “आता आज जर का डबा आला नाही, तर दुपारी जीपने घरी जाऊन यावं लागतंय. बगा, म���गच्या येळंला सुनेने निसत्या भाकरीच दिल्या बांधून. कोरड्यास काहीच नाही. जनावरासोबत मी पण कडबं खाऊ का आता माझं नाव लक्ष्मी आन् हालत बगा कसली हाय...”.\nलक्ष्मींचं गाव, वळई, ता. माण. ३८२ घरं असणाऱ्या या गावची लोकसंख्या आहे सुमारे १७६८. (जनगणना, २०११). “गावातली निम्मी माणसं सांगली, कोल्हापूरला कारखान्यांवर ऊसतोडीला जातात. दिवाळीला जाऊन पाडव्याला परत. पण यंदा काही सांगता येत नाही. ज्येष्ठाच्या आत कुणी बी माघारी येत नाही,” लक्ष्मींच्या खोपीपाशी ऊन खात बसलेले सत्तरी पार केलेले यशवंत धोंडिबा शिंदे सांगतात. माण तालुक्यातल्या पाणवनहून ते त्यांच्या चार गायी घेऊन छावणीवर आले आहेत. शेतीच्या प्रश्नावर किती तरी आंदोलनं केल्याचं ते सांगतात.\nलक्ष्मींकडचं प्यायचं पाणी संपलंय म्हणून ते आपल्या एका पाव्हण्याला पाणी द्यायला सांगतात. बदल्यात लक्ष्मी त्यांच्यासाठी चहा टाकतात. चहा कोराच आणि तोही पितळीतून किंवा छोट्या ताटल्यांमधून पितात. एकमेकांना धरून माणसं आणि जनावरं दिवस काढतायत.\nही खोप हेच लक्ष्मींचं नवीन घर आहे, थोडंच सामान आणि मोजकाच शिधा, इथेच त्या गेल्या काही आठवड्यांपासून आपल्या जितराबासोबत राहत आहेत\nलक्ष्मी परमेश्वर काळेल लोणारी समाजाच्या (इतर मागासवर्गीय जाती) आहेत. पारंपरिक रित्या मातीपासून मीठ तयार करणारा आणि लाकडापासून कोळसा करणारा हा समाज आहे. माणदेशातल्या खारपड जमिनीतून मीठ काढण्याची कला या समाजाकडे होती. वळईत राहणाऱ्या या समाजात गेल्या अनेक पिढ्यांपासून गाई-म्हशीचं दूध विकायचं नाही अशी प्रथा आहे. त्यामुळे गाई-गुरं पाळली तरी त्यांच्या दुधाचा धंदा करत नाहीत. “दूध फक्त वासराला आणि घरी खायला लागेल तितकंच वापरायचं. आम्ही दुधाचा पैसा करत नाही. मंग कसंय, जास्त गाई-म्हशी असल्या अन् गाभण राहिली की इकायची आन् नवं जितराब घ्यायचं, असं करतात लोक,” लक्ष्मी सांगतात. त्यांनी मात्र असं केलेलं नाही. त्यांची गाय, काजल आठवडाभरात व्यायला आली आहे, त्या सांगतात.\nत्यांच्या गुरांच्या नावांबद्दल त्यांना विचारलं तर त्या म्हणतात, “फक्त खिल्लार गाई-बैलाची आणि म्हसरांची नावं ठेवताती. जरस्या गायींची काही नावं नसतात. माझ्या लेकानं तर सगळ्या शेरडांची नावं ठेवलीयेत आणि त्यानं हाक मारली की पटापटा गोळा होतात समदी.”\nडावीकडेः स्वतःसाठी प्यायचं पाणी ��रून आणायला लक्ष्मींना बऱ्याच खेपा कराव्या लागतात. उजवीकडेः त्यांचे पती परमेश्वर तीन आठवड्यांनी त्यांना भेटायला आले होते, येताना म्हसवडच्या बाजारातून किराणा आणि भजी आणली होती\nवळईत त्यांची १० एकर पडक जमीन आहे. विहीर आहे, पण २०१८ च्या उन्हाळ्यापासनंच पाणी नाही. गेली दोन वर्षं सलग दुष्काळ त्यामुळे यंदा ज्वारी तर आलीच नाही, बाजरीचा उतारा घटला आणि कांदाही कमीच झाला. “माझं लगीन झालं तवा फक्त २-३ एकर जमीन असेल. माज्या सासूने मेंढ्या विकून जमिनी घेतल्या. एक मेंढी विकायची आन् एकर रान घ्यायचं. असं करत सात एकर जमीन घेतलीये सासूने,” छावणीपासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या पिण्याच्या टाकीवर १५ लिटरचा हंडा भरत भरत लक्ष्मी सांगतात. पिण्याचं पाणी आणण्यासाठी दिवसभरात अर्धा किलोमीटरवर असणाऱ्या टाकीच्या त्यांच्या ३-४ खेपा होतात. “छावणीत जनवराला जागच्या जागी हाय पाणी पण आपलं आपल्यालाच भरावं लागणार ना...” लक्ष्मी खळखळून हसतात.\nतर, छावणीत गुरं आणून सोडल्यानंतर जानेवारी महिना संपता संपता पहिल्यांदाच, म्हसवडचा बाजार करून लक्ष्मीचे पती परमेश्वर त्यांच्यासाठी मेथीची पेंडी, वांगी, मिरच्या असा थोडा भाजीपाला, चहापत्ती-साखर आणि नातवासाठी भजी आणि लाह्यांचा चिवडा घेऊन आले. त्यातलं थोडं आपल्यासाठी काढून ठेवून लक्ष्मींनी निगुतीने घरच्यासाठी बाकी पिशवी बांधून ठेवली.\nगाजराचे शेंडे कागदात बांधून त्यांनी पिशवीत टाकले. निम्मी गाजरं आपल्यासाठी काढून ठेवून निम्मी पिशवीत टाकली. घरामागे परसात सुनेनं गाजरं लावावीत अशी त्यांची अपेक्षा. “भांडी धुतलेल्या पाण्यावर गाजरं लावली तर तेवढाच माझ्या राधा आन् चिमणाला हिरवा चारा होतुया. आणि आलाच यंदा पाऊस तर शेतातही पिकंल, आन् चार घास होतील खायाला.”\nतोवर, लक्ष्मी म्हणतात, “हतं छावणीत करमायला लागलंय बगा. हे सगळं जितराब आजूबाजूला, असं वाटतंय की लहान लहान लेकरंच हायतं. तिथं घरी, निस्ता उन्हाळा, इथं येळ कसा जातो कळत नाही...”\nएक संग्रहालय आठवणींचं – आणि क्षेपणास्त्रांचं\n‘कुणी येऊन साधी किंमत बी इचारली न्हाई’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavarta.in/rajur-police-honored-by-superintendent-of-police-appreciate-the-speedy-investigation-of-the-crime/", "date_download": "2021-08-02T17:42:17Z", "digest": "sha1:LAZXJMTWRTZF37NGPCZ3RVBAQI426IFI", "length": 27790, "nlines": 216, "source_domain": "yuvavarta.in", "title": "राजूर पोलीसांचा पोलिस अधिक्षकांकडून सन्मान; गुन्ह्याचा जलद गतीने तपास केल्याने कौतुक - Daily Yuvavarta", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात; पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. नुकताच...\nडॉ. सचदेव यांच्या सी.टी.स्कॅन सेंटरचा रविवारी शुभारंभ\nT20 Worldcup : टी-२० वर्ल्डकपसाठी गटांची घोषणा ; भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात\nआज शुक्रवारी ओमानमध्ये गटात कोणकोणते संघ असणार, हे निश्चित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी टी-२०...\nज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे निधन ; बालिका वधू मालिका, बधाई हो सिनेमामध्ये केले होते काम\nराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं आज हृदयक्रिया बंद पडल्याने मुंबईत निधन झालं. त्या ७५ वर्षांच्या...\nलष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा ; पुलवामा येथे भारतीय सैन्याने तीन दहशतवाद्यांचा केला एन्काउंटर\nजम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. दक्षिण काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईत सुरक्षा...\nडॉ. सचदेव यांच्या सी.टी.स्कॅन सेंटरचा रविवारी शुभारंभ\nजिल्हा परिषदेची देशमुख मळा शाळा आय. एस. ओ. प्रमाणित ; कोव्हीड आपत्तीतही शिक्षकांचे कार्य जिल्ह्यासाठी दिशादर्शक – कातोरे\nसंगमनेर (प्रतिनिधी )कोव्हीड आपत्तीतही नंदादीपाप्रमाणे तेवत राहून जिल्हा परिषदेच्या देशमुख मळा शाळेतील शिक्षकांनी केलेले कार्यअद्वितीय असून जिल्ह्यासाठी...\nअभिमानास्पद : छत्रपती शिवाजी महाराजांची परदेशातील १७ व्या शतकातील तीन लघुचित्रे प्रकाशात\nपुणे :परदेशातील संग्रहालयांमध्ये जपून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन तीन चित्रांचा शोध लागला आहे. जर्मनी, फ्रान्स आणि...\nप्रा. डॉ. रविंद्र सोमनाथ ताजणे यांना डॉक्टरेट प्रदान\n��ंगमनेर (प्रतिनिधी) - अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय संगमनेर मधील वर्कशॉप विभागाचे विभाग प्रमुख प्रा. रविंद्र सोमनाथ ताजणे यांना...\nतालुक्यात अवैध वाळू उपसा थांबेना; निसर्गप्रेमींनी नदी पात्रात झोपून प्रशासनाला केले जागे\nसंगमनेर (संजय आहिरे)अवैध वाळू उपशावर नियंत्रण आणि कारवाई करणार्‍या महसूल खात्याची जबाबदारी असलेल्या मंत्र्यांच्याच संगमनेर तालुक्यात अवैध वाळू तस्करीची परिस्थिती हाताबाहेर गेली...\nसंगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांच्यावतीने रक्तदान शिबीर उत्साहात\nसंगमनेर (प्रतिनिधी) - कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संपूर्ण देशात रक्ताची कमतरता भासत असून रक्तदानाचे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे....\nइंदोरीकर महाराजांना न्यायालयाचा दिलासा; खटला रद्द\nसमाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग...\nIPL 2021 : वेळापत्रक आले कोणताही संघ घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही\nमुंबई: आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने रविवारी १४व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केली. करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असले तरी...\nकोरोनाचा उद्रेक : IPL आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह \nनवी दिल्ली: IPL 2021जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी काही दिवसांपूर्वीच मिनी लिलाव...\nनगर-औरंगाबाद रोडवर भीषण अपघातात पाच जण जागीच ठार\nअहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्यात श्री क्षेत्र देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी आराम बसच्या अपघातात पाच जण ठार...\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात; पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. नुकताच...\nडॉ. सचदेव यांच्या सी.टी.स्कॅन सेंटरचा रविवारी शुभारंभ\nT20 Worldcup : टी-२० वर्ल्डकपसाठी गटांची घोषणा ; भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात\nआज शुक्रवारी ओमानमध्ये गटात कोणकोणते संघ असणार, हे निश्चित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी टी-२०...\nज्य���ष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे निधन ; बालिका वधू मालिका, बधाई हो सिनेमामध्ये केले होते काम\nराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं आज हृदयक्रिया बंद पडल्याने मुंबईत निधन झालं. त्या ७५ वर्षांच्या...\nलष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा ; पुलवामा येथे भारतीय सैन्याने तीन दहशतवाद्यांचा केला एन्काउंटर\nजम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. दक्षिण काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईत सुरक्षा...\nडॉ. सचदेव यांच्या सी.टी.स्कॅन सेंटरचा रविवारी शुभारंभ\nजिल्हा परिषदेची देशमुख मळा शाळा आय. एस. ओ. प्रमाणित ; कोव्हीड आपत्तीतही शिक्षकांचे कार्य जिल्ह्यासाठी दिशादर्शक – कातोरे\nसंगमनेर (प्रतिनिधी )कोव्हीड आपत्तीतही नंदादीपाप्रमाणे तेवत राहून जिल्हा परिषदेच्या देशमुख मळा शाळेतील शिक्षकांनी केलेले कार्यअद्वितीय असून जिल्ह्यासाठी...\nअभिमानास्पद : छत्रपती शिवाजी महाराजांची परदेशातील १७ व्या शतकातील तीन लघुचित्रे प्रकाशात\nपुणे :परदेशातील संग्रहालयांमध्ये जपून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन तीन चित्रांचा शोध लागला आहे. जर्मनी, फ्रान्स आणि...\nप्रा. डॉ. रविंद्र सोमनाथ ताजणे यांना डॉक्टरेट प्रदान\nसंगमनेर (प्रतिनिधी) - अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय संगमनेर मधील वर्कशॉप विभागाचे विभाग प्रमुख प्रा. रविंद्र सोमनाथ ताजणे यांना...\nतालुक्यात अवैध वाळू उपसा थांबेना; निसर्गप्रेमींनी नदी पात्रात झोपून प्रशासनाला केले जागे\nसंगमनेर (संजय आहिरे)अवैध वाळू उपशावर नियंत्रण आणि कारवाई करणार्‍या महसूल खात्याची जबाबदारी असलेल्या मंत्र्यांच्याच संगमनेर तालुक्यात अवैध वाळू तस्करीची परिस्थिती हाताबाहेर गेली...\nसंगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांच्यावतीने रक्तदान शिबीर उत्साहात\nसंगमनेर (प्रतिनिधी) - कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संपूर्ण देशात रक्ताची कमतरता भासत असून रक्तदानाचे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे....\nइंदोरीकर महाराजांना न्यायालयाचा दिलासा; खटला रद्द\nसमाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग...\nIPL 2021 : वेळापत्रक आले कोणत��ही संघ घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही\nमुंबई: आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने रविवारी १४व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केली. करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असले तरी...\nकोरोनाचा उद्रेक : IPL आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह \nनवी दिल्ली: IPL 2021जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी काही दिवसांपूर्वीच मिनी लिलाव...\nनगर-औरंगाबाद रोडवर भीषण अपघातात पाच जण जागीच ठार\nअहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्यात श्री क्षेत्र देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी आराम बसच्या अपघातात पाच जण ठार...\nराजूर पोलीसांचा पोलिस अधिक्षकांकडून सन्मान; गुन्ह्याचा जलद गतीने तपास केल्याने कौतुक\nराजूर (विलास तुपे )\nराजूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याबद्दल राजूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, सहायक फौजदार नितीन खैरनार, पोलीस हवालदार नेहे, पोलीस नाईक मुंढे, पोलीस अमलदार अशोक गाढे, प्रवीण थोरात, अशोक काळे, दिलीप डगळे, मनोहर मोरे, विजय फटांगरे , राकेश मुलाने, पांडुरंग पटेकर या टीमने गुन्ह्याचा जलद गतीने तपास करून 2 दिवसात आरोपीच्या मुसक्या आवळल्या.\nत्या बद्दल पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी राजूर पोलीस स्टेशनच्या कर्मचारी वर्गाचा सत्कार केला. या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे उपस्थित होत्या. पेंडसेत येथील वृध्द महिलेच्या डोक्यात दगड मारून वृध्द महिलेला ठार मारले होते तसेच आरोपी हा जंगलात जाऊन लपून बसला होता. त्यास राजूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने चोवीस तासात पकडले.\nतसेच खडकी येथे झालेल्या भांडणातून खुन झाला होता. सदर आरोपींना चार तासातच शिताफीने पकडून ताब्यात घेतले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे या कारवाई बद्दल कौतुक केले आहे. तसेच विविध गुन्ह्यांचा तातडीने तपास लावल्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दखल घेत नगर येथे या टीमला बोलून घेत सर्व राजूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करून त्यांचे कामगिरीचे कौतुक केले. या सन्मानामुळे राजूर परिसरातून सा. पो. नि नरेंद्र साबळे यांचा टीमवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nखांडगांव ते पेमगिरी रस्त्याची दुरावस्था, प्रशासनही निद्रिस्त ; लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरु करावे अन्यथा खड्डयामध्ये वृक्षारोपण करण्याचा इशारा\nसंगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील खांडगाव ते पेमगिरी हा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला असून प्रवाश्यांना त्याचा फटका बसत आहे....\nराजूर पोलीसांचा पोलिस अधिक्षकांकडून सन्मान; गुन्ह्याचा जलद गतीने तपास केल्याने कौतुक\nराजूर (विलास तुपे )राजूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याबद्दल राजूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे,...\nनानासाहेब वर्पे उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित ; उद्योग व सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणार्‍या विविध मान्यवरांचा गौरव\nसंगमनेर (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्यावतीने यशस्वी उद्योजकांना दरवर्षी भारतरत्न जेआरडी टाटा उद्योग पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी...\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात; पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. नुकताच...\nदंडकारण्य अभियानामुळे तालुक्यात वृक्षसंवर्धन संस्कृती वाढीस – महसूल मंत्री नामदार थोरात ; अमृतवाहिनी बँकेच्या वतीने क-हे घाटात वृक्षारोपण\nसंगमनेर (प्रतिनिधी)ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर पर्यावरण संवर्धन हा एकमेव उपाय आहे. मागील दोन वर्षापासून आलेल्या कोरोना संकटात प्राणवायूचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.zppalghar.gov.in/pages/admin_officer.php", "date_download": "2021-08-02T19:09:58Z", "digest": "sha1:UGU76E4H7VZI7DJM4TACQTHVQSYHLEW6", "length": 17458, "nlines": 128, "source_domain": "www.zppalghar.gov.in", "title": "जिल्हा परीषद, पालघर", "raw_content": "\nजि.प.पालघर अंतर्गत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत दिनांक ३०.०९.२०१८ अखेर प्राप्त उमेदवारांची तात्पुरती जेष्ठता यादी\nजि.प.पालघर अंतर्गत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत दिनांक ३०.०९.२०१८ अखेर प्राप्त उमेदवारांची तात्पुरती जेष्ठता यादी\nअनुकंपा तत्वावरील प्राप्त प्रस्ताव नुसार जेष्ठता यादी पत्र\nअनुकंपा तत्वावरील प्राप्त प्रस्ताव नुसार जेष्ठता यादी\nअनुकंपा तत्वावर नोकरी देणेबाबत प्रस्तावांची अपात्र उमेदवारांची यादी जिल्हा परिषद पालघर\nअनुकंपा तत्वावर नोकरी देणेबाबत प्रस्तावांची पात्र उमेदवारांची यादी जिल्हा परिषद पालघर\nजिल्हा परिषद पालघर अंतर्गत अनुसुचीत क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) व अनुसुचीत क्षेत्रातील (पेसा) पदभरती सन 2019\nजिल्हा परिषद ,पालघर अंतर्गत गट क - मधील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात.\nजाहिरात शुध्दीपत्रक जिल्हा परिषद पालघर\nजिल्हा परिषद पालघर पद भरती बाबत शुध्दीपत्रक\nजिल्हा परिषद पालघर अंतर्गत पद भरतीच्या अनुषंगाने शुध्दीपत्रक\nअनुसूचित जमातीसाठी राखीव सविस्तर जाहीरात जिल्हा परिषद पालघर\nसनदी लेखापाल नियुक्ती बाबत जाहिरात , विभागीय आयुक्त कार्यालय\nअनुसूचित जमाती विशेष भरती मोहिम २०१९ कंत्राटी ग्रामसेवक पेसा पदभरती शुध्दीपत्रक\nकनिष्ठ सहाय्यक विशेष भरती मोहिम पात्र उमेदवारांची यादी\nकनिष्ठ सहाय्यक विशेष भरती मोहिम अपात्र उमेदवारांची यादी\nपालघर जिल्हा परीषदेच्या कनिष्ठ सहाय्यक या पदाच्या परिक्षेसाठी प्रवेश प्रमाणपत्र\nज्या उमेदवारांनी जिल्हा परिषदेचे संकेत स्थळ -(Website) वरुन प्रवेशपत्र Download केलेले नसतील अशा उमेदवारांनी परिक्षा केंद्रावर एक तास आगोदर उपस्थित राहुन प्रवेशपत्र उपलब्ध करुन घ्यावे\nकंत्राटी ग्रामसेवक संवर्गातील प्राप्त अर्जापैकी अपात्र उमेदवारांची यादी\nजिल्हा परिषद पालघर अंतर्गत भरती करावयाचे कंत्राटी ग्रामसेवक संवर्गातील उमेदवारांचे प्रवेशपत्र\nअनुसूचित जमाती विशेष पदभरती मोहिम कनि‌ष्ठ सहाय्यक लेखी परिक्षा निकाल\nकंत्राटी ग्रामसेवक विशेष पद भरती परीक्षा निकाल\nकनिष्ठ सहाय्यक पदासाठी पुरुष उमेदवार निवड व प्रतिक्षा यादी\nकनिष्ठ सहाय्यक पदासाठी महीला उमेदवार निवड व प्रतिक्षा यादी\nकंत्राटी ग्रामसेवक पदासाठी निवड प्रतिक्षा सुची\nजिल्हा पाणी व स्वच्छता विभाग ग्रामीण अंतर्गत जिल्हास्तर व तालुकास्तरावर पद भरती करावयाची जाहिरात\nशुध्दीपत्रक- जिल्हा सामान्य रुग्णलाय व आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर अंतर्गत कंत्राटी पदभरतीस स्थगीती देण्यात येत आहे\nराष्ट्रीय आरोग्य अभियान , जिल्हा आरोग्य सोसायटी प��लघर अंतर्गत कंत्राटी पद्धतीने अधिकारी व कर्मचारी भरती\nमहिला व बाल कल्याण विभाग ई निविदा प्रसिद्ध करणे बाबत.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्राप्त अर्जापैकी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रशिद्ध करण्याबाबत\nराष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कोविड-१९ करिता कंत्राटी पद्धतीने विविध अधिकारी व कर्मचारी पदभरती\nपशु संवर्धन विभाग जिल्हा परिषद पालघरच्या विविध योजना लाभार्थी यादी २०१८-२०१९\nआरोग्य विभाग कंत्राटी पद भरती पात्र अपात्र यादी\nसामान्य प्रशासन विभाग जि.प. पालघर वर्ग ३ व वर्ग ४ अंतिम वास्तव जेष्ठता सुची सर्वसाधारण बदल्या माहिती\nशुद्धिपत्रक -राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कोविड-१९ करिता कंत्राटी पद्धतीने विविध अधिकारी व कर्मचारी पदभरती\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत १ ते १७ मुद्दयांची माहिती सामान्य प्रशासन विभाग\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हॉस्पिटल्स कोविडचे/नॉनकोविड हॉस्पिटल्स\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर जिल्हयासाठी Covid 19 साथरोगाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने रिक्त पदांची पद भरती बाबत जाहीरात\nउमेद अभियान सन 2020-21 अंतर्गत अभियानासाठी आवश्यक प्रपत्र छपाई करिता ई निविदा मागविणे बाबत\nआरोग्य विभाग कंत्राटी गटप्रवर्तक पद भरती\nउपकेंद्र -आरोग्य वर्धिनी केंद्रची माहीती\nसमुदाय आरोग्य अधिकारी समुपदेशन प्रक्रिया पत्र\nगटप्रवर्तक यांची पात्र अपात्र यादी\nदि.15/02/2021 रोजी दुपारी 2 वाजता गटप्रवर्तक पदांची मुलाखत जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, पालघर, जुन गट विकास अधिकारी, निवासस्थान, कचेरी रोड पालघर येथे घेण्यात येईल.\nआरोग्य विभाग कंत्राटी पद्धतीने पद भरती\nआरोग्य विभाग कंत्राटी पद भरती अर्जाचा नमुना\nराष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कोविड-१९ करिता कंत्राटी पद्धतीने विविध अधिकारी व कर्मचारी पदभरती\nआरोग्य विभाग कंत्राटी पदभरती जाहीरात\nस्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत SLWM ची कामे करणेकरिता व्यावसायिक संस्था/स्वयंसेवी संस्था म्हणून काम करु इच्छिणा-या संस्थांची विहित नमुन्यात सुची तयार करण्यासाठी आवेदन\nस्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत SLWM ची कामे करणेकरिता अटी व शर्ती\nआरोग्य विभाग अधिसूचना प्रसिद्ध करणेबाबत\nजिल्हा 2021 वार्षीक योजना (सर्वसाधारण) मधुन नाविन्यपुर्ण उपक्रमांतर्गत समुद्र किनारपट्टी साफसफाई (BeachCleaning Machine) यंत्राच्या खरेदीकरिता गव्हर्मेंट ई मार्केट (GEM) वर जाहिर ई - निविदा मागविण्यात येत आहे.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य सोसायटी, पालघर अंतर्गत रिक्त पदांच्या घेण्यात आलेल्या मुलाखतीच्या निवड व प्रतिक्षा याद्या.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य सोसायटी, पालघर अंतर्गत रिक्त पदांच्या घेण्यात आलेल्या मुलाखतीच्या निवड व प्रतिक्षा याद्या.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य सोसायटी, पालघर अंतर्गत रिक्त पदांच्या घेण्यात आलेल्या मुलाखतीच्या निवड व प्रतिक्षा याद्या.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य सोसायटी, पालघर अंतर्गत रिक्त पदांच्या घेण्यात आलेल्या मुलाखतीच्या निवड व प्रतिक्षा याद्या.\nमा. पदाधिकारी (जिल्हा परिषद)\nमा. पदाधिकारी (पंचायत समिती)\nजिल्हा परिषद सदस्य माहिती\nजिल्हा परिषद समिती माहिती\nस्थायी प्रमाणपत्र (अ प्रमाणपत्र )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://healthaum.com/%E0%A4%B0%E0%A4%AC-%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-08-02T18:34:43Z", "digest": "sha1:U2A332P6NZYHD7ESVR4WB2GAW3ACJ7VM", "length": 12210, "nlines": 80, "source_domain": "healthaum.com", "title": "रब ने बना दी जोडी! विराटच्या वाढदिवशी अनुष्काने परिधान केला होता 'हा' सर्वात सुंदर ड्रेस | HealthAum.com", "raw_content": "\nरब ने बना दी जोडी विराटच्या वाढदिवशी अनुष्काने परिधान केला होता ‘हा’ सर्वात सुंदर ड्रेस\nबॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या प्रेग्नेंसी तसंच स्टायलिश आउटफिटमुळे भरपूर चर्चेत आहे. अनुष्का शर्मा क्रिकेटच्या स्टेडिअमवर पती विराट (Virat Kohli) आणि त्याच्या संपूर्ण टीमला प्रोत्साहन देतानाचे क्षण असोत किंवा स्टायलिश ड्रेसमध्ये बेबी बंप फ्लाँट करतानाचे सुंदर फोटो असोत; जिकडे-तिकडे या रोमँटिक कपलचीच चर्चा आहे. चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केल्या दिवसापासून अनुष्काची फॅशन बदलल्याचे दिसत आहे.\n(ऐश्वर्या रायपासून ते अनुष्का शर्मापर्यंत, ‘या’ दागिन्यांशिवाय राहू शकत नाहीत हे ५ स्टार्स)\nबहुतांश वेळा ओवरसाइझ्ड टी-शर्ट, कम्फर्टेबल ड्रेस, स्ट्राइप डिझाइन मॅक्सी ड्रेस, रोमँटिक ड्रेस, ऑफ-शोल्डर बॉडीकॉन, डिझाइनर सूट आणि साड्यांमध्ये दिसणाऱ्या अनुष्का शर्माची मॅटर्निटी फॅशन देखील हटक�� आहे. सध्या अनुष्का स्टाइलसह कम्फर्टेबल लुक कॅरी करताना दिसतेय. अनुष्काने पती विराट कोहलीच्या ३२ व्या वाढदिवशीही सुंदर ड्रेस परिधान केला होता.\n(अनुष्का शर्मा आणि करीना कपूरच्या मॅटर्निटी फॅशनची रंगली चर्चा)\n​गुलाबी ड्रेसमध्ये दिसत होती सुंदर\nविराट कोहलीनं (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमसह आपला वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनसाठी अनुष्का शर्माने फिकट गुलाबी रंगाच्या A लाइन रफल डिझाइनर ड्रेसची निवड केली होती. यावरील गडद रंगाच्या फ्लोरल मोटिफ्स डिझाइनमुळे ड्रेसला आकर्षक लुक मिळाला आहे. या लुकसाठीही अनुष्काने लाइट टोन मेकअप केला होता. या पेस्टल ड्रेसमुळे अनुष्काला स्टाइलसह कम्फर्ट लुक मिळाला आहे.\n(प्रेग्नेंसीमध्ये अनुष्का शर्मा परिधान करतेय अशा प्रकारचे स्टायलिश आउटफिट)\nरब ने बना दी जोडी \nपती विराट कोहलीच्या वाढदिवशी अनुष्का शर्माने सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर श्रुती संचेतीने डिझाइन केलेला प्लंजिंग नेकलाइन असलेला काळ्या रंगाचा मॅक्सी ड्रेस घातला होता. बनी बेल स्लीव्ह्जमुळे या ड्रेसला आकर्षक लुक मिळाला आहे. या ड्रेसच्या स्लीव्ह्जवर रंगीबेरंगी धाग्यांची सुंदर एम्ब्रॉयडरी तुम्ही पाहू शकता. या एम्ब्रॉयडरी वर्कमुळेच ड्रेसला कूल लुक मिळाला आहे. या पॅटर्नचा ड्रेस गर्भवती महिला सहजरित्या परिधान करू शकता.\n(देबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न, असा होता वेडिंग लुक)\nअनुष्का शर्माच्या संपूर्ण लुकबाबत सांगायचे झाले तर तिनं नेहमीप्रमाणे लाइट टोन मेकअपसह स्मोकी आईज, गुलाबी रंगाचे लिपस्टिक लावलं होतं.\n(ड्रेस पाहिल्यानंतर लोक म्हणाले, अनुष्का शर्मानंतर आता पक्का प्रियंका चोप्राचा नंबर)\nमोठे-मोठे हुप्स ईअररिंग्ज परिधान केले होते, या लुकमध्ये अनुष्का अतिशय मोहक आणि सुंदर दिसत होती. दरम्यान विराट कोहलीच्या वाढदिवशी अनुष्का शर्माने परिधान केलेल्या या डिझाइनर ड्रेसची किंमत २८ हजार रुपये एवढी असल्याचे म्हटलं जातं आहे.\n(Bollywood Fashion अनुष्का शर्माच नव्हे तर या अभिनेत्रींनीही प्रेग्नेंसीमध्ये परिधान केले होते स्विमसूट)\n​अनुष्काचा हटके आणि स्टायलिश लुक\nदरम्यान यापूर्वीही स्टायलिश व हटके आउटफिट परिधान केल्यानं अनुष्का शर्मा चर्चेत राहिली आहे. याआधी अभिनेत्रीने दोन हजार रुपयांचे काळ्या रंगाचे सुंदर टॉप परिधान केलं होतं. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओसाठी अनुष्काने काळ्या रंगाच्या कोल्ड-शोल्डर टॉपची निवड केली होती. हे टॉप फॅशन लेबल Asosने डिझाइन केलं होतं.\n(Stylish Bag वेस्ट बॅग्सचा ट्रेंड भन्नाट)\nकोल्ड-शोल्डरसह या टॉपमध्ये स्पेगेटी स्ट्रिप देखील तुम्ही पाहू शकता. या आकर्षक आणि कम्फर्टेबल टॉपमध्ये अनुष्का नेहमी प्रमाणे सुंदर दिसत आहे. कूल लुकसाठी अनुष्काने लाइट टोन मेकअपसह सॉफ्ट कर्ल्स हेअर स्टाइल केली होती.\n(इतक्या वर्षांनंतर जेव्हा माधुरी दीक्षितच्या स्टायलिश ड्रेसबद्दल ट्रोलर्स म्हणाले, ‘अखियाँ मिलाऊँ या चुराऊँ…’)\nया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली गुड न्यूज\nअनुष्का शर्माचा स्टायलिश अवतार\nक्या आप भी सुबह उठकर सबसे पहले चेक करते हैं मोबाइल फोन हो सकते हैं ये नुकसान\nJoke : अपनी शादी में गर्लफ्रेंड ने दिया निमंत्रण\nNext story Basic Makeup Tips : मेकअप करने में नहीं है एक्सपर्ट, तो याद रख लें ये बेसिक मेकअप टिप्स\nPrevious story ऐश्वर्या राय-बच्चन आणि करीना कपूरने नेसली एकसारखीच साडी स्टाइलमध्ये कोणी मारली बाजी\nहैदराबाद के करीब हैं ये वाटरफॉल, प्राकृतिक खूबसूरती देखने के लिए यहां का बनाएं प्लान\nनदी किनारे कैंपिंग का उठाना है लुफ्त, तो इन जगहों का बनाएं प्लान\nबेजोड़ सुंदरता और स्वास्थ्य चाहिए, तो रोजाना पिएं एक गिलास नोनी फ्रूट जूस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/lonikalbhor-15-year-old-girl-forcibly-tortured/", "date_download": "2021-08-02T18:58:49Z", "digest": "sha1:5XYDGQV25T725YOW72AI45HXUUPQYXDG", "length": 10259, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "लोणीकाळभोर : 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी…\nलोणीकाळभोर : 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार\nलोणीकाळभोर : 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकाने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार लोणी काळभोर परिसरात घडला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.\nयाप्रकरणी चेतन कोटमळे (वय 27) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी याचे नातेवाईक शेजारी राहतात. दरम्यान आरोपी चेतन याने फिर्यादी यांच्या मुलीला टेरेसवर नेहून तिची छेड काढत तिच्यासोबत बळजबरीने बलात्कार केला आहे. यातून पिडीत मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.\nPune : कार खरेदीच्या बहाण्याने एकच कार तिघांना विकून फसवणूक, चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात FIR\n बार्ज P-305 दुर्घटनेत पिंपरीतील 45 वर्षीय सुपरवायझरचा मृत्यू\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच;…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्रावर शर्लिन चोपडाकडून…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राच्या अडचणीत वाढ \nPorn Racket प्रकरणी अभिनेत्रीला अटक, मॉडेल्सना जबरदस्तीनं…\nMaharashtra Police | राज्यातील सुमारे 200 पोलिस निरीक्षकांचं…\nPune Rural Police | पुणे- सातारा महामार्गावर पट्टेरी वाघाची…\nPIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना…\nOne Crore | 11 वर्षाच्या मुलीने लॅपटॉपवरून वडीलांच्या फोनवर…\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत…\nMahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nPune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत…\nBihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर…\nGold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण, जाणून घ्या…\nState Bank Of India | SBI ने ग्राहकांना केलं अलर्ट; पॅन कार्ड आधारशी…\nUddhav Thackeray | धमकी देऊ नका… एकच थापड देऊ, पुन्हा उठणार…\nChandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले –…\nDigital Currency | भारतात डिजिटल करन्सी आणण्याची तयारी करतेय RBI, जाणून घ्या नोटांपेक्षा किती असेल वेगळी, काय होणार…\nTokyo Olympic | गोल्ड मेडलिस्ट टॉम डेले प्���ेक्षकांमध्ये बसून स्वेटर विनताना दिसला, फोटो झाला जोरदार Viral (व्हिडीओ)\nPune Crime | पुण्याच्या मांजरी खुर्दमध्ये तरूणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून, प्रचंड खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/6580/", "date_download": "2021-08-02T18:54:22Z", "digest": "sha1:4OMWJVBXYOHXQFKDRGBN6LTXMKTXNF7L", "length": 16391, "nlines": 173, "source_domain": "policetimes.co.in", "title": "चिपळूण गावाचे नाव रोशन केले असे – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/ताज्या घडामोडी/चिपळूण गावाचे नाव रोशन केले असे\nचिपळूण गावाचे नाव रोशन केले असे\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 19/02/2021\nरत्नागिरी चिपळूण – कुमार सिद्धेश सदाशिव वरपे याने वाको इंडिया नॅशनल किक बॉक्सिंग फेडरेशन कप 2021 या स्पर्धेमध्ये कास्य पदक प्राप्त करून कोंढे तालुका चिपळूण गावाचे नाव रोशन केले असे उद्गार पंचायत समिती सदस्य सुनील तटकरे यांनी सत्कार करते समयी काढले कु सिद्धेशचा सत्कार करताना पंचायत समिती सदस्य सुनील तटकरे शिरळ ग्रामपंचायत सरपंच शशी राऊत शशी साळवी श्रीधर नलावडे गजानन उदेग महादेव वाघे सदाशिव वर्पे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nयेवल्यातील आत्मा मलिक गुरुकुलात ३९१ वी शिवजयंती उत्साहात साजरी*.\nचिंचखेड येथे शिवजन्मोत्सव उत्साहपुर्वक साजरा....\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://stglokmat.news18.com/lifestyle/australialian-twin-sisters-engaged-to-same-person-want-to-be-pregnant-on-same-day-mhpl-565568.html", "date_download": "2021-08-02T19:13:33Z", "digest": "sha1:QSBNKGEPMFOQZE6OYHEMGGJORL6UQDPA", "length": 8855, "nlines": 76, "source_domain": "stglokmat.news18.com", "title": "Same to same! जुळ्या बहिणींचा नवराही एक; आता म्हणे, एकत्रच व्हायचंय pregnant– News18 Lokmat", "raw_content": "\n जुळ्या बहिणींचा नवराही एक; आता म्हणे, एकत्रच व्हायचंय pregnant\nएकाच व्यक्तीवर प्रेम केलं, त्याच्याशी एन्गेजमेंटही केली आणि आता या जुळ्या बहिणींनी प्रेग्नन्सीचंही प्लॅनिंग केलं.\nएकाच व्यक्तीवर प्रेम केलं, त्याच्याशी एन्गेजमेंटही केली आणि आता या जुळ्या बहिणींनी प्रेग्नन्सीचंही प्लॅनिंग केलं.\nकॅनबेरा, 15 जून : काही जुळी भावंडं (Twins) अशी असतात जी दिसायला अगदी सेम टू सेम दिसतात. काढीमात्रही त्यांच्यात फरक नसतो. त्यांनी एकसारखे कपडे घातले की त्यांना ओळखणंच अशक्य. काही भावंडांच्या तर चेहऱ्याप्रमाणेच आवडीनिवडी आणि स्वभावही सारखाच असतो. अशावेळी लोक त्यांना तुम्ही दोघंही एकाच व्यक्तीशी लग्न करू नका, असं मजेत म्हणतात. पण हे प्रत्यक्षात केलं आहे, दोन जुळ्या बहिणींनी. अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सेम-टू-सेम दिसणाऱ्या या बहिणींचं सर्वकाही सारखं आहे. अगदी नवराही (Twins sister one boyfriend). ऑस्ट्रेलियातील एना आणि लुसी डिसिंक या जुळ्या बहिणी (Australian twins sister) म्हणजे दोन शरीर आणि एक जीव अशाच आहेत. त्या प्रत्येक गोष्ट एकत्र करायला आवडते. त्या फक्त सारखे कपडे घालतात असं नाही. तर त्यांचं खाणं-पिणं, वर्कआऊट, झोपणं अशी दैनंदिन कामंही एकत्रच असतात. अगदी अंघोळ करतानाही त्या एकत्रच करतात आणि वॉशरूममध्येही एकत्रच जातात. फक्त सवयी आणि वस्तूंच्या बाबतीच असं नाही. तर त्यांनी आयुष्याचा जो जोडीदार निवडला आहे, तोसुद्धा एकच आहे. एकाच व्यक्तीच्या प्रेमात या दोघी बहिणी पडल्या. त्यांनी त्याच्यासोबत एन्गेंजमेंटही केली, आता त्यांना एकत्रच प्रेग्नंट व्हायचं आहे. हे वाचा - VIDEO - जिम सुरू होताच पुण्याच्या डॉक्टरबाई जोमात, साडीवरच केला 'झिंगाट' वर्कआऊट एका शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत या बहिणींनी दावा केला की त्या जगातील सर्वात जवळ असलेल्या अशा जुळ्या बहिणी आहेत, ज्या प्रत्येक गोष्ट एकत्र करतात. त्यामुळे त्यांना आता वेगळं करणं, त्यांच्यात दुरावा निर्माण करणंच कठीण झालं आहे. 2011 साली एना आणि लुसीची भेट इलेक्ट्रिशिअन असलेल्या 37 वर्षांच्या बेन बायर्न्स सोबत झाल��. बेन या दोघींकडे आकर्षित झाला. त्याने या दोघींनाही एकाच वेळी प्रपोज केलं आणि त्यांनी होकारही दिला. न्यूझीलंड हर्लडने दिलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियात अशा लग्नाला कायद्याने मान्यता नाही. ऑस्ट्रेलियातील विवाह कायदा या तिघांसाठीही अडचणीचा ठरू शकतो. ऑस्ट्रेलियातील विवाह कायदा 1961 नुसार एकच व्यक्ती दोन लग्न करू शकत नाही. त्यामुळे हे तिघंही मलेशिया, इंडोनेशिया किंवा अमेरिकेत जाऊन लग्न करू शकतात. हे वाचा - 10कोटी वर्षांनी आईच्या गर्भापासून वेगळं झालं बाळ, 5 बाळांना जन्म देताना गेला जीव लग्नानंतर या दोन्ही बहिणींना बेनपासून एकाच वेळी मूल हवं आहे. त्यांना एकत्रच प्रेग्नंट व्हायचं आहे. यासाठी त्या आयव्हीएफचा विचार करत आहेत. अन्ना म्हणाली, जर ती प्रेग्नंट झाली तर लुसीसुद्धा प्रेग्नंट होईल कारण आमचं शरीर सारखंच राहण्याची गरज आहे. संयुक्त गर्भधारणेचा प्रयत्न कठीण ठरू शकतो, हे त्यांनी मान्य केलं आहे. तसंच यामुळे बेनवर दबाव असेल.\n जुळ्या बहिणींचा नवराही एक; आता म्हणे, एकत्रच व्हायचंय pregnant\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/08/blog-post_83.html", "date_download": "2021-08-02T20:03:43Z", "digest": "sha1:OQYELATX4BBBSUGPIINY2LMVSSRPAMY4", "length": 10410, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "सातारा जिल्ह्यातील वृक्षारोपण संदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांची राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या सोबत सदिच्छा भेटीद्वारे चर्चा. - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातील वृक्षारोपण संदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांची राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या सोबत सदिच्छा भेटीद्वारे चर्चा.\nसातारा जिल्ह्यातील वृक्षारोपण संदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांची राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या सोबत सदिच्छा भेटीद्वारे चर्चा.\nसातारा जिल्ह्यातील वृक्षारोपण संदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांची राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या सोबत सदिच्छा भेटीद्वारे चर्चा.\nसातारा जिल्ह्याचे सुपुत्र, हिंदी-मराठी व दक्षिणात्य चित्���पटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांची मंत्रालय, मुंबई येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतल, यावेळी सातारा जिल्ह्यातील वृक्षारोपण संदर्भात सविस्तर चर्चा करण्यातआली.\nपर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने सातारा जिल्हयातील वृक्षारोपणासंदर्भात सविस्तर चर्चा या भेटीदरम्यान करण्यात आली.\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathilyrics.net/2015/09/deva-tujhya-gabharyala.html", "date_download": "2021-08-02T18:55:29Z", "digest": "sha1:CGXOID3KIVH2KXX53DRUTQ46LORUT4AG", "length": 4013, "nlines": 82, "source_domain": "www.marathilyrics.net", "title": "Deva Tujhya Gabharyala / देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही | Marathi Lyrics", "raw_content": "\nHome / Deva Tujhya Gabharyala / देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही / Deva Tujhya Gabharyala / देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही\nDeva Tujhya Gabharyala / देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही\nAdd Comment Deva Tujhya Gabharyala , देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही\nदेवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही\nसांग कुठं ठेऊ माथा कळंनाच काही\nदेवा कुठं शोधू तुला मला सांग ना\nप्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा\nदेवा काळजाची हाक ऐक एकदा तरी\nमाझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी\nआरपार काळजात का दिलास घाव तू\nदगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू\nका कधी कुठे स्वप्न विरले, प्रेम हरले\nस्वप्न माझे आज नव्याने खुलले\nअर्थ सारे स्पर्शाने उलगडले\nआरपार काळजात का दिलास घाव तू\nदगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू\nदेवा काळजाची हाक ऐक एकदा तरी\nमाझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी\nका रे तडफड ही ह्या काळजा मधी\nघुसमट तुझी रे होते का कधी\nमाणसाचा तू जल्म घे, डाव जो मांडला मोडू दे\nका हात सुटले, श्वास मिटले, ठेच लागे\nउत्तरांना प्रश्न कसे हे पडले\nअंतरांचे अंतर कसे ना कळले\nदेवा काळजाची हाक ऐक एकदा तरी\nमाझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी\nआरपार काळजात का दिलास घाव तू\nदगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू\nवृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें \nअगड धूम नगारा सोन्याची जेजुरी, I Jai Malhar Title song Lyrics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%8F%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-08-02T17:35:22Z", "digest": "sha1:PIGOSY4KOFAQ3JZZ76QXRTMOFHN7EPIX", "length": 15603, "nlines": 420, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्रोएशिया - विकिपीडिया", "raw_content": "\nक्रोएशियाचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) झाग्रेब\n- राष्ट्रप्रमुख इव्हो योसिपोव्हिच\n- स्वातंत्र्य दिवस ८ ऑक्टोबर १९९१\n- एकूण ५६,५९४ किमी२ (१२६वा क्रमांक)\n- पाणी (%) ०.२\n- २००९ ४४,८९,४०९ (१२२वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ७८.५३९ अब्ज अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न १७,७०३ अमेरिकन डॉलर\nआंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+१)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३८५\nक्रोएशिया हा युरोपातील बाल्कन विभागामधील एक देश आहे. झाग्रेब ही क्रोएशियाची राजधानी व प्रमुख शहर आहे.\nक्रोएशिया युगोस्लाव्हिया ह्या भुतपुर्व देशाचा एक भाग होता, परंतु युगोस्लाव्हियाचे तुकडे झाल्यानंतर १५ जानेवारी १९९२ रोजी क्रोएशियाला स्वतंत्र देश म्हणुन आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.\nयुगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे धावचित्र.\nयुगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक\nयुगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक; सर्बिया आणि मॉंटेनिग्रो; सर्बिया\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची दोन गणराज्ये\nक्रोएशियाच्या उत्तरेला स्लोव्हेनिया व हंगेरी, पूर्वेला सर्बिया, दक्षिणेला बोस्निया आणि हर्झगोव्हिना, आग्नेयेला मॉंटेनिग्रो तर पश्चिमेला एड्रियाटिक समुद्र आहेत.\nक्रोशियाची संस्कृती ही ग्रीक, रोमन आणि इल्ल्य्रीअन संस्कृतींनी प्रभावित आहे. सांस्कृतिकदृष्ट्या क्रोशियात दोन सांस्कृतिक गट मानले जाऊ शकतात: मध्य युरोपीय आणि भूमध्यसागरी. ऐतिहासिक काळापासून अनेक प्रभावशाली व्यक्तींची क्रोएशिया जन्मभूमी आहे. त्यांच्यामध्ये ३ नोबेल पुरस्कार विजेत्यांचा समावेश होतो.\nयुरोपातील देश व संस्थाने\nअझरबैजान१ · आइसलँड · आर्मेनिया२ · आयर्लंड · आल्बेनिया · इटली · एस्टोनिया · आंदोरा४ · ऑस्ट्रिया · कझाकस्तान१ · क्रो‌एशिया · ग्रीस · चेक प्रजासत्ताक · जर्मनी · जॉर्जिया१ · डेन्मार्क · तुर्कस्तान१ · नेदरलँड्स · नॉर्वे३ · पोर्तुगाल · पोलंड · फ्रान्स · फिनलंड · बल्गेरिया · बेल्जियम · बेलारूस · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना · माल्टा · मोनॅको४ · मोल्दोव्हा · मॅसिडोनिया · माँटेनिग्रो · युक्रेन · युनायटेड किंग्डम · रशिया१ · रोमेनिया · लक्झेंबर्ग · लात्व्हिया · लिश्टनस्टाइन४ · लिथुएनिया · व्हॅटिकन सिटी · स्पेन · सर्बिया · स्वित्झर्लंड · स्वीडन · सान मारिनो · सायप्रस२ · स्लोव्हाकिया · स्लोव्हेनिया · हंगेरी\nआक्रोतिरी आणि ढेकेलिया २ · फेरो द्वीपसमूह · जिब्राल्टर · गर्न्सी · यान मायेन · जर्सी · आईल ऑफ मान · स्वालबार्ड\nअबखाझिया · कोसोव्हो५ · नागोर्नो-काराबाख२ · दक्षिण ओसेशिया · ट्रान्सनिस्ट्रिया · उत्तर सायप्रस२\nटीपा: (१) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (२) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (४) स्वायत्त संस्थाने (Principalities). (५) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०८:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%93_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%8B", "date_download": "2021-08-02T20:02:56Z", "digest": "sha1:2JNKDQQNPJAMSP4EDYARKHSBVMA7QWOY", "length": 9284, "nlines": 305, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साओ पाउलो - विकिपीडिया", "raw_content": "\nसाओ पाउलोचे ब्राझिलमधील स्थान\nक्षेत्रफळ १,५२३ चौ. किमी (५८८ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची २,४९३ फूट (७६० मी)\n- घनता ७,२१६ /चौ. किमी (१८,६९० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ३:००\nसाओ पाउलो (पोर्तुगीज: São Paulo ; अर्थ: संत पॉल ;) ब्राझील देशातील, तसेच पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर ब्राझीलच्या साओ पाउलो राज्याची राजधानी आहे. साओ पाउलो शहराची वस्ती १,१०,१६,७०३ असून क्षेत्रफळ १,५२३ कि.मी.२ आहे. २५ जानेवारी १५५४ रोजी स्थापलेल्या या शहराचे नाव ख्रिश्चन धर्मातील संत पॉल याच्या पोर्तुगीज भाषेतील नावावरून पडले.\nसाओ पाउलो देशातील आर्थिक, व्यापारी, सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र आहे. येथे साओ पाउलो रोखे बाजार आहे.\nसाओ पाउलो हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी एक होते. येथील अरेना कोरिंथियान्स येथे स्पर्धेमधील ६ सामने खेळवले गेले.\nसाओ पाउलो–ग्वारूलोस आंतरराष्ट्रीय विमानतळ\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nसाओ पाउलो शहराचे अधिकृत संकेतस्थळ (पोर्तुगीज मजकूर)\nसाओ पाउलो पर्यटनाचे अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १५५४ मधील निर्मिती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०२० रोजी १०:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://divcomkonkan.gov.in/Document/mr/page/AboutUs.aspx", "date_download": "2021-08-02T19:42:06Z", "digest": "sha1:UZ3HYQBXFRHFUYYL77BE6DUCA3TPGXTP", "length": 6898, "nlines": 97, "source_domain": "divcomkonkan.gov.in", "title": "सुस्वागत कोकण विभाग", "raw_content": "दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा\nकोकण विभाग आपले स्वागत करीत आहे\nसेक्टर आणि प्रदेश यांची रूपरेखा\nविभागीय आयुक्त, कोकण विभाग\nश्री. अण्णासाहेब मिसाळ, भा.प्र.से.,\n• दि.07.04.2004 ते दि.05.06.2004 - व्यवस्थापकीय संचालक, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, पुणे\n• दि.14.06.2004 ते दि.24.11.2004 - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जालना\n• दि.07.01.2005 ते 10.04.2006- उपसचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई\n• दि.10.04.2006 ते 21.05.2007 - सचिव, राज्य माहिती आयोग, मुंबई\n• दि.24.05.2007 ते दि.25.05.2010 उपसंचालक, भुमी अभिलेख, संचालनालय, भुमी अभिलेख, पुणे\n• दि.02.06.2010 ते 20.01.2014 - व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्या.,\nगेट वे ऑफ इंडिया\nमरीन ड्राईव्ह, विमानतळ, स्थानिक रेल्वे - मुंबई\nछत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल - मुंबई\nवांद्रे-वरळी समुंद्र सेतू - मुंबई\nमुंबई मेट्रो रेल , पागोडा , कणेरी गुंफा - मुंबई उपनगरी\nकोकण भवन विभागीय कार्यालय\nवारली आर्ट्स - पालघर\nछत्रपति शिवाजी महाराज - रायगड\nस्नोर्केलिंग / स्कूबा डाइव - सिंधुदुर्ग\nझेरॉक्स मशीन AMC निविदा सूचना\nसंगणक आणि प्रिंटर वार्षिक देखभाल दरपत्रक\nइंटरकॉम देखभाल दुरुस्ती दरपत्रक\nबचतधाम विश्रामगृह येथील व्यवस्थापक, सुरक्षा रक��षक व सफाई कामगार यांच्या सेवा पुरविण्याबाबत...\nबचतधाम विश्रामग्रह येथील भाडेतत्त्वावर उपाहारगृह चालविणेबाबत.\nबचतधाम विश्रामगृहातील साहित्याची धुलाई व इस्त्री करणेबाबत\nबचतधाम मधिल फर्निचर वर पेंटने नवीन टाकणे\nयशवंत पंचायत राज अभियान सन 2018-19 च्या कार्यक्रमासाठी दरपत्रक देणेबाबत.\nकंत्राटी विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक\nसार्वजनिक सुट्या २०२० अधिसूचना\nमहाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६\nमंडळ अधिकारी संवर्गाच्या जेष्ठता यादीतील आक्षेप\nअव्वल कारकुन संवर्गाच्या जेष्ठता यादीतील आक्षेप\nजेष्ठता यादी अव्वल कारकुन संवर्ग\nजेष्ठता यादी मंडळ अधिकारी संवर्ग\nकोकण विभागाचे विभागीय आयुक्त\nकोकण विभागाचे विभागीय आयुक्त हे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या महसूल प्रशासनाचे मुख्य नियंत्रक असतात..\nकोकण विभागात खालील सात जिल्ह्यांचा समावेश होतो :\n१) मुंबई शहर जिल्हा\n२) मुंबई उपनगर जिल्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/lifestyle/health-tips-avoid-some-morning-bad-habit-for-weight-loss-tp-569090.html", "date_download": "2021-08-02T18:49:50Z", "digest": "sha1:HKJJOQB5TMBLTGFAVV6TMJ4VAQY6EYQY", "length": 5349, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Weight Loss कमी करण्याचा सोपा उपाय; फक्त सकाळच्या काही सवयी बदला– News18 Lokmat", "raw_content": "\nWeight Loss कमी करण्याचा सोपा उपाय; फक्त सकाळच्या काही सवयी बदला\nवजन खूप वाढल्यानंतर (Weight Gain) त्याकडे लक्ष देण्यापेक्षा वेळीच काही बदल केलं तर, डायटिंग, जिम करण्याची वेळच येणार नाही.\nवजन वाढल्याने इतर गंभीर आजारांनाही निमंत्रण मिळतं.\nवजन वाढल्याने इतर गंभीर आजारांनाही निमंत्रण मिळतं. सकाळी उठल्यावर आपण काही चुकीच्या गोष्टी करत असलो तर, त्याने वजनवाढीची समस्या निर्माण होते. हल्दी राहण्यासाठी हेल्दी सवई लावायला हव्यात.\nसकाळी उठल्यावर सर्वात आधी कोमट प्याणी प्या. कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्यानेही फायदा होतो. रिकाम्यापोटी जिऱ्याचं पाणी पिणंही फायदेशीर आहे.\nपॅक्ड ज्युस पिण्याऐवजी फेश ज्युस प्या. पॅक्ड ज्युस प्रोसेस केलेले असतात. त्यात प्रिझर्वेटीव्ह असल्याने याचा शरीराला कोणताही फायदा होण्यापेक्षा नुकसान होते.\nगडबडीमुळे नाश्ता न करता घारबाहेर पडण्याची काहींना सवय असते. काहीजण धावपळ करत नाश्ता कतरतात. त्यामुळे मेटाबॉलिजम स्लो होतं. कितीही गडबड असली तरी, थोडा वेळ काढून न���श्ता करा.\nकाही लोक जास्त खाऊन घराबाहेर पडतात. त्यातही पचायला जड पदार्थ खाल्याने त्यातून कॅलरीज वाढतात. जास्त कॅलरीचं अन्न सकाळी खाल्याने लठ्ठपणा येऊ शकतो.\nघरामधून नाश्ता करुन न निघाल्याने भूक लागल्यावर काहीजण बाहेरचं अन्न खातात. काही वेळेला जंकफूडही खातात. बाहेर मिळणारे पदार्थ चांगल्या तेलात बनवलेले असतीलच असं नाही.\nभूक लागल्यावर बिस्कीटांसारखे पदार्थ खाणंही टाळा. त्यात जास्त प्रमाणात मैद्याचा वापर केलेला असतो. त्यामुळे शक्यतो घरामधून खाऊनच निघा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/bjp-will-get-benefit-from-outsiders-read-what-pankaja-munde-said", "date_download": "2021-08-02T19:45:10Z", "digest": "sha1:EA5OBYCN7GLOH2KLRYANVR74Z7QTSYZ7", "length": 6408, "nlines": 29, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मंत्रीपदाबाबत नाराजच्या चर्चेनंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या... bjp will get benefit from outsiders?, read what pankaja munde said", "raw_content": "\nमंत्रीपदाबाबत नाराजीच्या चर्चेनंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) बुधवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये महाराष्ट्रातून दिंडोरीच्या खासदार भारती पवारसह चार जणांना संधी देण्यात आली. मात्र बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (pritam munde) यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. त्यांना डावलल्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा दोन दिवसांपासून सुरू होत्या. आता या सर्व चर्चांवर पंकजा मुंडेंनी (Pankaja Mude) स्पष्टीकरण दिले आहे.\nई़डी चौकशी :एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार\nपंकजा मुंडे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्या म्हणाल्या ‘आमच्या नावाची नेहमी चर्चा असते. प्रीतम मुंडे यांच्या नावाचीही चर्चा सुरु होती. त्या दिल्लीत दाखल झाल्याची चुकीची माहितीही देण्यात आली. मला तर काही कार्यकर्त्यांनी दिल्लीसाठी निघालो असल्याच्या तिकीटाचे स्क्रीनशॉट पाठवले होते. गैरसमज होऊ नये म्हणून मी मुंबईत असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यावरुन मी नाराज असल्याचा कयास लावण्यात आला. मी नाराज असण्याचे कारण नाही. आमच्यावर मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. कोणाला संधी मिळाली तर आनंद वाटणं कर्तव्य आहे,’\nमंत्रीपदामुळे मत वाढणार का\nइतर पक्षातून भाजपमध्ये (BJP)आलेल्यांनाच केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यामुळे भा���पचा जनाधार वाढणार की घटणार याबाबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना आज प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अत्यंत मिश्किलपणे उत्तर दिले. त्या म्हणाल्या, ‘ मंत्रिपद मिळालेल्या लोकांमुळे भाजपचे एक मत जरी वाढत असेल तर त्याचंही स्वागत आहे’\nमी एवढी मोठी नाही\nसामनामध्ये पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव आहे असे म्हणण्यात आले आहे. यावर त्या म्हणाल्या, ‘मला वाटत नाही भाजपाला मला संपवायचं आहे. मी एवढी मोठी नाही की पंतप्रधानांपासून सर्व कामाला लागतील. त्यांनी जे लिहिलंय ते वाचले नाही. वाचल्यावर प्रतिक्रिया देईन’\nज्या लोकांना पद मिळाली आहेत, ते मुंडे साहेबांमुळेच पुढे गेले आहेत. ते मुंडेंच्या विचाराचे लोक आहेत. ते मुंडे परिवारापेक्षा मोठे व्हावेत हेच मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. त्यामुळे ते आणि पक्ष वेगळा वाटत नाही. त्याचं दु:ख नाही. आम्हाला आनंदच आहे. विधानपरिषदेतही नव्या लोकांना घेतलं. त्यामुळे पक्षाची ताकद वाढली असेल. पक्षाने तसा अभ्यास केला असेल. नव्या लोकांना नवीन रोल मिळत असेल तर पक्ष त्याच्या फायद्या नुकसानाचं मोजमाप करेल, असे मिश्किल भाष्यही त्यांनी केलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2021-08-02T19:32:03Z", "digest": "sha1:RFQMVMTYJB7QPR323AFASVIKJCGYL26M", "length": 2895, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\n'तुम्हीच आहात बलात्कारी' असं सांगणारं गाणं जगाचं बलात्कार विरोधी गीत झालंय\nवाचन वेळ : ४ मिनिटं\n‘बाईनं काय घातलं, बाई कुठं गेली, कुणाशी बोलली. बाईची काहीच चूक नाही. इथलं प्रशासन, इथले वकील, इथलं न्यायालयं पितृसत्तेचे पाईक आहेत. हेच बलात्कारी आहेत’ असं स्पॅनिश भाषेतलं गाणं म्हणत चिली देशातल्या महिलांनी रस्त्यावर उतरुन बलात्काराविरोधात निषेध नोंदवला. त्यांच्या निषेधाचा हा आवाज आंतरराष्ट्रीय बलात्कार विरोधी गीत म्हणून जगभर प्रसिद्ध झालाय.\n'तुम्हीच आहात बलात्कारी' असं सांगणारं गाणं जगाचं बलात्कार विरोधी गीत झालंय\n‘बाईनं काय घातलं, बाई कुठं गेली, कुणाशी बोलली. बाईची काहीच चूक नाही. इथलं प्रशासन, इथले वकील, इथलं न्यायालयं पितृसत्तेचे पाईक आहेत. हेच बलात्कारी आहेत’ असं स्पॅनिश भाषेतलं गाणं म्हणत चिली देशातल्या महिलांनी रस्त्यावर उतरुन बलात्काराविरोधात निषेध नोंदवला. त्यांच���या निषेधाचा हा आवाज आंतरराष्ट्रीय बलात्कार विरोधी गीत म्हणून जगभर प्रसिद्ध झालाय......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_286.html", "date_download": "2021-08-02T18:17:31Z", "digest": "sha1:NYU6WALPLW5HGDVTYI5ALRGUYSKSSMJW", "length": 16172, "nlines": 105, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "राज्यातील पहिलेच ऑनलाइन लाईव्ह दहा दिवशीय डिजिटल लिटरसी प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome कोकण राज्यातील पहिलेच ऑनलाइन लाईव्ह दहा दिवशीय डिजिटल लिटरसी प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न\nराज्यातील पहिलेच ऑनलाइन लाईव्ह दहा दिवशीय डिजिटल लिटरसी प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न\nराज्यातील पहिलेच ऑनलाइन लाईव्ह दहा दिवशीय डिजिटल लिटरसी प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न\nऑनलाईन पद्धतीने शिक्षण परिषदा तालुका स्तरावर घेऊन प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार- चंद्रकला ठोके,प्राचार्य डायट,पनवेल\nकोरोना काळात विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम- श्री भाऊसाहेब थोरात शिक्षणाधिकारी (माध्य.)\nजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल यांच्या माध्यमातून व गो.म.वेदक विद्यामंदिर तळा यांचे समनवयातुन सुरु करण्यात आलेले डिजिटल लिटरसी हे प्रशिक्षण लवकरच तालुका पातळीवर शिक्षण परिषदांच्या माध्यमातून सुरू करणार असून सर्व शिक्षकांना तंत्रस्नेही बनून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या तंत्रज्ञानाच्या साह्याने पोहोचणार असल्याची माहिती डाएटच्या *प्राचार्य सौ.चंद्रकला ठोके* यांनी दिली. या डिजिटल लिटरसी दहा दिवसीय कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी बोलत होत्या. हा राज्यातील पहिलाच लाईव्ह ट्रेनिंगचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. यादरम्यान रायगड चे शिक्षणाधिकारी(माध्य.) श्री. भाऊसाहेब थोरात, डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.श्री.संजय वाघ,अधिव्याख्याता श्री.राजेंद्र लठ्ठे व 500 प्रशिक्षणार्थी शिक्षक यादरम्यान ऑनलाइन उपस्थित होते.अशी माहिती या प्रशिक्षणाचे समन्वयक व गो.म.वेदक विद्यामंदिर तळाचे तंत्रस्नेही शिक्षक श्री. विठ्ठल रेणूकर यांनी दिली.\nयादरम्यान बोलताना *शिक्षणाधिकारी श्री.थोरात* यांनी \"ऑनलाइन शिक्षणातील समस्या दूर करणे,शिक्षण सक्षमीकरणासाठी व नवीन शैक्षणिक धोरण समोर ठेवून अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचे महत्व स्पष्ट केले ��� भविष्यात देखील हे प्रशिक्षण चालू ठेवावे अशी सूचना केली. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी तंत्रस्नेही बनावे अशी अपेक्षा व्यक्त केली.\"\nडायट पनवेलचे ज्येष्ठ अधिव्याख्याता *डॉ. श्री.संजय वाघ* यांनी \"माध्यमिक शिक्षकांनी जास्तीत जास्त e-content तयार करून विद्या प्राधिकरण मार्फत ज्या स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामध्ये सहभाग घेण्यात यावा, नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधिष्ठित शिक्षक तयार व्हावेत असे आव्हान शिक्षकांना यावेळी केले\".\nया दहा दिवसीय प्रशिक्षणादरम्यान श्री.गणेश जाधव परभणी वरून व्हिडिओ एडिटिंग व रेकॉर्डिंग,श्री.नितीन जगताप मुंबई यांनी टेस्ट मोज व श्री गणेश सोलंकर नगर हून सायबर सिक्युरिटी या विषयात शिक्षकांना मार्गदर्शन केले.\nया प्रशिक्षणाच्या समारोपाप्रसंगी सौ.कविता पवार,सौ मनीषा भामरे,श्री.विजय दरेकर व श्री. नितीन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन या प्रशिक्षणाचे समन्वयक श्री.विठ्ठल रेणुकर यांनी केले. हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न झालेबद्दल तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत रोडे,उपाध्यक्ष पु.गो.मूळे, सचिव मंगेशशेठ देशमुख,शाळा समिती चेअरमन श्री.महेंद्र कजबजे,मुख्याध्यापक श्री.बाळासाहेब धुमाळ यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले.\nया प्रशिक्षणामधून तंत्रज्ञानाबद्दल प्रचंड जिज्ञासा निर्माण झाली. भविष्यात देखील सर्व प्रशिक्षणाचे आयोजन हे ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावे. शाळा बंद परंतु शिक्षण सुरू या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला आम्ही पुरेपूर उतरत असून विद्यार्थ्यांपर्यंत e-content तयार करून आम्ही शिक्षण पोहोचवत आहोत. अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची संधी डायट ने संपूर्ण राज्यातील शिक्षकांना उपलब्ध करून द्यावी.\nकला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा.\nआम्ही आमच्या विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप तयार केले असून या माध्यमातून आम्ही बनवलेले शैक्षणिक व्हिडिओ युट्युब वर अपलोड करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. गुगल फॉर्म, टेस्ट मोज याचा वापर करून आम्ही विद्यार्थ्यांच्या टेस्ट घेतल्या,पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनविले, नवीन तंत्रज्ञान शिकलो यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे व त्यांना ऑन��ाइन शिक्षण देणे हे प्रशिक्षणामुळे सहज साध्य झाले.\nनवजीवन विद्यामंदिर तळाशेत -इंदापूर.\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/trivendra-singh-rawat-sadesati-report.asp", "date_download": "2021-08-02T18:18:41Z", "digest": "sha1:5DEBELI46KBXU36BBVZ2DQLJX4ROFXYV", "length": 17398, "nlines": 333, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "त्रिवेन्द्र सिंग रावत शनि साडे साती त्रिवेन्द्र सिंग रावत शनिदेव साडे साती trivendra singh rawat, cm, uttarakhand", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » शनि साडेसाती अहवाल\nत्रिवेन्द्र सिंग रावत जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nत्रिवेन्द्र सिंग रावत शनि साडेसाती अहवाल\nनाव त्रिवेन्द्र सिंग रावत\nलिंग पुस्र्ष तिथी त्रयोदशी\nराशि मेष नक्षत्र भरणी\nएस.एन. साडे साती/ पानोती शनि राशी आरंभ तारीख अंतिम तारीख कला\n6 साडे साती वृषभ 04/28/1971 06/10/1973 अस्त पावणारा\n13 साडे साती वृषभ 06/07/2000 07/22/2002 अस्त पावणारा\n14 साडे साती वृषभ 01/09/2003 04/07/2003 अस्त पावणारा\n24 साडे साती वृषभ 08/08/2029 10/05/2029 अस्त पावणारा\n26 साडे साती वृषभ 04/17/2030 05/30/2032 अस्त पावणारा\n33 साडे साती वृषभ 05/28/2059 07/10/2061 अस्त पावणारा\n34 साडे साती वृषभ 02/14/2062 03/06/2062 अस्त पावणारा\nशनि साडे साती: आरोहित कला\nत्रिवेन्द्र सिंग रावतचा शनि साडेसातीचा आरंभ काल आहे. या काळात शनि चंद्रातून बाराव्या घरात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे असतात आर्थिक नुकसान, लुप्त वैर्यांकडून धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दुर्बल्य. ह्या कालावधीत त्रिवेन्द्र सिंग रावतचे गुप्त दुश्मन त्रास निर्माण करतील. सहकार्यांशी नाती बिघडतील, त्रिवेन्द्र सिंग रावतचा कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. याने ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे परंतु अखेरीस फळ मिळेल त्यामुळे धीर बाळगून वात पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे - सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.\nशनि साडे साती: शिखर कला\nत्रिवेन्द्र सिंग रावतचा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनिची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रातून संक्रमण करणाऱ्या शनिची लक्षणे आहेत - आरोग्य विकार, चरित्र्यहनन, नात्यांतील अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं. या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. त्रिवेन्द्र सिंग रावतची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले घर आरोग्याचे घर असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. त्रिवेन्द्र सिंग रावतचा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून ताराल.\nशनि साडे साती: अस्त पावणारा कला\nहा शनि साडेसातीची मावळती दशा आहे. शनि चंद्रातून दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती संकटे उद्भवतील. साडेसातीच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव कायम राहतील. खर्च वाढतच राहतील व त्रिवेन्द्र सिंग रावतला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्याचा किंवा चोरी होण्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी - शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे - विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.\nत्रिवेन्द्र सिंग रावत मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nत्रिवेन्द्र सिंग रावत दशा फल अहवाल\nत्रिवेन्द्र सिंग रावत पारगमन 2021 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/auto-and-tech/honda-and-maruti-suzuki-sedan-car-you-can-buy-in-just-1-50-lakhs-get-7-days-free-trial-know-details-mhkb-568469.html", "date_download": "2021-08-02T17:42:28Z", "digest": "sha1:T7PTZT5Z55VPDKN4JFVSHG7RBNTVXZJS", "length": 6358, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "1.50 लाख रुपयांत खरेदी करा Maruti आणि Honda कार, मिळेल 7 दिवसांचं फ्री ट्रायल– News18 Lokmat", "raw_content": "\n1.50 लाख रुपयांत खरेदी करा Maruti आणि Honda कार, मिळेल 7 दिवसांचं फ्री ट्रायल\nकोरोना महामारी आणि महागाईमुळे कार घेण्याच्या विचारात असणाऱ्यांचं बजेट आता कोलमडलं आहे. या परिस्थितीत अनेकांचं कार घेण्याचं स्वप्नही महागलं आहे.\nकोरोना महामारी आ���ि महागाईमुळे कार घेण्याच्या विचारात असणाऱ्यांचं बजेट आता कोलमडलं आहे. या परिस्थितीत अनेकांचं कार घेण्याचं स्वप्नही महागलं आहे.\nनवी दिल्ली, 22 जून : आपली स्वत:ची कार खरेदी करणं अनेकांचं स्वप्न असतं. परंतु कोरोना महामारी आणि महागाईमुळे कार घेण्याच्या विचारात असणाऱ्यांचं बजेट आता कोलमडलं आहे. या परिस्थितीत अनेकांचं कार घेण्याचं स्वप्नही महागलं आहे. कोरोनामुळे रोजगारासह उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे महागाईही वाढली आहे. परंतु नवी कार घेण्याऐवजी तुम्ही सेकंड हँड कारचा पर्यायही निवडू शकता. अशाच मारुती आणि होंडा सेडान कार आहेत, ज्याची किंमत केवळ 1.50 लाख रुपये आहे. आणि याच्या चाचणीसाठी तुम्हाला 7 दिवसांच्या ट्रायलचीही सुविधा मिळेल.\n(वाचा - देशातील सर्वात स्वस्त कार वेरिएंट, जबरदस्त फीचर्ससह मिळेल 22 किमीपर्यंतच मायलेज)\nHonda City ZX GXI - Cars24 वेबसाईटवर लिस्ट असलेली ही कार 2007 चं मॉडेल आहे. जर तुम्ही या सेडान कारची खरेदी करू इच्छित असाल, तर तुम्हाला यासाठी केवळ 1 लाख 38 हजार 499 रुपये द्यावे लागतील. ही कार एकूण 1,55,004 किमीपर्यंत चालली आहे. तुम्ही जर ही कार खरेदी केली तर या कारचे तुम्ही सेकंड हँड ओनर असाल. यात पेट्रोल इंजिन मिळेल आणि ट्रान्समिशन मॅन्युअल मिळेल.\n(वाचा - सेकंड हँड कार खरेदी करताय RC मध्ये हा पॉईंट तपासाच; अन्यथा येईल मोठी समस्या)\nMaruti Swift Dzire LXI - Cars24 वेबसाईटवर दुसरी सेडान कार स्विफ्ट लिस्टेड आहे. ही कार 2008 चं मॉडेल आहे. याची किंमत 1 लाख 49 हजार 399 रुपये आहे. मारुतीची ही कार आतापर्यंत एकूण 1,43,363 किमीपर्यंत चालली आहे. ही कार खरेदी करणारा व्यक्ती कारचा सेकंड ओनर असेल. Maruti Swift Dzire मध्ये पेट्रोल इंजिन आणि मॅन्युअल ट्रान्समिशन मिळेल.\n1.50 लाख रुपयांत खरेदी करा Maruti आणि Honda कार, मिळेल 7 दिवसांचं फ्री ट्रायल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/entertainment-tv-stars-cold-war-see-this-tv-couples-off-screen-fight-each-other-see-photos-mhad-568788.html", "date_download": "2021-08-02T19:34:12Z", "digest": "sha1:EG42WPSCPBSEMPPKBPQVOTPE6U27ECZG", "length": 7041, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एकमेकांचं तोंडही पाहात नाहीत, 'या' प्रसिद्ध रोमँटिक जोड्या, पाहा PHOTO– News18 Lokmat", "raw_content": "\nएकमेकांचं तोंडही पाहात नाहीत, 'या' प्रसिद्ध रोमँटिक जोड्या, पाहा PHOTO\nमालिकेतील या रोमँटिक जोड्या रियल लाईफ'मध्ये एकमेकांचं तोंड देखील पाहात नाहीत.\nछोट्या पडद्यावर अशा अनेक जोड्या आहेत ज्या मालिकांच्या सेटवर तयार झाल्या आहेत. मात्र अशाही काही जोड्या आहेत ज्या मालिकांमध्ये एकेमकांवर इतकं प्रेम करताना दिसतात. मात्र रियल लाईफमध्ये एकमेकांचं तोंडदेखील पाहणं पसंत करत नाहीत.\n'अनुपमा' ही मालिका सध्या खुपचं चर्चेत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री रुपाली गांगुली आणि अभिनेता सुधांशू पांडे मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेमध्ये जरी हे पती पत्नी असले, तरी समोर आलेल्या माहितीनुसार रियल लाईफमध्ये या दोघांच्यात काहीही ठीक नाही. ते एकमेकांसोबत बोलतसुद्धा नाहीत.\nसमजलेल्या माहितीनुसार, मालिकेच्या सेटवर दोन ग्रुप पडले आहेत. आणि अभिनेता सुधांशू हा रुपाली नव्हे तर दुसरी अभिनेत्री मदालसाच्या जवळ आहे.\nह‍िना खान आणि करण मेहरा - ही जोड़ी 'ये र‍िश्‍ता क्‍या कहलाता है'या मालिकेमध्ये एकत्र झळकली होती. पडद्यावर रोमँटिक असणारी ही जोडी रियल लाईफमध्ये मात्र एकमेकांशी बोलतदेखील नव्हती.\nहिना खानने 'बिग बॉस' या शोमध्ये खुलासा करत म्हटलं होतं. की कॅमेरा सुरु होताच आम्ही अक्षरा-नैतिक होतो. मात्र कॅमेरा बंद होताचं आम्ही वेगळे होतो.\nरश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला या जोडीच्या अफेयरच्या चर्चा मोठ्या चर्चेत होत्या. मात्र या दोघांमधील नातेसंबंध इतके बिघडले होते, की ते एकमेकांवर मोठमोठे आरोपदेखील लावत होते.\n'बिग बॉस' मध्ये या दोघांचा वाद सर्वांनी पहिलाच आहे. हा वाद कधीकधी इतका वाढत असे की स्वतः सलमानला मध्यस्थी करावी लागत असे. 'दिल से दिल तक' या मालिकेमध्ये दोघे जवळ आले होते.\n'ये है मोहबत्तें' या मालिकेमधील इशिता आणि रमन म्हणजेच दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल यांची केमेस्ट्री चाहत्यांना खुपचं आवडत होती. मात्र सेटवर या दोघांमध्ये तितकी जवळीक कधीचं दिसून आली नाही.\nमालिकेच्या सुरुवातीला या दोघांमध्ये तणाव वाढल्याच्या बातम्यासुद्धा येत होत्या. मात्र या मालिकेदरम्यानचं दोघांनी आपल्या जोडीदाराला निवडल आणि आत्ता दोघांमध्ये सर्वकाही ठीक असल्याचं सांगण्यात आलं.\n'भाभीजी घरपर है' मालिकेतील जुनीअंगुरी आणि मनमोहन तिवारी यांच्यामध्येसुद्धा नातं फारसं ठीक नसल्याचं सांगण्यात येतं.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/what-was-the-fitness-secret-of-milkha-singh-gh-567267.html", "date_download": "2021-08-02T20:03:59Z", "digest": "sha1:YYM3CPQUNUDWQON3WFWXJOMJ4AB2UMMG", "length": 9872, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जितकी भूक आहे, त्याच्या अर्धच खा; मिल्खा सिंग यांनी तरुणांना दिलेल्या 'या' फिटनेस टिप्स– News18 Lokmat", "raw_content": "\nजितकी भूक आहे, त्याच्या अर्धच खा; मिल्खा सिंग यांनी तरुणांना दिलेल्या 'या' फिटनेस टिप्स\nसगळ्या आजारपणांचं मूळ पोटात आहे, असं आयुर्वेद सांगतो. मिल्खा सिंग (Milkha Singh) यांनी हे तत्त्व अंगीकारलं होतं. 'मी लोकांना सांगतो, की अर्धपोटी राहा', असं त्यांनी म्हटलं होतं.\nसगळ्या आजारपणांचं मूळ पोटात आहे, असं आयुर्वेद सांगतो. मिल्खा सिंग (Milkha Singh) यांनी हे तत्त्व अंगीकारलं होतं. 'मी लोकांना सांगतो, की अर्धपोटी राहा', असं त्यांनी म्हटलं होतं.\nनवी दिल्ली 19 जून : फ्लाईंग सिख अशी ओळख असलेले विक्रमवीर धावपटू मिल्खासिंग (Milkha Singh) यांची कोरोनाशी झुंज अखेर अपयशी ठरली. 18 जून रोजी त्यांचं निधन झालं. चार-पाच दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचंही कोरोनामुळे निधन झालं होतं. मिल्खा सिंग 91 वर्षांचे होते; पण या वयातही त्यांची फिटनेसबद्दल (Fitness) असलेली आवड आणि मेहनत यात किंचितही घट झाली नव्हती. त्यांना फिटनेसचं किती महत्त्व होतं आणि फिटनेस राखण्यासाठीचं त्यांचं रहस्य काय होतं, याबद्दलचं वृत्त 'दैनिक भास्कर'ने दिलं आहे. फिटनेसचं महत्त्व कोणत्याही अॅथलीटसाठी (Athlete) अनन्यसाधारण असतं. प्रत्येक अॅथलीटने त्यासाठी स्वतःची अशी काही गणितं तयार केलेली असतात. त्यासाठीची बंधनं ते स्वतःहून काटेकोरपणे पाळतात. मिल्खा सिंगही त्याला अपवाद नव्हते. एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या फिटनेसबद्दल सांगितलं होतं. 'फिटनेसमुळेच बदल घडून येऊ शकतो. मी या वयातही जो काही चालू-फिरू शकतो, ते केवळ शारीरिक फिटनेसमुळेच शक्य झालं आहे,' असं ते म्हणाले होते. सगळ्या आजारपणांचं मूळ पोटात आहे, असं आयुर्वेद सांगतो. मिल्खासिंग यांनी हे तत्त्व अंगीकारलं होतं. 'मी लोकांना सांगतो, की अर्धपोटी राहा. चार पोळ्यांची भूक असेल, तर दोनच पोळ्या खा. पोट जितकं रिकामं राहील, तितके तुम्ही व्यवस्थित राहाल. सगळी आजारपणं पोटातूनच (Stomach) सुरू होतात, असं मी लोकांना कायम सांगायचो,' असं मिल्खा सिंग यांनी सांगितलं होतं. कोविडमुळे आईचं दुबईत निधन; 11 महिन्यांचा मुलगा अस्थी घेऊन मायदेशी परतला रोजच्या व्यायामाचं (Exercise) महत्त्वही त्यांनी एका कार्यक्रमात विशद केलं होतं. 'आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी दररोज 10 मिनिटं तरी काढणं गरजेचं आहे. बागेत जा किंवा रस्त्यावर जा, पण 10 मिनिटं वेगाने चाला. हाता-पायांच्या हालचाली होतील असे व्यायाम करा. खेळा-बागडा. शरीरात रक्त सळसळायला हवं, तसं झालं, तर आजारपणंही वाहून जातील. मला कधीही डॉक्टरांकडे जावं लागलं नाही. तुम्ही हे सगळं पाळलंत, तर तुम्हालाही कधी डॉक्टरकडे जायची वेळ येणार नाही,' अशा शब्दांत त्यांनी आपल्या आरोग्याचं रहस्य (Health Secret) लोकांना सांगितलं होतं. स्टार्स टेलच्या एका कार्यक्रमात मिल्खा सिंग यांनी युवा खेळाडूंसाठी प्रेरक भाषण केलं होतं. त्यात त्यांनी सांगितलं होतं, 'आजच्या काळी खेळाडूंना बराच पैसा मिळतो. खेळाची मैदानं सुसज्ज आहेत, अत्याधुनिक साधनं आहेत; पण 1960 मध्ये मिल्खासिंगने जो विक्रम केला होता, त्या विक्रमाला पुन्हा कोणी गवसणी घालू शकलेलं नाही, याची मला खंत आहे. तुमच्याकडे सगळं काही आहे; फक्त तुम्ही पुढे जाण्याची गरज आहे.' मोठी अपडेट: मुंबई लोकलसंदर्भात पालिका आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती 1958 साली सैन्यात जवान असताना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपण पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकलं होतं, तेव्हा पंडित नेहरूंकडून आपल्याला विचारणा झाली होती, की तुम्हाला काय हवं त्यावर आपण फक्त एका दिवसाची सुट्टी मागितली होती, अशी आठवणही मिल्खा सिंग यांनी त्या कार्यक्रमात सांगितली होती.\nजितकी भूक आहे, त्याच्या अर्धच खा; मिल्खा सिंग यांनी तरुणांना दिलेल्या 'या' फिटनेस टिप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/cm-uddhav-thackeray-address-shivsainik-on-shivsena-55th-foundation-day/articleshow/83658508.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article14", "date_download": "2021-08-02T18:32:19Z", "digest": "sha1:D5K7JC4IKZZLABNPZY7C25E4SDXMRVUG", "length": 13625, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "shiv sena celebrates 55thfoundation day: शिवसेना @ ५५; शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत आज काय बोलणार\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिवसेना @ ५५; शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत आज काय बोलणार\nकरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा होत आहे. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत ऑनलाइन माध्यमातून संवाद साधणार आहेत. (shivsena Foundation Day)\nशिवसेनेचा ���ज ५५वा वर्धापन दिन\nउद्धव ठाकरे साधणार शिवसैनिकांसोबत संवाद\nशिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार\nमुंबईः गेल्या पाच दशकांपासून राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर शिवसेनेचा हा दुसराच वर्धापन दिन असून आज या दिनाचं औचित्य साधून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत समाज माध्यमांद्वारे संवाद साधणार आहेत.\nकरोनाच्या संकटामुळं मागील वर्षीच्या वर्धापनदिनाचा सोहळा ऑनलाइन घेण्यात आला होता. यंदाही करोनाचा धोका लक्षात घेता वर्धापन दिनाचा सोहळा भव्य स्वरुपात न करता समाजोपयोगी कार्यक्रम राबवून करण्यात येणार आहेत. तसंच, उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत ऑनलाइन संवाद साधणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.\nवाचाः विनाकारण डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर...; शिवसेनेचा विरोधकांना सूचक इशारा\nकाही दिवसांपूर्वी भाजपच्या युवा मोर्चाने बुधवारी दादरच्या शिवसेना भवनावर बुधवारी फटकार मोर्चा काढला. यावेळी शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमा झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते अचानक भिडल्याने जोरदार हाणामारी झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यामुळं आजच्या संवादात मुख्यमंत्री या घटनेबाबत भाष्य करणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे.\nवाचाःमहिलांसाठी लोकल आधी सुरु होणार; चहल यांनी दिली मोठी माहिती\nमुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी भाजपसह काँग्रेसनंही तयारी सुरु केली आहे. मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा गड मानला जातो. सातत्याने महापालिकेवर शिवसेना निवडून आली आहे. २०२०मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेत आत्तापासूनच चढाओढ लागल्याचे दिसतेय. भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर भाजपनं मुंबई महानगरपालिकेत एकहाती सत्ता स्थापन करण्याचा निर्धार केला आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसैनिकांचे मार्गदर्शन करणार का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.\n���ाचाः प्रदीप शर्मानंतर कोणाचा क्रमांक; मुंबई, ठाण्यातील पोलीस अधिकारी रडारवर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nठाणे-दिवा मार्गाचे काम लांबणार; कामकाजाला लागणार 'इतका' अवधी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसिनेन्यूज मीराबाई चानूचं आयुष्य मोठ्या पडद्यावर; बायोपिक येणार\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nसांगली मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात शिवसेना-भाजप आमने-सामने, कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे तणाव वाढला\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nLive छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्र्यांनी केली 'ही' घोषणा\nपुणे एटीएम फोडताना पोलिसांनी रंगेहात पकडले; बँक अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल\nविदेश वृत्त हवामान बदलाचा परिणाम; अडीच कोटी लोकसंख्येचे 'हे' शहर नष्ट होणार\nटीव्हीचा मामला ही तर विकृती मराठी मालिकेतलं ते दृश्य पाहून प्रेक्षक भडकले\n ३०० भटक्या कुत्र्यांना विषारी इंजेक्शन देऊन मारले\nसांगली मुंबईच्या लोकलबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले...\nफॅशन बाहुबली सिनेमातील या अभिनेत्रीचा अवतार पाहून लोक म्हणाले, 'हे काय परिधान केलंय'\nविज्ञान-तंत्रज्ञान कमी किमतीत जबरदस्त फीचर्ससह DIZO Watch लाँच, मिळतोय ५०० रुपयांचा डिस्काउंट, पाहा डिटेल्स\nब्युटी ऐश्वर्या राय सुंदर दिसण्यासाठी काय खाते सुपरहॉट मॉमच्या आकर्षक चेहऱ्यामागचं रहस्य झालं उघड\nविज्ञान-तंत्रज्ञान घरातच घ्या थिएटरचा आनंद, या कंपनीने लाँच केला आतापर्यंतचा सर्वात मोठा टीव्ही; पाहा डिटेल्स\nकार-बाइक गेल्या ३० दिवसात लाँच झाल्या ९ जबरदस्त कार, एकाच क्लिकवर बघा किंमत आणि खासियत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/dispute-between-mahavikas-aghadi-and-bjp-over-wardha-corporation-building-inauguration", "date_download": "2021-08-02T17:30:17Z", "digest": "sha1:XQYA2C2LVYDUAGGWZVZVRHXTSVEBXPH4", "length": 11795, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सत्ता आमची, लोकार्पण आम्हीच करू; पालिका इमारतीच्या उद्घटनावरून महाविकास आघाडी अन् भाजप आमनसामने", "raw_content": "\nवर्धा नगरपालिका इमारतीच्या कारणावरून नेहमीच वादात राहिली आहे. पूर्वी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या समोर असलेली जुनी ऐतिहासिक इमारत पाडून नवीन बांधण्याचा मानस होता.\nसत्ता आमची, लोकार्पण आम्हीच करू; पालिका इमारतीच्या उद्घटनावरून महाविकास आघाडी अन् भाजप आमनसामने\nवर्धा : नगरपालिकेची हक्‍काची इमारत पाडल्याने पाण्याच्या टाकीखाली तात्पुरते बांधकाम करून कामकाज सुरू केले. येथे आता नवी इमारत निर्माण झाली. ही इमारत वापरात येण्यापूर्वीच लोकार्पणावरून वादाची ठरू पाहत आहे. नवी इमारत पूर्ण झाल्याने पालिकेत सत्ता असलेल्या भाजपने लोकार्पणाची तयारी सुरू केली, तर शिवसेनेने पालकमंत्र्यांना निवेदन देत महाविकास आघाडीची सत्ता असल्याने लोकार्पण अधिकार मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यामुळे लोकार्पणावरून महाविकास आघाडी आणि भाजप आमने सामने उभी ठाकली आहे.\nहेही वाचा - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या भूमिकेशिवाय काहीच...\nवर्धा नगरपालिका इमारतीच्या कारणावरून नेहमीच वादात राहिली आहे. पूर्वी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या समोर असलेली जुनी ऐतिहासिक इमारत पाडून नवीन बांधण्याचा मानस होता. ही इमारत पाडताच येथे पुन्हा वाद उफाळला. शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी शेखर शेंडे आणि तत्कालीन नगराध्यक्ष सुनीता इथापे यांच्या वाद झाला. हा वाद पोलिसातून न्यायालयात पोहोचला. त्या काळापासून ही जागा पडीक आहे. हा वाद सुरू असतानाच पालिकेने कारागृह मार्गावरील पालिकेच्या मालकीच्या पाण्याच्या टाकीखाली तात्पुरती व्यवस्था करून कामकाज सुरू केले. या टाकीने सुमारे सहा नगराध्यक्ष पाहिले. यानंतर पालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आली. त्यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी तत्कालीन पालकमंत्री तथा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पालिकेच्या नव्या इमारतीची मागणी केली. याचा सतत पाठपुरावा केल्यानंतर इमारत मंजूर झाली. या इमारतीचे बांधकाम झाले. आता ती लोकार्पणासाठी सज्ज झाली. पालिकेत भाजपची सत्ता असल्याने त्यांनी लोकार्पणाची तयारी सुरू केली. सर्वत्र पत्रव्यवहार झाला. राज्यात सत्ता महाविकास आघाडीची सत्ता असल्याने या इमारतीच्या लोकार्पणाचा अधिकार मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना असल्याचा मुद्दा चर्चेत आला. यामुळे वर्ध्यातही एकाच कामाचे दोन भूमिपूजन होण्याची प्रथा सुरू होते की काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nहेही वाचा - दोघांनीही बघितले सुखी संसाराचे स्वप्न, पण एक व्यसन लागलंय अन् सर्वच संपलं\nआर्वीनंतर वर्धा तर नाही ना\nएका विकास कामाचे दोन वेळा भूमिपूजन करण्याची प्रथा आर्वी तालुक्‍यात आहे. येथे सत्ताधारी आणि विरोधक भूमिपूजनासाठी एकमेकांवर वारंवार कुरघोडी करीत असतात. आता वर्ध्यातही एका इमारतीच्या लोकार्पणावरून महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने आल्याने तसा प्रकार येथे तर होणार नाही ना असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nभाजपने पाठविले सर्वांना पत्र -\nपालिकेत सत्तेत असलेल्या भाजपने या लोकार्पणासंदर्भात सर्वांनाच पत्र पाठविले आहे. यामुळे येथे आम्हीच असा मुद्दा येत नसल्याचे वर्धा पालिकेत सत्तेत असलेल्यांकडून सांगण्यात आले आहे. विकास कामे सर्वांच्या सहकार्यातून होत असल्याने कोणालाही बंधन नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.\nहेही वाचा - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या भूमिकेशिवाय काहीच...\nलोकार्पणासाठी सर्वांनाच पत्र पाठविण्यात आले आहे. यामुळे लोकार्पण फक्‍त भाजप किंवा महाविकास आघाडी करेल असा मुद्दा नाही. तरीही असा मुद्दा आला तर चर्चा करू.\n- अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा\nराज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. यामुळे जिल्ह्यातील इमारतीचे लोकार्पण करण्याचा अधिकारी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांचा आहे. यामुळे लोकार्पण त्यांनीच करावे अशी मागणी पालकमंत्र्यांना निवेदनातून केली आहे.\n- आनंद मंशानी, अध्यक्ष, वर्धा शहर शिवसेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/culture/christmas-2020-christmas-celebrate-in-simple-way-this-year-due-to-coronavirus-59532", "date_download": "2021-08-02T17:58:58Z", "digest": "sha1:CEOOGCYABI3IF3JRCVVOJXFB4GXT2IX3", "length": 6267, "nlines": 130, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Christmas 2020 christmas celebrate in simple way this year due to coronavirus | यंदाचा ख्रिसमस अत्यंत साधेपणानं साजरा", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nयंदाचा ख्रिसमस अत्यंत साधेपणानं साजरा\nयंदाचा ख्रिसमस अत्यंत साधेपणानं साजरा\nमुंबईच्या माऊंट मेरी चर्चमध्ये दरवर्षीप्रमाणे ख्रिसमस साजरा करण्यात येतो. मात्र य़ंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी नाही. चर्चमध्ये ऑनलाईन पद्धतीने येशूची प्रार्थना केली गेली.\nBy मुंबई लाइव्ह टीम संस्कृती\nमाऊंट मेरी चर्चमध्ये दरवर्षीप्रमाणे ख्रिसमस साजरा करण्यात येतो. मात्र य़ंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी नाही.\nयंदा ११ नंतरच्या संचारबंदीमुळे चर्च मधील प्रार्थनेच्या वेळा देखील बदलाव्या लागल्या आहेत.\nयंदाचा ख्रिसमस अत्यंत साधेपणानं साजरा करण्यात येत आहे.\nयंदाच्या वर्षी सर्वच सणांवर कोरोनां सावट असलेलं पहायला मिळालं.\nराज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम\nराज्यात सोमवारी ४ हजार ८६९ नवीन कोरोना रुग्ण\nपूरग्रस्तांसाठी अभिनेता हरिओमचा मदतयज्ञ\nशब्दरूपी 'जिप्सी' अवतरणार मोठ्या पदड्यावर\nएनडीआरएफचे निकष बदलण्यासाठी केंद्र शासनाला विनंती\nपूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही – उद्धव ठाकरे\nआता आधारलाही लावा मास्क, 'हा' होईल फायदा\nसुटीच्या दिवशीही आता कापला जाणार ईएमआय\nवरळीतील 'या' बंगल्यासाठी सुरतच्या हिरे व्यापारानं मोजले १८५ कोटी\nएसबीआयकडून गृहकर्ज घेतल्यास प्रोसेसिंग फी माफ\nराष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये विविध पदांच्या १०४ जागांसाठी भरती\n'नवसाला पावणारा' लालबागचा राजा यंदा विराजमान होणार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/facebook-will-getting-off-its-messenger-codes-option-fiture-from-its-app-this-may-be-the-reason/", "date_download": "2021-08-02T17:59:33Z", "digest": "sha1:S3JI4VHFWENATCAO244WYS55SV6RBV2O", "length": 11387, "nlines": 158, "source_domain": "policenama.com", "title": "यापुढे Facebook Messenger वर दिसणार नाही 'ही' सुविधा - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी…\nयापुढे Facebook Messenger वर दिसणार नाही ‘ही’ सुविधा\nयापुढे Facebook Messenger वर दिसणार नाही ‘ही’ सुविधा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – Facebook Massanger च्या स्कॅन कोडच्या माध्यमातून कोणाच्याही प्रोफाइलपर्यंत पोहोचू शकता येत. मात्र, Facebook Massanger मधलं हे फिचर ऑगस्ट 2019 पासून बंद होणार आहे. याबाबत फेसबुकने आपल्या डेव्हलपर वेबसाइटवर माहिती दिली आहे.\nफेसबुकने डेव्हलपर वेबसाइटवर माहिती देताना सांगित���े आहे की, १५ ऑगस्ट २०१९ पासून Facebook Massanger ला स्कॅनिंग मॅसेजिंग कोड्स हे फिचर सपोर्ट करणार नाही. त्याऐवजी युजर्स QR कोडचा वापर करू शकतात . QR कोड फीचर हे स्कॅन कोडपेक्षा वापरायला सुद्धा सोपं आहे. QR कोड या फीचरच्या माध्यमातून युजर स्कॅनच्या नवीन कॉन्टॅक्टसोबत जोडले जाणार आहोत. तसेच युजरला कॉन्टॅक्टही क्यूआर कोडने शेअर करता येईल.\nया कारणामुळे करणार स्कॅन कोड बंद\nअनेक फोनमध्ये मॅसेंजर कोड डिटेक्ट करण्यास युजर्सना अडचणी येतात.\nमॅसेंजर कोड स्कॅनिंग ही एक लांबलचक प्रोसेस आहे. जी ४ स्टेप्समध्ये पूर्ण करावी लागते.\nस्कॅन रिडर हे फिचर फेसबुकवर आधीपासूनच आहे. त्यामुळे तुम्हाला त्यासाठी आधी फेसबुकच ओपन करावं लागतं.\nयाशिवाय अनेक युजर्स असेही आहेत ज्यांना फेसबुक मॅसेंजरमध्ये Scan code हे ऑप्शन देखील माहित नाही.\nसोशल नेटवर्किंग साईटस पैकी फेसबुक लोकप्रिय आहे.फेसबुकच्या युजर्स संख्येत चांगलीच वाढ होत असून ८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जगभरात २. ३८ अब्जाहून अधिकजण फेसबुकचा वापर करत आहेत. त्याशिवाय सुमारे ५० कोटी युजर्स फेसबुक स्टोरीज फीचर्स वापरत आहेत.\nशिरूर COUNTDOWN BEGINS ; शिवसेनेचा बालेकिल्ला ‘डेंजर’ झोनमध्ये \nमोदींच्या सभेला मुकेश अंबानींचे चिरंजीव\n तीन आठवड्यातच मोडला संसार;…\nPorn Racket प्रकरणी अभिनेत्रीला अटक, मॉडेल्सना जबरदस्तीनं…\nIndian Law | भारतात Porn बाबत काय आहे कायदा\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राच्या अडचणीत वाढ \nTokyo Olympic | गोल्ड मेडलिस्ट टॉम डेले प्रेक्षकांमध्ये बसून…\nAmarjeet Sinha Resign | PMO कार्यालयातील आणखी एका वरिष्ठ IAS…\nLok Adalat | राष्ट्रीय लोक आदालतमध्ये वाहतूक शाखेच्या 10…\nDigital Currency | भारतात डिजिटल करन्सी आणण्याची तयारी करतेय…\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत…\nMahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nPune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत…\nBihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर…\nLPG Gas Cylinder Price | 73.5 रुपयांनी महागला LPG गॅस सिलेंडर, जाणून…\nShirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अटकेत, 14…\nAmarjeet Sinha Resign | PMO कार्यालयातील आणखी एका वरिष्ठ IAS…\nPune Crime | पुण्यातील नांदेड सिटीमध्ये नॅशनल हॉर्स रायडर असलेल्या 17…\nVedika Shinde | 16 कोटींचे इंजेक्शन दिलेल्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या वेदिका शिंदेचा मृत्यु\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्तांचा जनता दरबार\nSuicide in Karmala | करमाळ्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या, प्रचंड खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=What-is-1897-act-of-epidemic-diseases-issued-to-stop-corona-virus-in-maharashtraNA2287094", "date_download": "2021-08-02T18:19:32Z", "digest": "sha1:Y7Q2NZGPJ4QGQI6FVTOLP7DWA2FI7ZFF", "length": 23708, "nlines": 133, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोरोना: रँडच्या हत्येला कारणीभूत १८९७ चा कायदा पुण्यात पुन्हा लागू| Kolaj", "raw_content": "\nकोरोना: रँडच्या हत्येला कारणीभूत १८९७ चा कायदा पुण्यात पुन्हा लागू\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nकोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकारनं १८९७ चा संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यात प्लेगची साथ आल्यावर नागरिकांना त्रास देण्यासाठी तेव्हाचा प्लेग कमिशनर रँड हा १८९७ च्या कायद्याचा वापर करायचा. त्यामुळे चापेकर बंधूंनी रँडची हत्या केली. आता हाच कायदा कोरोनाशी लढण्यासाठी सरकाराच्या मदतीला आलाय.\n‘राज्यात कोरोनाचे १७ पॉझिटिव रुग्ण आढळून आले असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलंय. राज्यातल्या जनतेच्या आरोग्याचं हित लक्षात घेऊन सरकार खबरदारीचा उपाय अमलात आणत आहे. १३ मार्चच्या मध्यरात्रीपासून मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नागपूर इथल्या जिम, थिएटर्स, स्विमिंग पूल आणि गर्दीची सार्वजनिक ठिकाणं चालू महिना अखेरीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी,' असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधानसभेत केलं.\nकोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात होणारे सगळे कार्यक्रम, परिषदा वगैरे गर्दी जमवणाऱ्या गोष्टी सरकारनं रद्द करायला सांगितल्यात. शि���ाय, अनेक शाळांना आणि कॉलेजांनाही सुट्टी जाहीर करण्यात आलीय. हॉटेल्स आणि मॉल्सही बंद करण्यात आलीयत. पण हे असं सगळं बंद करण्याचा अधिकार सरकारला असतो का\nसरकारचा आदेश न मानणं हा गुन्हा\n१८९७ च्या संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायद्यानुसार हा अधिकार सरकारला मिळालाय. पुण्यात १८९७ ला प्लेगची साथ आली होती. प्लेगच्या साथीनं अनेकजण पटापट मरत होते. आत्तासारख्या अत्याधुनिक सुविधा नसल्यानं रूग्णांची अवस्था दयनीयच झाली होती. साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तत्त्कालिन ब्रिटीश सरकारनं हा कायदा आणला. त्यामुळेच हा कायदा प्लेगचा निर्बंध कायदा म्हणूनही ओळखला जातो.\nराज्यसभा टीवीवरनं या कायद्यावर काल एक स्पेशल शो केला. त्यात सांगितल्याप्रमाणे हा कायदा केंद्र सरकारच्या अख्यत्यारित येतो. ‘राज्याच्या कोणत्याही भागात भयंकर संसर्गजन्य रोगाचा प्रसार होतोय किंवा होणार आहे अशी शंका राज्य सरकारला आली आणि त्यावेळी उपलब्ध असलेली साधनसामग्री हा महारोग थांबवण्यासाठी पुरेशी नाही असं राज्य सरकारला वाटलं, तर राज्य सरकार काही वेगळ्या उपाययोजना करू शकतं. यात सार्वजनिक माहितीच्या माध्यमातून या रोगाचा प्रसार थांबवता येऊ शकेल अशा उपाययोजनांचा समवेश असावा.’ या कायद्याच्या कलम २ मधे असं लिहिण्यात आलंय.\nशिवाय, या कायद्याच्या सेक्शन २ मधेही काही तरतूदी देण्यात आल्यात. या तरतूदींनुसार, भारतातल्या कोणत्याही राज्यात किंवा भागात महारोग पसरतोय किंवा पसरण्याचा धोका आहे असं केंद्र सरकारला वाटलं तर सरकार रेल्वे, बंदरं, विमानसेवा इत्यादी साधनांनी प्रवास करणाऱ्यांपैकी कुणाला महारोगाची लागण झाल्याची शंका आल्यास त्या व्यक्तीला हॉस्पिटल किंवा त्यासारख्या ठिकाणी ठेवू शकतं. तसा अधिकार या कायद्यानं सरकारला दिलाय.\nशिवाय, कायद्याचं पालन न करणं हा गुन्हा मानला जाईल आणि गुन्हेगारांना इंडियन पीनल कोडच्या कलम १८८ अंतर्गत शिक्षा सुनावली जाईल असंही या कायद्यात सांगितलंय. महत्त्वाचं म्हणजे, हा कायदा लागू करणाऱ्या अधिकाऱ्यांना कायद्याचं संरक्षण देण्याचं कामही या कायद्यानंच केलंय. कायदा लागू करताना सरकारी अधिकाऱ्यांच्या हातून काही बरंवाईट झालं तरी त्याची जबाबदारी त्या सरकारी अधिकाऱ्याची नसेल असं हा कायदा सांगतो.\nहेही वाचा : कोरोनाने शेअर बाजार पावसासारखा को��ळतोय, १२ वर्षांतला वाईट दिवस\nप्लेगपेक्षा रँडचाच धोका जास्त\nइंग्रजांच्या काळात म्हणजे १८९७ ला पुण्यात प्लेगची साथ आली होती. एखाद्या व्यक्तीला प्लेगचा आजार असल्याची शंका आली तरी या कायद्यानुसार त्या व्यक्तीची इच्छा असो किंवा नसो तिला जबरदस्तीने सरकारी हॉस्पिटलमधे भरती केलं जाई. असे नागरिक शोधण्यासाठी ब्रिटिशांनी चार्ल्स रँड या अधिकाऱ्याची नेमणूक केली होती. त्याच्या पदाचं नावचं प्लेग अधिकारी असं होतं.\nहा रँड पुण्यातल्या लोकांना अक्षरशः राक्षसासारखा वाटायचा. त्यानं या कायद्याचा अत्यंत गैरवापर केला. तपासणीच्या नावाखाली कुणाच्याही घरात घुसून तिथल्या पुरुषांवर प्लेगची शंका घेऊन त्यांना घराबाहेर काढायचा. अनेक निरोगी लोकांनाही उगाचच रोग्यांच्या छावण्यात ढकललं होतं.\nतपासणी करताना घरातलं सामान उचलून न्यायचे. लोणच्याच्या बरण्या, खाणं पिणं इत्यादी गोष्टी रोगट आहेत असं म्हणून उकिरड्यावर फेकल्या जायच्या. उगाचच घरातलं सामान जाळायचे. तो आणि त्याचं सैन्य बायकांवर अत्याचार करायचे. हॉस्पिटलमधे भरती झालेल्या रूग्णांची आपुलकीनं चौकशी करायचं तर राहूच द्या. रँड त्यांना मारहाण करायचा.\nहा तर मिलिट्री टेररिझम\nयाच प्लेगाच्या साथीत अडकलेल्या लोकांचे हाल सावित्रीबाई फुले यांना सहन झाले नाहीत. त्यांनी प्लेगपीडितांसाठी पुणे शहराजवळ ससाणे यांच्या माळावर हॉस्पिटल सुरू केलं. पण रोग्यांवर उपचार करताना सावित्रीबाईंनाही प्लेगनं गाठले आणि त्यातच त्यांचाही मृत्यू झाला.\nपण या रँडच्या अत्याचारांचा बदला घ्यायचं चाफेकर बंधूंनी ठरवलं. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त रँड आलेला असताना त्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडून त्याचा खून केला. इतिहासात ही घटना रँडचा वध म्हणून ओळखली जाते.\nब्रिटिशांच्या या संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायद्यावर टिळक आणि आगरकरांनीही खूप टीका केली. त्यामुळे त्या दोघांना अटक करण्यात आली होती. रँडच्या कृत्याबद्दलही टिळकांनी ‘केसरी’मधे लिखाण केलं होतं. हा मिलिट्री टेरेरिझम म्हणजेच लष्करी दहशतवाद आहे असं टिळक म्हणाले होते.\nहेही वाचा : तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना\nकायदा लागू करणार कर्नाटक पहिलं राज्य\nअसा मिलिट्री टेरेरिझम गेल्या शंभर वर्षात कधीही लागू केला नाही. पण २००९ मधे पुण्यात पुन्ह�� स्वाईन फ्लूची साथ पसरली तेव्हा हा कायदा लागू केला गेला. स्वाईन फ्लूनं ११० जणांना पकडलं तरीही सरकारनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण या भयंकर आजारमुळे एक रुग्ण मृत्यूमुखी पडला तेव्हा सरकारनं हा कायदा लागू केला.\n२०१५ मधे चंदीगडमधे मलेरिया आणि डेंगूशी दोन हात करण्यासाठी या कायद्याचा वापर केला होता. २०१८ मधे गुजरातच्या बडोद्यातल्या एका छोट्या गावात कॉलराची साथ पसरली होती तेव्हाही हा कायदा लागू करण्यात आला होता.\nआत्ता कोरोनाचा प्रसार वाढल्यावर असा कायदा लागू करणारं कर्नाटक हे पहिलं राज्य होतं. आता महाराष्ट्रातंही हा कायदा लागू केला जातोय. त्यामुळे २०२० चा कोरोना आणि १८९७ चा प्लेग या दोन परिस्थितींची तुलना केली जातेय.\n१८९७ पासून २००९ पर्यंत देशात कुठल्या साथी आल्याच नाहीत असं झालेलं नाही. उलट, कोरोना आणि स्वाईन फ्लूपेक्षा भयंकर साथींशी आपण लढलोय. आज त्यामानाने जास्त सोयी सुविधा असतानाही अशा जुनाट कायद्याचा वापर करून साथीच्या रोगाचा सामना करायची गरज का पडतेय, असा प्रश्न अनेकांना पडलाय.\nमाणसं मारणारा कोरोना वायरस आता अर्थव्यवस्थेलाही मारणार\nकोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार\nकोरोना वायरसः १० शंकांची WHO नं दिलेली १० साधीसोप्पी उत्तरं\nजीवघेण्या चिनी कोरोना वायरसपासून आपण कसं सुरक्षित राहायचं\nआपण कोरोनापेक्षा भयंकर वायरसशी लढलोय, त्यामुळे कोरोना से डरोना\nसंसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा १८९७\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nरमाबाईनगर हत्याकांड ते रोहित वेमुला : जातव्यवस्थेनं घेतलेल्या बळींची चोवीस\nरमाबाईनगर हत्याकांड ते रोहित वेमुला : जातव्यवस्थेनं घेतलेल्या बळींची चोवीस\nलसीकरणामुळे लहान मुलांमधल्या कोरोना संसर्गाला ब्रेक\nलसीकरणामुळे लहान मुलांमधल्या कोरोना संसर्गाला ब्रेक\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nगणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार\nगणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nमुंबईतल्या ५० टक्के मुलांना कोरोना झाला होता असं सांगणारा सिरो सर्वे काय आहे\nमुंबईतल्या ५० टक्के मुलांना कोरोना झाला होता असं सांगणारा सिरो सर्वे काय आहे\nसमुद्राच्या पाण्यातला खारटपणा काढला तर पाण्याची टंचाई कमी होईल\nसमुद्राच्या पाण्यातला खारटपणा काढला तर पाण्याची टंचाई कमी होईल\n‘द हॅपिनेस प्रोजेक्ट’ सुरू करणारी तरूणी सांगतेय आनंदी लोकांच्या चार सवयी\n‘द हॅपिनेस प्रोजेक्ट’ सुरू करणारी तरूणी सांगतेय आनंदी लोकांच्या चार सवयी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TV-new-hot-photos-of-rubina-dilaik-5623514-PHO.html", "date_download": "2021-08-02T19:11:55Z", "digest": "sha1:VPVVXSQZKMH7AVMM3D273CEUTWW6SCRU", "length": 3955, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "New Hot photos of Rubina Dilaik | बीचवर 'किन्नर बहू' ने दिल्या अशा पोज, ब्वॉयफ्रेंडने क्लिक केले PHOTOS - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबीचवर 'किन्नर बहू' ने दिल्या अशा पोज, ब्वॉयफ्रेंडने क्लिक केले PHOTOS\nमुंबई - 'शक्ति : अस्तित्व के अहसास की' मधील बहू सौम्या (किन्नर) ची भूमिका करणारी रुबीना दिलाइकने इन्स्टाग्रामवर तिचे व्हॅकेशनचे आणखी काही फोटो पोस्ट केले आहेत. बॉयफ्रेंड अभिनव शुक्लाने क्लिक केलेल्या या फोटोंमद्ये रुबिनाचा बोल्ड लूक पाहायला मि��त आहे. फोटो कुठला आहे, याबाबत काही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. पण रुबीना जवळपास आठ ते दहा दिवसांपूर्वी बालीला गेली होती. त्याठिकाणचे हे फोटो असू शकतात.\nशो ला एक वर्ष झाले पूर्ण\n- 30 मे रोजी 'शक्ति : अस्तित्व के अहसास की' शो ने एक वर्ष पूर्ण केले आहे.\n- रुबिनाने सिरियलमधील भूमिकेने खूश असली तरी तिचे कुटुंबीय या भूमिकेने नाराज झाले होते.\n- रुबिनाने सांगितले की, मी याबाबत कोणालाही काहीही सांगितले नव्हते. पण जेव्हा हा एपिसोड टेलिकास्ट झाला, त्यावेळी सर्वांनाच धक्का बसला.\nअनेक मालिकांत केले काम\n- रुबिना ने 'छोटी बहू' (2008-10) आणि त्याच्या सिक्वेलमध्ये (2011-12) लीड रोल केला होता.\n- त्याशिवाय ती 'सास बिना ससुराल' (2012), 'पुनर्विवाह' (2013), 'देवों के देव...महादेव'(2013-14) आणि 'जीनी और जूजू' (2013-14) मध्येही होती.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, रुबिनाचे लेटेस्ट 4 फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-asami-issue-in-maharashtra-3664943-NOR.html", "date_download": "2021-08-02T19:21:10Z", "digest": "sha1:G2Q2MUVBYUXJLGML2WMUABCWQO35LP34", "length": 5731, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "asami issue in maharashtra | आसामींचे नाशिकमधून पलायन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनाशिकरोड - आसाममधील हिंसाचारानंतर वणव्यासारख्या पसरलेल्या अफवेमुळे, भयभीत आसामी नागरिकांनी नाशिकमधूनही परतण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी नाशिकमध्ये वास्तव्यास असणार्‍या रहिवाशांनी लोकमान्य टिळक टर्मिनस-गोहत्ती एक्स्प्रेसने घराकडे परतीचा प्रवासास सुरुवात केली.\nयामुळे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. मुंबईहूनच आसामी नागरिकांनी खचाखच भरलेल्या या गाडीत कशीबशी जागा करून नाशकातील नागरिकांनी आसामकडे प्रयाण केले. नाशिक शहरात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, चायनिज, हॉटेल तसेच कारखान्यात काम करणारे जवळपास 300 आसामी नागरिकांनी आसामकडे कूच केले. घराकडे परतण्याचे वेध लागल्यावरही त्यांच्या चेहर्‍यावर मात्र चिंता स्पष्ट जाणवत होती.\nआईचा फोन आला - नाशिक शहरात सुरक्षित असलो तरी आसाममध्ये असलेल्या आईला जीविताची भीती वाटत असल्याने तिने तातडीने मायदेशी येण्याचा फोन केल्यामुळे जात असल्याची प्रतिक्रिया मायदेशी परतणार्‍या तरुणांनी दिली.\n300 जणांचे प्रयाण - एलटीटी-गोहत्ती एक्स्प्रेस आठवड्यातून एक दिवस धावते. या गाडीने स्थानकावरून जवळपास 300 आसामी नागरिकांनी काल प्रयाण केले असल,े तरी प्रत्यक्षात केवळ 70 ते 80 आसामी नागरिकांनी तिकीट काढल्याची अधिकृत नोंद होती. आरक्षण किती जणांचे होते याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. प्रवास करणारे प्रवासी हे सर्व गोहत्तीला जात नसून मुगलसरायपासून रंगीया, कामाख्या, बातेढारोड आदी ठिकाणी जात असल्याचे सांगण्यात आले तसेच सर्वजण अफवेमुळे भीतीपोटी नाही तर रमजान ईद साजरी करण्यासाठी गेल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.\nसमजूत काढण्याचा प्रयत्न - शहरातील आसामी नागरिकांना कोणताही धोका नाही. त्यांना योग्य ते संरक्षण पुरविले जाईल. त्यांची भीती दूर करण्यासाठी त्यांना माझा मोबाइल नंबरही दिला आहे. कोणी धमकी देत असेल, तर त्वरित संपर्क साधावा. काही जणांनी केवळ कुटुंबांच्या आग्रहाखातर घरी परतत असल्याचे स्पष्ट केले आहे. डॉ. डी. एस. स्वामी, पोलिस उपायुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-21-year-old-girl-gangraped-in-pimpari-5607967-NOR.html", "date_download": "2021-08-02T18:22:03Z", "digest": "sha1:RHNGMQLESUPECB5MJPWTUQAWE3OVYQOR", "length": 4136, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "21-year-old girl gangraped in pimpari | पिंपरीत 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन तरुणांना अटक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपिंपरीत 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन तरुणांना अटक\nपुणे- नेरळहून पिंपरी येथे अाजीकडे राहण्यास आलेल्या २१ वर्षीय तरुणीवर सहा जणांनी गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. पीडित तरुणीच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर सौरभ शेट्टी, हर्षल भाटिया आणि नसीब शेख (सर्व रा. पिंपरी, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे, तर त्यांचे तीन साथीदार फरार झाले आहेत.\nपीडित तरुणी ही अाई-वडिलांसह नेरळ येथे राहते. काही दिवसांपूर्वी तरुणी ही पिंपरीतील अजमेरा काॅलनीत राहणाऱ्या अाजीकडे राहण्यास अाली हाेती. या वेळी आजीच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने तरुणीशी ओळख निर्माण करून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेत गुंगीचे औषध देऊन अत्याचार केले.\nतरुणाने याबाबत आपल्या पाच मित्रांना माहिती दिली. त्यांनीही तरुणीला गुंगीचे औषध देऊन वेळोवेळी बलात्कार केला. या घटनेनंतर तरुण�� आजारी पडली. त्यामुळे आजीने तिला तिच्या पालकांकडे नेऊन सोडले. पालकांनी तरुणीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिने झालेल्या प्रकाराबाबत त्यांना माहिती दिली. त्यानंतर पालकांनी सहा तरुणांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार तिघांना अटक करण्यात आली, तर तीन जण फरार झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-LCL-nanar-project-will-be-done-in-konkan-chief-ministers-5913935-NOR.html", "date_download": "2021-08-02T17:35:41Z", "digest": "sha1:MFJGC7U6FJFDTNJKQ4KJ4X4R5JRZDFNU", "length": 8613, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nanar project will be done in Konkan : Chief ministers | नाणार प्रकल्प लादणार नाही, पण कोकणात करणारच; मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत ठाम भूमिका - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनाणार प्रकल्प लादणार नाही, पण कोकणात करणारच; मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत ठाम भूमिका\nनागपूर- कोकणातील नाणार प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पावरील विधान परिषदेत झालेल्या मंगळवारच्या चर्चेत गदारोळ झाला. ‘सरकार जनतेवर प्रकल्प लादणार नाही. विरोधकांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, पण कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होणारच’, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. विरोधक आणि सत्ताधारी भाजप दाेघांनी या चर्चेत शिवसेनेची कोंडी केल्याचे दिसले. दुटप्पी भूमिकेबद्दल विरोधकांनी शिवसेनेला मात्र चिमटे काढले.\nकाँग्रेसचे संजय दत्त यांनी नाणारसंबंधी लक्षवेधी मांडली. त्याच्या उत्तरात मुख्यमंत्री म्हणाले, ‘हा प्रकल्प फोर्थ जनरेशनचा आहे. यातून रसायन, धूर, विषारी वायू असे काही बाहेर पडणार नाही. २५०० प्रकल्पग्रस्तांनी नाहरकत पत्रे दिली आहेत. प्रकल्पाचा सामाजिक-आर्थिक परिणाम अभ्यासण्याचे काम गोखले अर्थशास्त्र संस्था (पुणे), आयआयटी (मुंबई) व निरीला (नागपूर) दिले आहे. काहींचा प्रकल्पास विरोध आहे. त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. प्रकल्प जनतेवर लादणार नाही’.\nनाणार जाणार की राहणार व अधिसूचनेचे काय झाले, याविषयीचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, एमआयडीसी जमिनीसंदर्भातल्या भूसंपादनाच्या अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार उद्योग मंत्र्यांना आहे. मात्र, नाणारचे भूसंपादन वेगळ्या कायद्यान्वये होणार आहे. त्यामुळे याची अधिसूचना रद��द करण्याचा अधिकार शक्तिप्रदत्त समिती व मुख्यमंत्र्यांनाच आहे.’ उद्योग मंत्र्यांना अधिकार नाही, तर सुभाष देसाई यांनी अधिसूचना रद्द करत आहे, अशी घोषणा का केली, असा जाब विरोधकांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय उद्योग विभागाचा होता, पण शासनाचा निर्णय झालेला नाही, असे त्यांनी सांगितले. प्रकल्प राहणार की जाणार हे निश्चित नसताना सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीशी महाराष्ट्र शासनाने सामंजस्य करार (एमओयू) का केला, असा विरोधकांनी प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हा करार वेस्ट रिफायनरीबरोबरचा आहे. तो नाणार रिफायनरीशी झालेलाच नाही, असे सांगितले.\nसभागृहात उद्योगमंत्री सुभाष देसाई हताश\nलक्षवेधी चर्चेला आली तेव्हा मुख्यमंत्री सभागृहात नव्हते. मात्र, विरोधकांनी मुख्यमंत्र्यांकडून उत्तराचा आग्रह धरल्याने ते विधानसभेच्या सभागृहातून येऊन चर्चेत सहभागी झाले. या वेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई हजर होते. मात्र, त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. विरोधकांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले. त्याला देसाई यांनी एका शब्दानेही उत्तर दिले नाही. शिवसेनेचे सर्वच सदस्य सभागृहात ही चर्चा हताशपणे बसून पाहत होते.\nप्रकल्पग्रस्तांची नावे जाहीर करा\nनाणार प्रकल्पाला २५०० प्रकल्पग्रस्तांचा पाठिंबा अाहे, असे तुम्ही म्हणता, मग त्यांची नावे जाहीर करा, अशी काँग्रेसच्या भाई जगताप यांनी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नाहरकत पत्रे देणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल. त्याची माहिती सभापतींना देण्याची सरकारची तयारी आहे, असे स्पष्ट केले. ही लक्षवेधी ३० मिनिटे चालली. पण, विरोधकांचे प्रश्न संपतच नव्हते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-20th-asian-atheletics-competation-p-4310084-NOR.html", "date_download": "2021-08-02T18:09:16Z", "digest": "sha1:KWTWW6LLB4RQU4QD43ILXYFH6UFHSXUT", "length": 6536, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "20th Asian Atheletics Competation : P. Udaylaxmi Found In Doaping Case | 20 वी आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा: भारताची पी. उदयलक्ष्मी उत्तेजक द्रव चाचणीत दोषी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n20 वी आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा: भारताची पी. उदयलक्ष्मी उत्तेजक द्रव चाचणीत दोषी\nपुणे - पुण्यातील बालेवाडीत बुधवारी ढगाळ वातावरणात सुरू झालेली 20 व��� आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा यजमानांसाठी काळवंडलेलीच ठरली. भारताची आघाडीची अ‍ॅथलिट पी. उदयलक्ष्मी उत्तेजक द्रव चाचणीत दोषी आढळली आहे. यामुळे यजमानांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातून तिला वगळण्यात आल्याची माहिती भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनचे सचिव सी. के. वॉल्सन यांनी दिली. आंध्र प्रदेशातील 39 वर्षीय उदयलक्ष्मी गोळाफेक क्रीडा प्रकारात 6 जुलै रोजी सहभागी होणार होती. मात्र, तत्पूर्वीच मेथिलीक्झॅनिमाइन हे उत्तेजक द्रव घेतल्याचे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीच्या (नाडा) तपासणीत आढळले.\n‘नाडा’ने चेन्नई येथे गेल्या महिन्यात झालेल्या 53 व्या राष्ट्रीय आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेनंतर 153 नमुने गोळा केले होते. त्यापैकी 151 नमुन्यांचे रिझल्ट हाती आले, ज्यात उदयलक्ष्मी पॉझिटिव्ह आढळली. ही चाचणी 4 ते 7 जुलै रोजी घेतली होती, अशी माहिती ‘नाडा’चे संचालक मुकुल चटर्जी यांनी दिली. राष्ट्रीय स्पर्धेत उदयलक्ष्मीने गोळाफेकमध्ये 13.68 मीटरची कामगिरी नोंदवत सुवर्णपदक मिळविले होते. नेहा सिंगने 13.56 मीटर गोळाफेक करीत द्वितीय, तर नवजित कौरने (13.49) तृतीय क्रमांक मिळविला होता. याबाबत वॉल्सन यांनी सांगितले, की ‘नाडा’ने घेतलेल्या नमुना चाचणीत दोषी आढळल्याने तिला भारतीय संघातून वगळण्यात आले असून, तिला आंध्र प्रदेशाला रवाना होण्यास सांगितले आहे.\n‘नाडा’ने घेतलेल्या चाचणीत दोषी आढळलेल्या उदयलक्ष्मीचा हा पहिलाच गुन्हा नाही. यापूर्वी हैदराबादमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही ती उत्तेजक द्रव चाचणीत पॉझिटिव्ह आढळली होती. त्या वेळी ती 400 मीटर हर्डल्स, 200 मीटर, लांब उडीमध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर तिने गोळाफेक खेळाकडे लक्ष केंद्रित केले. आशियाई अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या डोपिंग कमिटीचे सदस्य ए. के. मेंडीरत्ता यांनी डोपिंग चाचणीविषयी माहिती दिली.\n‘नाडा’ने घेतलेल्या नमुन्यात उदयलक्ष्मी दुस-यांदा दोषी आढळल्याने तिच्यावर दोन वर्षांपर्यंत बंदी लादली जाऊ शकते. हा निर्णय भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनच्या अखत्यारीत आहे. सध्या ती 39 वर्षांची असून, ती पुन्हा कमबॅक करण्याची आशा आता धूसर झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/rambutan-fruit-diet-series-no-16/", "date_download": "2021-08-02T18:12:41Z", "digest": "sha1:464LLQ6WW5VRLCFMXBNEFV7CA7VOYDFP", "length": 8278, "nlines": 79, "source_domain": "janasthan.com", "title": "Rambutan Fruit - (Diet Series No. 16)", "raw_content": "\nराम्बुतान फ्रुट -(आहार मालिका क्र – १६)\nराम्बुतान फ्रुट -(आहार मालिका क्र – १६)\nडॉ. राहुल रमेश चौधरी\nविदेशी फळफळावल मध्ये आज आपण राम्बुतान फ्रुट (Rambutan Fruit) ची माहीती पाहूयात.nephelium lappaceum नावाने ओळखला जाणारा हा विदेशी पाहुणा मूळचा इंडोनेशिया मधील आणि आता ,आफ़्रिका,मेक्सिको,पनामा,मलेशिया,ऑस्ट्रेलिया ,थायलंड आणि आता तर भारतातही या पाहुण्याने लागवडीसह ठाण मांडले आहे.भारतात दक्षिण केरळ,तामिळनाडू,कर्नाटकात या फळाची लागवड केली जाते.\nलाल रंगाचे लाल कधी पिवळ्या केसांचे हे फळ आतमधून गर पांढरा व रसाळ गराचे असते .आंबट गोड चवील असलेले हे फळ पृष्ठभागावर काटेरी केसांसार्खे आवरण असल्याने राम्बुतान (Rambutan Fruit) नावाने ओळखले जाते.मलाया भाषेत राम्बु म्हणजे केस.या फळाचे जाम,जेली देखील बाजारात उपलब्ध आहेत.अश्या या राम्बुतान फळाची माहीती बघूयात.\n१.या फळात जीवनसत्व ब च्या ग्रुप पैकी बी १,२,३,६,९ विपुल मिळते,याशिवाय जीवनसत्व क चा यामध्ये उपस्थिती मिळते.याव्यतिरिक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, मॅंगेनीज, पोटॅशिअम, सोडिअम,जस्त,ताम्र मिळते.गॅलीक ऍसिड हे ऍन्टीऑक्सिडन्ट मिळते.\n२.हे फळ तृष्णा शामक,शक्ती प्रदान करणारे आहे\n३.या फळाच्या बीयांचे चूर्ण रक्त शर्करा नियंत्रीत करण्याकरीता वापरतात.\n४.ताप असताना याचे पाने व मुळे याचा काढा देतात.ताप असतान या पानांचा वाळवून पाण्यात उकळवून पाणी गार करून पिण्यास वारंवार देतात.\n५.रक्तातील पांढऱ्या व तांबड्या पेशींचे प्रमाण वाढवण्यास या फळाचा उपयोग होतो.\n६.आयुर्वेदानुसार हे फळ ज्वरघ्न,जंत कमी करणारे,रक्त शुध्द करणारे.केसांना पोषण प्रदान करणारे आहे.\n७.अतिसार जुलाब या आजारा मध्ये हे फळ गुणकारी ठरते.\n८.या फळाचा गर त्वचेवर कुस्करून लावल्यास त्वचा मुलायम होते.\n९.फळाच्या सेवणाने केस गळणे,पांढरे होणे,या समस्या कमी होण्यास हळू हळू सुरुवात होते.\n१०.लहान मुलांच्या जंत विकारांवर हे फळ गुणकारी असल्याचे संशोधनात सिध्द झले आहे .\n११.फळातील योग्य लोहाच्या प्रमाणाने शरीरातील थकवा दूर होतो,रक्ताचे योग्य पोषण होते.\n१२.आयुर्वेदानुसार रस धातु,रक्त धातु वाढवण्यास या फळाचा उपयोग चांगला होतो.\n१३.शरीरातील निरुपयोगी घटक दूर करण्यासाठी या फळाचा योग्य तो उपयोग होतो.\n१४.फळापासून योग्य प्रमाणात कॅल्शिअम मिळते.रात्री ��ायांत गोळे येवून पाय दुखण्याच्या तक्रारींमध्ये याचा उपयोग होतो.\n१५.राम्बुतान फळाचा केस उपचारांकरीता वापर बाहेरील देशात मोठ्या प्रमाणावर होतो.\nफळ दूधासह खाण्यास वापरू नये.\nडॉ. राहुल रमेश चौधरी\nसंपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय\nनाशिक जिल्ह्यात कोरोनाचे ३३३८ तर शहरात १८४९ नवे रुग्ण ; १५ जणांचा मृत्यू\nआजचे राशिभविष्य गुरूवार,२५ मार्च २०२१\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल :…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ तर शहरात २६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११९ नवे रुग्ण तर १५३ जण कोरोना…\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची जबाबदारी- छगन…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७० नवे रुग्ण तर २८८ जण कोरोना…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९५ तर शहरात ४१ नवे रुग्ण\nमहाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११३ तर शहरात ४३ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/the-success-story-of-sai-tamhankar-mhgm-569969.html", "date_download": "2021-08-02T19:22:17Z", "digest": "sha1:FMZNFQH75FLIVN6E7Q2ZFHCJ66V5FSH3", "length": 6580, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सई रे सई... सांगलीची तरुणी कशी झाली मराठीतील सुपरस्टार?– News18 Lokmat", "raw_content": "\nसई रे सई... सांगलीची तरुणी कशी झाली मराठीतील सुपरस्टार\nआज सईचा वाढदिवस आहे. 35 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.\nसई ताम्हणकर ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज सईचा वाढदिवस आहे. 35 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.\nसई ताम्हणकर ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज सईचा वाढदिवस आहे. 35 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.\nमुंबईत आल्यानंतर तिनं सर्वप्रथम प्रयोगिक नाटकांमध्ये काम केलं. त्यानंतर एकांकिका आणि व्यवसायिक रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यानंतर तिनं मालिकांमध्ये लहान-लहान भूमिका करत आपल्या करिअरची सुरुवात केली.\nया गोजिरवाण्या घरात या मालिकेमुळं सई खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली. या मालिकेत तिनं केलेल्या अभिनयाची प्रचंड ��्तुती करण्यात आली.\nत्यानंतर 'अनुबंध', 'अग्निशिखा', 'तुझं माझं जमेना', 'साथी रे' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम करण्याची संधी तिला मिळाली. या मालिकांमुळं छोट्या पडद्यावर तिला तुफान लोकप्रियता मिळाली होती.\nया लोकप्रियतेमुळंच सईला सनई चौघडे या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करण्याची संधी मिळाली. सईचा पहिलाच चित्रपट तुफान गाजला. परिणामी रातोरात तिला मराठीतील आघाडिच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळालं.\nआज मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून सई प्रसिद्ध आहे. 'नो एण्ट्री पुढे धोका आहे' चित्रपटातील बिकिनी सीनमुळे सई बरीच चर्चेत आली होती.\nमराठीसोबतच सईनं हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. गजनी आणि हंटर या चित्रपटात तिनं साकारलेल्या भूमिका उल्लेखनिय ठरल्या होत्या.\n'दुनियादारी', 'सौ. शशी देवधर', 'बालक पालक', 'टाइम प्लीज', 'तू ही रे', 'वजनदार', 'वायझेड', 'क्लासमेट्स', 'धुरळा' यांसारख्या अनेक चित्रपटांतून सईने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.\nसई ताम्हणकरला टॅटूची फार आवड आहे. तिने तिच्या खांद्यावर रोमन लिपीत दोन तारखा गोंदल्या आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/wild-rat-entered-in-womans-dress-shocking-video-viral-on-social-media-mhkp-567358.html", "date_download": "2021-08-02T18:33:42Z", "digest": "sha1:BX346TOFCP6WEAZTMB3XFIK6Y6JQHSIN", "length": 6796, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO: महिलेच्या ड्रेसमध्ये शिरला जंगली उंदीर, अन्..; पाहा भररस्त्यात घडलेली ही भयंकर घटना– News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO: महिलेच्या ड्रेसमध्ये शिरला जंगली उंदीर, अन्..; पाहा भररस्त्यात घडलेली ही भयंकर घटना\nएक महिला पॉसम नावाच्या एका जंगली उंदराला (Wild Rat) प्रेमानं जवळ बोलवत असते. इतक्यात हा उंदीर तिच्या ड्रेसला येऊन चिटकतो आणि महिला त्याला बाहेर काढण्यासाठी उड्या मारू लागते.\nएक महिला पॉसम नावाच्या एका जंगली उंदराला (Wild Rat) प्रेमानं जवळ बोलवत असते. इतक्यात हा उंदीर तिच्या ड्रेसला येऊन चिटकतो आणि महिला त्याला बाहेर काढण्यासाठी उड्या मारू लागते.\nनवी दिल्ली 19 जून : काही लोकांना आयुष्यात नेहमी काहीतरी वेगळं आणि धाडसी कृत्य करण्याची इच्छा असते. हे लोक स्वतःला खतरो के खिलाड़ीच समजतात. यामुळे हे लोक विचित्र स्टंट कऱण्यासोबत भयंकर जंगली प्राण्यांच्या आजूबाजूलाही भटकत राहातात. नुकताच सोशल मीडियावर एक भयंकर व्हिडिओ व्हायरल (Dangerous Video Viral) झाला आहे. मित्रांसोबत वरातीत नाचणं नवरदेवाला पडलं महागात; विचित्र घटनेचा VIDEO व्हायरल सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर FailArmy नावाच्या एका पेजवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून कोणालाही भीती वाटेल. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक महिला पॉसम नावाच्या एका जंगली उंदराला (Wild Rat) प्रेमानं जवळ बोलवत असते. इतक्यात हा उंदीर तिच्या ड्रेसला येऊन चिटकतो आणि महिला त्याला बाहेर काढण्यासाठी उड्या मारू लागते.\nVIDEO: युवकानं केली दुकानात चोरी; मात्र एका नियमामुळे कोणीही अडवू शकलं नाही इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ रिल्सच्या स्वरुपात पोस्ट केला गेला आहे. आतापर्यंत 50 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. पॉसम (Possum Animal) हा जंगलांमध्ये आढळणारा एक जंगली उंदीर आहे. काही ठिकाणी त्याला ओपॉसम असंही म्हटलं जातं. मात्र, हे दोन्ही एकमेकांपेक्षा वेगळे असतात. साधारणपणे हे उंदीर चावत नाहीत. मात्र, जेव्हा त्यांना धोका जाणवतो तेव्हा ते चावणं सोडत नाहीत. यांच्या संपर्कात आल्यानं माणसाला गंभीर आजारही होऊ शकतात. याच कारणामुळे रस्त्यावर आढळणाऱ्या आणि जंगली जनावरांपासून सुरक्षित अंतर ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा हे प्राणी तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात.\nVIDEO: महिलेच्या ड्रेसमध्ये शिरला जंगली उंदीर, अन्..; पाहा भररस्त्यात घडलेली ही भयंकर घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%82_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2021-08-02T20:09:05Z", "digest": "sha1:PEJGVAYC7NBJJBOP7IXRTEZR4WSQ3IEX", "length": 3309, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शंभू महाराजला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nशंभू महाराजला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख शंभू महाराज या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसंगीत नाटक अकादमी फेलोशिप ‎ (← दुवे | संपादन)\nबिरजू महार���ज ‎ (← दुवे | संपादन)\nबिंदादिन महाराज ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://stglokmat.news18.com/sport/world-test-championship-final-india-vs-new-zealand-icc-declares-prize-money-mhsd-565163.html", "date_download": "2021-08-02T18:53:52Z", "digest": "sha1:BT733Q42QZW6W4L7ZR2TDSZP5YPWKEYL", "length": 8951, "nlines": 76, "source_domain": "stglokmat.news18.com", "title": "WTC Final : विजयी टीमला विराटच्या IPL पगारापेक्षाही कमी पैसे मिळणार– News18 Lokmat", "raw_content": "\nWTC Final : विजयी टीमला विराटच्या IPL पगारापेक्षाही कमी पैसे मिळणार\nआयसीसीने (ICC) पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) जिंकणाऱ्या टीमसाठीची रक्कम घोषित केली आहे. विजेत्या टीमला मिळणारी ही रक्कम विराट कोहलीला (Virat Kohli) आयपीएलमध्ये (IPL) मिळणाऱ्या मानधनापेक्षाही कमी आहे.\nआयसीसीने (ICC) पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) जिंकणाऱ्या टीमसाठीची रक्कम घोषित केली आहे. विजेत्या टीमला मिळणारी ही रक्कम विराट कोहलीला (Virat Kohli) आयपीएलमध्ये (IPL) मिळणाऱ्या मानधनापेक्षाही कमी आहे.\nसाऊथम्पटन, 14 जून : आयसीसीने (ICC) पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) जिंकणाऱ्या टीमसाठीची रक्कम घोषित केली आहे. हा मुकाबला जिंकणाऱ्या टीमला 11.72 कोटी रुपये मिळणार आहे, तर उपविजेत्या टीमला 5.85 कोटी रुपये मिळतील. विजेत्या टीमला मिळणारी ही रक्कम विराट कोहलीला (Virat Kohli) आयपीएलमध्ये (IPL) मिळणाऱ्या मानधनापेक्षाही कमी आहे. विराटला एक आयपीएल खेळून 17 कोटी रुपये मिळतात. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. केन विलियमसन (Kane Williamson) आणि विराट कोहलीला अजूनपर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही, त्यामुळे हे दोन्ही कर्णधार या सामन्यात जिंकायचा पुरेपुर प्रयत्न करतील. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार जर मॅच टाय किंवा ड्रॉ झाली तर दोन्ही टीमना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल, त्यामुळे दोन्ही टीमना समसमान रक्कम दिली जाईल, त्यामुळे भारत आणि न्यूझीलंडला जवळपास प्रत्येकी 8.78 कोटी रुपये मिळतील. एवढच नाही तर विजयी टीमला आयसीसीकडून गदाही मिळेल. तिसऱ्या क्रमांकावरच्या ऑस्ट्रेलियाला 3.3 कोटी रुपये, चौथ्या क्रमांकावरच्या इंग्लंडला 2.5 कोटी रुपये, पाचव्या क्रमांका���रच्या पाकिस्तानला 1.5 कोटी रुपये मिळतील, तर इतर 4 टीमना प्रत्येकी 73-73 लाख रुपये देण्यात येतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी 23 जुलैचा दिवस रिझर्व्ह ठेवण्यात आला आहे. जर पाच दिवस पूर्ण खेळ झाला नाही, तर सहाव्या दिवसाचा वापर केला जाईल, पण याचा निर्णय मॅच रेफ्री घेतील. 9 टीम झाल्या होत्या सहभागी टेस्ट क्रिकेटचा रोमांच वाढवण्यासाठी आयसीसीने 2019 साली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला सुरूवात केली होती. या स्पर्धेत एकूण 9 टीमनी सहभाग घेतला होता. प्रत्येक टीम 6-6 सीरिज खेळणार होती, यातल्या 3 सीरिज घरच्या मैदानात तर 3 सीरिज परदेशात खेळायच्या होत्या. पण कोरोनामुळे अनेक सीरिज स्थगित कराव्या लागल्या. पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया पहिल्या आणि न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर राहिली. 2023 ते 2031 या कालावधीमध्ये आयसीसी ही स्पर्धा आणखी चारवेळा आयोजित करणार आहे. आयसीसी चार प्रकारच्या स्पर्धा आयोजित करतं. यामध्ये वनडे वर्ल्ड कप, टी-20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप यांचा समावेश आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी बंद करण्याचा निर्णय घेतला होता, पण आता 2025 आणि 2029 मध्ये पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे. भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकली तर आयसीसीच्या चारही स्पर्धा जिंकणारी भारतीय टीम पहिलीच ठरेल.\nWTC Final : विजयी टीमला विराटच्या IPL पगारापेक्षाही कमी पैसे मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/morning-news-latest-updates-dhananjay-munde-ncp-bharat-biotech-japan-muslim-coronavaccine-pune", "date_download": "2021-08-02T18:56:16Z", "digest": "sha1:X24GF7NPNAIHUFUF3ZTPCIJVL7AXG3U3", "length": 10416, "nlines": 139, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भारत बायोटेकच्या अध्यक्षांचा उद्विग्न सवाल ते जपानमध्ये धर्मांतराची लाट, महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर", "raw_content": "\nराज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.\nभारत बायोटेकच्या अध्यक्षांचा उद्विग्न सवाल ते जपानमध्ये धर्मांतराची लाट, महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर\nBreaking News : धनंजय मुंडेना पक्षाकडून मोठा दिलासा; राष्ट्रवादीच्या बैठकीत 'असा' झाला निर्णय\nराज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुं��े हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. - सविस्तर वाचा\nया देशात प्रत्येकजण संशयखोर का भारत बायोटेकच्या चेअरमनचा सवाल\nभारतात 16 जानेवारीपासून आपत्कालीन वापरासाठी म्हणून लसीकरणास सुरवात होत आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणामध्ये तीन कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे. - सविस्तर वाचा\n 10 वर्षांत मुस्लीम लोकसंख्येचा आकडा झाला दुप्पट\nजपान सध्या दुहेरी संकटाशी झुंजत आहे. एकीकडे जपानची लोकसंख्या घटत आहे आणि दुसरीकडे जन्मदरही कमी होत आहे. तसेच जपानमध्ये मोठ्या प्रमाणात होणारा धर्मांतराचा विषयही चिंतेचा आहे. - सविस्तर वाचा\nलसीकरणाआधी केंद्र सरकारची राज्यांना विशेष सूचना; तुमच्यासाठीही महत्त्वाचे\nपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 16 जानेवारीला देशव्यापी कोविड-19 लसीकरण (COVID-19 Vaccine) अभियानाला सुरुवात करणार आहेत. - सविस्तर वाचा\nदहावी-बारावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी; फक्त मुलाखत द्या अन् सरकारी नोकरी मिळवा\nकेंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था (CEERI) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे. ट्रेड अ‍ॅप्रेंटिसची रिक्त पदे या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. - सविस्तर वाचा\nपुणेकरांच्या खिशाला किती कात्री\nपाषाण परिसरात तुमच्या मालकीची वीस वर्षं जुनी आणि पाचशे चौरस फुटांची (बिल्टअप) सदनिका असेल, तर तुम्हाला चाळीस टक्‍क्‍यांची सवलत, देखभाल दुरुस्तीची १५ टक्के सवलत आणि पाणीपट्टी धरून सुमारे ४ हजार १८ रुपये दरवर्षी मिळकत कर (प्रॉपर्टी टॅक्‍स) येतो. - सविस्तर वाचा\nकॅन्सरचा विळखा : साडेतीनशेवर चिमुकले मृत्यूच्या दाढेत; ७ वर्षांत दगावले ४०० वर मुले\nमागील सात वर्षांत मेडिकलच्या कॅन्सर विभागात (रेडिओग्राफी) एक हजारावर कॅन्सरग्रस्त चिमुकल्यांनी प्रत्यक्ष उपचार घेतले आहेत. - सविस्तर वाचा\nआजी माजी आमदारांच्या गावात ईव्हीम मशीन पडले बंद\nसडोली खालसा (ता. करवीर) येथे प्रभाग क्रमांक २ चे ईव्हीम मशीन बंद पडल्याने सकाळी एकच गोंधळ उडाला. सकाळी ७.३० वाजता मशीनची चाचणी घेताना सिग्नल न आल्याने हा प्रकार लक्षात आला. - सविस्तर वाचा\nमहापालिका अधिकाऱ्यांची पत्रकाराला मारहाण; पोलिस ��ाण्यात गुन्हा दाखल\nमहापालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या सुरू असलेल्या धिंगाण्याचे छायाचित्र काढणाऱ्या सिडकोतील पत्रकारास बेदम मारहाण करत शिवीगाळ करणाऱ्याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - सविस्तर वाचा\nकोरोना विषाणूच्या उगमाबाबत तपास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचे पथक आज वुहान येथे पोहोचले. या पथकाला प्रवेश देण्यात चीनने अनेक दिवस टाळाटाळ केली होती. - सविस्तर वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/1-december-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2021-08-02T20:01:00Z", "digest": "sha1:WBK22DTWW3FNS3FL4SJ7SG6VIPKWQVO3", "length": 20366, "nlines": 232, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "1 December 2019 Current Affairs In Marathi", "raw_content": "\nचालू घडामोडी (1 डिसेंबर 2019)\nसुप्रसिद्ध मल्याळी कवी अक्किथम यांना ‘ज्ञानपीठ’ :\nमल्याळी काव्यातील आदरणीय व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले सुप्रसिद्ध कवी अक्किथम यांची 2019 या वर्षांसाठीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या 55व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झाली.\nज्ञानपीठ निवड मंडळाने शुक्रवारी ही घोषणा केली. अक्किथम अत्युथन नंबूथिरी असे त्यांचे पूर्ण नाव असून ते अक्किथम या नावाने सुपरिचित आहेत. कवितेबरोबरच त्यांनी नाटय़, टीकात्मक निबंध, बालसाहित्य, लघुकथा आदी साहत्यिाच्या क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटविला आहे.\nतर अक्किथम यांची 55 पुस्तके प्रकाशित झाली असून त्यापैकी 45 कवितासंग्रह आहेत, त्यामध्ये खंडकाव्य, कथाकाव्य, चरित्रकाव्य आणि गाणी यांचा समावेश आहे. वीरवदम, बळिदर्शनम, निमिषा क्षेत्रम, अमृत खतिका, अक्किथम कवितका, अंतिमहाकालम ही त्यांची गाजलेली निर्मिती आहे.\nतसेच अक्किथम यांना ‘पद्मश्री’ किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, केरळ साहित्य अकादमी पुरस्कार, मातृभूमी पुरस्कार, वायलर पुरस्कार आणि कबीर सन्मानानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या साहित्याचा देशी आणि परदेशी भाषांत अनुवाद करण्यात आला आहे.\nFASTag प्रणालीची मुदत केंद्र सरकारने 15 डिसेंबरपर्यंत वाढवली :\nफास्टॅग प्रणालीची मुदत केंद्र सरकारने 1 डिसेंबरऐवजी 15 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आली आहे.\n1 डिसेंबरपासून ही प्रणाली अनिवार्य करण्यात आली होती. मात्र ही मुदत आता 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची घोषणा केली होती.\nनॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं देशभरतील सर्व टोल प्लाझांवर इलेक्ट्रॉनिक टोल घेण्यास सुरूवात केली आहे.\nतसेच यासाठी वाहन चालकांना आपल्या गाड्यांवर ‘फास्टॅग’ लावावं लागणार आहे. हा ‘फास्टॅग’ अधिकृत टॅग विक्रेते किंवा बँकेतून विकत घेता येऊ शकतो. काही ठिकाणी पेट्रोल पंपांवरदेखील हा टॅग विकत घेता येणार आहे. तर टोल प्लाझावर ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शनसाठी विंड स्क्रिनवर ‘फास्टॅग’ लावावा लागणार आहे. यामध्ये रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFDI) देण्यात येते. वाहन टोल प्लाझावर पोहोचल्यावर त्या ठिकाणी लावण्यात आलेला सेन्सर ‘फास्टॅग’ स्कॅन करतो. त्यानंतर ‘फास्टॅग’च्या अकाऊंटमधून पैसे वजा होतील.\n‘फास्टॅग’ अकाऊंटमधून टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला त्यासंबंधिचा एक एसएमएस त्यांच्या मोबाईलवर येईल. अकाऊंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. ‘फास्टॅग’ची वॅलिडिटी पाच वर्षांची असेल. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर नव्याने ‘फास्टॅग’ खरेदी करावे लागणार आहे. कार, जीप,\nव्हॅन आणि यांसारख्या वाहनांना ‘फोर’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवले जाणार आहेत. तर हलक्या मालवाहू आणि व्यावसायिक वाहनांना ‘फाइव्ह’ क्लासचे, थ्री अॅक्सेल व्यावसायिक वाहनांना ‘सिक्स’ क्लासचे आणि बस आणि ट्रकना ‘सेव्हन’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवण्यात येणार आहेत.\nचालू घडामोडी (29 नोव्हेंबर 2019)\nआर्थिक विकासासाठी भारत श्रीलंकेला देणार 45 कोटी डॉलर्सचे कर्ज :\nश्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेला 45 कोटी डॉलर्सच कर्ज देण्याचा निर्णय जाहीर केला. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी कर्जाद्वारे आर्थिक मदतीचा हा निर्णय घेतला आहे.\nतर 45 कोटी डॉलर्समध्ये दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी पाच कोटी डॉलर्सचा समावेश आहे. गोताबाया राजपक्षे आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये समाधानकारक चर्चा झाली. राजपक्षे भारत दौऱ्यावर आले आहेत. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा राजपक्षे यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.\nतसेच श्रीलंकेतील तामिळ जनतेच्या विषयासह सुरक्षा, व्यापार आणि मच��छीमारांच्या मुद्यावर या बैठकीत चर्चा झाली. विकासाच्या मार्गावर श्रीलंकेला पूर्ण सहकार्य करण्याचे मोदींनी आश्वासन दिले आहे.\nश्रीलंकेतील विविध विकास प्रकल्पांसाठी 40 कोटी डॉलर्स तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी पाच कोटी डॉलर्स देण्यात येणार आहेत.\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत इथिओपियाचा सोलोमन विजेता :\n34 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदा देखील परदेशी खेळाडूचे वर्चस्व पाहण्यास मिळाले.\nपुरुष गटात इथिओपियाचा सोलोमन हा विजेता ठरला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ आणि स्पर्धेचे आयोजक माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन विजेत्यांचा विशेष गौरव करण्यात आला.\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला रविवारी पहाटे 5 वाजता कै. बाबुराव सणस मैदानापासून ढोल ताशाच्या गजरात सुरुवात झाली.\nदेश, विदेशातील खेळाडूंसह शहरातील अनेक भागातील खेळाडू रस्त्यावर धावताना पाहण्यास मिळाले. याचसोबत स्पर्धेत विविध क्षेत्रातील मंडळीनीही हजेरी लावली. 42 किलोमीटर पुरुष, 21 किलो मीटर पुरुष आणि महिला, 10 किलोमीटर पुरुष आणि महिला, पाच किलोमीटर मुले आणि मुली आणि चॅरिटी रन साडेतीन किलोमीटरमध्ये ही स्पर्धा पार पडली.\nनाबाद त्रिशतकी खेळीसह वॉर्नरने मोडला डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम :\nसलामीवीर डेव्हिड वॉर्नरने झळकावलेल्या नाबाद त्रिशतकी खेळाच्या जोरावर, ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध अ‍ॅडलेड कसोटी सामन्यात धावांचा डोंगर उभा केला आहे.\nपहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 589 धावांवर आपला डाव घोषित केला. वॉर्नरने 418 चेंडूत 335 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 39 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.\nया खेळीदरम्यान वॉर्नरने माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू डॉन ब्रॅडमन यांचा विक्रमही मोडला.\nकसोटी क्रिकेटमधलं वॉर्नरचं हे पहिलं त्रिशतक ठरलं. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून त्रिशतक झळकावणारा वॉर्नर चौथा खेळाडू ठरला आहे. याचसोबत अ‍ॅडलेड ओव्हलच्या मैदानावर सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही आता वॉर्नरच्या नावे जमा झाला आहे.\nतर याआधी 29 जानेवारी 1932 रोजी ब्रॅडमन यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अ‍ॅडलेडच्या मैदानावर नाबाद 299 धावांची खेळी केली होती. वॉर्नरने आज त्रिशतक झळकावत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.\n1 डिसेंबर हा दिवस ‘जा���तिक एड्स दिन‘ म्हणून पाळला जातो.\nकोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे, दामलेमामा, फत्तेलाल, बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी 1 डिसेंबर 1917 रोजी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली.\nएस.एस. आपटे यांनी सन 1948 मध्ये हिन्दुस्तान समाचार ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.\nसन 1963 मध्ये नागालँड भारताचे 16वे राज्य झाले.\n1 डिसेंबर 1965 मध्ये भारतीय सीमा सुरक्षा दल (बोर्डर सिक्युरिटी फोर्से-बिएसएफ (BSF) ची स्थापना झाली.\nसन 1980 मध्ये 1 डिसेंबर रोजी मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (2 डिसेंबर 2019)\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n5 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.threelucky.com/good-quality-manufacturer-heavy-duty-truck-tie-rod-end-for-mack-es431rl-product/", "date_download": "2021-08-02T19:42:26Z", "digest": "sha1:ZJIKK4OYEWQJLM2TKN56YKH7YNV6HK3B", "length": 9799, "nlines": 217, "source_domain": "mr.threelucky.com", "title": "चीन चांगल्या प्रतीचे निर्माता हेवी ड्यूटी ट्रक टाई रॉड एंड फॉर मॅक एस 431 आर अँड एल मॅन्युफॅक्चरिंग अँड फॅक्टरी | पँक्सियांग", "raw_content": "\nव्ही स्टे टॉर्क रॉड\nव्ही स्टे टॉर्क रॉड\nचांगल्या प्रतीचे निर्माता एच ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता एच ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता एच ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता एच ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता एच ...\nमॅक एस 431 आर आणि एलसाठी चांगल्या प्रतीचे निर्माता भारी शुल्क ट्रक टाय रॉड एंड\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nओईएम भाग नाव ES431R ईएस 431 आर आणि एल\nसाहित्य बोल्ड 45 # स्टील आहे बॉल 40 सीआर स्टील आहे\nकडकपणा बोल्ड HRC52-55 बॉल एचआरसी 62-65\nरंग ब्ल्यूइंग, ईपी ब्लॅक, ओरिजनल\nमॉडेल अ‍ॅक्ट्रोस, एटीईजीओ, एक्सॉर, इकोनिक\nदेयक अटी एल / सी, टी / टी, वेस्टर्न युनियन डॉलर आरएनबी\nदेयक अटी चेसिस, स्टीयरिंग सिस्टम ISUZU\nप्रमाणपत्र आयएसओ / टीएस 16949: 2009\nपॅकेज किउजियांग थ्रीलकी तटस्थ पॅकेजिंग\nबंदर झियामेन गुआंगझोउ निंगबो\nशिपमेंट वे वेसल, एअर एक्सप्रेस, फेडेक्स इ समुद्राद्वारे\nमूळ ठिकाण: जिन्जियांग, चीन\nस्थिर गुणवत���ता, अनुकूल किंमत, दीर्घकालीन स्टॉक, वेळेवर वितरण.\nरिक्त प्रक्रिया फोर्जिंग प्रक्रियाद्वारे केली जाते, भागांवर प्रक्रिया सीएनसी लेथ, असेंब्ली लाइन असेंबलीद्वारे केली जाते, पॅकेजिंग उत्पादनाची गुणवत्ता स्थिर असते.\nग्राहक गटः इंडोनेशिया, व्हिएतनाम,थायलंड, फिलिपिन्स, मलेशिया, सिंगापूर, कंबोडिया, सुदान, दुबई, म्यानमार, लाओस\nमागील: हिनो 700 पार्ट्ससाठी चांगली गुणवत्ता उत्पादक हेवी ड्यूटी ट्रक टाई रॉड एंड 45430-2740 (एलएच), 45420-2740 (आरएच)\nपुढे: फ्रेटलाइनर ES2090 (LH) ES2091 (आरएच) साठी चांगल्या प्रतीचे निर्माता भारी शुल्क ट्रक टाई रॉड एंड\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nचांगल्या प्रतीचे निर्माता भारी शुल्क ट्रक टाय ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता भारी शुल्क ट्रक टाय ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता भारी शुल्क ट्रक टाय ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता भारी शुल्क ट्रक टाय ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता भारी शुल्क ट्रक टाय ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता भारी शुल्क ट्रक टाय ...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nपत्ता1 पन्हू इंडस्ट्रियल झोन, चिडियन टाऊन, जिंजियांग सिटी, फुझियान प्रांत, चीन\nकार्यरत वेळ08:30 ~ 17:30 मोडे ते शनिवार\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://abhipendharkar.blogspot.com/2007/12/blog-post_07.html", "date_download": "2021-08-02T18:23:25Z", "digest": "sha1:DPDLFAT5LZP47IWKHAYPZW64AUUQNHIP", "length": 19588, "nlines": 268, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: कोकणची टुमटुमी आणि ड्रायव्हिंगची खुमखुमी", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nकोकणची टुमटुमी आणि ड्रायव्हिंगची खुमखुमी\nबऱ्याच दिवसांनी यंदा शिपोशीचा...माझ्या आजोळचा उत्सव अनुभवला.\nकार्तिक नवमी ते पौर्णिमा असा हा सहा दिवसांचा उत्सव. कोकणातल्या टिपिकल गावातला. पण नुसती धमाल. गावातून मुंबई-पुण्यात बस्तान बसविलेले सगळे चाकरमानी झाडून या उत्सवाला हजेरी लावतात. वर्षानुवर्षं.\nयंदाचा काहितरी एकशेचार-पाचा वा उत्सव असावा.एकतर समद्या बामणांचं हे खासगी देऊळ. येणारेही समदे बामण. रात्रीचं जेवण देवळातच. दुपारचं आपापल्या घ���ी. आम्ही बुधवारी गेलो. म्हणजे उत्सवाचा दुसरा-तिसरा दिवस असावा. रात्रीच्या गाडीनं पुण्यातून रत्नागिरीला पोहोचलो. संध्याकाळी आमची मारुती व्हॅन घेऊन शिपोशी. मी रत्नागिरीला गेलो, की गाडीचा \"डायव्हर' मीच.\nमनस्वीताईंची प्रवासात छान झोप झाली होती. रात्री देवळात गेलो. देवळाभोवती प्रदक्षिणा, अर्थात भोवत्यांचा कार्यक्रम होता. दर वेळी अभंग म्हणत प्रदक्षिणा, नंतर देवळाभोवती फेर धरून भोवत्यांमध्ये नाच आणि पुन्हा हाच क्रम. असा पाच वेळा. एकादशी होती. त्यामुळं खिचडी बिचडी हाणली होती. नाचताना सगळी जिरली.मनस्वी तर पार उधळली होती. प्रदक्षिणांमध्ये झेपेल तेवढं नाचलीच, पण आम्हाला कुणालाही न जुमानता देवळाच्या परिसरात नुसती धुमाकूळ घालत होती. एवढं मोकळं रान मिळाल्यावर ती आमच्यापाशी कशाला येतेय ऐश करत होती बेटी ऐश करत होती बेटीरात्री साडेबाराच्या सुमारास घरी गेलो.\nरोज हाच दिनक्रम होता. शिपोशीला मरणाची थंडी होती. त्यातून मामाचं घर कौलारू. सगळीकडे फटी, भगदाडांतून थंडी घरात घुसून ठाणच मांडायची. बरेच पाहुणे तडमडल्यामुळं घरात पांघरुणंही अपुरी पडत होती. त्यामुळं रात्री थंडीत अक्षरशः लाकडं व्हायची. किमान दोन-चारदा तरी जाग यायची. पण त्यातही मजा होती.उत्सवादरम्यान दोन संगीत नाटकं होती. संगीत नाटक म्हणजे फुल टू कंटाळा मी लहानपणापासून कधीच अशा नाटकांना एका जागी बसलेलो नाही. आम्ही आपले काठाकाठानं फिरत आस्वाद घेण्यात धन्यता मानणारे. कुणी जबरदस्तीनं समोर बसवलंच, तर कधीही शेवटपर्यंत जागा राहिलेलो नाही. त्यातून या वेळी मनस्वी होती. त्यामुळं तिच्या झोपेच्या वेळेआधी घरी पोचणं भाग होतं. ते एक निमित्त मिळालं. रोज नाटक सुरू झालं, की आम्ही घरी\nशिपोशीतली बळीभाऊची मिसळ जाम फेमस आहे. आमचा मुंबईचा मामा तर तिच्यावर फुल फिदा त्याच्या जोडीनं आम्ही पण मग दोन-तीनदा हाणली. बरं. बारा-चौदा रुपयांत घसघशीत मिसळ, पाहिजे तेवढा रस्सा, दोन पाव त्याच्या जोडीनं आम्ही पण मग दोन-तीनदा हाणली. बरं. बारा-चौदा रुपयांत घसघशीत मिसळ, पाहिजे तेवढा रस्सा, दोन पाव मजाच की मग \"रुपाली'त पाण्याला सुद्धा एवढेच पैसे घेत असतीलउत्सवाचे चार दिवस मजेत गेले. भोवत्या नाचायल नेहमीप्रमाणेच मजा आली. \"ग्यानबा तुकाराम'च्या सात स्टेप्स नाचणं म्हणजे खरोखरच दिव्यउत्सवाचे चार दिवस मजेत गेले. भोवत्या नाच��यल नेहमीप्रमाणेच मजा आली. \"ग्यानबा तुकाराम'च्या सात स्टेप्स नाचणं म्हणजे खरोखरच दिव्य यंदा बऱ्यापैकी जमलं मला ते. काही क्‍लिप्स टाकायचा प्रयत्न आहे. बघुया, टेक्‍निकली शक्‍य झालं तर.\nउत्सव संपला, सगळी मंडळी पांगली. चार दिवस गजबजून गेलेलं शिपोशीचं मामाचं घरही ओस पडलं. आजीचे डोळे नेहमीप्रमाणे पाणावले.\nशिपोशीतून सातारामार्गे पुण्याला गाडी नेण्यासाठी ड्रायव्हर मिळत नव्हता. मग मीच मनाचा हिय्या करून हे शिवधनुष्य पेलायचं ठरवलं. बाबांनीही भरीस घातलं. मग म्हटलं, बघूया, काय होईल तेशिपोशीहून मीच साताऱ्याला आणि नंतर पुण्याला गाडी आणली. वाटेत आंबा घाट होता, पण त्यात फारशी अडचण जाणवली नाही. हायवेवर वेगात मात्र थोडी तंतरली होती. पण एकूण अनुभव छान होता.\nसाताऱ्यात एक दिवस राहिलो, पण सज्जनगडाच्या अवघड घाटातून गाडी घालण्याचं धाडस मात्र करवलं नाही. तिथे एक प्रशिक्षित ओळखीचा ड्रायव्हर कम मित्र घेतला. तिथून पुण्याला गाडी एकट्यानंच आणली आणि पुण्यात रस्ते म्हणवल्या जाणाऱ्या चिंचोळ्या गल्ल्यांत वाहनांच्या धबडग्यातून चालवलीही.वेगळाचा अनुभव होता.\nचांगली बारा-तेरा दिवस रजा उपभोगल्यानंतर पुन्हा कामावर रुजू होणं खरंच त्रासदायक होतं. पण नाविलाज को क्‍या विलाज\nLabels: उमाळे आणि उसासे\nकोकणात जाऊनही फक्त एकच फोटो ब्लॉगच्या तमाम 'प्रेक्षकां'वर हा अन्याय आहे\nआकर्षणाचीच विस्तारित संकल्पना म्हणजे \"क्रेझ'. अमक्‍याची क्रेझ आलेय, तमक्‍याची क्रेझ आलेय, असं आपण नेहमी म्हणत असतो. आपणही अनेकदा त...\nमिसळ हा भराभर उरकण्याचा नाश्ता नाही, तर ती एक शास्त्रीय संगीताची बहारदार मैफल आहे. मैफलीच्या आधी तिची जागा निश्चित करावी लागते, श्रोते कोण ...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nवाघा border च्या `बीटिंग रिट्रीट` समारंभाचे अनेक फोटो पेप्रात छापले होते, त्याची वर्णनं वाचली आणि ऐकली होती, भाषांतरितही केली होती. ��रीही वा...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nरत्नागिरीत पत्रकारितेला सुरुवात केली, तेव्हा तिथल्या ` रत्नागिरी एक्स्प्रेस ` या स्थानिक दैनिकात अनिल जोशी या सहकाऱ्याकडे भाषांतराची जबाबद...\nनमस्कार. सगळ्यात आधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे, कोटिभास्कर सदाशिव गोडबोले. (हे म्हणजे ` चौथी अ ` यत्तेतल्या मुला...\nलहानपणी सुट्या लागल्यावर आजोळी शिपोशीत राहायला जायचो. तीन मामेभावंडं आणि मी, असा दंगा असायचा. कधी गुरं राखणं, कधी नदीवर आंघोळ, कधी आंब्याच...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nकोकणची टुमटुमी आणि ड्रायव्हिंगची खुमखुमी\n\"नच ले'लं आणि (न) \"पच'लेलं...\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/ranbir-gifts-red-roses-to-deepika-on-valentines-day/videoshow/46287070.cms", "date_download": "2021-08-02T18:05:21Z", "digest": "sha1:D7OSIJZL6Q7QKSOSF6N75N7EWUREMUYN", "length": 3933, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरणबीरने व्हॅलेंटाइन डे निमित्त दिपीकाला दिले लाल गुलाब\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nआणखी व्हिडीओ : मनोरंजन\nराखी सावंतच्या डान्स व्हिडिओला ६ मिलिअन व्हूज, केलं जंग...\nकंगनाने व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केले ट्रान्सफर्मेशन...\nफिल्मीस्तान स्टुडिओमध्ये क्रितीने साजरा केला वाढदिवस...\nराज कुंद्रा प्रकरणी राहुल वैद्य काय म्हणाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/maharashtra-unlock-10-districts-including-kolhapur-sangli-satara-will-be-included-in-the-third-phase/", "date_download": "2021-08-02T18:24:16Z", "digest": "sha1:LIM6BAEVFMCULXJPVTQQSFTV3RHO2S5E", "length": 14099, "nlines": 168, "source_domain": "policenama.com", "title": "districts | कोल्हापूर, सांगली, सातारासह 10 जिल्ह्यांचा तिसर्‍या टप्प्यात समावेश,", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी…\nकोल्हापूर, सांगली, सातारासह 10 जिल्ह्यांचा तिसर्‍या टप्प्यात समावेश, ‘या’ पध्दतीची असणार नियमावली, जाणून घ्या\nकोल्हापूर, सांगली, सातारासह 10 जिल्ह्यांचा तिसर्‍या टप्प्यात समावेश, ‘या’ पध्दतीची असणार नियमावली, जाणून घ्या\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने एकूण 5 टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून (दि. 7) कोरोना पॉझिटिव्हीटी रेटनुसार 5 टप्प्यांमध्ये अनलॉक प्रक्रिया होणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीत राज्यातील पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांचा (districts) समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात 5 जिल्ह्यांचा समावेश केला आहे. तिसऱ्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा (districts) समावेश आहे. तर चौथ्या टप्प्यात फक्त 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढल्यास पाचव्या स्तरात संबंधित जिल्ह्याचा समावेश केला जाईल.\nCOVID-19 in India : कोरोनाचा वेग आणखी मंदावला; 24 तासात 1.20 लाख केस, 3380 रूग्णांचा मृत्यू\nतिसऱ्या टप्प्यात सुरु होणारे जिल्हे पुढीलप्रमाणेः अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, या जिल्ह्यांचा समावेश आहे\nराज्य सरकारने जाहीर केलेली नियमावली खालीलप्रमाणे\n1) अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार दुकाने बंद राहतील.\n2) मॉल्स अन् चित्रपटगृहे पूर्णपणे बंद राहतील.\n3) हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा सुरु राहिल. शनिवार आणि रविवार बंद राहतील.\n4) खासगी अन् सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती\n5) सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरु राहणार आहेत. सुरू राहतील\n6) इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील.\n7) सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओमध्ये परवानगी\n8) सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमाला सोमवार ते शुक्रवार प्रर्यंत 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी असेल.\n9) विवाहसोहळ्याला 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर बैठकीस 50 टक्के उपस्थित\n10 कृषी क्षेत्रातील कामांन अन् ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी\n11) दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहणार\nतुमचा रंग सावळा आहे का याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क \nमराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ दोन प्रमुख कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या\nDark Mode : डार्क मोडमध्ये कधीही वापरू करू नका स्मार्टफोन, होऊ शकते मोठे नुकसान\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच;…\nPorn Racket प्रकरणी अभिनेत्रीला अटक, मॉडेल्सना जबरदस्तीनं…\nShilpa Shetty | शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक, जुहू पोलीस…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्रावर शर्लिन चोपडाकडून…\nShilpa Shetty | शिल्पा शेट्टी संदर्भात माध्यमांत बदनामीकारक…\nPooja chavan Suicide Case | पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांच्या…\nGold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण,…\nPimpri Crime | ‘मी बाहेर आल्यावर सोडणार नाही, पोलीस…\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत…\nMahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nPune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत…\nBihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर…\ne-RUPI | पीएम नरेंद्र मोदी यांनी केले e-RUPI लाँच, म्हणाले –…\nMahad Flood | पिंपरीतील आत्मनगर सोसायटीतर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात\nChandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले –…\nEarn Money | जर तुमच्याकडे आहे 1 ते 100 रुपयांपर्यंतच्या या नोटा आणि जुनी नाणी तर मिळतील 1.5 लाख, जाणून घ्या कसे\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nPune Crime Branch Police | जुन्या भांडणाच्या व उसने पैशाच्या कारणावरुन तरुणाचा सपासप वार करुन खून, 12 तासात 4 जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavarta.in/ipl-big-change-for-kings-xi-punjab-team-name-changed/", "date_download": "2021-08-02T19:48:28Z", "digest": "sha1:UZTHT6Z4PVSMJ3P67JLVWVGGUPWBJZ7X", "length": 29546, "nlines": 216, "source_domain": "yuvavarta.in", "title": "IPL : किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मोठा बदल; संघाचे नाव बदलले - Daily Yuvavarta", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nकेंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार : नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातील चौघांचा मंत्रिमंडळात समावेश; ४३ मंत्र्यांची यादी जाहीर ; शपथविधी सुरु\nकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाल्यापासून दिल्लीकडे सगळ्यांकडे लक्ष लागलं होतं. विशेषतः महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्यासह काही...\nसंगमनेर पोलिसांच्या कारनाम्याची शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार ; नवा वाझे जन्म घ्यायच्या आत भ्रष्ट आणि बरबटलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करा\nसंगमनेर (प्रतिनिधी)महाराष्ट्रातील पोलीस विभाग सध्या सचिन वाझे प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आला आहे, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनला देखील त्याच...\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन ; वयाच्या ९८ व्या वर्षी मालवली प्राणज्योत\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३०...\nअमृतवाहिनीच्या 38 विद्यार्थ्यांची इन्फोसिस या नामांकित कंपनीमध्ये निवड\nसंगमनेर (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच विद्यार्थी ज्ञानाबाबत स्वयंपूर्ण होऊन त्यास व्यवसायाभिमुख व रोजगाराभिमुख शिक्षण अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय संगमनेर...\nपरिवार किराणा बझारची तिसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत\nसंगमनेर (प्रतिनिधी)किराणा सुपर शॉपीच्या माध्यमातून घराघरात पोहचलेले, स्वच्छ व निवडक किराणा तोही योग्य दरात, वि��म्र व तत्पर...\nजिल्हा परिषदेची देशमुख मळा शाळा आय. एस. ओ. प्रमाणित ; कोव्हीड आपत्तीतही शिक्षकांचे कार्य जिल्ह्यासाठी दिशादर्शक – कातोरे\nसंगमनेर (प्रतिनिधी )कोव्हीड आपत्तीतही नंदादीपाप्रमाणे तेवत राहून जिल्हा परिषदेच्या देशमुख मळा शाळेतील शिक्षकांनी केलेले कार्यअद्वितीय असून जिल्ह्यासाठी...\nअभिमानास्पद : छत्रपती शिवाजी महाराजांची परदेशातील १७ व्या शतकातील तीन लघुचित्रे प्रकाशात\nपुणे :परदेशातील संग्रहालयांमध्ये जपून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन तीन चित्रांचा शोध लागला आहे. जर्मनी, फ्रान्स आणि...\nप्रा. डॉ. रविंद्र सोमनाथ ताजणे यांना डॉक्टरेट प्रदान\nसंगमनेर (प्रतिनिधी) - अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय संगमनेर मधील वर्कशॉप विभागाचे विभाग प्रमुख प्रा. रविंद्र सोमनाथ ताजणे यांना...\nतालुक्यात अवैध वाळू उपसा थांबेना; निसर्गप्रेमींनी नदी पात्रात झोपून प्रशासनाला केले जागे\nसंगमनेर (संजय आहिरे)अवैध वाळू उपशावर नियंत्रण आणि कारवाई करणार्‍या महसूल खात्याची जबाबदारी असलेल्या मंत्र्यांच्याच संगमनेर तालुक्यात अवैध वाळू तस्करीची परिस्थिती हाताबाहेर गेली...\nमहाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही\nगेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...\nसंगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांच्यावतीने रक्तदान शिबीर उत्साहात\nसंगमनेर (प्रतिनिधी) - कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संपूर्ण देशात रक्ताची कमतरता भासत असून रक्तदानाचे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे....\nइंदोरीकर महाराजांना न्यायालयाचा दिलासा; खटला रद्द\nसमाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग...\nIPL 2021 : वेळापत्रक आले कोणताही संघ घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही\nमुंबई: आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने रविवारी १४व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केली. करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असले तरी...\nकोरोनाचा उद्रेक : IPL आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह \nनवी दिल्ली: IPL 2021जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग स्पर्ध�� असलेल्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी काही दिवसांपूर्वीच मिनी लिलाव...\nनगर-औरंगाबाद रोडवर भीषण अपघातात पाच जण जागीच ठार\nअहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्यात श्री क्षेत्र देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी आराम बसच्या अपघातात पाच जण ठार...\nकेंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार : नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातील चौघांचा मंत्रिमंडळात समावेश; ४३ मंत्र्यांची यादी जाहीर ; शपथविधी सुरु\nकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाल्यापासून दिल्लीकडे सगळ्यांकडे लक्ष लागलं होतं. विशेषतः महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्यासह काही...\nसंगमनेर पोलिसांच्या कारनाम्याची शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार ; नवा वाझे जन्म घ्यायच्या आत भ्रष्ट आणि बरबटलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करा\nसंगमनेर (प्रतिनिधी)महाराष्ट्रातील पोलीस विभाग सध्या सचिन वाझे प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आला आहे, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनला देखील त्याच...\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन ; वयाच्या ९८ व्या वर्षी मालवली प्राणज्योत\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३०...\nअमृतवाहिनीच्या 38 विद्यार्थ्यांची इन्फोसिस या नामांकित कंपनीमध्ये निवड\nसंगमनेर (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच विद्यार्थी ज्ञानाबाबत स्वयंपूर्ण होऊन त्यास व्यवसायाभिमुख व रोजगाराभिमुख शिक्षण अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय संगमनेर...\nपरिवार किराणा बझारची तिसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत\nसंगमनेर (प्रतिनिधी)किराणा सुपर शॉपीच्या माध्यमातून घराघरात पोहचलेले, स्वच्छ व निवडक किराणा तोही योग्य दरात, विनम्र व तत्पर...\nजिल्हा परिषदेची देशमुख मळा शाळा आय. एस. ओ. प्रमाणित ; कोव्हीड आपत्तीतही शिक्षकांचे कार्य जिल्ह्यासाठी दिशादर्शक – कातोरे\nसंगमनेर (प्रतिनिधी )कोव्हीड आपत्तीतही नंदादीपाप्रमाणे तेवत राहून जिल्हा परिषदेच्या देशमुख मळा शाळेतील शिक्षकांनी केलेले कार्यअद्वितीय असून जिल्ह्यासाठी...\nअभिमानास्पद : छत्रपती शिवाजी महाराजांची परदेशातील १७ व्या शतकातील तीन लघुचित्रे प्रकाशात\nपुणे :परदेशातील संग्रहालयांमध्ये जपून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकाल��न तीन चित्रांचा शोध लागला आहे. जर्मनी, फ्रान्स आणि...\nप्रा. डॉ. रविंद्र सोमनाथ ताजणे यांना डॉक्टरेट प्रदान\nसंगमनेर (प्रतिनिधी) - अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय संगमनेर मधील वर्कशॉप विभागाचे विभाग प्रमुख प्रा. रविंद्र सोमनाथ ताजणे यांना...\nतालुक्यात अवैध वाळू उपसा थांबेना; निसर्गप्रेमींनी नदी पात्रात झोपून प्रशासनाला केले जागे\nसंगमनेर (संजय आहिरे)अवैध वाळू उपशावर नियंत्रण आणि कारवाई करणार्‍या महसूल खात्याची जबाबदारी असलेल्या मंत्र्यांच्याच संगमनेर तालुक्यात अवैध वाळू तस्करीची परिस्थिती हाताबाहेर गेली...\nमहाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही\nगेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...\nसंगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांच्यावतीने रक्तदान शिबीर उत्साहात\nसंगमनेर (प्रतिनिधी) - कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संपूर्ण देशात रक्ताची कमतरता भासत असून रक्तदानाचे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे....\nइंदोरीकर महाराजांना न्यायालयाचा दिलासा; खटला रद्द\nसमाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग...\nIPL 2021 : वेळापत्रक आले कोणताही संघ घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही\nमुंबई: आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने रविवारी १४व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केली. करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असले तरी...\nकोरोनाचा उद्रेक : IPL आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह \nनवी दिल्ली: IPL 2021जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी काही दिवसांपूर्वीच मिनी लिलाव...\nनगर-औरंगाबाद रोडवर भीषण अपघातात पाच जण जागीच ठार\nअहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्यात श्री क्षेत्र देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी आराम बसच्या अपघातात पाच जण ठार...\nIPL : किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मोठा बदल; संघाचे नाव बदलले\nIPL 2021: इंडियन प्रीमियर लीगचा 14 वा सीजन एप्रिल-मेमध्ये सुरु होणार आहे.14 व्या सीजनपूर्वी पंजाब संघाने मोठा बदल केला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब अशा काही संघांपैकी एक आहे ज्याला आतापर्यंत एकदाही आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. परंतु 14 व्या सीजनपूर्वी पंजाब संघाने मोठा बदल केला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने आपले नाव बदलले असून इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील सीजनमध्ये ‘पंजाब किंग्ज‘ म्हणून ओळखली जाईल.\nगेल्या मोसमात दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या आठ आयपीएल संघांमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा समावेश होता. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, पंजाबचा संघ बर्‍याच काळापासून नाव बदलण्याचा विचार करत होता. आयपीएलचा सीजन सुरु होण्यापूर्वी हे करणे योग्य होईल. संघाचं नाव बदलण्याचा हा निर्णय अचानक घेतलेला नाही.\nपंजाबचा संघ मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा आणि करण पॉल यांच्या मालकीचा आहे. मात्र संघाला एकदादेखील आयपीएल जिंकता आलेलं नाही. संघ एका सीजनमध्ये उपविजेत होता आणि एकदा तिसऱ्या स्थानावर होता.\nलिलावाच्या अगदी आधी किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या संघाच्या नावात बदल केला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमासाठी 18 फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया होणार आहे. गेल्या मोसमानंतर पंजाब संघाने मॅक्सवेलसह अनेक बड्या खेळाडूंना रिलीज केलं आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबकडे खेळाडूंवर बोली लावण्यासाठी 50 कोटींपेक्षा जास्त रक्कम आहेत. पंजाब संघाने मात्र या मोसमात टॉप लीडरशीपमध्ये कोणताही बदल केलेला नाही. नव्या सत्रात संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे राहतील. याशिवाय केएल राहुलच्या नेतृत्वात हा संघ नवीन मोसमात खेळेल.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमोदी सरकार भारतीय जनतेची लूट करतेय – सत्यजित तांबे ; पेट्रोल – डिझेल गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची एक कोटी स्वाक्षरी मोहीम सुरू\nसंगमनेर ( प्रतिनिधी ) पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने एक कोटी...\nनामदार थोरात यांच्या उपस्थितीत गळीत हंगामात विक्रमी उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान\nसंगमनेर (प्रतिनिधी) सन 2019- 20 या गळीत हंगामात विक्रमी उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान रविवार दिनांक 11 जुलै 2021...\nशहिद जवान गोकुळ कचरे यांच्या परिवारास ५१ हजार १५१ रुपयांची मदत; सैनिक कल्याण समितीची बैठक उत्साहात – विविध ठराव मंजूर\nसंगमनेर (प्रतिनिधी)सैनिक कल्याण समिती संगमनेर (महाराष्ट्र राज्य) समितीची मासिक मीटिंग रविवार दिनांक 4 जुलै रोजी समितीच्या कार्यालयात...\n…माझ्यासाठी तो कॅच ऑफ द इयर : सचिन तेंडुलकर ; हरलीन देओलचा सुपरकॅच व्हायरल, नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव\nक्रिकेटमध्ये आजवर सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. विशेषत: गेल्या काही वर्षांमध्ये टी-२०च्या जमान्यात जिथे प्रत्येक...\nसावधान : जिल्ह्यात कोरोना वाढतोय; संगमनेरातही रूग्णसंख्येत वाढ – 60 रूग्णांची भर\nसंगमनेर (प्रतिनिधी)जिल्ह्यात काही दिवसांपासून किंचित वाढ होणार्‍या कोरोनामध्ये आज मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात आज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/sport/wtc-final-ind-vs-nz-cheteshwar-pujara-first-run-in-36-balls-fans-trolled-and-shared-memes-on-social-media-mhsd-567677.html", "date_download": "2021-08-02T18:02:38Z", "digest": "sha1:5PPJIE3DONVNI7OZ45TZ3OLUXMEVCB4Z", "length": 5295, "nlines": 77, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "WTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस– News18 Lokmat", "raw_content": "\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nभारताचा दिग्गज क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) त्याच्या संयमी खेळासाठी प्रसिद्ध आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्येही (World Test Championship Final) त्याने याची झलक दाखवली.\nभारताचा दिग्गज क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) त्याच्या संयमी खेळासाठी प्रसिद्ध आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्येही (World Test Championship Final) त्याने याची झलक दाखवली. 36 व्या बॉलवर पुजाराने पहिली रन काढली, यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली.\nचेतेश्वर पुजाराची संथ खेळी पाहून अनेकांनी सोशल मीडियावर मीम्स बनवले. पुजारा जेव्हा क्रीजवर होता, तेव्हा नॉन-स्ट्रायकर एण्डला विराट होता, पण यूजर्सनी त्याचे जुने फोटो शेयर केले.\nएकाने तर लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम तारक मेहता का उल्टा चष्माचा एक सीन शेयर करत मीम तयार केलं.\nपुजाराने 36 व्या बॉलला पहिली रन काढली आणि नील वॅगनरला (Neil Wagner) फोर मारली. काहींनी त्याची तुलना राहुल द्रविडशीही केली. द्रव���डही टेस्ट क्रिकेटमध्ये धीम्या गतीने रन काढायचा.\nऍडलेड टेस्टमध्ये 36 रनवर टीम इंडिया ऑल आऊट झाली, त्यामुळे एकाने त्या 36 रनची आठवण करून दिली.\nपुजाराने सुरुवातीच्या 35 बॉलवर एकही रन काढली नाही, यानंतर 36 व्या बॉलला फोर मारली. यानंतर एका युजरने मीम शेयर करत अंपायरवर जळमटं बसल्याचं दाखवलं. बराच काळ काहीही न करता एकाच ठिकाणी उभं राहिल्यामुळे अंपायरच्या अंगावर जळमटं चिकटल्याचं या यूजरला सांगायचं होतं.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/political-news/madhav-bhandari-criticism-on-thackeray-government", "date_download": "2021-08-02T19:19:21Z", "digest": "sha1:2GQS5ZHZ7CEFFELSBZZRC2KJU6OJCNTQ", "length": 6599, "nlines": 26, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Madhav Bhandari criticism on Thackeray Government", "raw_content": "\n‘यामुळे’ राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा पुरता बोजवारा - माधव भंडारी\nपुणे (प्रतिनिधि) / Pune - ठाकरे सरकारच्या वेळकाढू आणि बेपर्वा धोरणामुळे राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा पुरता बोजवारा वाजला आहे. शैक्षणिक शुल्कनिश्चितीचा प्रस्तावही राज्य सरकारने खुंटीवर टांगल्यामुळे हजारो पालक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सोसावा लागत आहे.\nशुल्कनिश्चितीबाबत दिरंगाई करून ठाकरे सरकार जाणीवपूर्वक शाळाचालकांना मनमानी शुल्कआकारणीस मुभा देत असल्याने विद्यार्थी व पालकांना मोठा आर्थिक फटका बसला असून तातडीने शैक्षणिक शुल्क निश्चित न केल्यास पालकांच्या असंतोषाचा जो उद्रेक होईल त्याला तोंड द्यावं लागेल, असा इशारा प्रदेश भाजपा उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.\nगेल्या शैक्षणिक वर्षात शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्यानंतर यंदाही ऑनलाईन शाळा सुरू असतानाही शाळांकडून सक्तीने जबर फी आकारणी केली जात असल्याने हजारो कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कोरोनामुळे उत्पन्न घटले असतानाच शाळांच्या मनमानीस मुभा देऊन ठाकरे सरकार सामान्य माणसांची लुबाडणूक करण्यास थेट हातभार लावत आहे. एक तर शैक्षणिक वर्ग सुरू नसल्याने शाळांच्या आस्थापना खर्चात मोठी बचत झाली आहे, दुसरीकडे पालकांना मात्र, ऑनलाईन शिक्षणासाठी संगणक, इंटरनेट सुविधांच्या वाढत्या खर्चाचे नवे ओझे पेलावे लागत आहे.\nसरकारकडून कोणतीही मदत नाहीच, उलट लुबाडणुक करणाऱ्यांकडे डोळेझाक करून सरकारने सामान्य कुटुंबांचे जिणे संकटात टाकले आहे. शुल्कनिश्चितीच्या प्रस्तावावर धूळ साचूनही त्यावर निर्णय घेण्यात दिरंगाई करून सरकार कोणाचे हितसंबंध जपत आहे, हे पालकांच्या लक्षात येऊ लागले असून कोरोनाचे कारण देत विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळणाऱ्या सरकारच्या विरोधातील असंतोषाचा उद्रेक होण्याची वाट न पाहता तातडीने भरमसाठ फी आकारणीला चाप लावून शिक्षणव्यवस्था रुळावर आणावी, अशी मागणी भांडारी यांनी केली आहे.\nशाळा बंद असल्यामुळे शाळांमधील ज्या सुविधा विद्यार्थी वापरत नाहीत त्याचे शुल्क आकारू नये असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असतानाही राज्यातील अनेक शिक्षणसंस्था संपूर्ण फी एकरकमी भरण्याची सक्ती पालकांवर करत असल्याच्या तक्रारी आहेत.\nफी न भरल्यास ऑनलाईन वर्गात प्रवेश दिला जात नसल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षणाच्या मूलभूत हक्कांपासून विद्यार्थी वंचित राहणार असून यासाठी राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशाराही भांडारी यांनी दिला. शिक्षण हा राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय असल्याने संतापाचा उद्रेक होण्याची वाट न पाहता शिक्षणाचा बोजवारा उडविणाऱ्या संस्थांच्या मनमानीस आळा घालावा, असे भांडारी म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhipendharkar.blogspot.com/2009/02/blog-post_04.html", "date_download": "2021-08-02T20:03:50Z", "digest": "sha1:H67HNN2PIXKV6MGUAKSD66V67AZXLGFH", "length": 18986, "nlines": 287, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: ग्राफिटी रॉक्स!", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nई-मेल आयडी काढून पाहिला, लोकांना थेट प्रतिक्रिया मागवून पाहिल्या, फोन करून झाले, एसएमएस पाठवून झाले, पण \"ग्राफिटी'वरच्या प्रतिक्रिया एकत्रित स्वरूपात आणि वेळच्या वेळी कधी मिळत नव्हत्या \"ग्राफिटी'ची पुस्तके प्रकाशित झाली तेव्हा, तसंच आम्ही प्रकट मुलाखती आणि गप्पांचा कार्यक्रम करू लागले, तेव्हा लोकांच्या \"ग्राफिटी'वरच्या अमाप प्रेमाचा प्रत्यय यायचा \"ग्राफिटी'ची पुस्तके प्रकाशित झाली तेव्हा, तसंच आम्ही प्रकट मुलाखती आणि गप्पांचा कार्यक्रम करू लागले, तेव्हा लोकांच्या \"ग्राफिटी'वरच्या अमाप प्रेमाचा प्रत्यय यायचा पण तो रोजच्या रोज प्रतिक्रियांतून कधी उतरायचा नाही पण तो रोजच्या रोज प्रतिक्रियांतून कधी उतरायचा नाहीकार्यक्रमाच्या वेळी ल���क कुठल्या कुठल्या जुन्या ग्राफिटींनी आवर्जून प्रतिसाद देतात. \"अरे, एवढी जुनी ग्राफिटी लोकांना लक्षात आहे,' अशीच प्रतिक्रिया असायची आणि असते आमची अशा वेळी.\nग्राफिटी भरपूर आवडते, रोज आवर्जून वाचतो, अमकी ग्राफिटी मस्त होती, तमका शब्द तुम्हाला कसा सुचला, अशा प्रतिक्रिया मिळायच्या. पण रोजच्या रोज लोकांनी ग्राफिटी वाचून त्यावर प्रतिक्रिया द्याव्यात, अशी माझी अपेक्षा असायची आणि असते. संक्रांतीची गूळपोळी उत्तम झाली होती, हे गुढीपाडव्याच्या दिवशी सांगण्याला काहीच अर्थ नसतो नाकधीकधी एखादी वेगळ्या विषयाची ग्राफिटी वापरली, की मीच लोकांना प्रतिक्रिया विचारायचो. लोकांना प्रतिक्रिया द्यावीशी वाटायची, पण वेळ नसायचा किंवा कुठे द्यायची, हे कळायचं नाही.पण आता \"ई-सकाळ'ने नवं रूप धारण केलं आणि लोकांना प्रतिक्रिया द्यायला उत्तम माध्यम मिळालं. आता लोक इथे रोजच्या रोज ग्राफिटीवर प्रतिक्रिया लोक देतात आणि त्यातून त्यांना काय आवडतं, काय नाही, याचाही अंदाज येतोय.\nआकर्षणाचीच विस्तारित संकल्पना म्हणजे \"क्रेझ'. अमक्‍याची क्रेझ आलेय, तमक्‍याची क्रेझ आलेय, असं आपण नेहमी म्हणत असतो. आपणही अनेकदा त...\nमिसळ हा भराभर उरकण्याचा नाश्ता नाही, तर ती एक शास्त्रीय संगीताची बहारदार मैफल आहे. मैफलीच्या आधी तिची जागा निश्चित करावी लागते, श्रोते कोण ...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nवाघा border च्या `बीटिंग रिट्रीट` समारंभाचे अनेक फोटो पेप्रात छापले होते, त्याची वर्णनं वाचली आणि ऐकली होती, भाषांतरितही केली होती. तरीही वा...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nरत्नागिरीत पत्रकारितेला सुरुवात केली, तेव्हा तिथल्या ` रत्नागिरी एक्स्प्रेस ` या स्थानिक दैनिकात अनिल जोशी या सहकाऱ्याकडे भाषांतराची ज��ाबद...\nनमस्कार. सगळ्यात आधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे, कोटिभास्कर सदाशिव गोडबोले. (हे म्हणजे ` चौथी अ ` यत्तेतल्या मुला...\nलहानपणी सुट्या लागल्यावर आजोळी शिपोशीत राहायला जायचो. तीन मामेभावंडं आणि मी, असा दंगा असायचा. कधी गुरं राखणं, कधी नदीवर आंघोळ, कधी आंब्याच...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\n`तारे' जमीं पर नव्हे, जमीनदोस्त\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/90076/", "date_download": "2021-08-02T19:39:56Z", "digest": "sha1:UPBWKYJZJPZD34WKDCFM7X6J2NL3KSJQ", "length": 13026, "nlines": 199, "source_domain": "lokshahilive.com", "title": "इंधन दरवाढीने ग्राहकांचे कंबरडे मोडले ; आज पुन्हा पेट्रोल-डीझेलच्या दरात झाली वाढ – लोकशाही", "raw_content": "\nइंधन दरवाढीने ग्राहकांचे कंबरडे मोडले ; आज पुन्हा पेट्रोल-डीझेलच्या दरात झाली वाढ\nमुंबई : पेट्रोलियम कंपन्यांची इंधन दरवाढ सुरूच आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाने तीन वर्षांतील उच्चांकी पातळी गाठल्यानंतर कंपन्यांसाठी इंधन आयात प्रचंड खर्चिक बनली आहे. परिणामी ही दरवाढ ग्राहकांवर लादण्याचा प्रकार सुरु आहे. दरम्यान, आज शुक्रवारी पुन्हा पेट्रोलचे दर 23 ते 27 पैसे तर डीझेल प्रतिलिटर 27-30 पैशांनी वाढले आहेत. एक दिवसआड पेट्रोलियम कंपन्या दरवाढीचा शॉक देत आहेत.इंधन दरवाढीने ग्राहकांचे कंबरडे मोडले असून देशभरात सरकार विरोधात संताप व्यक्त होत आहे.\nआज शुक्रवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०३.०८ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत पेट्रोल ९६.९३ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी ९८.१४ रुपये भाव आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९६.८४ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०५ रुपयांवर गेला आहे. तर प्रीमियम पेट्रोल १०८.६७ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९६.३५ रुपये आहे. देशात सर्वात महाग डिझेल भोपाळमध्ये मिळत आहे.\nआज कंपन्यांनी डिझेलमध्ये देखील २८ पैशांची वाढ केली आहे. यामुळे आज मुंबईत डिझेलचा भाव ९५.१४ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८७.६९ रुपये आहे. चेन्नईत ९२.३१ रुपये आणि कोलकात्यात ९०.५४ रुपये डिझेलचा भाव आहे.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nमुस्लिम समाजाला १o टक्के आरक्षण देण्याची किनगांव येथील सामाजिक कार्यक्रत्यांची मागणी\nमुक्ताईनगरला कोरोना ओसरत्या काळात सूध्दा होमगार्ड चोखपणे कर्तव्य बजावताय\nअखेर 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर\nराज्य सरकारने जाहीर केली अनलॉकची नवी नियमावली\nदुचाकीच्या चाकात स्कार्फ अडकल्याने महिलेचा दुदैवी मृत्यू\nआदिवासी कुपोषणग्रस्त बालकाच्या मृत्यूची पालकमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल\nराज कुंद्रा प्रकरणावर शिल्पा शेट्टीचे पहिले निवेदन जारी..\nयापुढे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण होणार नाही; मोदी सरकारने संसदेत दिली माहिती\nमुक्ताईनगरला कोरोना ओसरत्या काळात सूध्दा होमगार्ड चोखपणे कर्तव्य बजावताय\nअखेर 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर\nराज्य सरकारने जाहीर केली अनलॉकची नवी नियमावली\nवाहतूक पोलिसांना रिफ्लेक्टर जॅकेटचे वाटप करून दत्ता कांबळे यांनी केला वाढदिवस साजरा\nडॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पेण येथे वृक्षारोपण\nदुचाकीच्या चाकात स्कार्फ अडकल्याने महिलेचा दुदैवी मृत्यू\nआदिवासी कुपोषणग्रस्त बालकाच्या मृत्यूची पालकमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल\nराज कुंद्रा प्रकरणावर शिल्पा शेट्टीचे पहिले निवेदन जारी..\nजनावरांची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला; एकाला अटक\nवैद्यकीय प्रवेशासाठी नविन आरक्षणचा मुस्लीम विद्यार्थ्यांनाही लाभ – भाजपा अल्पसंख्याक मोर्चा\nयापुढे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण होणार नाही; मोदी सरकारने संसदेत दिली माहिती\nसासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या\nगांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बचत गटांच्या माध्यमातून खर्ची खु. येथे वृक्षारोपण\nपालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस दलास दुचाकी व चारचाकी प्रदान\nमाहेरहून २ लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह ५ जणांवर गुन्हा\nधक्कादायक.. नागपुरात 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गँगरेप; ६ नराधमांचं कृत्य\nजळगावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nकिन्नर समाजातील प्रमुख राणी सविता जान (जगन मामा) यांचे अल्पशा आ���ाराने निधन\nआज ‘ब्रेक द चेन’ची नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता\n ओबीसी आरक्षणासाठी राज्याचं मोठं पाऊल\nजळगाव आणि चाळीसगाव शहरातच फक्त कोरोना रुग्ण\nभुसावळमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त\nजि.प.च्या शिक्षण उपक्रमात उर्दू शिक्षकांचे योगदान कौतुकास्पद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/yuva-katta/home-remedies-skin-and-hair-routine-tips-of-bollywood-actresses-in-marathi/articleshow/81562736.cms", "date_download": "2021-08-02T18:17:51Z", "digest": "sha1:YIT4PFPFYSLSB47CWBNYWQ3XGJ7RD7LF", "length": 19729, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Natural Remedies Tips In Marathi: Celeb Skin Care मलायका, प्रियंकापासून ते तमन्नापर्यंत, 'हे' आहेत अभिनेत्रींचे आवडते घरगुती उपाय - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCeleb Skin Care मलायका, प्रियंकापासून ते तमन्नापर्यंत, 'हे' आहेत अभिनेत्रींचे आवडते घरगुती उपाय\nसर्वसामान्य महिलांप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रींनाही त्वचा तसंच केसांसाठी (Bollywood Actress Home Remedies) घरगुती उपाय करणं आवडते. सेलिब्रिटीमंडळी देखील आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्ये आई-आजीने सांगितलेल्या घरगुती उपायांचा समावेश करतात.\nCeleb Skin Care मलायका, प्रियंकापासून ते तमन्नापर्यंत, 'हे' आहेत अभिनेत्रींचे आवडते घरगुती उपाय\nसौंदर्य खुलवण्यासाठी केवळ सर्वसामान्य तरुणीच नव्हे तर बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्री सुद्धा घरगुती उपाय व DIY टिप्सची मदत घेतात. कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या या अभिनेत्रींनाही चांगलंच माहिती आहे की पार्लरमधील ब्युटी ट्रीटमेंटपेक्षाही हे घरगुती उपाय रामबाण व प्रभावी आहेत. यामुळेच आपल्या धावपळीच्या आयुष्यादरम्यान स्वतःची देखभाल करताना ही सेलिब्रिटी मंडळी नैसर्गिक (DIY Tips Of Actresses) उपाय करतात.\nबॉलिवूड अभिनेत्री केस व त्वचेची देखभाल करण्यासाठी नियमित स्वरुपात ज्या घरगुती उपचारांची मदत घेतात, त्यासंदर्भातील माहिती आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. आपले आवडते घरगुती उपचार या अभिनेत्रींनी (Malaika Arora Skin Care) एखाद्या मुलाखतीदरम्यान किंवा सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केलेली आहे.\n​मलायका अरोराच्या चमकदार त्वचेचं रहस्य\nमलायका अरोरा आपल्या चेहऱ्यावर नियमित कोरफड जेल लावते. जेव्हा-जेव्हा या अभिनेत्रीला स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळतो, त्यावेळेस ती आपल्या चेहऱ्यावर कोरफड जेल लावते. मलायका दिवसभरातून दोनदा १०-१० मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर कोरफड जेल लावणं पसंत करते. तसंच तिला त्वचेवर मधाचा उपयोग करणे सुद्धा पसंत आहे. मधामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि चेहऱ्यावरील तेज देखील वाढते. त्वचेचं स्क्रबिंग करण्यासाठी मलायका घरगुती कॉफी बॉडी स्क्रबचा उपयोग करते. यामुळे त्वचेवरील मृत पेशींची समस्या कमी होण्यास मदत मिळते.\n(Hair Care डोके शांत आणि केस होतील मऊ, काळे व घनदाट; उन्हाळ्यात वापरा या डाळीची पेस्ट)\nतुम्हाला देखील मलायकासारखी सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असल्यास करा हा उपाय\nया तिन्ही सामग्री वाटीमध्ये एकत्र घ्या व स्क्रब तयार करा. संपूर्ण शरीरावर स्क्रब लावून हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे मृत पेशींची समस्या दूर होण्यास मदत मिळते. यानंतर चेहरा आणि संपूर्ण शरीरावर कोरफड जेलचा उपयोग करावा. यामुळे त्वचा अधिक सुंदर व नितळ होते.\n(Ginger Hair Care केसांशी संबंधित सर्व समस्या या रसामुळे होतील दूर, केस होतील मऊ व सुंदर)\n​प्रियंकाचा आवडता घरगुती उपाय\nप्रियंका चोप्रा आपल्या केसांची देखभाल करण्यासाठी आईने सांगितलेल्या पद्धतीनुसार नारळाच्या तेलाचा उपयोग करते. ती नॅचरल हेअर मास्कची मदत घेते. घरगुती सामग्रींपासूनच ती हेअर मास्क तयार करते. तसंच केसांना नारळाचे तेल लावून मसाज देखील करते.\nया तिन्ही सामग्री एकत्रित करा. हे मास्क सर्व प्रकारच्या केसांसाठी फायदेशीर आहे. पण कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी हा उपाय अधिक प्रभावी आहे. आपल्या हवे असल्यास यामध्ये कोरफडयुक्त नारळाच्या तेलाचाही उपयोग करू शकता.\n​दीपिका पादुकोण अवलंबते हा उपाय\nदीपिका पादुकोणला जेव्हा स्वतःसाठी वेळ मिळतो, त्यावेळेस ती आपल्या त्वचेवर ब्युटी रोलरचा उपयोग करते. याची माहिती तिनं स्वतः सोशल मीडियाद्वारे दिलीय. तसंच एका मुलाखतीदरम्यान आपल्या स्किन केअर रुटीनबाबत तिनं सांगितलं होतं की दिवसभरात ती जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून त्वचा हायड्रेट राहील. आपल्याला देखील दीपिका प्रमाणे सतेज व सुंदर त्वचा हवी असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊन 3D Metal Face-lift Roller Massager चा उपयोग करू शकता. या रोलरच्या उपयोगामुळे त्वचेतील रक्त प्रवाह वाढण्यास मदत मिळते.\n(Onion Hair Care केसगळती, कोंड्याची समस्या होईल दूर हेअर केअर रुटीनमध्ये असा करा कांद्याचा समावेश)\nदिवसभरात कमीत कमी आठ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. त्वचारोग तज्ज्ञांच्या माहितीनुसार, आठ ते १० ग्लास पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर फेकले जाण्यास मदत मिळते. पचनप्रक्रिया सुरळीत सुरू राहते. शरीर हायड्रेट राहते. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या उद्भवत नाही.\n(Celeb Summer Skin Care करीनाने तिच्या सौंदर्याचे सांगितलं सीक्रेट, न विसरता करते हे काम)\n​तमन्ना भाटियाचे सुंदर केस\nतमन्ना भाटिया आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये कांद्याच्या रसाचा समावेश करते. यामुळे केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत मिळते तसंच केसांची वाढ देखील होते. केस घनदाट, जाड आणि मऊ सुद्धा होतात. तमन्ना भाटिया कसे तयार हेअर मास्क, जाणून घ्या...\nया दोन्ही सामग्री मिक्स करून लिक्विड हेअर मास्क तयार करते. हे मिश्रण ती केसांच्या मुळांवर लावते. नारळाच्या तेलामुळे आपल्या केसांना खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो तर कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते. यामुळे केस काळेशार, घनदाट आणि मजबूत होतात. तसंच यामुळे कोलेजनची मात्रा देखील वाढते, ज्यामुळे केसांची वाढ जलदगतीने होण्यास मदत मिळते.\n(चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक, जाणून घ्या आजीच्या बटव्यातील रामबाण आयुर्वेदिक उपाय)\nNOTE केसांशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसंच दुसऱ्या व्यक्तीचे हेअर केअर रुटीन फॉलो करण्याची चूक करू नये.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nGinger Hair Care केसांशी संबंधित सर्व समस्या या रसामुळे होतील दूर, केस होतील मऊ व सुंदर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nरिलेशनशिप ‘आता मी सगळं स्वीकारलंय’ आयुष्यभर नवऱ्यासाठी हेमा मालिनी यांना सहन करावी लागली ‘ही’ गोष्ट\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, ��बरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nकार-बाइक Maruti ची 'स्वस्त' कार याच महिन्यात लाँच होणार किंमत ५ लाखांपेक्षा कमी, ५ हजारांत बुकिंग सुरू\n फक्त ७ हजारात लाँच झाला ‘हा’ शानदार स्मार्टफोन, मिळतील दमदार फीचर्स\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nकरिअर न्यूज HSC Result Date: राज्याचा बारावीचा निकाल ३ ऑगस्टला; निकालाच्या थेट लिंक 'येथे'\nमुंबई महाराष्ट्राचे अनलॉकच्या दिशेने मोठे पाऊल; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...\nमुंबई मुंबई, ठाण्यातील निर्बंध उठणार की कायम राहणार असा आहे सरकारचा आदेश\nकोल्हापूर उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटले, पण... संवादाचा पूल 'असा' तुटला\nन्यूज जिनं हरवलं ती 'ताई'च झाली सिंधूची फॅन; म्हणाली, सिंधूमुळेच मला...\nमुंबई करोना: आज राज्याला मोठा दिलासा; मृत्यूसंख्येत मोठी घट; नवे रुग्णही घटले\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/traffic-police-personnel-will-pay-81-days-salary-274399", "date_download": "2021-08-02T18:40:09Z", "digest": "sha1:E3TDXWPRJ4JSTK662LNDUM4DAUNLBTVV", "length": 10179, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वाहतूक पोलिस कर्मचारी देणार ८१ दिवसांचे वेतन", "raw_content": "\nराष्‍ट्रीय व सामाजिक जबाबदारी म्‍हणून महामारीमध्ये एक महिण्याची सेवा देणार असून त्‍याबदल्यात मार्च महिण्यातील श्री. चिचोलकर यांचे एक महिण्याचे वेतन पंतप्रधान राष्‍ट्रीय रिलिफ फंड (कोरोना) साठी देणार आहेत. तसेच वाहतूक शाखेचे कर्मचारीही त्‍यांचे मार्च महिण्याचे सर्वांचे मिळून एकून पन्नास दिवसांचे वेतन हे राष्‍ट्रीय रिलिफ फंडासाठी देणार आहेत.\nवाहतूक पोलिस कर्मचारी देणार ८१ दिवसांचे वेतन\nहिंगोली : सध्या जगभर कोरोना महामारी मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. त्‍याचा भारतीय अर्थव्यवस्‍थेवर मोठा परिणाम झालेला आहे. तसेच यात बळि पडलेल्या नागरिकांच्या सोईसुविधा व उपचारासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी शासनास मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता पडू शकते. त्यामुळे येथील वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ८१ दिवसांचे वेतन पंतप्रधान रिलिफ फंडासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.\nया बाबत वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी शुक्रवारी (ता.२७) पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांना एका पत्राद्वारे ही माहिती दिली. सर्व कर्मचाऱ्यांची नावे देखील देण्यात आली आहेत. राष्‍ट्रीय व सामाजिक जबाबदारी म्‍हणून महामारीमध्ये एक महिण्याची सेवा देणार असून त्‍याबदल्यात मार्च महिण्यातील श्री. चिचोलकर यांचे एक महिण्याचे वेतन पंतप्रधान राष्‍ट्रीय रिलिफ फंड (कोरोना) साठी देणार आहेत.\nहेही वाचा - हिंगोलीत आढळला कोरोना संशयित डॉक्टर\nपोलिस अधीक्षक यांच्याकडे विनंती\nतसेच वाहतूक शाखेचे कर्मचारीही त्‍यांचे मार्च महिण्याचे सर्वांचे मिळून एकून पन्नास दिवसांचे वेतन हे राष्‍ट्रीय रिलिफ फंडासाठी देणार आहेत. श्री. चिंचोलकर यांचे एक महिण्याचे व कर्मचाऱ्याचे पन्नास दिवसाचे वेतन कपात करून पंतप्रधान राष्‍ट्रीय रिलिफ फंडात (कोरोना) जमा करावे, अशी विनंती पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यात आनंदराव मस्‍के, किरण चव्हाण, साहेबराव जाधव, शेषराव राठोड, रावसाहेब घुमनर, सुरेश आडे, रवि गंगावणे, वसंत चव्हाण, फुलाजी सावळे, गजानन राठोड, सुभाष घुगे, शिवाजी पारसकर, गजानन सांगळे, रमेश ठोके, विकास गवळी, बळिराम शिंदे, तानाजी खोकले, अमित मोडक, गजानन राठोड, कैलास घुगे, चंद्रशेखर काशीदे, सुषमा भाटेगावकर, भारती दळवे यांचा समावेश आहे.\nसामान्य जनतेस मारहाण करू नका\nजिल्‍ह्यात संचारबंदी सुरू असून बंदोबस्‍तावर असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामान्य जनतेस मारहाण करू नये, असे आदेश पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी कर्मचाऱ्यांना शुक्रवारी (ता.२७) दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्‍यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्‍तासाठी तैनात आहेत. सदर बंदोबस्‍तातील अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्य जनतेला मारहाण करीत आहेत.\nयेथे क्लिक करा- कळमनुरीतील भाजीमंडईत खरेदीसाठी झुंबड\nही बाब गंभीर स्‍वरुपाची आहे. सामान्य जनतेला मारहाण केल्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारीत झाल्यास आपणावर अनुशासनात्‍मक कारवाई करण्यात येईल, याची सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी नोंद घ्यावी, निष्काळजीपणा होणार नाही यांची दक्षता घ्यावी, असे आदेश पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांन�� दिले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathilyrics.net/2015/10/blog-post.html", "date_download": "2021-08-02T18:03:12Z", "digest": "sha1:3JCMFY5CKM2O5SIJD52WGURU4MRIAX54", "length": 2931, "nlines": 68, "source_domain": "www.marathilyrics.net", "title": "निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई | Marathi Lyrics", "raw_content": "\nHome / निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई / निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई\nनिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई\nAdd Comment निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई\nनिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई\nआज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही\nगाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई\nपरसात वेलीवर झोपल्या ग जाईजुई\nमीट पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई\nदेवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी\nतुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी\nजगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई\nरित्या पाळण्याची दोरी उरे आज माझ्या हाती\nस्वप्‍न एक उधळून गेले माय लेकराची नाती\nहुंदका गळ्याशी येता गाऊ कशी मी अंगाई\nवृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें \nअगड धूम नगारा सोन्याची जेजुरी, I Jai Malhar Title song Lyrics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2021-08-02T18:52:22Z", "digest": "sha1:6BE4PXAR5ZMZR5WCTCYIB5WXES3OJQYT", "length": 51679, "nlines": 289, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nकर्मकांडापलीकडची प्रेमभक्ती शिकवणारा संतांचा राम\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसंतांनी त्यांच्या साहित्यातून जसा पराक्रमी कोदंडधारी राम उभा केला. तसाच प्रेमळ आणि कनवाळू रामही मांडला. घरातल्या माणसांवर, आपल्या भक्तांवर आणि राज्यातल्या प्रजेवर अफाट प्रेम करणारा रामही संतांनी समाजमनात पोचवला. त्यांनी अभंगांमधून उभा केलेला राम सामान्य माणसाला जगण्याची दिशा दाखवणारा आहे. त्यामुळेच संतांचा राम आपल्याला समजून घ्यावा लागेल.\nकर्मकांडापलीकडची प्रेमभक्ती शिकवणारा संतांचा राम\nसंतांनी त्यांच्या साहित्यातून जसा पराक्रमी कोदंडधारी राम उभा केला. तसाच प्रेमळ आणि कनवाळू रामही मांडला. घरातल्या माणसांवर, आपल्या भक्तांवर आणि राज्यातल्या प्रजेवर अफाट प्रेम करणारा रामही संतांनी समाजमनात पोचवला. त्यांनी अभंगांमधून उभा केलेला राम सामान्य माणसाला जगण्याची दिशा दाखवणारा आहे. त्यामुळेच संतांचा राम आपल्याला समजून घ्यावा लागेल......\nएवढी होती माया, भूल पडली रामाला\nवाचन वेळ : ५ मिनि��ं\nआज रामनवमी. राम-सीतेचं नातं नेमकं कसं होतं अभिजन परंपरा सांगते तसं आदर्शवादी की लोकपरंपरा मानते तसं परंपरावादी अभिजन परंपरा सांगते तसं आदर्शवादी की लोकपरंपरा मानते तसं परंपरावादी इतरांसाठी मुक्तीचा शब्द असलेला ‘राम’ सीतेसाठी जुलमाचा ‘राम’ का झाला इतरांसाठी मुक्तीचा शब्द असलेला ‘राम’ सीतेसाठी जुलमाचा ‘राम’ का झाला लोकपरंपरेतल्या उदाहरणांमधून राम-सीतेच्या नातेसंबंधांवर आणि एकूणच पुरुषी मानसिकतेवर टाकलेला प्रकाशझोत.\nएवढी होती माया, भूल पडली रामाला\nआज रामनवमी. राम-सीतेचं नातं नेमकं कसं होतं अभिजन परंपरा सांगते तसं आदर्शवादी की लोकपरंपरा मानते तसं परंपरावादी अभिजन परंपरा सांगते तसं आदर्शवादी की लोकपरंपरा मानते तसं परंपरावादी इतरांसाठी मुक्तीचा शब्द असलेला ‘राम’ सीतेसाठी जुलमाचा ‘राम’ का झाला इतरांसाठी मुक्तीचा शब्द असलेला ‘राम’ सीतेसाठी जुलमाचा ‘राम’ का झाला लोकपरंपरेतल्या उदाहरणांमधून राम-सीतेच्या नातेसंबंधांवर आणि एकूणच पुरुषी मानसिकतेवर टाकलेला प्रकाशझोत......\nइश्क मजहब, इश्क मेरी जात बन गई\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nराजकारण आपल्याला डोकं बाजूला ठेवायला लावतं. जातकारण आपल्याला डोळ्यांवर झापडं लावायला लावतं. ते झालं की मग संस्कृतीच्या नावाने फक्त विकृतीच उरते. प्रेमाची जागा द्वेष घेतं. आपल्यातला राम हळूहळू संपू लागतो. राम जपायचा असेल, तर देवळं बांधायची गरज नाही, तीर्थयात्रा करायची गरज नाही. राम जपायचा असेल तर फक्त प्रेम जपावं लागतं.\nइश्क मजहब, इश्क मेरी जात बन गई\nराजकारण आपल्याला डोकं बाजूला ठेवायला लावतं. जातकारण आपल्याला डोळ्यांवर झापडं लावायला लावतं. ते झालं की मग संस्कृतीच्या नावाने फक्त विकृतीच उरते. प्रेमाची जागा द्वेष घेतं. आपल्यातला राम हळूहळू संपू लागतो. राम जपायचा असेल, तर देवळं बांधायची गरज नाही, तीर्थयात्रा करायची गरज नाही. राम जपायचा असेल तर फक्त प्रेम जपावं लागतं......\nदेशासाठी रोल मॉडेल नाशिकची मेट्रो\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nनाशिकमधल्या टायर बेस्ड मेट्रो प्रकल्पासाठी बजेटमधे २ हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय. लोकल रेल्वे जशी मुंबईची लाईफलाईन मानली जाते, तशीच ही निओ मेट्रो नाशिकसाठी ठरेल. शिवाय, हा देशातला पहिला प्रयोग असेल. तो यशस्वी झाला तर देशासाठी रोल मॉडेल ठरू शकतो. जगातल्या प्रगत देशांमध�� यशस्वी झालेलं हे तंत्रज्ञान भारतात येऊ घातलंय.\nदेशासाठी रोल मॉडेल नाशिकची मेट्रो\nनाशिकमधल्या टायर बेस्ड मेट्रो प्रकल्पासाठी बजेटमधे २ हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय. लोकल रेल्वे जशी मुंबईची लाईफलाईन मानली जाते, तशीच ही निओ मेट्रो नाशिकसाठी ठरेल. शिवाय, हा देशातला पहिला प्रयोग असेल. तो यशस्वी झाला तर देशासाठी रोल मॉडेल ठरू शकतो. जगातल्या प्रगत देशांमधे यशस्वी झालेलं हे तंत्रज्ञान भारतात येऊ घातलंय......\nसरकारी उद्योग विकणं हा तर कातडीबचावूपणा : अभय टिळक\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nताज्या बजेटमधे निर्गुंतवणुकीकरणाद्वारे १ लाख ७५ हजार कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. सरकारी उद्योगांचा कारभार सुधारणं, हा वास्तविक पाहता त्यामागचा हेतू असला पाहिजे. तोट्यात चालणार्‍या सरकारी उद्योगांना फुंकून टाकण्याचा म्हणून त्याकडे पाहणं चुकीचं ठरेल. त्यामुळेच निर्गुंतवणुकीकरणाचं एक सुस्पष्ट, वास्तव, व्यवहारिक आणि पुरेशी लवचिकता असणारं धोरण पुढं येणं आता गरजेचं बनलंय.\nसरकारी उद्योग विकणं हा तर कातडीबचावूपणा : अभय टिळक\nताज्या बजेटमधे निर्गुंतवणुकीकरणाद्वारे १ लाख ७५ हजार कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. सरकारी उद्योगांचा कारभार सुधारणं, हा वास्तविक पाहता त्यामागचा हेतू असला पाहिजे. तोट्यात चालणार्‍या सरकारी उद्योगांना फुंकून टाकण्याचा म्हणून त्याकडे पाहणं चुकीचं ठरेल. त्यामुळेच निर्गुंतवणुकीकरणाचं एक सुस्पष्ट, वास्तव, व्यवहारिक आणि पुरेशी लवचिकता असणारं धोरण पुढं येणं आता गरजेचं बनलंय......\nया पाच शक्तीशाली महिलांवर अवलंबून आहे कोरोनानंतरचं जग\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nभारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं नाव फोर्ब्सच्या १०० शक्तीशाली महिलांच्या यादीत ४१ व्या क्रमांकावर आलंय. सीतारमण यांच्यासोबत यादीत असणारी सगळी नावं महत्त्वाची आहेतच. पण त्यातल्या पहिल्या ५ महिलांवर आपला कोरोना नंतरचा काळ अवलंबून असणार आहे. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी ही नावं नकळतपणे आपलं भविष्य ठरवतायत. त्यामुळेच त्यांच्याविषयी जाणून घेणं महत्त्वाचंय.\nया पाच शक्तीशाली महिलांवर अवलंबून आहे कोरोनानंतरचं जग\nभारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं नाव फोर्ब्सच्या १०० शक्तीशाली महिलांच्या यादीत ४१ व्या क्रमांकावर आलंय. सीतारमण यांच्यासोबत यादीत असणारी सगळी नावं महत्त्वाची आहेतच. पण त्यातल्या पहिल्या ५ महिलांवर आपला कोरोना नंतरचा काळ अवलंबून असणार आहे. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी ही नावं नकळतपणे आपलं भविष्य ठरवतायत. त्यामुळेच त्यांच्याविषयी जाणून घेणं महत्त्वाचंय......\nमोदी सरकारने एलआयसी विकल्यावर आपल्या पॉलिसींचं काय होणार\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एलआयसीतला सरकारचा वाटा विकण्याची घोषणा केलीय. अर्थमंत्र्यांच्या या बजेट घोषणेपासून एलआयसीच्या सर्वसामान्य विमाधारकांमधे काळजीचं वातावरण तयार झालंय. वॉट्सअपवर वेगवेगळे मेसेज फिरताहेत. मोदी सरकारने एलआयसी विकल्यावर आपल्या पॉलिसींचं काय होणार, असा प्रश्न गुंतवणूकदारांना सतावतोय. गुंतागुंतीच्या प्रश्नांबद्दलची ही साधीसरळ माहिती.\nमोदी सरकारने एलआयसी विकल्यावर आपल्या पॉलिसींचं काय होणार\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एलआयसीतला सरकारचा वाटा विकण्याची घोषणा केलीय. अर्थमंत्र्यांच्या या बजेट घोषणेपासून एलआयसीच्या सर्वसामान्य विमाधारकांमधे काळजीचं वातावरण तयार झालंय. वॉट्सअपवर वेगवेगळे मेसेज फिरताहेत. मोदी सरकारने एलआयसी विकल्यावर आपल्या पॉलिसींचं काय होणार, असा प्रश्न गुंतवणूकदारांना सतावतोय. गुंतागुंतीच्या प्रश्नांबद्दलची ही साधीसरळ माहिती......\nनिर्मला सीतारामन यांच्या अडीच तासाच्या भाषणातल्या १० कामाच्या गोष्टी\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nनव्या दशकातलं पहिलंवहिलं बजेट २०२० आज १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलं. महागाई, मंदीने आर्थिक तंगीचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या प्रचंड अपेक्षांना साकारण्यासाठी सीतारामन आपल्या वहिखात्यातून अनेक घोषणा बाहेर काढल्या. अर्थमंत्र्यांच्या तब्बल अडीच घंट्याच्या अर्थसंकल्पीय भाषणातल्या १० आपल्या कामाच्या गोष्टी.\nनिर्मला सीतारामन यांच्या अडीच तासाच्या भाषणातल्या १० कामाच्या गोष्टी\nनव्या दशकातलं पहिलंवहिलं बजेट २०२० आज १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलं. महागाई, मंदीने आर्थिक तंगीचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या प्रचंड अपेक्षांना साकारण्यासाठी सीतारामन आपल्या वहिखात्यातून अनेक घोषणा बाहेर काढल्या. अर्थमंत्र्यांच्या तब्बल अडीच घंट्याच्या अर्थसंकल्पीय भाषणातल्या १० आपल्या कामाच्या गोष्टी......\nबजेट२०२०ः इन्कम टॅक्स सवलतीने भलं कुणाचं, सरकारचं की करदात्यांचं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या १ फेब्रुवारीला नव्या दशकातला पहिला अर्थसंकल्प सादर करतील. भारतावर जगाला आर्थिक मंदीच्या फेरात अडकवल्याचा आरोप होतोय. सरकारी तिजोरीतही खडखडाट आहे. अशावेळी इन्कम टॅक्समधे आणखी सूट देऊन लोकांच्या हातात पैसा द्यावा, त्यातून बाजारात पैसा येईल, असं म्हटलं जातंय. पण असं केल्यानं खरंच सरकारचा फायदा होतो की लोक अधिकचा पैसा बचतीत टाकतात\nबजेट२०२०ः इन्कम टॅक्स सवलतीने भलं कुणाचं, सरकारचं की करदात्यांचं\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या १ फेब्रुवारीला नव्या दशकातला पहिला अर्थसंकल्प सादर करतील. भारतावर जगाला आर्थिक मंदीच्या फेरात अडकवल्याचा आरोप होतोय. सरकारी तिजोरीतही खडखडाट आहे. अशावेळी इन्कम टॅक्समधे आणखी सूट देऊन लोकांच्या हातात पैसा द्यावा, त्यातून बाजारात पैसा येईल, असं म्हटलं जातंय. पण असं केल्यानं खरंच सरकारचा फायदा होतो की लोक अधिकचा पैसा बचतीत टाकतात\nइन्कम टॅक्सचा रेट कमी केल्यावर आपली आर्थिक मंदीतून सुटका होईल\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसरकारने काही दिवसांपूर्वी कॉर्पोरेट टॅक्समधे सवलत तसंच बांधकाम क्षेत्राला विशेष पॅकेज दिलंय. त्यानंतर आता मंदी दूर करण्यासाठी सरकारने व्यक्तिगत इन्कम टॅक्सचा दर कमी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होतेय. पण मुळातच इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या मुठभर आहे. त्यामुळे या टॅक्स सवलतीचा अर्थव्यवस्थेला किती फायदा होईल, याविषयीही अर्थतज्ञांनाही शंका वाटते.\nइन्कम टॅक्सचा रेट कमी केल्यावर आपली आर्थिक मंदीतून सुटका होईल\nसरकारने काही दिवसांपूर्वी कॉर्पोरेट टॅक्समधे सवलत तसंच बांधकाम क्षेत्राला विशेष पॅकेज दिलंय. त्यानंतर आता मंदी दूर करण्यासाठी सरकारने व्यक्तिगत इन्कम टॅक्सचा दर कमी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होतेय. पण मुळातच इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या मुठभर आहे. त्यामुळे या टॅक्स सवलतीचा अर्थव्यवस्थेला किती फायदा होईल, याविषयीही अर्थतज्ञांनाही शंका वाटते......\nसरकारी कंपन्या विकून सरकार देशाला आर्थिक मंदी��ून बाहेर काढणार\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nदेशाची डगमगती अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी सरकरी कंपन्यांमधून निर्गुंतवणूक करायची आणि काही कंपन्यांचं खासगीकरण करायचं अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केलीय. निर्गुंतवणूक हा शब्द अनेक बातम्यांमधून आपल्या समोर येतोय. पण यासगळ्याची मोठी किंमत सरकारी कंपन्यांतल्या कामगारांना मोजावी लागेल.\nसरकारी कंपन्या विकून सरकार देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढणार\nदेशाची डगमगती अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी सरकरी कंपन्यांमधून निर्गुंतवणूक करायची आणि काही कंपन्यांचं खासगीकरण करायचं अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केलीय. निर्गुंतवणूक हा शब्द अनेक बातम्यांमधून आपल्या समोर येतोय. पण यासगळ्याची मोठी किंमत सरकारी कंपन्यांतल्या कामगारांना मोजावी लागेल......\nइलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह\nवाचन वेळ : १३ मिनिटं\nमोदी सरकारने राजकीय पक्षांना मिळणाऱ्या फंडिगमधे पारदर्शकता आणण्यासाठी आणलेली इलेक्टोरल बॉण्ड योजना संशयाच्या भोवऱ्यात सापडलीय. द हफिंग्टन पोस्ट या वेबपोर्टलने या अपारदर्शकतेवर बोट ठेवलंय. विरोधी पक्षही या आयत्या मुद्द्यावर सरकारला घेरत आहेत. राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या हफिंग्टन पोस्टच्या या विषयावरच्या स्टोरींचा हा आढावा.\nइलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह\nमोदी सरकारने राजकीय पक्षांना मिळणाऱ्या फंडिगमधे पारदर्शकता आणण्यासाठी आणलेली इलेक्टोरल बॉण्ड योजना संशयाच्या भोवऱ्यात सापडलीय. द हफिंग्टन पोस्ट या वेबपोर्टलने या अपारदर्शकतेवर बोट ठेवलंय. विरोधी पक्षही या आयत्या मुद्द्यावर सरकारला घेरत आहेत. राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या हफिंग्टन पोस्टच्या या विषयावरच्या स्टोरींचा हा आढावा......\nडॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमहाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारात सध्या आरोप प्रत्यारोपांचा धुमाकूळ सुरू आहे. अशा वातावरणातच आज मुंबईत जवळपास तासभर देशाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा झाली. अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत ही चर्चा झाली. काँग्रेसच्या प्रचारासाठी आलेल्या सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं. आर्थिक संकटांवर आपली मतं मांडली. त्या चर्चेचा हा रिपोर्ट.\nडॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का\nमहाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारात सध्या आरोप प्रत्यारोपांचा धुमाकूळ सुरू आहे. अशा वातावरणातच आज मुंबईत जवळपास तासभर देशाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा झाली. अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत ही चर्चा झाली. काँग्रेसच्या प्रचारासाठी आलेल्या सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं. आर्थिक संकटांवर आपली मतं मांडली. त्या चर्चेचा हा रिपोर्ट......\nई-सिगारेटवर बंदी व्यसन रोखण्यासाठी की तंबाखू लॉबीमुळे\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nई- सिगारेट्सचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ई-सिगारेटमुळे लोक नव्या व्यसनाच्या नादी लागताहेत. त्यावर वेळीच उपाय करणं गरजेचं असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सरकारकडून सांगितलं जातंय. पण हा निर्णय निव्वळ व्यसनापुरता मर्यादित नसल्याचं समोर येतंय.\nई-सिगारेटवर बंदी व्यसन रोखण्यासाठी की तंबाखू लॉबीमुळे\nई- सिगारेट्सचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ई-सिगारेटमुळे लोक नव्या व्यसनाच्या नादी लागताहेत. त्यावर वेळीच उपाय करणं गरजेचं असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सरकारकडून सांगितलं जातंय. पण हा निर्णय निव्वळ व्यसनापुरता मर्यादित नसल्याचं समोर येतंय......\nमोदींमुळे ५ ट्रिलियन हा शब्द ट्रेंड झालाय, पण ट्रिलियन म्हणजे एकावर किती शून्य\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nगेल्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर झाला. आणि त्या दिवसापासून ५ ट्रिलियन हा शब्द सोशल मीडिया, बातम्या सगळीकडे वाचायला मिळाला. पण एवढी अर्थव्यवस्था कशी बनवणार यावर अनेक चर्चा न्यूज चॅनलवर बघितल्या. आपल्याला माहितीय का, भारताची अर्थव्यवस्था २००७ मधे १ ट्रिलियन डॉलरची झाली होती. त्यावर्षी आपण जगातल्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी देशांच्या क्लबमधे सामील झालो.\nमोदींमुळे ५ ट्रिलियन हा शब्द ट्रेंड झालाय, पण ट्रिलियन म्हणजे एकावर किती शून्य\nगेल्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर झाला. आणि त्या दिवसापासून ५ ट्रिलियन ���ा शब्द सोशल मीडिया, बातम्या सगळीकडे वाचायला मिळाला. पण एवढी अर्थव्यवस्था कशी बनवणार यावर अनेक चर्चा न्यूज चॅनलवर बघितल्या. आपल्याला माहितीय का, भारताची अर्थव्यवस्था २००७ मधे १ ट्रिलियन डॉलरची झाली होती. त्यावर्षी आपण जगातल्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी देशांच्या क्लबमधे सामील झालो......\nपहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्र्यांनी देशातल्या महिलांना काय दिलं\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nबजेट आपण न चुकता ऐकतो. कारण यात आपल्यासाठी काय आहे हे बघायचं असतं. मग यंदा महिलांसाठी बजेटमधे काय आहे देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण महिलांबद्दल भरपूर काही बोलल्या. महिलांना नारायणी असंही म्हटलं. महिला विकासाशिवाय देशाचा विकास होणार नाही. त्यामुळे असं वाटलं या बजेटमधे महिलांसाठी खूप काही असेल.\nपहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्र्यांनी देशातल्या महिलांना काय दिलं\nबजेट आपण न चुकता ऐकतो. कारण यात आपल्यासाठी काय आहे हे बघायचं असतं. मग यंदा महिलांसाठी बजेटमधे काय आहे देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण महिलांबद्दल भरपूर काही बोलल्या. महिलांना नारायणी असंही म्हटलं. महिला विकासाशिवाय देशाचा विकास होणार नाही. त्यामुळे असं वाटलं या बजेटमधे महिलांसाठी खूप काही असेल......\nमोदी सरकार श्रीमंतांकडून वसूल करणार घसघशीत टॅक्स\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nमोदी सरकार २.० च्या कार्यकाळातलं पहिलंवहिलं बजेट आज सादर झालं. निर्मला सीतारमन यांनी लाल कापडात बांधलेली कागदपत्रं बाहेर काढून देशाची येत्या काळातली आर्थिक दिशा स्पष्ट केली. आयकर मर्यादा जैसे थे ठेवण्यात आलीय. पेट्रोल-डिझेलवरच्या टॅक्समधे वाढ केलीय.\nमोदी सरकार श्रीमंतांकडून वसूल करणार घसघशीत टॅक्स\nमोदी सरकार २.० च्या कार्यकाळातलं पहिलंवहिलं बजेट आज सादर झालं. निर्मला सीतारमन यांनी लाल कापडात बांधलेली कागदपत्रं बाहेर काढून देशाची येत्या काळातली आर्थिक दिशा स्पष्ट केली. आयकर मर्यादा जैसे थे ठेवण्यात आलीय. पेट्रोल-डिझेलवरच्या टॅक्समधे वाढ केलीय......\nआता बजेट नाही तर वहीखातं म्हणायचं, कारण\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nदेशाच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपला पहिलावहिला अर्थसंकल्प आज मांडणार आहेत. बजेट सादर करण्याआधीच त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली. देशाच्या हिशेबाची कागदपत्र लेदरच्या ब्रिफकेसऐवजी लाल कपड्यात गुंडाळलेल्या फाईलमधून आणली. हे बजेट नाही तर वहीखातं असल्याचं सरकारी अधिकारी सांगत आहेत.\nआता बजेट नाही तर वहीखातं म्हणायचं, कारण\nदेशाच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपला पहिलावहिला अर्थसंकल्प आज मांडणार आहेत. बजेट सादर करण्याआधीच त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली. देशाच्या हिशेबाची कागदपत्र लेदरच्या ब्रिफकेसऐवजी लाल कपड्यात गुंडाळलेल्या फाईलमधून आणली. हे बजेट नाही तर वहीखातं असल्याचं सरकारी अधिकारी सांगत आहेत......\nअसं आहे देशाचं आर्थिक आरोग्य, आर्थिक सर्वेक्षणातल्या १० ठळक गोष्टी\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nमोदी सरकार २.० चं पहिलं बजेट उद्या पाच जुलैला संसदेत मांडलं जाणार आहे. त्याआधी आज चार जुलैला आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. हा निव्वळ अहवाल नाही तर हे सरकारचं प्रगती पुस्तकचं आहे. गेल्या आर्थिक वर्षात सरकारने काय काय केलं हे सगळं इथे आपल्याला सापडतं. या अहवालातल्या १० ठळक गोष्टी.\nअसं आहे देशाचं आर्थिक आरोग्य, आर्थिक सर्वेक्षणातल्या १० ठळक गोष्टी\nमोदी सरकार २.० चं पहिलं बजेट उद्या पाच जुलैला संसदेत मांडलं जाणार आहे. त्याआधी आज चार जुलैला आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. हा निव्वळ अहवाल नाही तर हे सरकारचं प्रगती पुस्तकचं आहे. गेल्या आर्थिक वर्षात सरकारने काय काय केलं हे सगळं इथे आपल्याला सापडतं. या अहवालातल्या १० ठळक गोष्टी......\nपीयूष गोयल यांच्याऐवजी निर्मला सीतारामन अर्थमंत्री बनण्याची गोष्ट\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nमागच्या सत्ता काळात अर्थमंत्री म्हणून अरुण जेटलींची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना वारंवार परदेश वाऱ्याही कराव्या लागल्या. जेटलींच्या अनुपस्थितीत त्यांच्याकडच्या खात्याची धुरा सांभाळली ती पीयूष गोयलांनी. यावेळेस पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून त्यांच्याच नावाची चर्चा होती. मात्र ही चर्चा फोल ठरली. त्यांच्याजागी अचानक निर्मला सीतारामन यांचा नंबर लागला.\nपीयूष गोयल यांच्याऐवजी निर्मला सीतारामन अर्थमंत्री बनण्याची गोष्ट\nमागच्या सत्ता काळात अर्थमंत्री म्हणून अरुण जेटलींची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना वारंवार परदेश वाऱ्याही कराव्या लागल्या. जे��लींच्या अनुपस्थितीत त्यांच्याकडच्या खात्याची धुरा सांभाळली ती पीयूष गोयलांनी. यावेळेस पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून त्यांच्याच नावाची चर्चा होती. मात्र ही चर्चा फोल ठरली. त्यांच्याजागी अचानक निर्मला सीतारामन यांचा नंबर लागला......\nनिर्मला सीतारामन देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत, खरंच\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nमोदी राजवटीत निर्मला सीतारामन यांना जितकी बढती मिळाली तितकी इतर कुणालाच मिळाली नाही. भाजपचं प्रवक्तेपद सक्षमपणे सांभाळल्याचं बक्षीस म्हणून त्यांना मोदी सरकार १.० मधे वाणिज्य खात्याचं मंत्रिपद मिळालं. नंतर तर संरक्षमंत्री म्हणून लॉटरीच लागली. आता मोदी सरकार २.० मधे तर त्यांना अर्थमंत्रीपद मिळालंय. पण त्या खरंच देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत का\nनिर्मला सीतारामन देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत, खरंच\nमोदी राजवटीत निर्मला सीतारामन यांना जितकी बढती मिळाली तितकी इतर कुणालाच मिळाली नाही. भाजपचं प्रवक्तेपद सक्षमपणे सांभाळल्याचं बक्षीस म्हणून त्यांना मोदी सरकार १.० मधे वाणिज्य खात्याचं मंत्रिपद मिळालं. नंतर तर संरक्षमंत्री म्हणून लॉटरीच लागली. आता मोदी सरकार २.० मधे तर त्यांना अर्थमंत्रीपद मिळालंय. पण त्या खरंच देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/good-news-hdfc-life-declared-2180-crore-rupees-live-bonus-for-its-policyholders-check-eligibility-mhjb-569397.html", "date_download": "2021-08-02T19:28:59Z", "digest": "sha1:HZTVJESA7F2GHDMXHGGNBLASCZQS2KOS", "length": 7727, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "HDFC Life पॉलिसीहोल्डर्सना देणार 2180 कोटी रुपयांचा बोनस! तुम्हाला मिळणार की नाही, इथे तपासा पात्रता– News18 Lokmat", "raw_content": "\nHDFC Life पॉलिसीहोल्डर्सना देणार 2180 कोटी रुपयांचा बोनस तुम्हाला मिळणार की नाही, इथे तपासा पात्रता\nदेशातील सर्वात मोठ्या खाजगी लाइफ इन्शुरन्स कंपन्यापैकी एक असणाऱ्या HDFC Life Insurance Limited ने त्यांच्या पार्टिसिपेटिं प्लान्सच्या पॉलिसीहोल्डर्ससाठी 2180 कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.\nदेशातील सर्वात मोठ्या खाजगी लाइफ इन्शुरन्स कंपन्यापैकी एक असणाऱ्या HDFC Life Insurance Limited ने त्यांच्या पार्टिसिपेटिं प्लान्सच्या पॉलिसीहोल्डर्ससाठी 2180 कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.\nनवी दिल्ली, 24 जून: देशातील सर्वात मोठ्या खाजगी लाइफ इन्शुरन्स कंपन्यापैकी एक असणाऱ्या एचडीएफसी लाइन इन्शुरन्स लिमिटेड (HDFC Life Insurance Limited) ने त्यांच्या पार्टिसिपेटिं प्लान्सच्या पॉलिसीहोल्डर्ससाठी 2180 कोटी रुपयांचा बोनस (Bonus) जाहीर केला आहे. ही रक्कम गेल्या वर्षीच्या रकमेपेक्षा 44% अधिक आहे. या बोनसचा फायदा HDFC Life च्या 15.49 लाख पॉलिसीहोल्डर्सना मिळेल. 2180 कोटी रुपयांच्या बोनसपैकी 1438 कोटी रुपये पॉलिसीहोल्डर्सना यावर्षी मॅच्युअर होणाऱ्या पॉलिसीच्या बोनस स्वरुपात किंवा कॅश बोनसच्या स्वरुपात मिळतील. तर उर्वरित बोनस अमाउंट भविष्यात जेव्हा पॉलिसी मॅच्युअर होईल, किंवा डेथ किंवा पॉलिसी सरेंडर झाल्यावर मिळेल. HDFC Life च्या सीईओ विभा पडाळकर यांनी असं म्हटलं आहे की, पॉलिसीहोल्डर्ससाठी बोनस जाहीर करताना त्यांना आनंद होत आहे. एचडीएफसी लाइफबाबत विश्वास व्यक्त केल्याने त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. एचडीएफसी लाइफ ही कंपनी एचडीएफसी बँकेची (HDFC Bank) सहयोगी कंपनी म्हणून 2000 साली स्थापन करण्यात आली होती. दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या बोनसबाबत बोलायचं झालं तर हा बोनल सर्व पॉलिसीहोल्डर्सना मिळणार नाही. याचा फायदा केवळ प्रॉफिटमध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या पॉलिसीच्या विमाधारकांना मिळेल. शिवाय याचा फायदा यूनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIPS) ना मिळणार नाही, कारण ते मार्केट लिंक्ड प्लॅन आहेत. हे वाचा-सलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं दरम्यान Endowment आणि Money Back प्लॅनचे पॉलिसीहोल्डर्स ज्यांनी प्रॉफिटमध्ये पार्टिसिपेट करण्याचा पर्याय निवडला आहे, त्यांना देखील हा बोनस मिळेल. या बोनसचा फायदा HDFC Life चा एचडीएफसी मनी बॅक प्लॅन (HDFC Money Back Plan) घेणाऱ्या पॉलिसीधारकांना मिळेल. याशिवाय एचडीएफसी चिल्ड्रन प्लॅन (HDFC Childrens Plan), एचडीएफसी इंडोमेंंट अशुरन्स (HDFC Endowment Assurance) सह एचडीएफसी सेव्हिंग अशुरन्स प्लॅन (HDFC Savings Assurance Plan) आणि एचडीएफसी अशुरन्स प्लॅन (HDFC Assurance Plan) च्या पॉलिसीधारकांना फायदा मिळेल.\nHDFC Life पॉलिसीहोल्डर्सना देणार 2180 कोटी रुपयांचा बोनस तुम्हाला मिळणार की नाही, इथे तपासा पात्रता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-indw-vs-engw-first-test-debutant-sneh-rana-dedicates-her-performance-to-late-father-od-566485.html", "date_download": "2021-08-02T20:04:50Z", "digest": "sha1:R2NN2O25EDTUKT3R4XWZAZXJT7ZGJF2F", "length": 7488, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IND W vs ENG W : इंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच ���माल– News18 Lokmat", "raw_content": "\nIND W vs ENG W : इंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nभारतीय महिला क्रिकेट टीमची स्पिनर स्नेह राणा (Sneh Rana Test Debut) टेस्ट क्रिकेटमध्ये संस्मरणीय पदार्पण केले. इंग्लंड दौऱ्यावर निवड होण्यापूर्वी स्नेहच्या वडिलांचे निधन झाले होते.\nभारतीय महिला क्रिकेट टीमची स्पिनर स्नेह राणा (Sneh Rana Test Debut) टेस्ट क्रिकेटमध्ये संस्मरणीय पदार्पण केले. इंग्लंड दौऱ्यावर निवड होण्यापूर्वी स्नेहच्या वडिलांचे निधन झाले होते.\nब्रिस्टल, 17 जून : भारतीय महिला क्रिकेट टीमची स्पिनर स्नेह राणा (Sneh Rana Test Debut) टेस्ट क्रिकेटमध्ये संस्मरणीय पदार्पण केले. पहिल्या दिवशी तिने भारताकडून सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या. इंग्लंड दौऱ्यावर निवड होण्यापूर्वी स्नेहच्या वडिलांचे निधन झाले होते. स्नेहनं तिचा पहिल्या दिवसाचा खेळ वडिलांना समर्पित केला आहे. स्नेहनं पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सांगितले की, \"या दौऱ्यासाठी टीमची घोषणा होण्याच्या काही दिवस आधी माझ्या वडिलांचे निधन झाले होते. तो माझ्यासाठी एक एक भावनिक क्षण होता. मला भारतीय टीममध्ये पुन्हा खेळताना पाहण्याची त्यांची इच्छा होताी. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. ठीक आहे. हा सर्व आयुष्याचा भाग आहे. त्यांच्या जाण्यानंतर मी जे काही केलं आहे, किंवा करणार आहे ते त्यांना समर्पित करणार आहे.\"\nब्रिस्टल टेस्टच्या पहिल्या दिवशी शेवटच्या सत्रामध्ये इंग्लंडनं चार विकेट्स गमावल्या. त्यावर बोलताना स्नेहनं सांगितल, \" पिच सुरुवातीपासूनच स्लो होते. पण या पिचवर बॉल टर्न होत होता. माझ्या मते यापुढेही पिच असंच असेल.\" इंग्लंडनं टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. इंग्लंडनं पहिल्या दिवसअखेर 6 आऊट 269 रन काढले. कॅप्टन हिथर नाईटनं सर्वात जास्त 95 रन काढले. स्नेहनं पहिल्या दिवशी टॅमी ब्यूमोट, एमी जोन्स आणि जॉर्जिया एल्विस या तिघींना आऊट केले. माजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन पाच वर्षांनंतर पुनरागमन स्नेह राणानं पाच वर्षांनंतर भारतीय टीममध्ये पुनरागमन केलं आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीचं बक्षिस तिला मिळालं आहे. स्नेह दुखापतीमुळे एक वर्ष क्रिकेटपासून दूर होती. त्यानंतर तिने सातत्यानं चांगली कामगिरी करत टीममध्ये पुनरागमन केलं. काही झालं ���री आशा सोडता कामा नये, असं तिनं यावेळी सांगितलं.\nIND W vs ENG W : इंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/china-developer-broad-group-constructed-10-storey-residential-building-within-28-hours-watch-video-od-567904.html", "date_download": "2021-08-02T18:28:59Z", "digest": "sha1:LAQJVF67MOTZK7VYS4TEWFEVZ3GHYCY2", "length": 8237, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फक्त 28 तासात बनली 10 मजली इमारत! विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO– News18 Lokmat", "raw_content": "\nफक्त 28 तासात बनली 10 मजली इमारत विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO\nएखादी इमारत बांधण्याचे काम वर्षानुवर्ष रखडल्याचे प्रकार नवे नाहीत. पण एक दहा मजली रहिवाशी इमारत ( 10 Storey Residential Building within 28 Hours) फक्त 28 तासांमध्ये तयार झाली आहे.\nएखादी इमारत बांधण्याचे काम वर्षानुवर्ष रखडल्याचे प्रकार नवे नाहीत. पण एक दहा मजली रहिवाशी इमारत ( 10 Storey Residential Building within 28 Hours) फक्त 28 तासांमध्ये तयार झाली आहे.\nमुंबई, 20 जून: एखादी इमारत बांधण्याचे काम वर्षानुवर्ष रखडल्याचे प्रकार नवे नाहीत. पण एक दहा मजली रहिवाशी इमारत (10 Storey Residential Building within 28 Hours) फक्त 28 तासांमध्ये तयार झाली आहे. होय. तुमचा विश्वास बसत नसेल तरी हे खरं आहे. इंटरनेटवर ही इमारत तयर होण्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral on Internet) झाला आहे. इमारतीच्या पायाभरणीला देखील अनेकदा यापेक्षा जास्त वेळ लागतो. तेवढ्या वेळात ही इमारत तयार झाली आहे. इतक्या कमी वेळात इमारत उभी करण्याचं काम आपल्या शेजारच्या चीन (China) देशात झाले आहे. चीनच्या चांग्शा शहरामध्ये (Changsha City) हा अविश्वसीय प्रकार घडला आहे. ब्रॉड ग्रुप (Broad Group) या कंपनीनं ही इमारत तयार केली आहे. या कंपनीनं ‘Standard container size, low-cost transportation worldwide. Extremely simple onsite installation’ या कॅप्शनसह हा व्हिडीओ यूट्यूब (YouTube) वर टाकला आहे. या कंपनीच्या कर्मचाऱ्याने फक्त 28 तास 45 मिनिटामध्ये 10 मजली इमारत उभी केली आहे. हे सर्व कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. ही कंपनी इमारत बांधण्यासाठी (Living Building System) वापर करत आहे. त्याला प्री फॅब्रीकेटेड कंस्ट्रक्शन सिस्टम (Prefabricated Construction Systems) असं म्हणतात. यामध्ये इमारत तयार करताना मॉड्यूलर युनिट्स (Modular Units) एकत्र केले जातात. याची निर्मिती कारखान्यात केली जाते. त्याला कंटेनरच्या माध्यमातून कंस्ट्रक्शन साईटवर नेले जाते. त्याठिकाणी त्यांना एकमेकांशी जोडण्यात येते. त्याची यंत्रणा पूर्वीच तयार केलेली असते. फक्त बोल्ट घट्ट ��ेले की पूर्ण इमारत तयार होते. 4 मिनिटं 52 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये ही सर्व पद्धत दाखवण्यात आली आहे. हवं तेव्हा शिफ्ट करा सोसायटी ही इमारत जितक्या वेगाने उभी करण्यात आली आहे, तितख्याच सहजपणे संपूर्ण इमारतीला दुसरीकडे शिफ्टही करता येते, असा दावा कंपनीनं केला आहे. यासाठी फक्त नट बोल्ट घट करणे आणि नव्या ठिकाणी वीज आणि पाण्याचे कनेक्शन देणे आवश्यक आहे. या घराची अंतर्गत सजावटही खूप सुंदर असून सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय झाली आहे. तरुणी पडली बॉयफ्रेंडच्या आजोबांच्या प्रेमात; बाळाच्या जन्मानंतर समोर आलं धक्कादायक सत्य भूकंपातही सुरक्षित इमारत चीनमध्ये भूकंप, महापूर ही नैसर्गिक संकटं वारंवार येतात. त्या परिस्थितीमध्ये या प्रकारची सहज दुसरिकडं शिफ्ट होणारी इमारत हा चांगला उपाय आहे. ही इमारत भूकंपातही सुरक्षित असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. तर ही इमारत म्हणजे कंस्ट्रक्शन क्षेत्रातील क्रांती असल्याचे मत सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.\nफक्त 28 तासात बनली 10 मजली इमारत विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9", "date_download": "2021-08-02T19:16:30Z", "digest": "sha1:4R5UVIQAP4CIJLSOI4NXACAOIDESOKIB", "length": 4968, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अली शाह - विकिपीडिया", "raw_content": "\nअली हसीमशाह ओमरशाह किंवा 'अली शाह' (जन्म: ७ ऑगस्ट १९५९ साली सलीस्बरी - आताचे हरारे येथे) म्हणून ओळखला गेलेला माजी झिम्बाब्वे क्रिकेटपटू आहे.तो डावखुरा फलंदाज व उजखोरा-मध्यमगती गोलंदाजी करणारा क्रिकेटपटू आहे.सन १९८३ ते १९९६ या दरम्यान झिंबाब्वेसाठी शाहने तीन कसोटी आणि २८ आंतरराष्ट्रीय सामने (एकदिवसीय) खेळले आणि या देशाचे प्रतिनिधित्व करणारा पहिला गैर-गौरवर्णीय खेळाडू होता. त्यानी मॉर्गन हायस्कूलमध्ये आपले शिक्षण घेतले.[ संदर्भ हवा ]\nझिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइ.स. १९५९ मधील जन्म\nझिम्बाब्वेचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१८ रोजी २२:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/02/blog-post_51.html", "date_download": "2021-08-02T19:14:19Z", "digest": "sha1:PHSRDSVXRRAAUNOMFH3WFFOOJXRYPKB5", "length": 10334, "nlines": 105, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेचे सामूहिक रजा आंदोलन - KhabarBat™", "raw_content": "\nMarathi news | मराठी बातम्या \nHome गोंदिया तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेचे सामूहिक रजा आंदोलन\nतहसीलदार नायब तहसीलदार संघटनेचे सामूहिक रजा आंदोलन\nतहसीलदार नायब तहसीलदार संघटनेचे सामूहिक रजा आंदोलन\nजिल्हाधिकारी गोंदिया यांना दिले निवेदन.\nवैभव पवार, नायब तहसीलदार, उमरखेड व गजानन सुरेशो तलाठी यांचे वर रेती माफिया यांनी केलेल्या भ्याड चाकू हल्ला प्रकरणी आज दिनांक 02/02/2021 रोजी तहसीलदार / नायब तहसीलदार संघटना जिल्हा गोंदिया चे वतीने एक दिवस सामूहिक रजा घेऊन काम बंद आंदोलन करण्यात आले. तसेच हल्ले खोरावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी या बाबत जिल्हाधिकारी गोंदिया यांचे मार्फत शासनास निवेदन देण्यात आले. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार जिल्हा गोंदिया उपस्थित होते. सर्व अधिकारी यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आणि पाठिंबा दिला.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. - प्रकाशक ईमेल [email protected] [email protected]\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nअखेर तारीख ठरली; अफवावर विश्वास न ठेवता \"या\" बातमीत बघा तारीख\nअवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ...\nArchive ऑगस्ट (23) जुलै (259) जून (233) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2651) नागपूर (1855) महाराष्ट्र (574) मुंबई (320) पुणे (271) गोंदिया (163) गडचिरोली (146) लेख (140) वर्धा (98) भंडारा (97) मेट्रो (83) Digital Media (66) नवी दिल्ली (45) राजस्थान (33) नवि दिल्ली (26)\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathilyrics.net/2015/05/blog-post_24.html", "date_download": "2021-08-02T19:27:12Z", "digest": "sha1:ZIOOAUOOKJMMJ2I3CMTV76GOTRUBBCKE", "length": 3858, "nlines": 90, "source_domain": "www.marathilyrics.net", "title": "तुझ्���ा माझ्या संसाराला आनि काय हवं | Marathi Lyrics", "raw_content": "\nHome / तुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं / तुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं\nतुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं\nAdd Comment तुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं\nSong :- तुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं\nतुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं\nतुझ्या माझ्या लेकराला, घरकुल नवं\nनव्या घरामंदी काय नविन घडंल\nघरकुलासंग समदं येगळं होईल\nदिस जातील, दिस येतील\nभोग सरंल, सुख येईल\nअवकळा समदी जाईल निघूनी\nतरारलं बीज तुज माझ्या कुशीतूनी\nमिळंल का त्याला, उन वारा पानी\nराहिल का सुकंल ते तुझ्या माझ्या वानी\nरोप आपुलच पर होईल येगळं\nदैवासंग झुंजायाचं देऊ त्याला बळं\nढगावानी बरसंल त्यो, वार्‍यावानी हसवंल त्यो\nफुलावानी सुखविल, काट्यालाबी खेळविल\nसमद्या दुनियेचं मन रिझविल त्यो\nआसंल त्यो कुनावानी, कसा गं दिसंल\nतुझ्या माझ्या जीवाचा त्यो आरसा असंल\nउडूनिया जाईल ही आसवांची रात\nअपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट\nपहांटच्या दंवावानी तान्हं तुजं-माजं\nसोसंल ग कसं त्याला जीवापाड ओझं\nइवल्याशा पणतीचा इवलासा जीव\nत्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव\nवृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें \nअगड धूम नगारा सोन्याची जेजुरी, I Jai Malhar Title song Lyrics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://abhipendharkar.blogspot.com/2008_12_14_archive.html", "date_download": "2021-08-02T20:11:00Z", "digest": "sha1:S4ARERALGWLYCE7Z7QNUVS6CP57F7INR", "length": 35294, "nlines": 302, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: 12/14/08 - 12/21/08", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nआमची `स्वर्ग' सोसायटी तशी कुणाच्याच अध्यात ना मध्यात असलेली. (गावरान भाषेत याला `शेपूटघालू' प्रवृत्ती म्हणतात. असो) सोसायटीची इमारत बांधून झाली, तेव्हा कुणाच्याच `अध्यात-मध्यात' नव्हती. नंतर मात्र भोवताली मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आणि आमची सोसायटी बिचारी शक्ती कपूर किंवा रणजीतसमोर पूर्वी गावातल्या गरीब नायिकेची, सहनायिकेची किंवा ज्युनिअर आर्टिस्टची व्हायची, तशी अवस्था झाली. अंग चोरून, कशीबशी श्‍वास घेत आता ही सोसायटी उभी आहे. त्यामुळं तशी इतर लोकांच्या चर्चेत किंवा पाहण्यात आमची सोसायटी येण्याची काहीच शक्‍यता नव्हती. त्यातून, सोसायटीतले एकेक `नग' सदस्य आणि त्यांचा तिथ्यशील आणि सौजन्यपूर्ण' स्वभाव, यामुळं कुठलाही बिल्डर सोसायटीचं `कॉंप्लेक्‍स' करण्याची `कॉंप्लेक्‍स' आयडिया घेऊन आमच्याकडे येण्याची सुतराम शक्‍यता नव्हती बरं, एवढ्या सगळ्या आलिशान, चकचकीत इमारतींच्या गर्दीत आपल्याच सोसायटीचं \"कॉंप्लेक्‍स' का होत नाही, याचाही \"कॉंप्लेक्‍स' सोसायटीच्या सदस्यांना येण्याचाही संबंध नव्हता...\nतर, अशी ही आमची सोसायटी एकाएकी नुसत्या शहराच्या नव्हे, राज्याच्या नव्हे, देशाच्या नकाशावर आली. (तशी ती आधी `गूगल अर्थ'च्या नकाशावर होती. या वेबसाइटवर आपल्या घराचा पत्ता आणि इमारतीचं नाव वगैरे देण्याची सुविधा उपलब्ध झाली, तेव्हा सोसायटीतल्या काही वांड कार्ट्यांनी या साइटवर सोसायटीच्या जागेच्या ठिकाणी `भूलोकीचा नरक' असं नाव देऊन ठेवलं होतं पण ती बदनामी निराळी.)\nसोसायटीचं नाव देशाच्या नकाशावर कसं आलं, त्याची मोठी रंजक कथा आहेमी त्या दिवशी नेहमीप्रमाणेच (उशिरा) ऑफिसला गेलो होतो. मस्टरवर सही वगैरे करून झाल्यानंतर श्रमपरिहारासाठी खाली कॅंटीनमध्ये बसलो होतो. सध्या कामाचा लोड किती वाढलाय, त्यातून किती दमणूक होते, वगैरे नेहमीच्या आवडीच्या विषयांवर चर्चा सुरू होती. तेवढ्यात गणू शिपाई बोलवायला आला. ऑफिसात माझ्यासाठी फोन होता.\n`हेड ऑफिसचा नाहीये ना मग मरू दे\n``साहेब, हेड ऑफिसचा नाहीये, होम मिनिस्ट्रीकडून आहे तुमच्या घरून फोन आहे.'' गणूनं खुलासा केला. सरकारी हापिसात कामाला असूनदेखील गणूनं ही विनोद करण्याची वृत्ती जपलेली पाहून मला भरून आलं. तरीही, त्याच्या निरोपामुळं थोडासा धक्का बसला. गौरीचा- माझ्या बायकोचा फोन तुमच्या घरून फोन आहे.'' गणूनं खुलासा केला. सरकारी हापिसात कामाला असूनदेखील गणूनं ही विनोद करण्याची वृत्ती जपलेली पाहून मला भरून आलं. तरीही, त्याच्या निरोपामुळं थोडासा धक्का बसला. गौरीचा- माझ्या बायकोचा फोन एवढ्या सकाळीकपातली साखर तशीच टाकून मी ऑफिसकडे निघालो.\n\"आज पुन्हा काहितरी निमित्त काढून बिल न देताच कटले जोशी' असा शिंदे आणि टाकळीकरांनी मारलेला टोमणा ऐकला, पण त्याकडे दुर्लक्ष केलं.फोन घेतला. शेजारच्या खरे काकूंचा होता\n``अहो बबनराव, ताबडतोब घरी या इकडे भूकंप झालाय'' खरे काकू एवढ्या प्रेमळ आवाजात ओरडल्या, की ऑफिसातली जमीनही थरथरल्यासारखी वाटली.\n मग इथे दादरला कसा नाही झाला हल्ली पावसासारखा भूकंपदेखील दर पन्नास फुटांवर व्हायला लागल��य की काय हल्ली पावसासारखा भूकंपदेखील दर पन्नास फुटांवर व्हायला लागलाय की काय\n\"फालतू विनोद कसले करताय प्रसंग काय, तुम्ही बोलताय काय प्रसंग काय, तुम्ही बोलताय काय\n\"सॉरी हं खरे काकू पण भूकंप होऊनही तुमचा फोन चालू कसा पण भूकंप होऊनही तुमचा फोन चालू कसा कॉर्डलेस घेतलात की काय तुम्ही कॉर्डलेस घेतलात की काय तुम्ही\n\"बबनराव, आता ऐकून घेणार आहात का माझं भूकंप म्हणजे तसला नाही. अहो, आपली सोसायटी गजबजलेय. आपली कामंधामं सोडून सगळे लोक इथे आलेत. सगळे चॅनेलवाले आणि त्यांच्या धोबी व्हॅन पण आल्यायंत भूकंप म्हणजे तसला नाही. अहो, आपली सोसायटी गजबजलेय. आपली कामंधामं सोडून सगळे लोक इथे आलेत. सगळे चॅनेलवाले आणि त्यांच्या धोबी व्हॅन पण आल्यायंत\n``धोबी व्हॅन' हा प्रकार काही मला कळला नाही. \"ओबी व्हॅन' मला माहीत होत्या. बहुधा, चॅनेलवाले सगळ्या बातम्या आपटून धोपटून धुतात आणि पीळ पीळ पिळतात, म्हणून खरे काकूंनी त्यांच्या गाडीला `धोबी व्हॅन' असं नाव दिलं असावं, असा समज मी करून घेतला.\n\"पण कशासाठी एवढी गर्दी\n\"अहो कशासाठी म्हणजे काय तुमच्या गौरीच्या मुलाखती नि शूटिंग घ्यायला.\n तशी आमची गौरी \"सजावट स्पर्धे'त (म्हणजे आरशासमोर तासंतास बसून चेहऱ्यावर निरनिराळी रोगणं लावण्याच्या चढाओढीत) एक्‍स्पर्ट असल्याचं मला माहीत होतं. रोज नवनवे मुखवटे घालूनही ती माझ्यासमोर वावरत असते, याचीही कल्पना होती. पण ही सजावट आणि मुखवटे स्पर्धा गणपतीतल्या गौरीसाठी असते. आमच्या गौरीसाठी कशी काय, अशी शंका डोक्‍यात आली.कुठल्या बरं स्पर्धेत भाग घेतला असावा तिनं माझ्या माहितीप्रमाणं इयत्ता तिसरीत असताना लिंबू-चमचा स्पर्धेत भाग घेतला, तीच तिच्या आयुष्यातील शेवटची स्पर्धा. त्यातही तिचा सतरावा नंबर आला होता. बाकी, लग्नानंतर आता संसाराच्या \"रिऍलिटी शो'मध्ये भाग घेतला आहे, ती गोष्ट वेगळी\nमी निःशब्द झालेला पाहून खरे काकू पुन्हा खेकसल्या, \"अहो, ऐकताय ना\n\"काकू, नक्की काय झालंय ते थोडक्‍यात सांगाल\n म्हणजे मी काय पाल्हाळ लावतेय का बरं. आता नीट ऐका. तुमच्या गौरीच्या अंगात देवी आलेय. काय काय खायला अन्‌ प्यायला मागतेय. दूध प्यायल्यावर पेरू खातेय. ताकावर सरबत पितेय. भेळ, पाणीपुरी खाऊन वर जेवायला मागतेय. कलिंगडावर चिकू खातेय आणि कार्ली तर काकडीसारखी ओरपतेय बरं. आता नीट ऐका. तुमच्या गौरीच्या अंगात ���ेवी आलेय. काय काय खायला अन्‌ प्यायला मागतेय. दूध प्यायल्यावर पेरू खातेय. ताकावर सरबत पितेय. भेळ, पाणीपुरी खाऊन वर जेवायला मागतेय. कलिंगडावर चिकू खातेय आणि कार्ली तर काकडीसारखी ओरपतेय\nआता मीही जरा दचकलो. देवी अंगात येणं म्हणजे काय आम्ही कॉलेजात होतो, तेव्हा आमच्याही अंगात देवी यायची. पण ती पडद्यावरची श्रीदेवी. तिचे सिनेमे आम्ही तासंतास बघायचो आणि घायाळ व्हायचो. पण गौरीची केस निराळी दिसत होती. तिनं खायलाप्यायला मागणं यात काही विशेष नव्हतं. तिच्या प्रकृतिमानाला साजेसंच होतं ते. आणि ती बिथरल्याचा अनुभव तर मी लग्न झाल्यापासूनच घेत होतो. त्यामुळं तिच्या विक्षिप्त वागण्यानंही मला धक्का बसला नव्हता. धक्कादायक हे होतं, की ती चक्क फळं आणि भाज्या खात होती. एरव्ही तिच्या खाण्याच्या सवयींवरून लहानपणी आईनं तिला वरणभाताच्या ऐवजी एसपीडीपी आणि कच्छी दाबेलीच भरवली होती की काय, असं मला वारंवार वाटायचं\nम्हणजे, आजचा प्रकार एकूण गंभीर होता तरमला तडक घरी जाणं भागच होतं. अर्ध्या दिवसाची सुटी मांडण्याशिवाय पर्याय नव्हता. ट्रेन, बस, रिक्षा अशी मजल दरमजल करत घरी पोचलो, तेव्हा तिथे हीऽऽऽऽ गर्दी जमली होती. सोसायटीचं मुख्य गेट बंद होतं. पोलिसही पोचले होते. चॅनेलचा एक \"दांडुकेवाला' सोसायटीच्या गेटवरच चढून बेंबीच्या देठापासून ओरडत होता. एका हातात ते माईकचं दांडकं आणि दुसऱ्या हातानं गेट धरलेलं, अशी त्याची कसरत चालली होती. मध्येच गेटचं ग्रिल लागून त्याची पॅंट नको तिथे फाटली अन्‌ त्याला तोंड लपवायला जागा राहिली नाही. बरं, `लाइव्ह' प्रक्षेपण असल्यानं कॅमेरामनला वाटलं, आपला बातमीदार काहीतरी भन्नाट न्यूज देतोय, त्यामुळं फाटलेली पॅंट लपवण्यासाठीची त्याची धडपड आणि फजिती कॅमेऱ्यानं इत्थंभूत चित्रित केली आणि सगळ्या जगानं ती `लाइव्ह' पाहिली\nसोसायटीच्या आतही कॅमेरेवाले, पत्रकार, पोलिस आणि बघ्यांची गर्दी होती. मी कशीबशी वाट काढत आत गेलो. बाहेरचं रामायण कमी होतं म्हणून की काय, आत वेगळंच महाभारत सुरू होतं. मध्यमवर्गीय घरातल्या एका सुशिक्षित, सुसंस्कारित, सुपरिचित, सुगृहिणीच्याही `अंगात' येऊ शकतं, याची सगळ्या चॅनेलवाल्यांनी `एक्‍सक्‍लुझिव्ह' आणि `ब्रेकिंग न्यूज' केली होती. सहज एका घरात डोकावलो, तर आमच्या गौरीचं दर्शन झालं. खरं तर टीव्हीच्या 29 इंची पडद्यावर त��� मावत नव्हती. `लार्जर दॅन लाइफ' अशी तिची प्रतिमा जाणवत होती. मी `लार्जर दॅन वाइफ' होणं आयुष्यात शक्‍य नसल्यानं तिची प्रतिमा अबाधित राहणार, याचीही खात्री झाली\nगौरी घरातलं कायकाय खात होती, त्याची क्‍लिपिंग दाखवून काही काही चॅनेल कुठल्या कुठल्या भुताटकीच्या सिनेमांतली भयानक दृश्‍यं सोबत दाखवत होते. भुतांच्याही अंगात येतं, हे मला माहीत नव्हतं. हा संबंध त्यांनी कसा जोडला, हे कोडंच होतं.गर्दीतून वाट काढत मी घरात प्रवेश मिळवला. तिथलं दृश्‍य हृदय पिळवटून टाकणारं होतं. घरात सर्वत्र पसारा पडला होता. टीव्ही रिपोर्टर, कॅमेरामन, अन्य तंत्रज्ञांनी घरात अक्षरशः नंगानाच घातला होता. म्हणजे टीव्हीच्या पडद्यावर ती भुतं नंगानाच घालत होती, इथं आमच्या घरात ही भुतं गौरीला सर्वांनी घेरलं होतं. तिच्यावर सर्वांच्या प्रश्‍नांच्या फैरी चालू होत्या. घरातल्या संडासापासून बेडरूमपर्यंत सगळीकडची क्‍लिपिंग चॅनेलवाले टिपत होते. गौरीला वेगवेगळ्या ऍक्‍शन करायला लावून तिचे बाइट्‌सही घेत होते. एकदा तर चुकून एका पत्रकारानं माईकचं दांडकं तिच्या तोंडाच्या एवढं जवळ नेलं, की रागावलेल्या गौरीनं माइकचाच `बाइट' घेतला, असं कुणीतरी सांगितलं.मी घरात आल्याचं कळल्यावर गौरीच्या जिवात जीव आला. प्रश्‍नांच्या सरबत्तीनं ती भंडावून गेली होती. मी जवळ गेल्यावर ती माझ्या गळ्यातच पडली. लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर बायको स्वतःहून जवळ येण्याचा हा दुसराच प्रसंग गौरीला सर्वांनी घेरलं होतं. तिच्यावर सर्वांच्या प्रश्‍नांच्या फैरी चालू होत्या. घरातल्या संडासापासून बेडरूमपर्यंत सगळीकडची क्‍लिपिंग चॅनेलवाले टिपत होते. गौरीला वेगवेगळ्या ऍक्‍शन करायला लावून तिचे बाइट्‌सही घेत होते. एकदा तर चुकून एका पत्रकारानं माईकचं दांडकं तिच्या तोंडाच्या एवढं जवळ नेलं, की रागावलेल्या गौरीनं माइकचाच `बाइट' घेतला, असं कुणीतरी सांगितलं.मी घरात आल्याचं कळल्यावर गौरीच्या जिवात जीव आला. प्रश्‍नांच्या सरबत्तीनं ती भंडावून गेली होती. मी जवळ गेल्यावर ती माझ्या गळ्यातच पडली. लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर बायको स्वतःहून जवळ येण्याचा हा दुसराच प्रसंग असो. खासगी तपशीलात जास्त शिरणं योग्य नाही.मलाही भरून आलं. तिची अवस्था पाहवेना. चेहराही सुकलेला वाटत होता. चॅनेलवाल्यांच्या आग्रहामुळं की का��� कुणास ठाऊक, प्रमाणाबाहेर खाल्ल्यानं ती मूळच्या आकारमानापेक्षा दीडपट भासत होती. मी तिला आधार दिला\nतिच्याशी काही बोलणार, एवढ्यात गौरी अचानक खाली कोसळली.तिचे डोळे मिटलेले होते\n``काय झालं, काय झालं\" सगळे चॅनेलवाले सरसावले\" सगळे चॅनेलवाले सरसावले\nनालायकांनो, तुमच्यामुळं झालंय हे सगळं'' कधी नव्हे तो चढ्या आवाजात मी ओरडलो. तसे काही जण चपापले. काही जणांनी मागच्या मागे काढता पाय घेतला.\n``कुणीतरी डॉक्‍टरांना बोलवा रे पटकन'' मी शेजाऱ्यांना आर्त साद घातली.शेजारचा राजू पटकन धावत जाऊन सोसायटीच्याच आवारात असलेल्या डॉक्‍टरांना घेऊन आला. तोपर्यंत मी सगळ्या चॅनेलवाल्यांना हाकलून लावलं होतं. डॉक्‍टरांनी गौरीची तपासणी केली. मी गॅलरीत येरझाऱ्या घालत होतो.\nडॉक्‍टर बाहेर येऊन म्हणाले, \"जोशी साहेब, पेढे काढा पेढे''या डॉक्‍टरांना कुठल्या वेळी काय बोलावं याचं कधी भान नसतं. चक्कर आल्यावर पेढे कसले''या डॉक्‍टरांना कुठल्या वेळी काय बोलावं याचं कधी भान नसतं. चक्कर आल्यावर पेढे कसले\n``अहो, डॉक्‍टर, प्रसंग काय, बोलताय काय'' मी जरासा वैतागलो.\n``बबनराव, प्रसंगच तसा आहे. आनंदाची बातमी आहे. तुम्ही बाप होणार आहात. गौरीताई गरोदर आहेत...\nडॉक्‍टरांच्या या बोलण्यानं मला धक्काच बसला. म्हणजे, तसे आमचे प्रयत्न बरेच दिवस चालले होते, पण अशा प्रकारे अचानक फलप्राप्ती होईल, याचा अंदाज नव्हता.आनंदाच्या भरात काय बोलावं तेच मला कळेना.\n`देऊया,' असं म्हणून मी डॉक्‍टरांची बोळवण केली.एवढ्या सगळ्या रामायणाची ही फलनिष्पत्ती झाली होती. दिवस गेल्याचं कळण्याआधीच गौरीला काहीबाही खाण्याचे डोहाळे लागले होते आणि गैरसमजातून चॅनेलवाल्यांनी त्याची `ब्रेकिंग न्यूज' केली होती.या प्रकरणातली खरीखुरी `ब्रेकिंग न्यूज' साजरी करायला मात्र एकही चॅनेलवाला तिथे हजर नव्हता...\nLabels: विनोदी की हास्यास्पद\nइतुकेच तूप घेताना वरणावर होते\n'अन्ना'ने केली सुटका, 'अण्णा'ने छळले होते\nती आमटी फुळूकपाणी बोलून बदलली नाही\nमी डाळ शोधण्या कितीदा, तळ ढवळले होते\nमेलेल्या आयुष्याचा त्रास गडे विसरूया\n(पाऊल कधी वासाने 'मेशी'कडे वळले होते\nमी वाहिली तेव्हाही अण्णाला शिव्यांची लाखोली\nमी नाव त्याच्या बापाचे चुपचाप वगळले होते\nयाचेच रडू आले की जमले न मला हसणेही\nमी रंग त्याच्या कन्येसह कितीक उधळले होते\nनुकतीच त्या स्मरणांची जखम भळभळा वाहिली\nदिसभर मग त्या विचारांनी पोट ढवळले होते\nघर माझे शोधाया 'ब्युरो'त वणवण केली\nजे 'फोन' मिळाले ते केव्हाच केले\nएकटाच त्या रात्री बकाबका जेवत होतोहोते\n'मधू'सह आकाशात कितीक 'चंद्र' उजळले होते\nआकर्षणाचीच विस्तारित संकल्पना म्हणजे \"क्रेझ'. अमक्‍याची क्रेझ आलेय, तमक्‍याची क्रेझ आलेय, असं आपण नेहमी म्हणत असतो. आपणही अनेकदा त...\nमिसळ हा भराभर उरकण्याचा नाश्ता नाही, तर ती एक शास्त्रीय संगीताची बहारदार मैफल आहे. मैफलीच्या आधी तिची जागा निश्चित करावी लागते, श्रोते कोण ...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nवाघा border च्या `बीटिंग रिट्रीट` समारंभाचे अनेक फोटो पेप्रात छापले होते, त्याची वर्णनं वाचली आणि ऐकली होती, भाषांतरितही केली होती. तरीही वा...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nरत्नागिरीत पत्रकारितेला सुरुवात केली, तेव्हा तिथल्या ` रत्नागिरी एक्स्प्रेस ` या स्थानिक दैनिकात अनिल जोशी या सहकाऱ्याकडे भाषांतराची जबाबद...\nनमस्कार. सगळ्यात आधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे, कोटिभास्कर सदाशिव गोडबोले. (हे म्हणजे ` चौथी अ ` यत्तेतल्या मुला...\nलहानपणी सुट्या लागल्यावर आजोळी शिपोशीत राहायला जायचो. तीन मामेभावंडं आणि मी, असा दंगा असायचा. कधी गुरं राखणं, कधी नदीवर आंघोळ, कधी आंब्याच...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/good-response-to-weekend-lockdown-by-nashik-citizens", "date_download": "2021-08-02T19:09:17Z", "digest": "sha1:5NNUB7PXZ4U4V7UQCXP6NMA57BZXHKYB", "length": 4086, "nlines": 25, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Good response to weekend lockdown by nashik citizens", "raw_content": "\nवीकेंड लॉकडाऊनला नाशिककरांचा प्रतिसाद\nकोरोनाला रोखण्याकरिता (Corona Crisis) शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडून वीकेंड लॉकडाऊनचा (Weekend Lockdown) पर्याय अवलंबिला जात आहे.\nशासनाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यत बाजारपेठा (Market) खुल्या ठेवण्यास परवानगी दिली आहे. शहरात जेव्हापासून विकेंड लॉकडाउन घेतला जातोय, तेव्हापासून नाशिककर शासनाच्या नियमांचे पालन करत ( Corona Lockdown Rules) असल्याचे चित्र आहे.\nशनिवारी (दि.3) सकाळपासूनच गर्दीचे ठिकाणे, बाजारपेठा निर्मनुष्य होत्या. शालिमार (Shalimar), सीबीएस(CBS) , मेन रोड, रविवार कारंजा, कॉलेज रोड, गंगापूर रोड् (Gangapur Road), महात्मानगर, त्र्यंबक रोड्, निमाणी बसस्थानक (Nimani Bus Stand) या गजबजलेल्या ठिकाणी रोजच मोठी गर्दी असते, मात्र विकेंड लॉकडाउनमुळे शनिवारी मोजके वाहने सोडता शांतता होती.\nनागरिकांना दोन दिवसांच्या लॉकडाउनची सवय झाल्याचे दिसून येत आहे. काही व्यावसायिकांनी शनिवार आणि रविवारी दुकाने उघडू देण्याची मागणी याआधी केली आहे, मात्र कोरोनाची स्थिती पाहता पुढील आणखी काही दिवस विकेंड्लॉकडाउन असाच सुरु राहण्याची शक्यता आहे.\nहॉटेल व्यावसायिकांना (Hotel Proffession) या दोन्ही दिवशी पार्सल सुविधा (Parcel Service) सुरू ठेवण्याची अनुमती आहे. शनिवारी बहुतेक ठिकाणी रस्त्यावर शांतता होती. रिक्षा (Rikshaw) हॉटेल, कपडा दुकाने आदी सह सर्वच दुकाने बंद असल्याने एक शांतता होती. यातून नागरिक वीकेंड लॉक डाऊनला प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहेे. विकेंड्लॉकडाउन वगळता हॉटेल चालकांसह इतर व्यावसायिकांना सामाजिक अंतर व इतर अटी शर्थी घालून देत आस्थापना सुरु करण्यास अनुमती दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/valdevi-dam-safety-issue-on-the-agenda", "date_download": "2021-08-02T18:27:37Z", "digest": "sha1:OIUC7NCMNH4XSVJ5JWMH6RCNNBJ3REVG", "length": 6031, "nlines": 28, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Valdevi dam safety issue on the agenda", "raw_content": "\nवालदेवी धरण सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर\nवर्षभरात दहा तरुणांचा मृत्यू, सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजना राबवण्याची गरज\nनवीन नाशिक | निशिकांत पाटील\nवालदे���ी धरण परिसरात भ्रमंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांना पोहता येत नसतांनाही विनाकारण पाण्यात उतरण्याचा अतिउत्साह त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो आहे.\nवालदेवी धरणात गेल्या वर्षभरात दहा ते बारा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तरीही जिल्हा प्रशासन तसेच पाटबंधारे विभागाकडून या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नसल्याने स्थानिक गावकऱ्यांसह पोलीस प्रशासनाला कायमचीच डोकेदुखी झाली आहे.\nनाशिक शहरापासून मुंबईच्या दिशेने जात असताना पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर वालदेवी धरण आहे. या ठिकाणी नाशिक शहरासह नवीन नाशिक, पाथर्डी फाटा, इंदिरानगर, अंबड परिसरातील अनेक तरुण युवक व युवती निसर्गरम्य वातावरणाच्या सानिध्यात पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी वालदेवी धरणावर जातात.\nअतिउत्साहाच्या भरात धरणात पोहण्यासाठी उतरतात. मात्र पोहोता येत नसताना खोलीचा अंदाज न आल्याने अनेक युवक-युवतींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना येथे वारंवार घडत आहे. गेल्या वर्षभरात दहा ते बारा तरुणांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याने ठिकाणी सुरक्षिततेबाबत च्या उपाय योजना सुरक्षा रक्षक लाईफ गार्ड नेमण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.\nधरणात बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या मध्ये उच्चशिक्षित तरुणांचा समावेश असून अतिउत्साह मृत्युला कारणीभूत ठरत आहे. गेल्या दोन महिन्यातच ७ युवक व युवतींचा धरणात बुडाल्याने मृत्यू झाला असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.\nस्थानिक ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाने पाटबंधारे विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून देखील या ठिकाणी सुरक्षिततेबाबत अशा कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने याठिकाणी अनेकांचे बळी जात आहे.\nपावसाळा सुरू झाला आहे शनिवार रविवार निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेण्यासाठी धरण परिसरात तरुणांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी मद्यपान करण्यासाठी अनेक तरुण येतात मद्यपान केल्यानंतर त्यांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही,\nयासाठी लवकरात लवकर पाटबंधारे विभाग, तसेच जिल्हा प्रशासनाकडून, तुम्हाला पोलिस प्रशासनाने समन्वय साधून धरण परिसरात सुरक्षितते बाबतचे फलक, सुरक्षारक्षक, लाईफगार्ड, सीसीटीव्ही कॅमेरे या प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवणे अत्यंत गरजेचे आहे. अ��्यथा पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/sushant-singh-rajput-cousin-and-bjp-mla-neeraj-singh-bablu-takes-oath-407528", "date_download": "2021-08-02T18:07:43Z", "digest": "sha1:YQMUSYWI7RRQJEM4TURLDPCFGE7H6EQL", "length": 8125, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सुशांतच्या भावाला मंत्रिपद; नितीशकुमारांची मोठी खेळी", "raw_content": "\nभाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.\nसुशांतच्या भावाला मंत्रिपद; नितीशकुमारांची मोठी खेळी\nBihar Cabinet Expansion: पटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. यावेळी १७ नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. यापैकी ९ जण भारतीय जनता पक्षाचे तर ८ जण जनता दल युनायटेडचे आहेत. विशेष म्हणजे भाजपकडून दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा भाऊ नीरज सिंह बबलू यांना मंत्रीपद बहाल करण्यात आलं आहे. नीरज सिंह यांच्याकडे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे. पटना येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यावेळी त्यांनी राजस्थानी पगडी बांधत मंत्रिपदाची शपथ घेतली.\n- VIDEO - प्रशिक्षित श्वान शोधणार कोरोनाचे रुग्ण; लष्कराने घेतली चाचणी\nभाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. हुसैन यांच्यासह नितीन नवीन, नीरज कुमार बबलू, सम्राट चौधरी, सुभाष सिंह, आलोक रंजन झा, प्रमोद कुमार, जनक राम आणि नारायण प्रसाद हे मंत्री बनले आहेत. तर जेडीयूच्या कोट्यातून लेसी सिंह, जमा खान, जयंत राज, मदन सहनी, श्रवण कुमार, संजय झा आणि सुनील कुमार हे मंत्री बनले आहेत. तसेच अपक्ष उमेदवार सुमीत सिंह यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.\n- Video: पोलिसांनी केलेल्या बेदम धुलाईचा व्हिडीओ झाला व्हायरल; 2 महिन्यांनी केलं सस्पेंड​\nकोण आहेत नीरज सिंह बबलू\nदिवंगत अभिनेता सुशांत सिंहचे चुलत बंधू असलेले नीरज सिंह बबलू हे बिहारच्या छातापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्यांच्या परिवाराला आधार देणाऱ्या काही प्रमुख व्यक्तींपैकी ते एक आहेत. सुशांतची हत्या करण्यात आल्याचा आरोपही नीरज यांनी केला होता. तसेच त्यांनी सुशांतच्या बहिणींना सोबत घेत जस्टिस फॉर एसएसआर ही मोहीम चालव��ी होती.\n- ईडी लागली पत्रकारांच्या मागे; न्यूज क्लिकच्या ऑफिसवर छापा\nदरम्यान, २००५ मध्ये राजकारणात पाऊल टाकलेल्या नीरज सिंह बबलू यांनी राघोपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकलीही. त्यानंतर त्यांनी २०१०, २०१५ आणि २०२० मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. सलग चारवेळा आमदार बनलेले नीरज यांचा भाजपच्या बड्या नेत्यांमध्ये समावेश होतो.\n- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/now-pune-mumbai-hyderabad-bus-service-starts-latur-357117", "date_download": "2021-08-02T19:38:37Z", "digest": "sha1:KNPFZ4JDQ3KF3WAM63WQOGTH44WFQHXK", "length": 6897, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लातूरहून पुणे, मुंबई, हैदराबादलाही आता बससेवा", "raw_content": "\nकोरोनामुळे मार्चपासून लांब पल्ल्याच्या बसेस बंद होत्या. पण आता अनलॉक प्रक्रिया सुरु झाली आहे. सर्व व्यवहार हळूहळू सुरु होत आहेत.\nलातूरहून पुणे, मुंबई, हैदराबादलाही आता बससेवा\nलातूर : कोरोनामुळे मार्चपासून लांब पल्ल्याच्या बसेस बंद होत्या. पण आता अनलॉक प्रक्रिया सुरु झाली आहे. सर्व व्यवहार हळूहळू सुरु होत आहेत. हे लक्षात घेऊन लातूर विभागाने आता लांब पल्ल्याच्या बसेस सुरु केल्या आहेत. पुणे, मुंबई, हैदराबाद, कोल्हापूर अशा सर्वच ठिकाणी आता बसेस धावणार आहेत. त्यामुळे दसरा, दिवाळी या महत्त्वाच्या सणाच्या दिवसांत प्रवाशांची मात्र मोठी सोय होणार आहे.\nगेल्या महिन्यापासून जिल्हाअंतर्गत बससेवा सुरु करण्यात आली होती. या मिळत असलेला प्रतिसाद पाहून ग्रामीण भागातही आता फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. दरम्यान लांब पल्ल्याच्या बसेस सुरु करण्याची मागणी होती. यातून आता शिवशाही, विनावातानुकुलित आसनी शयन तसेच साध्या लांब पल्ल्याच्या बसेस सुरु करण्यात आल्या आहेत.\nलातूर प्रभाग समिती निवड प्रक्रिया पुन्हा न्यायालयात\nलातूरहून मुंबई सेंट्रल, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, हैदराबाद, पंढरपूर आदी बससेवा सुरु करण्यात आली आहे. उदगीरहून पुणे, औरंगाबाद, हैदराबाद, सोलापूर, अहमदपूरहून पुणे, निलंग्याहून पुणे, शिर्डी, औशाहून पुणे, औरंगाबाद, सातारा, अमरावती अशा बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. दसरा दिवाळी या सणाला मुंबई, पुणे, औरंगाबाद सारख्या ठिकाणाहून अनेक नागरीक आपल्या गावाकडे येतात. या बसेस सुरु झाल्याने त्यांची मोठी सोय होणार आहे.\nजिल्ह्यातून सुमारे शंभर लांबपल्ल्याच्या बसेस आहेत. त्या आता सर्वच सुरु होत आहेत. पूर्ण क्षमतेने या बसेस धावणार आहेत. शिवशाही सारख्या बसेसही सुरु करण्यात आल्या आहेत. या बसेसचे दररोज निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.\n- सचिन क्षीरसागर, विभागीय नियंत्रक\nसंपादन - गणेश पिटेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/sanjay-raut-saamana-rokhthok-slams-farmers-protest-central-government-406635", "date_download": "2021-08-02T18:02:10Z", "digest": "sha1:47UV3ZZNFZSR3FXVTU3XIBMFFVCMMWIF", "length": 17025, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | संजय राऊतांचा रोखठोकमधून केंद्र सरकारवर घणाघात", "raw_content": "\nशिवसेना खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे.\nसंजय राऊतांचा रोखठोकमधून केंद्र सरकारवर घणाघात\nमुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांचं आंदोलन, शेतकऱ्यांना पॉप सिंगर रिहानाने दिलेला पाठिंबा आणि त्यावरून भारतीय सेलिब्रिटीजनी केलेले ट्विट यावरून संजय राऊत यांनी रोखठोक सदरात भाष्य केलं आहे.\nमुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nकाय आहे आजच्या रोखठोक सदरात\nपॉपस्टार रिहाना हिने सातासमुद्रापलीकडून शेतकरी आंदोलनास पाठिंबा देताच येथे अनेकांना मिरच्या झोंबल्या. परदेशातील लोकांनी येथील कलाकारांचे कौतुक केलेले चालते. पण लढणाऱ्या शेतकऱयांचे कौतुक केले हा आपल्या देशातील हस्तक्षेप वाटतो. आता रिहानाच्या समर्थनासाठी जे उभे राहतील त्यांना ‘देशद्रोही’ ठरवले जाईल. देशद्रोहाचा कायदा आपल्या देशात कमालीचा स्वस्त झाला आहे, पण गाझीपूरच्या सीमेवर प्रत्येक तंबूवर तिरंगा फडकतो आहे. देशभक्तीची गाणी लागली आहेत. सरकारच्या पगडीलाच शेतकऱ्यांनी हात घातला. म्हणजे त्यांनी देशद्रोहच केला लोकशाही व नीतिमत्तेच्या गप्पा आता फक्त तोंडी लावायला. प्रत्यक्षात दिल्लीच्या दिव्याखाली अंधार आहे.\nपोलिस दलाचा आणि लष्कराचा उपयोग नागरी जीवनाच्या क्षेत्रात इतका होत नव्हता. गाझीपुरात तो यापुढे होईल असे दिसते. गाझीपुरात जे दिसले ते राज्यकर्त्यांच्या हृदयशून्यतेचे दर्शन आहे. सरकारने भ्रम निर्माण करून सिंघू बॉर्डरवरील पंजाबी नेत्यांना आंदोलनातून बाहेर काढले. सिंघू ��ॉर्डरवरील आंदोलनाचे नेतृत्व गुरुनामसिंह चढुनी हे किसान नेते करीत होते. हे महाशय सीमेवर होते तोपर्यंत आंदोलनास आर्थिक रसद मोठ्या प्रमाणात मिळत होती. कारण पंजाबच्या शेतकऱ्यांनी ही सीमा ताब्यात घेतली होती. आता हा रस्ता मोकळा केला आहे. शीख विरुद्ध जाट अशी सरळ फूट सरकारने पाडली, पण गाझीपूरला राकेश टिकैत मांड ठोकून उभे आहेत, असं सांगतानाच गाझीपूरच्या बॉर्डरवर खाण्याचे ‘लंगर’ सुरू आहेत व महिला मोठय़ा प्रमाणावर तेथे आहेत. टिकैत यांना सोडून जाणार नाही असा त्यांचा पण आहे. त्यामुळे सरकारने रस्त्यावर खिळेच ठोकले. यावर टिकैत म्हणाले, ‘‘त्यांनी दिल्लीला जाणाऱया रस्त्यांवर खिळे ठोकले, पण आम्हाला दिल्लीला जायचे नाही. कृषी कायदे रद्द करा इतकीच आमची मागणी आहे.’’ पंतप्रधान म्हणतात, ‘‘आंदोलक व शेतकरी यांच्यात एका फोन कॉलचे अंतर आहे’’ यावर मिस्कील जाट टिकैत म्हणाले, ‘‘मग वेळ कशाला’’ यावर मिस्कील जाट टिकैत म्हणाले, ‘‘मग वेळ कशाला मला त्यांचा नंबर द्या. मीच फोन करतो मला त्यांचा नंबर द्या. मीच फोन करतो’’ गाझीपूर सीमेवरचा हा खेळ सुरूच आहे.\nसरकारने गाझीपूर, टिकरी, सिंघू बॉर्डरवरील पाणी, विजेचे कनेक्शन कापले आहे. हा अमानुष प्रकार आहे. मोबाईल टॉयलेटची व्यवस्था मोडीत काढल्याने आता तेथे स्वच्छता नाही व घाणीचे साम्राज्य वाढू लागले. तरीही शेतकरी मागे जायला तयार नाहीत. टिकैत यांची प्रतिष्ठा राहावी हा त्यांचा आता मुख्य मुद्दा आहे. 26 तारखेच्या संध्याकाळी सरकारने बळाचा वापर करून आंदोलनाची बाजी पलटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भावनाविवश झालेले टिकैत यांना हुंदका फुटला. त्या हुंदक्याने शेतकरी मागे फिरले व ‘म्हारो टिकैत’चे फलक घेऊन गाझीपूरला आले. मेरठ, बागपत, मुझफ्फरपूर, जिंद यासारख्या भागात हजारो ‘जाट पंचायती’ झाल्या व टिकैत यांना पाठिंबा वाढू लागला. तेव्हा बळाचा वापर वाढविण्यासाठी सरकारने काय केले पोलिसांनी लाकडाऐवजी स्टीलचे आणि लोखंडाचे दंडुके मोठ्या प्रमाणावर तयार करून घेतले. लाल किल्ल्यावरील शेतकऱ्यांच्या हाती तलवारी होत्या म्हणून पोलिसांच्या एका पथकाने हाती तलवारी घेतलेले फोटो प्रसिद्ध केले. नंतर पोलिसांनी घोडदळाच्या पलटणी आणल्या. तारांचे कुंपण घातलेच, पण दिल्लीकडे जाणाऱया रस्त्यांवर सिमेंट लावून त्यावर मोठय़ा खिळ्यांची बिछायत न���र्माण केली. हे सर्व शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केले असेल तर हे असले सरकार पाकिस्तान व चीनशी काय लढणार, हा प्रश्न आहेच.\nलाल किल्ल्यावरील घटनेनंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. गाझीपूर सीमेवरील 235 तरुण बेपत्ता आहेत. त्यातल्या 140 जणांचा शोध आता तिहार तुरुंगात लागला. उरलेले आजही बेपत्ता आहेत. पोलिसांनी त्यांचे नेमके काय केले\nदिल्ली-गाझीपूर हा एक तासाचा प्रवास. तेथे धड पोहोचता येऊ नये म्हणून सरकारने अनेक अडथळे उभे केले. पोलिस व सुरक्षा दलाचे जवान आहेतच. आता फक्त सैन्य आणि हवाई दल काय ते आणायचे बाकी राहिले आहे. हे सर्व कोणाच्या विरोधात तर आपल्याच शेतकऱ्यांना मागे हटविण्यासाठी. शेतकऱ्यांना देशाचे दुश्मन मानून सरकार लढाईच्या मैदानात उतरले. चीन आणि पाकिस्तानशी चर्चा होते, पण शेतकऱ्यांना ती संधी नाही.\nजगभरातून शेतकरी आंदोलनास पाठिंबा मिळत आहे. पॉपस्टार रिहाना हिने दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देताच पंतप्रधान मोदी यांच्या भक्तांत एकच खळबळ उडाली. स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस या उघडपणे शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी उतरताच अक्षय कुमार, कंगना राणावत, सचिन तेंडुलकरपासून ते लता मंगेशकरपर्यंत सर्व ‘सेलिब्रिटीं’नी अचानक आपली मते समाजमाध्यमांवर व्यक्त केली. ‘शेतकरी आंदोलन हा आमचा देशांतर्गत विषय आहे त्यात विदेशी हस्तक्षेप नको,’ असा साक्षात्कार या प्रमुख मंडळींना झाला. पण गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी एकाकी झुंज देतोय त्यावर साध्या संवेदनाही या प्रमुख मंडळींनी व्यक्त केल्या नाहीत. म्हणजेच आंतरराष्ट्रीय पाठिंबा शेतकऱ्यांना मिळू लागताच, सरकारने त्यांच्या विरोधात या ‘सेलिब्रिटीज्’ना उतरवले. शेतकऱ्यांचा लढा हा माणुसकी व न्याय्य हक्काचा लढा आहे. जगभरातून अशा प्रत्येक लढय़ास मानवतावादी पाठिंबा देतच असतात. शेतकरी देशात बंडाळी करू इच्छित नाहीत व ते देश तोडायला निघाले नाहीत.\nअमेरिकेच्या संसदेवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला होता. तेव्हा पंतप्रधान मोदींपासून अनेक भारतीय नेत्यांनी त्या हल्ल्याचा निषेध करून बायडन या उगवत्या सूर्यास नमस्कार केला होता. ट्रम्प यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी अमेरिकेत व अहमदाबादेत प्रचार सभा घेतल्या. तोसुद्ध��� त्यांच्या देशातला हस्तक्षेप होता. त्यामुळे रिहानाचा विषय हा स्वतंत्र आहे. गाझीपूरच्या सीमेवरील शेतकऱ्यांना जागतिक पाठिंबा मिळत असेल तर त्याचा विचार सरकारने करायला हवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=story-of-anil-awachat-as-a-writerKJ4582486", "date_download": "2021-08-02T17:29:18Z", "digest": "sha1:R5KTMAC6MHBOWUXGBR3PSFF7ALPDOMEN", "length": 28947, "nlines": 147, "source_domain": "www.kolaj.in", "title": "जे बोललो तेच लिहित गेलो: अनिल अवचट| Kolaj", "raw_content": "\nजे बोललो तेच लिहित गेलो: अनिल अवचट\nवाचन वेळ : ७ मिनिटं\n‘मी कधीही लेखक होण्याचं ठरवलं नव्हतं. मी जे बोललो ते लिहिलं. आपलं बोलणं वेगळं असलं की आपलं लिखाणंही आपोआप वेगळं होतं. माझं लिखाण साहित्य म्हणून ओळखलं जावं असं मला कधीच वाटलं नाही. मी फक्त एकाच गोष्टीसाठी लिहित होतो. माझ्यामुळे कुणालातरी मदत व्हावी.’ साहित्य अकादमीच्या लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमात अनिल अवचट बोलत होते.\nकार्यक्रमः लेखक आपल्या भेटीला\nठिकाणः साहित्य अकादमी सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय इमारत, दादर, मुंबई\nवेळः १४ नोव्हेंबर, सायंकाळी ६ वाजता\nविषयः माझ्या लेखक होण्याची गोष्ट\n१. चांभारकाम, सुतारकाम करायचो\nमाझं बालपण पुण जिल्ह्यातल्या ओतूर या गावी गेलं. लहानपणी मी महारवाड्यात फार वेळ घालवत असे. तेव्हा धर्मपरिवर्तनाचा विचार बाबासाहेबांनी मांडला नव्हता. आमच्या शाळेतले एक शिक्षक चांभार होते. या शिक्षकांकडे माझी शिकवणी चालू होती. मी शिकवणीला जाई तेव्हा त्यांचे भाऊ घरात चांभारकी करत असायचे. माझं अभ्यासात लक्ष लागायचं नाही. मी ते कसं काम करतायत हे बघत बसायचो.\nएकदा मोठा झाल्यावर मी चांभारकामाचं सगळं सामान आणलं आणि बसून चप्पल दुरुस्त करायला लागलो. चप्पलेचा सोल व्यवस्थित घालता येत होता. अंगठा शिवता येत होता. टाचा लावता येत होत्या. हे सगळं व्यवस्थित जमतंय हे कळल्यानंतर मी बाहेर पाटी लावली ‘इथं चपला दुरूस्त केल्या जातील’ अशी.\nसुतारकामाचंही असंच. सुताराच्या दुकानात मी जाऊन बसायचो. त्या लाकडाचा वास मला फार आवडायचा. सुतार लाकडाला कसं तासतो, त्याला आकार कसा देतो हे मी फार निरखून पाहत बसायचो. लोहाराकडे साखळी ओढायला बसायचो. माझं अभ्यासात कधीच डोकं चाललं नाही. पण अशा गोष्टीत मला फार रस होता. त्याचा फायदा मला नंतर छंद जोपासताना झाला.\n२. ते तुला एवढं सगळं कसं सांगतात\nएकदा माझ��या एका महार मित्राच्या मैत्रिणीला कांजण्या आल्या. त्याला महार समाजात देवी म्हटलं जायचं. देवी आली म्हणून त्याच्यासोबत आम्ही त्याच्या घरी देवीची भजनं गायला जायचो.\nआज मला लोक विचारतात. अनुभव नसताना तू एवढं दलितांवर कसं लिहू शकतोस ते तुला एवढं सगळं कसं सांगतात ते तुला एवढं सगळं कसं सांगतात मला या प्रश्नाचं आश्चर्यच वाटतं. कसं सांगतात म्हणजे मला या प्रश्नाचं आश्चर्यच वाटतं. कसं सांगतात म्हणजे ते माझेच लोक आहेत. त्यांना मी किंवा मला ते परके वाटतंच नाही. उलट वाणी, ब्राम्हण लोकांसोबत मी फारसा घरोबा ठेवला नव्हता.\nएखाद्याच्या घरी गेलं की त्याची आई प्रेमानं म्हणायची, ‘बस रे बाळा जेवायला.’ मी लगेच बसायचो. हा कोणत्या जातीचा, कोणत्या पोटजातीचा असला विचार कधी करत बसलो नाही. त्यामुळेच या गावानं मला खूप काही दिलं. पण या सगळ्यात मी कधी काही लिहिन, लेखक होईन असं मला अजिबात वाटलं नव्हतं. माझं ते कधी स्वप्नच नव्हतं.\nहेही वाचा : प्रसिद्धीच्या झोतात असलेला बालकुमार तैमूर\n३. जे बोलतो ते लिहायचं\nमाझ्यात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे. मला कधीच कोणत्या महत्वाकांक्षा नव्हत्या. अजूनही नाहीत. मला कधीही स्पर्धा करावीशी वाटली नाही. ज्याला पहिलं यायचंय त्याला पुढे जाऊ दे. मी शांतपणे, माझ्या गतीने चालणार. त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर त्याचं कधी वाईट वाटलं नाही.\nडॉक्टर झाल्यावर बिहारमधे काम करण्यासाठी जायचो. बिहारमधे जाता यावं यासाठी आम्ही पैसे जमवायचो, बुट पॉलिश करायचो, वेटरचं काम करायचो. असे त्या काळी म्हणजे १९६६ मधे आम्ही २३ हजार रूपये जमवले. मो. स. साठे हे तेव्हा सकाळचे सहसंपादक होते. ते माझ्या शेजारीच रहायचे. आम्ही बिहारमधे काय काय पाहिलं हे मी त्यांना एकदा सांगितलं. ऐकल्यावर ते म्हणाले आत्ता जे बोलला, ते लिहून आणून दे. मला काही लिहिता वैगरे येत नाही, मी काही लेखक नाही हे मी त्यांना सांगितलं. ते म्हणाले आत्ता जे मला सांगितलंस तेच लिहून दे.\nमी घरी गेलो. मला वाटलं काहीतरी कामासाठी त्यांना याची गरज असेल. मी ते सगळं लिहिलं आणि त्यांना नेऊन दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळमधे हाच मजकूर माझ्या नावावर छापून आला. अरे हे तर सोपंय जे बोलतो ते लिहायचं. माझं लिखाणाविषयीचं भयच गेलं. लेखनाला शैली असावी लागते, अमुक असावं लागतं, तमुक गरजेचं असतं असं मला वाटायचं. पण तस��� काहीही नव्हतं. आपण जे बोलतो ते लिहायचं. आणि आपण बोलतो ते वेगळं असेल तर आपलं लिखाणही आपोआप वेगळं होतं हे मला कळलं.\n४. हा कसला भारत आहे\nबिहारमधे रस्त्यावरून छोटी छोटी पोरं जायची. अन्न-पाण्यावाचून एकदम वाळून गेली होती. कुपोषणाचा महोत्सवच तिथं चालूय असं वाटावं. ही पोरं रस्त्यानं जायची तेव्हा सांगाडे चालले आहेत असं वाटायचं. एकदा एका सकाळी दार उघडलं तर एक बाई दारात मरून पडली होती. डॉक्टरचं घर म्हणून तिनं मदत मागायला दार वाजवलं असणार. पण आम्हाला कळलंच नाही. त्यावेळी त्या बाईला एक घास जरी मिळाला असता तरी तिचा जीव जगला असता.\nबिहारमधे अर्भकाच्या खाणी होत्या. पोरं १०-१२ वर्षाची झाली की या खाणीत कामाला लागायची. त्यातल्या कणांनी त्यांना टीबी व्हायचा. आणि ३० व्या वर्षीच माणूस मरून जायचा. सगळ्या गावात २५-३० वयाच्या पुढचा एक माणुस नाही. आम्ही टीबीची औषधंही नेली नव्हती. आणि नेली असती तरी एवढ्या लोकांना वर्षभर तरी पुरली असती का\nएकदा कसलंस औषध देताना तिथला एक म्हातारा माणूस म्हणाला, ‘पोटात नाही अन्न आणि औषध कसलं देताय डॉक्टर’ माझ्यासमोर एक भयाण सत्य उभं राहिलं. हा कसला भारत आहे’ माझ्यासमोर एक भयाण सत्य उभं राहिलं. हा कसला भारत आहे ही आपली माणसं आहेत. पण यांचं भवितव्य काय ही आपली माणसं आहेत. पण यांचं भवितव्य काय मी फार अस्वस्थ होत असे.\nहेही वाचा : आणि डोक्यावरचे केस काढून मी खरंखुरं सौंदर्य मिळवलं\n५. गरिबी हा विषय फार जवळचा\nडॉक्टरकीची प्रॅक्टिस करायची. छोटंसं क्लिनिक काढायचं अशी स्वप्न मी आणि माझ्या घरचे रंगवत होतो. बाबा मला फार सुंदर मुलगी बघून देणार होते. ही स्वप्न मागं सोडली. आपलं छोटं आयुष्य आहे. त्यात जी काही थोडी फार क्षमता असेल ती या लोकांसाठी खर्च करायची असं मी ठरवलं.\nगरीबांकडे माझ्यासाठी न संपणारा ओढा होता. आजही आहे. हॉस्पिटलमधे शिकताना आजारी व्यक्ती असायची. त्यांच्याजवळ कुणी नसायचं. त्यांना धाप लागलेली असायची. मी सिस्टरला सांगायचो. सिस्टर म्हणायची. ‘मरने वाला है वो.’ मी त्या माणसाचा हात हातात घेऊन बसायचो. आणि अशी माणसं माझ्या समोर जायची. त्यांच्या आसपास कुणी एक अश्रु ढाळायलासुद्धा नव्हतं. आपल्याकडे मृत्यूचे सोहळे होतात. इथं एक अश्रू गाळला जात नाही.\nरक्ताची बाटली आणायला जमलं नाही म्हणून एक बाळ आईच्या मांडीवर मेलं. ही दुनियाच वेगळी आहे. ���पल्याकडे किती झगमगीत हॉस्पिटल्स आहेत आणि इथं एक बाटली आणण्याइतकाही पैसा नाही. जात-पात, धर्म यापेक्षा गरिबी हा विषय मला फार जवळचा वाटतो. मी त्याबद्दल लिहित होतो.\n६. जे पटलं, ते माझं मत\nया सगळ्यात एक गोष्ट लक्षात आली. बाहेरचं एक वास्तव आहे. तसं आतही एक वास्तव आहे. तेही निरखून बघायला हवं. आपण काय आहोत हे शोधायला हवं. मी दहावीला हॉस्टेलमधे रहायला आलो. आणि तिथल्या मुलांच्या संगतीनं बिघडलो. मी त्या वर्षभरात ज्या ज्या गोष्टी केल्या त्याची मला लाज वाटायची. नंतर कळलं त्या वर्षानं काही तरी शिकवलंय. काय शिकवलंय तर बिघडणं म्हणजे काय हे शिकवलं. त्यातून मी जे बाहेर आलो ते कायमचा.\nआत येणाऱ्या आठवणी, आत येणारे विचार यांच्यावर मी लिहित गेलो. ‘स्वतःविषयी’ असं एक पुस्तक लिहिलं. माझ्या दोन मुलींनी मला खूप शिकवलं. मी त्याबद्दलही लिहिलं. देवाच्या बाबतीत मी फारच उदासीन आहे. पण आपले संत जे सांगतात ते जगण्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून मी त्यांच्यावर लिहिलं. कबीर, तुकोबा, ज्ञानेश्वर यांच्याबद्दल मला काय वाटतं ते लिहिलं.\nकधी कुठल्यातरी एका पक्षासाठी किंवा विचारधारेविषयी लिहावं असं मला वाटलं नाही. मला जे पटेल ते माझं मत असलं पाहिजे, असा माझा आग्रह होता. आणि मी तेच लिहिलं. छंदांविषयी लिहिलं. ओरीगामी हा माझा आवडता छंद. इतर कोणत्याही कलेपेक्षा ही कला वेगळी आहे. ही कला दुसऱ्यांना शिकवता येते, देता येते. त्यातून त्याचा आनंद द्विगुणित होतो. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो अशा सगळ्या प्रसंगाविषयी मी लिहिलं.\nहेही वाचा : आपण बाल दिन साजरा करतोय की बाल दीन\n७. लेखनाने इतरांना मदत होणं हाच मोठा बहुमान\nरस्त्यावरून स्कूटरने जाताना हातगाडी ओढणारे आजोबा दिसायचे. सिग्नलवर भीक मागणारी मुलं दिसायची. मला वाईट वाटायचं. हे असं सगळं मी पाहत होतो. जे पाहत होतो ते सगळ्यांना सांगत होतो. जे सांगत होतो ते लिहित होतो. माझ्या लिखाणाला कधी कोणती पद्धत नव्हती. मी साहित्य लिहावं असं कधी मला वाटलं नाही. किंवा मी लिहितोय त्याला साहित्याचा दर्जा द्यावा, असंही माझ्या मनात नव्हतं.\nमाझ्या लेखनाला पुरस्कार मिळावेत अशी माझी इच्छा नव्हती. एकदा रस्त्यात विं. दा. करंदीकर त्यांच्या नातीला घेऊन उभे होते. माझी नातीशी ओळख करून देताना हे फार मोठे लेखक आहेत. यांच्या पुस्तकाला खूप पुरस्कार मिळालेत असं ते म���हणाले. मला काही पुरस्कार मिळाले नव्हते. पण करंदीकरांनी माझं कौतूक केलं तेव्हा मला पुरस्कार मिळाला.\nबाबा आढाव यांच्यासोबत काम करताना दलित महिला पत्र लिहून मला त्यांची समस्या सांगायच्या. मग मी आणि बाबा त्यांना मदत करायला जायचो. या महिला मला भाऊ म्हणायच्या. माझ्यासाठी हाच सर्वात मोठा बहुमान होता. समाजतल्या लोकांना आपण आपले वाटतो यापेक्षा मोठा कुठलाही बहुमान मला वाटत नाही.\n८. आपल्याला असं जगायचं\nसुनंदा म्हणजे माझी बायको गेली तेव्हा सुनंदाला आठवताना असा एक लेख मी लिहिला. एका कॅन्सरग्रस्त बाईंनी तो वाचला. त्यांच्या नवऱ्यालाही वाचून दाखवला आणि नवऱ्याला म्हणाल्या, ‘असं जगायचं.’ आपल्या लिखाणाचा दुसऱ्यांना उपयोग होतो यापेक्षा आणखी मोठा कुठला पुरस्कार असेल आणखी कसलं साहित्य अकादमी असतं\nमी फक्त एकाच कारणासाठी लिहित होतो. ते म्हणजे या गरीबांचं जगणं मांडता यावं म्हणून. मी लिहिल्यावर त्यांचं जगणं कुणातरी संवेदनशील माणसापर्यंत पोचेल. त्या माणसाची संवेदना जागी होईल आणि ते या माणसांना मदत करण्यासाठी पुढे येतील.\nअश्विनची मुरलीधरनशी बरोबरी, आता कुंबळेंचा रेकॉर्ड मोडणार\nमार्वलच्या सुपरहिरोंना मार्टिन स्कॉर्सेसी सिनेमा का मानत नाही\nस्मार्टफोनच्या जमान्यातही लोकांना फीचर फोनचा नाद का सोडवत नाही\nभाजप-शिवसेनेकडून युती तोडण्याची अधिकृत घोषणा टाळण्यामागची चार कारणं\nभारताच्या भूगोलाची गोष्ट सांगणारा ‘इंडिका’\nभारताच्या भूगोलाची गोष्ट सांगणारा ‘इंडिका’\n'तुफान'चा अझीज अली खरा की खोटा\n'तुफान'चा अझीज अली खरा की खोटा\nऑनलाईन शॉपिंगच्या नियमांमुळे अमेझॉन, फ्लिपकार्ट टेंशनमधे\nऑनलाईन शॉपिंगच्या नियमांमुळे अमेझॉन, फ्लिपकार्ट टेंशनमधे\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nगणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार\nगणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार\nयेत्या काळात ढगफुट��च्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nमुंबईतल्या ५० टक्के मुलांना कोरोना झाला होता असं सांगणारा सिरो सर्वे काय आहे\nमुंबईतल्या ५० टक्के मुलांना कोरोना झाला होता असं सांगणारा सिरो सर्वे काय आहे\nसमुद्राच्या पाण्यातला खारटपणा काढला तर पाण्याची टंचाई कमी होईल\nसमुद्राच्या पाण्यातला खारटपणा काढला तर पाण्याची टंचाई कमी होईल\n‘द हॅपिनेस प्रोजेक्ट’ सुरू करणारी तरूणी सांगतेय आनंदी लोकांच्या चार सवयी\n‘द हॅपिनेस प्रोजेक्ट’ सुरू करणारी तरूणी सांगतेय आनंदी लोकांच्या चार सवयी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/10139/", "date_download": "2021-08-02T18:29:24Z", "digest": "sha1:LOXA335SBMIMLHJIAJKOXF57XJ7POP77", "length": 21534, "nlines": 182, "source_domain": "policetimes.co.in", "title": "शहीद दशरथ पाटील यांना शोकाकूल वातावरणात साश्रुपुर्ण निरोप – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्या��ना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/ताज्या घडामोडी/शहीद दशरथ पाटील यांना शोकाकूल वातावरणात साश्रुपुर्ण निरोप\nशहीद दशरथ पाटील यांना शोकाकूल वातावरणात साश्रुपुर्ण निरोप\nपोलीस टाईम न्युज प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 09/06/2021\nशहीद दशरथ पाटील यांना शोकाकूल वातावरणात साश्रुपुर्ण निरोप\nवडगाव (ता. तासगाव) येथील भारतीय सैन्य दलातील २६ मराठा लाईफ इन्फंट्रीचे हवालदार दशरथ पोपट पाटील (वय ३९) यांना बुधवारी शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. वडगाव – अंजनी रस्त्यावर हवालदार दशरथ पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे बंधु तुकाराम पाटील यांनी भडाग्नी दिला.तसेच अनेक मान्यवरांनी दशरथ पाटील यांच्या पार्थिवास पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली.\nहवालदार दशरथ पाटील जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये कार्यरत होते. सोमवारी सात जुन रोजी सकाळी अखनूर जम्मू (केएनटी) च्या खौर तालुक्यात जोगवानच्या नथू टिबा भागात नियंत्रण रेषेवर गस्त घालत असताना कपाळावर गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला.मंगळवारी रात्री हवालदार दशरथ पाटील यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणण्यात आले. बुधवारी सकाळी पार्थिव वडगाव या जन्मगावी आणण्यात आले. सुरुवातीला ते पार्थिव अंत्यदर्शनासाठी\nगावातील शहीद महादेव पाटील कलामंचच्या शेजारी ठेवण्यात आले. यानंतर पार्थिव दशरथ पाटील यांच्या घरी नेण्यात आले. यावेळी आई, पत्नीसह नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.\nदशरथ पाटील हे सन 2000 साली सैन्यदलात भरती झाले होते.वीस वर्षे त्यांनी सेवा बजावली.दोन महिन्यापूर्वीच त्यांची राज्यस्थानातील कोटा येथून जम्मू येथे देशसेवेत हजर झाल्याने पत्नी व मुलांना गावाकडे सोडून जम्मू येथे देशसेवेत हजर झाले होते. सोमवारी सात जून रोजी ड्युटी संपवुन परतत असताना झालेल्या चकमकीत जम्मूकाश्मिर येथील अकनूर येथे त्यांना वीरमरण आले.\nजवान दशरथ पाटील हे शेतकरी कुटुंबातील आहेत.ते उत्कृष्ट खेळाडू होते सैन्य दलातील विविध स्पर्धेत विक्रमी यश संपादन केले होत��. त्यांच्या पश्चात पत्नी, दीड वर्षाचा मुलगा, नऊ वर्षाची मुलगी,आईवडील,भाऊ भावजय असा परिवार आहे.À\nसजवलेल्या ट्रॅक्टरमधून पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आले. याठिकाणी २६ मराठा लाईफ इन्फंट्रीचे सुभेदार राजेंद्र बाजीराव दळवी, हवालदार सचिन जमादार, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पांडूरंग भोसले, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे संचालक सुरेश पाटील, पोलिस निरीक्षक संजीव झाडे, गट विकास अधिकारी दीपा बापट, सरपंच रमेश पवार, उपसरपंच सचिन पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील यांच्यासह कुटूंबीय आणि मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण केली.\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपदाचा गैरवापर करून निविदा प्रक्रियेत अनियमितता तसेच घोळ.... निविदा प्रक्रियेत अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची राज्य कंत्राटदार महासंघाची मागणी....\nममदापुर वनहद्दीतील लेंडीखत अनाधिकृत रित्या विक्री -ग्रामपंचायतिकडून वनविभाकडे तक्रार..\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह प���देशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://readmehererupali.blogspot.com/2014/", "date_download": "2021-08-02T17:55:20Z", "digest": "sha1:EZD4UFG7VOJOAKKSXILOOMPWGZKQOYON", "length": 13873, "nlines": 72, "source_domain": "readmehererupali.blogspot.com", "title": "Orchids: 2014", "raw_content": "\nपानगळ सुरु झाली कि मला नेहमी प्रश्न पडायचा , झाडाला नसेल का होत दुक्ख आपलीच पाने सोडून देताना श्रावणात बहर आल्यावर लोक त्या झाडापाशी उभे राहून सौंदर्याची तारीफ करत असतात , प्रेमी युगुलांना ते आपलेच वाटत असते , पंथास्थाना ते निवांतपणा देणारा आसरा वाटत असते. सौंदर्याची लयलूट होणारे मोसम , ती श्रीमंती , तो थाट अनुभवणारे झाड अचानक पानगळ आली म्हणून सगळे अगदी एखाद्या निष्काम कर्मयोग्याप्रमाणे सोडून देते श्रावणात बहर आल्यावर लोक त्या झाडापाशी उभे राहून सौंदर्याची तारीफ करत असतात , प्रेमी युगुलांना ते आपलेच वाटत असते , पंथास्थाना ते निवांतपणा देणारा आसरा वाटत असते. सौंदर्याची लयलूट होणारे मोसम , ती श्रीमंती , तो थाट अनुभवणारे झाड अचानक पानगळ आली म्हणून सगळे अगदी एखाद्या निष्काम कर्मयोग्याप्रमाणे सोडून देते कसे काय जमत असेल . नसतील का होत वेदना \nमला माझ्या कामाचा शेवट अगदी नजरेच्या टप्प्यात येईपर्यंत वाटत होते कि झाडाला पण वाटत असेल वाईट . मला सुद्धा वाटले. एक एक पान टाकून देणाऱ्या झाडाप्रमाणे मी एक एक जबाबदारी हातावेगळी करत होते. मी माझे वाटणारे एक एक नियमित वापरातले साहित्य कामाच्या प्रोसेस प्रमाणे रिलीज करत ह��ते. तेव्हा आता हे आपण पुन्हा वापरणार आहोत कि नाही हे चित्र सुद्धा स्पष्ट होत नव्हते. अगदी क्रेडीट कार्डला बंद केले तेव्हा हे आता शेवटचे काम. आता जाताना फक्त माझा रोजच्या वापराचा पी सी मी सोडून देणार कि समाप्ती .पण पुढे काय असा एक उगाचच प्रश्न\nपण मग मला त्या झाडामध्ये आणि माझ्यामध्ये एक साम्य दिसले. पानगळ येते तीच नव्या पालवीची ओळख घेऊन . कोणत्याही गोष्टीचा शेवट नसतोच कधी . ती तर एका नवीन सुंदर गोष्टीची सुरुवात असते, किंबहुना आत्तापर्यंत झाडाला मिळालेल्या सौंदर्यात त्याला जी ओळख नव्हती मिळाली ती त्या पालवीने मिळणार असते. आता डेरेदार नसेल झाड… पण एक सृजन कलाकार येउन झाडाला पाहून म्हणतो \" तुझ्याकडे पाहतानाच आयुष्यात नवीन पालवी फुटण्याची आशा मिळते . जगण्याची खरी उमेद तुझ्याकडूनच तर मिळते. \"\nपानगळीचे हे आगळे रूप सृजन मनालाच कळेल . सौंदर्याचा आस्वाद घेणारा असो , कि प्रेमी युगुल कि कोणी पांथस्थ.. प्रत्येकासाठी झाडाचे बहरलेले रूप क्षणिक सुख होते. पण पालवीने आयुष्याला उमेद दिली होती नव्याने जगण्याची \nमाझ्या कामाचा शेवट करताना माझ्या आयुष्यात येणारी उमेद आहे माझी नवीन भूमिका माझे नवीन आयुष्य हे या आत्ता बहारदार वाटणाऱ्या आयुष्यासारखे क्षणभंगुर नाही . मला आता एक कायमची ओळख मिळणार आहे. आई असण्याची ओळख . जी शाश्वत आणि कायमस्वरूपी असेल. एका निस्वार्थी , निरपेक्ष आयुष्याची सुरुवात असणार आहे ती . या जाणीवेने मन अगदी बहरलय माझे नवीन आयुष्य हे या आत्ता बहारदार वाटणाऱ्या आयुष्यासारखे क्षणभंगुर नाही . मला आता एक कायमची ओळख मिळणार आहे. आई असण्याची ओळख . जी शाश्वत आणि कायमस्वरूपी असेल. एका निस्वार्थी , निरपेक्ष आयुष्याची सुरुवात असणार आहे ती . या जाणीवेने मन अगदी बहरलय श्रावणात डेरेदार दिसणाऱ्या झाडासारखेच… जे पानगऴ होऊन गेल्यावरच बहरते श्रावणात डेरेदार दिसणाऱ्या झाडासारखेच… जे पानगऴ होऊन गेल्यावरच बहरते हि पानगळ नव्हे हा तर आहे बहर …. सौंदर्याचा बहर\nपहाटे पहाटे जाग आली . डोळे किलकिले करून पाहिले तर शेजारी माझे गोंडस बाळ शांतपणे निजलेले . तीच निरागसता अजूनही चेहऱ्यावर आहे जी पहिल्यांदा मी हात हातात घेतला तेव्हा होति. ते निरागस हसू या रोजच्या धावपळीत कुठे दिसतच नव्हते . पण शांतपणे झोपलेल्या चेहऱ्यावर मात्र अगदी शोभून दिसतंय ते हसु. माझ्य��वर अगदी निस्वार्थी प्रेम करणारे कोणीतरी म्हणून मी या निरागस चेहऱ्याकडे पाहिले . आणि अगदी खरेच तो निस्वार्थीपणा स्पर्शातून , बोलण्यातून , वागण्यातून मी रोज अनुभवला. कोणीतरी आपले असणे म्हणजे नेमके काय याच अर्थ मला त्या स्पर्शानेच शिकवलेला .\nमला न दुखावता प्रत्येक गोष्ट करण्याची धडपड आणि अगदी कसलीच तक्रार नाही . माझ्या प्रत्येक तक्रारीला , रागावण्याला समजून घेऊन सॉरी म्हणत कुशीत शिरणे , कुरवाळणे आणि माझे चुकल्यावर आत्ता झोपल्यावर दिसतेय न अगदी तशीच शांत मुद्रा ठेवत मला समजावणे . कुठून अवगत झाल्यात त्या कला प्रेमापोटी असतील तर मग मला का नाही अवगत त्या कला प्रेमापोटी असतील तर मग मला का नाही अवगत त्या कला मी किती गृहीत धरले त्या स्पर्शाला , त्या आपलेपणाला .. याची जाणीव आज पहिल्यांदाच झाली . एवढी शांत मुद्रा नेहमीच असते पण मला ती आजच जाणवली.\nकिती नाती असतात आपलि. पण या नात्यात असे काय असते न रक्ताचे नाते असते न जन्मापासून नाळ जोडलेली असते. पण आपलेपणा , माया मात्र अगदी अनोखी. कुठेतरी आतून कौतुक , कुठे व्यक्त होणारे कौतुक , कुठे माया,कुठे नजरेतूनच व्यक्त होणारे प्रेम, कधी हट्ट तर कधी रुसवा , रुसवा गेला तर कधी कडाक्याचे भांडण . कधी एक टोक तर कधी दुसरे पण तरीही प्रत्येक टोकाला असलेले आपलेपण .\nश्वास मंद चालू आहे , डोळे मिटलेले , चेहऱ्यावर कसले हसू आहे कोणास ठावूक पण आहे एक गोंडस हसू . माझे बाळ . निरागस , शांत , प्रेमळ आणि माझ्याही नकळत मला जपणारे माझे कोणीतरी . माझा नवरा .\nसूर्या थोडा वेळ थांब .उजाडू नको देउस . पहाटेचे हे गोंडस रूप मला जरा अनुभवू दे. उशीर होऊ देत आज . पण हे निरागसपण मला माझ्या डोळ्यात साठवून घेऊ देत.\nआत्ता उठेल हा आणि अगदी छोट्या बाळासारखा चहा बनेपर्यंत माझ्या अवती भवति फिरेल . आणि एकदा कप मिळाला कि त्याच्यातला नवरा ताजा होऊन जाइल आणि रोजच्या धावपळीत पुन्हा एकदा हे गोंडस निरागस हसू दिसेनासे होइल.\nतुझ्यामध्ये एकट्याने उभे राहण्याची ताकद नसताना हात दिला … कदाचित चुकलंच\nतुझ्यामध्ये आत्मविश्वास नसताना तो निर्माण होण्यासाठी धडपड केली … कदाचित चुकलंच\nतुला नाही माहिती म्हणून शिकवल्या काही गोष्टी … कदाचित चुकलंच\nवाटलंच नव्हते कधी कानामागून आली आणि तिखट झालीये ती मिरची एवढी झोंबेल\nवाटलंच नव्हते कधी मला माझी ओळख सिद्ध करायला लागेल .\nवाटल���च नव्हते कधी माझ्या पाठीशी उभा राहणारा प्रत्येक जण माझ्याकडे कामाचा हिशोब मागेल\nआता सिध्द करू स्वतःला कि प्रसिद्ध करू चुकांना .. ह्याचा विचार करतोय … कदाचित चुकलंच\nतुला सोडायला हवे होते आहे त्या परिस्थिती मध्ये\nतुला सांगायला हवे होते शोध तुझा मार्ग तूच\nआता उशीर झालाय , आणि माझा मार्ग एकला उरलाय\nमी वाट शोधतोय आणि उत्तर शोधतोय नेमके काय गडबडले \nमदतीचा हात देणे चुकले कि आधार देणे चुकले\nआता तू गळ्यातला ताईत आहेस आणि मी सगळ्यात वाईट आहे\nहे चित्र बदलण्यासाठी मदत करणारा तिर्हाईत आहे\nउभा राहून दाखवेन मी , सिद्ध करेन स्वतःला अजूनही किंमत आहे\nमाझ्या एखाद दुसर्या मताला\nतेच मत वापरून येउन दाखवेन वर\nतुझ्यासोबत उभा होतो आता उभा राहून दाखवेन एकट्याच्या बळावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/ashish-sharma-dashaphal.asp", "date_download": "2021-08-02T19:22:41Z", "digest": "sha1:GK6GEJ6SK2E7FMWZDYNGFQKJGYL7O4TX", "length": 20961, "nlines": 319, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Ashish Sharma दशा विश्लेषण | Ashish Sharma जीवनाचा अंदाज Actor", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Ashish Sharma दशा फल\nAshish Sharma दशा फल जन्मपत्रिका\nरेखांश: 95 E 24\nज्योतिष अक्षांश: 27 N 14\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nAshish Sharma प्रेम जन्मपत्रिका\nAshish Sharma व्यवसाय जन्मपत्रिका\nAshish Sharma जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nAshish Sharma ज्योतिष अहवाल\nAshish Sharma फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nAshish Sharma दशा फल जन्मपत्रिका\nAshish Sharma च्या भविष्याचा अंदाज जन्म पासून तर January 9, 1987 पर्यंत\nहा तुमच्यासाठी संमिश्र घटनांचा काळ आहे. आऱोग्याच्या किरकोळ तक्रांरींकडे दुर्लक्ष करू नका. कारण या समस्यांचे भविष्यात गंभीर स्वरूपात रूपांतर होऊ शकते. अल्सर, संधीवात, मळमळ, डोक्याशी आणि डोळ्यांशी संबंधित तक्रारी, सांधेदुखी किंवा एखाद्या धातुमुळे होणारी जखम याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या मार्गात कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. परंतु, खच्चीकरण होऊ देऊ नका कारण तुमचा आत्मविश्वास तुमचे काम निभावून नेईल. सरकार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होण्यीच शक्यता आहे म्हणूनच या संदर्भात सतर्क राहण्याचा सल्ला आहे. सट्टेबाजारातील व्यवहार किंवा धोका पत्करण्यासाठी हा काळ अनुकूल नाही.\nतुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी आणि भागिदारांशी कितीही चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते तसं होऊ शकणार नाही. विकास आणि नव्या संधी सहज उपलब्ध होणार नाहीत. या कालावधीची सुरुवात अडथळ्यांनी होईल आणि आव्हाने समोर येतील. वाद आणि अनावश्यक कुरापती होतील. अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रांरींमुळे त्रस्त राहाल. तुम्हाला व्यर्थ कामांमध्ये सहभागी व्हावे लागेल. विपरित परिस्थिती थोपविण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका आणि केवळ अंदाजावर पाऊल उचलू नका.\nतुम्ही तुमच्यात असलेल्या संगीताच्या गुणांचा आनंद घेऊ शकाल. त्याचप्रमाणे एखादी नवी सांगीतिक रचना सुचण्याचीही शक्यता आहे. कामाशी आणि समाजाशी संबंधित तुमची तत्वे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा त्यातून आर्थिक लाभ होईल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमचे शत्रू तुमच्या वरचढ होऊ शकणार नाहीत. एकूणातच वातावरण आनंदी राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढ होईल.\nहा तुमच्यासाठी फार समाधानकारक काळ नाही. अचानक आर्थिक नुकसान संभवते. याचिका किंवा वादामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागेल. प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे तुम्ही त्रासिक व्हाल. कामाचा दबाव खूप असल्यामुळे प्रचंड कष्ट करावे लागतील. कुटुंबातही तणावपूर्ण वातावरण असेल. हा कालावधी फार अनुकूल नसल्याने व्यवसायात फार धोका पत्करू नका. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक नुकसान संभवते.\nतुम्ही नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन बाळगून असता आणि या वर्षातील घटना तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनात भरच घालतील. तुमच्या राशीला उत्तम कालखंडात तुम्ही गुंतवणूक केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. तुमच्या जवळच्या व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. विरोधकांवर मात करू शकाल आणि लग्न किंवा रोमँटिक प्रसंगांमुळे देण्यात येणारी पार्टी असे काही प्रसंग घडतील. कौटुंबिक आयुष्य समाधानी राहील.\nभागिदार आणि सहकाऱ्यांच्या धोरणात्मक गोंधळ आणि गैरसमज यांचा हा कालावधी आहे. महत्त्वपूर्ण विस्तार प्रकल्प आणि दीर्घकाली योजना तूर्तास थांबवून ठेवा. उपलब्ध स्रोतांपासून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न क���ा. शक्यतो प्रवास टाळा. तुमचे शत्रू तुम्हाला अपाय करण्यासाठी खूप प्रयत्न करतील. तुमच्या मित्रांकडून फसवणूक होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. स्वत:ची काळजी घ्या. गंभीर आजार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. या काळात तुमचे वागणे व्यावहारिक असू द्या. या काळात तुम्ही अनेक कामे अशी कराल, ज्यातून फार काही साध्य होणार नाही. अचानक आर्थिक नकुसान संभवते. लायकी नसलेल्या व्यक्तींशी वाद होतील.\nया काळात तुम्हाला चहुबाजूंनी यश मिळणार आहे. तुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही अशी उंची गाठाल, ज्यामुळे तुम्हाला मोबदला आणि ओळख असे दोन्ही मिळेल. तुमच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नामध्ये वाढ होईल. कौटुंबिक आयुष्य सुखी असेल. एखादी चांगली नोकरीची संधी, मोबदला, हुद्दा किंवा बढती मिळणे शक्य आहे. तुम्ही सोन्याची किंवा हिऱ्याची खरेदी कराल. एकूणातच तुम्ही तुमचे मित्र/सहकारी आणि विविध पातळ्यांवरील व्यक्तींची चांगले संबंध राखाल.\nस्वत:ला व्यक्त करण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी हा अनुकूल समय आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात अनपेक्षित बदल घडण्याची शक्यता आणि हे बदल तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहेत. वरिष्ठ आणि अधिकारी वर्गाची कृपादृष्टी राहील. तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता. या कालावधीत तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल आणि तुमची इच्छापूर्ती निश्चित होईल.\nपैशाचा अपव्यय होईल. प्रेम, रोमान्स आणि आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा फार प्रोत्साहनपर असणार नाही. आय़ुष्यात येणाऱ्या विविध प्रसंगांना शांतपणे आणि समजूतदारपणे सामोरे जावे, हाच सल्ला आहे. कोणत्याही क्षेत्रात केवळ अंदाजावरून काम करू नका, त्यामुळे ते टाळणेच योग्य राहील. डोळे, प्लीहा या अवयवांशी निगडीत विकार उद्भवण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या काळात निरुत्साही असण्याची शक्यता आहे. असत्य वागणूकीमुळे तुम्ही स्वत:ला संकटात टाकण्याची शक्यता आहे.\nAshish Sharma मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nAshish Sharma शनि साडेसाती अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक व��ज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2021-08-02T19:56:52Z", "digest": "sha1:QHF7ZH5IKTM25HZTQBB64WVQZMXP3A4D", "length": 6346, "nlines": 214, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसंदर्भ यादी नाव व व्युत्पत्ती\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: jv:Hades\nr2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: zh:哈得斯\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: war:Hades\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: gl:Hades\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: an:Hades\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: arz:هيدز\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: be-x-old:Аід\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sw:Hade\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: it:Ade\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: be:Аід\nr2.5.4) (सांगकाम्याने बदलले: hy:Հադես\nPadalkar.kshitij (चर्चा)यांची आवृत्ती 313333 परतवली.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/mohan-joshi/", "date_download": "2021-08-02T19:16:39Z", "digest": "sha1:7SBC72RDUJVTR2CZFFYBQ2JAJNDLMV2R", "length": 14518, "nlines": 180, "source_domain": "policenama.com", "title": "Mohan Joshi Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी…\nSahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe | महापौर मुरलीधर मोहळ यांच्या वतीनेलोकशाहीर अण्णा भाऊ साठे…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe) यांची जयंती आज उत्साहात पार पडली. पुण्यातील सारसबाग येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या (Sahityaratna Lokshahir Anna…\nPune News | स्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ म्हणजे भाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | स्मार्ट सिटी प्रकल्पाला (Smart City Project) एक वर्षाची मुदतवाढ म्हणजे महापालिका (pune corporation) निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकारने (BJP Governement) केलेला आणखी एक जुमला आहे, अशी टीका महाराष्ट्र…\nPune News | पुण्याच्या खासदारांना जनतेचा विसर पडला; माजी आमदार मोहन जोशी यांची टीका\nपुणे (Pune News) : पोलीसनामा ऑनलाईन - Pune News | इंधन आणि घरगुती गॅसची दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंची महागाई झालेली असताना, पुण्याचे खासदार (Pune MP) त्याविरोधात चकार शब्द काढत नाहीत. सत्तेच्या लोभामुळे सामान्य जनतेच्या प्रश्नांशी त्यांना���\nPune News | महागाई विरोधात काँग्रेसचा आंदोलनांचा धडाका; पुण्यातील सायकल यात्रेत् नेते सहभागी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे - पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेले आदी जीवनावश्यक वस्तू महागल्या. केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) निर्माण केलेल्या कृत्रिम महागाई विरोधात काँग्रेस (Congress ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना…\nFormer MLA Mohan Joshi | सत्ता गेल्यानंतर फडणवीसांना आठवली संन्यासाची भाषा – माजी आमदार मोहन…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) - राज्यातील सत्ता हातची गेल्यानंतर भाजपचे (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आता ओबीसी आरक्षण (OBC reservation) प्रकरणात राजकीय संन्यासाची भाषा आठवू लागली आहे, अशी टीका माजी…\n‘जुमलेबाज मोदी सरकार स्मार्ट सिटी योजना गुंडाळण्याच्या तयारीत; पुण्यासह शंभर शहरांची झाली…\nपुणे : स्मार्ट सिटी योजना ही मोदी सरकारची निव्वळ जुमलेबाजी होती हे उघड होऊ लागले असून अपयशी सरकार योजनाच गुंडाळण्याच्या तयारीत आहे, अशी टीका माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (MLA Mohan Joshi) यांनी केली आहे.फार मोठा…\nPune News | काँग्रेसच्या छत्री मोफत दुरुस्ती उपक्रमास प्रारंभ; उपक्रम सामाजिक जाणीव व्यक्त करणारा…\nPune : मोदी सरकारने 7 वर्षात न केला विकास पण देश केला भकास – माजी मंत्री रमेश बागवे\nपेट्रोल डिझेल शंभर…मोदीजी जनतेची लूट आता तरी थांबवा – माजी आमदार मोहन जोशी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खाद्यतेला पाठोपाठ पेट्रोल, डिझेल अशा इंधनाची दरही लिटरमागे शंभर रुपयाच्या जवळ आले आहेत, पुण्या मुंबईत एक दोन दिवसात दर शंभरी पार करतील. मोदीजी, आता तरी ही जनतेची लूट थांबवा, अशी मागणी माजी आमदार आणि महाराष्ट्र…\nफडणवीसांनी भाजपा अध्यक्षांना पत्र पाठवून जागे करावे, सतत महाराष्ट्राची बदनामी करु नये – माजी…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्रातील मोदी सरकारने दुर्लक्ष केल्यामुळेच कोरोनाच्या साथीने देशभर थैमान घातलेले आहे याबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना पत्र पाठवून त्यांना जागे करा आणि सतत महाराष्ट्राची बदनामी करू नका, अशी…\n तीन आठवड्यातच मोडला संसार;…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच;…\nShilpa Shetty | शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक, जुहू पोलीस…\nPorn Racket प्रकरणी अभिनेत्रीला अटक, मॉडेल्सना जबरदस्तीनं…\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव…\nAmarjeet Sinha Resign | PMO कार्यालयातील आणखी एका वरिष्ठ IAS…\nDigital Currency | भारतात डिजिटल करन्सी आणण्याची तयारी करतेय…\nPalghar Crime | सेल्फीचा नाद पडला महागात \nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत…\nMahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nPune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत…\nBihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या\nMumbai High Court | उच्च न्यायालयाची ठाकरे सरकारला सूचना;…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला आंबेगाव येथील…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस…\nPune Crime Branch Police | जुन्या भांडणाच्या व उसने पैशाच्या कारणावरुन तरुणाचा सपासप वार करुन खून, 12 तासात 4 जणांना अटक\nGold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे दर\nAnti Corruption Pune | 1,10,000 ची लाचघेणारा हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात; पुणे ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/10347/", "date_download": "2021-08-02T18:52:52Z", "digest": "sha1:QIBWLOKM2FCE4TRJY7XACRS4D2EERGTU", "length": 22804, "nlines": 181, "source_domain": "policetimes.co.in", "title": "नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबद्ध, रखडलेले विविध प्रकल्प लवकर मार्गी लावणार*- *छगन भुजबळ* – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उ���्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/ताज्या घडामोडी/नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबद्ध, रखडलेले विविध प्रकल्प लवकर मार्गी लावणार*- *छगन भुजबळ*\nनाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबद्ध, रखडलेले विविध प्रकल्प लवकर मार्गी लावणार*- *छगन भुजबळ*\nयेवला येथील भुयारी गटार योजना, नविन नाशिक शहर व अन्य विकासकामांसंदर्भात मंत्रालयात पार पडली बैठक*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 16/06/2021\n*नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबद्ध, रखडलेले विविध प्रकल्प लवकर मार्गी लावणार*- *छगन भुजबळ*\n*येवला येथील भुयारी गटार योजना, नविन नाशिक शहर व अन्य विकासकामांसंदर्भात मंत्रालयात पार पडली बैठक*\n*नाशिक जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी पालकमंत्री छगन भुजबळ आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक*\nनाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे\nसद:स्थितीत नाशिक शहराच्या वाढत्या शहरीकरणाला अनुसूरून नवीन नाशिक शहराच्या नियोजनासाठी नाशिक जिल्हाधिकारी व सिडकोने समन्वयाने कार्यवाही करून नविन नाशिक प्रकल्पासाठी जमिन उपलब्ध करून घ्यावी असे निर्देश राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.\nआज नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात दूरदृश्यप्रणालीव्दारे आयोजित बैठकीत श्री.भुजबळ बोलत होते. या बैठकीत नाशिक जिल्हयातील येवला शहरातील भूमिगत गटार योजनेच्या कामास प्रशासकीय मान्यता, येवला शहरातील नगरपरिषदेतील व्यावसायिकांच्या पुनर्वसनासंबधी चर्चा करण्यात आली. यावेळी अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ, नगरविकासचे प्रधान सचिव महेश पाठक,सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी, नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे,येवला मुख्याधिकारी संगीता नांदुरकर इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nश्री.छगन भुजबळ म्हणाले, नाशिक येथील पांजरपोळ येथे १२०० ते १३०० एकर जागा उपलब्ध आहे.ही जमिन श्री नाशिक पंचवटी ट्रस्ट ही नाशिक शहरातील ट्रस्टकडे ही जागा आहे. शासनाकडून त्यांना ही जमिन काही अटी व शर्ती घालून देण्यात आली आहे.सद:स्थितीत नाशिक शहराच्या वाढत्या शहरीकरणाला अनुसरून शहराच्या आगामी नियोजनासाठी जिल्हाधिकारी व सिडको यांनी सर्व कायेदशीर पध्दतीने योग्य ती कार्यवाही करून या प्रकल्पासाठी जमिन उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. या कामाला गती देण्यासाठी संबधित विभागांनी तातडीने या कामांना प्राधान्य द्यावे असे आदेश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.\nयावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी सिडकोची भुमिका स्पष्ट केली तर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी या कामांबाबत संबधित ट्रस्ट व सिडकोच्या अधिका-यांसमवेत तातडीने बैठक बोलवून निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.\nयेवला शहरातील भूमिगत गटार योजनेचा ६३ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविलेला आहे त्याला नगरविकास विभागाने मान्यता द्यावी. येवला नगरपरिषदेमध्ये येणा-या व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याबाबत योग्य ती कार्यवाही नगर विकास विभागाने तातडीने करावी. येवला नगरपरिषदे अंतर्गत १५० गाळे उपलब्ध झाले आहेत ते लातुर पॅर्टनप्रमाणे व्यावसायिकांना उपलब्ध करून दयावेत अशी विनंती श्री.छगन भुजबळ यांनी केली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाला याबाबतीत तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना केल्या.\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nओबीसींच्या विविध न्याय मागण्यासाठी समता परिषद उतरणार रस्त्यावर; नाशिक जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत झाला निर्णय*\nचांदवड गुरुकुल कॉलोनी नाला स्वच्छतेला सुरुवात\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा ���े शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=Sonia+Shah", "date_download": "2021-08-02T19:46:04Z", "digest": "sha1:EHHXIE5TK5RNBZ7Z5DIGKJ46VNNNDUGF", "length": 2829, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nइतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nनिसर्गात असणारी जैविक साखळी शाळेत असताना आपण सगळेच शिकलो असू. गेल्या ���ाही वर्षांपासून आपण निसर्गाची हानी करतोय आणि त्यामुळे ही साखळी विस्कळीत होतेय हेही आपण वाचलं, ऐकलं असेल. पण या विस्कळीत झालेल्या साखळीमुळेच कोरोनासारखे वायरस जगभरात पसरत आहेत, असं अमेरिकेतल्या शोधपत्रकार आणि 'द पॅंडेमिक' या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका सोनिया शहा सांगतायत.\nइतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट\nनिसर्गात असणारी जैविक साखळी शाळेत असताना आपण सगळेच शिकलो असू. गेल्या काही वर्षांपासून आपण निसर्गाची हानी करतोय आणि त्यामुळे ही साखळी विस्कळीत होतेय हेही आपण वाचलं, ऐकलं असेल. पण या विस्कळीत झालेल्या साखळीमुळेच कोरोनासारखे वायरस जगभरात पसरत आहेत, असं अमेरिकेतल्या शोधपत्रकार आणि 'द पॅंडेमिक' या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका सोनिया शहा सांगतायत......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/07/blog-post_75.html", "date_download": "2021-08-02T19:55:05Z", "digest": "sha1:BJDFO6FUCIFZJAUN2KVLP7KUQMOLU3ZX", "length": 6785, "nlines": 92, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "कणकवलीत ब्रिज कोसळला - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी कणकवलीत ब्रिज कोसळला\nकणकवलीत फ्लाय ओव्हर ब्रिज कोसळला.\nTags # ताज्या घडामोडी\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/maharashtra-assembly-winter-season-start-from-today-59080", "date_download": "2021-08-02T19:03:03Z", "digest": "sha1:BUAAFWT3WYARQTCEUICUTAYMGCPBYIMX", "length": 9932, "nlines": 135, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Maharashtra assembly winter season start from today | आजपासून हिवाळी अधिवेशन गाजणार, 'या' अध्यादेशांवर होणार चर्चा", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nआजपासून हिवाळी अधिवेशन गाजणार, 'या' अध्यादेशांवर होणार चर्चा\nआजपासून हिवाळी अधिवेशन गाजणार, 'या' अध्यादेशांवर होणार चर्चा\nकोरोनाच्या परिस्थितीनंतर २ दिवस हिवाळी अधिवेशन बोलवण्यात आलं आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nमहाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Cm Uddhav Thackery) हे दुसऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला सामोरं जात आहे. कोरोनाच्या परिस्थितीनंतर २ दिवस हिवाळी अधिवेशन ( winter session 2020) बोलवण्यात आलं आहे.\nराज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागपूरऐवजी मुंबईत तेही अवघे २ दिवसांचे अधिवेशन होणार असून यामध्ये ६ अध्यादेश आणि १० विधेयके मांडली जाणार आहेत, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.\nअधिवेशनात चर्चेला केवळ सहा तास मिळणार आहेत. त्यात १० विधेयकावर चर्चा शक्य नाही, असा दाव�� करून महाविकास आघाडी सरकार सभागृहातील चर्चेपासून पळ काढत आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.\nफडणवीस यांच्या आरोपावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, दिल्लीत भरथंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जात आहेत, ही काय सद्भावनेची गोष्ट आहे का अन्नदात्याला देशद्रोही ठरवणं आपल्या संस्कृतीत नाही. ‘अन्नदाता को देशद्रोही कहनेवाले इंसान कहने के लायक नहीं है’ असा टोला त्यांनी खास हिंदी भाषेतून लगावला.\nहिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसध्येला सह्याद्री अतिथीगृह इथं सरकारनं चहापानाच्या ठेवलेल्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला. चहापान कार्यक्रम झाल्यावर मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर टीका केली.\nमराठा आरक्षणाचा प्रश्नही अजून सुटलेला नाही. यावरून विरोधक आक्रमक पवित्रा घेतील.\nअवकाळी मुसळधार पाऊसामुळे झालेलं नुकसान\nकोरोना संकट हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा विरोधकांचा आरोप\nमोफत वीज आणि वाढीव वीज बिलांचा मुद्दाही विरोधकांकडून मांडण्यात येईल\nमहिला व बालकांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी बहुचर्चित ‘शक्ती’ बिल मांडण्यात येणार\nकुणी कुणाबरोबरही गेलं तरी महापालिकेत शिवसेनाच, मनसेला टोला\nदिल्लीला पवारांच्या कर्तृत्वाची नेहमीच भीती- शिवसेना\nराज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम\nराज्यात सोमवारी ४ हजार ८६९ नवीन कोरोना रुग्ण\nपूरग्रस्तांसाठी अभिनेता हरिओमचा मदतयज्ञ\nशब्दरूपी 'जिप्सी' अवतरणार मोठ्या पदड्यावर\nएनडीआरएफचे निकष बदलण्यासाठी केंद्र शासनाला विनंती\nपूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही – उद्धव ठाकरे\nसर्वसामान्यांना हक्काचं घर देण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलंय- उद्धव ठाकरे\nशिवसेना भवनाशी पंगा घेणारा माणूस अद्याप जन्माला यायचाय- शिवसेना\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nपुराचा धोका असणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू– उद्धव ठाकरे\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी ��ब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/farmtrac/champion-39-36277/43064/", "date_download": "2021-08-02T18:15:13Z", "digest": "sha1:MDH6BKTP54ZVEMGTBV5JDZUVAB33P2MK", "length": 23175, "nlines": 250, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले फार्मट्रॅक चॅम्पियन 39 ट्रॅक्टर, 2012 मॉडेल (टीजेएन43064) विक्रीसाठी येथे हिसार, हरियाणा- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: फार्मट्रॅक चॅम्पियन 39\nविक्रेता नाव Jasbir berwal\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nफार्मट्रॅक चॅम्पियन 39 तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा फार्मट्रॅक चॅम्पियन 39 @ रु. 2,86,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2012, हिसार हरियाणा.\nएसीई डी आय-450 NG\nमॅसी फर्ग्युसन 1035 DI\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे फार्मट्रॅक चॅम्पियन 39\nमॅसी फर्ग्युसन 241 R\nइंडो फार्म 2035 डी आय\nफार्मट्रॅक चॅम्पियन एक्सपी 37\nफार्मट्रॅक चॅम्पियन XP 41\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/03/nitin-raut.html", "date_download": "2021-08-02T18:38:53Z", "digest": "sha1:UXBGG5J4FIIY3VY27PIMPOGLUZMBOGWO", "length": 12053, "nlines": 103, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "ऊर्जामंत्री राऊत यांच्याविरुद्धच्या तक्रारीची केंद्रीय कंपनी मंत्रालयाकडून दखल - KhabarBat™", "raw_content": "\nMarathi news | मराठी बातम्या \nHome नागपूर महारा���्ट्र ऊर्जामंत्री राऊत यांच्याविरुद्धच्या तक्रारीची केंद्रीय कंपनी मंत्रालयाकडून दखल\nऊर्जामंत्री राऊत यांच्याविरुद्धच्या तक्रारीची केंद्रीय कंपनी मंत्रालयाकडून दखल\nऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बेकायदा पद्धतीने वीज कंपन्यांच्या खर्चाने खासगी कामासाठी दिल्ली, नागपूर, औरंगाबाद , हैदराबाद , मुंबई येथे केलेल्या विमान प्रवासाची माहिती केंद्रीय कंपनी मंत्रालयाच्या अखत्यारीतील मुंबई रजिस्ट्रार कार्यालयाने राज्यातील चारही वीज कंपन्यांकडून मागविली आहे. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी शुक्रवारी पत्रकारांना ही माहिती दिली. राऊत यांच्या विमान प्रवासावरील खर्चाची राज्य वीज नियामक आयोगानेही चौकशी करावी, अशी मागणीही श्री. पाठक यांनी यावेळी केली.\nश्री. पाठक यांनी सांगितले की, लॉकडाऊन काळात राऊत यांनी वीज कंपन्यांच्या खर्चाने दिल्ली\n, हैदराबाद, औरंगाबाद, नागपूर, मुंबई येथे केलेल्या विमान प्रवासाबाबत केंद्रीय कंपनी मंत्रालयाकडे तक्रार केली होती. या संदर्भात वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत केंद्रीय कंपनी मंत्रालयाच्या अखत्यारीतील मुंबई रजिस्ट्रार कार्यालयाने चारही वीज कंपन्यांकडून राऊत यांच्या विमान प्रवासाच्या खर्चाचा तपशील मागविला आहे. या मुळे राऊत यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. वीज कंपन्यांचा महसूल आणि त्यांचा खर्च याबाबतीत निर्देश देण्याचा अधिकार असलेल्या राज्य वीज नियामक आयोगानेही राऊत यांच्या बेकायदा खर्चाची चौकशी करावी, अशी मागणीही श्री. पाठक यांनी केली.\nTags # नागपूर # महाराष्ट्र\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर नागपूर, महाराष्ट्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. - प्रकाशक ईमेल [email protected] [email protected]\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nअखेर तारीख ठरली; अफवावर विश्वास न ठेवता \"या\" बातमीत बघा तारीख\nअवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ...\nArchive ऑगस्ट (23) जुलै (259) जून (233) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2651) नागपूर (1855) महाराष्ट्र (574) मुंबई (320) पुणे (271) गोंदिया (163) गडचिरोली (146) लेख (140) वर्धा (98) भंडारा (97) मेट्रो (83) Digital Media (66) नवी दिल्ली (45) राजस्थान (33) नवि दिल्ली (26)\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले ���ाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kavi-man-majhe.blogspot.com/2017/10/blog-post.html", "date_download": "2021-08-02T17:55:32Z", "digest": "sha1:QTBDFHH4RKHQR2H3HTG2MMVFVS7U4L7T", "length": 7389, "nlines": 98, "source_domain": "kavi-man-majhe.blogspot.com", "title": "कवि मन माझे: शायरी(हिन्दी )-१", "raw_content": "\nअन प्रवास इथेच संपला\nशुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०१७\nजहन मे हमारे कुछ भी नही था,\nफिर भी हम किस्मत से खेले है\nमंजुरे खुदा ने क्या चाहा,\nआज मिलके भी उनसे अकेले है\nद्वारा पोस्ट केलेले Datta Hujare येथे ७:५३ PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमिठीत घेता मला तु, वाटते अल्लड होउन जावं\nमिठीत घेता मला तु, वाटते अल्लड होउन जावं अधीर ह्रदयाने तेव्हा मग थोडं शांत शांत रहावं सहवास लाभता प्रेमतरुचा मन चिंबचिंब न्हाउन निघा...\nसारेच धुसर झाले ते स्वप्न रंगलेले\nमिठीत घेता मला तु, वाटते अल्लड होउन जावं\nमिठीत घेता मला तु, वाटते अल्लड होउन जावं अधीर ह्रदयाने तेव्हा मग थोडं शांत शांत रहावं सहवास लाभता प्रेमतरुचा मन चिंबचिंब न्हाउन निघा...\nगालात हसणे तुझे ते\nगालात हसणे तुझे ते कधी मला कळलेच नाही भोवती असणे तुझे ते कधी मला उमजलेच नाही येतसे वारा घेउन कधी चाहूल तुझी येण्याची कधी साद पडे का...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कि...\nचांगले दिवस येतील, थोडी वाट आम्ही पाहू\nचांगले दिवस येतील, थोडी वाट आम्ही पाहू तशी एकदा चाहुल द्या सगळेच एका सुरात गाऊ खुप काही लागत नाही रोजच्या आमच्या जगण्यात फक्त तुमची नज...\nकोण असते ’ती’ तुझ्यामाझ्यातली\nकोण असते ’ती’ तुझ्यामाझ्यातली इकडुन तिकडे धावत सारखी घरासाठी राबणारी प्रत्येकाच्या आयुष्याला असते तिच सावरणारी काटा रुततो आपल्या पायी...\nसारेच धुसर झाले ते स्वप्न रंगलेले\nमी शब्दात गुंफलेले बंधात बांधलेले सारेच धुसर झाले ते स्वप्न रंगलेले हळुवार आयुष्याचा तु भाग होत गेली मनोहर क्षणाची कितीदा तू सोब...\nती थांबली होती मी नुसताच पहात होतो ती शब्दात सांगत होती मी तिच्यात गुंतलो होतो घोंगावती तिचे ते शब्द कानात माझ्या भावना झाल्या नव्याने...\nदर्द को छुपाये रखते हम लेकिन आखों कि नमी कुछ और बयाँ कर देती कित��ी परायी हो चुकी हो तुम कल तक तो हमारी आहट भी पहचान लेती\nकिती जीव होते वेडे सुक्या मातीत पेरलेले राजा वरुणा रे तुझी आस लागलेले कण कण मातीमध्ये कसा मिसळून गेला तु दावी अवकृपा मग अर्थ नाह...\nतु अबोल असता चैन ना जीवाला सारुनी हा रुसवा सोड हा अबोला\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. mammuth द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://stglokmat.news18.com/money/lost-your-pan-card-here-s-how-to-get-instant-e-pan-on-new-income-tax-portal-rp-565612.html", "date_download": "2021-08-02T19:45:06Z", "digest": "sha1:X3NDVXHE6X6FLGG2VYUNQWZFO4XGPFBH", "length": 8091, "nlines": 76, "source_domain": "stglokmat.news18.com", "title": "PAN कार्ड हरवलंय? नव्या आयकर पोर्टलवरून त्वरित उपलब्ध होईल ई-पॅन, जाणून घ्या प्रोसेस– News18 Lokmat", "raw_content": "\n नव्या आयकर पोर्टलवरून त्वरित उपलब्ध होईल ई-पॅन, जाणून घ्या प्रोसेस\nपॅन कार्ड हरवल्यानंतर किंवा चोरी झाल्यावर त्याचा नंबर आठवत नसेल तर ई-पॅन कार्ड पॅन नंबरशिवाय डाउनलोड करावे लागेल. यासाठी, आपलं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक असणं आवश्यक आहे.\nपॅन कार्ड हरवल्यानंतर किंवा चोरी झाल्यावर त्याचा नंबर आठवत नसेल तर ई-पॅन कार्ड पॅन नंबरशिवाय डाउनलोड करावे लागेल. यासाठी, आपलं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक असणं आवश्यक आहे.\nनवी दिल्ली - पॅन कार्ड (PAN Card) एक आवश्यक केवायसी (KYC) दस्तऐवज आहे. यासह प्राप्तिकर परतावा म्हणजे आयटीआयसाठीही (ITR) हे अत्यंत महत्वाचं आहे. याशिवाय बँक खातं उघडण्यासाठी किंवा नवीन क्रेडिट व डेबिट कार्ड इत्यादींसाठीही याची आवश्यकता आहे. मात्र, ते कुठे हरवलं किंवा चोरी झाली किंवा आपण ते कुठेतरी ठेवून विसरून गेलो, तर कामं अडून राहतात. परंतु, आता आपल्याला जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण आता प्राप्तिकर विभागाच्या नवीन प्राप्तिकर पोर्टल incometax.gov.in वरून आपलं ई-पॅन कार्ड त्वरित डाउनलोड करणं शक्य आहे. नंबर आठवत नसेल तरीही ई-पॅन कार्ड काढणे शक्य पॅन कार्ड हरवल्यानंतर किंवा चोरी झाल्यावर त्याचा नंबर आठवत नसेल तर ई-पॅन कार्ड पॅन नंबरशिवाय डाउनलोड करावे लागेल. यासाठी, आपलं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक असणं आवश्यक आहे. अन्यथा, ई-पॅन कार्ड काढता येणार नाही. ई-पॅनकार्ड कसं काढायचं ई-पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला प्राप्तिकर विभागाच्या नव्या पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. येथे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला 'Our Services' म्हणजेच 'आमच्या से���ा' विभागात जावे लागेल. यात डाव्या बाजूला तुम्हाला 'इन्स्टंट ई पॅन' 'Instant E PAN’ दिसेल. आपण त्यावर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर आपल्याला काही सोप्या स्टेप्समध्ये आपलं ई-पॅन कार्ड डाउनलोड करता येईल. हे वाचा - प्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी लपवला धर्म; पॅन कार्डवरील नाव पाहताच मांडवात तुफान राडा ही आहे प्रक्रिया - प्राप्तिकर विभागाच्या नवीन वेबसाइटवर लॉग इन करा - incometax.gov.in - डाव्या कोपर्‍यातील तळाशी असलेल्या 'आमच्या सेवा' 'Our Services' वर क्लिक करा - 'तत्काळ ई-पॅन' वर क्लिक करा. - 'नवीन ई-पॅन' वर क्लिक करा. - आपला हरवलेला पॅन कार्ड नंबर आठवत नसेल तर आपला आधार कार्ड नंबर प्रविष्ट करा - अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा आणि 'स्वीकारा' या बटणावर क्लिक करा - आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आपल्याला एक ओटीपी मिळेल - ओटीपी प्रविष्ट करा - तपशील काळजीपूर्वक तपासा, आपला ई-मेल आयडी प्रविष्ट करा आणि 'कन्फर्म' बटणावर क्लिक करा. - तुमचा ई-पॅन तुम्ही दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठविला जाईल. आपल्या ई-मेलवर लॉग इन करा आणि ई-पॅन पीडीएफ डाउनलोड करा.\n नव्या आयकर पोर्टलवरून त्वरित उपलब्ध होईल ई-पॅन, जाणून घ्या प्रोसेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.gotquestions.org/Marathi/Marathi-dating-courting.html", "date_download": "2021-08-02T18:19:58Z", "digest": "sha1:Y4RFMAROUNKVJ5QZZ3HOOX35OPSGXH5I", "length": 6805, "nlines": 26, "source_domain": "www.gotquestions.org", "title": "बायबल डेटिंग अथवा संकेतभेट/प्रेमयाचनेविषयी काय म्हणते?", "raw_content": "\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nफिका रंग गडद रंग\nकसे ते शोधा ...\nभगवंताशी अनंतकाळ खर्च करा\nबायबल डेटिंग अथवा संकेतभेट/प्रेमयाचनेविषयी काय म्हणते\nजरी \"प्रेमयाचना\" आणि \"संकेतभेट\" हे शब्द बायबलमध्ये आढळत नाहीत, तरीही आम्हास काही सिद्धांत देण्यात आले आहेत ज्यांचे विवाहापूर्वीच्या काळात ख्रिस्ती विश्वासणार्‍या स पालन करावयाचे आहे. पहिले हे आहे की आम्ही डेटिंगविषयी जगाच्या दृष्टिकोनापासून स्वतःला वेगळे केले पाहिजे कारण देवाची पद्धत जगाच्या पद्धतीविरुद्ध आहे (पेत्राचे 2 रे पत्र 2:20). जगाचा दृष्टिकोण असा असू शकतो की जितके भेटण्याची आमची इच्छा असेल तितके भेट घेत फिरणे, पण महत्वाची गोष्ट आहे व्यक्तीप्रत कुठलेही समर्पण करण्यापूर्वी त्याच्या किंवा तिच्या चारित्र्याविषयी जाणून घेणे. आम्ही हे जाणून घेतले पाहिजे की त���या व्यक्तीचा ख्रिस्ताच्या आत्म्यात नवा जन्म झाला आहे किंवा नाही (योहान 3:3-8) आणि त्याला किंवा तिला ख्रिस्तासमान बनण्याची सारखीच इच्छा आहे किंवा नाही (फिलिप्पैकरांस पत्र 2:5). डेटिंग अथवा प्रेमयाचनेचे अंतिम ध्येय जोडीदार शोधणे आहे (करिंथकरांस 2 रे पत्र 6:14-15) कारण यामुळे ख्रिस्ताबरोबर आमचे नाते कमकूवत होईल आणि आमचे सदाचार व मापदंड याबाबत तडजोड होईल.\nजेव्हा व्यक्ती समर्पित नाते स्थापित करतो, मग ते डेटिंग असो वा प्रेमयाचना असो, हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की त्याला इतर सर्व गोष्टींपेक्षा प्रभूवर अधिक प्रीती करावयाची आहे (मत्तय 10:37). दुसरा व्यक्ती \"सर्वकाही\" आहे अथवा त्याच्या जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे असे म्हणणे अथवा विश्वास धरणे ही मूर्तिपूजा आहे, जे पाप आहे (गलतीकरांस पत्र 5:20; कलस्सैकरांस पत्र 3:5). तसेच लग्नापूर्वी लैंगिकसंबंध स्थापित करून आम्ही आपल्या शरीरांस अशुद्ध करता कामा नये (करिंथकरांस 1 ले पत्र 6:9, 13; तीमथ्याला 2 रे पत्र 2:22). यौन अनैतिकता हे केवळ देवाविरुद्ध पाप नाही तर ते आमच्या शरीरांविरुद्धही पाप आहे (करिंथकरांस 1 ले पत्र 6:18). जशी आम्ही स्वतःवर प्रीती करतो तशीच इतरांवर प्रीती करणे आणि त्यांचा मान राखणे महत्वाचे आहे (रोमकरांस पत्र 12:9-10), आणि प्रेमयाचनेसाठी अथवा डेटिंगच्या नात्याबाबत हे निश्चितच खरे आहे. डेटिंग करणे असो वा प्रेमयाचना असो, बायबलच्या ह्या सिद्धांतांचे अनुसरण करणे ही विवाहसाठी मजबूत पाया घालण्याची उत्तम पद्धत आहे. आम्ही घेत असलेल्या सर्वात महत्वपूर्ण निर्णयांपैकी हा एक असेल, कारण जेव्हा दोन व्यक्तींचा विवाह होतो, तेव्हा ते एकमेकास जडून राहतील आणि परस्पर संबंधांत एक देह होतील ज्याची देवाने कायमचे व अटूट नाते म्हणून योजना केली आहे (उत्पत्ती 2:24; मत्तय 19:5).\nमराठीच्या पहिल्या पानावर वापस या\nबायबल डेटिंग अथवा संकेतभेट/प्रेमयाचनेविषयी काय म्हणते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/passion-fruit-diet-series-no-18/", "date_download": "2021-08-02T19:32:52Z", "digest": "sha1:5SZWPMQUMM6LT57MWK2LRDVNZEYAV5XZ", "length": 6982, "nlines": 72, "source_domain": "janasthan.com", "title": "Passion Fruit (Diet Series No. 18)", "raw_content": "\nपॅशन फ्रूट-(आहार मालिका क्र – १८)\nपॅशन फ्रूट-(आहार मालिका क्र – १८)\nडॉ. राहुल रमेश चौधरी\nविदेशी फळफळावळ मध्ये आपण आज पॅशन फ्रूट (Passion Fruit)बद्दल माहीती बघूयात.असे म्हटले जाते मज्जाविकारांमध��ये म्हणजेच आयुर्वेदानुसार सहाव्या क्रमांकाच्या धातुशी निगडीत विकारात हे फ्रूट अतिउत्तम होय.passiflora incarnate,passiflora edulss या नावाने ओळखले जाणारे हे फळ स्वादिष्ठ सरबता साठी प्रसिध्द.मूळचे ब्राझिल,पेरुग्वे मध्ये लागवड केले जाणारे हे फळ भारतात देखिल आता बघायला मिळते.वेली गटातील या फळाची व फुलाची लागवड आता अर्जेन्टीना,आफ्रिका,अमेरिका या देशात होते.भारतात आंध्रप्रदेशात याची जास्त लागवड होते.साधारण आकाराने २.५ ते ४ से.मी गोलाकार असलेले हे फळ पिवळ्या जांभळ्या रंगाची आढळतात.चव याची आंबट गोड असते.\nपॅशन फ्रूटचे (Passion Fruit) आरोग्यास फायदे\n१.या फळात ९७ कि.कॅलरी एवढी उर्जा असते.\n२.vit B2,B3,B6,B9 ,colin व vitamin c यात भरपूर मिळते.तसेच कॅल्शिअम,मॅग्नेशिअम,स्फुरद,पोटॅशिअम,सोडिअम,जस्त यात प्रचूर मिळते.\n३.या फळाच्या सालीचा उपयोग दमा असलेल्या रुग्णांकरीता केला जातो.\n४.या फळात पोटॅशिअम चे प्रमाण अत्युच्च असल्याने नियमीत सेवनाने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.\n५.आयुर्वेदानुसार चालू असलेल्या संशोधनात हे फळ वात व कफ दोष नाशक सांगितलेले आहे.\n६.पेरुग्वे देशाने या फळाच्या फुलाला राष्ट्रीय फुलाचा दर्जा दिलेला आहे तसे हे फुल अतिबहुगुणी आहे.या फुलाचया टिंक्चर चा वापर केला जातो.निद्रानाश,अस्वस्थता,डोकेदुखी,झटके येणे ,या करीता हे फुलाचा टिंक्चर वापरला जातो.\n७.या फळापासून बनवली गेलेली वाईन भूक वाढवते.\n८.याच्या वेलीचे कोवळे कोंब शिजवून खाल्ल्याने मज्जा धातु ला बळ मिळते.\n९.लहान मुले काहीना काही कारणाने अस्वस्थ झाल्यास याच्या टिंक्चर चे थेंब पाण्यात मिसळून दिल्यास फरक मिळतो\n१०.रस धातु बळकट करण्यासाठी याचा फळाचा सिरप चा उपयोग होतो.\nडॉ. राहुल रमेश चौधरी\nसंपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय\nनववी – अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nआजचे राशिभविष्य गुरूवार, ८ एप्रिल २०२१\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल :…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ तर शहरात २६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११९ नवे रुग्ण तर १५३ जण कोरोना…\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची जबाबदारी- छगन…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७० नवे रुग्ण तर २८८ जण कोरोना…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९५ तर शहरात ४१ नवे रुग्ण\nमहाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११३ तर शहरात ४३ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/ambulance-driver/", "date_download": "2021-08-02T19:25:12Z", "digest": "sha1:EMAKI6GEIKSNI7DR5QRW3CPKPUESWWGW", "length": 14877, "nlines": 176, "source_domain": "policenama.com", "title": "Ambulance driver Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी…\nपिंपरी : आईला रुग्णालयात नेणार्‍या असहाय्य तरुणीचा विनयभंग करणारा अ‍ॅम्बुलन्स चालकाला अटक\nपिंपरी : वाय सी एम हॉस्पिटलमधून आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये आपल्या आईला घेऊन जाणार्‍या असहाय्य तरुणीचा अम्बुलन्स चालकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी किशोर पाटील या अ‍ॅम्बुलन्स चालकाला अटक केली आहे.…\n ना संसर्गाची भिती ना समाजाची चिंता, अर्ध्या रात्रीसुद्धा मृतदेहांना स्मशानात…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरस प्रचंड प्रमाणात वाढत असताना एकीकडे लोकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे तर दुसरीकडे पुण्यातील एक महिला दररोज एक नवा आदर्श समाजासमोर ठेवत आहे. पुणे येथे राहणारी ही महिला अ‍ॅम्ब्युलन्स…\nफेक जॉब पोर्टल्सने एक महीन्यात 27 हजार लोकांना ‘मूर्ख बनवून लुबाडले 1.09 कोटी रुपये\nनवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी एका अशा टोळीला पकडले आहे, जी तरूणांना केंद्र सरकारी नोकरीचे अमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लुबाडत होती. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने गुरूवारी पाच संशयितांना पकडले आहे. हे नोकरीचे रॅकेट केंद्रीय आरोग्य…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण, काय आहे वायरल होत असलेल्या काळ्या बॅगचे ‘रहस्य’ \nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू 14 जूनला झाला होता. त्या दिवसाच्या काही वायरल व्हिडिओमध्ये हा दावा केला जात आहे की, पोलिसांच्या उपस्थितीत एक व्यक्ती संशयित काळी बॅग घेऊन रूमच्या बाहेर आला आणि तेव्हापासून ती बॅग गायब आहे.…\n‘कोरोना’ स्थितीचा आढावा घेण्यासाठी रोहित पवार मैदानात, FB वर पोस्टद्वारे कार्यकर्त्यांना…\n कोरोना बाधितावर अंत्यसंस्कार सुरु असतानाच जमावाकडून दगडफेक\nपोलिसनामा ऑनलाईन - कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यावर अं���्यसंस्कार सुरु असतानाच जमावाने कुटूंबियावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे कुटुंबाला मृतदेह अर्ध्या जळालेल्या अवस्थेत सोडूनच तेथून पळ काढावा लागला. अखेर प्रशासनाने…\n‘कोरोना’नं बेस्ट कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्याला मिळणार नोकरी\nपोलिसनामा ऑनलाईन - कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अनेकजण जीवावर उदार होउन काम करीत आहेत. त्यामध्ये डॉक्टर, नर्स, रुग्णवाहिका चालक, पोलिसांचा समावेश आहे. दुसरीकडे अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना इच्छितस्थळी पोहोचविण्यासाठी बेस्ट कर्मचार्‍यांनाही…\nकल्याणच्या 6 महिन्याच्या चिमुरड्याने जिंकला कोरोनाचा ‘लढा’ (व्हिडीओ)\nपोलीसनामा ऑनलाइन - जगभरात कोरोना व्हायरसने हैदोस घातला असून चिमुरड्यापासून ते जेष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशाचत कल्याणमधील एका सहा महिन्याच्या चिमुरड्याने कोरोनाचा लढा जिंकला आहे. त्याला घरी घेउन गेल्यानंतर सोसायटीतील…\nपुर्ववैमनस्यातून रूग्णवाहिका चालक अवधुत लांडगेचा खून, तिघांना चाकण पोलिसांकडून अटक\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पूर्व वैमनस्यातून लोखंडी रॉड, हॉकी स्टीकने मारहाण करुन रुग्णवाहिका चालकाचा खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अवधुत मोहन लांडगे (वय २५, रा. भोसे, मुळ गाव कळंब, ता…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच;…\nPorn Racket प्रकरणी अभिनेत्रीला अटक, मॉडेल्सना जबरदस्तीनं…\nShilpa Shetty | शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक, जुहू पोलीस…\nIndian Law | भारतात Porn बाबत काय आहे कायदा\nNakhra Song | गायक वैभव लोंढे यांच्या मराठी पार्टीचे गाणे…\nICICI Bank ने आजपासून केला मोठा बदल, ग्राहकांना खर्च करावे…\nPocso Court | अल्पवयीन मुलींचा हात पकडणे आणि आपले प्रेम…\nSBI चा मान्सून धमाका, 31 ऑगस्टपर्यंत मिळेल स्वस्त Home Loan\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत…\nMahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nPune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत…\nBihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत ��ातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर…\nIndian Railway Recruitment 2021 | आयटीआय पास तरुणांसाठी नॉर्थ सेंट्रल…\nCM Uddhav Thackeray | शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक राडा; मुद्द्यावरून थेट…\nPimpri Crime | ‘मी बाहेर आल्यावर सोडणार नाही, पोलीस…\nLalbaugcha Raja | मुंबईत लालबागमध्ये यंदा साजरा केला जाणार गणेशोत्सव,…\nPune Crime | प्रांत अधिकारी असल्याचे सांगून तिघांची 2 लाखाची फसवणूक\ne-RUPI | पीएम नरेंद्र मोदी यांनी केले e-RUPI लाँच, म्हणाले – ‘आज डिजिटल ट्रांजक्शनला एक नवीन आयाम…\n जुलैमध्ये 1.16 लाख कोटी जीएसटी संकलन; करदात्यांना सीएच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/34001/", "date_download": "2021-08-02T18:56:54Z", "digest": "sha1:ZK6LPQQELDFGB3RY5QBFRFI2HUNS3YAK", "length": 33889, "nlines": 234, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सर्वंकष राज्य – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘ध���णे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसर्वंकष राज्य : ( टोटॅलिटॅरियन स्टेट ). जनजीवनाच्या सर्व क्षेत्रांवर अनियंत्रित अधिसत्ता प्रस्थापित करणारी शासनपद्धती. ती प्रामुख्याने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात यूरोप खंडात विकसित झाली. तिच्यात एकच एक राजकीय पक्ष आणि त्याचा नेता ( सर्वेसर्वा ) यांच्या हुकूमशाहीची लक्षणे अनुस्यूत असून, ती एका विशिष्ट उद्दिष्टाचा पाठपुरावा करताना दिसते. नेता आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी व आपल्या मतप्रणालीच्या प्रसार-प्रचारार्थ कोणतीही साधने, मार्ग व तंत्र वापरतो.\nइटलीतील फॅसिस्ट पक्षाचा नेता व हुकूमशाह बेनीतो मुसोलिनी याने आपल्या फॅसिस्ट राज्य पद्धतीचे वर्णन करताना ‘ टोटॅलिटॅरिओ ’ (Totalitario) हा इटालियन भाषिक शब्द १९२० च्या दशकात वापरला आणि या संज्ञेचे वा विशेषणाचे वर्णन त्याने ‘ सर्व काही राज्याच्या अंतर्भागात आहे, काहीही राज्याबाहेर नाही आणि काहीही राज्याविरूद्ध नाही ’ अशा शब्दात केले. या संज्ञेचा अर्थ एकपक्षीय हुकूमशाही असून अन्य सर्व संस्था, प्रजा गौण होत. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरूवातीस सर्वंकष राज्य ही संज्ञा, निरपेक्ष आणि जुलमी एकपक्षीय शासनपद्धतीची दयोतक-समानार्थदर्शक म्हणून वापरात होती.\nसर्वंकष राज्याचे स्वरूप व गुणविशेष प्राचीन काळातही आढळतात मात्र ही संकल्पना विसाव्या शतकात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रकर्षाने कार्यरत होती. भारतातील प्राचीन मौर्यकाळात ( इ. स. पू. ३२१-१८५) ती आढळते. तत्संबंधीची माहिती कौटिलीय अर्थशास्त्रा त मिळते. ग्रीसमधील स्पार्टा हे नगरराज्य व चीनमधील चिनी वंशाच्या ( इ. स. पू. २२१-२०६) राजवटीत काही अंशी ते दृग्गोचर होतात. झुलू नेता शाकॅ ( कार. १८१६-२८) याची कारकीर्द ही सर्वंकष राज्यपद्धतीची दयोत��� होती. ॲडॉल्फ हिटलर (कार.१९३३-४५), बेनीतो मुसोलिनी ( कार. १९२२-४३), जोझेफ स्टालिन ( कार. १९२४-५२), माओ-त्से-तुंग ( कार. १९५०-७२) ही सर्वंकष राज्यपद्धती राबविणारी विसाव्या शतकातील प्रमुख उदाहरणे होत. त्यांच्या नेतृत्वाला सर्व स्तरांतून सकृतदर्शनी तरी लोकप्रियता व पाठिंबा लाभला होता. हा पाठिंबा उत्स्फूर्त नव्हता. त्याची उत्पत्ती नेत्याच्या वैभूतिक व्यक्तिमत्वावर अवलंबून होती आणि ती संदेशवहन व वाहतूक (परिवहन ) या क्षेत्रांतील आधुनिक तंत्रज्ञान व वैज्ञानिक प्रगती यांच्यामुळे शक्य झाली. हिटलरने नॅशनल सोशॅलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी ( नाझी ) या पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या उभारणीत आर्यन वंशश्रेष्ठतेच्या मुदयाबरोबरच पहिल्या महायुद्धातील पराभवाचा बदला घेऊन जर्मनीची पुनर्बांधणी एक बलवान राष्ट्र म्हणून करण्याचा हिटलरचा उद्देश होता. त्यासाठी त्याने औदयोगिकीकरणावर, विशेषत: शस्त्रास्त्रांच्या निर्मितीवर भर दिला आणि त्या उत्पादनाच्या बाजारपेठेसाठी वसाहतवादाचा राज्यविस्ताराचा पाठपुरावा केला. बेनीतो मुसोलिनीने इटलीला पूर्वीचे ( रोमन साम्राज्य) वैभव प्राप्त करून देण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली आणि तिच्या पूर्ततेसाठी फॅसिस्ट पक्षाची स्थापना करून साम्राज्य विस्ताराची कल्पना उचलून धरली. जोझेफ स्टालिन आणि माओ-त्से-तुंग या साम्यवादी नेत्यांनी अनुकमे सामूहिक शेतीचा प्रसार-प्रचार आणि शेतकरी-श्रमिक वर्गाचे आंदोलन करून खासगी मालमत्ता आणि श्रीमंत जमीनदार-शेतकरी यांच्या जमिनी काढून घेतल्या. त्यांनी मार्क्सवाद, लेनिनवाद यांचे अन्वयार्थ आपल्या सोयीनुसार केले. हिटलर आणि स्टालिन यांनी अनुकमे विरोधक व ज्यूंची हत्या, तर रशियात कुलकांची विल्हेवाट लावली. हिटलरने वायमार प्रजासत्ताकाचे संविधान कधीच रद्द केले नव्हते परंतु रायश्टॅगने ( जर्मन संसद ) १९३३ मध्ये त्यास घटना दुरूस्तीने सर्वाधिकार प्रदान केले. त्यामुळे कायदे करण्याचा अधिकार त्यास आपातत: प्राप्त झाला. याउलट स्टालिनने आपल्या सोयीनुसार १९३६ मध्ये सोव्हिएट युनियनसाठी घटना बनविली परंतु ती कृतीत आणली नाही. त्याने फक्त मार्क्सवाद-लेनिनवाद यांचे सोयीस्कर अन्वयार्थ लावले आणि दडपशाहीचे धोरण अंगीकारले.\nहिटलर, मुसोलिनी, स्टालिन, माओ-त्से-तुंग आदी हुकूमशाहांनी सर्वंकष राज्याच्या प्रशासन-शासनासाठी नाझीवाद, फॅसिझम, साम्यवाद वगैरे राजकीय तत्त्वप्रणालींचा अवलंब केला आणि आपापल्या देशांतील प्रजेवर, त्यांच्या दैनंदिन जीवनावर-व्यवहारांवर पूर्णत: हुकमत गाजविली. तत्कालीन समाज, विदयालये ( सर्व शैक्षणिक संस्था ), त्यांचे अभ्यासक्रम, दूरदर्शन, रेडिओ, वृत्तपत्रे इ. प्रसार-माध्यमे, अर्थव्यवस्था, कामगार संघटना व संस्था, अन्य राजकीय, सामाजिक, आर्थिक ( बँका, पतपेढया ) संघटना/संस्था यांवर सर्वंकष राज्यसंस्थेचे वर्चस्व व नियंत्रण होते.कला आणि वाङ्‌मय यांचा उपयोग राज्यसंस्थेचेउदात्तीकरण ( स्तुती ) करण्यासाठी साधन म्हणून केले जाई. धार्मिक वास्तू ( चर्च, मंदिर, मशीद इ. ) आणि धर्मगुरू यांवर प्रत्यक्ष बंदी नसली, तरी त्यांना नगण्य स्थान होते. शासनविरोधी कोणतेही कृत्य घडल्यास त्यांना जाब विचारला जाई व प्रसंगोपात्त शिक्षाही होत असे. सर्वंकष शासनपद्धतीत नेता (हुकूमशाह), सत्ताधारी पक्ष आणि त्यांनी स्वीकारलेली मतप्रणाली यांचाच सतत व सर्वत्र प्रचार-प्रसार करावा, अशी अपेक्षा असे. सातत्याने सर्वंकष शासनकर्त्यांचा ( हुकूमशाह ) महिमा एक देवतासदृश श्रेष्ठतम विभूती म्हणून प्रसृत करण्यात येई. या पद्धतीत स्वतंत्र व्यक्तींचे हितसंबंध व मूलभूत हक्क यांना किंमत नसते. लोकांनी व्यक्तिगत लाभाचा त्याग करून देशासाठी झगडावे आणि पक्षाने विहित केलेली जीवनशैली अनुसरली पाहिजे, असा दंडक असतो. शासन देईल त्या पद्धतीचे शिक्षण, ठरवील ती पत्नी वा पती आणि मुले असे बंधन होते. सर्वंकष राज्याची सामूहिक उद्दिष्टे ही व्यक्तिगत आशा-आकांक्षा आणि सुखापेक्षा महत्त्वाची व श्रेष्ठ गणली जात. अर्थात ही मतप्रणाली व विचारसरणी सर्वच नागरिक स्वखुशीने अंगीकारतील, याविषयी शासनकर्त्यास शंका असल्याने त्यांचे हृदय वा मत परिवर्तन करण्याचे प्रयत्नही झाले. त्यात अपयश आल्यानंतर काहींना बहिष्कृत करण्यात आले. या सर्व गोष्टींसाठी प्रचार व दहशतीचा सर्रास वापर करावा, म्हणून तत्कालीन सर्वंकष राज्यात प्रचारयंत्रणेसाठी स्वतंत्र खाते होते आणि दहशतीसाठी गुप्तचर पोलीस खाते होते. या खात्यांतर्फे प्रचारतंत्रात नेता, पक्ष आणि शासन ज्या गोष्टी करीत आहे, त्या सर्व तुमच्या आणि देशाच्या कल्याणार्थ आहेत, असा दावा केला जाई. प्रचारयंत्रणेत भित्तिपत्रके, फळे, ध्व��िक्षेपक, झेंडे, पताका, जाहिराती यांच्या वापराबरोबरच प्रसार-माध्यमे आणि नाटय्कलेचाही वापर केला जात असे. सततच्या प्रचारामुळे लोकमत आपल्या बाजुने झुकेल, यांवर शासनकर्त्याचा ( नेत्याचा ) दृढविश्वास होता.\nसर्वंकष शासनपद्धतीत व्यापक कार्यक्षम गुप्तचर संघटनेस फार महत्त्व होते. तिला हिंसक कारवायांव्दारे समाजात दहशत निर्माण करून अत्युत्साही व्यक्तींना नाउमेद करणे ही जबाबदारी दिली होती, त्यांनी पुन्हा डोके वर काढू नये, म्हणून पद्धतशीर हिंसक कारवाया या संघटना घडवीत. या कार्यात लष्करी व निमलष्करी दले, तसेच गणवेषधारी संघटना त्यांना मदत करीत. गेस्टापी ही तत्कालीन गुप्तचर संघटना जगप्रसिद्ध आहे. ती मनमानी अटक सत्राचा वापर करून तसेच वेठबिगारी वा छलगृहात तथाकथित गुन्हेगारांना डांबून शासनाचे धोरण कृतीत आणीत असे. अनेकदा नेत्यांविरूद्ध चळवळ करणाऱ्या नागरिकांची मनोरूग्णालयात रवानगी केली जाई. ज्या व्यक्ती शासनाच्या प्रगतीत अडथळे निर्माण करून शत्रूत्व पत्करीत, त्यांना मृत्युदंड किंवा उपाशी ठेवून भूकेले मारण्यात येई. वंशविच्छेदाच्या नावाखाली नाझी राजवटीत सु. पंचावन्न लाख ज्यूंची हत्या करण्यात आली होती.\nसर्वंकषवादी राज्यात अर्थव्यवस्थेवर सत्ताधारी पक्षाचे पूर्ण नियंत्रण असते. साम्यवादी रशिया-चीन या देशांत खाजगी उदयोगधंदयांना मनाई होती आणि सामूहिक सहकारी तत्त्वावर शेती हा व्यवसाय चाले. युद्धपूर्व काळात जर्मनी-इटलीने आपली सारी अर्थव्यवस्था युद्धाची तयारी करण्यासाठी व लष्करी दृष्टया देश बलिष्ठ करण्यासाठी पणाला लावली होती. हे सर्व देश विचार व उच्चर स्वातंत्र्य मानीत नव्हते. त्यामुळे स्वतंत्र विचाराच्या वृत्तपत्रांना तेथे बंदी होती. वृत्तपत्रे, वृत्तसंस्था, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट आदी सर्व प्रसार-माध्यमे सर्वस्वी शासनाच्या नियंत्रणाखाली होती. सर्वंकष राज्य ही संकल्पना, निरंकुशतावाद किंवा निरंकुश शासन यांपेक्षा वेगळी आहे तीत सर्व जुन्या व प्रचलित सामाजिक, राजकीय व वैधानिक संस्था मोडीत काढून त्यांच्या जागी नवीन संस्था स्थापन करण्यात येतात. सर्वंकष राज्य औदयोगिकीकरणाबरोबरच राज्यविस्ताराचे धोरण राबविते.\nजागतिक इतिहासात अनेक एकतंत्री व लहरी सुलतान होऊन गेले आणि आजही पाकिस्तान-इराण आदी देशांतून ते आढळतात, त्यांनी आपल्या हाती असलेल्या सर्व साधनांचा व सत्तेचा दुरूपयोग करून जनतेवर संपूर्ण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. या शासनकर्त्यांत निरंकुश राज्यातील नेत्यांची कारकीर्द अत्यंत कौर्याने व दहशतीनी भरलेली होती मात्र दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात, विशेषत: विसाव्या शतकाच्या अखेरीस आधुनिक तंत्रज्ञान जसजसे प्रगत होत गेले, तसे शासनाचे समाजजीवनावरील नियंत्रण अधिक सर्वसमावेशक व लोकसत्ताक बनले आहे. प्रचार-माध्यमे आणि नि:शस्त्रीकरण यांचा वाढता प्रसार, शस्त्रनिर्मितीवरील नियंत्रण व संयुक्त संस्थाने या संघटनेची शांतता व मूलभूत हक्कांच्या जपणुकीविषयीची भूमिका यांमुळे भविष्यात निरंकुशवादी राज्य ही संकल्पना धूसर झाली आहे.\nनिरंकुशवादी राज्याच्या यशापयश, गुण-अवगुण यांविषयी विचारवंतांत मतभिन्नता आढळते. बहुसंख्य विचारवंतांच्या मते ही राज्यप्रणाली व्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारी आहे तर सुरूवातीच्या उपयुक्ततावादी विचारवंतांनी, विशेषत: जेरेमी बेंथॅम आणि जेम्स मिल, यांनी सर्वंकष राज्यपद्धती ही जर बहुसंख्यांक लोकांना सुखकारक ठरत असेल, तर ती अग्राह्य नाही, असे स्पष्ट मत मांडले आहे.\nपहा : फॅसिझम माओ-त्से-तुंग मुसोलिनी, बेनीतो साम्यवाद स्टालिन, जोझेफ हिटलर, ॲडॉल्फ हुकूमशाही.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nवेब, सिडनी जेम्स आणि बिआट्रिस\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\n��मिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.yooheart-robot.com/8-axis-robotic-welding-workstation-with-two-positioner-products/", "date_download": "2021-08-02T18:41:21Z", "digest": "sha1:WP3DSZOGNXBNIY6B5DVRLFIL7XXHM3GQ", "length": 12146, "nlines": 202, "source_domain": "mr.yooheart-robot.com", "title": "चीन 8 isक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन टू दोन पोझिशनिंग मैन्युफॅक्चरर आणि सप्लायर | युनहुआ", "raw_content": "\n7 एक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन\n8 एक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन\nरोबोट लोड आणि अनलोडिंग\n7 एक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन\n8 एक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन\nरोबोट लोड आणि अनलोडिंग\n7 एक्सिस रोबोटिक आर्क वेल्डिंग वर्कस्टेशन\n8 पोजिशनरसह 8 एक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन\n8 पोजिशनरसह 8 एक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन\nरोबोट काम करण्याची कार्यक्षमता कशी वाढवायची आणखी एक वर्क टेबल जोडा ही एक प्रभावी पद्धत असेल. कामगार एका वर्किंग टेबलवर वर्क पीस घेईल तर रोबोट दुसर्‍या वर्किंग टेबलवर वेल्ड करेल जेणेकरुन रोबोट वर्क पीसला सतत वेल्ड करु शकेल.\nउत्पादन मापदंड आणि तपशील\nआमचे 8 अ‍ॅक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन दोन पोजिशनरसह एक मानक वर्कस्टेशन आहे. अतिरिक्त बाह्य अक्ष रोबोटसह समन्वय साधू शकतात जेणेकरुन रोबोट काही जटिल अनुप्रयोग समाप्त करू शकेल. या दोन पोझिशनिंगला वर्किंग टेबल देखील म्हटले जाऊ शकते आणि रिमोट कंट्रोल बॉक्सद्वारे ते नियंत्रित केले जाऊ शकतात. एकदा कामगार फिक्स-अप कार्य समाप्त करा आणि रिमोट कंट्रोल बॉक्स दाबा. मागील पूर्ण झाल्यानंतर रोबोट या वेल्ड टेबल वेल्डिंगवर जाईल. आम्ही टॉर्च क्लीन स्टेशन कनेक्ट करू शकतो जे मशाल वेल्डिंगसाठी उपयुक्त आहे.\nयूओ हार्ट कंपनी ग्राहकांना विविध प्रकारच्या वितरणाच्या अटी देऊ शकतात. ग्राहक तातडीच्या प्राधान्यानुसार समुद्रमार्गे किंवा हवाई मार्गाने शिपिंग मार्ग निवडू शकतात. यूओ हार्ट रोबोट पॅकेजिंग प्रकरणे समुद्र आणि हवाई वाहतुक आवश्यकता पूर्ण करू शकतात. आम्ही पीएल सारख्या सर्व फायली तयार करू, मूळ प्रमाणपत्र, बीजक आणि इतर फायली. एक कामगार आहे ज्याचे मुख्य काम हे सुनिश्चित करत आहे की प्रत्येक रोबोट 20 कार्य दिवसात अडचणीशिवाय ग्राहकांच्या पोर्टवर वितरित केला जाऊ शकतो.\nप्रत्येक ग्राहकांना आपला YO हार्ट रोबोट खरेदी करण्यापूर्वी चांगला माहित असावा. एकदा ग्राहकांकडे एक Yoo हार्ट रोबोट आला की, त्यांच्या कामगारांना YO हार्ट फॅक्टरीत 3-5 दिवसांचे विनामूल्य प्रशिक्षण मिळेल. तेथे एक वेचॅट ​​ग्रुप किंवा व्हॉट्सअॅप ग्रुप असेल, आमचे तंत्रज्ञ जे विक्री नंतरची सेवा, इलेक्ट्रिकल, हार्डवेअर, सॉफ्टवेअर इत्यादी जबाबदार असतील. जर एखादी समस्या दोनदा झाली तर आमचे तंत्रज्ञ ग्राहक कंपनीकडे जाऊन समस्येचे निराकरण करेल.\nप्रश्न १. पीएलसी आणि कंट्रोल सिस्टमद्वारे पोझिशनर नियंत्रित काय फरक आहे.\nए. सर्वात मोठी समस्या अशी आहे की जर पीएलसीद्वारे पोझिशनर नियंत्रित असेल तर ते केवळ एका स्थानावरून दुसर्‍या स्थानापर्यंत जाऊ शकते, रोबोट पोझिशनर (सिनर्जी) सह सहयोग करू शकत नाही. कंट्रोल सिस्टम वापरताना, ते पोझिशनरसह सहयोग करू शकते. नक्कीच, त्यांना तंत्रज्ञानाची वेगळी अडचण आहे.\nप्रश्न 2. स्वयं-निराकरण टेबल कसे कनेक्ट करावे\nउ. आता आपल्याकडे 22 इनपुट आणि 22 आउटपुट आहेत. आपल्याला फक्त विद्युत चुंबकीय झडपांना सिग्नल देण्याची आवश्यकता आहे.\nप्रश्न 3. आपल्याकडे आपल्या कार्यरत स्टेशनमध्ये टॉर्च क्लीन स्टेशन आहे\nउत्तर: आमच्याकडे कार्यरत स्टेशनमध्ये टॉर्च क्लीन स्टेशन आहे. ही पर्यायी वस्तू आहे.\nप्रश्न 4. टॉर्च क्लीन स्टेशनला कसे जोडावे आणि ते कसे वापरावे\nउ. टॉर्च क्लीन स्टेशनसाठी तुम्हाला मॅन्युअल मिळतील. आणि आपल्याला फक्त टॉर्च क्लीन स्टेशनला सिग्नल देण्याची आवश्यकता आहे आणि ते कार्य करेल.\nप्रश्न 5. टॉर्च क्लीन स्टेशनला कोणत्या प्रकारचे सिग्नल आवश्यक आहेत\nउ. कमीतकमी 4 सिग्नल आहेत ज्यात टॉर्च क्लीन स्टेशन आवश्यक आहेः वायर सिग्नल कापून, तेलाचे सिग्नल, साफसफाईचे सिग्नल आणि सिग्नल स्थितीत ठेवा.\nमागील: लेझर वेल्डिंग रोबोट\nपुढे: 7 एक्सिस रोबोटिक आर्क वेल्डिंग वर्कस्टेशन\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पा���वा\nक्र .8 बैजियान रोड, फेईकाय कार्यालय, झुआनचेन्ग शहर अनहुई प्रांत\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathilyrics.net/2015/07/blog-post.html", "date_download": "2021-08-02T19:44:06Z", "digest": "sha1:2ZECRWD2GC3TYGRYO7FJY7G5LKKERE3Q", "length": 4571, "nlines": 85, "source_domain": "www.marathilyrics.net", "title": "तुझे रूप चित्ती राहो , मुखी तुझे नाम | देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम || | Marathi Lyrics", "raw_content": "\nHome / abhangwani / Sant Gora kumbhar / तुझे रूप चित्ती राहो / मुखी तुझे नाम / तुझे रूप चित्ती राहो , मुखी तुझे नाम | देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम ||\nतुझे रूप चित्ती राहो , मुखी तुझे नाम | देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम ||\nगीत - तुझे रूप चित्ती राहो , मुखी तुझे नाम\nगीतकार - संत गोराकुंभार\nगायक - सुधीर फडके\nतुझे रूप चित्ती राहो , मुखी तुझे नाम\nदेह प्रपंचाचा दास, सुखे करो काम\nतुझे रूप चित्ती राहो , मुखी तुझे नाम\nतुझे रूप चित्ती राहो.....\nदेह धारी जो जो त्यासी विहित नित्यकर्म,\nसदाचार नीतीहुनी आगळा न धर्म\nतुला आठवावे गावे, हाच एक नेम\nदेह प्रपंचाचा दास, सुखे करो काम\nतुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम\nतुझे नाम पांडुरंग सर्वताप नाशी,\nवाट प्रवासासी देती स्वये पाप राशी\nदिसो लागली तू डोळा अरुपी अनाम\nदेह प्रपंचाचा दास, सुखे करो काम\nतुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम\nतुझे रूप चित्ती राहो\nतुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा, उडे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा\nनाम तुझे घेतो गोरा, म्हणुनी आठ याम\nदेह प्रपंचाचा दास, सुखे करो काम\nतुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम\nपांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग ...\nपांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग ...\nपांडुरंग जी पंदुरंजा पांडुरंग जय पांडुरंग जय पांडुरंग\nवृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें \nअगड धूम नगारा सोन्याची जेजुरी, I Jai Malhar Title song Lyrics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://readmehererupali.blogspot.com/2014/10/", "date_download": "2021-08-02T18:04:33Z", "digest": "sha1:YCMG7NUUJH7R6O2NT6LB6QYSK562A7RO", "length": 8330, "nlines": 63, "source_domain": "readmehererupali.blogspot.com", "title": "Orchids: October 2014", "raw_content": "\nपहाटे पहाटे जाग आली . डोळे किलकिले करून पाहिले तर शेजारी माझे गोंडस बाळ शांतपणे निजलेले . तीच निरागसता अजूनही चेहऱ्यावर आहे जी पहिल्यांदा मी हात हातात घेतला तेव्हा होति. ते निरागस हसू या रोजच्या धावपळीत कुठे दिसतच नव्हते . पण शांतपणे झोपलेल्या चेहऱ्यावर मात्र अगदी शोभून दिसतंय ते हसु. माझ्यावर अगदी निस्वार्थी प्रेम करणारे कोणीतरी म्हणून मी या निरागस चेहऱ्याकडे पाहिले . आणि अगदी खरेच तो निस्वार्थीपणा स्पर्शातून , बोलण्यातून , वागण्यातून मी रोज अनुभवला. कोणीतरी आपले असणे म्हणजे नेमके काय याच अर्थ मला त्या स्पर्शानेच शिकवलेला .\nमला न दुखावता प्रत्येक गोष्ट करण्याची धडपड आणि अगदी कसलीच तक्रार नाही . माझ्या प्रत्येक तक्रारीला , रागावण्याला समजून घेऊन सॉरी म्हणत कुशीत शिरणे , कुरवाळणे आणि माझे चुकल्यावर आत्ता झोपल्यावर दिसतेय न अगदी तशीच शांत मुद्रा ठेवत मला समजावणे . कुठून अवगत झाल्यात त्या कला प्रेमापोटी असतील तर मग मला का नाही अवगत त्या कला प्रेमापोटी असतील तर मग मला का नाही अवगत त्या कला मी किती गृहीत धरले त्या स्पर्शाला , त्या आपलेपणाला .. याची जाणीव आज पहिल्यांदाच झाली . एवढी शांत मुद्रा नेहमीच असते पण मला ती आजच जाणवली.\nकिती नाती असतात आपलि. पण या नात्यात असे काय असते न रक्ताचे नाते असते न जन्मापासून नाळ जोडलेली असते. पण आपलेपणा , माया मात्र अगदी अनोखी. कुठेतरी आतून कौतुक , कुठे व्यक्त होणारे कौतुक , कुठे माया,कुठे नजरेतूनच व्यक्त होणारे प्रेम, कधी हट्ट तर कधी रुसवा , रुसवा गेला तर कधी कडाक्याचे भांडण . कधी एक टोक तर कधी दुसरे पण तरीही प्रत्येक टोकाला असलेले आपलेपण .\nश्वास मंद चालू आहे , डोळे मिटलेले , चेहऱ्यावर कसले हसू आहे कोणास ठावूक पण आहे एक गोंडस हसू . माझे बाळ . निरागस , शांत , प्रेमळ आणि माझ्याही नकळत मला जपणारे माझे कोणीतरी . माझा नवरा .\nसूर्या थोडा वेळ थांब .उजाडू नको देउस . पहाटेचे हे गोंडस रूप मला जरा अनुभवू दे. उशीर होऊ देत आज . पण हे निरागसपण मला माझ्या डोळ्यात साठवून घेऊ देत.\nआत्ता उठेल हा आणि अगदी छोट्या बाळासारखा चहा बनेपर्यंत माझ्या अवती भवति फिरेल . आणि एकदा कप मिळाला कि त्याच्यातला नवरा ताजा होऊन जाइल आणि रोजच्या धावपळीत पुन्हा एकदा हे गोंडस निरागस हसू दिसेनासे होइल.\nतुझ्यामध्ये एकट्याने उभे राहण्याची ताकद नसताना हात दिला … कदाचित चुकलंच\nतुझ्यामध्ये आत्मविश्वास नसताना तो निर्माण होण्यासाठी धडपड केली … कदाचित चुकलंच\nतुला नाही माहिती म्हणून शिकवल्या काही गोष्टी … कदाचित चुकलंच\nवाटलंच नव्हते कधी कानामागून आली आणि त��खट झालीये ती मिरची एवढी झोंबेल\nवाटलंच नव्हते कधी मला माझी ओळख सिद्ध करायला लागेल .\nवाटलंच नव्हते कधी माझ्या पाठीशी उभा राहणारा प्रत्येक जण माझ्याकडे कामाचा हिशोब मागेल\nआता सिध्द करू स्वतःला कि प्रसिद्ध करू चुकांना .. ह्याचा विचार करतोय … कदाचित चुकलंच\nतुला सोडायला हवे होते आहे त्या परिस्थिती मध्ये\nतुला सांगायला हवे होते शोध तुझा मार्ग तूच\nआता उशीर झालाय , आणि माझा मार्ग एकला उरलाय\nमी वाट शोधतोय आणि उत्तर शोधतोय नेमके काय गडबडले \nमदतीचा हात देणे चुकले कि आधार देणे चुकले\nआता तू गळ्यातला ताईत आहेस आणि मी सगळ्यात वाईट आहे\nहे चित्र बदलण्यासाठी मदत करणारा तिर्हाईत आहे\nउभा राहून दाखवेन मी , सिद्ध करेन स्वतःला अजूनही किंमत आहे\nमाझ्या एखाद दुसर्या मताला\nतेच मत वापरून येउन दाखवेन वर\nतुझ्यासोबत उभा होतो आता उभा राहून दाखवेन एकट्याच्या बळावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/school-nutrition-diet-money-bank-account-student-open-ahmednagar", "date_download": "2021-08-02T18:41:38Z", "digest": "sha1:HMC6CDSDOAIPOXPBWTADCXOJ2WMVXP3N", "length": 9356, "nlines": 27, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पोषण आहाराचे पैसे म्हणजे चार आण्याची कोंडबी अन् बारा आण्याचा मसाला", "raw_content": "\nपोषण आहाराचे पैसे म्हणजे चार आण्याची कोंडबी अन् बारा आण्याचा मसाला\n200 रुपयांसाठी आधी 500 रुपयांचे बँकेत खाते खोलावे लागणार\nउन्हाळी सुट्टीतील पहिली ते आठवीच्या पात्र विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहाराचे पैसे (School nutrition diet Money) त्यांच्या बँक खात्यात जमा (Bank Account) करण्याचा प्रक्रियेचा मनस्ताप शिक्षक (teacher) आणि संबंधीत विद्यार्थ्यांचा पालकांना (parents) सहन करावा लागणार आहे. यात विद्यार्थ्यांचे बँकेत खाते (Student Bank Account) नसल्यास त्यांना आधी 500 रुपये भरून नव्याने खाते उघडावे लागणार आहे. तसेच जुने खाते असल्यास ते आधार कार्डशी लिंक (Link to Aadhar Card) करावे लागणार आहे. विशेष म्हणजे या योजनेत सरकार 1 ली ते 4 थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 134 रुपये तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 200 रुपये पोषण आहारापोटी (Nutritious diet) त्यांच्या खात्यावर वर्ग करणार आहेत. यामुळे हे पैसे संबंधीत विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला ठरणार आहेत.\nकेंद्राच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत (Central National Food Security Campaigns) देशातील जनतेला मोफत धान्य वाटप करण्य��त येत आहे. या मोफत धान्य वाटप मोहिमेचा (Free grain distribution campaign) भाग म्हणून शालेय पोषण आहार योजनेतंर्गत 2021 च्या उन्हाळ्याच्या सुटीतील 1 मे ते 15 जुन या कालावधीतील पोषण आहाराची रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आदेश प्राथमिक शिक्षण संचालयानाच्यावतीने देण्यात आले आहेत. त्यानूसार थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहेत. मात्र, यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्याची माहिती शिक्षकांना जमा करून त्याची यादी करावी लागणार आहे.\nविद्यार्थ्यांचे बँक खाते (Student Bank account) नसल्यास त्यासाठी नव्याने बँक खाते उघडावे लागणार आहे. विद्यार्थ्यांचे खाते काढण्यासाठी पालकांना किमान 500 रुपये खर्च करावे लागणार आहे. यासह संबंधीत विद्यार्थ्याचा आधार नंबर त्या खात्याला लिंक करावा लागणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 8 जुलैपर्यंत वेळ शिक्षकांना दिलेला आहे. यामुळे दीडशे ते दोन रुपयांसाठी आधी विद्यार्थी आणि पालकांना किमान 500 रुपये खर्च करावा लागणार आहे. या वेळखाऊ प्रक्रियेत शिक्षकांचे अध्यापन बाजूला पडणार आहे.\nपहिली आणि दुसर्‍या विद्यार्थ्यांचे नव्याने खाते उघडावे लागणार आहे. यापूर्वी या विद्यार्थ्यांची राष्ट्रीयकृत आणि आयएफसी कोड असणारे बँकेत खाते उघडण्यात आलेली नाहीत. ही खाते उघडतांना पहिली समस्याही पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची येणार आहे. या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट झालेली नसल्याने आधी ते अपडेट करावे लागणार आहे. दुसरीकडे आदिवासी भागात पालकांचे आधार कार्ड नसल्याने विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड कसे उपलब्ध करणार हा प्रश्‍न राहणार आहे.\nपालक-विद्यार्थ्यांचे संयुक्त खाते उघडावे लागणार\nया योजनेसाठी राष्ट्रीयकृत बँकेत एकट्या विद्यार्थ्याच्या खात्याऐवजी पालक आणि विद्यार्थ्यांचे संयुक्त खाते उघडावे लागणार आहे. एकटा विद्यार्थी संबंधीत खाते ऑपरेट करू शकणार नाही. यासाठी बँकेत खाते उघडतांना पालकांची आधार, फोटोसह अन्य कागदपत्र मिळविण्यासाठी शिक्षकांची धावधाव होणार आहे. तसेच वेळप्रसंगी विद्यार्थ्यांच्या खात्यासाठी अनेक ठिकाणी शिक्षकांना पदरमोड करण्याची वेळ येवू शकते.\nलाभ न मिळाल्यास शिक्षकच जबाबदार\nप्राथमिक शिक्षण संचालयाच्या आदेशात या योजनेचा लाभ देण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची अचूक माहिती संकलित करून ती आधी तालुकास्तरावर आणि त्यानंतर जिल्हा स्तरावर सादर करण्याचे आदेशीत आहे. यात त्रुटी राहून पात्र विद्यार्थ्याला लाभ न मिळाल्यास संबंधीत शिक्षकांवर त्याची जबाबदारी निश्‍चित करण्यात येणार आहे. यामुळे शिक्षकांना बँक खाते उघडण्यासाठी आधी विद्यार्थी आणि त्यानंतर पालकांच्या मागे पळावे लागणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/32522", "date_download": "2021-08-02T19:49:05Z", "digest": "sha1:2CTVMCMONHGU33A2OYWLUF3QIFER3EXO", "length": 49228, "nlines": 578, "source_domain": "www.misalpav.com", "title": "दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी सस्णेह आवताण | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nदिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी सस्णेह आवताण\nदिव्यश्री in जनातलं, मनातलं\nराम राम लोक्स . आहे का आठवण\nआज खुप दिवसांणी काहीतरी टंकते आहे. चुकी झाल्यास पदरात/सदर्यात घ्य्या ही णम्र इणंती. :)\nतर समस्त मिपाकरांसाठी आदीमायेक्रुपेणे सुवर्णसंधी / राजयोग चालुण येत आहे . त्याचा सगळ्यांणी लाभ घेवा.\nआस्मादिकांचे/ माझे सप्टेंबर मधे पुण्यण्गरीत आगमण होणार आहे. मला समस्त मिपाकर/ वल्ली/ दिव्य लोकांणा भेटायचे आहे. तर ज्यांणा जमेल त्यांणी णक्की येण्याचे करावे. ही पुण्हा ण्म्र इणंती. सह्परिवार आलात तर दुग्धशर्करा विथ केशर योग होईल.\nस्थळ - शक्यतो पुण्यणगरी मधील.\nतारिख.- जास्ती जास्त लोकांच्या सोईची.\nवेळ - जास्ती जास्त लोकांच्या सोईची.\nचला तर मग ठरवा पटापट .\nएक महत्वाचे रहिले.शक्य्तो आपला खर्च आपणच करायचा आहे. कोणी प्रायोजक सापडल्यास आणंद्च आहे. :)\nते वल्ली सोडुन सगळे भेटतील.\nते वल्ली सोडुन सगळे भेटतील.\nतूच रे जेपी तूच\nते वल्ली सोडुन सगळे भेटतील.>>> काब्रे \n200 साठी शुभेच्छा.>>> अरे ५० पण णाही होणार\nवल्ली आता प्रचेतस आहेत.\nअरे 50 पण णाही होणार >>>>\nपुण्याच नाव आलय.200 काय 400 पण होतील.\nआज सोमवार हय तो सब लोगां बिजी हय.कल मस्त नहा धोके आनेका रे बाबा.\nवल्ली आता प्रचेतस आहेत.>>>\nवल्ली आता प्रचेतस आहेत.>>> वोक्के\n200 काय 400 पण होतील.>>>इंशा अल्ला . आपके मुह में जर्मण बियर :P\n.कल मस्त नहा धोके आनेका रे बाबा.>>>(परेश ची आठवण झाली ) जी जरूर\n§§मण की बात - अरे स्मायल्या देते का कोणी स्मायल्या §§\nमला वाटले \"दिव्य मराठी\"चे\nमला वाटले \"दिव्य मराठी\"चे कुणी\nमला वाटले \" दिव्य मराठी\"चे कुणी संपादक वै येणार की काय \nअन हो, भरघोस प्रतिसादा साठी शुभेचछा \nकिती दिव्य व्यक्ती तुमच्या\nकिती दिव्य व्यक्ती तुमच्या व्यनीत आहेत ते हमखास भेटतील. सोबत चाहते सुध्दा घेउन येतील... यातिल काहीच जमणार नसेल, तर विषेश कौशल्य व्यावसायीक सफाइने वापरणारे गाठा उदाहरणार्थ आपले ते हे हो, तेच ते... \"ज्यांना तसही बरचं काही समजत नाही ते\" अवश्य गाठा आपली कार्यसिध्दी झालीच समजा. पुण्याला त्यांचे कितपत चालेल माहीत नाही पण तसे ते मुक्त आहेत त्यामुळे फार अडचण नाही.\nभारतात स्वागत. कट्याला शुभेछ्चा. मी सुध्दा असेनच.\nकिती आटापिटा तो आशू..\nकिती आटापिटा तो आशू......\nहा अथवा ही \"आशू\" कोण\nबादवे =====> वरील प्रतिसाद जेपी ह्यांनाच असून, इतर नानाप्रकारे-गहन विचार-उद्दाम पणे मांडणार्‍या, मंडळींनी हितोपदेश करू नयेत.ह्या प्रतिसादाचे काय लोणचे घालायचे, ते बघायला, मी-जेपी आणि जेडी(विथ सोडा/थम्स-अप/बर्फाचे थंडगार पाणी, घातलेले), समर्थ आहोत.\nहा अथवा ही \"आशू\" कोण\nहा अथवा ही \"आशू\" कोण\nबादवे=========>>> तेवढ जेडी सभांळुन ठेवा,घेत घेत चर्चा करु कोण हे..\nतेवढ जेडी सभांळुन ठेवा,घेत घेत चर्चा करु कोण हे......\nजॅ.डॅ. अद्याप तरी शाबूत आहे.\nस्कॉच पिता पिता आत्मा पार शून्यवत होतो आणि जोडीला तुमच्यासारखा शेरलॉक होम्स असेल तर, फारच मस्त.\nस्थळ - शक्यतो पुण्यणगरी मधील.\nतारिख.- जास्ती जास्त लोकांच्या सोईची.\nवेळ - जास्ती जास्त लोकांच्या सोईची.\nआपली परत जाण्याची तिथी उजाडेल पण कट्टा न ठरण्याची शक्यता जास्त... [आधीच्या कटटयांच्या धाग्याचा एक अभ्यासक ]\nआम्ही ना दिव्य...ना पुण्यातले...ना प्रायोजक....\n- दिव्याकाकींच्या बेशुद्ध लेखणाचा फ्याण\nशुद्धलेखनाची इतकीच आवड आहे तर...\nउपरोधानेही अशुद्धलेखन करु नये असे वाटते.\n सल्ला आवडला. बाकी ठीक ना\nप्रमाणभाषेत मात्रायुक्त तर बोलीभाषेत शीर्षबिंदू देऊन लेखन करावे.\nआता विचारु नका की शीर्षबिंदू देणारे लेखन कोण करतं म्हणुन.\nदुसऱ्याला सांगायलाच सल्ले काय\nदुसऱ्याला सांगायलाच सल्ले काय स्वत: कधी वापरणार\nमी कधीच शुद्ध लिहा, शुद्ध\nमी कधीच शुद्ध लिहा, शुद्ध लिहा अशा दवंडया देत फिरत नाही आणि मला शुद्धलेखनाची आवड नाही, हे सर्व जालजगाला माहिती आहे.\nआणि तरीही आपले सदस्य म्हणून\nआणि तरीही आपले सदस्य म्हणून दिलेले प्रतिसाद संपादकीय अधिकार वापरून सातत्यानं बदलत राहतात सर.\nवेगळं दुखणं सुरु झालं का \nएक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे ती ही की मिपावर सुरुवातीला सर्व सदस्यांना स्वसंपादनाची सोय होती. एकदा प्रतिसाद टाकला आणि त्याला उपप्रतिसादाचं बुच बसेपर्यंत सर्वच सदस्य प्रतिसाद स्वसंपादित करतच होते त्यात मीही होतो. सुदैवाने मला प्रतिसाद पूर्वपरिक्षणात नेऊन प्रतिसाद प्रकाशित करायची सवय नव्हती ती आताही नाही मी प्रतिसाद थेट प्रकाशित करुन टाकले आहेत. आणि माझ्या प्रतिसादातील बदल हे आशयाचे बदल कधीच नसायचे. गडबडीत एखादा शब्द, एखादी वाक्यरचना, एखादा काना मात्रा, किंवा कधीतरी प्रतिसादात टाकला नसेल तर एखादा शेर टाकावा असे वाटल्याने असा प्रतिसादात बदल केलाच आहे. (खरं तर असा बदल मी अन्य संपादकांना सांगून करायला हवा होता) प्रतिसादात काही बदल करायचे असल्यास अशा दुरुस्त्या मिपा सदस्य संपादकांना सांगून आशय न बदलता, एखादं वाक्य वगळणे, भर घालणे, शब्द बदलणे, असे बदल करतच असतात. संपादकीय गैरवापर यात काही नाही. काही सदस्यांना विनंतीवरुन स्वसंपादनाचे अधिकार दिले जातात हेही आपल्याला माहिती नसेल म्हणुन सांगितले पाहिजे. भविष्यातही प्रतिसादाला उपप्रतिसादाचं बुच लागेपर्यंत प्रतिसाद बदलता यावा अशी आमची मागणी आहे, परंतु तशा मोड्युलवर काम करणे गरजेचं आहे.\nकाही दिवसांपासून काही एखाद्या दुकट्या सदस्यांना माझ्या प्रतिसादातील किरकोळ बदलांचा प्रचंड त्रास झालेला दिसतो. तेव्हापासून म्हणजे एखाद्या महिन्यापासून मी असे सर्व बदल करणे सोडले आहे. ना मला संपादकांकडून असे बदल करायचे आहेत, ना मला स्वतःला असे बदल करायचे आहेत. आहे तसे लेखन प्रतिसाद टाकून मी मोकळा होतो. खरं तर आपल्याला इतका खुलासावार लिहिण्याची अजिबात गरज नाही, पण सर्वांनाच फाट्यावर मारुन प्रश्न सुटत नसतात, असे माझे मत आहे.\nबाकी, आपल्या शुद्धलेखनावर माझं एक मिपासदस्य म्हणुन खास लक्ष असेलच, अर्थात आपले प्रतिसाद फार वाचनीय असतात असे म्हणण्याचे धाडस मी करीत नाही, तरी���ी पाहु आपली शुद्धलेखनाची आवड किती जेन्युयन आहे, तितकाच माझाही अभ्यास वाढत जाईल.\nओ मालक, योग्य भाषा वापरावी ही\nओ मालक, योग्य भाषा वापरावी ही नम्र विनंती.\n आतापर्यंत काय काय दुखणी कमी केलीत \nबाकी हे तुमच्या एकट्यासाठीच नाहीये. सगळ्या संपादकांना सांगून झालंय. खरड वाचली असतीत तर समजलं असतं. असो\nमिपावर चालणार्‍या अनेक वन टू वन कुस्त्या माहीत होत्या मात्र ही मॅच नव्यानेच कळाली \nमला पण आजच समजली. आम्ही\nमला पण आजच समजली. आम्ही माणसाशी भांडत नाही, मुद्द्याशी भांडतो. लोक स्वत:वर घेतात. चालायचं\nप्रा डॉ दिलीप बिरुटेसर,\nआपण मिपावरील, सातत्याने विविध लेखन केले असून, आपण प्रतिसाद देतानाही अत्यंत सुंदर, मोजकी, संयमित देणाऱ्या, मिपावरील काही मोजक्याच व्यक्तींपैकी आहात.\nमिपावरील उपद्रवी तत्वांना प्रत्युत्तर देण्यात, आपण आपला कालापव्यय करू नये ही माझी तुम्हाला विनंती.\nराजू श्रीवास्तव ने लाफ्टर शो मध्ये गँगस्टार रामकथा सांगतो असं एक स्किट सादर केलं होतं. रामायणात द्रौपदी वगैरे. अरे हे चुकीचं आहे म्हणणाराला कोपचे में लेके खर्चापानी देतात.\nमिपावर काहीसं तसं व्हायला लागलंय. ज़रा काही बोललं की उपद्रव वाटत असला तर लोकशाहीच्या गप्पा बंद कराव्यात आणि भाट ठेवावेत. काहींनी ठेवलेत म्हणा\nमिपावरील उपद्रवी तत्वांना प्रत्युत्तर देण्यात, आपण आपला कालापव्यय करू नये ही माझी तुम्हाला विनंती.\nहम्म, खरं आहे. आपल्या विनंतीला मान दिला आहे.\nकोई बुलाया था के\nकोई बुलाया था के\nवेळ जात नै का \nकाही चांगलं लिहिण्यासाठी वेळ घालवा, बकरीच्या लेंडयासारखे टपाटपा कै च्या कै प्रतिसाद आवरा. मला लिहायचं ते लिहून झालं आहे.\n>>>>बकरीच्या लेंडयासारखे टपाटपा कै च्या कै प्रतिसाद आवरा.\nमाई मोड़ --- हेच शिकलास का शाळेत दिलीप आता शिकवतोस म्हणे विद्यार्थ्यांना आता शिकवतोस म्हणे विद्यार्थ्यांना काय शिकवतोस नेमकं हे वर दिलं आहेस तसं नको बाबा शिकवू. बरं नाही दिसत --- माई मोड़ ऑफ़\nएवढ्यात कंट्रोल गेलं का प्यारे बाला \nमाई मोड़ ला हसलो नाय....\nतुमचं कंट्रोल गेलं त्याला हस्लोय.\nमिपावरील उपद्रवी तत्वांना प्रत्युत्तर देण्यात, आपण आपला कालापव्यय करू नये ही माझी तुम्हाला विनंती.\nकाथ्याकुट हाच मिपाचा प्राण ( आणि बच्चनही ) आहे ... असले सल्ली देवुन गजोधर \"भैय्या\" मिपा बंद पाडण्याचे कुटिल कारथान रचत आहेत .\nकाथ्याकुट हाच मिपाचा प्राण (\nकाथ्याकुट हाच मिपाचा प्राण ( आणि बच्चनही ) आहे ..\nखी खी खी =))\nदिव्याकाकींच्या बेशुद्ध लेखणाचा फ्याण>>> धण्यवाद्स...\n तू परत जाईपर्यंत तारीख वार ठरली तरी पुरे.\nमला तर नाव वाचून वाटलं\nमला तर नाव वाचून वाटलं आध्यात्मिक प्रगती झालेल्या लोकांचं संमेलन आहे. वाचल्यावर खुलासा झाला.\nसगळं ठरलं की मग जमेल की नाही\nसगळं ठरलं की मग जमेल की नाही सांगता येईल \nतो दरवाजा धाडकन बंद करायचा\nतो दरवाजा धाडकन बंद करायचा आवाज राहिला.;)\nतो तू करायला येशील हे माहीत\nतो तू करायला येशील हे माहीत होतं टक्या\nपूणे कट्टा ठरला, तारीख आणि\nपूणे कट्टा ठरला, तारीख आणि ठिकाणासकट तर आधी रेकाॅर्डबुकला नोंद करायला पाठव.दुर्मिळ घटना म्हणून.मग कळवुच\nआता पुण्यनगरीतील कट्ट्याचे स्थल काल, वेगाने ठरवलं तरी आता, पुण्यनगरीतील ब्रम्हवृंद फ़ाउल धरणार नाही आता.\nमिपाकर आणि दिव्य लोक काही\nमिपाकर आणि दिव्य लोक काही वेगळं नाही गं.\nमिपाकर आणि दिव्य लोक काही\nमिपाकर आणि दिव्य लोक काही वेगळं नाही गं.>>>++++++++ ११११११११\nअरेरेरेरे ...काय ही पुण्यनगरीची अवस्था ...कुठे गेले पुणेकर्स \nपूर्वीच मिपा राहील णाही हेच खर ...\nकोण कोण येणार सांगा . मी ठिकाण फायनल करून सांगते.\nआज तर धागा काढलाय.\nआज तर धागा काढलाय.\nलगेच ठिकाण फायनल मंजे...\nतू सांग गं, आहेत पुणेकर,\nतू सांग गं, आहेत पुणेकर, येतील. उग्गीच झैरात करत नैत ते. ;)\nउग्गीच झैरात करत नैत ते. ;)>>> ++ ११११११११\nचला कोणी तरी आले पुणेकरांसाठी लढायला. :)\nफक्त ढळढळीत दिवसाची वेळ ठरावा कट्ट्यासाठी हि विनंती \n('पु ल देशपांडे उद्यान' किंवा 'कात्रज उद्यान' या ठिकाणाची माझी सुचना )\nजर (ठरलेल्या वेळी आणि ठिकाणी) कट्टा झालाच तर सचित्र कट्टा वृत्तांत्ताच्या प्रतीक्षेत.\nत्यापेक्षा आमच्या मध्यवर्ती डोंबिवलीत कट्टा झाला तर अगदी नक्की ..... पेक्षा जास्त मिपाकर येतिल. तेही नक्की ठरलेल्या वेळेवर आणि ठिकाणी\nगाळलेल्या जागा भरा. शाळेतला प्रश्न\nठरवा, विचार करा आणि विचार करून सांगा.\nआता काहीशे प्रतिसाद नक्की.\nआमच्या मध्यवर्ती डोंबिवलीत कट्टा झाला तर अगदी नक्की......\nयेतोय येतोय मी डिसेंबर मध्ये\nयेतोय येतोय मी डिसेंबर मध्ये येतोय\nमागच्या सारखा कट्टा नक्की करूया\nडिसेंबरचा कट्टा नक्कीच करू या.\nठिकाण \"नंदी पॅलेस\" चालेल ना\nतुम्हाला आजन्म सदस्यत्व मिळालंय का तिथलं \nका बाक���च्यांच्या पोटावर पाय देताय\nतुम्हाला आजन्म सदस्यत्व मिळालंय का तिथलं \nपण मागच्या वेळी कळव्याला झालेल्या कट्ट्याच्या वेळी, \"नंदी पॅलेस\"लाच कट्टा करावा, असे ठरले.\nमला कट्ट्यांचे धागे वाचायचा\nमला कट्ट्यांचे धागे वाचायचा दांडगा अनुभव आहे. त्यावरुन सांगते..\nतुला हा धागा थोडक्यात आटोपायचा असेल तर तुच एक जागा न वेळ ठरव. आणि मग विचार की कोण कोण येतय भेटायला बोला.\nतोवर इथे कट्टा सोडुन बाकी सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होईलच\nतुम्हीच ठरवा वेळ आणि ठिकाण\nतुम्हीच ठरवा वेळ आणि ठिकाण. मिपाकर येतील. मागे जंगली महाराजला झाला होता ना यशस्वी कट्टा....\nमानाच्या गणपतींचा अजुनही एकही\nमानाच्या गणपतींचा अजुनही एकही प्रतिसाद नाही हे पाहुन हा कट्टा फोल जाणार की काय अशी दाट शंका मनात उद्भवली आहे \nकमी पडली किंवा शीर्षक \"भेंडीची भाजी \" असल्याने असेल खखो \"चिमण\" जाणे.\nया कट्ट्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा\nगेल्या वर्षी हजेरी लावलेल्या शनिवारवाडा कट्ट्याच्या आठवणी अजुनही ताज्या आहेत. अस वाटतं गेल्या महिन्यातच झाला की तो कट्टा.\nपुणे महानगर व अवती भवती राहणार्‍या मिपाकरांना येण्यासाठी सोयीचे होईल असे ठिकाण निवडावे.\nशक्यता नाही तरी हि - मला हि\nशक्यता नाही तरी हि - मला हि कुणी पुण्याचे रिटर्न तिकीट पाठविणार का (खरा दिल्लीकर कुठे हि खिशातला पैसा खर्च करून जात नाही, जिथे जातो तिथे मस्त चैन करतो शिवाय मानधन हि मागतो, आश्वासने देण्यात तो पटाईत असतोच). बाकी कट्ट्याचे फोटू पाहून डोळे तृप्त करून घेऊ.\nआज सोमवार हय तो सब लोगां बिजी\nआज सोमवार हय तो सब लोगां बिजी हय.कल मस्त नहा धोके आनेका रे बाबा.>>> अरे जेपी दो दिणासे णहाधोके आई रे बाबा ...फिर बी देको क्या हो गया :( ... जागो पुणेकर्स जागो\nकिती लोक झाले तयार कट्ट्याला \nकाय आहे ताजी बातमी किती लोक तयार झाले.\nकट्ट्याच्या दिवशी सकाळी फैनल होईल. तोपर्यंत दिव्यश्रीचा धागा शतकी होईल. कदाचित त्याचा सीक्वेल पण येईल.\nकाय पाहिजे बोल्ला...जर्मण पेशल ...फकस्त तुम्हाला. :)\n बिस्ट दु दा इन दॉयच्लांड\nइक वीट एट नीट, मार \"जर्मण\nइक वीट एट नीट, मार \"जर्मण पेशल\" क्लिंक्ट गूट, वारोम इक केन एट नीट =))\n- फ्रिंडिन फान टालेन.\nदु केन्स्ट दास निष्ट ओडं\nदु केन्स्ट दास निष्ट ओडं इश युबरहॉप्ट फर्ष्टेह निष्ट, वास दु श्प्रिष्ट इश युबरहॉप्ट फर्ष्टेह निष्ट, वास दु श्प्रिष्ट\nह�� सोप्पंय, बेसिकच आहे एकदम ते…\nडिट इज़ नीट डाउट्से टाल, मार\nडिट इज़ नीट डाउट्से टाल, मार नेदर्लांड्से टाल. :) इक केन डाउट्से नीट\nआख जो, दु श्प्रिष्ट\nआख जो, दु श्प्रिष्ट नीदरलांडिश इश कान दास गार निष्ट फर्ष्टेहेन\nआखोसे तुने, जो क्या कर दिया\nआखोसे तुने, जो क्या कर दिया दिल ये दिवाना धडकने लगा\n'कर दिया' आहे की 'कह दिया'\n'कर दिया' आहे की 'कह दिया' आहे असं विचारणार होतो, पण नको. मिपाचे निरुपद्रवी लोक विचारायला येतील....\nदु श्प्रिष्ट नीदरलांडिश प्यार्‍या \nकुटं कुटं न्यायच्या लायकीचा नाही तू.\nगप्राव जरा. हानतील मास्तर. ;)\nबुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र फ्टॅक लस गुर्ते\nहे मेले पुणेकर असेच....\nत्यापेक्षा ३ गोष्टींपैकी एक गोष्ट करा....\n१. आकुर्डी कट्टा (नाखू, वल्ल्ली,प्रगो,चिमणराव १००% येतील)\n२. डोंबोली कट्टा (आम्ही सहकुटुंब आहोतच.)\n३. रसायनी कट्टा (अर्थात तिथे पण डोंबोलीकर नक्कीच येतील.)\nकुठे ह्या पुणेकरांच्या नादी लागता (स्वगतः आता निदान १०० व्हायला तरी हरकत नसावी.)\nत्यापेक्षा मस्त डोंबोली कट्टा करू, बोडसांकडे जेवू आणि सौ.मुविंच्या घरी गप्पा मारू.\nपेठकरकाका आलते तवा आमी\nपेठकरकाका आलते तवा आमी सकाळपासून कट्टा केल्ता... ह्यो बी तसाच क्रू.\nबोलायचा काम नाय. हाधीच सांगून ठेवताय. ल्लुल्लुल्लुल्लु\nपितृपक्षात येतोय कट्टा.. तेंव्हा करु त्याला चट्टामट्टा\nचला जिल्बि तर झ्याक पड्ली. ;)\nआम्ही त्यांच्या बरोबर कट्टा करायचे प्लॅनिंग करत होतो....\nपण ह्या वेळी हा चान्स हुकला.\nआता त्यांच्या बरोबर \"मस्कत\"ला कट्टा करू...\n@आता त्यांच्या बरोबर \"मस्कत\n@आता त्यांच्या बरोबर \"मस्कत\"ला कट्टा करू... >> जरूर करिये जी\nमुविंच्या प्रस्तावाला सहर्ष अनुमोदन;)\nउगाठरवाठरवीतवेळनघालवताअखीलअनाहिताजाऊतिथेकट्टाकरु संघाच्या मुखपत्रावरुन साभार.\nसर्वे अनुमोदनास तीव्र सहमती.\nसंघ नामफलक योग्य दुरुस्ती करून वापरला जाईल.\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१ अधिक माहितीसाठी येथे बघा\nसध्या 4 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tutorialcup.com/mr/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-08-02T18:17:52Z", "digest": "sha1:7XBL723MFWCH2GODFBTOJHYDGZC3FTGK", "length": 12605, "nlines": 77, "source_domain": "www.tutorialcup.com", "title": "कूपनडुनिया आर्काइव्ह्ज - ट्यूटोरियलकप", "raw_content": "\nअ‍ॅरेमध्ये जोड्यांची संख्या शोधा जसे की त्यांचा एक्सओआर 0 आहे\nसमजा “अ‍ॅरेमध्ये जोड्यांची संख्या जसे की त्यांचा एक्सओआर 0 आहे” असे समजू की आपण पूर्णांकांची अ‍ॅरे दिली आहे. समस्येच्या विधानात अ‍ॅय एक्सओआर अज = ० ही जोड असलेल्या अ‍ॅरेमध्ये असलेल्या जोड्यांची संख्या शोधण्यास सांगितले जाते. टीपः…\nश्रेणी अ‍ॅरे मुलाखत प्रश्न टॅग्ज अरे, बिट्स, कॅडन्स इंडिया, कूपनडुनिया, हॅश, हनिवेल, खरंच, इन्फो एडज, मध्यम, मूनफ्रोग लॅब, करा, शोधत आहे, वर्गीकरण\nदिलेल्या रकमेसह सबर्रे शोधा (नकारात्मक संख्या हाताळते)\n“दिलेली बेरीज (हँडल्स नकारात्मक क्रमांक)” सबर्रे शोधा या समस्येमध्ये असे म्हटले आहे की आपणास नकारात्मक पूर्णांक तसेच “बेरीज” नावाची संख्या असलेली पूर्णांक अ‍ॅरे दिली जाईल. प्रॉब्लेम स्टेटमेंट सब-अ‍ॅरे प्रिंट करण्यास सांगते, ज्याची संख्या \"बेरीज\" नावाच्या दिलेल्या संख्येइतकी असते. एकापेक्षा जास्त उप-अ‍ॅरे असल्यास…\nश्रेणी हॅशिंग मुलाखत प्रश्न टॅग्ज ऍमेझॉन, अरे, कूपनडुनिया, दिल्लीवारी, जीई हेल्थकेअर, हॅश, इन्फो एडज, मध्यम, मूनफ्रोग लॅब, सरकता विंडो\nबायनरी झाडाचे तळाशी दृश्य\nसमस्या विधान “बायनरी ट्रीचे तळाशी दृश्य” ही समस्या सांगते की आपल्याला बायनरी झाड दिले गेले आहे आणि आता आपल्याला दिलेल्या झाडासाठी तळाशी दृश्य शोधण्याची आवश्यकता आहे. जेव्हा आपण खाली दिशेने एक झाड पाहतो. आम्हाला दृश्यमान असलेल्या नोड्स तळाशी आहेत…\nश्रेणी वृक्ष मुलाखत प्रश्न टॅग्ज एकत्रित, ऍमेझॉन, बायनरी ट्री, कूपनडुनिया, सोपे, फ्लिपकार्ट, पेटीएम, झाड, ट्री ट्रॅव्हर्सल, वॉलमार्ट लॅब\nके के आकाराच्या सर्व उपनगरीच्या किमान आणि जास्तीत जास्त घटकांची बेरीज\nसमस्येचे विधान “आकार के च्या सब सब्रेच्या किमान आणि जास्तीत जास्त घटकांची बेरीज” ही समस्या नमूद करते की आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक पूर्णांक असलेली अ‍ॅरे दिली जाईल, आकाराच्या सर्व उप-अ‍ॅरेच्या किमान आणि जास्तीत जास्त घटकांची बेरीज मिळवा. उदाहरणे अरे [] = {5, 9, 8, 3,…\nश्रेणी रांगेत मुलाखत प्रश्न टॅग्ज अरे, बाइट डान्स, कॅपिटल वन, कूपनडुनिया, डेटाबे्रिक्स, Google, हार्ड, रांग, सरकता विंडो, Twilio, यांडेक्स\n1 आणि 0 च्या समान संख्येसह उपनगरे मोजा\nसमस्येचे विधान \"1 आणि 0 च्या समान संख्येसह उपनगरे मोजा\" ही समस्या सांगते की आपल्याला 0 आणि 1 चे अ‍ॅरे दिले आहेत. समस्येच्या विधानात 0 च्या जाहिराती 1 च्या समान संख्येसह उप-अ‍ॅरेची गणना शोधण्यास सांगितले जाते. उदाहरण अरर [] = {0, 0, 1,…\nश्रेणी हॅशिंग मुलाखत प्रश्न टॅग्ज अरे, सिस्को, कूपनडुनिया, Coursera, डेटाबे्रिक्स, सोपे, हॅश, करात, एसएपी लॅब, टेस्ला\nबायनरी झाडाची जास्तीत जास्त खोली\nसमस्या स्टेटमेंट “बायनरी ट्रीची जास्तीत जास्त खोली” समस्या सांगते की आपल्याला बायनरी ट्री डेटा स्ट्रक्चर देण्यात आले आहे. दिलेल्या बायनरी झाडाची जास्तीत जास्त खोली मुद्रित करा. उदाहरण इनपुट 2 स्पष्टीकरण: दिलेल्या झाडासाठी जास्तीत जास्त खोली 2 आहे. कारण मुळाच्या खाली फक्त एकच घटक आहे (म्हणजे…\nश्रेणी वृक्ष मुलाखत प्रश्न टॅग्ज ऍमेझॉन, कॅडन्स इंडिया, कूपनडुनिया, खोली प्रथम शोध, सोपे, फॅक्टसेट, फ्रीचार्ज, मेकमायट्रिप, मोनोटाइप सोल्यूशन्स, Snapdeal, सारांश, तेराडाटा, झाड, ट्री ट्रॅव्हर्सल, व्हीएमवेअर, Zoho\nदोन संख्यांमधील किमान अंतर शोधा\nसमस्या विधान आपण एक अ‍ॅरे आणि दोन नंबर दिले आहेत ज्यास x आणि y असे म्हणतात. “दोन संख्यांमधील किमान अंतर शोधा” ही समस्या त्यांच्या दरम्यान किमान शक्य अंतर शोधण्यास सांगते. दिलेल्या अ‍ॅरेमध्ये सामान्य घटक असू शकतात. आपण असे मानू शकता की x आणि y दोन्ही भिन्न आहेत. …\nश्रेणी अ‍ॅरे मुलाखत प्रश्न टॅग्ज अरे, कूपनडुनिया, Coursera, दिल्लीवारी, सोपे, मूनफ्रोग लॅब, पोपल, पेटीएम, Snapchat\n1 ते एन -1 दरम्यान एकमेव पुनरावृत्ती घट��� शोधा\n1 ते एन -1 समस्येमधील एकमेव पुनरावृत्ती घटक शोधताना आम्ही 1 ते एन -1 श्रेणीमध्ये यादृच्छिक पूर्णांक संख्या दिली आहे. पुनरावृत्ती होणारी एक संख्या असेल. ती संख्या शोधणे आपले कार्य आहे. उदाहरण इनपुट [2,3,4,5,2,1] एक आउटपुट 2 स्पष्टीकरण 2 हे…\nश्रेणी अ‍ॅरे मुलाखत प्रश्न टॅग्ज अरे, कूपनडुनिया, दिल्लीवारी, सोपे, ग्रेऑरेंज, हॅश, माहिती काठ, संलग्न, नागररो, एसएपी लॅब, शोधत आहे\nअ‍ॅरेमध्ये पुढील ग्रेटर एलिमेंट\nसमस्या विधान एक अ‍ॅरे दिल्यास, अ‍ॅरेमधील प्रत्येक घटकाचा पुढील मोठा घटक आपल्याला आढळेल. त्या घटकासाठी यापुढे कोणतेही मोठे घटक नसल्यास आपण -१ प्रिंट करू, नाही तर तो घटक प्रिंट करू. टीपः पुढील मोठे घटक हा घटक म्हणजे अधिक आणि…\nश्रेणी अ‍ॅरे मुलाखत प्रश्न टॅग्ज ऍमेझॉन, सफरचंद, अरे, ब्लूमबर्ग, कूपनडुनिया, सोपे, फेसबुक, Google, संगणक, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, पीएयू, सॅमसंग, Snapdeal, स्टॅक, ट्विटर, Zoho\n© ट्यूटोरियलअप 2021 | फीड्स | गोपनीयता धोरण | अटी | आमच्याशी संपर्क साधा | संलग्न | आमच्या विषयी\nअव्वल मागे स्क्रोल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/stock-market-today-the-stock-market-fell-397-points/", "date_download": "2021-08-02T18:10:56Z", "digest": "sha1:ZO5XY4756K65FIPV5WTAZ4AZW3TGHMW6", "length": 7029, "nlines": 82, "source_domain": "janasthan.com", "title": "Stock Market Today : The Stock Market Fell 397 Points", "raw_content": "\nशेअर बाजारात ३९७ अंकांची घसरण\nशेअर बाजारात ३९७ अंकांची घसरण\nजागतिक स्तरावरील आधारे भारतीय शेअर बाजार (Stock Market Today) बऱ्याच काळापासून चढ उतार करतांना दिसत आहे आजचे सत्र खूप मोठ्या प्रमाणात अस्थिर म्हणजे VOLATILE बघायला मिळाले ,\nसकाळी (Stock Market Today)बाजार हलक्या स्वरूपात नकारात्मक उघडले परंतु बाजारात दुपारपर्यंत जोरदार विक्री बघायला मिळाली NIFTY 200 च्या वर तर SENSEX 700 च्या वर आणि NIFTY BANK 1000 च्या वर खाली होते ,पण त्यानंतर मात्र PSU आणि IT क्षेत्रात खरेदी बघायला मिळली, बाजार बंद (Stock Market Today) झाला तेव्हा मुंबई शेअर (Stock Market Today) बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX 397 अंकांनी घसरुन 50395 ह्या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY 101 अंकांनी घसरून 14929 ह्या पातळीवर बंद झाला आणि बारा बँकिंग शेअर्स चा निर्देशांक फक्त 205 अंकांनी घसरून 35182 ह्या पातळीवर स्थिरावला.\nआजच्या बाजाराच्या लांबीचा विचार केला तर 1210 समभाग सकारात्मक दिसले तर 1788 नकारात्मक आणि 210 शेअर्समध्ये कोणताही बदल दि��ला नाही.\nबाजारात पाच IPO सुरू आहे त्यामुळे सुद्धा बाजारातून रक्कम बाहेर येत आहे असे बाजारातील जाणकार सांगत आहेत. साध्य जरी सोने आणि चांदीच्या किमती स्थिर असल्या तरी बाजाराचे जाणकार ह्या किमतीला खरेदीची संधी मानत आहेत. फेड ची मीटिंग आणि महागाई दर बाजारासाठी जरी महत्त्वाचे असले तरी बाजार हा मागणी आणि पुरवढ्याच्या आधारे चालत असतो, सध्या बाजारात प्रत्येक खालच्या स्तरावर मागणी दिसत आहे.\nNIFTY १४९२९ – १०१\nSENSEX ५०३९५ – ३९७\nआज निफ्टी मधील वधारलेला शेअर्स\nआज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव\nयु एस डी आय एन आर $ ७२.६३७५\nसोने १० ग्रॅम ४४९००.००\nचांदी १ किलो ६७४००.००\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १३७६ नवे रुग्ण तर ५५१ कोरोना मुक्त\nजिल्हा सामान्य रुग्णालयातील लॅबची क्षमता ५ हजारापर्यंत जाणार : जिल्हाधिकारी सूरज मांढरे\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल :…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ तर शहरात २६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११९ नवे रुग्ण तर १५३ जण कोरोना…\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची जबाबदारी- छगन…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७० नवे रुग्ण तर २८८ जण कोरोना…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९५ तर शहरात ४१ नवे रुग्ण\nमहाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११३ तर शहरात ४३ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/shocking-wifes-cut-off-his-wife-by-showing-off-the-bullet/", "date_download": "2021-08-02T19:57:11Z", "digest": "sha1:KKLMHQPXSDLUQ6NKLUEVGYVBF2F4CPEK", "length": 11016, "nlines": 155, "source_domain": "policenama.com", "title": "धक्कादायक.....बंदुकीचा धाक दाखवून पत्नीनं कापले पतीचे कान", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी…\nधक्कादायक…..बंदुकीचा धाक दाखवून पत्नीनं कापले पतीचे कान\nधक्कादायक…..बंदुकीचा धाक दाखवून पत्नीनं कापले पतीचे कान\nबंदुकीचा धाक दाखवून एका महिलेनं आपल्याच पतीच्या कानाचे चाकूने तुकडे केल्याची धक्कादायक घटना कोलकत्ता येथील नारकेलडांगा भागात घडली आहे. मोहम्मद तन्वीर असे पीडित व्यक्तीचं नाव आहे. तन्वीरच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल केली आहे.\nयाबाबात सविस्तर वृत्त असे की, तन्वीरचं दोन वर्षापूर्वी त्याच्यापेक्षा वयानं दुप्पट असलेल्या मुमताज बीबी हिच्याशी लग्न झालं होते. लग्नानंतर मुमताज आणि तिच्या नातेवाईकांनी तन्वीरचा छळ करण्यास सुरूवात केली. मुमताजच्या छळाला कंटाळून तन्वीर घर सोडून मलिकपूरला पळून गेला. मात्र मुमताज आणि तिच्या कुटुंबीयांनी त्याला पकडून पुन्हा नारकेलडांगा इथ आणलं. त्यातून वाद झाला. यावेळी संपातपलेल्या मुमताजनं तिच्या साथीदारांसह तन्वीरला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्यावर चाकूनं वार केले. त्यात त्याचे कान कापले गेले. तन्वीर मरण पावल्यानं समजून मुमताज आणि तिच्या साथीदारांनी तिथून पळ काढला.\nमुमताजनं तन्वीरला सोडचिठ्ठी द्यावी म्हणून तन्वीरच्या आईनं तिच्या नावावर असलेली जमीन विकून मुमताजला पैसेही दिले. तरी देखील मुमताजनं तन्वीरला तिच्यापासून वेगळं होण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे यातूनच त्यांचे वाद विकोपाला गेले.\nभाजपच्या अधिकाऱ्यांवरील रोषामुळे पुण्यात अजून ‘विकास’ रांगेनाच \nवाकड मध्ये हॉटेल सरोवर समोर महामार्ग रोखला\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राच्या अडचणीत वाढ \nNakhra Song | गायक वैभव लोंढे यांच्या मराठी पार्टीचे गाणे…\nPorn Racket प्रकरणी अभिनेत्रीला अटक, मॉडेल्सना जबरदस्तीनं…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्रावर शर्लिन चोपडाकडून…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच;…\nPM Modi | पीएम मोदी सोमवारी लाँच करतील e-RUPI, जाणून घ्या…\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत…\nMahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nPune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत…\nBihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर…\nPimpri Crime | ‘मी बाहेर आल्यावर सोडणार नाही, पोलीस…\nLalbaugcha Raja | मुंबईत लालबागमध्ये यंदा साजरा केला जाणार गणेशोत्सव,…\nPune Rural Police | पुणे- सातारा महामार्गावर पट्टेरी वाघाची कातडी…\nCorona Vaccination | 100 % लसीकरण पूर्ण करणारे भुवनेश्वर ठरले देशातील पहिले शहर\n जुलैमध्ये 1.16 लाख कोटी जीएसटी संकलन; करदात्यांना सीएच्या…\n ‘ही’ 8 लक्षणे दिसली तर समजून जा शरीरात आहे प्रोटीनची कमतरता; दुर्लक्ष करणे पडू…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://stglokmat.news18.com/photogallery/pune/lockdown-work-from-home-impact-on-husband-and-wife-number-of-men-increase-who-coming-for-counseling-pune-mhkb-564577.html", "date_download": "2021-08-02T19:24:35Z", "digest": "sha1:BRMZLL3GJ4DWB2NCPZLEFTUTXQMHZ4BZ", "length": 6890, "nlines": 75, "source_domain": "stglokmat.news18.com", "title": "पुरुषांना भारी पडतंय Work From Home; पुण्यात हेल्पलाईनवर होतेय मदतीची मागणी– News18 Lokmat", "raw_content": "\nपुरुषांना भारी पडतंय Work From Home; पुण्यात हेल्पलाईनवर होतेय मदतीची मागणी\nCounselor ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून असा ट्रेंड आहे, ज्यात पुरुषांकडून, पत्नीसोबत असलेल्या संबंधांत तणाव आणि कामासंबंधीतही तणावासारख्या अनेक समस्यांच्या तक्रारी केल्या आहेत.\nकोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) मागील वर्षी लागू झालेल्या देशव्यापी लॉकडाउनमुळे (Lockdown) घरगुती हिंसा, कुटुंबियांमध्ये वादविवाद, सायकोलॉजिकल डिसऑर्डर, इमोशनल इम्पल्स अशा अनेक समस्यांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे.\nCounselor ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून असा ट्रेंड आहे, ज्यात पुरुषांकडून, पत्नीसोबत असलेल्या संबंधांत तणाव आणि कामासंबंधीतही तणावासारख्या अनेक समस्यांच्या तक्रारी केल्या आहेत.\nकोरोनामुळे अनेक कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. महिला, मुलं आणि वरिष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पुणे पोलिसांच्या भरोसा सेलचे अधिकारी आणि समुपदेशक यांनी, गेल्या वर्षी सप्टेंबरपासून पुरुष अधिक तक्रारी घेऊन येत असल्याचं सांगितलं.\nसेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांनी सांगितलं, की 2020 मध्ये एकूण 2,074 तक्रारी आल्या. त्यापैकी 1,283 तक्रारी महिलांकडून, तर 791 तक्रारी पुरुषांनी केल्या. 2021 मध्ये एप्रिलपर्यंत महिलांनी 729 आणि पुरुषांनी 266 तक्रारी केल्या.\nमागील वर्षी लॉकडाउनमध्ये घरगुती हिंसा, महिलांवर अत्याचार, नवरा आणि सासरच्या लोकांकडून चुकीची वागणूक अशा अनेक तक्रारी आल्याचं, सेलच्या समुपदेशकांपैकी एक प्रार्थना सदावर्ते यांनी सांगितलं. अनलॉकनंतर पुरुषांकडूनही येणाऱ्या तक्रारीत वाढ झाली. या तक्रारी कामाशी संबंधित ताणतणाव आणि घरुन काम करायचं असल्याने कामाच्या वेळेत झालेली वाढ याबाबतीत होत्या.\nतसंच घरगुती कामांवरुनही पती-पत्नीतील वाद वाढले आहेत. पती-पत्नीने दोघांनीही यादरम्यान एकमेकांशी आवश्यक संवाद साधला नसल्याचं त्यांना समुपदेशन करताना आढळल्याचं सदावर्ते यांनी सांगितलं.\nअशी सर्वसामान्य धारणा असते, की अशा सेल किंवा हेल्पलाईन सामान्यपणे महिलांवर केंद्रित असतात. परंतु लॉकडाउनने हे बदललं आहे. पुरुषांनाही एक असं माध्यम मिळालं आहे, जिथे ते आपल्या भावना शेअर करू शकतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/03/devendra-fadanvis.html", "date_download": "2021-08-02T19:12:47Z", "digest": "sha1:QZEVW2JWEDTT45PMTZO56T6QGRRTD4RR", "length": 15907, "nlines": 119, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "ज्युलिओ रिबेरो हे परमवीरसिंग यांचीच चौकशी करणार की गृहमंत्र्यांची सुद्धा? - KhabarBat™", "raw_content": "\nMarathi news | मराठी बातम्या \nHome नागपूर महाराष्ट्र ज्युलिओ रिबेरो हे परमवीरसिंग यांचीच चौकशी करणार की गृहमंत्र्यांची सुद्धा\nज्युलिओ रिबेरो हे परमवीरसिंग यांचीच चौकशी करणार की गृहमंत्र्यांची सुद्धा\nमहाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर झालेले गंभीर आरोप, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांचे पत्र याबाबत आज नागपूर येथे माध्यमांशी विरोधी पक्षनेते देवेंद्र जी फडणवीस यांनी संवाद साधला. या पत्रपरिषदेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे असे :\n- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी काल एक पत्र लिहिले आहे. पण, अशाप्रकारचे हे पहिले पत्र नाही. यापूर्वी तत्कालिन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी एक अहवाल राज्य सरकारला सादर केला होता.\n- तेव्हाच्या आयुक्त, गुप्तवार्ता यांच्याकडून हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता आणि त्यांच्याकडून तो गृहमंत्र्यांकडे गेला. मुळात सुबोध जयस्वाल यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी पोलिस महासंचालकासारखे प्रतिष्ठेचे पद सोडण्याचे कारणच हे होते, कारण भ्रष्टाचाराबाबत शासन गंभीर नव्हते.\n- त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अधीन राहून काही फोन सर्व्हिलन्सवर होते. त्यातून जितके गंभीर प्रकार पुढे आले, ते फारच स्फोटक आहेत. बदल्यांचे एक मोठे रॅकेट आढळून आले. सुबोध जयस्वाल यांची तर बदली होणार नव्हती, ते या भ्रष्ट कारभाराला कंटाळून केंद्रात गेले.\n- ही दलाली आणि लाचखोरी तेव्हाच थांबविली गेली असती, तर आज हा प्रसंग आला नसता. माझ्या माहितीप्रमाणे या दलालीचा संपूर्ण रिपोर्ट सरकारच्या रेकॉर्डवर इनवर्ड झालेला आहे.\n- परमवीर सिंग यांच्या अध्यक्षतेतील कमिटीने वाझे यांना नोकरीत घेतले. पण, मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या निर्देशाने, आशीर्वादाने त्यांनी हे काम केले, हे सांगायला श्री शरद पवार विसरले.\n- परमवीरसिंग यांच्या पत्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांना माहिती दिल्याचे (ब्रिफिंग) सांगितले आहे. मग मुख्यमंत्री का बोलत नाहीत परमवीरसिंग यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करणार असाल तर ते पापांवर पांघरूण घालण्यासारखे आहे.\n- गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय, याची चौकशी होऊच शकत नाही. गृहखाते कोण चालविते अनिल देशमुख की अनिल परब\nकारण, सभागृहात गृहविभागावर उत्तरं सभागृहात अनिल परब देतात.\nया नियुक्त्यांमध्ये नेमका हस्तक्षेप कुणाचा, हे स्पष्ट झालेच पाहिजे.\n- सचिन वाझे जितक्या गाड्या वापरत होते, त्यापैकी काही गाड्या नेमके कोण-कोण व्यक्ती वापरत होते, हेही स्पष्ट झाले पाहिजे. एनआयए किंवा अन्य तपास यंत्रणांनी याची माहिती जनतेला दिली पाहिजे.\n- ज्युलिओ रिबेरो हे अनुभवी आणि अतिशय चांगली व्यक्ती आहेत.\nपण, शरद पवार यांनी सूचविल्याप्रमाणे ते केवळ परमवीरसिंग यांचीच चौकशी करणार की गृहमंत्र्यांची सुद्धा\nथोडक्यात विद्यमान गृहमंत्र्यांची चौकशी 15-20 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पोलिस अधिकार्‍यांनी करावी, असे शरद पवार यांना सूचवायचे आहे का.\n- अनिल देशमुख यांचा राजीनामा आलाच पाहिजे.\nहे प्रकरण अतिशय गंभीर आहे. याची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीत झाली पाहिजे. त्यांचा राजीनामा आल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे आंदोलन थांबणार नाही.\n- सरकारचे कसे आहे... आम्ही भ्रष्टाचार करू, दुराचार करू, अनाचार करू.\nफक्त विरोधक बोलले की, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू.\nआता अशा वाक्यांची आता आम्हाला सवय. त्याने फार काही फरक पडत नाही\nTags # नागपूर # महाराष्ट्र\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर नागपूर, महाराष्ट्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती ��ंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. - प्रकाशक ईमेल [email protected] [email protected]\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nअखेर तारीख ठरली; अफवावर विश्वास न ठेवता \"या\" बातमीत बघा तारीख\nअवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ...\nArchive ऑगस्ट (23) जुलै (259) जून (233) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2651) नागपूर (1855) महाराष्ट्र (574) मुंबई (320) पुणे (271) गोंदिया (163) गडचिरोली (146) लेख (140) वर्धा (98) भंडारा (97) मेट्रो (83) Digital Media (66) नवी दिल्ली (45) राजस्थान (33) नवि दिल्ली (26)\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून ��धिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathilyrics.net/2015/06/anandi-anand-gade-kavita-lyrics.html", "date_download": "2021-08-02T18:35:46Z", "digest": "sha1:ZL35KPX2CFN5JCAK6XAQ4TTN7ZGTJ3W5", "length": 3961, "nlines": 92, "source_domain": "www.marathilyrics.net", "title": "Anandi anand gade / आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे kavita lyrics | Marathi Lyrics", "raw_content": "\nAnandi anand gade / आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे kavita lyrics\nगायक : लता मंगेशकर,\nसंगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर,\nआनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे\nवरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे\nनभांत भरला, दिशांत फिरला, जगात उरला\nसूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी ही हसते आहे\nखुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे\nमेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले\nइकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे\nवाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती\nपक्षी मनोहर कुजित रे, कोणाला गातात बरे\nकमल विकसले, भर्मर गुंगले, डोलत वदले\nइकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे\nवृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें \nअगड धूम नगारा सोन्याची जेजुरी, I Jai Malhar Title song Lyrics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/11/devendra-fadanvis-meets-bgm/", "date_download": "2021-08-02T19:13:40Z", "digest": "sha1:HLXRX3GQUWHLWONXMROS7E4YKBZICMLX", "length": 8266, "nlines": 124, "source_domain": "belgaumlive.com", "title": "वन अधिकाऱ्यां विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार-समनव्यक मंत्री घेतील बेळगावात बैठक - बेळगांव Live", "raw_content": "\nHome बातम्या वन अधिकाऱ्यां विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार-समनव्यक मंत्री घेतील बेळगावात बैठक\nवन अधिकाऱ्यां विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार-समनव्यक मंत्री घेतील बेळगावात बैठक\nजिल्हा पंचायत सदस्यांना मराठी बोलण्यास मज्जाव करून महिला लोक प्रतिनिधींना त्रास देणाऱ्या वन अधिकाऱ्यां विरोधात तक्रार करून सीमा समनव्यक मंत्री चंद्रकांत दादा पाटलांनी बेळगावात बैठक घ्यावी अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी केली आहे.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या���ची मुंबई मुक्कामी भेट घेऊन त्यांनी निवेदन दिले आहे.गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या लाक्षणिक उपोषणा नंतर शुक्रवारी समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसह विविध नेते मंडळींची भेट घेतली.शिवसेनेच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे,वनमंत्री रामदास कदम,परिवाहन मंत्री दिवाकर रावते,गृहराज्य मंत्री दिपक केसरकर या सेनेचे मंत्री देखील यावेळी उपस्थित होते.\nकर्नाटक सरकारच्या अधिकारी वर्गाकडून सीमा भागातील मराठी लोक प्रतिनिधींना जाणून बुजून होणाऱ्या नाहक त्रासा बाबत सरस्वती पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.सीमा भागात बेळगावं प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित असतेवेळी देखील बेळगाव होत असलेल्या भाषिक अल्पसंख्याकांच रक्षण करावे या बाबत आपण कृतिशील ठोस पावले उचलावी अशीही मागणी केली.आगामी 10 डिसेंम्बर रोजी होणाऱ्या मेळाव्यास सर्व पक्षीय नेते पाठवावे अशी देखील मागणी केली.\nशिष्टमंडळाने समनव्ययक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बेळगावतल्या मराठी जनतेच्या भावना समजून घ्याव्या अशी मागणी केली असता लवकरच समनव्यक मंत्री बेळगावात बैठक घेतली भाषिक अल्पसंख्याकाचे कसे रक्षण करता येईल यावर केंद्राला याची माहिती देऊ आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल.यावेळी माजी महापौर सरिता पाटील,समिती नेते आर आय पाटील,ग्राम पंचायत यल्लप्पा पाटील,चेतक कांबळे,निंगोजी पाटील,बाबू पावशे,धनंजय पाटील,वासू सामजी,श्रीधर खनुकरआदी उपस्थित होते.\nPrevious articleकांदा, बटाटा मार्केट सुरू\nNext articleमहामेळाव्यास येणारच-धनंजय मुंढे\nविमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक\nखून प्रकरणातील ‘त्या’ मोकाट आरोपींना गजाआड करा\nउपमुख्यमंत्री पद दिले तरी जबाबदारी पार पाडतो-उमेश कत्ती*\nविमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक\nखून प्रकरणातील ‘त्या’ मोकाट आरोपींना गजाआड करा\nउपमुख्यमंत्री पद दिले तरी जबाबदारी पार पाडतो-उमेश कत्ती*\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-08-02T19:03:23Z", "digest": "sha1:GD4V7ENONBFE5SYVZX4G7WMSTJJGKSXF", "length": 4840, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रकाश होळकर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रकाश होळकर हे मराठीतले एक लेखक व कवी आहेत. हे लासलगाव(जिल्हा नाशिक)चे रहिवासी आहेत. त्यांनी कामधेनू, गोष्ट डोंगराएवढी, चिनू, जागर, टपाल, टिंग्या, धूळमाती, बाबू बेंडबाजा, सर्जाराजा आणि हरी पाटील यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे.\nप्रकाश होळकर यांना आतापर्यंत १९ पुरस्कार मिळाले आहेत.\nरानगंधाचे गारुड (ना.धों.महानोर यांच्या पत्रसंग्रहावर आधारित ग्रंथ)\nआचार्य अत्रे प्रतिष्ठान(सासवड)चा आचार्य अत्रे पुरस्कार (२०१२)\nटिंग्या, बाबू बेंडबाजा या चित्रपटांतील गीतांसाठी महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार.\nहे सुद्धा पहा : पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०५:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.atgnews.com/2016/06/merit-meaning.html", "date_download": "2021-08-02T19:17:09Z", "digest": "sha1:7PV6W6ZFGUIAZVYFJTN7XPZRD73PNACC", "length": 20984, "nlines": 259, "source_domain": "www.atgnews.com", "title": "Merit Meaning - ATG News", "raw_content": "\nगुणवत्ता की गुणांचा फुगवटा\nकताच दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला. नेहमीप्रमाणे उत्तीर्णतेचे मागचे सारे विक्रम यंदा मोडले गेले. अनेक विद्यार्थ्यांना ८०, ९०, ९५ टक्के अगदी शंभर टक्केही गुण मिळाले. यंदा डिस्टींक्शनमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक आहे पण विद्यार्थ्यांच्या या 'गुण'वत्तेमुळे जुन्याच प्रश्नांबरोबर अनेक नवे प्रश्नही उभे राहिले आहेत आणि एकूण आपल्या शिक्षणव्यवस्थेकडेही त्यामुळे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.\nदहा वर्षांपूर्वी शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा समाज आणि माध्यमांच्या कौतुकाचा विषय असायच्या. यंदा अशा शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या तब्बल तीन हजार ९७४ इतकी विक्रमी आहे, तर क्रीडा सवलतीच्या गुणांच्या आधारे ३९ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत\n'गुणवंत' विद्यार्थ्यांचे सगळीकडे कोडकौतुक होतेय, पण दुसरीकडे विद्यार्थ्यांना मिळालेले भरमसाठ मार्क्स म्हणजे गुणवत्ता नसून, हा केवळ गुणवत्तेचा फुगवटा आहे अशी चर्चाही गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू झालीये. इथे एका गोष्टीकडे आपले मुद्दाम लक्ष वेधायचे आहे. ती म्हणजे, स्टेट बोर्डाचा निकाल लागल्यावर सुरू होणारी ही चर्चा दहावीत भरमसाठ अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देऊन निकाल लावणाऱ्या सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या निकालाच्या वेळी फारशी होताना दिसत नाही सीबीएसई आणि आयसीएसई या बोर्डाच्या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनात खिरापतीसारखे वाटले जाणारे गुण आणि त्यामुळे तिकडच्या मुलांना मिळणारे भरपूर गुण, अकराव्या वर्गात प्रवेश घेताना तिकडच्या विद्यार्थ्यांची होणारी सरशी हे लक्षात घेऊन, आपल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, या उदात्त हेतूने आघाडी सरकारच्या कार्यकाळात स्टेट बोर्डाने 'बेस्ट आॅफ फाइव्ह'चा पॅटर्न आणला. सहा विषयांपैकी ज्या पाच विषयांना उत्तम गुण मिळालेत, त्यांच्या बेरजेला पाचाने भागून गुणांची टक्केवारी काढली जाते.\nविज्ञान विषय वगळता इतर विषयांचे मूल्यमापन लेखी परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे केले जायचे. आता स्टेट बोर्डातही प्रत्येक विषयाचे अंतर्गत मूल्यमापनाचे वीस टक्के गुण शाळांच्या 'हातात' असतात. शाळेत विज्ञानाची धड प्रयोगशाळा नसली तरी विज्ञानात प्रात्यक्षिक परीक्षेत जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेले पाहून ही किमया नेमकी कशाची, याचे राहून नवल वाटत राहते हातातल्या गुणांचे 'हातचे' घेऊन बेरजा होत राहतात. गुणांचा जो फुगवटा वाढत गेलाय, त्याचे महत्त्वाचे कारण गुणांचा फॉर्म्युला हे दिसत आहे. आणि म्हणूनच गुण मिळाले, गुणवत्तेचे काय हातातल्या गुणांचे 'हातचे' घेऊन बेरजा होत राहतात. गुणांचा जो फुगवटा वाढत गेलाय, त्याचे महत्त्वाचे कारण गुणांचा फॉर्म्युला हे दिसत आहे. आणि म्हणूनच गुण मिळाले, गुणवत्तेचे काय असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील जाणकार उपस्थित करत आहेत\nखरे तर ही परीक्षा म्हणजे गरीब मुलांना स्वत:ला सिद्ध करण्याची मोठी संधी आहे, असेही एका बाजूला वाटते. पण नेमक्या कोणत्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्तरातील आणि परिसरातील मुलांना असे भरपूर गुण मिळाले आहेत, याचा जरा चिकित्सक विचार केला की, बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपसूकच मिळून जातात.\n'बेस्ट आॅफ फाइव्ह'ची गंमत आहे. गेल्या वर्षी दहावीतल्या अनेक मुलांना विज्ञानाचा पेपर अवघड गेला. परिणामी अपेक्षेपेक्षा गुणही कमीच मिळाले. पण 'बेस्ट आॅफ फाइव्ह' हा फॉर्म्युला मदतीला धावून आला. अनेक विद्यार्थ्यांना विज्ञानात जेमतेम ६०, ६५, ७० टक्के गुण मिळालेले असतानादेखील पर्सेंटेज मात्र नव्वद टक्क्यांहून जास्त मिळाले\nउदाहरणार्थ दहावीच्या भूमितीत ५५ आणि बीजगणितात ३३ 'हाइयर आॅर्डर थिंकिंग स्कील' (हॉट्स) प्रश्न आहेत. त्यातील सर्व प्रश्न किती मुलांना सोडवता येतात परीक्षेत मात्र या प्रश्नांना पर्याय दिलेले असतात. तुलनेने सोपे पर्यायी प्रश्न सोडवून गणितात मुलांना पैकीच्या पैकी गुण मिळतात\nएखादा प्रश्न जरा फिरवून विचारला की अमुक प्रश्न पाठ्यपुस्तकाबाहेरचा विचारला असल्याच्या तक्रारी येतात. विद्यार्थी संघटना आणि पालक संघटनांची आंदोलने सुरू होतात. मग खास लोकाग्रहास्तव शिक्षणमंत्री हस्तक्षेप करतात आणि ‘प्रश्न’ सोडवतात. म्हणजे त्या ‘बाहेरच्या’ प्रश्नाचे गुण सर्व विद्यार्थ्यांना सम प्रमाणात वाटले जातात पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवावे लागेल पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवावे लागेल त्या त्या विषयातील मूळ संकल्पना मुलांना किती समजल्यात, याचा विचार करायला आज कोणी तयार नाहीये. तशी गरजही कोणाला वाटू नये हा खरा गंभीर प्रश्न आहे. मुलांना मिळणारे गुण हा इथल्या चर्चेचा मुख्य मुद्दा नसून, ज्या तऱ्हेने हे गुण उधळले जातात, ही विद्यार्थ्यांची एकप्रकारे इथल्या शिक्षण व्यवस्थेने केलेली फसवणूक तर नाही ना, याची चिंता वाटते. दहावीत मिळालेल्या गुणांचा आणि पुढील शैक्षणिक आयुष्याचा फार मोठा संबंध असेलच असे नाही. यासाठी मोठ्या प्रमाणावर कठोर प्रबोधनाची गरज आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. अकरावीत जागा मर्यादित असल्याने मर्यादित प्रवेश मिळतात. त्यामुळे दहावीत मिळालेले गुण अपेक्षित शाळा-महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याइतपतच महत्त्वाचे आहेत, यापेक्षा जास्त महत्त्व या गुणांना दिले की अनेक मुलांची फरफट होत राहणार.\nविषय नीट समजलेले नसणे, त्यातल्या संकल्पना पुरेशा स्पष्ट झालेल्या नसणे आणि तरीही दहावीतल्या गुणांना ‘गुणवत्तेचे निदर्शक’ वगैरे धरून चालत राहू तर ती आपणच आपली करून घेतलेली सार्वत्रिक फसवणूक ठरेल हे सांगायला कोणा भविष्यवेत्त्याची अजिबात गरज नाही\nअकराव्या वर्गात प्रवेशासाठी दहावीत ९५-९६ टक्क्यांहून अधिक गुण आवश्यक असलेल्या पुण्यातल्या एका महाविद्यालयात अकरावीत ५० टक्के विद्यार्थ्यांना ५० ते ७० टक्क्यांच्या रेंजमध्ये गुण मिळतात, असे एका प्राध्यापकाने खासगीत बोलताना सांगितले. बारावीनंतरच्या सीईटीमध्ये दर शंभर मुलांपैकी अवघ्या २४ मुलांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळतात. ही आकडेवारी टक्क्यांच्या नंदनवनात राहणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालण्यासाठी पुरेशी ठरावी. एक मात्र खरेय की, जोपर्यंत विद्यापीठांतील बुद्धिवादी किंवा समाजातील धुरीण, शिक्षणातले नेतृत्व शिक्षणात व्हॅल्यू अ‍ॅडिशन करत नाहीत, तोपर्यंत हे सुरूच राहणार.\nइतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना त्यात अधिक उणे असे काहीतरी असणार हे गृहीत धरायला हवे. शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे. काळानुरूप त्यात बदल होत राहतात. पूर्वी चौथीच्या परीक्षेत सगळे उत्तीर्ण अशी फेज होती. ती आता दहावीपर्यंत आलीय असे क्षणभर धरून चालू. आपला समाज आणि शिक्षण पद्धती सध्या संक्रमणाच्या उंबरठ्यावर उभी आहे. या विषयाच्या संदर्भाने घुसळण सुरू झालीय. यातून ‘नवनीत’ निघेल, त्यातूनच दोष दूर करण्यासाठी वाट गवसेल, अशी आशा आहे.\nमहाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे दोस्तो मैं आपको आज इस त...\nरीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी\nरीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी जब अमेरिका के ३१ वर्षीय लिजा फॉलज़ोन (https://en.wikipedia.org/wik...\nअपना खुद का 'स्टार्टअप' शुरू करें\nअपना खुद का 'स्टार्टअप' शुरू करें यदि आप कार्यालय में काम करने के एक ही उबाऊ और थकाऊ तरीके से बाहर निकलना चाहते हैं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7444", "date_download": "2021-08-02T19:43:48Z", "digest": "sha1:NXHGZD4MZCQ6Y267WHITUJ5RM3OTMALF", "length": 12407, "nlines": 194, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "घरात होता अजगर…! चंद्रपूरातील घटना ;बघा विडीओ | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर घरात होता अजगर… चंद्रपूरातील घटना ;बघा विडीओ\n चंद्रपूरातील घटना ;बघा विडीओ\nचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी/कैलास दुर्योधन\nस्थानिक रमाई नगर अष्टभुजा वार्डात साडेसात फुटाचा अजगर आढळून आला. सदर वस्ती ही दाट आहे. यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र संकेत डोंगरे यांच्या सतर्कतेने अजगराला जिवदान मिळाले असून सर्प मिञांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. गोवर्धन डोंगरे यांच्या घरासमोर प्रविन पेटकर यांचे घराशेजारी असलेल्या कुंपनात एक भला मोठा अजगर आढळून आला. सदर अजगर हा साडेसात फुटाचा होता. व तो घुसीवर ताव मारतांना संकेत डोंगरे याच्या लक्षात आला. यावेळी तो सर्प मिञाना माहीती दिला. माहीती मिळताच सर्प मित्र आदर्श हलदर संदीप सोरते यांनी त्या सापाला पकडून सुरक्षित स्थळी सोडले. त्यामुळे त्यांचे कोतूक होत आहे.. इंडिया दस्तक न्यूज टीव्ही. जिल्हा प्रतिनिधी कैलास दुर्योधन\nPrevious articleराष्ट्रीय सेवा योजना स्थापणा दिना निमित्त जिवती येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न\nNext articleराज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे कोरोना पॉसिटिव्ह\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nभिसी शहरात शिवानीताई वडेट्टीवार यांचे जल्लोषात स्वागत…\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, चंद्रपुर तर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..# पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी दाखवली साहित्य नेणाऱ्या ट्रकला हिरवी झेंडी..\nडेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार करा – आ. किशोर जोरगेवार…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र..\nदेश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार\nमोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या लागणार..दुपारी चार वाजता बघता येईल निकाल..\nभिसी शहरात शिवानीताई वडेट्टीवार यांचे जल्लोषात स्वागत…\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, चंद्रपुर तर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..# पालकमंत्री विजय वड्डेटीवार...\nडेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार करा – आ. किशोर जोरगेवार…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र..\nमुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात…कंटेनर चालक जागीच ठार…\nदेश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार\nमोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या लागणार..दुपारी चार वाजता बघता येईल निकाल..\nभिसी शहरात शिवानीताई वडेट्टीवार यांचे जल्लोषात स्वागत…\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, चंद्रपुर तर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..# पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी दाखवली साहित्य नेणाऱ्या ट्रकला हिरवी झेंडी..\nडेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार करा – आ. किशोर जोरगेवार…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/on-the-night-of-the-honeymoon-the-husband-said-to-his-wife-i-want-to-be-a-woman-mhmg-568354.html", "date_download": "2021-08-02T18:43:01Z", "digest": "sha1:V2RZKLI2X2YLQUZS3DAJU6RLC3LMHGGC", "length": 7145, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हनिमूनच्या रात्री पतीने पत्नीला सांगितलं, 'मला स्त्री व्हायचंय!'; त्यानंतर जे काही झालं त्याची कल्पनाही करू शकत नाही– News18 Lokmat", "raw_content": "\nहनिमूनच्या रात्री पतीने पत्नीला सांगितलं, 'मला स्त्री व्हायचंय'; त्यानंतर जे काही झालं त्याची कल्पनाही करू शकत नाही\nयानंतर जे काही झालं ते सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.\nयानंतर जे काही झालं ते सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.\nसर्वसाधारणपणे मुलगा-मुलगी किंवा दोन मुली किंवा दोन मुलांचं लग्न पाहिलं असेल. ��ाही दिवसांपूर्वी नाशिकमधील एका तरुणाने किन्नरसोबत लग्न करून समाजात मोठा बदल घडवला आहे. त्या दोघांमध्ये प्रेम होतं. मात्र ब्रिटेनमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणीला लग्नानंतर कळालं की, तिचा पती पुरुष नाही तर एक ट्रान्सजेंडर (Transgender) आहे. यानंतर जे काही झालं ते सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. ब्रिटेनमधील एक ग्राफिक डिजाइनरने अमेरिकेतील एका तरुणीसोबत प्रेम विवाह केला होता. जेव्हा दाम्पत्य हनिमूनला गेले तेव्हा पती ट्रान्सजेंडर असल्याचं समोर आलं. 33 वर्षींचा जेक आणि 30 वर्षांची जे हार्वीची पहिली भेट 2007 मध्ये एका वेबसाइटच्या माध्यमातून झाली होती. हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. ज्यानंतर दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. 2017 मध्ये दोघांनी लग्न केलं. हे लग्न अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालं. सध्या ते दोघे ब्रिटेनमध्ये राहतात. हे ही वाचा-पावसात हेलिकॉप्टर शॉट मारताना खेळाडूचं थेट जमिनीवर लँडिंग, VIDEO VIRAL सेक्स बदलण्यासाठी केली शस्त्रक्रिया लग्नानंतर हनिमूनवर जेकने पत्नी हार्वीला सत्य सांगितलं. हार्वी म्हणाला की, तो नेहमीत एक महिला होऊ इच्छित होता. पत्नीला सर्व हकीकत सांगितल्यानंतर त्याला खूप हलकं वाटत असल्याची भावना त्याने व्यक्त केली. हार्वीने पती जेकला महिला होण्यासाठी मदत केली. जेकने सेक्स चेंज करण्यासाठी शस्त्रक्रिया केली. ज्यासाठी 45 हजार पाऊंड म्हणजे तब्बल 46 लाख रुपयांचा खर्ज आला. हार्वीने जेकला यासाठी संपूर्ण पाठिंबा दिला. ती स्वत: त्याचा मेकअप करीत असे आणि हळूहळू पत्नीने पतीला महिला होण्यासाठी सहकार्य केलं. जेंडर बदलल्यानंतर जेकला रायना असं नवीन नावही देण्यात आलं. दोन्ही महिला आता खूप खूश आहेत. आता पुन्हा एकदा दोघे सप्टेंबर महिन्यात लग्नाचा प्लान करीत आहेत. दोघांचे कुटुंबीयही या बदलामुळे खूप खूश आहेत.\nहनिमूनच्या रात्री पतीने पत्नीला सांगितलं, 'मला स्त्री व्हायचंय'; त्यानंतर जे काही झालं त्याची कल्पनाही करू शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/2511/", "date_download": "2021-08-02T18:52:05Z", "digest": "sha1:B6O6FODARRBCOFXGKQYDO6M4FUYI6WPU", "length": 21838, "nlines": 175, "source_domain": "policetimes.co.in", "title": "खालापूरात खासदार श्रीरंग बारणे थेट शेताच्या बांधावर, भात पिकांच्या नुकसानीची केली पाहणी खालापुर (प्रतिनिधी) समाधान दिसले – पोल���स टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/कृषी/खालापूरात खासदार श्रीरंग बारणे थेट शेताच्या बांधावर, भात पिकांच्या नुकसानीची केली पाहणी खालापुर (प्रतिनिधी) समाधान दिसले\nखालापूरात खासदार श्रीरंग बारणे थेट शेताच्या बांधावर, भात पिकांच्या नुकसानीची केली पाहणी खालापुर (प्रतिनिधी) समाधान दिसले\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 18/10/2020\nखालापुर (प्रतिनिधी) समाधान दिसले\nखालापुर तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात भात पिकांचे मोठे नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी 18 अॉक्टोबर रोजी प्रत्यक्ष खालापुरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल, कृषी मधील संबंधित यंत्रणेला दिले आहेत.\nपावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाल्याने शेतकरीअडचणीत आहेत. खालापुर तालुक्यातील बहुतांशी भागात प्रामुख्याने भात पिकाचे अवकाळी पावसाने भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे पिकांच्या नुकसानीची पाहणी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी शेतात जाऊन घेतली. तर बारणे यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेला शेतकऱ्यांच्य�� बांधावर जाऊन थेट पंचनामे करण्याचे आदेश खासदार बारणेंनी दिले आहेत.\nयाप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, तहसिलदार इरेश चप्पलवाल, नायब तहसिलदार कल्याणी मोहिते, पंचायत समितीचे पोळ, शिवसेना तालुका संपर्कप्रमुख उमेश गावंड, खालापूर शहरप्रमुख पदमाकर पाटील, कृषी आधिकारी अर्चना सुळ, सहाय्यक पुजारी, तलाठी सुर्वणा कोल्हे, आर.बी.कवडे, माधव कावरखे, ढाकणे, अभीजित हिवरकर, युवासेना खालापूर शहर अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष जयेश पाटील, संभाजी पाटील, जनार्दन पाटील, रमेश पाटील, शिवाजी पाटील, चंद्रकांत पाटील, पोलिस पाटील राजू केदार, दत्तात्रेय गणेशकर, दिलीप मनेर, किशोर शपवार, हरिष मोडवे, संदीप पवार, निखिल मिसाळ, राकेश पारठे, पांडुरंग मगर, राजू पारठे, वैभव पारांगे, धनजंय गावंड, पो.पाटील मनोज पारठे, रमेश पारंगे, सुनिल घोसाळकर, शिवाजी पवार, एकनाथ मिसाळ, रमाकांत पारंगे, अशोक तट्टू, गिरीधर पाटील, धनजंय पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थितीत होते.\nयावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी आपले मत मांडताना म्हणाले की, परतीचा पावसाने मोठ्या स्वरूपात यावर्षी हजेरी लावली असुन भात पिकांच्या या काढणीस आलेल्या पिकांचे तालुक्यात सर्वत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. काढणीस आलेली हजारो एकर क्षेत्रातील पिके अक्षरशः कुजली आहेत. त्यामुळे बळीराजा आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तसेच घर व इतर मालमत्तांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन पंचनामे युद्धपातळीवर करावेत. या नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत द्यावी असे मत खासदार बारणे यांनी व्यक्त केले.\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपंचायत समितीच्या वतीने अपंगांना येवल्यात अपंग साहित्याचे वाटप\n*रेल्वे मंत्रालयाने कर्मचाऱ्यांना* *बोनस न जाहीर केल्यास* *चक्काजाम करण्यात येईल* *NFIR ने विज्ञापन केले जाहीर* (भारती धिगान प्रतिनिधी नाशिक)\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-22-december-2017-for-mpsc-exams/", "date_download": "2021-08-02T18:12:11Z", "digest": "sha1:6F5VL4PYYOVXXMRJEWT44EUBRMHJ6TK6", "length": 21929, "nlines": 238, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 22 December 2017 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (22 डिसेंबर 2017)\n2जी घोटाळ्यातील सर्व आरोपी निर्दोष मुक्त :\nगेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाड��च्या पराभवास 2जी आणि कोळसा हे दोन घोटाळे मुख्यत्वे जबाबदार ठरले होते. यापैकी 2जी घोटाळ्यात न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्याने काँग्रेसवर बसलेला ठपका दूर झाला आहे.\nकाँग्रेसबद्दल निर्माण झालेली भ्रष्ट प्रतिमा दूर होण्यास या निकालाने मदतच होणार आहे. दुसरीकडे, तामिळनाडूच्या राजकारणावर या निकालाचा मोठा परिमाण होणार असून, गेले सात वर्षे सातत्याने भ्रष्टाचाराचा आरोपांचा सामना कराव्या लागलेल्या द्रमुकला दिलासाच मिळाला आहे.\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण, त्यानंतर झालेली निर्माण झालेली लोकभावना यातून काँग्रेसची प्रतिमा भ्रष्ट अशी झाली होती. 2जी घोटाळ्यातील निकालाने काँग्रेसला दिलासाच मिळाला आहे.\nचालू घडामोडी (21 डिसेंबर 2017)\nगंगाप्रसाद अग्रवाल यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार :\nअमेरिकास्थित मराठी लोकांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे मराठी साहित्य, समाजकार्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नऊ जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.\nसाहित्य जीवन गौरव पुरस्कारासाठी अनिल अवचट (पुणे), समाजकार्य जीवन गौरव पुरस्कारासाठी वसमत (जि. हिंगोली) येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक गंगाप्रसाद अग्रवाल यांची निवड झाली.\nडॉ. हमीद दाभोलकर यांनी 21 डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत यासंर्भात माहिती दिली. पुरस्कारार्थींत नाटककार अजित दळवी यांचाही समावेश आहे.\nतसेच या संस्थेतर्फे गेल्या 24 वर्षांपासून हे पुरस्कार दिले जात आहेत. 2017 साठीच्या पुरस्कारांत साहित्य, समाजकार्यासाठी प्रत्येकी चार तर एक डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार आहे.\nशौर्य अजित डोवलचा भाजपामध्ये प्रवेश :\nराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय अजित डोवल यांचा मुलगा शौर्य पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शौर्य आता भाजपमध्ये सहभागी होणार आहे.\nउत्तराखंडमधील हल्दवानी येथे झालेल्या भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून ते सहभागी झाले होते.\nशौर्य यांना राजकारणात उतरवण्याची भाजपने योजना आखली आहे. राज्यसभेच्या माध्यमातून ते संसदेत येऊ शकतात. लोकसभा निवडणुकीत उमेदवारीही दिली जाऊ शकते, असेही बोलले जात आहे.\nशौर्य हे पंतप्रधान मोदींच्या थिंक टँकमध्येही आहेत. इंडिया फाउंडेशनवरून काँग्रे��च्या निशाण्यावर ते आले होते. तेव्हापासून ते चर्चेत आहेत.\nउत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकीवेळी ते भाजपचे नेते सतपाल महाराजांच्या समर्थनात चौबट्टाखाल विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी उतरले होते. आता कार्यकारिणी सदस्याच्या रूपात त्यांचा थेट पक्षात प्रवेश झाला आहे.\nसंशोधक विधेयक 2017 लोकसभेत सादर :\nसर्वोच्च न्यायालय आणि देशभरातील 24 उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या वेतनवाढी संबंधीचे विधेयक 21 डिसेंबर रोजी लोकसभेमध्ये सादर करण्यात आले. यामुळे न्यायाधीशांच्या वेतनात सुमारे अडीचपट वाढ होणार आहे.\nकायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (वेतन आणि सेवा) संशोधक विधेयक 2017 लोकसभेत सादर केले.\nया विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर न्यायाधीशांचे वेतन सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, भारतीय सेवा अधिकाऱ्यांच्या वेतनाएवढी वाढ होणार आहे. न्यायाधीशांची वेतनवाढ जानेवारी 2017 पासून लागू होणार आहे. त्याशिवाय घरभाडे भत्ता एक जुलैपासून तर वाहतूक भत्ता 22 सप्टेंबर 2017 पासून लागू होईल. या कायद्यानुसार, सेवानिवृत्त न्यायाधीशांनाही वेतनवाढ मिळणार आहे.\nकिदम्बी श्रीकांतची जागतिक क्रमवारीत सुधारणा :\nभारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा तिसरे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षभरात केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर श्रीकांत चौथ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.\n21 डिसेंबर रोजी जागतिक बॅडमिंटन परिषदेने खेळाडूंच्या मानांकन क्रमवारी जाहीर केली. यामध्ये श्रीकांतने ऑलिम्पिक विजेत्या चेन लाँगला मागे टाकत सर्वोत्तम 3 जणांच्या यादीत आपले स्थान पक्क केले आहे.\nकिदम्बी श्रीकांतव्यतिरीक्त बी.साई प्रणीतच्या क्रमवारीतही सुधारणा झालेली आहे. सिंगापूर ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या साई प्रणीतने क्रमवारीत 16वे स्थान पटकावले आहे.\nतसेच याव्यतिरीक्त एच.एस. प्रणॉयच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाहीये, तो अजुनही दहाव्या क्रमांकावर कायम राहिला आहे. समीर वर्मा, अजय जयराम आणि सौरभ वर्मा या भारतीय खेळाडूंनीही आपले स्थान कायम राखले आहे.\nबीसीसीआय पाकिस्तानात क्रिकेट स्पर्धा नाहीच :\nपाकिस्तानात ‘Asian Emerging Nations Cup’ ही स्पर्धा होऊ घातली आहे. मात्र, आम्हाला न विचारता या स्पर्धेचं ठिकाण पाकिस्तानात ठरवल्याचा आरोप करत BCCI या स्पर्धेला मोडता घालण्याच्या तयारीत आहे.\nभारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असलेला दबदबा लक्षात घेता, पाकिस्तानच्या तुलनेत भारताच्या पारड्यात माप पडेल आणि स्पर्धेचे ठिकाण बदलेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.\n29 ऑक्टोबररोजी लाहोर येथे झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानला आगामी ‘Asian Emerging Nations Cup’ स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क देण्यात आले. या बैठकीला बीसीसीआयच्या कोणत्याही अधिकाऱ्याने हजेरी लावली नव्हती. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी दुबईत झालेल्या बैठकीत बीसीसीआयने, क्रिकेट परिषदेच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.\nभारताचे मत विचारात न घेता स्पर्धेच्या यजमानपदाचा निर्णय घेण्यात आल्याचा बीसीसीआयचा आक्षेप आहे.\nराज्यभर एसटीची पार्सल सेवा बंद :\nएसटी महामंडळाने राज्यस्तरीय असलेली पार्सल सेवा अचानक बंद केली आहे. खासगी एजन्सीने कराराचा भंग केल्याचा दावा करीत एसटी महामंडळाने करार मोडीत काढला आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयाने राज्यातील हजारो पार्सल ठप्प झाले आहेत. नवीन पार्सल पाठविणाऱ्यांना खासगी कुरिअरकडे धाव घ्यावी लागत आहे.\nराज्य परिवहन मंडळाची पार्सल सेवा महामंडळाच्या स्थापनेपासून कार्यरत आहे. यासाठी पूर्वी एसटीच्या आस्थापनेवर हमाल हा कर्मचारी संवर्ग कार्यरत होता. राज्यभर कुठेही अगदी भरवशाची पार्सल सेवा म्हणून एसटीच्या पार्सल सेवेची ख्याती होती. मात्र, एसटी महामंडळाने पार्सल सेवेचे खासगीकरण केले.\nवर्ष 2012 मध्ये राज्यातील पार्सल सेवा ‘अंकल पार्सल सर्व्हिसेस’ या खासगी संस्थेला देण्यात आली होती. असे असतानाच एसटी महामंडळाने अचानक ही सेवा बंद करून टाकली. ‘अंकल सर्व्हिसेस’ने कराराचा भंग केल्याचा ठपका ठेवून महामंडळाने एजन्सीकडून ही सेवा काढून घेतली आहे.\nसध्या एसटीकडे आलेल्या पार्सलचे पूर्णपूणे वितरण होईपर्यंत हीच संस्था पार्सल वितरण करणार आहे; मात्र नव्याने कुठलेही पार्सल घेण्यास कंपनीला मज्जाव करण्यात आला आहे. अचानक पार्सल सेवा बंद झाल्याने एसटीने पार्सल पाठविणाऱ्या शेकडो व्यावसायिकांची पंचाईत झाली आहे. या व्यावसायिकांनी खासगी कुरिअरची मदत घेण्यास सुरवात केली आहे. एसटी महामंडळ नवीन एजन्सीकडे हे काम सोपविणार असल्याची चर्चा सध्या अधिकारी वर्तुळात सुरू आहे.\nशिखांचे 10वे गुरू गुरू गोविंद सिंग यांचा जन्म 22 डिसेंबर 1666 मध्ये झाला.\nभारतातील ‘पहिली मालगाडी’ रुरकी येथे सन 1851 मध्ये 22 डिसेंबर रोजी सुरु करण्यात आली.\nभारतीय तत्त्वज्ञ सरदादेवी यांचा जन्म 22 डिसेंबर 1853 मध्ये झाला.\n22 डिसेंबर 1921 रोजी भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरु झाले.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (23 डिसेंबर 2017)\nआजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n5 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.km-bearings.com/news/inspection-of-bearing-clearance-and-rotational-flexibility/", "date_download": "2021-08-02T19:38:57Z", "digest": "sha1:XIYU6FBWK3P7KB7SUSXWOQ7ULTWGR2CH", "length": 8067, "nlines": 148, "source_domain": "mr.km-bearings.com", "title": "बातमी - बेअरिंग क्लीयरन्स आणि रोटेशनल लवचिकतेची तपासणी", "raw_content": "\nखोल खोबणी बॉल बेअरिंग\nबिअरिंग क्लीयरन्स आणि रोटेशनल लवचिकतेची तपासणी\nबीयरिंग क्लीयरन्स आणि रोटेशनल लवचिकता यांचे निरीक्षण\nसंपूर्ण बेअरिंगच्या रेडियल क्लीयरन्सचे मोजमाप सोपे नाही. मोजमाप करणार्‍या शक्तीमुळे फेरूल आणि रोलिंग बॉडी स्वतःच होतो आणि त्याचा संपर्क विरहीतपणे विकृत होतो. विकृतीची मात्रा बहु-घटक आहे ज्यामुळे मापन त्रुटी आढळली. हे मोजमाप शक्ती, संपर्क राज्य आणि रोलिंग घटकांशी संबंधित आहे. स्थान सर्व आहे.\nबेअरिंग रोटेशन लवचिकता सहसा क्षैतिज स्थितीत तपासली जाते. सहसा आतील अंगठी निश्चित केली जाते (किंवा आतील अंगठी हाताने धरून ठेवली जाते) आणि जेव्हा असर फिरते तेव्हा असामान्य आवाज आणि अडथळा आहे की नाही हे तपासण्यासाठी बाह्य अंगठी हाताने फिरविली जाते.\nसामान्यत: बेअरिंग रोटेशनचा कालावधी लांब असतो, थांबा धीमे असतो आणि लवचिकताही चांगली असते. उलटपक्षी, रोटेशनची वेळ कमी आहे, थांबा अचानक आहे आणि लवचिकता चांगली नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकाराच्या बेअरिंग स्ट्रक्चर्समुळे त्यांच्या रोटेशनल लवचिकतेसाठी भिन्न आवश्यकता असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एकल पंक्ती रेडियल बॉल बीयरिंग्ज, एकल प���क्ती रेडियल थ्रस्ट बॉल बीयरिंग्ज, रोलिंग घटक आणि फेरूल दरम्यान लहान संपर्क क्षेत्रामुळे फिरत असताना हे बीयरिंग्स तुलनेने हलके असतात, तर डबल पंक्ती रेडियल गोलाकार बीयरिंग्ज आणि थ्रस्ट रोलर बीयरिंग्ज रोलिंग करणे शरीर आणि रेसवे दरम्यानचे संपर्क क्षेत्र मोठे आहे आणि बाह्य रिंगचे वजन कमी आहे. जेव्हा रोटेशन लवचिकता तपासली जाते, विशिष्ट भार जोडला गेला तरीही, ठिसूळपणा अद्याप एकल पंक्ती रेडियल बॉल बेअरिंगपेक्षा कमी असतो.\nखूप मोठ्या बीयरिंगसाठी, जेव्हा ते फिरवले जातात, तेथे कोणत्याही प्रकारची अडथळा येऊ नये, आणि सामान्यतः रोटेशनचा आवाज तपासला जात नाही. टॅपर्ड बोर बीयरिंग्जसाठी, खालील पद्धतींचा वापर बेअरिंगच्या रोटेशनल लवचिकतेसाठी पूरक असू शकतो. विशिष्ट ऑपरेशन खालीलप्रमाणे आहेः विशिष्ट रेडियल प्रीलोड लागू होईपर्यंत टेरेड बोर बेअरिंगला मंडरेमध्ये दाबा. या प्रीलोडच्या खाली, फेर्यूल रोलिंग करताना, रोलिंग घटक फिरवले पाहिजेत. रोलिंग घटक फिरण्याऐवजी सरकल्यास, याचा अर्थ असा आहे की फेरूल भूमितीमध्ये बरेच दोष आहेत किंवा रोलिंग एलिमेंटचा आकार एकसारखा नाही आणि बेअरिंगची रोटेशन लवचिकता देखील कमी आहे.\nपोस्ट वेळः जाने -15-2021\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nपत्ताः यान्डियान इंडस्ट्रियल पार्क, लिनकिंग सिटी, शेडोंग प्रांत\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-the-work-of-inquilab-in-hadapsar-is-commendable-dinesh-bhende/", "date_download": "2021-08-02T18:55:55Z", "digest": "sha1:XOUEEZ4OZTNWYZYM5UXREQGVGHZ33WQN", "length": 11850, "nlines": 155, "source_domain": "policenama.com", "title": "Pune : हडपसरमधील इन्कलाब संस्थेचे काम कौतुकास्पद - महापालिकेचे डॉ. दिनेश भेंडे - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी…\nPune : हडपसरमधील इन्कलाब संस्थेचे काम कौतुकास्पद – महापालिकेचे डॉ. दिनेश भेंडे\nPune : हडपसरमधील इन्कलाब संस्थेचे काम कौतुकास्पद – महापालिकेचे डॉ. दिनेश भेंडे\nपुणे : कोरोना महामारीने जग हादरले आहे. त्यामुळे समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतून नातेवाईकांसह समा��ातील गरजूंना मदत करण्यासाठी प्रत्येकजण पुढे येत आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. हडपसर येथील इन्कलाब सामाजिक संस्थेतील युवकांनी स्वतःच्या खिशातून आणि लोकवर्गणी जमा करून एक लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक ऑक्सिजन मशीन रुग्णांसाठी देण्याचा मोठेपणा दाखविला आहे, ही समाधानाची बाब आहे, असे मत महापालिकेचे डॉ. दिनेश भेंडे यांनी व्यक्त केले.\nहडपसर भेकराईनगर येथील युवकांनी महापालिकेच्या गोंधळेनगर येथील बनकर कोविड सेंटरमधील रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेचे विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल काळे यांच्याकडे सुपूर्द केले. याप्रसंगी इन्कलाब युवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशुतोष शिपलकर व बनकर कोव्हीड सेंटरप्रमुख डॉ. पूजा गायकवाड, संस्थेचे युवक गणेश लोखंडे, संग्राम देशमुख, निशांत मेमाणे, स्वप्निल लोणकर, अक्षय कड आदी उपस्थित होते.\nइन्कलाब संस्थेचे अध्यक्ष आशुतोष शिपलकर म्हणाले की, कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे भीती कमी होऊ लागली आहे. कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन कमतरता भासत आहे, कोरोनाच्या तिसरी लाटेत लहान मुलांना धोका दर्शवला आहे. त्यामुळे ऐनवेळी धावाधाव नको म्हणून ऑक्सिजन मशीनची मदत देऊन खारीचा वाटा उचलला आहे. समाजातील दानशूरांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे, अशीही भावना त्यांनी सांगितले,\nकाय तुमची मुलं देखील दारावरील आणि गार्डनमधील माती काढून खातात, असं असेल तर व्हा सावध, जाणून घ्या\n मुलांना संसर्गापासून वाचवू शकते MMR ची लस, जाणून घ्या\n तीन आठवड्यातच मोडला संसार;…\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्रावर शर्लिन चोपडाकडून…\nShilpa Shetty | शिल्पा शेट्टी संदर्भात माध्यमांत बदनामीकारक…\nNagpur Crime | 12 वर्षे लहान विद्यार्थ्यांशी विवाह करणार्‍या…\nCM Uddhav Thackeray | शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक राडा;…\nMask Benefits | मास्क घालत असाल तर करू नका ‘हा’…\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत…\nMahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nPune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक��षकांच्या अंतर्गत…\nBihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर…\nUddhav Thackeray | धमकी देऊ नका… एकच थापड देऊ, पुन्हा उठणार…\nMulethi Face Pack | सैल त्वचा बनेल कसदार, फक्त एकदा ‘हा’…\nPraniti Shinde | आमदार प्रणिती यांच्या मंत्रिपदासाठी सुशीलकुमार…\nTokyo Olympic | गोल्ड मेडलिस्ट टॉम डेले प्रेक्षकांमध्ये बसून स्वेटर…\ne-RUPI | पीएम नरेंद्र मोदी यांनी केले e-RUPI लाँच, म्हणाले – ‘आज डिजिटल ट्रांजक्शनला एक नवीन आयाम…\nAnti Corruption Pune | 1,10,000 ची लाचघेणारा हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात; पुणे ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ\nMumbai Local | वकिलांचा फ्रंट लाईन वर्करमध्ये समावेश, वकिलांना लोकल प्रवासाची मुभा; राज्य सरकारची हायकोर्टात माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/department-of-transport-organizes-taluka-wise-camps", "date_download": "2021-08-02T19:38:10Z", "digest": "sha1:VB2C4JMRAKB643RBFNGOW6F3XGONXKKH", "length": 3312, "nlines": 28, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Department of Transport organizes taluka wise camps", "raw_content": "\nपरिवहन विभाग तालुकानिहाय शिबिराचे आयोजन\nउप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची माहिती\nउप प्रादेशिक परिवहन कार्यालय (Sub Regional Transport Office), जळगाव मार्फत जिल्ह्यातील नागरीकांसाठी दरमहा तालुकानिहाय मासिक शिबिराचे आयोजन करण्यात येते\nमाहे जुलै 2021 पासून प्रशासकीय कारणास्तव या शिबिर दौऱ्यात बदल करण्यात आला असून याची नागरीकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन माहिती श्याम लोही (Shyam Lohi), उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.\nजुलै, 2021 चे मासिक शिबीराचे कामकाज याप्रमाणे : अमळनेर Amalner - पहिला मंगळवार, जामनेर- दुसरा बुधवार, पाचोरा Pachora - पहिला सोमवार व चौथा सोमवार, भुसावळ- पहिला, तिसरा व चौथा गुरुवार, चाळीसगाव- पहिला, दुसरा, चौथा व पाचवा शुक्रवार, यावल Yaval - तिसरा सोमवार, सावदा - पहिला बुधवार, चोपडा Chopda - दुसरा सोमवार, रावेर Raver - दुसरा मंगळवार, बोदवड Bodwad - चौथा मंगळवार, भडगाव Bhadgaon - चौथा बुधवार, पारोळा - तिसरा शुक्रवार व पाचवा गुरुवार, मुक्ताईनगर Muktainagar- तिसरा मंगळवार, वरणगाव Varngaon - दुसरा ग���रुवार याप्रमाणे दौरा राहील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल, अन्यथा रद्द करण्यात येईल. असेही श्री. लोही यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/relax-the-break-the-chain-in-aurangabad-district", "date_download": "2021-08-02T19:20:03Z", "digest": "sha1:4YKF4RHLU4PP4ZYG2GQKWYWZ2A2NFGKV", "length": 5391, "nlines": 26, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Relax the 'break the chain' in Aurangabad district", "raw_content": "\nऔरंगाबाद जिल्ह्यात 'ब्रेक द चेन' शिथिल करा\nऔरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून शहराचा पॉझिटिव्हिटी रेट फक्त 2 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत लागू करण्यात आलेले कठोर निर्बंध 1 जूनपासून शिथिल करावेत अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.\nआ.सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुसर्‍या लाटेत कोरानाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यात पुन्हा अत्याआवश्यक सेवा वगळता ब्रेक द चेन या मोहिमेअंतर्गत 31 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र 1 जूनपासून लॉकडाऊन पुन्हा वाढवला जाणार का यावरून व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक व सर्व सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.\nमहाविकास आघाडी सरकारने राज्यात राबवलेले माझे कुटुंब माझी जबाबदारी यासह अन्य यशस्वीपणे राबविलेल्या मोहिमा व त्याला नागरिकांनी दिलेला उत्तम प्रतिसाद यामुळे आपण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यशस्वी झालो. मात्र हे करत असताना मागील दोन महिन्यांपासून राज्यात अत्यावश्यक सेवा वगळात इतर दुकाने बंद आहेत. त्यामुळे छोटे-मोठे व्यावसायिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून त्यांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे.\nकमाई काहीच नाही परंतु त्यांचा दुकांनाचा किराया, वीज बिल, कर भरण्यासह अन्य खर्च सुरूच आहेत. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचे पालन करून आम्हाला दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी व्यापार्‍यांबरोबरच तिथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांकडून केली जात असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले ��हे.\nहातावर पोट असणार्‍या नागरिकांना लॉकडाऊनमुळे काम नसल्याने त्यांचे देखील प्रचंड हाल होत आहे. रोजगार नसल्याने आम्ही जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत लागू करण्यात आलेले कठोर निर्बंध 1 जूनपासून शिथिल करावेत अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2021/05/24/", "date_download": "2021-08-02T17:36:33Z", "digest": "sha1:E75TIW4VK3HGIIZDPEYIEO4IKQMYKW4D", "length": 10609, "nlines": 128, "source_domain": "belgaumlive.com", "title": "May 24, 2021 - बेळगांव Live", "raw_content": "\n*फ्रुट मार्केट मधील 8 दुकानावर कारवाई*\nबेळगाव पोलिसांकडून लॉक डाऊनची अमलबजावणी अत्यंत कडकपणे करण्यात येत आहे. विना मास्क फिरणारे,विनाकारण फिरणारे आणि दुकाने उघडणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा बडगा पोलिसांनी उगारला आहे. लॉक डाऊन काळात सोमवारी माळ मारुती पोलिसांनी फ्रूट मार्केटमध्ये आठ दुकानावर कारवाई केली .एका चिकन...\nघराऐवजी कोविड केअर सेंटरमध्ये व्हा दाखल : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन\nघरगुती विलगीकरण हे रुग्णाचे कुटुंबीय आणि समाजासाठी धोकादायक ठरू शकते. तेंव्हा वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कृपया जे कोरोनाग्रस्त घरांमध्ये विलगीकरणाद्वारे उपचार घेत आहेत, त्या सर्वांनी लवकरात लवकर नजीकच्या कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी....\n19 जणांना जीवनदान देणारा श्रीराम सेनेचा कोरोना योद्धा-\nकोरोना प्रादुर्भावाच्या सध्याच्या दुसऱ्या विध्वंसक लाटेमध्ये बेळगाव शहरात असे कांही कोरोना योद्धे आहेत ज्यांनी अनेकांचे जीव वाचवले आहेत. अशा कोरोना योध्यांपैकी शंकर पाटील हे एक असून ते श्रीराम सेना हिंदुस्तानचे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांनी या लॉक डाउनच्या काळात प्रसंगावधान...\nहेस्काॅमचे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का\nहेस्काॅमच्या बेजबाबदारपणामुळे सध्या ग्रामीण भागातील ग्राहकांना विनाकारण दंड भरून वीज बिल भरावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. बेळगाव ग्रामीण भागात पूर्वी 10 तारखेपर्यंत वीज बिले नागरिकांना अर्थात...\n‘बीम्स’ ठरले आहे पूर्णपणे अपयशी : किरण जाधव\nकोरोना उपचाराच्या बाबतीत ज���ल्हा हॉस्पिटल अर्थात बीम्स हॉस्पिटलची वैद्यकीय यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली असून येथील कारभार अत्यंत निंदनीय असल्याचा आरोप शहरातील भाजप नेते किरण जाधव यांनी केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढल्याच्या पार्श्वभूमीवर बीम्स हॉस्पिटलमधील वैद्यकीय सेवा आणि त्या...\nक्रिकेट स्टेडियमनंतर आता बेळगावात होणार आं. रा. क्रीडा संकुल\nऑटोनगर येथील केसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमनंतर आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाची भर बेळगावच्या क्रीडा क्षेत्रामध्ये पडणार असून येळ्ळूर नजीकच्या 60 एकर जागेमध्ये पुण्यातील बालेवाडी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या धर्तीवर हे संकुल उभारण्यात येणार आहे. राज्य योजना क्रीडा खात्याचे आयुक्त के. श्रीनिवास...\nविद्यार्थ्यांच्या घरोघरी पुस्तकांचे वितरण करण्याचा विचार\nकोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास मोठा विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांना ऑगस्ट महिन्यापर्यंत घरोघरी जाऊन पुस्तके वितरित करण्याचा विचार सुरू केला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे यावर्षी देखील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास मोठा विलंब...\nविमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक\nपाण्यातूनवाहून जाणाऱ्या इसमाचा जीव वाचविणाऱ्या ब्रेव्ह बॉय श्री कार्लेकर व सहकाऱ्यांचे कौतुक करत प्रोत्साहन देण्याचे काम विमल फौंडेशनने केलं...\nखून प्रकरणातील ‘त्या’ मोकाट आरोपींना गजाआड करा\nउपमुख्यमंत्री पद दिले तरी जबाबदारी पार पाडतो-उमेश कत्ती*\nव्हिडीओ कॉलिंगद्वारे ब्लॅकमेलिंग : पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा\nवाहतूक समस्येसंदर्भात सिटीझन कौन्सिलची ही मागणी\nविमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक\nखून प्रकरणातील ‘त्या’ मोकाट आरोपींना गजाआड करा\nउपमुख्यमंत्री पद दिले तरी जबाबदारी पार पाडतो-उमेश कत्ती*\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-IFTM-virat-kohli-anushka-sharma-new-house-5826912-PHO.html", "date_download": "2021-08-02T19:39:24Z", "digest": "sha1:5KQAHRCSP6TVQRXI5GOGHXCCPO6VZUHS", "length": 4221, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Virat Kohli Anushka Sharma New House | अनुष्काच्या नव-याने शेअर केला नवीन घराचा फोटो, बालकनीतून असे दिसते मुंबई शहर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअनुष्काच्या नव-याने शेअर केला नवीन घराचा फोटो, बालकनीतून असे दिसते मुंबई शहर\nविराट कोहलीने नवीन घरातील बालकनीचा हा फोटो शेअर केला आहे.\nअनुष्का शर्मा आणि विराट कोहली मुंबईतील त्यांच्या 5BHK सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले आहेत. विराटने अलीकडेच नवीन घराच्या बालकनीचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोत त्यांच्या बालकनीतून मुंबईचा व्ह्यू दिसतो. फोटो शेअर करुन विराटने ट्वीट केले,'Where else would you wanna be when you have such a stunning view from home\n34 कोटी आहे घराची किंमत....\nअनुष्का-विराट यांच्या या अपार्टमेंटची किंमत तब्बल 34 कोटी इतकी आहे. विराटने लग्नापूर्वी म्हणजे 2016 मध्ये मुंबईतील वरळी भागातील ओंकार-1973 बिल्डिंगमध्ये 5BHK लग्झरी अपार्टमेंट बूक केले होते. त्याचा हा फ्लॅट 7,171 स्क्वेअर फूट आहे. बूक करताना या फ्लॅटची किंमत 34 कोटी इतकी होती. विराट आणि अनुष्का यांचा हा नवीन आशियाना सी-फेसिंग अपार्टमेंटच्या 35 व्या मजल्यावर आहे. युवराज सिंग त्यांचा शेजारी आहे. युवराजने 2014 मध्ये या बिल्डिंगच्या 29 व्या फ्लोअरवर फ्लॅट खरेदी केला होता.\nशूटिंगमध्ये बिझी आहे अनुष्का...\nअनुष्का शर्मा सध्या तिच्या आगामी 'सुई-धागा' आणि 'झिरो' या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. तर विराट सध्या ब्रेक घेऊन घरी परतला आहे.\nपुढील स्लाईड्सवर बघा, अनुष्का-विराट यांच्या घराचे फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HUM-funny-photos-with-statues-across-the-world-4965132-PHO.html", "date_download": "2021-08-02T19:40:45Z", "digest": "sha1:GXPZDYDUBHTL4B33VNL7W5LRJ3WE6KVH", "length": 3892, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Funny photos with statues across the world | IN PICS: पुतळ्यांसोबतचे भन्नाट फोटो बघून लागेल 100 व्होल्टचा करंट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nIN PICS: पुतळ्यांसोबतचे भन्नाट फोटो बघून लागेल 100 व्होल्टचा करंट\nपुतळे. भारतात तर प्रत्येक चौकात एक पुतळा दिसतो. विदेशात पुतळ्यांची संख्या कमी असली तरी तेथे एखादी परिस्थिती मांडणारे पुतळे जास्त आहेत. भारतातही काही ठिकाणी असे पुतळे दिसून येतात. पुतळ्यांमुळे संबंधित नेत्यांच्या कार्याची लोकांना प्रेरणा मिळते, क��� नाही हा जरा वादाचा विषय आहे. पण या पुतळ्यांसमोर उभे राहून फोटो काढण्याचा मोह बऱ्याच जणांना होतो. आम्ही आपल्यासाठी काही फोटो घेऊन आलोय, या लोकांनी पुतळ्यांच्या समोर नव्हे तर अशा पद्धतीने फोटो काढले, की ते मस्करीचा विषय झाले आहेत.\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, एका पेक्षा एक भन्नाट फोटो... फोटो बघितल्यावर सुरवातील जोरदार धक्का बसेल... जीव वर-खाली होईल... पण त्यातील ह्युमर लक्षात घेण्यासारखा आहे...\nFUNNY: लव्ह मॅरेज करण्यासाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, पाहा जाहिरातींच्या गमती जमती\nFunny: हे 12 Photo तुमचं डोकं फिरवून टाकतील, पाहा धमाकेदार Collection\nFUNNY: हसता हसता अशी मारली \\'लात\\', की हातात आले \\'दूधदात\\'\nFUNNY: बाटली उघडल्यावर अशी लागली \\'हवा\\' की खावी लागली \\'दवा\\'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-news-about-satara-soldiers-killed-in-firing-5547275-NOR.html", "date_download": "2021-08-02T17:27:20Z", "digest": "sha1:ECHUA6FFR2H3GQXPPJ533MFKHMOGKBM4", "length": 3021, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about Satara soldiers killed in firing | पाकिस्तानी जवानांच्या गोळीबारात साताऱ्याचा जवान शहीद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपाकिस्तानी जवानांच्या गोळीबारात साताऱ्याचा जवान शहीद\nजम्मू - पूंछ भागात पाकिस्तानी जवानांच्या गोळीबारात महाराष्ट्राचा जवान दीपक जगन्नाथ घाडगे शहीद झाले. घाडगे सातारा जिल्ह्यातील फत्यापूरचे रहिवासी आहेत.\nदीपक यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. दीपक यांचे पार्थिक शुक्रवारी सायंकाळपर्यंत साताऱ्यात पोहोचणार आहे. त्यांच्यावर शनिवारी फत्यापूर गावात अंत्यसंस्कार होतील. दरम्यान, पुलवामात ९ तासांच्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले.\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-police-and-student-issue-at-nashik-4308361-PHO.html", "date_download": "2021-08-02T17:30:59Z", "digest": "sha1:ZZP43PELQH7IKGUECEYKIE62KKF3HPOH", "length": 5434, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Police and Student issue at Nashik | ‘सरकार’ पोलिसाचा नववीच्या विद्यार्थ्यास भररस्त्यात चोप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्��ा आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘सरकार’ पोलिसाचा नववीच्या विद्यार्थ्यास भररस्त्यात चोप\nनाशिक- ‘दादा, मला मारू नका हो,’ अशी विनवणी नववीतला तो मुलगा करीत होता; मात्र ‘दादां’ना काही दया येत नव्हती. एखाद्या गुंडाला पकडून ठोकावे, तशा पद्धतीने त्या मुलाचे बखोट धरून ‘दादा’ त्याला चोप देत होते. दादांचा रुद्रावतार पाहून बघ्यांची मुलाला सोडवण्याची हिंमत होत नव्हती. आपल्या या मदरुमकीमुळे रहदारी खोळंबल्याचे भानही ‘दादां’ना राहिले नव्हते. अखेर ते सारे असह्य होऊन बघ्यांपैकी एका ‘महिलेनेच’ पुढे होत दादांच्या तावडीतून त्या मुलाला सोडवले..मुलाचा गुन्हा होता पोलिसाच्या दुचाकीला अनवधानाने लागलेला धक्का\nसोमवारी (दि. 1) दुपारी 2 वाजेच्या सुमारास नवीन पंडित कॉलनीतील रस्त्यावर घडलेला हा संतापजनक प्रकार. सिंधू सागर अकॅडमीत शिकणारा संदीप यादव हा विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर सायकलने घरी जाण्यास निघाला. अनवधानाने रस्त्याने जाणार्‍या दुचाकीला (एम.एच. 15, सी.एन. 7033) त्याने धडक दिली. मात्र, त्या बिचार्‍याला कल्पना नव्हती की त्याचा धक्का लागलेली दुचाकी सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या एसआयसाहेबांची (सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक कोटकर) आहे. ‘दादां’च्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी मागचा-पुढचा विचार न करता संदीपला भररस्त्यात चोप देण्यास सुरुवात केली. भेदरलेला संदीप रडत-रडत ‘दादां’ची माफी मागू लागला. मात्र, एखादा ‘वाँटेड’ सापडल्याच्या थाटात ‘दादा’ त्याला सोडायला तयार नव्हते. एरवी, अशा घटनेत बघे मध्यस्थी करू पाहतात; पण ‘दादां’ना रोखण्याची हिंमत कोण करणार कोणीच पुढे होत नाही हे पाहून गोविंदनगर परिसरातील एका महिलेने संदीपला सोडवण्याचा प्रयत्न केला, तरीही दादा संदीपला सोडत नव्हते. या प्रतिनिधीने छायाचित्र घेण्यास सुरुवात करताच दादांचा पारा धाडकन कोसळला व संदीपला ‘चुपचाप’ घरी जाण्याचा हुकूम सोडून काही घडलंच नसल्याचा आव आणत दादा मार्गस्थही झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/tv-actress-deepti-devi-shares-galmorous-pics-check-out-mala-sasu-havi-actresss-new-look-ak-567153.html", "date_download": "2021-08-02T18:57:25Z", "digest": "sha1:5AWCDKJQHUHAX5C3DVW43VU2I343XW3P", "length": 4693, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "छोटा पडदा गाजवणारी अभिनेत्री पाहा सध्या काय करतेय? शेअर केले ग्लॅमरस फोटो– News18 Lokmat", "raw_content": "\nछोटा पडदा गाजवणा���ी अभिनेत्री पाहा सध्या काय करतेय शेअर केले ग्लॅमरस फोटो\n'अंतरपाट', 'मला सासू हवी' फेम दिप्ती सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांचं मन जिंकत आहे.\nछोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओखली जाणारी दिप्ती देवी सध्या टीव्ही वर जास्त दिसत नाही. मात्र सोशल मीडियावर ती अॅक्टीव्ह पाहायला मिळते. पाहा दिप्ती सध्या काय करतेय.\nदिप्ती 'अंतरपाट' या मराठी मालिकेतून नावारुपास आली होती. मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यामुळे तिला छोट्या पडद्यावर ओळख मिळाली होती.\nदिप्तीने कमी काळातच मोठा चाहतावर्ग निर्माण केला होता.\nयानंतर दिप्ती 'मला सासू हवी' या लोकप्रिय मालिकेत झळकली होती.\nया मालिकेतूनही दिप्तीला मोठी प्रसिद्धी मिळाली होती.\nमराठीच नाही तर हिंदी मालिकांमध्येही ती दिसली होती. 'परिवार' या मालिकेत तिने काम केलं होतं.\nदिप्तीने काही चित्रपटांतही काम केलं होतं. 'पक पक पकाक' या चित्रपटातून तिने पदार्पण केलं होतं.\nदिप्ती सध्या मालिकांपासून पूर्णपणे दूर आहे. तर ओटीटी वर सक्रिय दिसत आहे. 'क्राइम नेक्स्ट डोर', 'इंदूरी इश्क' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेबसीरिजमध्ये ती दिसली होती.\nदिप्ती सोशल मीडियावर सक्रिय असते. तर तिची मोठी फॅनफॉलोइंग देखील आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/senior-aap-ministers-exploiting-women-mla-tells-arvind-kejriwal/videoshow/54012030.cms", "date_download": "2021-08-02T18:44:18Z", "digest": "sha1:OLYRF36VYBJCJPYGEPO6GHDRWS6JDSL6", "length": 3768, "nlines": 94, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआपचे वरिष्ठ मंत्री महिलांचे शोषण करत आहेत: आमदारांची अरविंद केजरीवाल यांच्याकडे तक्रार\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nआणखी व्हिडीओ : न्यूज\nलस घेतल्यानंतर 'या' 6 गोष्टींची काळजी घेण महत्त्वाचं...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%9D%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4", "date_download": "2021-08-02T20:08:54Z", "digest": "sha1:L44RBOJF5A6HDZIYGMZYGCLNDXVZ3QRS", "length": 5718, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "उझबेकिस्तानचे राष्ट्रगीत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nउझबेकिस्तानचे राष्ट्रगीत (उझबेक: Ўзбекистон Республикасининг Давлат Мадҳияси, ئوزبېكىستان رېسپۇبلىكەسىنىڭ دەۋلەت مەدهىيەسى) हे उझबेकिस्तानने सोवियेत संघातून बाहेर पडल्यावर स्वीकारलेले राष्ट्रगीत आहे.\nLast edited on १२ जानेवारी २०२०, at १०:५३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०२० रोजी १०:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B", "date_download": "2021-08-02T19:46:45Z", "digest": "sha1:6KFAVQWVNP4HI5QNK5SM2OTTNXV3EPU3", "length": 6319, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कुस्तोदियो कास्त्रो - विकिपीडिया", "raw_content": "\nकस्टुडीयो मिगेल दायस कॅस्ट्रो\n१.८१ मी (५ फु ११+१⁄२ इं)\nस्पोर्टींग क्लब डे पोर्तुगाल\nस्पोर्टींग क्लब डे पोर्तुगाल ब १५ (२)\nस्पोर्टींग क्लब डे पोर्तुगाल ९५ (४)\nडायनामो मॉस्को ८ (०)\nव्हिक्टोरिया एस.सी. २७ (०)\nएस.सी. ब्रागा ३० (४)\nपोर्तुगाल २१ १३ (०)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: ००:००, १३ मे २०१२ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: २०:२६, २१ जून २०१२ (UTC)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८३ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://stglokmat.news18.com/national/unbelievable-love-story-girlfriend-killed-boyfriend-because-of-marrying-another-girl-rp-564680.html", "date_download": "2021-08-02T19:39:55Z", "digest": "sha1:DTJ2QSDHEIP3H7MAVOZ5PKXYTDIWWXEF", "length": 9018, "nlines": 76, "source_domain": "stglokmat.news18.com", "title": "लग्नानंतर चारच दिवसात तरुणाचा मृत्यू; आत्महत्या नव्हे, प्रेयसीनेच केलं भीषण कृत्य– News18 Lokmat", "raw_content": "\nलग्नानंतर चारच दिवसात तरुणाचा मृत्यू; आत्महत्या नव्हे, प्रेयसीनेच केलं भीषण कृत्य\nआपल्याला धोका दिला वचन मोडलं आणि दुसरीशी लग्न केलं म्हणून प्रेयसीनं (Girlfriend Killed Boyfriend) त्याला जंगलात नेवून त्याचा खून केल्याची माहिती आता समोर आली आहे.\nआपल्याला धोका दिला वचन मोडलं आणि दुसरीशी लग्न केलं म्हणून प्रेयसीनं (Girlfriend Killed Boyfriend) त्याला जंगलात नेवून त्याचा खून केल्याची माहिती आता समोर आली आहे.\nजबलपूर, 14 जून : लग्नानंतर केवळ चारच दिवसात एका तरुणाचा (Youth murder) मृत्यू झाला होता, घरापासून 15 किलोमीटर दूर अंतरावर त्याचा मृतहेह सापडला, सुरुवातीला पोलिसांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करत पुढील तपास सुरू केला होता, परंतु आता या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आपल्याला धोका दिला आणि दुसरीशी लग्न केलं म्हणून प्रेयसीनं (Girlfriend Killed Boyfriend) त्याला जंगलात नेवून त्याचा खून केल्याची माहिती आता समोर आली आहे. 24 मे रोजी संबंधित तरुणाचा मृतदेह सापडला होता. आता या प्रकरणाची खरी माहिती समोर आली असून त्याचा खून करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची प्रेयसी होती. तिनं या कामी आपल्या बहिणीची मदत घेतली होती. प्रेयसीनं घेतला जीव पोलिसांनी या प्रकरणी प्रेयसीची कसून चौकशी केली असता तिने खून करण्यापाठीमागील धक्कादायक कारण सांगितलं. मृत तरुणाने तिला लग्न करण्याचं वचन दिलं होतं. मात्र, त्याने हे वचन पाळले नाही. दुसऱ्याच एका मुलीशी त्यानं लग्न केलं. त्यामुळे ती खूपच नाराज झाली होती. या प्रकाराचा बदला घेण्याचे तिने ठरवले. 16 मे रोजी मृत सोनू पटेल याला तिने आपण शेवटचे भेटायचे आहोत, असे म्हणून भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर हे दोघे जण हरगडच्या जंगल भागात बोलण्यासाठी गेले. तेथे आपण काहीतरी वेगळं एडवेंचर करूया असे म्हणून ती त्याच्या पाठीमागे लागली होती. त्यानंतर तिने सोनू चे हात पाय आणि तोंड देखिल बांधले. नंतर त्याला उलटे झोपवून दगडाने त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्य��वर वार केले. त्यामुळे सोनूचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलीस अधीक्षक शिवेशसिंग बघेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 मे रोजी हरगडच्या जंगलात एका तरुणाचा सांगाडा सापडला होता. त्याची दुचाकीही थोड्या अंतरावर सापडली. या दुचाकीवरून सिहोरा येथील रहिवासी सोनू पटेल असे या युवकाचे नाव असल्याचे समजले. सोनूचे 12 मे रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर चार दिवसांनी 16 मे रोजी तो सिहोरा येथे मोबाइल दुरुस्त करण्यासाठी जातो, असे सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो सापडू शकला नाही आणि त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी हरवलेल्या व्यक्तीचा अहवाल दिला. त्यानंतर 24 मे रोजी हरगडच्या जंगलातून मृतदेहाचा पोस्टमार्टम व एफएसएल अहवाल आल्यानंतर तरुणाचा खून झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांना मृताच्या नवविवाहित पत्नीने कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे त्याचे शेवटचे बोलणे मधु नावाच्या मैत्रिणीशी झाल्याचे सांगितले. पोलिसांनी मृताची मैत्रिणी मधु आणि तिच्या बहिणीची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. या प्रकारामुळं सर्वजणच आश्चर्यचकीत झाले.\nलग्नानंतर चारच दिवसात तरुणाचा मृत्यू; आत्महत्या नव्हे, प्रेयसीनेच केलं भीषण कृत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.digitaltechnodiary.com/2021/03/good-morning-images-quotes-in-marathi.html", "date_download": "2021-08-02T19:34:40Z", "digest": "sha1:MO7AEBUQGMACJHG5FRKLREY76JZIYOE2", "length": 22768, "nlines": 349, "source_domain": "www.digitaltechnodiary.com", "title": "शुभ सकाळ शुभेच्छा-Good Morning Images, Quotes in Marathi", "raw_content": "\nHome › मराठी स्टेट्स कोट्स\nप्रत्येकाची इच्छा असते की येणारा दिवस आनंदी आणि उत्साहवर्धक वातावरणासह आणि शुभ सकाळ शुभेच्छासह जावा.जेव्हा दिवसाची सुरुवात आनंदी आणि उल्हासदायक होते तेव्हा संपूर्ण दिवस सुद्धा घालवला जातो.\nआपल्याबरोबर आपल्या प्रियजनांचाही दिवस आनंदी आणि उत्साही जावे अशी आपल्या सर्वांची इच्छा असते. त्यासाठीच आम्ही या लेखात Good Morning Marathi Quotes घेऊन आलो आहोत.\nतुम्ही तुमच्या प्रिय मित्रांना आणि नातेवाईकांना Good Morning Marathi Quotes पाठवून त्यांच्या दिवसाची सुरवात अजून उल्हासदायक करू शकता.आज आम्ही तुमच्यासाठी काही Good Morning Quotes in Marathi , Good Morning Wishes in Marathi , सुप्रभात मराठी शुभेच्छा , Good morning quotes , शुभ सकाळ सुविचार , Shubh Sakal Shubhechha , शुभ सकाळ स्टेटस , शुभ सकाळ शुभेच्छा मराठी मघ्ये घेऊन आलो आहोत.\nवाचा - आषाढी एकादशीला महारा���्ट्रात वेगळे महत्त्व आहे,आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात,यावर्षी प्रातिनिधिक वारी साजरी केली जाणार आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आषाढी एकादशी शुभेच्छा पाठवून तुम्ही आषाढी एकादशीचा उत्साह कायम राखू पुढे शकता\nजे घडून गेले आहे\nजीवनात दोन गोष्टी वाया\nप्रत्येक सत्य आणि असत्य\n🌸 शुभ सकाळ 🌸\nजास्त आनंद देणारे पान म्हणजे\nपहाटेचा मंद वारा खुप काही सांगून गेला तुमची\nआठवण येत आहे असा निरोप देऊन गेला…\nसंघर्षामघ्ये माणूस एकटा असतो\nआणि यश मिळवल्यानंतर संपूर्ण\nचांगले विचार सुगंधासारखे असतात\nते पसरावे लागत नाही\nसुखाच्या व्याख्या खुप आहेत…\nपण मिळालेल्या आनंदात समाधान\nमानने म्हणजे खरे सुख आहे….\nमुर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते\nकसं जगावं ते वाहत्या पाण्याकडून शिकावं\nवाटेतील खड्डा “टाळून” नाही तर “भरून”\nबसू नका त्याच्या पासून शिका\nआणि पुन्हा सुरवात करा\nस्वप्न आणि सत्य यात केवळ\nशुभ सकाळ शुभेच्छा मराठीमध्ये | Good morning wishes marathi\nचांगले मित्र हे नेहमी\nलहान असोत वा मोठे…\nमैत्रीच नातं हे जगावेगळं असतं\nमनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा\nज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल\nतुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो\nत्यामुळे विचार बदला आणि बदला\nज्या व्यक्तीला वेळेचे महत्त्व समजले नाही\nतो व्यक्ती कधी यशस्वी होऊ शकत नाही\nमनुष्याला अडचणींची गरज असते\nआनंद मिळवण्यासाठी त्या आवश्यक आहेत\nएखाद्याच्या मनात घर करणे\nयापेक्षा सुंदर काहीच नसते….\nया जगात कधीच एकटी नसतात..\nजितके मोठे मन तितके\nवादाने अधोगती संवादाने प्रगती..\n🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹\nआयुष्यातला फार मोठा गुण आहे\nकारण एक चांगला विचार\nअनेक वाईट विचारांना नाहीसा करतो\nशेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत\nम्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे\n🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹\nचुका त्याच व्यक्तीकडून होतात जो काम करतो\nनिरुपयोगी लोकांचे जीवन तर दूसऱ्यांच्या\nचुका शोधण्यातच निघून जाते..\nआयुष्य सरळ आणि साधं आहे\nओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांच\nनम्रतेमध्ये खुप सामर्थ्य आहे\nम्हणूनच तर खडक झिजतात\n🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹\nआयुष्यात पुढे जायचे असेल तर\nलाज आणि माज कधीच\nजर यशाच्या गावाला जायचे असेल तर\nअपयशाच्या वाटेनेच प्रवास करावा लागतो\n🌹सुंदर दिवसाच्या सु���दर शुभेच्छा🌹\nस्वप्न थांबली की आयुष्य थांबत\nविश्वास उडाला की आशा संपते.\nहवी असते मुहूर्त नाही\nनेहमी जिंकण्याची आशा असावी\nकारण नशीब बदलो न बदलो\nवेळ मात्र नक्कीच बदलते..\nहे आपणच ठरवायचं आहे\n🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹\nभूतकाळ विसरा, लक्षात ठेवा तो येणारा\nभविष्यकाळ , हसा आणि हसवा..\n🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹\nआपला दिवस सुंदर बनवूया\n🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹\nतुमच्याकडे काय आहे यासाठी\nइतराशी तुलना करु नका\nतर येणारा दिवस हा तुमचाच असेल\nयश तुम्हाला आनंद देईल की नाही\nआनंदी मन तुम्हाला यश नक्कीच मिळवून देईन\nभावना चांगली असेल तर\nप्रत्येक दिवस हा नवा दिवस असतो\nसुंदर दिवस आणि अप्रतिम आठवणींनी\n🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹\nमी प्रत्येक दिवशी देवाचे\nकारण तू माझ्याबरोबर आहेस\nआयुष्यात पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा\nमाणसं जास्त आनंद देतात...\n॥ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा \nसंयम आपल्या चरित्र ची\nपरंतु मित्र आणि कुटुंब आपल्य\nमाणसाची ओळख त्याच्या चेहर्‍यावर असेल,\nपरंतु त्याची संपूर्ण ओळख त्याच्या बोलण्यातून,\nविचारांनी आणि कृतीतून झाली आहे ..\nप्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं\nत्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत\n🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹\nएक खू सुंदर वाक्य ...\n॥ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा \nछोट्या छोट्या गोष्टीच तर\nइच्छांच काय ती तर क्षणोक्षणी\nउगवता सुर्य तुम्हाला आशिर्वाद देवो,\nबहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,\nआणि देव आपणांस सदैव\nधनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हां.\nजरी सोन्याचा असला तरी.\nजीवनात, जर तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारा\nमित्र असेल तर तो आहे\nकधी कोणाचं चांगलं करता नाही आलं\nतरी चालेल पण कधी कोणाचं\nवाईट करु नका कारण\nएखाद्या वेळी देव माफ करतील\nपण कर्म कधीच कोणाला\nकधीच निर्माण होत नाही…\nस्वतःची सावली निर्माण करण्यासाठी\nस्वतः उन्हात उभे रहावे लागते..\nयश आपल्याच हातात असतं.\nप्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ.\nहोशील खूप मोठा, स्वत:वर\nविश्वास ठेवून तर बघ.\nप्रयत्न सुरु केले की यशाच्या\nशब्द मोफत असतात पण\nकिंमत मिळेल की किंमत\nद्वेष, विरोध, टीका चर्चा\nमी प्रत्येक दिवशी देवाचे\nकारण तू माझ्याबरोबर आहेस\nही सकाळ जितकी सुंदर आहे\nतितकंच तुमच आयुष्यही सुंदर होवो\n॥ सुंदर दिवसाच्या स���ंदर शुभेच्छा \nवाढदिवस शुभेच्छा मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा-Daughter Birthday Wishes in Marathi June 10, 2021\nवाढदिवस शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary wishes in Marathi May 23, 2021\nGood Night wishes in marathi Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश | Good night quotes in marathi | शुभ रात्री मराठी शुभेच्छा | Shubh Ratri Shubhechha दिवसभरातील कामाच्या व्यापातून जेंव्हा रात्…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://abhipendharkar.blogspot.com/2018/09/blog-post_2.html", "date_download": "2021-08-02T17:40:55Z", "digest": "sha1:SPOH57FAC63FII5IIHNF5HTY367XYV6D", "length": 24174, "nlines": 268, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: केल्याने भाषांतर", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nरत्नागिरीत पत्रकारितेला सुरुवात केली, तेव्हा तिथल्या `रत्नागिरी एक्स्प्रेस` या स्थानिक दैनिकात अनिल जोशी या सहकाऱ्याकडे भाषांतराची जबाबदारी असायची. टेलिप्रिंटर अखंड खडखडत असायचा आणि त्याच्यावरच्या इंग्रजीतल्या कॉपीज टराटरा फाडून तो ते भेंडोळं समोर घेऊन बसायचा. एकट्यानं बहुतेकसं भाषांतर बडवायचा. ते पहिल्यांदा बघितलं, तेव्हा खूप भारी वाटलं होतं.\nतिथे भाषांतर करण्याची फार वेळ आली नव्हती. `सागर` आणि `सकाळ`मध्ये तर मी बातमीदारीच करत होतो. भाषांतराशी संबंध येण्याचा प्रश्न नव्हता.\nपुण्यात आल्यानंतर आधी `लोकसत्ता`त बातमीदारी करून `केसरी`मध्ये नोकरीला लागलो, तेव्हा बातम्यांच्या भाषांतराशी थेट आणि जवळचा संबंध आला. अभय कुलकर्णी, अमित गोळवलकर, विनायक ढेरे हे सिनिअर तेव्हा बातम्या भाषांतरित करायला द्यायचे. प्रत्येक बातमीचं शब्दन् शब्द भाषांतर झालंच पाहिजे, असा सुरुवातीला माझा समज होता. तीन-चार पानांच्या इंग्रजी बातमीची सुरेंद्र पाटसकरसारखे सहकारी एखाद-दुसऱ्या परिच्छेदात वासलात लावायचे, तेव्हा आश्चर्य वाटायचं. नंतर मीसुद्धा भाषांतराचं (आणि कापाकापीचं) तंत्र शिकू लागलो आणि त्यात मजा वाटायला लागली. दडपण कमी झालं.\nपीटीआय, यूएनआयच्या बातम्यांमधल्या विशिष्ट शब्दांची परिभाषाही समजली. Wee hours, Charred to death, slammed, thrashed, alleged, sacked, to get a shot in arms, whip, अशा शब्दांची गंमत कळायला लागली. पीटीआयच्या विशिष्ट बातम्यांमध्ये विशिष्ट शब्द असायचेच.\nAir Strikes चं `वैमानिकांचा संप` अशा झालेल्या चुकीच्या भाषांतरांची उदाहरणं ऐकली, वाचली होती, तरी काम करताना भरपूर चुकाही घडायच्या. रत्नागिरीत असताना आंतरराष्ट्रीय घडामोडी वाचायची कधी सवय नव्हती. बातमीमध्ये Shanghai has said, Islamabad has said अशी वाक्यं असली, की गोंधळ व्हायचा. म्हणजे `चीनने/पाकिस्तानने म्हटले आहे,` हा अर्थ हळूहळू समजायला लागला.\nSanctions on Iraq म्हणजे इराकवर बंधनं किंवा परवानगी नव्हे, तर `निर्बंध` असे विशिष्ट वर्तमानपत्रीय पारिभाषिक शब्दही समजायला लागले.\nसंपादक अरविंद गोखले दर मंगळवारी मीटिंग घ्यायचे आणि अंकातील चुका सांगायचे. चूक कुणाची आहे, ते त्या त्या व्यक्तीनं आपणहून समजून घ्यायचं, अशी पद्धत होती. चूक केलेल्या व्यक्तीचा उल्लेख किंवा जाहीर पंचनामा व्हायचा नाही. एकदा मी `Pentagon said`चं `पेंटॅगॉन` या नियतकालिकात असे म्हटले आहे की,` असं भाषांतर करून ठेवलं होतं. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाला Pentagon म्हणतात, हे तेव्हा समजलं.\n`सकाळ`मध्ये आल्यानंतर तर बहुतांश काम भाषांतराचंच असायचं. अशोक रानडे, विजय साळुंके यांच्यासारखे कसलेले पत्रकार आमच्या बातम्या तपासायचे. साळुंके तर आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक. ते मुद्दाम आंतरराष्ट्रीय बातम्या भाषांतरित करायला द्यायचे आणि त्या त्या विषयांचा अभ्यास करावा लागायचा.\n`सकाळ`मध्ये नेमके आणि योग्य मराठी शब्द वापरण्याबद्दल त्यांचा अतिशय आग्रह असायचा. Line of control (LOC)ला तेव्हा `सकाळ`मध्ये `प्रत्यक्ष ताबारेषा` असा शब्द त्यांनी रूढ केला होता. नियंत्रण आणि `ताबा` यात म्हटलं तर फरक आहेच. नेमकेपणा राखला जायचा, तो असा.\n`सकाळ`चे माजी संपादक एस. के. कुलकर्णी अधूनमधून शिकवायला यायचे. ते म्हणजे तर शब्द, भाषा, ग्रामीण महाराष्ट्र, यांचे गाढे अभ्यासक. इंग्रजीत feared dead हा वाक्प्रचार वापरतात. त्याचं मराठी शब्दशः भाषांतर `ते मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे,` असं केलं जातं, त्याला त्यांचा आक्षेप असायचा. आपल्याला भीती कशाला वाटेल `मृत्युमुखी पडल्याची शक्यता` असू शकते, असं ते म्हणायचे.\nMilestone म्हणजे `मैलाचा दगड` नाही, `महत्त्वाचा टप्पा` हेसुद्धा तिथेच शिकता आलं.\nकधीकधी मंगळवारच्या मीटिंगमध्ये ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव पटवर्धन यायचे. तेसुद्धा इंग्रजीचे मोठे अभ्यासक. एकदा मी ब्यूटी क्वीन स्पर्धेच्या बातमीत blonde हे नाव समजून `ब्लॉंड अमूक तमूक` असं भाषांतर केलं होतं. त्यांनी त्याबद्दल मीटिंगमध्ये सांगितल्यानंतर मला चूक लक्षात आली.\nनंतर भाषांतराची गोडीच लागली. इं��रनेट आल्यानंतर हे काम आणखी रंजक झालं. मूळ पीटीआयची बातमी वाचायची, यूएनआयच्या बातमीशी ती ताडून बघायची, मग इंटरनेटवर त्याचे आणखी तपशील शोधायचे, इतर वेबसाइट्सच्या बातम्या बघायच्या आणि हे सगळं वाचून एकत्रित दीडशे किंवा दोनशे शब्दांची बातमी करायची, त्यात एखादी चौकट तयार करायची, याची मजा वाटायला लागली. एखाद्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य किंवा कोर्टाचा निकाल अशा बातम्यांचं भाषांतर जास्त इंटरेस्टिंग असायचं. त्यात शब्दांचे अर्थ, छुपे अर्थ शोधता यायचे, त्या व्यक्तीची समज, तिची प्रतिमा, यांचा आधार घेऊन भाषांतर करावं लागायचं. शशी थरूर यांचं इंग्रजी, लालूप्रसाद यादव किंवा उत्तरेतल्या काही नेत्यांचं हिंदी, त्यातले वाक्प्रचार समजून घेऊन नेमकं भाषांतर करण्याची फार हौस असायची. आर्थिक बातम्यांच्या मात्र मी फारसा फंदात पडत नसे.\nआशियाई देशांना सुनामीचा फटका बसला, तेव्हा पहिले दोन दिवस नुकसान, मृत्यूच्या आकड्यांच्या बातम्या दिल्यानंतर बातम्यांमध्ये तोच तोचपणा येऊ लागला होता. रोज मुख्य बातमी तर करायला हवी, पण आकडेवारीशिवाय वेगळं काही नाही, अशी परिस्थिती होती. चौथ्या दिवशी तेव्हाचे संपादक अनंत दीक्षित यांनी सांगितलं, त्याच विषयाची काहीतरी वेगळी बातमी शोधून काढा आणि ती पहिल्या पानावरची मुख्य बातमी (मेन फीचर) करा. आमची शोधाशोध सुरू झाली. प्रदीप कुलकर्णी आणि मी, असे दोघे सहकारी रात्रपाळीला होतो. एका बातमीत एक-दोन ओळींमध्ये काही नागरिक आता आपल्या जुन्या घरांमध्ये परतू लागले असून, पुरातून वाचलेलं सामान गोळा करण्याचा प्रयत्न करतायंत, असा काहीतरी उल्लेख होता. मला मुख्य बातमी मिळाली होती.\nमग त्या दोन-तीन ओळींवरून, तिथल्या परिस्थितीची कल्पना करून सुमारे तीनशे साडेतीनशे शब्दांची, तिथल्या परिस्थितीचं वर्णन करणारी, भावनिक बातमी लिहिली. कुणी घर सावरण्याचा प्रयत्न केला असेल, कुणी आपल्या हरवलेल्या मुलांचा शोध घेतला असेल, कुणी आपले दागदागिने शोधत असेल, अशी सगळी कल्पना करून बातमी लिहिली होती. दुसऱ्या दिवशी तिची खूप प्रशंसा झाली. भाषांतराच्या काळातला तो सगळ्यात गोड आणि आनंददायी अनुभव.\nआकर्षणाचीच विस्तारित संकल्पना म्हणजे \"क्रेझ'. अमक्‍याची क्रेझ आलेय, तमक्‍याची क्रेझ आलेय, असं आपण नेहमी म्हणत असतो. आपणही अनेकदा त...\nमिसळ हा भराभर उरकण्याचा नाश्ता नाही, तर ती एक शास्त्रीय संगीताची बहारदार मैफल आहे. मैफलीच्या आधी तिची जागा निश्चित करावी लागते, श्रोते कोण ...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nवाघा border च्या `बीटिंग रिट्रीट` समारंभाचे अनेक फोटो पेप्रात छापले होते, त्याची वर्णनं वाचली आणि ऐकली होती, भाषांतरितही केली होती. तरीही वा...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nरत्नागिरीत पत्रकारितेला सुरुवात केली, तेव्हा तिथल्या ` रत्नागिरी एक्स्प्रेस ` या स्थानिक दैनिकात अनिल जोशी या सहकाऱ्याकडे भाषांतराची जबाबद...\nनमस्कार. सगळ्यात आधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे, कोटिभास्कर सदाशिव गोडबोले. (हे म्हणजे ` चौथी अ ` यत्तेतल्या मुला...\nलहानपणी सुट्या लागल्यावर आजोळी शिपोशीत राहायला जायचो. तीन मामेभावंडं आणि मी, असा दंगा असायचा. कधी गुरं राखणं, कधी नदीवर आंघोळ, कधी आंब्याच...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://healthaum.com/skin-care-%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2021-08-02T19:31:44Z", "digest": "sha1:RRKIUTCJUTIJFRWVQITYHGOCL7QROQYY", "length": 11246, "nlines": 83, "source_domain": "healthaum.com", "title": "Skin Care हनुवटीवरील अनावश्यक केस काढण्यासाठी रामबाण घरगुती उपाय | HealthAum.com", "raw_content": "\nSkin Care हनुवटीवरील अनावश्यक केस काढण्यासाठी रामबाण घरगु��ी उपाय\n​बटाट्याचा रस आणि मसूर डाळ\nसामग्री : एक बटाटा, एक मोठा चमचा मसूर डाळीची पेस्ट, एक मोठा चमचा मध, दोन मोठे चमचे लिंबू रस\nलेप तयार करण्याची पद्धत : वाटीमध्ये सर्व सामग्री एकत्र घ्या आणि त्यापासून जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट हनुवटीवर आणि हनुवटीच्या खालील भागावर लावा व लेप सुकू द्यावा. लेप सुकल्यानंतर आपल्या बोटांनी हलक्या हातानं रगडून पेस्ट काढावी. त्वचा स्वच्छ करून घ्यावी. आठवड्यातून हा उपाय दोनदा करू शकता.\n(Aloe Vera घरच्या घरी कसे तयार करायचे शुद्ध अ‍ॅलोव्हेरा जेल\n​अंड्याचा पांढरा भाग आणि कॉर्नस्टार्च\nअंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये प्रोटीन आणि पोषण तत्त्वांचा भरपूर साठा आहे. हे मिश्रण अतिशय चिकट असते. हनुवटीवरील केस काढण्यासाठी ही पेस्ट नैसर्गिक मेणासारखे कार्य करते.\nसामग्री : एक अंडे, अर्धा मोठा चमचा कॉर्नस्टार्च, एक मोठा चमचा साखर\n(VIDEO केसगळती रोखण्यासाठी मलायका अरोरा करते ‘हा’ नैसर्गिक उपाय, जाणून घ्या तिनं दिलेली माहिती)\nपेस्ट तयार करण्याची पद्धत\nएका वाटीमध्ये सर्व सामग्री एकत्र घ्या. जाडसर पेस्ट तयार होईपर्यंत सामग्री फेटत राहा. पेस्ट तयार झाल्यानंतर ज्या ठिकाणी अनावश्यक केस आहेत, तेथे लावा. पेस्ट सुकल्यानंतर ती हलक्या हाताने रगडून काढावी. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करू शकता.\nजिलेटिन आणि साखरेचे मिश्रण अतिशय चिकट तयार होते. ज्यामुळे अनावश्यक केस सहजरित्या काढण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त या लेपामुळे मृत त्वचा आणि ब्लॅकहेड्सची समस्या देखील दूर होते.\nसामग्री : तीन मोठे चमचा दूध, एक चमचा जिलेटिन, लिंबू रस\n(Natural Skin Care त्वचेची काळजी घेताय ना या १० गोष्टी लक्षात ठेवणं आहे आवश्यक)\nपेस्ट तयार करण्याची पद्धत\nएक वाटीमध्ये वरील सर्व सामग्री एकत्र घ्या आणि जाडसर पेस्ट तयार करा. १० ते १५ सेकंदांसाठी मायक्रोव्हेवमध्ये सामग्री गरम करून घ्या. यानंतर पेस्ट थंड होऊ द्यावी. हलक्या हातानं हनुवटीवर पेस्ट लावा आणि सुकू द्या. लेप सुकल्यानंतर हलक्या हाताने रगडून काढा. सकारात्मक परिणामांसाठी दोन ते तीन वेळा उपाय करावा.\nपपईमध्ये पेपाइन नावाचे एंझाइम आहे, हे केसांची वाढ रोखण्याचे कार्य करते. अनावश्यक केस काढण्यासाठी हळद आणि पपईचे मिश्रण प्रभावी उपाय ठरू शकतं. दोन आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास हनुवटीवरील केस हळूहळू कमी होतील.\nसामग्री : दोन ते तीन चमचे पपईची पेस्ट, अर्धा चमचा हळद पावडर\n(केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर टाळा, सकाळी उठल्यानंतर चेहऱ्याची अशी घ्या काळजी)\nविधि : पपईच्या पेस्टमध्ये हळद मिक्स करा. पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. तीन ते पाच मिनिटांसाठी हलक्या हातानं मसाज करा. १५ मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.\nसामग्री : एक मोठा कांदा, १० ते १२ तुळशीची पाने\nविधि : जाडसर पेस्ट तयार करण्यासाठी दोन्ही सामग्री वाटीमध्ये एकत्र घ्या. हनुवटीवर २० मिनिटांसाठी पेस्ट लावून ठेवावी. यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. ही पेस्ट लावल्यानंतर चेहऱ्यावर रॅशेज आल्यास किंवा त्वचेवर जळजळ होऊ लागल्यास हा उपाय करणं टाळावे. तसेच हे सर्व उपाय नैसर्गिक असल्याने चेहऱ्यामध्ये लगेचच बदल दिसून येणार नाहीत. नैसर्गिक उपचारांमध्ये सातत्य असल्यासच सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. तज्ज्ञमंडळींचा सल्ला घेणे देखील गरजेचं आहे.\n(Aishwarya Rai Bachchan मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायचं ब्युटी सीक्रेट माहीत आहे का\nNOTE चेहरा किंवा त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. चेहऱ्याचे नुकसान टाळण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.\nचटपटे अचारी फ्लेवर के साथ बनाएं आलू-प्याज पराठा, बढ़ जाएगा स्वाद\nआयुर्वेद : रोजाना सुबह खाली पेट पिएं तांबे के बर्तन में रखा पानी, शरीर रहेगा रोगमुक्त और मिलेंगे ये लाभ\nNext story मुश्किल नहीं ब्लड प्रेशर पर नियंत्रण, बस इन बातों का रखें ख्याल\nPrevious story क्या आपको भी होती है सांस लेने में तकलीफ जानें कारण और इलाज\nहैदराबाद के करीब हैं ये वाटरफॉल, प्राकृतिक खूबसूरती देखने के लिए यहां का बनाएं प्लान\nनदी किनारे कैंपिंग का उठाना है लुफ्त, तो इन जगहों का बनाएं प्लान\nबेजोड़ सुंदरता और स्वास्थ्य चाहिए, तो रोजाना पिएं एक गिलास नोनी फ्रूट जूस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=sundar-pichai-commencement-speechHE2468434", "date_download": "2021-08-02T17:34:49Z", "digest": "sha1:QYCWV74BEVNMEOKLVKQZRPB26GYZS6WS", "length": 28804, "nlines": 150, "source_domain": "kolaj.in", "title": "खुलेपणाने जगा, अधीर रहा आणि आशावादी असा, इतिहास तुमची नोंद घेईल| Kolaj", "raw_content": "\nखुलेपणाने जगा, अधीर रहा आणि आशावादी असा, इतिहास तुमची नोंद घेईल\nवाचन वेळ : ६ मिनिटं\n‘लहानपणी मला कधीही फारशी टेक्नॉलॉजी वापरत�� आली नाही. आमच्याकडे कम्प्युटर नव्हता, टेलिफोन नव्हता. अमेरिकेला आलो तेव्हा पहिल्यांदा मला हवं तेव्हा कम्प्युटर हाताळण्याची संधी मिळाली. त्यामुळेच सगळ्या लोकांपर्यंत तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे पोचले पाहिजेत, यासाठी प्रयत्न करायचा असं मी ठरवलं,’ गुगलचे सीईओ सुंदर पिचाई पदवीदान समारंभासाठी केलेल्या भाषणात बोलत होते.\nअमेरिकेतली शिक्षण पद्धती आपल्यापेक्षा वेगळी असते. जूनच्या आसपास पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या देशभरातल्या मुलांचा पदवीदानाचा समारंभ म्हणजेच ग्रॅज्युएशन सेरेमनी होते. मुलांना पदवीसोबतच मोठ्या, यशस्वी झालेल्या माणसांचा मोलाचा सल्ला ऐकायला मिळतो. यंदा कोरोना वायरसमुळे हा समारंभ रद्द करण्यात आला असला तरी मोठ्या माणसांची भाषणं मुलांसाठी उपलब्ध करून दिली जातायत.\nगुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही युट्यूबच्या माध्यमातून आपलं भाषण मुलांपर्यंत पोचवलंय. पिचाई यांचं हे भाषण फक्त मुलांसाठीच नाही तर आपल्यापैकी प्रत्येकासाठी तितकंच उपयुक्त आहे. त्यांच्या या इंग्रजी भाषणाचा रेणुका कल्पना यांनी केलेला अनुवाद इथं देत आहोत.\nसगळ्यांना हॅलो. आणि तुमच्यासोबतच तुमचे शिक्षक, पालक आणि हा दिवस बघायला तुम्हाला मदत करणाऱ्या सगळ्यांचं अभिनंदन\nप्रेक्षक वर्ग समोर नसातना अशाप्रकारे घराच्या पडवीत उभं राहून पदवी समारंभाचं भाषण द्यावं लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं. पण यामुळे आपले युट्यूबसाठी काम करणारे लोक काय अनुभवत असतील हे मला समजतंय. शिवाय, आपले माजी राष्ट्राध्यक्ष, फर्स्ट लेडी, लेडी गागा आणि क्वीन बे यांच्यासोबत मी एकाच व्यासपीठावर वर्च्युअली असेन असंही कधी वाटलं नव्हतं.\nअशाप्रकारच्या पदवी समारंभाची तुमच्यापैकी कुणीही कल्पना केली असेल असं मला वाटत नाही. तुम्ही ज्ञान मिळवलं म्हणून आनंद व्यक्त करायला पाहिजे तेव्हाच तुम्हाला दुःख करावं लागतंय. तुमच्या भविष्याची घडी विस्कटल्याबद्दल, तुम्ही कमावलेली नोकरी हातातून गेल्याबद्दल आणि त्यानंतर मिळणाऱ्या अनुभवांना मुकल्याबद्दलचं हे दुःख आहे. अशा उदास वातावरणात आशेचा एकही किरण सापडणं अवघड असतं.\nत्यामुळे हे मधलं सगळं गाळून मला तुम्हाला शेवटची एकच गोष्ट सांगायची आहे : विजय तुमचाच होणार आहे.\nहा माझ्या भाषणाचा शेवट नाही. त्यामुळे आनंद मानू नका.\nहेही वाचा : आपण ऑफिसमधे काम केल्यानंच आज वर्क फ्रॉम होम शक्यः सुंदर पिचाई\nविजय तुमचाच होणार आहे हे मला पक्कं माहितीय. कारण तुमच्या आधी अनेकांनी तो मिळवलाय. शंभर वर्षांपूर्वी १९२०मधे मुलांनी अशाच एका जीवघेण्या साथरोगासोबत आपली पदवी पूर्ण केली. ५० वर्षांपूर्वी १९७० मधे विएतनाम युद्धाच्या मध्यात असताना मुलांनी पदवी मिळवली. तर जवळपास २० वर्षांपूर्वी २००१ च्या बॅचने तर ९/११ च्या हल्ल्याच्या काहीच दिवस आधी पदवी मिळवली होती.\nअशी लक्षात ठेवण्याजोगी अनेक उदाहरणं आहेत. प्रत्येकवेळी नवीन आव्हानांचा त्यांना सामना करावा लागला आणि प्रत्येकवेळी ते जिंकले. हा लांबलचक इतिहास आपल्याला आशा देतो.\nमला एकप्रकराचा ट्रेण्ड दिसतो : प्रत्येक पिढी आपल्या पुढच्या पिढीला कमी लेखत असते. हे अगदी साहजिक आहे.\nयामागचं कारण एकच असतं. एका पिढीचा विकास हा पुढच्या पिढीचा पाया बनतो हे त्यांना कळत नाही. पण सगळ्या प्रकारच्या शक्यता लक्षात येण्यासाठी नवीन लोकांच्या एका गटानं पुढे येणं गरजेचं असतं.\nमाझ्या लहानपणी तंत्रज्ञानाचा वापर फारसा केला जात नव्हता. मी १० वर्षांचा असताना आम्ही पहिल्यांदा फोन घेतला. मी पदवीसाठी अमेरिकेला येत नाही तोपर्यंत मला कधी कम्प्युटरही वापरायला मिळत नव्हता. आणि अनेक वर्षांनंतर आम्ही घरी टीवी आणला तेव्हा तर त्यावर एकच चॅनल लागायचं.\nत्यामुळे आज तुमच्याशी लाखो चॅनल असणाऱ्या एका प्लॅटफॉर्मवरून बोलताना मला किती आश्चर्यकारक आदर वाटतोय त्याची तुम्ही कल्पना करू शकता.\nयाउलट तुम्ही अनेक आकाराच्या कम्प्युटरसोबत मोठे झालात. माझ्या आयुष्यातली गेली पाच वर्ष मी ज्यावर काम करण्यात घालवली ती कम्प्युटरला काहीही कुठेही विचारायची टेक्नॉलॉजी आता तुम्हाला नवखी वाटत नाही. यामुळे मला वाईट वाटत नाही. उलट, मला आशाच वाटतेय.\nतंत्रज्ञानाबाबतीत काही गोष्टी तुम्हाला फार निराश करत असतील. त्या गोष्टी तुम्हाला अधीरही बनवत असतील. तुमची ही अधीरता गमवू नका. यानेच तंत्रज्ञानातली नवी क्रांती घडणार आहे. माझ्या पिढीनं कधी स्वप्नातंही पाहिल्या नसतील अशा गोष्टी साध्य करायला ही अधीरताच तुम्हाला मदत करणार आहे.\nतसंच हवामान बदल किंवा शिक्षण व्यवस्था याबाबत माझ्या पिढीनं ठेवलेल्या दृष्टीकोनाबाबतही तुम्ही निराश असाल. स्वस्थ बसू नका. अधीर रहा. त्यानेच जगाला आवश्यक असणाऱ्या प्र���तीला गती मिळणार आहे.\nहे कोरोना स्पेशलही वाचा :\nये दोस्ता, लस कशी तयार केली जाते\nकोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं\nकोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण\nकोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं\nडॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच\nकोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात\nएडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय\nकिराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो\nतुम्ही आपापल्या मार्गाने जग सुंदर करणार आहेत. तुम्हाला ते आत्ता माहीत नसेल तरीही ते सुंदर होणारच. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची भूमिका नेहमी स्वागतार्ह असायला हवी. तरच तुम्हाला खरोखर काय आवडतं हे शोधता येईल.\nमला आवडणारी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान होतं. माझ्या कुटुंबाला तंत्रज्ञानाचा आधार मिळाला तसं आमचं जगणं सुधारलं. त्यामुळेच मी पदवी शिक्षण पूर्ण केलं तेव्हा मला जास्तीत जास्त लोकांना तंत्रज्ञान वापरता यावं यासाठी काहीतरी करायचंय, हे मला माहीत होतं.\nसेमी कंडक्टर तयार करून हे शक्य होईल, असं मला तेव्हा वाटत होतं. म्हणजे, त्यापेक्षा भारी काम काय असणार\nअमेरिकेत येऊन स्टॅण्डफोर्डमधे मला शिकता यावं यासाठी माझ्या बाबांनी त्यांच्या एका वर्षाच्या पगाराइतके पैसे फक्त विमानाच्या तिकीटावर खर्च केले. विमानात बसण्याची माझी ती पहिली वेळ होती. पण मी कॅलिफोर्नियात उतरलो तेव्हा माझ्या कल्पनेबाहेरच्या गोष्टी तिथं होत्या. घरी फोन करण्यासाठी मला एका मिनिटाला २ डॉलरपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागत होते. एक ऑफिस घ्यायचं म्हटलं तरी भारतात माझ्या बाबांच्या महिन्याच्या पगाराइतका पैसा खर्च होत होता.\nकॅलिफोर्नियाचे समुद्रकिनारे गरम असतात, असं मी ऐकून होतो. पण प्रत्यक्षात गेलो तेव्हा तिथलं पाणी अतिशय थंड होतं.\nया सगळ्यात भर म्हणजे मला माझ्या कुटुंबाची, माझ्या मित्रांची आणि माझी आत्ताची बायको आणि तेव्हाची गर्लफ्रेंड या सगळ्यांची खूप आठवण यायची.\nया काळातली माझाबाबतीतली सगळ्यात खास गोष्ट होती कप्म्युटर. आयुष्यांदा पहिल्यांदा मला पाहिजे तेव्हा मी कप्म्युटर हाताळू शकत होतो. मला वेडच लागलं होतं. इंटरनेटचं एक जाळं माझ्या भोवतालीही विणलं जात होतं.\nमी स्टॅण्डफोर्डमधे आलो त्याच वर्षी म��झेक ब्राऊझर बाजारात आलं होतं. त्यामुळे वर्ल्ड वाईब वेब म्हणजेच डब्लूडब्लूडब्लू आणि इंटरनेटला एक वेगळी प्रसिद्धी मिळू लागली होती.\nमाझी पदवी पूर्ण झाली त्या उन्हाळ्याच्या दिवसात सर्जी ब्रिन हा पदवीचा विद्यार्थी लॅरी पेज या इंजिनिअरींग करणाऱ्या विद्यार्थ्याला भेटला होता.\nया दोन माझ्या आयुष्याला आकार देणाऱ्या घटना घडल्या होत्या. पण मला तेव्हा त्याची कल्पना नव्हती. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तंत्रज्ञान पोचवण्याचा इंटरनेट हा एकमेव मार्ग असू शकतो हे कळायला मला वेळ लागला. पण हे मला कळालं तेव्हा लगेचच मी माझा कोर्स बदलला आणि गुगलमधे माझी स्वप्नं पूर्ण करायची असं ठरवलं.\nहेही वाचा : विमान कंपन्यांना भवितव्य नाही : वॉरेन बफे\nत्या पहिल्या ब्राऊझरने माझ्या मनात आश्चर्य निर्माण केलं होतं. त्यापासून प्रेरित होऊन २००९ मधे मी आणखी एक ब्राऊझर काढलं. त्याचं नाव होतं क्रोम. शेजारच्या गावातला किंवा जगातल्या कुठल्याही भागातल्या एखाद्या विद्यार्थाला माहितीचं भव्य भांडार उपलब्ध असायला हवं. म्हणूनच लोकांना परवडतील अशा किमतीतले लॅपटॉप आणि फोन गुगलला तयार करता यावेत यासाठी प्रयत्न केले.\nमी स्टॅण्डफोर्डमधेच राहिलो असतो, माझा कोर्स पूर्ण केला असता तर आत्तापर्यंत माझी पीएचडी पूर्ण झाली असती. माझ्या आईवडलांना माझा खूप अभिमान वाटला असता. पण तसं झालं असतं तर कदाचित तंत्रज्ञानाचे फायदे लोकांपर्यंत पोचवण्याची संधी मी गमावली असती. आणि आत्ता गुगलचा सीईओ म्हणून मी इथं उभं राहून तुमच्याशी बोलूही शकलो नसतो.\nमी २७ वर्षांचा असताना पहिल्यांदा कॅलिफोर्नियामधे उतरलो तेव्हा माझ्यासोबत असं सगळं होईल याचा विचारही केला नव्हता. माझं नशीब माझ्यासोबत होतंच पण साधा विद्यार्थी ते गुगलचा सीईओ इथंपर्यंत मला कोणत्या गोष्टीनं आणलं असेल तर ती म्हणजे तंत्रज्ञानाबद्दल माझ्या मनात असणारी असीम आवड आणि सगळ्या गोष्टींकडे मोकळेपणाने बघण्याचा माझा दृष्टीकोन.\nत्यामुळे तुम्हाला जी गोष्ट मनापासून आवडते ती शोधायला पुरेसा वेळ घ्या. तुमच्या पालकांना तुम्ही काय व्हावं असं वाटतं याचा विचार करू नका. किंवा तुमचे मित्र काय करतायत तेच करण्याकडेही जाऊ नका. समाजाला तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत तेही सोडून द्या.\nमला माहितीय तुम्हाला भरपूर सल्ले मिळत असणार आहेत. म्हणून�� मी माझ्या एकाच सल्लासोबत तुमचा निरोप घेतो : मोकळे रहा, अधीर रहा आणि आशावादी असा.\nतुम्ही हे करू शकलात तर इतिहास तुम्हाला तुम्ही काय गमावलं यासाठी नाही तर तुम्ही काय बदललं यासाठी लक्षात ठेवेल.\nतुमच्याकडे सगळं काही बदलण्याची संधी असेल तर तुम्ही ती बदलाल याची मला खात्री वाटते.\nकोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की\nरघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन\nलॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी विनाशकारी ठरेलः रघुराम राजन\nहर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र\nडब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय\nकोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ\nभारतामुळेच जगात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या\nजगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nरमाबाईनगर हत्याकांड ते रोहित वेमुला : जातव्यवस्थेनं घेतलेल्या बळींची चोवीस\nरमाबाईनगर हत्याकांड ते रोहित वेमुला : जातव्यवस्थेनं घेतलेल्या बळींची चोवीस\nलसीकरणामुळे लहान मुलांमधल्या कोरोना संसर्गाला ब्रेक\nलसीकरणामुळे लहान मुलांमधल्या कोरोना संसर्गाला ब्रेक\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nगणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार\nगणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/5511/", "date_download": "2021-08-02T17:49:34Z", "digest": "sha1:US72UDWTGZ32JGEPC5NA6NNTRJRUWHOW", "length": 15888, "nlines": 171, "source_domain": "policetimes.co.in", "title": "मनमाड जवळील कातरणी शिवारातील लोणच्या डोंगराला अचानक भीषण आग – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/ताज्या घडामोडी/मनमाड जवळील कातरणी शिवारातील लोणच्या डोंगराला अचानक भीषण आग\nमनमाड जवळील कातरणी शिवारातील लोणच्या डोंगराला अचानक भीषण आग\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 25/01/2021\nभारती धिंगान ( प्रतिनिधी)\nयेवला तालुक्यातील तसेच मनमाड जवळील कातरणी शिवारातील लोणच्या डोंगराला अचानक भीषण आग लागली. त्या आगेत अनेक झाडे जळून राख झाले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी व परिसरातील नागरिकांचे शर्थीने प्रयत्न करीत होते.\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटची केली पाहणी*\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षा���ा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://stglokmat.news18.com/money/pan-card-and-aadhaar-card-linking-due-date-june-30-gh-564933.html", "date_download": "2021-08-02T18:08:50Z", "digest": "sha1:Q6EXAXOUPP4XNR5GESY5UI4QJ4LQCG6I", "length": 9550, "nlines": 77, "source_domain": "stglokmat.news18.com", "title": "पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत जवळ येतेय; नाही तर होणार कारवाई– News18 Lokmat", "raw_content": "\nपॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत जवळ येतेय; नाही तर होणार कारवाई\nआधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) हे अत्यंत महत्वाचे दस्तावेज आहेत. कोणत्याही सरकारी अथवा अर्थिक कामांसाठी या दोन दस्तावेजांचे सादरीकरण करणे आवश्यक असते.\nआधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) हे अत्यंत महत्वाचे दस्तावेज आहेत. कोणत्याही सरकारी अथवा अर्थिक कामांसाठी या दोन दस्तावेजांचे सादरीकरण करणे आवश्यक असते.\nनवी दिल्ली, 14 जून: आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) हे अत्यंत महत्वाचे दस्तावेज आहेत. कोणत्याही सरकारी अथवा अर्थिक कामांसाठी या दोन दस्तावेजांचे सादरीकरण करणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Government) हे दोन्ही दस्तावेज एकमेकांशी लिंक करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी वारंवार मुदतवाढ देखील दिली होती. मात्र आता यासाठी देण्यात आलेली अंतिम मुदत लवकरच संपणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हे दस्तावेज तातडीने लिंक करावेत असे आवाहन सरकारच्यावतीने करण्यात येत आहे. देशातील कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या स्थितीमुळे केंद्र सरकारने पॅन आणि आधार कार्ड लिंक (Pan-Aadhar Link) करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. ही मुदत आता 31 मार्च ऐवजी 30 जून असेल. तथापि, आता वाढवून दिलेली अंतिम मुदत संपण्यासाठी फारच कमी वेळ बाकी राहिला आहे. सेंट्रल डायरेक्ट टॅक्स बोर्डाने (CBDT) आपल्या अधिसूचनेत म्हटलं आहे की, जर पॅनकार्ड आधारशी मुदतीत लिंक केले नाही तर ते रद्द होईल. अंतिम मुदत संपल्यानंतर एखाद्या युजरने आपले पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक केले तर पॅन कार्ड आधार क्रमांकाच्या सूचनेच्या तारखेपासून कार्यान्वित होईल. हेही वाचा- Corona Virus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय 2021 च्या अर्थसंकल्पात, प्राप्तिकर अधिनियम 1961 मध्ये केंद्र सरकारने नवीन कलम 234 एच जोडला. ज्यानुसार, जर युजरने पॅन कार्ड मुदतीनंतर आधार कार्डशी जोडले तर त्या युजरकडून याकरिता शुल्क घेतले जाणार आहे. नवीन कलमानुसार, जर 1 जुलै 2021 रोजी किंवा त्यानंतर पॅनकार्ड आधारशी जो���ले तर त्या व्यक्तीला दंड भरावा लागणार आहे. मात्र दंडाची ही रक्कम 1000 रुपयांपेक्षा कमी असेल. जर तुमचे पॅनकार्ड निष्क्रीय किंवा बंद झाले तर तुम्ही पॅनची गरज असलेले कोणतेही अर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत. सीबीडीटीच्या फेब्रुवारी 2020 मधील अधिसूचनेनुसार, एकदा पॅनकार्ड आधार कार्डाशी जोडले गेले की ज्या तारखेला पॅन आधार कार्डाशी जोडले गेले आहे त्याच तारखेपासून ते कार्यान्वित होईल. परंतु, जर पॅन आधार कार्डशी अंतिम मुदतीनंतर म्हणजेच 30 जूननंतर जोडले गेले तर संबंधित व्यक्तीला कलम 234 एच अंतर्गत यासाठी शुल्क अदा करावे लागेल. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी पॅनकार्ड आधारकार्डाशी लिंक करुन घ्यावे, असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. हेही वाचा- पैसों के लिए कुछ भी तलावात दिसल्या 500 च्या नोटा, त्याचं झालं असं की... आयकर कायद्यानुसार (Income Tax Law), एखाद्या व्यक्तीने 30 जूनपर्यंत पॅनकार्ड आधारकार्डाशी लिंक केले नाही आणि पॅनकार्ड निष्क्रीय किंवा बंद झाले तर अशा व्यक्तीस पॅन संबंधी माहिती सादर करणे आवश्यक असेल. अन्यथा त्यांनी कागदपत्रे सादर केली नाही, माहिती दिली नाही असे समजले जाईल. त्यानंतर संबंधित व्यक्तींना आयकर कायद्यानुसार करण्यात येणाऱ्या कारवाईला सामोरे जावे लागेल.\nपॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत जवळ येतेय; नाही तर होणार कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/07/blog-post_69.html", "date_download": "2021-08-02T19:33:11Z", "digest": "sha1:Y3XYGNLV57ZAB5JTOUMJO4SYKVVNGHW7", "length": 8807, "nlines": 91, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "सावित्री खाडीवरील आंबेत पुलावरील अवजड वाहतूक बंदी अधिसूचनेस मुदतवाढ - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome Unlabelled सावित्री खाडीवरील आंबेत पुलावरील अवजड वाहतूक बंदी अधिसूचनेस मुदतवाढ\nसावित्री खाडीवरील आंबेत पुलावरील अवजड वाहतूक बंदी अधिसूचनेस मुदतवाढ\nसावित्री खाडीवरील आंबेत पुलावरील अवजड वाहतूक बंदी अधिसूचनेस मुदतवाढ\nजिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी निधी चौधरी यांनी म्हाप्रळ आंबेत पुरार रस्त्यावरील (राज्य मार्ग क्र.101) सावित्री खाडीवरील आंबेत पुलावरुन दुचाकी, सहा आसनी रिक्षा, चारचाकी कार, जीप इत्यादी व्यतिरिक्त बस, ट्रक, टेम्पो इ.वाहनांची जड वाहतूक बंद करण्याबाबतच्या पूर्वीच्या आदेशास दि.30 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.\nया पुलावरुन अवजड वाहतूक बंद करण्यासाठी यापूर्वी काढलेल्या अधिसूचनेची मुदत दि.26 जुलै 2020 रोजी पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार आंबेत पुलावरुन अवजड वाहनांची वाहतूक बंद करणे आवश्यक असल्याची खात्री झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश नव्याने जारी केले आहेत.\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश ना���िक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/rashi-bhavishya-todaytodays-horoscope-saturday-march-13-2021/", "date_download": "2021-08-02T19:06:29Z", "digest": "sha1:NEQ4WIDYJG3FHXEBHI4OEVLKL5TYBWTY", "length": 7507, "nlines": 74, "source_domain": "janasthan.com", "title": "Rashi Bhavishya Today Saturday, March 13, 2021", "raw_content": "\nआजचे राशिभविष्य शनिवार, १३ मार्च २०२१\nआजचे राशिभविष्य शनिवार, १३ मार्च २०२१\nज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक\nRashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०”आज अनिष्ट दिवस, अमावस्या (दुपारी ३.५१ पर्यंत) आहे”\nचंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा (रात्री १२.२२ पर्यंत)\nटीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.(संपर्क – 8087520521)\nमेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दिवसाचा पूर्वार्ध चांगला आहे. धार्मिक कार्यात भाग घ्याल. आध्यत्मिक प्रगती साधेल. मन आनंदी राहील.\nवृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. दुपारनंतर मन प्रसन्न राहील.\nमिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) गृहसौख्य लाभेल. सरकारी कामात चालढकल नको. अचानक धनलाभ होऊ शकतो.\nकर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कष्टदायी दिवस आहे. धावपळ वाढेल. मन शांत ठेवा. फसवणूक होऊ शकते.\nसिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. सुसंधी चालून येतील. शुभ समाचार समजतील. सन्मान मिळेल. संध्याकाळ दगदगीची.\nकन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.\nतुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अडथळे दूर होऊ लागतील. मार्ग सापडेल. स्पर्धेत यश मिळेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.\nवृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) खर्चात वाढ होऊ शकते. प्रलोभने टाळा. महत्वाची कामे आज नकोत. स्पर्धेत यश मिळेल.\nधनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मानसिक सुख लाभेल. मन आनंदी राहील. आर्थिक उन्नती होईल.\nमकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) वक्तृत्व चमकेल. कुटुंबास वेळ द्याल. बोलण्यास मान मिळेल. उत्तरार्ध लाभाचा आहे.\nकुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाढेल. आध्यत्मिक प्रगती होईल. दुपारनंतर प्रगतीचा कालावधी आहे.\nमीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) पीडादायक दि��स आहे. संयम ठेवा. अध्यात्मिक उन्नतीस उत्तम कालावधी आहे.\n(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)\nसुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र\nसोशल मीडियावर सुरु आहे स्टार प्रवाहाच्या कलाकारांची धूम\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल :…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ तर शहरात २६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११९ नवे रुग्ण तर १५३ जण कोरोना…\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची जबाबदारी- छगन…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७० नवे रुग्ण तर २८८ जण कोरोना…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९५ तर शहरात ४१ नवे रुग्ण\nमहाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११३ तर शहरात ४३ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://stglokmat.news18.com/money/gautam-adani-lost-rs-73-thousand-crore-lower-circuit-in-the-companies-shares-gh-565118.html", "date_download": "2021-08-02T18:24:36Z", "digest": "sha1:2Q3ZJFKA7CCS3WQS7OXOHOHWVU54ULHY", "length": 13382, "nlines": 76, "source_domain": "stglokmat.news18.com", "title": "अदानी समूहाला मोठा फटका, अवघ्या तासाभरात शेअर बाजारात 73 हजार कोटींचं नुकसान– News18 Lokmat", "raw_content": "\nअदानी समूहाला मोठा फटका, अवघ्या तासाभरात शेअर बाजारात 73 हजार कोटींचं नुकसान\nदेशातील दुसरे सर्वांत श्रीमंत उद्योजक आणि अदानी समूहाचे प्रवर्तक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले आणि अवघ्या एका तासात या समुहाचं तब्बल 73 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं.\nदेशातील दुसरे सर्वांत श्रीमंत उद्योजक आणि अदानी समूहाचे प्रवर्तक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले आणि अवघ्या एका तासात या समुहाचं तब्बल 73 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं.\nमुंबई, 14 जून : एखादी विपरीत बातमी आली की सर्वांत आधी शेअर बाजारावर परिणाम दिसून येतो. अगदी काही क्षणात यशाच्या शिखरावर असणारा शेअर भुईसपाट होतो, याचं उदाहरण आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात दिसून आलं. आज भारतीय शेअर बाजार सुरू होताच फक्त एका बातमीनं आशियातील आणि देशातील दुसरे सर्वांत श्रीमंत उद्योजक आणि अदानी समूहाचे प्रवर्तक गौतम अदानी (Gautam Adani) ���ांच्या कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले आणि अवघ्या एका तासात या समुहाचं तब्बल 73 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. ने (NSDL) पारदर्शकतेच्या अभावाचा ठपका ठेवत अदानी समूहातील तीन संस्थात्मक गुंतवणुकदारांवर कारवाई केली आहे. ही बातमी जाहीर होताच शेअर बाजारात खळबळ माजली. अदानी यांच्या नेतृत्वाखालील या समूहातील 6 पैकी 5 कंपन्यांच्या शेअर्सना आज लोअर सर्किट लागलं. त्यामुळे समूहाचं बाजारमूल्य 15 अब्ज डॉलर्सनी कमी झालं. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. (NSDL)नं (National Securities Depository Ltd) (NSDL) अदानी समूहातील कंपन्यांमध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक केलेल्या अब्दुल्ला इन्व्हेस्टमेंट फंड (Albula Investment Fund), क्रिस्टा फंड (Cresta Fund) आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड (APMS Investment Fund) या तीन परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांची खाती गोठवली. एनएसडीएलच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 31 मे किंवा त्याआधी या परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची खाती गोठवण्यात आली आहेत, अर्थात फ्रीज करण्यात आली आहेत. पारदर्शकतेच्या अभावामुळे नियामकांची कारवाई - या तीन संस्थांनी गौतम अदानींच्या चार कंपन्यांमध्ये मिळून तब्बल 43 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, त्यांच्याकडे अदानींच्या चार कंपन्यांचे 43 हजार 500 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. या तीन कंपन्यांनी एकत्रितरित्या अदानी एंटरप्राईझेसमध्ये 6.82 टक्के शेअर्स, अदानी ट्रान्समिशनमध्ये 8.03 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 5.92 टक्के आणि अदानी ग्रीनमध्ये 3.58 टक्के शेअर्स विकत घेतले आहेत. (वाचा - स्वस्तात घर खरेदीची संधी; PNB कडून होणार 12865 घरांची विक्री, पाहा डिटेल्स) 2019 मध्ये नियामकांनी परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी केवायसी डॉक्युमेंटेशन पीएमएलएनुसार केलं. 2020 पर्यंत नव्या नियमांनुसर पूर्तता करण्यासाठी मुदतही देण्यात आली. यामध्ये संयुक्त मालकीसह, फंड व्यवस्थापक आदी कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती देणं आवश्यक होतं. त्याचवेळी नियामांचं पालन न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचा इशाराही सेबीने दिला होता. तसंच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग अ‍ॅक्टअंतर्गत बेनीफिशियल ऑफ ओनरशिपची (Beneficial Of Ownership) म्हणजेच या कंपन्यांच्या मालकीविषयीची माहिती देणं अत्यावश्यक आहे, मात्र त्यात पुरेशी पारदर्शकता नसल्याने एनएसडीएलनं ही ���ारवाई केली असल्याचं विधी सल्लागार कंपनीनं म्हटलं आहे. कारवाईचा अर्थ - या परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांची शेअर बाजारातील खाती गोठवल्यानं आता या संस्थांना त्यांनी गुंतवणूक केलेल्या कंपन्यांमधील (अदानींच्या कंपन्या) शेअर्सची विक्री करता येणार नाही किंवा नवीन शेअर्सची खरेदी देखील करता येणार नाही. नियामक संस्था अशी कारवाई करण्यापूर्वी या कंपन्यांना पूर्वसूचना देतात, मात्र त्याला प्रतिसाद न दिल्यास त्यांची शेअर बाजारातील खाती गोठवण्यात येतात, अदानी समूहाच्या बाबतीत देखील अशीच कारवाई झाली असल्याचं अधिकारी सूत्रांनी म्हटलं आहे. (वाचा - तुम्हीही बँकेत FD केली असेल तर जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी) याबाबत अदानी समूहाने अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. अदानी समूहातील सर्व कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तिन्ही संस्था मॉरिशसमधील असून, त्यांनी भारतीय शेअर बाजारात म्हणजेच सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये (सेबी-SEBI) फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स म्हणजे परकीय गुंतवणूकदार अशी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे या तिन्ही गुंतवणूक कंपन्यांचा पत्ता एकच असून तो पोर्ट लुईस येथील आहे आणि या तिन्ही गुंतवणूक कंपन्यांची वेबसाइटसुद्धा नाही. शेअर्सच्या किमतीबाबत फेरफार - अदानी समूहाच्या नोंदणीकृत कंपन्यांमधील जवळपास 75 टक्के हिस्सा प्रवर्तकांकडे आहे. उर्वरित शेअर्सपैकी बहुतेक शेअर्स 6 ते 7 विदेशी गुंतवणूकदारांच्या हाती आहेत. त्यामुळे शेअर बाजारात किरकोळ गुंतवणुकदारांसाठी फार कमी शेअर्स खुले असतात. त्यामुळे कृत्रिम मागणी निर्माण केली जाते. कंपनीच्या शेअर्सची किंमत सध्या झपाट्याने वाढत होती, यामागे हेच कारण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.\nअदानी समूहाला मोठा फटका, अवघ्या तासाभरात शेअर बाजारात 73 हजार कोटींचं नुकसान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/bamboo.html", "date_download": "2021-08-02T20:14:27Z", "digest": "sha1:JAEO34G24HOO4C4LIPXPO4VW25JUPYUO", "length": 5247, "nlines": 87, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Bamboo News in Marathi, Latest Bamboo news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nचंद्रपूरच्या बांबू संशोधन प्रकल्पाला भीषण आग\nकरमाळ्यातील कलाकारांचा 'बांबू' लघुचित्रपट अमेरिकेन ओटीटी प्लॅटफॉर्मवर\nबांबु हा लघुचित्रपट आता अमेरिकन ओटीटी प्लॅटफॉर्मवर\nबांबू उद्योगाल��� नवी चालना; व्यवसाय सुरु करुन कमाईची संधी\nजाणून घ्या बांबू व्यवसायाबाबत अधिक माहिती....\nप्लॅस्टिकच्या जागी आता बांबूच्या बॉटल्सचा वापर\nकाय आहे बांबूच्या बॉटलची किंमत\nVIRAL VIDEO : गिअरच्या जागेवर बांबू लावून तो चालवत होता शाळेची बस\nही बस 'पोदार' या नावाजलेल्या शाळेची असल्याने सगळ्यांनीच आश्चर्याचा धक्का बसलाय\nपुणे | बांबू होऊ शकतो शेतकऱ्यांचा मित्र\nमोठी बातमी : मुंबई एअरपोर्टवरील अदानी एअरपोर्ट नावाचा फलक शिवसैनिकांनी तोडला\nIndian Women's Hockey Team ने रचला इतिहास, पहिल्यांदा ऑलंपिक उपांत्य सामन्यात धडक\nपावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी\n'तो' फलक नियमानुसारच', मुंबई विमानतळावरील बोर्डवर अदानी ग्रूपचं स्पष्टीकरण\nCab Driverला मारणाऱ्या महिलेच्या व्हिडीओ मागचं धक्कादायक सत्य समोर\nसर्वात मोठी बातमी | राज्यातील 11 जिल्हे वगळता लॉकडाऊनचे नियम शिथिल\nमहिलांनाही Bargainingमध्ये मागे टाकेल अशी तरुणाची ट्रीक, पाहा व्हिडीओ\nधक्कादायक... दीपिका पदुकोणसोबत झळकलेल्या अभिनेत्यावर बलात्काराचे आरोप\n भारतीय महिला हॉकी टीमचा कोच 'कबीर खान'\nMaharashtra Unlock | राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर, काय सुरु काय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://kavi-man-majhe.blogspot.com/2015/05/blog-post_10.html", "date_download": "2021-08-02T19:16:41Z", "digest": "sha1:SQS2ANABIXPUBYDI6N3XMU6L23GYGTSH", "length": 8202, "nlines": 119, "source_domain": "kavi-man-majhe.blogspot.com", "title": "कवि मन माझे: ती थांबली होती", "raw_content": "\nअन प्रवास इथेच संपला\nरविवार, १० मे, २०१५\nमी नुसताच पहात होतो\nती शब्दात सांगत होती\nमी तिच्यात गुंतलो होतो\nमी अजूनी तूझाच आहे\nतू साद एकदा दे\nतू हाक एकदा दे\nजवळ इतका तूझ्या मी\nमी नुसताच पहात होतो\nकवि : दत्ता हुजरे\nसंग्रह : कवि मन माझे\nद्वारा पोस्ट केलेले Datta Hujare येथे ९:३३ PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमिठीत घेता मला तु, वाटते अल्लड होउन जावं\nमिठीत घेता मला तु, वाटते अल्लड होउन जावं अधीर ह्रदयाने तेव्हा मग थोडं शांत शांत रहावं सहवास लाभता प्रेमतरुचा मन चिंबचिंब न्हाउन निघा...\nअवखळ तुझी अदा ही न्यारी\nमिठीत घेता मला तु, वाटते अल्लड होउन जावं\nमिठीत घेता मला तु, वाटते अल्लड होउन जावं अधीर ह्रदयाने तेव्हा मग थोडं शांत शांत रहावं सहवास लाभता प्रेमतरुचा मन चिंबचिंब न्हा���न निघा...\nगालात हसणे तुझे ते\nगालात हसणे तुझे ते कधी मला कळलेच नाही भोवती असणे तुझे ते कधी मला उमजलेच नाही येतसे वारा घेउन कधी चाहूल तुझी येण्याची कधी साद पडे का...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कि...\nचांगले दिवस येतील, थोडी वाट आम्ही पाहू\nचांगले दिवस येतील, थोडी वाट आम्ही पाहू तशी एकदा चाहुल द्या सगळेच एका सुरात गाऊ खुप काही लागत नाही रोजच्या आमच्या जगण्यात फक्त तुमची नज...\nकोण असते ’ती’ तुझ्यामाझ्यातली\nकोण असते ’ती’ तुझ्यामाझ्यातली इकडुन तिकडे धावत सारखी घरासाठी राबणारी प्रत्येकाच्या आयुष्याला असते तिच सावरणारी काटा रुततो आपल्या पायी...\nसारेच धुसर झाले ते स्वप्न रंगलेले\nमी शब्दात गुंफलेले बंधात बांधलेले सारेच धुसर झाले ते स्वप्न रंगलेले हळुवार आयुष्याचा तु भाग होत गेली मनोहर क्षणाची कितीदा तू सोब...\nती थांबली होती मी नुसताच पहात होतो ती शब्दात सांगत होती मी तिच्यात गुंतलो होतो घोंगावती तिचे ते शब्द कानात माझ्या भावना झाल्या नव्याने...\nदर्द को छुपाये रखते हम लेकिन आखों कि नमी कुछ और बयाँ कर देती कितनी परायी हो चुकी हो तुम कल तक तो हमारी आहट भी पहचान लेती\nकिती जीव होते वेडे सुक्या मातीत पेरलेले राजा वरुणा रे तुझी आस लागलेले कण कण मातीमध्ये कसा मिसळून गेला तु दावी अवकृपा मग अर्थ नाह...\nतु अबोल असता चैन ना जीवाला सारुनी हा रुसवा सोड हा अबोला\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. mammuth द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%A6_%E0%A4%97%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2021-08-02T19:52:53Z", "digest": "sha1:OU526VW4OIQNKI3QAPFHXE7S3OHF2LW7", "length": 5387, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "गझनीचा महमूद - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(महमूद गझनवी या पानावरून पुनर्निर्देशित)\nगझनीचा महमूद (पूर्ण नाव : यामिन उद्दौला अब्दुल कासिम महमूद इब्न सबुक्तगीन) (जन्म नोव्हेंबर २, ९७१ - एप्रिल ३०, १०३०) हा भारतावर आक्रमण करणारा अफगणिस्तानातील गझनीचा शासक होता. असे मानतात की याने भारतावर १७ वेळा लुटीच्या मोहिमा आखल्या होत्या. आपार संपत्ती व लूट करून तो परते. भारतात हा कॄरकर्मा समज���ा जातो तर पाकिस्तान व अफगणिस्तानात तो महान राज्यकर्ता व सेनानी मानला जातो.\nइ.स. ९९७ मध्ये बल्ख सीमेवर सैन्याचे नेतृत्व करत असताना महमुदच्या पित्याचे निधन झाले. त्याला महमुद, नासेर, इस्माईल आणि युसुफ असे चार पुत्र होते. त्याचा ज्येष्ठ पुत्र महमूद हा खोरासान प्रांताचा राज्यपाल होता. पित्याच्या मृत्यूसमयी तो खोरासानची राजधानी निशापूर येथे होता. पित्याच्या मृत्यूवेळी महमूदचे त्याच्या पित्याशी संबंध दुरावलेले होते त्यामुळे त्याच्या पित्याने आपला दुसरा मुलगा इस्माईल याची गझनीच्या अमीरपदी नियुक्ती केली. त्याप्रमाणे सुमारे सात महिने इस्माईलने गझनीवर राज्य केले. महमूदला ही नियुक्ती पसंत नसल्याने त्याने आपल्या वडिलोपार्जित वारशाच्या विभाजनाची मागणी केली. इस्माईलने ही मागणी मान्य न केल्याने दोन भावात वारसा युद्ध सुरू झाले. त्यामध्ये इस्माईलचा पराभव झाल्याने त्याला कैद करण्यात आले आणि इ.स.९९८ मध्ये वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी महमूद गझनीच्या राजेपदी आला.\nLast edited on ९ जानेवारी २०२०, at १२:४८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ९ जानेवारी २०२० रोजी १२:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3_%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2021-08-02T19:14:21Z", "digest": "sha1:SBTXDFNXTSILYCYV4ORWT2FYMTYUP2ZK", "length": 6036, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कल्याण रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\n(कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)\nमुंबई उपनगरी रेल्वे स्थानक\nमध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nमार्गे छत्रपती शिवाजी टर्मिनस\nकल्याण स्थानकावर थांबलेली अलाहाबाद दुरंतो एक्सप्रेस\nकल्याण जंक्शन हे कल्याण शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. कल्याण येथे मुंबई उपनगरी रेल्वेचा मध्य मार्ग दोन शाखांमध्ये विभागतो. ईशान्य शाखा कसाऱ्यामार्गे मनमाडकडे तर आग्नेय शाखा कर्जतमार्गे पुण्याकडे धावते.\nमुंबई उपनगरी सेवेमधील कल्याण तिसरे सर्वात वर्दळीचे स्थानक आहे.\nमुंबई उपनगरी रेल्वे स्थानके\nठाणे जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ नोव्हेंबर २०१८ रोजी १२:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/2660/", "date_download": "2021-08-02T18:07:08Z", "digest": "sha1:PPVP4SVRJGJU62UG7I5FC26F3WE4IDJT", "length": 17037, "nlines": 174, "source_domain": "policetimes.co.in", "title": "[25/10, 2:09 pm] gafarkhan shirdi: कासीमभाई शेख यांची येवला शहर भा ज.पा.अध्यक्ष पदी निवङ झाल्या बद्दल त्यांच्या भावी कार्यास खूप खूप हार्दीक शुभेच्छा शुभेच्छुक..गफ्फारखान पठाण शिर्डी – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/क्राईम/राजकीय/[25/10, 2:09 pm] gafarkhan shirdi: कासीमभाई शेख यांची येवला शहर भा ज.पा.अध्यक्ष पदी निवङ झाल्या बद्दल त्यांच्या भावी कार्यास खूप खूप हार्दीक शुभेच्छा शुभेच्छुक..गफ्फारखान पठाण शिर्डी\n[25/10, 2:09 pm] gafarkhan shirdi: कासीमभाई शेख यांची येवला शहर भा ज.पा.अध्यक्ष पदी निवङ झाल्या बद्दल त्यांच्या भावी कार्यास खूप खूप हार्दीक शुभेच्छा शुभेच्छुक..गफ्फारखान पठाण शिर्डी\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 25/10/2020\n[कासीमभाई शेख यांची येवला शहर भा ज.पा.अध्यक्ष पदी निवङ झाल्या बद्दल त्यांच्या भावी कार्यास खूप खूप हार्दीक शुभेच्छा शुभेच्छुक..\nकासीमभाई शेख यांचीयेवला शहर भा ज.पा. अल्पसंख्याक अध्यक्ष पदी\nनिवङ झाल्या बद्दल त्यांच्या भावी कार्यास खूप खूप हार्दीक शुभेच्छा 💐👏शुभेच्छुक..गफ्फारखान पठाण शिर्डी\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यघटनेच्या माध्यमातून देशात मोठे योगदान ,,,,,,ओमेश जपे\nउर्दू टीचर्स असोसिएशन (यूटीए) ची यवतमाळ जिल्हा नविन कार्यकारिणी घोषित...\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदे��ा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://stglokmat.news18.com/photogallery/entertainment/bollywood-actress-priyanka-chopra-sister-actress-mannara-chopra-hot-photos-mhad-547467.html", "date_download": "2021-08-02T19:40:39Z", "digest": "sha1:JNXONOWIUQBEV7ZNFT5EWZ3EI5CKNRTQ", "length": 5137, "nlines": 75, "source_domain": "stglokmat.news18.com", "title": "प्रियांका चोप्राइतकीच हॉट आणि सुंदर आहे तिची बहीण; पाहा मन्नारा चोप्राचे PHOTOS– News18 Lokmat", "raw_content": "\nप्रियांका चोप्राइतकीच हॉट आणि सुंदर आहे तिची बहीण; पाहा मन्नारा चोप्राचे PHOTOS\nबॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड प्रियांका चोप्राच्या बहिणीसुद्धा (Priyanka chopra's sisters) तिच्यापेक्षा कमी सुंदर नाहीत.\nबॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड प्रियांका चोप्रा आपल्या सुंदरतेमुळे आणि हॉट अंदाजामुळे ओळखली जाते. प्रियांकासारखच तिच्या बहिणीसुद्धा सुंदरतेच्या बाबतीत कमी नाहीत. परिणीती चोप्रा, मन्नारा चोप्रा आणि मीरा चोप्रा यादेखील आपल्या हॉट अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असतात.\nप्रियांकाची चुलत बहीण मन्नारा चोप्राने साउथ इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिनं चित्रपटांआधी अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे.\nत्याचबरोबर मन्नारा चोप्रा वेब फिल्म 'हाल-ए-दिल ऑन ब्रोकन नोट्स' बॉलीफेमवर रिलीज झाली आहे. ती चाहत्यांना मोठ्या प्रमाणात पसंत येत आहे. यामध्ये अभिनेता गौतम ���ीज आहे. तसंच अंशू राजपूतसुद्धा आहे.\nमन्नारा चोप्राने आपल्या अभिनयाची सुरुवात तेलुगू चित्रपट 'Prema Geema Jantha Nai' मधून केली होती. हा चित्रपट 2014 मध्ये रिलीज झाला होता.\nयाच वर्षी तिचा अत्यंत बोल्ड हिंदी चित्रपट 'जिद' रिलीज झाला होता.\nमन्नाराने सन 2015 मध्ये तामिळ चित्रपट 'Sandamarutham' मध्ये कॅम्यो रोल केला होता. तसंच तामिळ चित्रपट 'Kaaval' मध्ये स्पेशल अपिरीयन्समध्ये दिसून आली होती.\nमन्नारा चोप्राने तेलुगू सुपरस्टार साई धर्म तेजसोबत 'Thikka' या चित्रपटात काम केलं आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.yooheart-robot.com/loading-and-unloading-robot-hy-1010b-140-products/", "date_download": "2021-08-02T18:19:51Z", "digest": "sha1:Z3ACBGUXYYNLIGFT4AJZYOSXESK6O7PR", "length": 12838, "nlines": 207, "source_domain": "mr.yooheart-robot.com", "title": "चीन लोड करीत आहे आणि अनलोडिंग रोबोट HY-1010B-140 निर्माता आणि पुरवठादार | युनहुआ", "raw_content": "\n7 एक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन\n8 एक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन\nरोबोट लोड आणि अनलोडिंग\n7 एक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन\n8 एक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन\nरोबोट लोड आणि अनलोडिंग\n7 एक्सिस रोबोटिक आर्क वेल्डिंग वर्कस्टेशन\n8 पोजिशनरसह 8 एक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन\nएचवाय -1010 बी -140 रोबोट लोड आणि अनलोड करीत आहे\nएचवाय -1010 बी -140 रोबोट एक लोडिंग आणि अनलोडिंग रोबोट आहे, जो प्रामुख्याने प्रोसेसिंग युनिटसाठी वापरला जातो आणि रिक्त फीडिंग प्रक्रिया करण्यासाठी, मशीन टूल्स आणि मशीन टूल्स प्रक्रिया रूपांतरण वर्कपीस हँडलिंग आणि वर्कपीस उलाढाल, लेथ, मिलिंग, ग्राइंडिंग, ड्रिलिंग आणि इतर मेटल कटिंग मशीन टूल्स आणि स्वयंचलित प्रक्रिया. रोबोट्स स्वयंचलित फीडिंग सिलो, कन्व्हेयर बेल्टद्वारे कार्यक्षम स्वयंचलित लोडिंग आणि अनलोडिंग सिस्टम प्राप्त करतात.\nऔद्योगिक रोबोट लोडिंग आणि अनलोडिंगचा उपयोग सीएनसी लेथ, मशीनिंग सेंटर, पंच इत्यादी लेथ प्रोसेसिंगसाठी केला जाऊ शकतो. याचा वापर मटेरियल घेणे, खायला देणे, संकलन इत्यादींसाठी देखील केला जाऊ शकतो. सराव मध्ये, स्वयंचलित लोडिंग आणि अनलोडिंग मशीन औद्योगिक उत्पादनात जवळजवळ मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ शकते. यात सोयीस्कर ऑपरेशन, उच्च कार्यक्षमता आणि उच्च गुणवत्तेच्या कामाचे फायदे आहेत.\nयुनहुआ कंपनी ग्राहकांना विविध प्रकारच्या डिलिव्हरीची ऑफर देऊ शकते. ग्राहक तातडीच्या प्राधान्यानुसार ���मुद्रमार्गे किंवा हवाई मार्गाने शिपिंग मार्ग निवडू शकतात. यूओ हार्ट पॅकेजिंग प्रकरणे समुद्र आणि हवाई वाहतुक आवश्यकता पूर्ण करू शकतात. आम्ही पीएल सारख्या सर्व फायली तयार करू, मूळ प्रमाणपत्र, बीजक आणि इतर फायली. एक कामगार आहे ज्याचे मुख्य काम हे सुनिश्चित करत आहे की प्रत्येक रोबोट 40 कार्य दिवसात अडचणीशिवाय ग्राहकांच्या पोर्टवर वितरित केला जाऊ शकतो.\nप्रत्येक ग्राहकांना आपला YO हार्ट रोबोट खरेदी करण्यापूर्वी चांगला माहित असावा. एकदा ग्राहकांकडे एक Yoo हार्ट रोबोट आला की, त्यांच्या कामगारांना युनहुआ फॅक्टरीत 3-5 दिवसांचे विनामूल्य प्रशिक्षण मिळेल. तेथे एक वेचॅट ​​ग्रुप किंवा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असेल, विक्री सेवा, इलेक्ट्रिकल, हार्ड वेअर, सॉफ्टवेअर इत्यादी जबाबदार असणारे आमचे तंत्रज्ञ येतील. जर एखादी समस्या दोनदा झाली तर आमचे तंत्रज्ञ ग्राहक कंपनीकडे जाऊन समस्येचे निराकरण करेल. .\nप्रश्न १. हे कामगारांसाठी सुरक्षित आहे काय\nए. खात्री आहे की पिक आणि प्लेससाठी रोबोट वापरण्याचा एक फायदा म्हणजे कामगारांना दुखापतीपासून वाचवणे. एक कामगार 5 ते 6 युनिट सीएनसी मशीन हाताळू शकतो.\nQ2. कोणत्या प्रकारचे उत्पादन लोडिंग आणि अनलोडिंग रोबोट वापरू शकते\nउ. प्रत्येक रोबोटिक मशीन लोडर आपल्या मशीन आणि उत्पादनाशी सुसंगत योग्य-एंड-आर्म-टूलींगसह बसविला जाऊ शकतो. ते अत्यंत अचूक आहेत आणि काळजीपूर्वक भाग हाताळण्यासाठी त्यांच्यातही निपुणता आहे.\nप्रश्न .. केवळ यंत्रसामग्रीचा एक टोक रोबोट लोड आणि लोड करण्यासाठी वापरला जाऊ शकतो\nउ. औद्योगिक रोबोट आर्म प्रोग्राम आणि ग्रिपर क्लॅम्पमध्ये सुधारणा करू शकते, बुद्धिमान वेअरहाऊसिंगमधील वेगवान बदल, डीबगिंग वेग, कर्मचार्‍यांची गरज दूर करते परंतु प्रशिक्षणाकरितादेखील उत्पादन लवकर तयार करता येते.\nप्रश्न .. रोबोट लोड करणे आणि अनलोड करणे यात इतर कोणत्याही गुण आहेत काय\nउ. वर्कपीसच्या स्वरुपाची गुणवत्ता सुधारणे: रोबोट स्वयंचलित उत्पादन लाइन, आहार देणे, पकडणे, रोबोटद्वारे पूर्णपणे कापून घेणे, दरम्यानचे दुवे कमी करण्यासाठी, भाग गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारली आहे, विशेषत: अधिक सुंदर पृष्ठभाग.\nQ5. आपण रोबोट लोड आणि अनलोड करण्यासाठी पूर्ण सोल्यूशन्स प्रदान करू शकता\nउ. निश्चितपणे, आम्ही आमच्या डिलरसह हे करू शकतो.\nमागील: एक अ‍ॅक्सिस फिरणारा\nपुढे: टीआयजी वेल्डिंग रोबोट\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nHY1020A-200 रोबोट लोड आणि अनलोड करीत आहे\nपेंटिंग रोबोट एचवाय 1010 ए -143\nपेंटिंग रोबोट एचवाय 1050 ए -200\nपॅलेटायझिंग रोबोट एचवाय 1010 ए -143\nपॅलेटीझिंग रोबोट एचवाय 1165 ए-290\nक्र .8 बैजियान रोड, फेईकाय कार्यालय, झुआनचेन्ग शहर अनहुई प्रांत\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/category/india-latest-news-breaking-news-photos-videos/", "date_download": "2021-08-02T19:02:20Z", "digest": "sha1:U47DUKO54DMVFZXLNG4QKO7H6EO3VGWR", "length": 11801, "nlines": 106, "source_domain": "janasthan.com", "title": "India ,Latest News,Breaking News, Photos,Videos", "raw_content": "\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी जनतेला संबोधित करणार\nजनस्थान ऑनलाईन\t Jun 7, 2021\nCBSE १२ वीच्या परीक्षा अखेर रद्द\nजनस्थान ऑनलाईन\t Jun 1, 2021\n“यास” चक्रीवादळ येत्या २४ तासात ओडिशा-बंगालच्या…\nआता ऑनलाईन रजिस्टर न करता १८ ते ४४ वयोगटालाही मिळणार लस : केंद्र…\nUncategorized Vote अध्यात्म खेळ नवी दिल्ली नागपुर नाट्यचित्र सफर\nभारताच्या किनारपट्टीवर पुन्हा मोठ्या चक्रीवादळाची शक्यता : हवामान विभागाचा इशारा \nजनस्थान ऑनलाईन\t May 20, 2021 0\nनवी दिल्ली -अरबी समुद्रात येऊन गेलेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळा (Cyclone) नंतर भारतीय किनार पट्टीला पुन्हा एकदा मोठ्या चक्रीवादळाचा धोका असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह , कर्नाटक,…\nDCGI ने दिली कोरोनाशी लढण्यासाठी एका नवीन औषधाला मंजुरी\nजनस्थान ऑनलाईन\t May 8, 2021 1\nनवी दिल्ली - संपूर्ण देशात कोरोनाचा मोठ्याप्रमाणावर उद्रेक सुरु असतांना भारतीयांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.ड्रग्स कंन्ट्रोल जनरल ऑफ इंडियाने (DCGI ) कोरोनाच्या उपचारासाठी आणखी एका औषधाच्या वापराला आपत्कालीन मंजुरी दिला आहे.…\nमहाराष्ट्र सरकारला मोठा धक्का : मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nजनस्थान ऑनलाईन\t May 5, 2021 0\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द केलं असून राज्य सरकारचा कायदा रद्द केला आहे. तसेच गायकवाड समितीच्या…\nज्येष्ठ पत्रकार व प्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन\nजनस्थान ऑनलाईन\t Apr 30, 2021 0\nनवी ���िल्ली - ज्येष्ठ पत्रकार प्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना (Rohit Sardana) यांचं निधन झालं. काही दिवसापूर्वी रोहित सरदाना यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावर उपचार सुरु असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची…\nआजपासून १८ वर्षावरील नागरीकांच्या लसीकरण नोंदणीस सुरुवात\nजनस्थान ऑनलाईन\t Apr 28, 2021 0\n१८ वर्षांवरील नागरिकांनी लस घेण्यासाठी नोंदणी कशी करावी... जाणून घ्या आज दुपारी ४ पासून करता येणार नोंदणी नवी दिली - देशभरात १ मे पासून १८ वर्षावरील नागरीकांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार असून आज दुपारी ४ वाजे पासून अधिकृत…\nविवाहानंतर पत्नीचं परपुरुषावर जडलं प्रेम : बिहार मध्ये पतीनेच लावून दिले पत्नीचे लग्न\nजनस्थान ऑनलाईन\t Apr 28, 2021 0\n\"हम दिल दे चुके सनम\"चित्रपटा सारखी कथा प्रत्यक्षात घडते तेव्हा ... पटना -सलमान खान ऐश्वर्या राय आणि अजय देवगणचा \"हम दिल दे चुके सनम\" (Hum Dil De Chuke Sanam) हा चित्रपट बहुतेक सर्वानीच पहिला असेल या चित्रपटात लग्नानंतर अजय देवगणने…\nसुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचे निधन\nजनस्थान ऑनलाईन\t Apr 25, 2021 0\nनवी दिल्ली - सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित राजन मिश्रा (Rajan Mishra) यांचे कोरोनाने आज दिल्लीत निधन झाले. ते ७० वर्षांचे होते ते काही दिवसापासून कोरोनाने आजरी होते. त्यांना हृदयविकार सुद्धा होता.आज सकाळी त्यांची प्रकृती बिघडली,…\nअसे करा लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन\nजनस्थान ऑनलाईन\t Apr 20, 2021 0\nभारतात १ मे पासून १८ वर्षावरील तरुणांचे लसीकरण सुरु होणार नवी दिल्ली : देशात आता १ मे पासून १८ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस (Vaccination) दिली जाणार आहे.भारतात कोव्हॅक्सीन किंवा कोविशिल्डची लस दिली जात आहे लवकरच रशियाची …\n१८ वर्षावरील सर्वांचे १ मे पासून लसीकरण :केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nजनस्थान ऑनलाईन\t Apr 19, 2021 0\nनवी दिल्ली : कोरोना विरुद्धच्या सुरु असलेल्या लढाईत केंद्र सरकाने मोठा निर्णय घेतला असून येत्या १ मे पासून १८ वर्षा वरील प्रत्येकाला लस (Vaccination) मिळणार आहे.त्याच बरोबर लस उत्पादन करणाऱ्या उत्पादकांना राज्य सरकारला ५० टक्के साठा द्यावा…\nGood News : ऑक्सिजन च्या वाहतुकीसाठी”ऑक्सिजन एक्स्प्रेस”धावणार\nजनस्थान ऑनलाईन\t Apr 18, 2021 0\nऑक्सिजन घेण्यासाठी महाराष्ट्रातून १० टँकर जाणार नवी दिल्ली : देशात कोरोन��चे संकट गडद झाले आहे.राज्यातील अनेक शहरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो आहे.राज्यातील ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी आता ऑक्सिजन एक्स्प्रेस (Oxygen Express) धावणार आहे.…\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल :…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ तर शहरात २६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११९ नवे रुग्ण तर १५३ जण कोरोना…\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची जबाबदारी- छगन…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७० नवे रुग्ण तर २८८ जण कोरोना…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९५ तर शहरात ४१ नवे रुग्ण\nमहाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११३ तर शहरात ४३ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C_%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82._%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B6", "date_download": "2021-08-02T20:07:30Z", "digest": "sha1:YVIS2AZ3IY267AAJ63SI2TIX4EHJ4OF3", "length": 14811, "nlines": 317, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉर्ज डब्ल्यू. बुश - विकिपीडिया", "raw_content": "\nदिनांक २०-१-२००१ – ते २०-१-२००९\nन्यू हेवन, कनेटिकट, अमेरिका\nयेल विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ\nएपिस्कोपल (१९७७ पर्यंत), युनायटेड मेथोडिस्ट (१९७७ पासून)*\nएपिस्कोपल आणि युनायटेड मेथोडिस्ट हे दोन्ही ख्रिश्चन धर्माच्या प्रोटेस्टंट पंथाचे उपपंथ आहेत.\nजॉर्ज वॉकर बुश, अर्थात जॉर्ज डब्ल्यू. बुश, (इंग्लिश: George Walker Bush ;) (६ जुलै, इ.स. १९४६; न्यू हॅवन, कनेक्टिकट, अमेरिका - हयात) हा अमेरिकेचा ४३वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. २००१ ते २० जानेवारी, इ.स. २००९ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. तत्पूर्वी हा इ.स. १९९५ ते इ.स. २००० या काळात टेक्सासाचा ४६वा गव्हर्नर होता. बुश रिपब्लिकन पक्षाचा सदस्य आहे.\nअमेरिकेचा ४१वा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश व त्याची पत्नी बार्बारा बुश यांच्या पोटी न्यू हॅवन, कनेक्टिकट येथे त्याचा जन्म झाला. माजी राष्ट्राध्यक्षाचा पुत्र असलेला हा दुसरा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहे. फ्लोरिडा संस्थानाचा ४३वा गव्हर्नर जेब बुश हा त्याचा भाऊ आहे.\nजॉर्ज बुश इ.स. १९६८ साली येल विद्यापीठातून, तर इ.स. १९७५ साली हार्वर्ड बिझनेस स्कुलातून पदवी अभ्यासक्रम पुरा केला. त्यानंतर त्याने काही काळ खनिज तेल उद्योग सांभाळला. टेक्सास संस्थानाच्या गव्हर्नरपदा��ाठी झालेल्या इ.स. १९९४ सालातल्या निवडणुकींत त्याने डेमोक्रॅट उमेदवार अ‍ॅन रिचर्ड्स हिच्यावर मात करत निवडणूक जिंकली. इ.स. २००० सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष व डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार अल गोर यास हरवत तो अध्यक्षपदावर निवडून आला.\nबुश याच्या अध्यक्षीय कारकिर्दीचे अवघे आठ महिने झाले असताना सप्टेंबर ११, इ.स. २००१चे दहशतवादी हल्ले झाल्यामुळे बुश प्रशासनाने दहशतवादाचा सामना करण्यास प्राधान्य दिले. बुश प्रशासनाने दहशतवादाविरुद्ध जागतिक युद्ध घोषित करून इ.स. २००१ साली इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोप करत अफगाणिस्तानावर, तर इ.स. २००३ साली इराकावर आक्रमण केले. बुश याच्या दुसर्‍या अध्यक्षीय मुदतीत इ.स. २००८ सालातल्या मंदीमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था अडचणीत आली. आर्थिक प्रश्न आणि इराक व अफगाणिस्तानातील लांबत गेलेल्या युद्धांची व्यवहार्यता, यांमुळे त्याची लोकप्रियता दुसर्‍या मुदतीत ओसरू लागली.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\n\"व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत चरित्र\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\n\"बुश अध्यक्षीय प्रशासनाच्या दस्तऐवजांचा व्हाइट हाउस संकेतस्थळावरील संग्रहित साठा\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\n\"जॉर्ज डब्ल्यू. बुश याचे किंवा याच्याशी संबंधित साहित्य\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nवॉशिंग्टन · अ‍ॅडम्स · जेफरसन · मॅडिसन · मनरो · जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स · जॅक्सन · वान ब्यूरन · विल्यम हेन्री हॅरिसन · टायलर · पोक · टेलर · फिलमोर · पियर्स · ब्यूकॅनन · लिंकन · अँड्र्यू जॉन्सन · ग्रँट · हेस · गारफील्ड · आर्थर · हॅरिसन · क्लीव्हलँड · मॅककिन्ली · थियोडोर रूझवेल्ट · टाफ्ट · विल्सन · हार्डिंग · कूलिज · हूवर · रूझवेल्ट · ट्रुमन · आयझेनहॉवर · केनेडी · जॉन्सन · निक्सन · फोर्ड · कार्टर · रेगन · जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश · क्लिंटन · जॉर्ज डब्ल्यू. बुश · ओबामा · ट्रम्प · बायडेन (निर्वाचित)\nइ.स. १९४६ मधील जन्म\nरिपब्लिकन पक्ष (अमेरिका) मधील राजकारणी\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १७ फेब्रुवारी २०२१ रोजी १९:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/4056/", "date_download": "2021-08-02T19:35:06Z", "digest": "sha1:YGP5YDED4WUP6R7AC76PDZIWBD2LWSVJ", "length": 17997, "nlines": 173, "source_domain": "policetimes.co.in", "title": "मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज २६ इलेक्ट्रिक बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला. बेस्ट उपक्रमाला FAME II योजनेअंतर्गत ३४० मंजूर इलेक्ट्रिक बसगाड्यांपैकी पहिल्या टप्प्यातील २६ बसेसचे लोकार्पण आज झाले. – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/महाराष्ट्र/मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज २६ इलेक्ट्रिक बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला. बेस्ट उपक्रमाला FAME II योजनेअंतर्गत ३४० मंजूर इलेक्ट्रिक बसगाड्यांपैकी पहिल्या टप्प्यातील २६ बसेसचे लोकार्पण आज झाले.\nमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज २६ इलेक्ट्रिक बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला. बेस्ट उपक्रमाला FAME II योजनेअंतर्गत ३४० मंजूर इलेक्ट्रिक बसगाड्यांपैकी पहिल्या टप्प्यातील २६ बसेसचे लोकार्पण आज झाले.\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 04/12/2020\nमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज २६ इलेक्ट्रिक बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला. बेस्ट उपक्रमाला FAME II योजनेअंतर्गत ३४० मंजूर इलेक्ट्रिक बसगाड्यांपैकी पहिल्या टप्प्यातील २६ बसेसचे लोकार्पण आज झाले.\nप्रवाशांना उत्तम सुविधा पुरवतानाच पर्यावरणाचे संवर्धन करणे तसेच प्रदुषणमुक्त प्रवास उपलब्ध करून देणे हेच राज्य शासनाचे धोरण आहे. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nकोंढाणे धरण सिडकोला देण्याचे कारण तरी काय \nखोपोलीत ऑल फॉर आईस हॉस्पिटलच्या माध्यमातुन सचिन दिनकर गवळी ह्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत डोळे तपासणी शिबिर संपन्न\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसाव��ा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7748", "date_download": "2021-08-02T17:40:51Z", "digest": "sha1:EADIKXJPEI3XA7EGYCWOQKEXT7SNVTV3", "length": 11662, "nlines": 195, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "डोंगरगावात अस्वच्छता ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome Breaking News डोंगरगावात अस्वच्छता ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nडोंगरगावात अस्वच्छता ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nभंगाराम तळोधी / राजू झाडे\nगोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव समस्यांनी ग्रासले आहे.गावात सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे.सांडपाणी वाहून नेणार्या नाल्यांचा उपसा करण्यात आलेला नाही.गावात असलेल्या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.\nडोंगरगावात सांडपाणी वाहून नेणार्या नालींचे बांधकाम करण्यात आले. या नाल्या घाणीने आता तूडूंब भरलेल्या आहेत. नालीतील गाढ अद्यापही उपसा न केल्याने गावात डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दरम्यान गाढ त्वरीत उपसण्याची मागणी गावकर्यांनी केली आहे.\nPrevious articleहाथरस प्रकरणातील नराधमांना फाशी द्या ;गोंडपिपरी कांग्रेस कमेटी अनु.जाती विभागाची मागणी\nNext articleकोरोना केंद्रातील महिला रुग्णांना सुरक्षा प्रधान करा\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nदेश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार\nमोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या लागणार..दुपारी चार वाजता बघता येईल निकाल..\nमुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात…कंटेनर चालक जागीच ठार…\nदेश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार\nमोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या लागणार..दुपारी चार वाजता बघता येईल निकाल..\nभिसी शहरात शिवानीताई वडेट्टीवार यांचे जल्लोषात स्वागत…\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, चंद्रपुर तर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..# पालकमंत्री विजय वड्डेटीवार...\nडेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार करा – आ. किशोर जोरगेवार…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र..\nमुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात…कंटेनर चालक जागीच ठार…\nदेश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार\nमोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या लागणार..दुपारी चार वाजता बघता येईल निकाल..\nभिसी शहरात शिवानीताई वडेट्टीवार यांचे जल्लोषात स्वागत…\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, चंद्रपुर तर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..# पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी दाखवली साहित्य नेणाऱ्या ट्रकला हिरवी झेंडी..\nडेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार करा – आ. किशोर जोरगेवार…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/", "date_download": "2021-08-02T19:40:05Z", "digest": "sha1:MZPNGI2NPFFPL2G7XD57JFVPW7FPNZMV", "length": 15416, "nlines": 178, "source_domain": "belgaumlive.com", "title": "Home - बेळगांव Live", "raw_content": "\nकेईबी मीटरसह जलवाहिनीचे नुकसान : कारवाईची मागणी\nमाझ्याशिवाय मंत्रिमंडळ विस्तार नाही : उमेश कत्ती\nप्रलंबित नुकसानभरपाई त्वरित अदा करा\n…अन् ‘त्यांनी’ महापालिकेसमोर आणून टाकला कचरा\nवीरभद्र नगरमध्ये फोडली दोन घरे\nकेईबी मीटरसह जलवाहिनीचे नुकसान : कारवाईची मागणी\nबेळगाव शहरातील इंद्र कॉलनी -कोळी गल्ली( जिल्हा पंचायत कार्यालया मागील बाजू)येथील सार्वजनिक मालमत्ता असलेले केईबी मीटरचे नुकसान करणाऱ्यांसह सरकारी कूपनलिकेच्या मुख्य पाईपलाईनमधून स्वतःच्या घरासाठी...\nमाझ्याशिवाय मंत्रिमंडळ विस्तार नाही : उमेश कत्ती\nमुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे मला सोडून मंत्रिमंडळाचा विस्तार करणार नाहीत असा ठाम मला ठाम विश्वास आहे. यापूर्वी चार वेळा मी मंत्री झालो असून या...\nप्रलंबित नुकसानभरपाई त्वरित अदा करा\nगतवर्षी पुराचा फटका बसलेल्या लोकांपैकी ज्या लोकांना अद्याप नुकसानभरपाईची रक्कम पूर्णपणे मिळालेले नाही त्यांना ती रक्कम त्वरित अदा केली जावी, अशी मागणी माजी नगरसेवक...\n…अन् ‘त्यांनी’ महापालिकेसमोर आणून टाकला कचरा\nरामतीर्थनगर येथे मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा वारंवार मागणी करून देखील हटविला जात नसल्याने संतप्त स्थानिक युवकांनी तेथील कचरा चक्क महापालिकेसमोर आणून टाकल्याची घटना आज...\nसीमा वासीयांची चातका प्रमाणे महाराष्ट्रात वाट पाहतोय- राजू शेट्टी\nआमच्या पासुन दुरावलेली पोर आम्हाला कसे भेटतील यांची आम्ही चातकाप्रमाणे वाट पहातोय.. हा दिवस लवकरच येइल असा माझा विश्वास...\nसंघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ हे पुस्तक तिसऱ्या पिढीसाठी : प्रा. मेणसे\nश्री मूर्ती तयार करण्याच्या कामाला वेग\nहालगा -मच्छे बायपासची ड्रोनच्या सहाय्याने पाहणी\nसीमाप्रश्नी पत्रांच्या उपक्रमास मराठी भाषिक वकिलांचा पाठिंबा\nजल मिशन योजनेची करा व्यवस्थित अंमलबजावणी : कारजोळ\nतुमचं पासिंग के ए २२ नसेल तर कारला पार्किंग शुल्क ३० रुपये\nस्वामी विवेकानंद स्मृतिस्थळा चे मुख्यमंत्री करणार उदघाटन\nनागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019′ वर 15 रोजी चर्चासत्र\nबेळगाव बार असोसिएशनतर्फे 'नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019' या विषयावर शनिवार दि. 15 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 1.45 वाजता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालय आवारातील...\nजीवनावश्यक साहित्य वाटप : महापालिका या पर्यायाचा विचार करेल का\nजीवनावश्यक साहित्य, अल्पोपहार, भोजन जे कांही आहे ते आमच्याकडे आणून द्या आम्ही ते तुम्हाला हव्या त्या ठिकाणच्या गोरगरीबांनामध्ये वाटू असे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले असले...\nबसरीकट्टीचे भाऊ बहीण अपघातात ठार\nनिपाणी येथे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरून जाणारे दोघेजण संरक्षक कठड्याला आदळून जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. शिवाजी लक्ष्मण मोदगेकर,काजल राजू मोदगेकर अशी दोघा मृतांची नावे...\nजायंट्स सहेली तर्फे रद्दीची मदत\nमाजी महापौर विजय मोरे यांच्यातर्फे चालविल्या जात असलेल्या शांताई विद्या आधार उपक्रमास जायंट्स ग्रुप बेलगाम सहेली तर्फे रद्दीची मदत देण्यात आली आहे. विद्या आधार तर्फे...\nआमदारांचा आवाज विधानसभेत का दबला \nबेळगावच्या जिल्हा पंचायत सभागृहात जसे आमदार अरविंद पाटील मराठीत बोलले .. विरोध झाल्यावर हिंदीतून बोलले तसं गेल्या चार वर्षात त्यांनी कर्नाटक विधान सभेत का...\nअ‍ॅसिडिटी म्हणजे नेमके काय\nआपल्या पोटात म्हणजे जठरात एक पाचक रस तयार होत असतो. तो अ‍ॅसिडिक म्हणजे आम्लयुक्त असतो. आपण जेवलेल्या अन्नाच्या पचनासाठी या पाचक रसाची अत्यंत गरज...\nसंगीत भजन स्पर्धेत गोव्याच भजनी मंडळ प्रथम\nबेळगाव मराठी लोक कला संस्कृतीच जतन व्हावं प्रोत्साहन मिळावे यासाठी गेली तीन वर्षे सार्वजनिक वाचनालय भजन स्पर्धांचे आयोजन करत असून बेळगाव गोवा आणि महाराष्ट्रातील...\nअसे असेल तर प्रेक्षक रंगभूमीकडे वळतील:माधव अभ्यंकर\nचांगला विषय,रंगभूमीवरील कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय आणि जोडीला मार्केटिंगची साथ असेल तर प्रेक्षक रंगभूमीकडे नक्कीच आकृष्ट होतील असे मत रंगभूमी आणि मालिका कलाकार माधव अभ्यंकर...\nआठवण बाळासाहेबांची... एक काळ होता बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे बाळासाहेब.... संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बाळासाहेबांचे अमूल्य योगदान होते बाळासाहेबांनी व्यंगचित्रा मार्फत का��ग्रेस सरकारवर टीकेचे...\n“जात्री बंतू” कन्नड लघुपटाचे उद्घाटन उत्साहात\nसुळेभावी येथील जागृत देवस्थान श्री महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री शिवशोभा सिने फॅक्टरीने तयार केलेल्या \"जात्री बंतू\" या कन्नड लघुपटाचा उद्घाटन समारंभ गेल्या शनिवारी उत्साहात...\nयाला मिळाले ब्लॅक बेल्ट मास्टर्स सर्टिफिकेट\nअंजनीनगर येथील दयानंद (दर्शन) किरण हावळ याने इंडियन ओरीजनल मार्शल आर्ट्स अँड सुपर कराटे ऑर्गनायझेशन इंडियातर्फे आयोजित परीक्षा उत्तीर्ण होऊन \"ब्लॅक बेल्ट मास्टर्स सर्टिफिकेट\"...\nबेळगाव स्पोर्टस क्लबचा उदयोन्मुख क्रिकेट खेळाडू सुजय सातेरी याची 23 वर्षा खालील कर्नाटक संघात निवड झाली आहे. या वर्षी होणाऱ्या कर्नल सी के नायडू...\nयांची खेलो इंडियासाठी निवड\nबेळगावचे जलतरणपटू सिमरन गौडाडकर,स्वस्तिक पाटील आणि साहिल जाधव यांची खेलो इंडियासाठी निवड झाली आहे.खेलो इंडिया ही भारत सरकारची क्रीडा संस्था असून येथे निवड झालेल्यांना...\nकेईबी मीटरसह जलवाहिनीचे नुकसान : कारवाईची मागणी\nमाझ्याशिवाय मंत्रिमंडळ विस्तार नाही : उमेश कत्ती\nप्रलंबित नुकसानभरपाई त्वरित अदा करा\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-08-02T20:16:10Z", "digest": "sha1:ZCVLFDATCLVXOHY76LZ3ZIAQPBRNRNV3", "length": 3795, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फिल सिमन्स - विकिपीडिया", "raw_content": "\nफिलिप व्हेरांट फिल सिमन्स (१८ एप्रिल, १९६३:त्रिनिदाद - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९८७ ते १९९९ दरम्यान २६ कसोटी आणि १४३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.\nवेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९६३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जून २०२१ रोजी ०९:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्���ास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/9610/", "date_download": "2021-08-02T19:50:00Z", "digest": "sha1:MHKQ4D3VQONW3UAK5NUDBQ73ZPNLJLUO", "length": 19005, "nlines": 188, "source_domain": "policetimes.co.in", "title": "केदारेश्वरचे चेअरमन प्रताप ढाकणे यांनी केली कोरोणावर मात, – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/ताज्या घडामोडी/केदारेश्वरचे चेअरमन प्रताप ढाकणे यांनी केली कोरोणावर मात,\nकेदारेश्वरचे चेअरमन प्रताप ढाकणे यांनी केली कोरोणावर मात,\nकेदारेश्वर कारखान्यावर ढाकणे उभयतांचा फटाके वाजवून सन्मान,\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 28/05/2021\nकेदारेश्वरचे चेअरमन प्रताप ढाकणे यांनी केली कोरोणावर मात,\nकेदारेश्वर कारखान्यावर ढाकणे उभयतांचा फटाके वाजवून सन्मान,\nV० > एखादा व्यक्ती पॉझिटिव झाला एवढं जरी ऐकलं तरीसुद्धा माणसाला धडकी भरते , हृदयाचे ठोके हे वाढू लागतात, संशयाचे भूत मनात वेगवेगळे घर करू लागते ,आणि त्याच वेळी त्याचं बरं-वाईट सुद्धा होऊ शकतं . अशाही अनेक घटना घडून गेलेल्या आहेत ,\nअशावेळी कोरोना बाधीत पेशंटने धीर धरून मन खचून न जाता रोगाला सामोरे जाऊन लढा देणे एवढं महत्त्वाचं ठरतं ,\nसंघर्ष योद्धा बबनराव ढाकणे ,केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन प्रताप काका ढाकणे व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ताई ढाकणे यांनी कोरोनाशी पंधरा दिवस लढा देऊन आज त्यावर मात केली .\nकेदारेश्वर कारखान्यावर फटाक्यांची आतिषबाजी सह त्यांचे मोठे स्वागत करण्यात आले , माजी कॅबिनेट मंत्री बबनराव ढाकणे यांच्या पत्नी सौ स्वर्गीय सुमन ताई ढाकणे यांच्या पुण्यतिथी निमित्त कोविड सेंटरवर कुऱ्हे महाराज कांबीकर यांचे प्रवचन ठेवण्यात आले होते,\nयावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन डॉक्टर प्रकाश घनवट , पोपटराव केदार, तीर्थराज घुंगरट ,प्रवीण काळोखे, आंबादास दहिफळे आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nएमएल ए फारुख शाहच्या प्रयत्नांमधून धोली शहरात अणिकिरिएक एक महान अलसान बदह हेहारची बांधणी. *\nचांदवडला नियमित पाणी पुरवठा होणेसाठी नागरिकांच मुख्याधिकारी कदम यांना निवेदन\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-16-june-2016-for-mpsc-exams/", "date_download": "2021-08-02T18:56:48Z", "digest": "sha1:TQ76LZRVUN3ZLD7UEKDVATTGHVA7OF5D", "length": 13100, "nlines": 227, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 16 June 2016 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (16 जून 2016)\nस्टेट बँकेच्या संलग्न बँकांचे विलीनीकरणाला मंजूरी :\nस्टेट बँकेच्या पाच संलग्न बँकांच्या विलीनीकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.\n(दि.15) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\nतसेच यामध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकांचा समावेश आहे.\nसरकारच्या या निर्णयानंतर शेअर बाजारात स्टेट बँक आणि संलग्न बँकांच्या समभागांच्या किमतीत 20 टक्क्यांपर्यंतची वाढ पाहायला मिळाली.\nविलीनीकरणाची ही प्रक्रिया मार्च 2017 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्टेट बँकेकडून सांगण्यात आले आहे.\nचालू घडामोडी (15 जून 2016)\nयंदा प्रवेश प्रक्रियेमध्ये अनेक बदल :\nअभियांत्रिकी, पॉलिटेक्‍निक, फार्मसी, एमबीए, एमसीए इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये यंदा अनेक बदल करण्यात आले आहेत.\nऑनलाइन अर्ज सादरीकरण, पसंतीक्रम भरण्याची पद्धत, प्रवेश फेऱ्या, बाद फेरी, कागदपत्रांची अनिवार्यता व त्यांची वैधता यांत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.\nतसेच या बदलांविषयी सखोल माहिती 18 जून ��ोजी “पुणे अभियांत्रिकी महाविद्यालया”त (सीओईपी) आयोजित केलेल्या “प्रवेशाचा गेटवे” या मार्गदर्शन कार्यक्रमात दिली जाणार आहे.\nराज्य शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाचे अधिकारी स्वतः ही माहिती देणार आहेत.\nप्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या तज्ज्ञांकडूनच मार्गदर्शन ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.\nसीओईपीमधील हा कार्यक्रम राज्यभरातील 250 हून जास्त अभियांत्रिकी महाविद्यालयांत (एआरसी सेंटर्स) थेट प्रक्षेपित होणार आहेत.\nलुइस हॅमिल्टनकडून विजेतेपद मोहम्मद अली यांना अर्पण :\nफॉर्म्युला-वन शर्यतीमधील अव्वल दर्जाचा खेळाडू लुइस हॅमिल्टनने कॅनेडियन ग्रां. प्रि. शर्यतीत मिळवलेले विजेतेपद दिवंगत महान बॉक्सिंगपटू मोहम्मद अली यांना अर्पण केले आहे.\nहॅमिल्टनने फॉर्म्युला-वन शर्यतीत आतापर्यंतच्या कारकिर्दीतील 45वा विजय मिळवला.\nसेबॅस्टियन व्हेटेलने या शर्यतीत सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र नंतर हॅमिल्टनने त्याला मागे टाकले. त्याने ही शर्यत एक तास, 31 मिनिटे, 5.296 सेकंदांत पूर्ण केली.\nतसेच विल्यम्स संघाच्या व्हालटेरी बोटासने तिसरे स्थान मिळवले.\nभारताचा झिम्बाब्वेला ‘क्लीन स्विप’ :\nभारत विरुद्ध झिम्बाब्वे तिस-या वन-डेत भारतानं झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला.\nनागपूरचा सुपुत्र फैज फझलनं पदार्पणातच नाबाद राहत 61 चेंडूंत 7 चौकारांसह 1 षटकार लगावत 55 धावा काढून अर्धशतक पार केलं आहे.\nतसेच लोकेश राहुलनंही नाबाद खेळीच्या जोरावर 4 चौकार आणि 2 षटकारांसह 63 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला आहे.\nफैज फझल आणि लोकेश राहुलनं नाबाद खेळत 126 धावांची भागीदारी केली आहे.\nझिंबाब्वे 42.2 षटकांत सर्व बाद 123 तर भारत 21.5 षटकांत बिनबाद 126 धावा करत 123 धावांचा लक्ष्य पार केले.\nश्रीदेवींना यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार :\nयंदा ‘आयफा रॉक्स 2016’ स्पेनमध्ये होणार आहे. हा सोहळा 23 ते 26 जून दरम्यान होईल.\nसर्वाधिक प्रतिष्ठित असा ‘आऊटस्टँडिंग अचिव्हमेंट’ हा अवॉर्ड यंदा ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांना दिला जाणार आहे.\nतसेच आयफाच्या या पुरस्काराने गौरविल्या जाणाऱ्या श्रीदेवी या सर्वांत कमी वयाच्या स्टार ठरणार आहेत.\n1903 : फोर्ड मोटर कंपनीची स्थापना.\n1920 : हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार यांचा जन्म.\n1963 : व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा या रशियन महिलेने वो���्तोक 6 या यानातून अंतराळप्रवास करुन जगातील पहिला अंतराळ वीरांगना होण्याचा मान मिळवला.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (17 जून 2016)\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n5 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/reliance-jio-599-rupees-prepaid-pack-offering-unlimited-call-and-168-gb-data-with-free-offers/", "date_download": "2021-08-02T19:46:57Z", "digest": "sha1:MABNOQRK62JB22BIUY6AIVS65RWBZCV4", "length": 11281, "nlines": 155, "source_domain": "policenama.com", "title": "Jio च्या 'या' प्लानमध्ये 168 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी…\nJio च्या ‘या’ प्लानमध्ये 168 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग\nJio च्या ‘या’ प्लानमध्ये 168 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग\nपोलीसनामा ऑनलाईन टीम : कंपनी प्रत्येकांच्या गरजेनुसार डेटा प्लान आणि प्रीपेड प्लान ऑफर करते. रिलायन्स जिओकडे प्रीपेड आणि पोस्टपेड कॅटेगरीत अनेक रेंजचे प्लान उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी जिओ ऑल इन वन कॅटेगरीत येणाऱ्या ६९९ रुपयांच्या जिओ प्रीपेड प्लानसंबंधी खास माहिती देत आहोत. या प्रीपेड प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. जाणून घ्या याविषयी अधिक माहिती…\n५९९ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लान\nजिओचा ५९९ रुपयांच्या पॅकमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. या पॅकची वैधता ८४ दिवसांची आहे. म्हणजेच ग्राहकांना एकूण १६८ जीबी हाय स्पीड डेटा मिळू शकतो. रोज मिळणाऱ्या हाय स्पीड डेटाची लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps होते. ग्राहकांना आता जिओच्या या रिचार्ज पॅकमध्ये अनलिमिटेड कॉलिंग ऑफर केली जाते. याशिवाय ग्राहकांना १०० एसएमएस रोज मिळतात. जिओ अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा या रिचार्ज पॅकमध्ये फ्री मिळते.\nकंपनीकडे ५९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान उपलप्ध आहे. या प्लानमध्ये कंपनी १०० जीबी डेटा ऑफर करते. डेटा रोलओवरची सुविधा २०० जीबी आहे. हा एक फॅमिली प्लान आहे. म्हणजेच ग्राहकांना एक अतिरिक्त सिम कार्ड मिळू शकते. व्हाइस कॉल आणि एसएमएस या प्लानमध्ये अनलिमिटेड ऑफर केले जातात. जिओ अ‍ॅप्सची सुविधा सुद्धा या प्लानमध्ये फ्री मिळते.\n RBI च्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून लुटारु पसार\n‘दृष्यम’ स्टाईल विवाहीत प्रेयसीची हत्या; नव्या घरात सिमेंटचे प्लास्टर करून मृतदेह पुरला\nShilpa Shetty | शिल्पा शेट्टी संदर्भात माध्यमांत बदनामीकारक…\n तीन आठवड्यातच मोडला संसार;…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच;…\nPorn Racket प्रकरणी अभिनेत्रीला अटक, मॉडेल्सना जबरदस्तीनं…\nPune News | पुणे शहर काँग्रेसचे कार्यालय सचिव उत्तम भूमकर…\nPune News | वेळेच्या बंधनांविरोधात व्यापारी महासंघाच्या…\nCM Uddhav Thackeray | शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक राडा;…\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत…\nMahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nPune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत…\nBihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर…\nMumbai Local | वकिलांचा फ्रंट लाईन वर्करमध्ये समावेश, वकिलांना लोकल…\nLatur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात…\nGold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण, जाणून घ्या…\nTriple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड खळबळ \nViral Video | अंडरविअरवर मासे पकडण्यासाठी गेला तरूण, खेकड्याने डायरेक्ट धरला प्रायव्हेट पार्ट; पुढं झालं असं…\nCorona Vaccination | 100 % लसीकरण पूर्ण करणारे भुवनेश्वर ठरले देशातील पहिले शहर\nMumbai High Court | उच्च न्यायालयाची ठाकरे सरकारला सूचना; ‘लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/unfair-to-blame-india-batsmen-but-36-all-out-not-good-to-see-says-sunil-gavaskar-on-pink-ball-test-horror/", "date_download": "2021-08-02T19:50:59Z", "digest": "sha1:7N3LGMKPSTPMPHS23LELGRH42IWVLV2V", "length": 11325, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "'भारताच्या पराभवासाठी फलंदाजांना ���ोष देणे योग्य नाही' | unfair to blame india batsmen but 36 all out not good to see says sunil gavaskar on pink ball test horror", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी…\n‘भारताच्या पराभवासाठी फलंदाजांना दोष देणे योग्य नाही’\n‘भारताच्या पराभवासाठी फलंदाजांना दोष देणे योग्य नाही’\nपोलीसनामा ऑनलाईन- विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अ‍ॅडलेड कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिसऱ्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये भारताचा दुसरा डाव अवघ्या 36 धावात गुंडाळला गेला. ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून भारतावर मात करत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने आपली निच्चांकी धावसंख्याही यादरम्यान नोंदवली आहे. दरम्यान सोशल मीडियावर भारतीय चाहते संघाच्या कामगिरीवर नाराज असताना माजी खेळाडू सुनिल गावसकर यांनी मात्र फलंदाजांना दोष देणे योग्य ठरणार नाही, असे म्हटले आहे.\nइतक्या कमी धावसंख्येवर बाद होण्याची वेळ येणे हे कोणत्याही संघासाठी फारसे चांगले नाही. पण या जागेवर भारताऐवजी दुसरा संघ असता तर त्याचीही अशीच परिस्थिती झाली असती. कदाचीत तो संघ 36 नाही पण 70-72 मध्ये नक्कीच बाद झाला असता. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी केली, या पराभवासाठी भारतीय फलंदाजांना दोष देणे योग्य नाही, असे गावस्कर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.\nविजयासाठी मिळालेले 90 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सहज पूर्ण केले. मॅथ्यू वेड आणि बर्न्स यांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली. जो बर्न्सने नाबाद 51 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.\n2020 मध्ये सर्वाधिक कमाई करणार्‍यांच्या यादीत TV स्टारचा समावेश\nकोण आहे ही Hottest नर्स सारानं Video शेअर करत केलं ‘कौतुक’\nShilpa Shetty | शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक, जुहू पोलीस…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच;…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्रावर शर्लिन चोपडाकडून…\nIndian Law | भारतात Porn बाबत काय आहे कायदा\nMask Benefits | मास्क घालत असाल तर करू नका ‘हा’…\nVedika Shinde | 16 कोटींचे इंजेक्शन दिलेल्या दुर्धर आजाराने…\nAtul Bhatkhalkar | अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला;…\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत…\nMahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nPune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत…\nBihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर…\nAtul Bhatkhalkar | अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस…\nICICI Bank ने आजपासून केला मोठा बदल, ग्राहकांना खर्च करावे लागतील…\nGold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण, जाणून घ्या…\nIndian Railway Recruitment 2021 | आयटीआय पास तरुणांसाठी नॉर्थ सेंट्रल रेल्वेत 1664 पदांवर बंपर भरती, जाणून घ्या अर्ज…\nShikrapur News | कंपनीतील कामाच्या पैशाच्या वादातून एकाला मारहाण, 2 जणांवर FIR\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://stglokmat.news18.com/career/these-it-professionals-will-get-maximum-upto-40-percent-hike-even-in-corona-crisis-gh-564432.html", "date_download": "2021-08-02T18:06:47Z", "digest": "sha1:K23J7G27DZSDIYE442T5TUOZ7XDNL6MY", "length": 10490, "nlines": 75, "source_domain": "stglokmat.news18.com", "title": "या क्षेत्रात चलती! नोकरी बदलली तर होणार सर्वाधिक 'फायदा'– News18 Lokmat", "raw_content": "\n नोकरी बदलली तर होणार सर्वाधिक 'फायदा'\nकोरोनाची लाट सुरू असतानाही भारतीय उद्योग जगत 2021 या वर्षात सावरत आहे. कोरोनाचा परिणाम देशातील नोकरी देण्याच्या ट्रेंड्सवर होणार असून हेल्थ केअर आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात अधिकाधिक प्रमाणात नोकऱ्या तयार होणार आहेत.\nकोरोनाची लाट सुरू असतानाही भारतीय उद्योग जगत 2021 या वर्षात सावरत आहे. कोरोनाचा परिणाम देशातील नोकरी देण्याच्या ट्रेंड्सवर होणार असून हेल्थ केअर आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात अधिकाधिक प्रमाणात नोकऱ्या तयार होणार आहेत.\nमुंबई, 13 जून : कोरोनाची लाट सुरू असतानाही भारतीय उद्योग जगत 2021 या वर्षात सावरत आहे. कोरोन���चा परिणाम देशातील नोकरी देण्याच्या ट्रेंड्सवर होणार असून हेल्थ केअर आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात अधिकाधिक प्रमाणात नोकऱ्या तयार होणार आहेत, असं गुरुग्राममधल्या आरजीएफ प्रोफेशनल रिक्रुटमेंट (Professional Recruitment) या ह्युमन रिसोर्स कन्सल्टिंग फर्मने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 'RGF International Recruitment's Salary Watch 2021: India', असं या रिपोर्टचं नाव असून कोविड-19 महामारीचा भारतातील कॉर्पोरेट सेक्टरवर बराच परिणाम झाल्याचं यात म्हटलं आहे. भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रातील 19 हजार कर्मचाऱ्यांच्या पगारासंबंधी माहिती गोळा करून त्याचं एकत्रित विश्लेषण करण्यात आलं आहे. त्यानुसार काही प्रोजेक्शन्स (Projections) म्हणजे भविष्यातील शक्यता या रिपोर्टमध्ये मांडण्यात आल्या आहेत. या शक्यतांनुसार नोकरी देणारे उद्योग आणि नोकरी मिळवू इच्छिणारे कर्मचारी यांना आपापले ठोकताळे बांधणं शक्य होणार आहे. या रिपोर्टमधील काही महत्त्वाचे मुद्दे 1) कोविड-19 महामारीचा भारतातील कॉर्पोरेट सेक्टरवर फार मोठा परिणाम झाला असून ह्युमन रिसोर्स, फायनान्स आणि ऍडमिन या क्षेत्रात काम करणाऱ्या एक्झिक्युटिव्हच्या (Executive) पगारामध्ये घट होण्याची शक्यता आहे. 2) या रिपोर्टमधील निरीक्षणांनुसार हेल्थकेअर सेवा आणि फार्मास्युटिकल प्रॉडक्शन क्षेत्रातील कौशल्यवान आणि अनुभवी कर्मचाऱ्यांच्या पगारांत सुमारे 8 टक्क्यांची वाढ झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे (Medical Sector) पगार 7 टक्क्यांनी तर प्रॉडक्शन आणि ऑपरेशन्स क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पगार 7 टक्क्यांनी वाढू शकतात. 3) सगळ्या क्षेत्रांतील अनुभवी व्यक्ती आणि संशोधन व विकास विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या वर्षी 7 टक्क्यांहून अधिक पगारवाढ मिळू शकते. या बदलत्या काळात अनुभव किंवा कौशल्याचा वापर करून सर्वसमावेशक मार्गदर्शन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही संधी मिळू शकेल. 4) या कोरोनाकाळामुळे सर्वच क्षेत्रांतील व्यवसायांना डिजिटल स्ट्रॅटर्जीशी (Digital Strategy) जुळवून घेण्याची गरज भासली आहे. फिनटेकपासून हेल्थटेक आणि ई-कॉमर्स कंपन्यांपर्यंत लहान-मोठ्या सगळ्या कंपन्या व उद्योग डिजिटल ट्रान्सफॉरमेशनमधून जात आहेत. या कठीण काळात आपल्या ग्राहकांच्या डिजिटल पेमेंट, औषधं आणि वाण सामानासारख्या गरजा पुरवण्यासाठी या कंपन्यांना डिजिटायझेशन करणं भाग पडलं आहे. 5) ��ॉफ्टवेअर डेव्हलपमेंट (Software Development),आर्टिफिशियल इंटिलिजन्स (AI), रोबोटिक्स आणि डेटा सायन्ससारख्या क्षेत्रांत काम करणाऱ्या टेक्निकल टॅलेंटेड कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे. अंदाजच बांधायचा झाला तर या क्षेत्रातील व्यक्तींना सरासरी वर्षाला 50 ते 80 लाख रुपयांप्रयंत पगार वाढ मिळू शकते तसंच जर त्यांनी नोकरी बदलली तर त्यांना आधीच्या पगाराच्या 40 टक्के अधिक पगार मिळू शकतो. ‘क्षमतावान कर्मचाऱ्यांची निवड करणं हे अत्यंत महत्त्वाचं असून त्यामुळे भारतीय उद्योगांना सध्याच्या कोविडमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करता येईल तसंच दीर्घकालीन संकटांतही या कौशल्यवान मनुष्यबळाचा फायदा होईल,’ असं मत आरजीएफ प्रोफेशनल रिक्रुटमेंट इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर सचिन कुलश्रेष्ठ यांनी व्यक्त केलं.\n नोकरी बदलली तर होणार सर्वाधिक 'फायदा'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.atgnews.com/2017/01/itraday.html", "date_download": "2021-08-02T19:14:16Z", "digest": "sha1:W6DKFFSQOX57SNDGGBH2JILFPKSDNI3C", "length": 13136, "nlines": 274, "source_domain": "www.atgnews.com", "title": "💥Itraday आणि दीर्घकाळासाठी गुंतवणुक यातील फरक💥 - ATG News", "raw_content": "\nHome post for Startup/udyog 💥Itraday आणि दीर्घकाळासाठी गुंतवणुक यातील फरक💥\n💥Itraday आणि दीर्घकाळासाठी गुंतवणुक यातील फरक💥\n💥Itraday आणि दीर्घकाळासाठी गुंतवणुक यातील फरक💥\n💥) दीर्घकाळ गुतवणुकीत कोणतेही वेळेचे बंधन नाही. आपण आपल्या मुळ मुद्दली एवढ्या रक्कमेचे जर शेअरस् घेतले तर ते आपण कधीही विक्री करु शकतो.\n💥)घेतलेले शेअरस् आपण कधीही विक्री करू शकताे व आपल्या पुढील पीढीच्या. नावावर देखिल न विकता demat मध्ये पाठवु शकतो.\n💥)दिर्घकाळ तसेच ठेवल्याने त्या शेअरस् वर वार्षिक डीवीडंड देखिल आपल्या जमा खात्यात जमा होत राहातो.\n💥)शेअरस् ज्या कंपनिचे विकत आपण घेवु त्या कंपनी ने जास्त फायद्यात असल्यास बोनस दिल्यास गुंतवलेली रक्कम दुप्पट होण्याची ही शक्यता असते. उदा.(infy हा शेअरस् मागिल 20 वर्षात 8 वेळा बोनस दिला . व पुढे ही असाच दीर्घकाळ गुंतवणुक करणार्यास देवु शकतो)\n💥) 365 दिवसाच्या वर जर आपण कोणताही शेअरस् आपल्या demat मध्ये ठेवल्यास त्या रक्कमेचे करोड रुपये दोखिल झाले तरीही त्यावर 1 रु tax लागणार नाही.\n💥)कोणताही शेअरस् थोडे अंतर ठेवुन वर किंवा खाली जातो त्यामुळे वर जातानाचे अंतर देवुन जो फायदा देतो तो देखिल जमा होतो.\n💥) कधीही विक्री करु शकतो त्यामुळे जोखिम ही नाहीच्या बरोबर असते .\nखालील शेअरस् दीर्घकाळालसाठी. कमी जोखिमेचे असतील.\n2)INTRADAY:- INTRADAY करतानाचे फायदे व नुकसान खालील प्रमाणे\n💥) intraday करताना फार जोखिम घेवुन काम करतात कारण रोज कमवा ही संकल्पना डोक्यात बसलेली असते, पण intraday मध्ये काही नियम व जास्तित जास्त अंदाज योग्य असले पाहीजे तरच कमवता येते. त्यासाठी योग्य सराव व योग्य शिकवणारा गुरु असणे गरजेचे असते.\n💥) intraday करताना वेळेचे बंधन असते त्या मुळे त्या दिवशी नफा व नुकसान झेलुन निघावे लागते\n💥)Intraday. करताना फक्त दलाली कमी लागतेपण दलाली ही रोज लागते व वरील tax ही लागतो\n💥 ) intraday करताना खालील नियम पाळावेत\nIntraday मध्ये दोन सत्र असतात. पहीले सत्र 9.30 ते 11.00 व दुसरे सत्र 1.45 ते 2.45 असते. बाकी मधल्या वेळेत market ला mument नसते म्हणुन trade करु नये. कारण मोठे profit होणे कठीण. निव्वळ या वेळेत टाईमपास होतो.\n1) सकाळी 9 ते 9.30 कोणताही trade करु नये.\n(या वेळेत माक्रेट मध्ये चढउतार जास्त असल्यामुळे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त असते.)\n2) जर 9.30 नंतर शेअरने चालु दिवसाचा high तोडला तर तो शेअर खरेदी करावा, व daylow चा थोडा खाली stop loss लावावा. 11.00 वाजायचा अगोदर profit book. करुन घ्यावे.\n3)जर 9.30 नंतर शेअरने day low तोडला तर शेअरला short sell करावा, व dayhigh चा थोडावर stoploss लावावा.11.00 वाजायचा अगोदर profit book करुन घ्यावा.\n4)दर महिन्याच्या पहील्या व दुसर्या मंगळवारी व शुक्रवारी intraday ला मोठी mument असते म्हणुन 11.00 वाजता ते दोन दिवस मोठ्या profit साठी सकाळच्या trade मध्ये 70% ते 80% profit book करुन घ्यावा व बाकीचे शेअर stoploss पुढे सरकवुन ठेवावा. जर बाकीचे शेअर जास्त मोठे profit देत असतील तर book करावे.\n5) ज्या दिवशी stoploss hit होईल त्या दिवशीच दुपारचे सत्रात म्हणजेच 1.45 ते 2.45 trade करावा व झालेला loss. रीकवर करुन intraday चे trading बंद करावे.\nमहत्वाची टीप:- वरील सगळ्या बाबीं intraday साठी असतील व महिन्याच्या सुरवातीच्या 3 आठवड्या साठी लागु असतील अाणि प्रत्येक trade हा stop loss लावुन करावा. शेवटच्या आठवड्यात trade करू नये.\nमहाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे दोस्तो मैं आपको आज इस त...\nरीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी\nरीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी जब अमेरिका के ३१ वर्षीय लिजा फॉलज़ोन (https://en.wikipedia.org/wik...\nअपना खुद का 'स्टार्टअप' शुरू करें\nअ��ना खुद का 'स्टार्टअप' शुरू करें यदि आप कार्यालय में काम करने के एक ही उबाऊ और थकाऊ तरीके से बाहर निकलना चाहते हैं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_644.html", "date_download": "2021-08-02T18:57:09Z", "digest": "sha1:2DFM7HW446CD62GGG47BHDXBTLGT27IG", "length": 13748, "nlines": 102, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "मूकपट ते रंगीतपट! डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख! - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome डॉ.भारतकुमार राऊत मनोरंजन मूकपट ते रंगीतपट डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख\n डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख\n(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत.)\nमूक चित्रपटांपासून ते आधुनिक चित्रपटांपर्यतच्या प्रवासात मुगले आजम, बावर्ची अशा चित्रपटांत संस्मरणीय भूमिका करणा-या दुर्गा खोटे यांची आज पुण्यतिथी...\nचित्रपट कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टीकोन दूषीत होता त्या काळात दुर्गा खोटे यांना चित्रपटात येणे भाग पडले. मुलीने चित्रपटात काम करणे घरच्या लोकांना पसंत नव्हते.\nपारंपरिकतेला चिटकून असणा-या ब्राह्मण परिवारात १४ जानेवारी १९०५ रोजी जन्माला आलेल्या दुर्गा खोटे यांच्यावर कमी वयातच मोठ्या जबाबदारीला सामोरं जावं लागलं...त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आणि दोन मुलांना सांभाळण्‍यासाठी त्यांनी चित्रपटात काम करण्याचा मार्ग स्वीकारला.\nदुर्गा खोटे यांनी चित्रपटात अशा भूमिका केल्या की चित्रपटातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. चांगल्या घरातील महिलाही अभिनय क्षेत्रात येऊ शकतात असा एकप्रकारे संदेशच त्यांनी दिला. सुरूवातीस त्यांनी छोट्या भूमिका केल्या आणि लवकरच त्यांना नायिकेची भूमिका मिळाली. प्रभात फिल्म्सचा १९३२मध्ये प्रदर्शित झालेल्या अयोध्येचा राजा या ‍चित्रपटाने तर त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. मराठी आणि हिंदीमध्ये बनलेल्या या चित्रपटात त्यांनी राणी तारामतीची भूमिका केली.\nत्यावेळी स्टूडियो सिस्टमचा जमाना होता त्यावेळचे कलाकार ठरावीक पगारावर स्टूडियोमध्ये काम करायाचे. पण, आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी फ्रीलांस काम करण्यास सुरूवात करून ही पध्दत मोडीत काढली. न्यू थियेटर्स, ईस्ट इंडिया फिल्म कंपनी, प्रकाश पिक्चर्स आदींसाठी त्यांनी काम केले. १९३०च्या शतकाच्या अखेरीस त्या निर्माता आणि दिग्दर्शक बनल्या आणि त्यांनी चरणों की दासी, भरत मिलाप अशा एकावर एक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटांनी त्यांचा गौरव वाढवला.\nचित्रपटांबरोबरच दुर्गा खोटे यांनी मराठी रंगभूमीवरही आपली कारकिर्द गाजवली. इंडियन पीपल्स थियेटर एसोसिएशन (इप्टा) च्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीसाठी भरीव कार्य केले. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले. शेक्सपीयर यांच्या मॅकबेथवर आधारीत राजमुकूट या नाटकातील त्यांचा अभिनय वाखणण्‍याजोगा होता.\n१९३१मध्ये सुरू झालेला त्यांचा चित्रपट प्रवास अनेक दशके प्रेक्षकांना सुखावत राहिला. या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्‍यात आले.\nनायिकेच्या भूमिकांनंतर त्यांनी रंगवलेल्या चरित्र भूमिका प्रेक्षकांना भावल्या. मुगले आजम, बॉबी, बावर्ची अशा चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही स्मरणात आहेत. त्यांनी लिहलेल्या आत्मकथेचा इंग्रजी अनुवाद 'दुर्गा खोटे' या नावाने प्रकाशित झाला. २२ सप्टेंबर १९९१ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या या प्रवासात त्यांनी चित्रपटातील महिला कलाकारांना दर्जा प्राप्त करून दिला.\n( मराठी वेबदुनिया यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे )\nTags # डॉ.भारतकुमार राऊत # मनोरंजन\nTags डॉ.भारतकुमार राऊत, मनोरंजन\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसा���वर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-maldhakka-closed-during-sihastha-kumbhamela-4967792-NOR.html", "date_download": "2021-08-02T19:27:20Z", "digest": "sha1:ERBH4TOQBOMMDXLJSDBZZBM4FHNNAZOX", "length": 9779, "nlines": 73, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maldhakka Closed During Sihastha Kumbhamela | सिंहस्थात मालधक्का तीन महिने बंद, उद्योगांना फटका रेल्वे प्रशासनाचा निर्णय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसिंहस्थात मालधक्का तीन महिने बंद, उद्योगांना फटका रेल्वे प्रशासनाचा निर्णय\nनाशिक रोड - सिंहस्थकाळात नाशिकरोड येथून रेल्वेगाड्या सोडण्यासाठी मालधक्क्यावरील ट्रॅकचा वापर करण्यात येणार असल्याने जुलै ते सप्टेंबरपर्यंत अर्धा मालधक्का बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे उद्योगांना लागणारा कच्चा माल, बांधकामासाठी लागणारे स्टील सिमेंट याची शहरात कृत्रिम टंचाई निर्माण होणार असून, त्यामुळे उद्योग-व्यवसायाचे नुकसान होणार आहे.\nवेअर हाऊसच्या ताब्यातील अर्धा मालधक्का ऐन पावसाळ्यात बंद राहाणार असल्याने खतांची आवक कमी होऊन त्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. वेअर हाऊसचा मालधक्का बंदच्या निर्��याचे पत्र रेल्वे प्रशासनाला पाठवले, मात्र वेअर हाऊसचे व्यवस्थापक दौऱ्यावर असल्याने पत्र सार्वजनिक करण्यात आले नाही. मालधक्क्यावरील वेअर हाऊसच्या ट्रॅकवरून सिंहस्थात नाशिकरोड येथून प्रवासी रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. तेथील शेडचा उपयोग प्रतीक्षालय म्हणून केला जाणार आहे.\nतीन महिने वेअर हाऊस बंद ठेवण्याच्या निर्णयावर वेअर हाऊसने रेल्वेकडे महिन्याला २६ लाख याप्रमाणे तीन महिन्यांचे ७८ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. रेल्वेने ती फेटाळली आहे. मालधक्क्यावर एकूण चार ट्रॅक असून, एका ट्रॅकवर वेअर हाऊसचे वॅगन खाली होतात. दोन ट्रॅकवर मालधक्क्याच्या वॅगन, तर चौथ्या ट्रॅकचा वापर लोखंडी साहित्य खाली करण्यासाठी होतो. माथाडी वेअर हाऊस अशा दोन्ही ठिकाणी १४०० कामगार आहेत. मालधक्का बंद ठेवल्यास या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. वेअर हाऊसच्या ट्रॅकवर सिमेंट खतांचे महिन्याला ४५ रॅक येतात. एका रॅकला ४२ ते ५८ वॅगन असतात. एका वॅगनची क्षमता ६७ ते ७० टनांची असते.\nरेल्वेने वेअर हाऊसचा मालधक्का बंदचा निर्णय घेतल्याची अधिकृत माहिती नाही. पत्र प्राप्त झाल्यानंतर भूमिका ठरवू. - सुनील यादव, महाराष्ट्र माथाडी, ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन\nरेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सिंहस्थात मालधक्का बंद ठेवणार असल्याचे आश्वासन देऊन पाळले नाही. या निर्णयाचा फेरविचार करावा. -सुनील वाघ, मार्गदर्शक, रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशन\nमाल धक्काबंदच्या निर्णयामुळे सात हजार कामगार बेरोजगार होणार असल्याने सिंहस्थात कंत्राटी कामगार म्हणून भरतीसाठी कामगार उपायुक्तांकडे आग्रह धरणार आहे. रामबाबापठारे, अध्यक्ष, रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशन\nपर्यायी धक्का पाडळी स्थानकावर उभारावा, अशी मागणी ‘निमा’ने दोन वर्षांपूर्वीच केली होती. ओढ्याचाही पर्याय चांगला आहे.सिंहस्थात मालधक्का बंद करता पर्यायी व्यवस्था या दोनपैकी एका ठिकाणी करण्याची पुन्हा मागणी करू. -मंगेश पाटणकर, सरचिटणीस, निमा\nमालधक्क्यावर प्रतिदिन ६० हजार बॅग्ज इतके सिमेंट उतरविले जाते. मालधक्का बंद केला तर हा माल ट्रकमधून शहरात आणावा लागेल. यामुळे सिमेंटच्या कृत्रिम टंचाईचा सामना करावा लागेल. याचा फटका बांधकाम उद्योगाला बसणार असल्याचे सिमेंट असोसिएशनने स्पष्�� केले.\nट्रकद्वारे आणावा लागेल माल\nसिंहस्थाततीन महिने मालधक्का बंद ठेवल्यास उद्योगांचा कच्चा माल, तर बांधकामासाठी लागणारे स्टील सिमेंट यांची कृत्रिम टंचाईची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय ट्रक, ट्रेलरद्वारे हा माल शहरात आणावा लागेल. ट्रान्सपोर्टचा अतिरिक्त खर्च ग्राहकांच्या माथी पडेल.\nनाशिक : सिडकोत घरमालकावर भाडेकरूचा तलवारीने वार\nनाशिक, हरिद्वार, गोरखपूरमध्ये बिहारी चोरांचा आहे दबदबा\nनाशिक विमानतळ बुधवारपर्यंत जाणार एचएएलच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AKO-news-about-akola-municipal-5608112-NOR.html", "date_download": "2021-08-02T19:00:59Z", "digest": "sha1:WLYUP6WSFDZQALGKQ2H35SDWRKWOKTWA", "length": 20759, "nlines": 74, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about akola municipal | काँग्रेसचा एल्गार; धरणे अांदाेलनाने वाजला बिगुल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकाँग्रेसचा एल्गार; धरणे अांदाेलनाने वाजला बिगुल\nअकाेला - अकाेले करांना मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेने केलेल्या अवाढव्य मालमत्ता कर विराेधात शुक्रवारी काँग्रेसने एल्गार पुकारला. सत्ताधारी प्रशासनाने घेतलेल्या ‘तुघलकी’ निर्णयाला विराेध करण्यासाठी काँग्रेसने धरणे देत अांदाेलनालाचा बिगुल फुंकला.\nदिवसेंदिवस हे अांदाेलन अाणखी तीव्र हाेणार असून, साेमवारी हाेणाऱ्या महासभेच्या निमित्ताने नागरिकांनी महापालिकेत धाव घेऊन सत्ताधारी प्रशासनाला जाब विचारावा, असे अावाहन नेत्यांनी केले. अांदाेलनाला सामान्य अकाेलेकरानेही पाठिंबा िदला हाेता.\nमहापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाने यापूर्वी घेतला हाेता. मात्र मालमत्ता पूनर्मल्यांकनाबाबत मनपाकडे अनेकांनी तक्रारी केल्या. तसेच मालमत्तेच्या नाेंदणी संगणाकामध्ये करणेही आवश्यक हाेते. मात्र नाेंदी झाल्या नाहीत. त्यानंतर अमरावती येथील स्थापत्य कंपनीची नेमणूक करण्यात अाली.\nहे काम सध्या अंतीम टप्प्यात अाहे. विकास प्रशासकीय खर्चासाठी पैसा हवा, हे कारण पुढे करीत मालमत्ता कर वाढवण्याचा निर्णय साेमवार, एप्रिल १७ राेजी सर्वसाधारण सभेत घेतला हाेता. निवासी कर ८० टक्के तर वाणिज्य मालमत्तेसाठी १२५ टक्क्यांनी करमूल्यांकनाच्या ठरावाला सभेत मंजुरी देण्यात अाली हाेती. त्यानंतर हा कर ३० ते ६० टक्क्यांवर अाणण्यात अाला, असा दावा सत्ताधाऱ्यांतर्फे करण्यात अाला.\nमहापालिकेजवळ असलेल्या टिळक पुतळ्याजवळ काॅंग्रेसतर्फे धरणे अांदाेलन करण्यात अाले. त्यानंतर महापौरांना निवेदन सादर करण्यात अाले.\nअांदाेलनात माजी अामदार लक्ष्मणराव तायडे, मदन भरगड, महानगराध्यक्ष बबन चाैधरी, नातिकाेउद्दिन खतीब, नगरसेवक साजिद खान, राजेश भारती, नगरसेवक पराग कांबळे, अाकाश कवडे, रमाकांत खेतान, राजेश पाटील, मनिष हिवराळे, अजहर इकबाल, निखिलेश दिवेकर, प्रकाश तायडे, दादाराव मते, महेश गणगणे, अाझाद खाद, सिमा ठाकरे, पुष्पा गुलवाडे, विभा राूत, राजेंद्र चित्तलांगे, अभिषेक भरगड, प्रदीप वखारिया, अनंत बगाडे, संजय मेश्रामकर, डाॅ. माेहन खरे, चंद्रकांत सावजी, राजाभाऊ देशमुख, सैय्यद शहजाद, जनार्दन बुटे, रवी शिंदे, माे. इरफान, माे. नाैशाद, राजेश मते, नागेश बागडे, हरिष कटािरया, माेईन खान हसन खान, मकसुद ठेकेदार, अविनाश देशमुख, िवजय शर्मा अादी सहभागी झाले हाेते.\nमनपा मालिकाच्या दुकान भाड्यांचे वर्गीकरण करण्यात येणार असून यासाठी प्रशासन भाजप लाेकप्रतिनिधींशी चर्चा करु, असे महापाैर विजय अग्रवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मालमत्ता करवाढीिवराेधात सर्वच स्तरावरुन राेष व्यक्त झाल्याने सत्ताधारी प्रशासनाला अाता अल्पशी का हाेईना पण उपरती झाली अाहे. त्यामुळे पुरेसा अभ्यास करताच सत्ताधारी प्रशासनाने करवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी केली काय, असा सवाल अाता विराेधकांनांमधून उपस्थित करण्यात येत अाहे. दरम्यान हाेणाऱ्या सभेत गाेंधळ निर्माण हाेऊ नये म्हणून महापाैरांनी पत्रकार परिषद घेतल्याची चर्चा शहरात हाेती.\nयापूर्वी नागरिकांनी केलेल्या स्वमूल्यांकनाच्या अाधारे कर लावण्यात येत हाेता. कालांतराने अनेक जण त्याच ठिकाणी घर दुरुस्ती, खाेल्या वाढवत हाेते. मात्र त्यावर कर अाकारण्यात येत नव्हता. त्यामुळे अाता चटई क्षेत्राला कर अाकारण्यात येत अाहे. शासनाच्या याेजनांच्या फायदा मिळण्यासाठी शासनाकडे निधी जमा करावा लागणार असून, यासाठी महापािलकेचे उत्पन्न वाढणे अावश्यक अाहे. नागरिकांना काही प्रमाणात त्रास हाेईल, मात्र हा निर्णय विकासासाठीच घेण्यात अाल्याचा दावा महापाैर अग्रवाल यांनी केला. पत्रकार परिषदेला उपमहापाैर वैशाली शे��के, स्थायी समिती सभापती बाळ टाले, भाजपच्या ज्येष्ठ नगरसेिवका गितांजली शेगाेकार, राहुल देशमुख यांच्यासह अधिकारी उपस्थित हाेते.\nदाेन्हीवेळा भाजपनेच केली करवाढ : यापूर्वी दाेन वेळा भाजपच्या कार्यकाळातच मालमत्ता कर वाढवण्यात अाल्याचे महापाैरांनी सांगितले. अाता ३० ते ६० टक्केच कर वाढ केली असल्याचे ते म्हणाले.\n५०टक्के नागरिकांनाच दुप्पट कर : एखादा१००० स्कवेअर फूटच्या फ्लॅटच्या खरेदीमध्ये ५०० ते ६०० स्क्वेअर फूटाचाच उल्लेख असताे. त्यामुळे अाता चटई क्षेत्रावर कर अाकारण्यात येणार अाहे. वाढीव करवाढीचा समाजातील सर्वांवर एकसारखा बाेजा पडणार नाही. ५० टक्के नागरिकांनी दुप्पट अािण १० टक्के नागरिकांना पाऊण पट कराचा बाेजाल सहन करावा लागणार अाहे.\n७०काेटी मिळतील : मालमत्ताकर वाढल्याने महपाािलकेला ७० काेटी रुपयांचा महसूल मिळणार अाहे. अमृत याेजनेच्या लाभासाठी १७५ काेटी रुपये शासनाकडे जमा करावे लागणार अाहेे. वाणिज्य संकुले असून, फुटानुसार भाडे अाकारण्यात येते. अाता रेडीरेकरच्या दरानुसार भाडे कर अाकारण्यात येणार अाहे. तसेच भाडे अाकारताना कराचे ए,बी.सी.असे वर्गीकरण करण्यात येईल. यासाठी रेडी रेकनर दराचा विचार केला जाईल. यापूर्वी स्वनिधीतून वेतन इतर बाबींना खर्चही भागत नव्हता, असेही महापाैरांनी स्पष्ट केले.\n^करवाढीचा सामना करणे छाेट्या व्यावसािंयकांना शक्य नाही. अाधीच व्यवसाय परवडत असून, करवाढीमुळे तर छाेट्या व्यावसाियकांचे कंबरडे माेडणार अाहे. परिणामी व्यावसाियकांच्या डाेक्यावरील कर्जाचा डाेंगरही वाढणार अाहे. त्यामुळे करवाढीच्या निर्णयाचा निषेध करावी तेवढा कमीच अाहे.’’ -रमाकांत खेतान, नेते, काॅंग्रेस.\n^विकासासाठी पुरेसािनधी खेचून अाणणे हे भाजपचे खासदार, अामदारांचे अपयश अाहे. नागरिकांच्या घमाचा पैसा कंत्राटदारांच्या घशात घालण्याचे काम सत्ताधारी करीत अाहेत. करवाढीिवराेधातील या अांदाेलन अकाेलेकरांनी सहभागी हाेऊन मनपाच्या दादागिरीला उत्तर द्यावे.’’ -मदनभरगड, महाचिव, प्रदेश काॅंग्रेस.\n^भरमसाठ मालमत्ताकर वाढ करुन महापािलका सत्ताधारी सामान्यांच्या घामाच्या पैशांची लुट करीत अाहे. भाजप सरकार हे अकाेलेकरांने रक्त पिणारे सरकार अाहे. चुकीच्या धाेरणांमुळे शेतकरी अात्महत्या करीत असून, तरीही सरकाला जाग अालेली नाही. म���लभूत सुिवधा नसतानाही कर वाढ का केलीे.’’ -साजिद खान पठाण, विराेधी पक्ष नेते.\n^भाजप विकासा साठी निधीची गरज असल्याने करवाढ केल्याचा कांगावा करीत अाहे. सध्या रस्त्यांसह इतरही सुरु असलेल्या विकास कामांसाठीचा निधी काॅंग्रेसच्या कार्यकाळात खेचून अाणण्यात अाला. विकासासाठी काॅंग्रसने भाजपसारखा कधीही सामान्यांच्या खिसावर डल्ला मारला नाही.’’ राजेशभारती, महासचिव, महानगर, काॅंग्रेस\n^मालमत्ताकरात प्रचंड वाढ करुन भाजपने सामान्यांना लुटण्याचा प्रयत्न केला अाहे. ही मतदारांची फसवणूक अाहे. कर वाढीबाबत नागरिकांना अालेल्या नाेटीसला काॅंग्रेसतर्फे उत्तर देण्यात येईल. यासाठी नागरिकांनी परिसरातील काॅंग्रेस नेत्यांशी संपर्क साधावा. भविष्यात हे अांदाेलन अाणखी तीव्र करण्यात येईल.’’ -प्रकाश तायडे, महासचिव, काॅंग्रेस\nदुपारी वाजता धरणे अांदाेलनाला सुरुवात झाली. अर्ध्याअधिक मंडपात ऊन अाली. मात्र तरीही काॅंग्रेस नेत्यांनी अांदाेलन सुरुच ठेवले. काही वेळाने ढगाळ वातारण निर्माण झाले. वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यावेळी निखिलेश दिवेकर मनाेगत व्यक्त करीत हाेते. वातावरणातील अचानक झालेले बदल हे शुभसंकेत असून, या अांदाेलनाला जणू निसर्गही साथ देत अाहे, असेही दिवेकर म्हणाले.\nमालमत्ता करवाढी विराेधात कांॅग्रेसतर्फे एक शिष्ट मंडळ महापाैर विजय अग्रवाल यांना निवेदन देण्यासाठी गेले. मात्र हे शिष्टमंडळ पाेहाेचण्याच्या मिनिटांपूर्वीच महापाैरांनी कक्षातून गेले. त्यामुळे काॅंग्रेस नेत्यांनी कक्षात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र या सुरक्षा रक्षकांना जुमानता नेत्यांनी अातमध्ये प्रवेश करीत खुर्चीवर निवेदन ठेवले. काॅग्रेसच्या नेत्यांनी घाेषणाबाजीही केली.\nमालमत्ता करवाढीिवराेधात झालेल्या अांदाेलनाची काॅंग्रेसने जय्यत तयारी केली हाेती. या ठिकाणी फ्लेक्सही लावण्यात अाले हाेते. या फ्लेक्सवर काॅंग्रेसचे झेंडे लावण्यात अाले. एकिकडे टॅक्सच्या अाेझ्याखाली सामान्य अकाेलेकराचे कसे कंबरडे माेडत अाहे दाखवण्यात अाले असून, दुसरीकडे टॅक्स वाढ केल्याने सत्ताधारी गब्बर हाेत असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात अाला. या करवाढीचा निषेधही करण्यात अाला.\nदाेन प्रकाराच्या नाेटीस देऊ\nमालमत��ता करवाढीबाबत नागरिकांनी यानंतर दाेन स्वरुपाच्या नाेटीस देण्यात येणार अाहे. यामध्ये प्रथम अाक्षेपाबाबतची नाेटीस देण्यात येईल अािण दुसऱ्या नाेटीसमध्ये मालमत्तेबाबतच्या विश्लेषणाची मािहती असेल. मालमत्ता कर वाढीबाबत पूर्व झाेनमधून हजार अाक्षेप अालेले अाहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-modi-govt-loan-subsidy-for-farmers-will-continue-5622073-NOR.html", "date_download": "2021-08-02T19:45:58Z", "digest": "sha1:R2QQEE4KHY6CSDIE6RYUUKWGSKHRMMAR", "length": 4986, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "modi govt Loan Subsidy for farmers will continue | शेतकऱ्यांना यंदाही मिळणार 4% दराने कर्ज, केंद्र सरकारची योजनेला एका वर्षाची मुदतवाढ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशेतकऱ्यांना यंदाही मिळणार 4% दराने कर्ज, केंद्र सरकारची योजनेला एका वर्षाची मुदतवाढ\nनवी दिल्ली - शेतीसाठी या वर्षी शेतकरी स्वस्त दराने कर्ज घेऊ शकेल. यासाठी गेल्या १० वर्षांपासून सुरू असलेल्या योजनेला केंद्र सरकारने बुधवारी एक वर्षाची मुदतवाढ दिली अाहे. दरम्यान, देशभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील कर्जमाफीच्या प्रमुख मागणीवर मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.\nकेंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ एक वर्षापर्यंत तीन लाख रुपयांचे कृषी कर्ज घेणारे शेतकरी घेऊ शकतील. या कर्जावर ९ टक्के व्याज आकारले जाते. मात्र, केंद्र सरकारकडून यावर २% सबसिडी देण्यात येते. नियमित आणि वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजदरात आणखी ३% सबसिडी मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना व्याजदरात एकूण ५% सूट मिळू शकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला केवळ ४% व्याजच फेडावे लागेल. सन २०१७-१८ साठी ही योजना सुरू ठेवण्यासाठी मंत्रिमंडळाने २०,३३९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. आरबीआय आणि नाबार्डही हा व्याजदर लागू करतील.\nयांना मिळेल लाभ : एक वर्षासाठी तीन लाख रुपयांपर्यंत कृषी कर्ज घेणारे सर्व शेतकरी.\nकशी मिळेल ५% सबसिडी\nकृषी कर्जावर ९ टक्के व्याज आकारले जाते. प्रारंभी २% सबसिडी मिळेल. वेळेवर कर्जफेड केली तर आणखी ३% सबसिडी दिली जाईल. म्हणजे केवळ ४% व्याजदराने कर्जफेड करावी लागेल.\nआधार आवश्यक : कृषी कर्जासंबंधी सर्व बँक खाती या वर्षी आधार क्रमांकाने जोडणे अनिवार्य करण्यात अाले अाहे.\nकर्जमाफीवर मोदी सरकारने केल��� हात वर... राज्य सरकारांनीच उभा करावा निधी - अरुण जेटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/rape-victims-father-chops-off-accused-priest-private-part-in-london-5982243.html", "date_download": "2021-08-02T19:43:22Z", "digest": "sha1:WZSVG6MZODIVCCEQAGPQWIRHNQUV3AA7", "length": 7066, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "rape victims father chops off accused priest private part and left to die in london | 9 वर्षांच्या मुलीवर रेप करणाऱ्या धर्मगुरूला वडिलांनी दिली अशी शिक्षा, ऐकूण प्रत्येकाचाच उडाला थरकाप! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n9 वर्षांच्या मुलीवर रेप करणाऱ्या धर्मगुरूला वडिलांनी दिली अशी शिक्षा, ऐकूण प्रत्येकाचाच उडाला थरकाप\nलंडन - अवघ्या 9 वर्षांच्या बलात्कार पीडितेच्या वडिलांना कोर्टाने तुरुंगात डांबले आहे. आपल्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार झाल्याचे कळताच त्याने रागाच्या भरात कथित आरोपीचे लिंग छाटण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान आरोपी इतका गंभीर जखमी झाला की त्याचा जीव गेला. मृत्यूमुखी पडलेला कथित आरोपी एका चर्चमध्ये पादरी होता. या घटनेनंतर कोर्टाने पीडितेच्या वडिलांना केवळ तुरुंगात डांबले नाही, तर त्याला जामीन सुद्धा नकारला आहे.\nसध्या तुरुंगात असलेल्या बलात्कार पीडितेच्या वडिलांना पीडितेच्या आईने सप्टेंबरमध्ये मुलीवर अत्याचाराची हकीगत सांगितली होती. आपल्या शहरातील चर्चमध्ये पादरी असलेल्या 66 वर्षीय मेस मलगास याने चिमुकलीवर बलात्कार केला असे तिने पतीला सांगितले. यावरून पीडितेचा बाप इतका खवळला की त्याने आपल्या पत्नीसह आणखी एका मित्राला घेऊन कथित आरोपी पादरीचे घर गाठले. तिघांनी मिळून मलगासला बेदम मारहाण केली. याचवेळी पीडितेच्या वडिलांनी मलगासचे लिंग छाटण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो यात सपशेल अयशस्वी झाला नाही आणि ते अर्धवट कापल्या गेले. तशाच रक्तबंबाळ अवस्थेत मलगास पळून जाण्याचा आणि मदत मागण्याचा प्रयत्न करत होता. तिघांनी त्याला पुन्हा पकडले आणि स्थानिक पोलिस स्टेशनला नेले. मलगासला अटक होईल असे पालकांना वाटत होते. परंतु, याच ठिकाणी कहाणीत मोठा ट्विस्ट आला.\nपादरीचा मृत्यू, वडिलांना अटक\nपोलिसांनी संशयित आरोपीची अवस्था पाहून त्याला वेळीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार केला तोपर्यंत पोलिसांनी पालकांना आपल्या ताब्यात ठेवले. याच दरम्यान पादरीचा मृत्यू झाला आणि पो���िसांनी वडिलांना अटक केली.\nपीडितेच्या वडिलांबद्दल सहानुभूती, पण...\nकोर्टाने पीडितेच्या वडिलांना अटक आणि जामीन नकारण्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ईस्ट लंडनच्या न्यायाधीशांनी सांगितल्याप्रमाणे, पीडित मुलगी आणि तिच्या वडिलांच्या अवस्थेबद्दल कोर्टाला सहानुभूती आहे. मुलीवर बलात्कार झाला हे वैद्यकीय अहवालात स्पष्ट देखील झाले. परंतु, पादरीवर फक्त आरोप झाला त्याने बलात्कार केल्याचे सिद्ध झाले नाही. सिद्ध झाल्याच्या परिस्थितीत सुद्धा वडिलांना कायदा आपल्या हातात घेऊन त्याचा जीव घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळेच, पादरीने बलात्कार झाल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत जामीन मिळणार नाही असे न्यायालयाने सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kathyakut.com/riya-chakravrty-have-sushants-these-property/", "date_download": "2021-08-02T19:14:19Z", "digest": "sha1:HONGP6K43Z2D7H3VJMSO2YZNERUP4DDQ", "length": 7043, "nlines": 97, "source_domain": "kathyakut.com", "title": "ईडीच्या चौकशीत रियाने केले कबूल सुशांतची ‘एवढी’ संपत्ती माझ्याकडे आहे; वाचा कोणती संपत्ती.. - Kathyakut", "raw_content": "\nईडीच्या चौकशीत रियाने केले कबूल सुशांतची ‘एवढी’ संपत्ती माझ्याकडे आहे; वाचा कोणती संपत्ती..\nटिम काथ्याकूट – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर पैसे उकळल्याचा आरोप केल्यानंतर ‘ईडी’ने रियाची तब्बल आठ तास चौकशी केली.\nरिया आणि कुटुंबीयांनी सुशांतच्या खात्यातून पैसे काढले आहेत. तिने १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप त्यांनी पाटणामध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये केला होता.\nईडी’ने रियाच्या संपत्तीबाबत चौकशी केली. सुशांतची संपत्ती म्हणून माझ्याकडे फक्‍त दोनच गोष्टी आहेत. असा खुलासा रियाने केला.\nरियाने तिच्याकडे असणाऱ्या सुशांतच्या संपतीचा खुलासा केला आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीने एक बॉटल आणि डायरीतील एक पान शेअर केले आहे. या बॉटलवर ‘छिछोरे’ असे लिहण्यात आले आहे. रियाने हे फोटो शेअर केले आहेत.\nरियाने असा दावा केला आहे की, ‘हा सिपर हिच केवळ सुशांतची संपत्ती माझ्याकडे आहे. सुशांतने या डायरीमध्ये तो कोणत्या गोष्टींबद्दल कृतज्ञ आहे. याची यादीच लिहिली आहे.\nरियाने याबाबत असे स्पष्टीकरण दिले आहे की, ‘हे सुशांतचे हस्ताक्षर आहे. यामध्ये त्या��े नमूद केलेला Lillu म्हणजे शोविक, Bebu म्हणजे मी, सर म्हणजे माझे वडील आणि मॅम म्हणजे माझी आई तर Fudge त्याचा कुत्रा’.\nपाळीव कुत्र्याच्या बेल्टने सुशांत सिंग राजपूतचा गळा आवळण्यात आला\nस्वतःच्या फायद्यासाठी माझ्या मुलीला बदनाम करू नका; दिशाच्या आईची कळकळची विनंती\nतुम्हाला हे देखील आवडेल\n‘करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक होते ‘हे’ क्रिकेटर, पण आता स्वतःचे पोट भरणेही झाले अवघड’\nपंढरपूरच्या विठूरायाची मुर्ती तब्बल दहा ते पंधरा वर्षे पंढरपूरातून गायब होती; कारण..\nसुशांत सिंग राजपूतसारखेच ‘या’ दक्षिणात्य अभिनेत्याने नैराश्यातून संपवले होते आयुष्य\n८५ वर्षांच्या मेंढपाळाने बकऱ्या सांभाळत खोदले तब्बल १४ तलाव; सोबतच लावली २ हजार झाडे\nअभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटर व्हिवीयन रिचर्डस यांची लव्ह स्टोरी\nस्वराज्य वाचवण्यासाठी पोटच्या गोळ्यासह शत्रुच्या छावनीत तब्बल १९ वर्षे कैदेत राहीलेली राणी येसुबाई\nस्वतःच्या फायद्यासाठी माझ्या मुलीला बदनाम करू नका; दिशाच्या आईची कळकळची विनंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/on-the-wedding-stage-the-brides-sister-kissed-the-groom-in-front-of-everyone-video-viral-mhmg-564643.html", "date_download": "2021-08-02T19:55:05Z", "digest": "sha1:FNJQ7O2S3MEEFFEKFO72HAYNHIT2K6I5", "length": 6372, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Oh...! लग्नाच्या स्टेजवर मेव्हणीनं सर्वांसमोर केलं नवरदेवाला किस; VIDEO VIRAL– News18 Lokmat", "raw_content": "\n लग्नाच्या स्टेजवर मेव्हणीनं सर्वांसमोर केलं नवरदेवाला किस; VIDEO VIRAL\nया व्हिडीओवर खूप प्रतिक्रिया येत आहेत. एका व्यक्तीने लिहिलं आहे की, हे चुकीचं आहे, हाच प्रकार जर नवरदेवाने केला असता तर त्याला चपलेनं मारलं असतं.\nया व्हिडीओवर खूप प्रतिक्रिया येत आहेत. एका व्यक्तीने लिहिलं आहे की, हे चुकीचं आहे, हाच प्रकार जर नवरदेवाने केला असता तर त्याला चपलेनं मारलं असतं.\nभारतीय लग्नपद्धतीत मजा-मस्तीबरोबरच थोडा खोडकरपणा केला जातो. भारतात लग्न हे असंच असतं. त्यात प्रत्येक राज्यानुसार त्या पद्धतींमध्येही बदल होतो. जिथे मेव्हणीची गोष्टी येथे तिथे मात्र मजा-मस्तीचा माहोल तयार होतो. येथे एका मेव्हणीने लग्नात केलेला प्रताप पाहून अनेकांची बोलती बंद झाली आहे. एका मेव्हणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मेव्हणीने बहिणीच्या लग्नादरम्यान चक्क नवरदेवाला किस करण्याचा प्रयत्न केला. ���न्स्टाग्रामवर niranjanm87 यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. लग्नसमारंभादरम्यान हार घालण्याचा कार्यक्रम सुरू होता. नवरदेव-नवरीने एकमेकांना हार घातले. ज्यानंतर स्टेजवर फोटो सेशन सुरू होते. नवरदेवाची मेव्हणी अगदी त्याच्या शेजारी चिकटून बसली होती. दरम्यान तिच्या मनात काहीतरी आलं, तिने नवरदेवाला पकडलं आणि सर्वांसमोर त्याला किस करू लागली. मेव्हणीचं हे कृत्य पाहून नवरदेव मात्र लाजेने पाणी पाणी झाला. हे ही वाचा-10 वर्षांपासून 'ती' शेजारच्या घरी क्वारंटाईन; आई-बाबांनाही नव्हती कल्पना\nहा प्रकार पाहून लग्नात आलेले पाहुणेही हैराण झाले. नवरदेवासोबत मेव्हणीने केलेल्या या खट्याळपणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर खूपजणं प्रतिक्रियाही देत आहे. एकाने तर हे लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. त्यात दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिलं आहे की, हे चुकीचं आहे, हाच प्रकार जर नवरदेवाने केला असता तर त्याला चपलेनं मारलं असतं.\n लग्नाच्या स्टेजवर मेव्हणीनं सर्वांसमोर केलं नवरदेवाला किस; VIDEO VIRAL\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87", "date_download": "2021-08-02T20:09:35Z", "digest": "sha1:5PS7AMWBRPHFJJNAEQPM4CAHY5P7UIFL", "length": 27688, "nlines": 277, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमेरिकेची राज्ये - विकिपीडिया", "raw_content": "\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने देश एकूण ५० राज्यांमध्ये विभागला गेला आहे. ह्या राज्यांची शासने स्वायत्त असून केंद्रीय सरकारने त्यांना संपूर्ण सार्वभौमत्व दिलेले आहे.कारण अमेरिकेत अधिवास कायद्यानुसार तेथील नागरिक हा तो राहत असलेल्या राज्याचा तसेच अमेरिकन संघराज्याचा या दोन्हींचा एक भाग आहे.[१]अमेरिकेत अमेरिकन नागरिकत्व आणि निवासी दाखला या संबंधीचे कायदे लवचिक असून त्यात कोणत्याही एकाच सरकारची(राज्य सरकार किंवा संघराज्य सरकार) संमती घेणे अनिवार्य नाही. (अपवाद : कोणी व्यक्ती न्यायालयीन चौकशींशी संबंधित असेल तर त्याला संमती घ्यावीच लागते. उदा. पेरोलवर असलेले व्यक्ती अथवा काडीमोडीतून सुटलेल्या दाम्पत्याचे अपत्य ज्याचा अजून निकाल लागलेला नाही.)\nसंघात सामील होण्याच्या क्रमानुसार\nखालील यादीमध्ये अमेरिकेची ५० राज्ये, संक्षेप, क्षेत्रफळ, लोकसंख्या, राजधान्या इत्यादी तपशील माहिती दिल��� आहे.\n^ पहा चौदावी अमेरिकन घटनादुरुस्ती\n^ क्लीव्हलंड हे ओहायोमधील सर्वात मोठे महानगर आहे.\n↑ a b c d अधिकृत नावः केंटकीचे राष्ट्रकुल.\n^ डॅलस-फोर्ट वर्थ-आर्लिंग्टन हे टेक्सासमधील सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे.\n^ नॅशव्हिल हे टेनेसीमधील सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे.\n^ न्यू यॉर्क शहर हे अमेरिकेमधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.\n^ दक्षिण फ्लोरिडामधील मायामी-फोर्ट लॉडरडेल-फ्लोरिडा हे राज्यातील सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे.\n^ सेंट लुईस हे मिसूरीमधील सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे.\n^ संपूर्ण नावः र्‍होड आयलंडचे राज्य व प्रॉव्हिडन्सच्या बागा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०२:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/29834", "date_download": "2021-08-02T17:57:44Z", "digest": "sha1:3HDGB2VQT6KQ33HP6QOUOQLSKUQJQWEW", "length": 9312, "nlines": 154, "source_domain": "www.misalpav.com", "title": "गंध तुझे | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसार्थबोध in जे न देखे रवी...\nये जरा भेटायला, घे ओंजळीतले फुल माझे\nगंध सेवण्या तयाचा, काय सांग जाते तुझे\tll १ ll\nकळ्या पाकळ्या लाजतील, येता तुझ्या हातावरी\nमृदू पाकळ्या केसरांस, जरा जडू दे गंध तुझे\tll २ ll\nया किनारी वाळूवरी, पुसती जरी साऱ्या खुणा\nतू अशी साथ असता, पौर्णिमेचा रंग सजे\tll ३ ll\nसखे ग सहवास तुझा, रंगतो निळया लाटांपरी\nपुन्हा होईल भेट तोवरी, लाट वाहील काय ओझे\tll ४ ll\n'सेवण्या' शब्द जरा दाताखाली आलेल्या खड्यासारखा वाटतो.\nबाकी, छान कविता. आवडली.\nशेवटची ओळ केवळ क्लास. लिहित राह��.\nकाहीशी साठोत्तरी कवितांच्या आधीच्या शैलीतील एक सरळ साधी कविता. विलक्षण गेयता आणि माधुर्य. प्रीतीची उत्कटता. स्वप्नाळूपणा आणि प्रेयसीची मृदू आळवणी. अशा कविता हल्ली फारच कमी दिसतात. त्यामुळे मुद्दाम लॉगइन करून प्रतिसाद लिहीत आहे.\nकिंचितसे बदल मला करावेसे वाटले तसे खाली दिले आहेत. पहा आवडताहेत का\nये जरा भेटायाला, घे ओंजळीतले फूल माझे\nगंध सेवना तयाचा, काय सांग जाते तुझे || १ ||\nकळ्या-पाकळ्या लाजतील, येता तुझ्या हातावरी\nमृदू पाकळ्या केसरांस, जरा जडू दे गंध तुझे || २ ||\nया किनारी वाळूवरी, पुसती जरी साऱ्या खुणा\nतू अशी संगे असता, पौर्णिमेचा रंग सजे || ३ ||\nसखे गं सहवास तुझा हा, रंगतो निळया लाटांपरी\nपुन्हा होईल भेट तोवरी, लाट वाहील काय ओझे || ४ ||\nआपल्या प्रतिक्रियेबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१ अधिक माहितीसाठी येथे बघा\nसध्या 10 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/tight-security-on-chaityabhoomi-18162", "date_download": "2021-08-02T19:10:54Z", "digest": "sha1:OE6JR3PTM7O4DLGKCVBS3E6XEYB4U452", "length": 7641, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Tight security on chaityabhoomi | चैत्यभूमीवर कडक बंदोबस्त", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nBy मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर दादर येथील चैत्यभूमीवर कडक बंदोबस्त ठेवण्यात अाला अाहे. अोखी वादळाच्या भीतीमुळे मुंबई पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात अाल्या अाहेत. सोमवारी रात्रीपासून पावसाची संततधार कायम असल्यामुळे अांबेडकरी अनुयायांची योग्य ती सोय करण्यात अाल्याची माहिती दादर विभागाचे सहाय्यक पोलीस अायुक्त सुनील देशमुख यांनी दिली अाहे.\nसंपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज\nराज्यातून तसेच देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली अाहे. 1 अतिरिक्त पोलीस अायुक्त, 5 पोलीस उपायुक्त, 6 सहाय्यक पोलीस अायुक्त, 100 अधिकारी, 1 हजार पोलीस कर्मचारी असा ताफा सज्ज ठेवण्यात अाला अाहे. त्याचबरोबर बाँम्बशोधक पथक, श्वानपथक, दंगलविरोधी पथक, राज्य राखीव दलाची पथके तैनात करण्यात अाली अाहेत.\n६ डिसेंबरला चैत्यभूमीवर उसळणारा भीमसागर बघता हा संपूर्ण परिसर 'नो फ्लाईंग झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे. यावेळी या परिसरातून विमानासह ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. हेलिकॉप्टरमधून करण्यात येणाऱ्या पुष्पवृष्टीसाठी मात्र नियम शिथिल करण्यात अाल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nचैत्यभूमीबाबासाहेब अांबेडकरमहापरिनिर्वाण दिनपोलीससुनील देशमुखदादरभीमसागर\nराज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम\nराज्यात सोमवारी ४ हजार ८६९ नवीन कोरोना रुग्ण\nपूरग्रस्तांसाठी अभिनेता हरिओमचा मदतयज्ञ\nशब्दरूपी 'जिप्सी' अवतरणार मोठ्या पदड्यावर\nएनडीआरएफचे निकष बदलण्यासाठी केंद्र शासनाला विनंती\nपूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही – उद्धव ठाकरे\nस्तनदा मातांनी कोविड १९ लस घेणं टाळू नये - डॉ. अर्चना साळवे\nलसीकरण झालेल्यांना लोकलनं प्रवास करण्याची मुभा का नाही उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न\n१६ कोटींच्या लसीनंतरही चिमुकलिची मृत्यूशी झुंज अपयशी\nनवी मुंबईत जुलैमध्ये तब्बल २ लाख १८ हजार चाचण्या\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/8452/", "date_download": "2021-08-02T18:57:27Z", "digest": "sha1:32WARBVA7YCKGKWPONMFRTZWEKDKXA6W", "length": 23765, "nlines": 179, "source_domain": "policetimes.co.in", "title": "*पालकमंत्री छगन भुजबळ य���ंच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये होणार कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/आपला जिल्हा/*पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये होणार कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था\n*पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये होणार कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 25/04/2021\n*पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये होणार कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था*\n*पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून १० कोटी ८८ लक्षच्या ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टला मंजूरी*\nनाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे\n*नाशिक जिल्हा रुग्णालयासह ९ रुग्णालयात होणार ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट – छगन भुजबळ*\nनाशिक,दि.२५ एप्रिल:-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढून नाशिक जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था व्हावी यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून पहिल्या टप्प्यात ९ रुग्णालयांमधील ऑक्सिजन जनरेशन प्लांट ला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १० कोटी ८८ लक्ष रुपयांच्या या अत्यावश्यक प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता दिलीआहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयात स्वतःचा ऑक्सिजन प्लांट निर्माण होऊन ऑक्सिजनचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन बेड्सची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र सद्या लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयासह\nजिल्ह्यातील ४ उपजिल्हा रुग्णालय व ४ ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टची निर्मिती करण्यात यावी असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १० रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टची निर्मिती करण्यासाठी १० कोटी ८८ लक्ष रुपयांच्या या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे.\nनाशिक जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्हा रुग्णालयासोबत मनमाड, येवला, कळवण व चांदवड या उपजिल्हा रुग्णालयात तर सिन्नर,पिंपळगाव बसवंत, इगतपुरी आणि वणी या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रस्तावास जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजुरी मिळाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरात सदर प्लांट कार्यान्वित होणार आहे. या प्लांटच्या माध्यमातून प्रतिदिन नैसर्गिक स्वरूपात ८६० जम्बो सिलेंडरची निर्मिती करण्यात येऊन सदर रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था होणार आहे.\nविशेष म्हणजे सदर प्रकल्पामुळे लिक्विड ऑक्सिजनची गरज भासणार नसून नैसर्गिक स्वरूपात हवेतील प्राणवायू यातून मिळणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा येणार खर्च कमी होणार असून कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था होणार आहे. सदर प्लांटसाठी मेंटेनन्सच्या खर्चात देखील मोठी बचत होणार आहे. सदर ऑक्सिजन प्लांट अतिशय उपयुक्त ठरणार असून कोरोनाच्या काळात रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. सदर प्रकल्पास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्या नंतर आता प्रकल्पाची पुढील प्रक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या स्तरावर राबवून एक महिन्याच्या आत सदर प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. या नाविन्यपूर्ण प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nयेवला तालुक्यात बोकटे,देवळणे,दुगलगाव येथे कोरोनाचा कहर...* अंदरसुल प्रतिनिधी हितेश दाभाडे\nपत्रकार अशोक सदाफळ, एक वादळ\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक ���ाझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसति��सिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/category/specials/", "date_download": "2021-08-02T20:02:58Z", "digest": "sha1:VMRYNXJHP4DHWV4RF473QLNYCYKTWTH7", "length": 12859, "nlines": 149, "source_domain": "belgaumlive.com", "title": "विशेष Archives - बेळगांव Live", "raw_content": "\nसंघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ हे पुस्तक तिसऱ्या पिढीसाठी : प्रा. मेणसे\nमहाराष्ट्र -कर्नाटक अर्थात बेळगाव सीमाप्रश्नावर आणखी एक पुस्तक येत असून 'संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी' या शीर्षकाचे हे नवे 336 पानी पुस्तक बेळगावचे प्रा. आनंद मेणसे यांनी लिहिले आहे. मराठी भाषिकांच्या तिसऱ्या पिढीला सीमाप्रश्न कळावा, आंदोलन कळावे आणि त्यापासून त्यांनी...\nमनपा मराठी फलक हटवणे- सदृढ लोकशाहीची लक्षण नव्हें\nमराठी माणसाच्या मनावर चटके देणारे कृत्य करण्यास कर्नाटक सरकार जराही कचरत नाही, किंवा कुचराई करत नाही. मराठीला नेस्तनाबूत करण्यासाठी जी जी पाऊले उचलता येतील ते करण्यास नेहमीच कानडी शासन प्राधान्य देत आलेलं आहे. बेळगाव महापालिका इमारतीच्या गेटच्या बाजूला असलेला त्रिभाषिक...\nडॉक्टर्स डे’ निमित्त ऑडिओलॉजी क्षेत्राबद्दल जनजागृती\nकाकतीवेस रोड येथील कृष्णा स्पीच थेरपी सेंटर अँड हिअरींग क्लीनिक या दशकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या श्रवण आणि वाचा दोषावर उपचार करणाऱ्या दवाखान्यातर्फे 'डॉक्टर्स डे' चे औचित्य साधून आज गुरुवारी एक दिवसाचे मोफत कान आणि वाचा तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले...\n*पर्यटकांना खुणावू लागलायं दूध सागर धबधबा*\nगेल्या कांही दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे ठिकठिकाणचे धबधबे ओसंडून वाहू लागले असून कर्नाटक आणि गोवा सीमेवरील पश्चिम घाटाच्या हिरव्यागार कुशीत वसलेला दूध सागरचा धबधबा देखील गेल्या आठ��डापासून पर्यटकांना खुणावू लागला आहे. चालत्या रेल्वेगाडीतून दूध सागरचा विलोभनीय धबधबा पाहण्याचा आनंद काही...\nसीमाभागात बदल घडवणारा शुभम शेळके म्हणजेच स्टीव्ह बिको….\nअनेक वर्षांपासून राजकारण हा तसा अस्तित्वाचा आणि अस्मितेचा प्रश्न मानला जात आहे. सत्ता हाती आली कि भल्या भल्यांना सत्तेची गादी सुटता सुटत नाही. सत्ता मिळविण्यासाठी आणि सत्तेवर असणाऱ्यांना खाली खेचण्यासाठी अनेकजण प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. या सर्व चळवळीमध्ये काही गोष्टी...\n…अन् आता पुनश्च हरवू लागली आहे माणुसकी\nलोकांचे पटापट होणारे मृत्यू कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीषणता दर्शवू लागले आहेत. याबरोबरच कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या नातलगांना वाळीत टाकण्याचा माणुसकी हरवत चालल्याचा प्रकार पुन्हा सुरू झाला असून याची प्रचिती काल होसूर भागात आली. होसुर भागात राहणाऱ्या एका 70...\nमी कॉलेज रोड बोलतोय….\nबेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असणारा महत्वाचा मार्ग म्हणजे 'कॉलेज रोड' परंतु गेल्या दोन - तीन वर्षात या रोडची दुर्दशा झाली आहे. संपूर्ण शहराचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास झाला. परंतु कॉलेज रोड मात्र दुर्लक्षित झाल्याचे दिसून येत आहे. बेळगावच्या विकासाला सुरुवात...\nनवचैतन्य मिळालं आता त्यात सातत्य गरजेचे\nमहाराष्ट्र एकीकरण समिती ही म्हाताऱ्यांची संघटना आहे. सीमाप्रश्नाचे राजकारण करून काही नेते आपली पोटं भरून घेतात. आपले अस्तित्व टिकवणारे जुनाट नेते सोडले तर या संघटनेशी कुणाचा संबंध नाही. त्यांच्यात मोठी फूट आहे त्यांचं काहीच होणार नाही. समितीशी आणि सीमाप्रश्नाशी...\nशुभम दर्शविणार सीमाप्रश्नी लोकेच्छा\nयुवा समिती अध्यक्ष आणि म ए समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यावेळची लोकसभा पोटनिवडणूक लढवीत आहेत. प्रत्येक गावा गावातील समिती नेते, कार्यकर्ते आणि मराठी माणसाला त्यांनी मला मतदान करा हे आव्हान केले आहे. शुभम शेळके यांना पडणारे प्रत्येक मत हे...\nसमितीच्या नव्या पर्वाची सुरुवात…\nबेळगाव लोकसभेसाठी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कित्तेक वर्षांनी महाराष्ट्र एकीकरण समितीने आपला उमेदवार दिला आहे. युवा समितीचे नेतृत्व करणारे शुभम शेळके आता उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरत आहेत. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर आता शुभम शेळके यांच्या प्रचाराला जोरात सुरुवात झाली...\nविमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक\nपाण्यातूनवाहून जाणाऱ्या इसमाचा जीव वाचविणाऱ्या ब्रेव्ह बॉय श्री कार्लेकर व सहकाऱ्यांचे कौतुक करत प्रोत्साहन देण्याचे काम विमल फौंडेशनने केलं...\nखून प्रकरणातील ‘त्या’ मोकाट आरोपींना गजाआड करा\nउपमुख्यमंत्री पद दिले तरी जबाबदारी पार पाडतो-उमेश कत्ती*\nव्हिडीओ कॉलिंगद्वारे ब्लॅकमेलिंग : पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा\nवाहतूक समस्येसंदर्भात सिटीझन कौन्सिलची ही मागणी\nविमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक\nखून प्रकरणातील ‘त्या’ मोकाट आरोपींना गजाआड करा\nउपमुख्यमंत्री पद दिले तरी जबाबदारी पार पाडतो-उमेश कत्ती*\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/zero-shadow-day-in-kolhapur-ichalkaranji-today-127275772.html", "date_download": "2021-08-02T19:29:18Z", "digest": "sha1:5VX7Q2HMIG26F2YMZBFOKWT3DYZBPZSI", "length": 7001, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Zero Shadow Day in Kolhapur, Ichalkaranji today | कोल्हापूर, इचलकरंजीत आज 'शून्य सावली दिवस'; झीरो शॅडो डे म्हणजे काय जाणून घ्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:कोल्हापूर, इचलकरंजीत आज 'शून्य सावली दिवस'; झीरो शॅडो डे म्हणजे काय जाणून घ्या\n१९ मे रोजी औरंगाबाद, नाशिक, जालना, वैजापूरला घेता येईल झीरो शॅडोचा अनुभव\nसावली साथ सोडण्याला ‘झीरो शॅडो डे’ म्हणतात. पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो, पण या दोन टोकांच्या वृत्तांमधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. मे महिन्यात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या वेळेत संपूर्ण राज्यात शून्य सावली दिवस अनुभवता येईल, अशी माहिती रामन विज्ञान केंद्राचे तंत्र अधिकारी महेंद्र वाघ यांनी दिली.\nमहाराष्ट्रातील वेग���ेगळ्या अक्षवृत्तांवर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे प्रत्येक शहर आणि वेळेत काही सेकंदांचा फरक पडेल. त्यामुळे दुपारी १२ ते १२.३५ या वेळेदरम्यान सूर्यनिरीक्षण करावे. समूहासाठी मोकळ्या पटांगणावर, तर कुटुंबासाठी घराच्या अंगणात वा गच्चीत शून्य सावली दिवस अनुभवता येईल. ३१ मेपर्यंत सावलीनेही साथ सोडल्याचा अनुभव घेता येईल. सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५० अक्षांश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त व मकरवृत्त या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा डोक्यावर येतो. सूर्य रोज ०.५० अक्षांश सरकतो. म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली दिवस अनुभवता येऊ शकतो, असे वाघ यांनी सांगितले.\nराज्यातील शून्य सावलीचे दिवस याप्रमाणे\n> ६ मे आणि ६ ऑगस्ट : कोल्हापूर व इचलकरंजी, > ७ मे आणि ५ ऑगस्ट : रत्नागिरी, सांगली, मिरज, > ८ मे आणि ४ ऑगस्ट : कराड, > ९ मे आणि ३ ऑगस्ट : चिपळूण व अक्कलकोट, > १० मे आणि २ ऑगस्ट : सातारा, पंढरपूर, सोलापूर, > ११ मे आणि १ ऑगस्ट : महाबळेश्वर, फलटण व तुळजापूर, > १२ मे आणि ३१ जुलै : बारामती, उस्मानाबाद, बार्शी, औसा > १३ मे आणि ३० जुलै : मुळशी, पुणे, दौंड, लातूर > १६ मे आणि २७ जुलै : बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर, अहमदनगर, परभणी, नांदेड, > १९ मे आणि २४ जुलै : नाशिक, कोपरगाव, वैजापूर, औरंगाबाद, जालना, पुसद, बल्लारशा, > २० मे आणि २३ जुलै : मेहकर, वाशिम, वणी, चंद्रपूर > २२ मे आणि २१ जुलै : बुलडाणा, यवतमाळ, आरमोरी, > २३ मे आणि २० जुलै : खामगाव, अकाेला, वर्धा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-news-about-helmets-compulsory-5473710-NOR.html", "date_download": "2021-08-02T18:33:39Z", "digest": "sha1:SUQKEBTPUFXSRQ4IF4QBHX7ZFLXRHS4X", "length": 5425, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about Helmets compulsory | हेल्मेट सक्ती स्वागतार्ह, मात्र पाेलिसांची दंडेही निषेधार्ह - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहेल्मेट सक्ती स्वागतार्ह, मात्र पाेलिसांची दंडेही निषेधार्ह\nनाशिक - वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी सुरू केलेल्या हेल्मेट सक्ती माेहिमेला काही पोलिस कर्मचाऱ्यांकडूनच गालबोट लावण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडल्याने या माेहिमेकडे आता संशयाने बघितले ���ात आहे. शहरात ‘डी. बी, स्टार’ने शनिवारी (दि. ३) केलेल्या पाहणीत वाहनचालकांकडून नियमबाह्य पद्धतीने दंडाची वसुली केली जात असल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, खिशात पाचशे रुपयेही नसल्याने काही वाहनचालकांनी दंड भरण्यासाठी धनादेश देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला स्पष्ट नकार देत वाहतूक पोलिसांनी थेट गच्ची धरून त्यास अपमानास्पद वागणूक दिली.\nपोलिस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंघल यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाला सर्वच स्तरावर कौतुक करत पाठिंबा देण्यात आला. मात्र, मुंबईनाका परिसरात हेल्मेट सक्तीच्या नावाखाली वाहनचालकांना दोन प्रकारचे दंड भरावे लागल्याचे समोर आले. हेल्मेटविना वाहन चालविले म्हणून ५०० रुपये दंडाची आकारणी केली गेली. त्याचबराेबर अनेकांची वाहने टोइंग करून वाहतूक शाखेच्या कार्यालयात नेल्याने तेथेही २७० रुपये भरावे लागले. यामुळे हेल्मेट सक्ती बाजूलाच राहिली आणि वसुलीच जोरात सुरू झाल्याची चर्चा अाहे.\nतातडीने रुग्णाला नेण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे ठेवलेल्या रुग्णवाहिककडे दुचाकीवरून जाणाऱ्या रुग्णवाहिका चालकालाही मुंबईनाका पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षकाने अडवून त्याला हेल्मेट नसल्यामुळे दंड भरण्याचे सांगितले. मात्र, रुग्णवाहिकाचालकाने पैसे नसल्याचे सांगितल्याने त्याला मारहाण करत पोलिस ठाण्यात दिवसभर बसविण्यात आल्याची घटना घडली. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाजवळीत रुग्णवाहिकेत असलेल्या रुग्णाला दुसऱ्या रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-NAG-fake-cbi-raided-on-jewellary-store-in-akola-4309261-NOR.html", "date_download": "2021-08-02T19:40:04Z", "digest": "sha1:I5XUPNMC24UVIKTVXE25DL2RPTDVS5J2", "length": 11442, "nlines": 71, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Fake CBI Raided On Jewellary Store In Akola | अकोल्यात सराफावर तोतया सीबीआयचा छापा, नाटक उघड होताच पसार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअकोल्यात सराफावर तोतया सीबीआयचा छापा, नाटक उघड होताच पसार\nअकोला - ‘स्पेशल 26’ चित्रपटासारखा प्रकार मंगळवारी अकोल्यात होता होता फसला. तोतया सीबीआय पथकाने येथील सराफा व्यावसायिकाच्या घरी छापा टाकला खरा, परंतु आक्षेपार्ह असे काहीच न आढळल्याने पथकाची गोची झाली. त्यातच व्यावसायिकाने ‘निल’ पंचनाम्याची मागणी करताच या बनावट पथकाने काढता पाय घेतला.\nसराफा व्यावसायिक प्रशांत झांबड यांच्या शास्त्रीनगरातील घरी धडकलेल्या पथकाने सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगत घराची झडती घेतली. काही तासांच्या तपासणीत पथकाला काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. त्यावर झांबड यांनी पथकाकडे ‘नील’ पंचनाम्याची मागणी केली. त्यामुळे पथकातील तोतयांचे चेहरे पांढरे पडले. नंतर पथकाने चक्क सीबीआयच्या लेटरहेडवर ‘नील’ अहवाल देत तेथून काढता पाय घेतला. हे पथक तोतया असल्याची झांबड यांना शंका आली. सराफा असोसिएशनच्या पदाधिका-यांसह सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात धाव घेत त्यांनी तक्रार दिली. त्यावर पोलिस चौकशी करत आहेत.\nतुमच्याविरुद्ध स्मगलिंग करत असल्याची तक्रार आहे, असे पथकातील अधिकारी झांबड यांना म्हणाला. काही वेळ झांबड गोंधळून गेले. नंतर पथकाने कपाटांची झडती घेतली. काही दागिने टेबलावर ठेवले. नंतर कारखान्यातही झडती घेण्यात आली. मात्र काहीच आक्षेपार्ह आढळून आले नाही म्हटल्यावर तोतयांची भंबेरी उडाली. दरम्यान, झांबड यांची तक्रार मिळाली असून, त्यावर चौकशी सुरू आहे, असे सिव्हिल लाइन्स ठाण्याचे ठाणेदार पी. एस.आकोटकर यांनी सांगितले.\n० पथक बनावट असले तरी ते भारी हुशार होते. मोठ्या अविर्भावात त्याने झांबड यांच्या घरात प्रवेश केला.\n० सोनी वाहिनीवरील सीआयडी मालिकेत मकरंद व अनिता ही पात्रे आहेत. तोतया पथकातील अधिका-यांनीही आपली नावे हीच सांगितली.\n० घरातील सर्वच सदस्यांना मोबाइल फोन बंद करण्यास सांगण्यात आले. लॅँडलाईन फोनचे रिसिव्हरदेखील उचलून ठेवले.\n० सर्च वॉरंटची मागणी केल्यावर झांबड यांचे नाव लिहिलेला एक इंग्रजी भाषेतील कागद पथकाने पुढे केला.\n० ख-या सीबीआय पथकाच्या अविर्भावात तोतयांनी ही कारवाई करातना कुठेही शंकेला वाव मिळू दिला नाही, हे विशेष.\nवकील, सीएचे नाव काढताच भंबेरी\nवकिल, सीए किंवा पोलिसांना बोलावतो असे आम्ही म्हणालो. त्यावर काही मिळालेच नाही तर कशाला बोलावता असे पथकातील अधिकारी म्हणाले.\nप्रशांत झांबड, सराफा व्यावसायिक\nतासांच्या तपासणीत पथकाला काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. त्यावर झांबड यांनी पथकाकडे ‘नील’ पंचनाम्याची मागणी केली. त्यामुळे पथकातील तोतयांचे चेहरे पांढरे पडले. नंतर पथकाने चक्क सीबीआयच्या लेटरहेडवर ‘नील’ अहवाल देत तेथून काढता पाय घेतला. हे पथक तोतया असल्याची झांबड यांना शंका आली. सराफा असोसिएशनच्या पदाधिका-यांसह सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात धाव घेत त्यांनी तक्रार दिली. त्यावर पोलिस चौकशी करत आहेत.\nतुम्ही स्मगलिंग करता... : तुमच्याविरुद्ध स्मगलिंग करत असल्याची तक्रार आहे, असे पथकातील अधिकारी झांबड यांना म्हणाला. काही वेळ झांबड गोंधळून गेले. नंतर पथकाने कपाटांची झडती घेतली.\nकाही दागिने टेबलावर ठेवले. नंतर कारखान्यातही झडती घेण्यात आली. मात्र काहीच आक्षेपार्ह आढळून आले\nनाही म्हटल्यावर तोतयांची भंबेरी उडाली. दरम्यान, झांबड यांची तक्रार मिळाली असून, त्यावर चौकशी सुरू आहे, असे सिव्हिल लाइन्स ठाण्याचे ठाणेदार पी. एस.आकोटकर यांनी सांगितले.\n० पथक बनावट असले तरी ते भारी हुशार होते. मोठ्या अविर्भावात त्याने झांबड यांच्या घरात प्रवेश केला.\n० सोनी वाहिनीवरील सीआयडी मालिकेत मकरंद व अनिता ही पात्रे आहेत. तोतया पथकातील अधिका-यांनीही आपली नावे हीच सांगितली.\n० घरातील सर्वच सदस्यांना मोबाइल फोन बंद करण्यास सांगितले. लॅँडलाईन फोनचे रिसिव्हरदेखील उचलून ठेवले.\n० सर्च वॉरंटची मागणी केल्यावर झांबड यांचे नाव लिहिलेला एक इंग्रजी भाषेतील कागद पथकाने पुढे केला.\n० ख-या सीबीआय पथकाच्या अविर्भावात तोतयांनी ही कारवाई करातना कुठेही शंकेला वाव मिळू दिला नाही, हे विशेष.\nवकील, सीएचे नाव काढताच भंबेरी\nवकील, सीए किंवा पोलिसांना बोलावतो असे आम्ही म्हणालो. त्यावर काही मिळालेच नाही तर कशाला बोलावता असे पथकातील अधिकारी म्हणाले.\nप्रशांत झांबड, सराफा व्यावसायिक\nपथकात महिला व तरुणीही\nदिल्ली येथील अर्जुन मकरंद यांच्या टीमने झांबड यांच्या संपत्तीची पाहणी केल्याचे पत्र बिनधास्त दिले. 8 ते 10 जणांच्या पथकात एक महिला व एका तरुणीचाही समावेश होता. हे सर्व दोन झायलो गाडीतून आले होते. झांबड यांनी गाडीचा फोटोही काढला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-government-raising-age-limit-for-tobacco-consumption-from-18-to-25-years-4718438-NOR.html", "date_download": "2021-08-02T17:56:07Z", "digest": "sha1:WSZ6R2QYDZWG33GUUQ6EPLBOZPESYN4P", "length": 5104, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Government Raising Age Limit For Tobacco Consumption From 18 To 25 Years | 18 नव्हे तर 25 व्या वर्षानंतर करता येईल धुम्रपान, दंडामध्येही होणार वाढ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n18 नव्हे तर 25 व्या वर्षानंत��� करता येईल धुम्रपान, दंडामध्येही होणार वाढ\nनवी दिल्ली - धुम्रपान करणा-यांसाठी एक वाईट बातमी आहे. सरकारने धुम्रपानासाठीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आधी ठरवण्यात आलेली वयोमर्यादा 18 वरुन वाढवून 25 वर्ष करण्याचा विचार आहे. सरकारच्या मते अशा प्रकारच्या निर्णयामुळे तंबाखूचा वापर कमी होईल. तसेच त्यामुळे होणारे नुकसानही कमी होऊ शकेल. त्यापूर्वी अर्थसंकल्पातही सरकारने तंबाखूजन्य उत्पादनांवरील कर वाढवला होता.\nसुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारसमोर देशभरात तंबाखू उत्पादनांवर बंदी लावण्याचा प्रस्तावही आहे. तसेच सिगारेटच्या पाकिटावरील बँडींगवरही बंदी लावण्यात येण्याची शक्यता आहे. वयोमर्यादा वाढवण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणा-यांवर आकारण्यात येणा-या दंडाच्या रकमेमध्येही वाढ केला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी गेल्या महिन्यात एका समितीची स्थापना केली होती. सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादन कायदा 2003 मध्ये बदल सुचवण्याची जबाबदारी या समितीवर आहे. सुत्रांच्या मते ही समिती या महिन्याच्या अखेरीपर्यंत आपला अहवाल सादर करू शकते. त्यात वरील शिफासरी केल्या जाण्याची शक्यता आहे.\nसुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यातच केंद्र आणि सर्व राज्यांना नोटीस पाठवल्या आहेत. कोर्टाने देशातील शिक्षण संस्थांच्या आसपास सिगारेट आणि बीडीचा वापर आणि विक्रीवर बंदी लावण्याची मागणी करणा-या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना ही नोटीस जारी केली होती. 6 वर्षांपूर्वी सार्वजनिक ठिकाणांवर धुम्रपानास बंदी लावण्यात आली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-news-about-narendra-modi-5725841-NOR.html", "date_download": "2021-08-02T18:55:39Z", "digest": "sha1:BHTKJVETV7YTPUV5IKS3XF4LDCAJHSWN", "length": 5776, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about Narendra modi | मोदींचा महिन्यातील तिसरा व सव्वा महिन्यातील पाचवा गुजरात दौरा, विविध प्रकल्प सुरू होणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोदींचा महिन्यातील तिसरा व सव्वा महिन्यातील पाचवा गुजरात दौरा, विविध प्रकल्प सुरू होणार\nगांधीनगर- निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुन्हा गुजरातला भेट देतील. या महिन्यातील त्यांचा हा तिसरा, तर सव्वा महिन्यातील पाचवा गुजरात दौरा असेल. त्यांच्या हस्ते ६१५ कोटी रुपयांच्या सागरी प्रवासी वाहतूक सेवा प्रकल्पाचे उद््घाटन होईल. दिव्यांग मुलांसोबत ते तासभर सागरी प्रवास करतील. वडोदऱ्यात १४ किमी लांब रोड-शोसह विविध कार्यक्रमांतदेखील सहभागी होतील. वडोदरामध्ये ११४० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचादेखील शुभारंभ त्यांच्या हस्ते होईल. मोदींची एक जाहीर सभादेखील होईल.\nहा सागरी प्रवासी वाहतूक सेवा प्रकल्प दक्षिण गुजरात व सौराष्ट्र यांना जोडणारा आहे. हा मार्ग तयार झाल्यामुळे दोन्ही प्रदेशांतील अंतर कमी झाले आहे. रस्तेमार्गे हे अंतर ३१० किमींचे आहे. ते आता सागरी मार्गे केवळ ३० किमीवर येऊन पोहोचले आहे. पहिल्या टप्प्यात फेरी सेवेच्या माध्यमातून सामान्य नागरिक जहाजाने ये-जा करू शकतील. दुसऱ्या टप्प्यात वाहनांसह ये-जा करता येणार आहे. प्रकल्पाचा कोनशिला समारंभ २०१२ मध्ये मोदींच्या हस्ते झाला होता.\nनिवडणूक आयोगावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतेय केंद्रातील मोदी सरकार : काँग्रेस\nमोदी सरकार निवडणूक आयोगावर आपला प्रभाव टाकून निवडणुकीच्या तारखा लांबणीवर टाकत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. गुजरात प्रदेश अध्यक्ष भरतसिंह सोलंकी म्हणाले, आपल्या प्रभावाच्या जोरावर मोदी सरकारने हिमाचलमधील निवडणुकीची तारीख जाहीर केली. मात्र, गुजरातमध्ये तसे करण्यात आले नाही. सध्याची परिस्थिती पाहता भाजपची घाबरगुंडी उडाली, असे वाटते. शुक्रवारी ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही टीका केली होती. गुजरातमध्ये निवडणूक आयोगाने तारीख जाहीर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकृत नेमले आहे आणि मोदी गुजरातमधील अखेरच्या सभेत या तारखा जाहीर करतील, असा खोचक टोला चिदंबरम यांनी लगावला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-ipl-mumbai-india-vs-royal-chalengers-bengaluru-match-4988923-PHO.html", "date_download": "2021-08-02T19:21:51Z", "digest": "sha1:JNL237IP6L2JWGVB4YESRWDNOYHJYWHX", "length": 5654, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "IPL Mumbai India vs Royal chalengers Bengaluru Match | MIvsRCB : डेव्हिलियर्सचे वादळी शतक, बंगळुरूकडून मुंबईचा 39 धावांनी पराभव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nMIvsRCB : डेव्हिलियर्सचे वादळी शतक, बंगळुरूकडून मुंबईचा 39 धावांनी पराभव\nमुंबई. आईपीएल-8 के 46 व्या सामन्यात रॉयल चैलेंज���्स बेंगळुरूने मुंबई इंडियन्सचा 39 धावांनी पराभव केला. बेंगळुरूच्या 235 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकात 7 गडी गमावत 196 धावा काढल्या.\nपार्थिव पटेल १९ धावांवर बाद झाल्यानंतर रोहित शर्मा (१५ धावा)चा झेल हर्षल पटेलच्या चेंडूवर मंदीपने घेतला. कीरन पोलार्ड (44) ला एस. अरविंदने स्टार्कच्या हाताने झेल बाद केले. तर हार्दिक पांड्या चहलने षटकार ठोकण्याच्या नादात दिनेश कार्तिकच्या हातात झेल दिला. त्याने ८ धावा काढल्या.\nबेंगळुरूने बनवले 235 धावा\nविराट कोहलीने आज नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ख्रिस गेल अवघ्या 13 धावांवर बाद झाल्याने मुंबईच्या आशा वाढल्या होत्या. पण गेल बाद झाल्यानंतर मैदातानत उतरले ते एबी डिव्हीलियर्स नावाचे वादळ. डिव्हीलियर्सने आल्यापासून फटकेबाजी करत मुंबईच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. दुसऱ्या बाजुला असलेला विराट कोहलीही त्याला चांगली साथ देत होता. डिव्हीलियर्सने 47 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. त्यात 15 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. तसेच 133 धावा करत त्याने आयपीएलमधील सर्वोच्च धावांचा विक्रमही रचला आणि मुंबईसमोर 236 धावांचे डोंगर उभे केले.\nडिविलियर्स आणि कर्णधार विराट कोहली (82 नाबाद) यांनी मैदानावर सर्वत्र चौकार षटकार ठोकत दुसर्‍या विकेटसाठी 215 धावांची रेकॉर्ड तोड भागेदारी केली. कोहली आणि डेव्हिलियर्स दरम्यान ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी भागेदारी असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे डेव्हिलियर्सने आयपीएल -8 मध्ये सर्वाधीक धावा काढण्याचा मान पटकावला आहे, तर आयपीएलमध्ये सर्वाधीक धावा काढणारा तो तीसरा खेळाडू बनसला आहे. डेव्हिलियर्सची साथ देत कोहलीनेसुध्दा 50 चेंडूत सहा चौकार आणि चार षटकार ठोकले.\nपुढील स्लाईडवर पाहा, सामन्याचे इतर फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/vinayak-hogade-writes-about-women-police-get-honor-126361831.html", "date_download": "2021-08-02T18:21:11Z", "digest": "sha1:OSTTFMRVH2SLL7RR456RIWCT7OEGN7MS", "length": 10702, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vinayak Hogade writes about Women police get honor ... | महिला पोलिसांना मिळावा सन्मान... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहिला पोलिसांना मिळावा सन्मान...\n‘कॉमन कॉज' नावाच्या एका गैरसरकारी संस्थेने सीएसडीएस आणि लोकनीती या संस्थांच्या मदती��े ‘स्टेटस ऑफ पोलिसिंग इन इंडिया' अर्थात भारतातील पोलिसांच्या स्थितीबाबतचा एक संशोधनात्मक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामुळे पोलिस प्रशासनातील स्त्री-पुरुष समानतेवर भलंमोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे.\n'बाई' या घटकाला समाजमानसात नेहमीच दुय्यम स्थान दिलं गेलं आहे. या दुय्यमत्वाशी सातत्यपूर्ण असा संघर्ष करून आज महिला विविध क्षेत्रात पुरुषांहून अधिक सरस कामगिरी करताना दिसत आहेत. परंतु आजही हा संघर्ष संपूर्णतः संपुष्टात आलेला नाहीय. ठिकठिकाणी आजही त्या या भेदभावाला सामोरे जात आपलं काम करत आहेत. पण या भेदभावाबद्दल ठोस कारवाई करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनीच जर लिंगभेदभाव केला तर ही गोष्ट अधिकच भयावह बनते. “कॉमन कॉज’ नावाच्या एका गैरसरकारी संस्थेने सीएसडीएस आणि लोकनीती या संस्थांच्या मदतीने “स्टेटस ऑफ पोलिसिंग इन इंडिया’ अर्थात, भारतातील पोलिसांच्या स्थितीबाबतचा एक संशोधनात्मक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामुळे पोलिस प्रशासनातील स्त्री-पुरुष समानतेवर भलंमोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे.\nहा अहवाल असं सांगतो की, पोलिस प्रशासनात स्त्री आणि पुरुष कर्मचाऱ्यांमध्ये कामकाजाच्या विभागणीबाबत पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन बाळगला जातो. बहुतेकदा महिला कर्मचाऱ्यांना बाहेर फिल्डवरील कामे न सोपवता पोलिस ठाण्यातच रजिस्टरमध्ये एन्ट्री करवून घेण्याची वगैरे हलकी समजली जाणारी कामे दिली जातात.\nसंशोधकांनी हा अहवाल तयार करताना २१ राज्यातील १०५ ठिकाणी काम करणाऱ्या ११,८३४ पोलिस कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आहे. हा अहवाल असं निर्देशित करतो की चारपैकी एक पुरुष कर्मचारी महिलांच्या बाबतीत पूर्वग्रहदूषित असून पुरुष म्हणून महिलांहून अधिक श्रेष्ठत्वाची भावना जोपासतो. एवढंच नाही तर पोलिस प्रशासनात महिलांची संख्या फक्त आणि फक्त ७.२८ टक्के इतकीच आहे. याचा अर्थ महिलांचे प्रतिनिधित्व\nहे स्पष्टपणे पुरुषांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. आणि अर्थातच या कमी प्रतिनिधित्वामुळेदेखील महिला कर्मचाऱ्यांना या भेदभावाचा सामना करावा लागत असून पोलिसांकडे न्यायासाठी आपली गाऱ्हाणी घेऊन येणाऱ्या सामान्य स्त्रियांनाही याचा सामना करावा लागतोय.\nअनेक अहवाल असे सांगतात की, महिला कर्मचारी या क्रूर वा हेटाळणीपूर्वक न वागता संवेदनशील पद्��तीने अनेक अन्यायकारक गोष्टींना हाताळतात आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात. पण पोलिस असूनही मिळणारे दुय्यमत्व जास्त विचार करायला लावणारे ठरते. अनेक पुरुष पोलिसांची अशी मानसिकता आहे की चूल-मूल आणि घरकाम करणं हे बायकांचं काम आहे आणि त्यांनी तिथं लक्ष द्यावं. अनेक ठाण्यांमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहदेखील नाहीत. अनेक ठिकाणी या महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषणदेखील होत असल्याचे दिसून आले आहे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करणाऱ्या महिलादेखील या भेदभावापासून सुटलेल्या नाहीत. हा अहवाल नक्कीच एक गंभीर असे वास्तव विशद करणारा आहे. हा अहवाल असं सांगतो की, या महिला कर्मचाऱ्यांशी सन्मानपूर्वक आणि न्यायाने वर्तन केले गेले तर पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांच्या पूर्वग्रहदूषित विचारांमध्ये बदल घडू शकतो. हे सारं एका रात्रीत बदलणार नाही हे खरं असलं तरी बाईला माणूस म्हणून सन्मानाची वागणूक मिळणे हा तिचा संवैधानिक हक्क आहे. या जगावर जितका पुरुषांचा हक्क आहे तितकाच महिलांचाही आहे. महिलांना दुय्यमत्वाशी करावा लागणार हा झगडा आपण ‘माणूस’ म्हणून अजून परिपूर्ण न झाल्याचे द्योतक आहे. पोलिस प्रशासन हे क्षेत्र असो वा इतर कोणतेही पण बाईला ‘बाई’ असण्याचा कारणावरून मिळणारी वागणूक ही आता बदलण्याची आवश्यकता आहे.\nलेखकाचा संपर्क - ९०११५६०४६०\nनवजात मुलगी ठेवून सहा दिवसांचा मुलगा चोरला; स्वारातीतील प्रकार\nदेशातील पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस अधिकारी प्रांजल पाटील यांनी केरळमध्ये स्वीकारला कार्यभार\nमहिला, मुस्लिम आणि ख्रिश्चन उमेदवार दहा टक्क्यांच्या आतच\nराज्यातील 352 सखी मतदार केंद्रात चालणार केवळ महिला राज \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/prime-minister-narendra-modi-taken-corona-vaccine/", "date_download": "2021-08-02T19:11:24Z", "digest": "sha1:SADYAQSQQSPMV6DHYFAZ4CUPJ6NRXVSJ", "length": 6477, "nlines": 59, "source_domain": "janasthan.com", "title": "Prime Minister Narendra Modi Taken Corona Vaccine - Janasthan", "raw_content": "\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस\nनवी दिल्ली – देशभरात आज कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे.आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सकाळी ६ वाजून २५ मिनिटाने दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्���िट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत बायोटेक ने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे. मुळच्या पुद्दुचेरीच्या असलेल्या पी.निवेदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना लस टोचली.\nभारतात लसीकरण सुरु झाल्या पासून अनेकांच्या मनात संभ्रम आहे.परंतु कोणताही भीती न बाळगता लस टोचून घ्या असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिला आहे.देशात १६ जानेवारी पासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्कर्स यांना लस देण्यात आली.दुसरा टप्पा आज पासून सुरु झाला आहे. या मध्ये ६० वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. या निकषात पंतप्रधान मोदी बसत असल्याने त्यांनी आज लस घेतली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरला फोटो ट्विट करत ही माहिती दिली आहे. “एम्स रुग्णालयात करोनाचा पहिला डोस घेतला. करोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केलं ते कौतुकास्पद आहे,” असं नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, “जे जे लोकं लसीकरणासाठी पात्र आहेत त्यांनी लस घ्यावी असं मी आवाहन करतो. आपण सर्वजण मिळून भारताला करोनामुक्त करुयात” असंही मोदी या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.\nआजचे राशिभविष्य सोमवार,१ मार्च २०२१\n‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर भाऊची कमाल,जादूची धमाल\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल :…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ तर शहरात २६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११९ नवे रुग्ण तर १५३ जण कोरोना…\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची जबाबदारी- छगन…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७० नवे रुग्ण तर २८८ जण कोरोना…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९५ तर शहरात ४१ नवे रुग्ण\nमहाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११३ तर शहरात ४३ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-marathi-news-fear-bird-flu-chicken-market-fell-dew-399831", "date_download": "2021-08-02T19:30:43Z", "digest": "sha1:QA6HOILWVSAY2HKGZEWW5EUR4OS4PCCL", "length": 11129, "nlines": 133, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; चिकन मार्केंट पडली ओस", "raw_content": "\nकोरोना विषाणूचा विळखा कमी होत असतानाचा राज्यात बर्ड फ्लू या विषाणूजन्य रोगाने डोके वर काढले आहे. अकोला जिल्ह्यात तूर्तास या रोगाचा प्रादुर्भाव नसला तरी गत आठवड्यात दहीगाव गावंडे येथे काही कावळे संशयास्पदरित्या मृत आढळल्याने जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडाली होती.\n‘बर्ड फ्लू’ची धास्ती; चिकन मार्केंट पडली ओस\nअकोला : कोरोना विषाणूचा विळखा कमी होत असतानाचा राज्यात बर्ड फ्लू या विषाणूजन्य रोगाने डोके वर काढले आहे. अकोला जिल्ह्यात तूर्तास या रोगाचा प्रादुर्भाव नसला तरी गत आठवड्यात दहीगाव गावंडे येथे काही कावळे संशयास्पदरित्या मृत आढळल्याने जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडाली होती.\nदरम्यान बर्ड फ्लू हा रोग पक्षी व कोंबड्यांंना होतो. त्यामुळे चिकन वर ताव मारणाऱ्यांनी आता चिकन पासून पळ काढला आहे. त्यामुळे अनेक हॉटेल्स व भोजनालयांसह मांसाहार करणाऱ्यांच्या घरात सुद्धा चिकनला नापसंत करण्यात येत आहे. परिणामी चिकन मार्केट ओस पडले असून चिकनचे भाव सुद्धा गडगडले आहेत.\nहेही वाचा - कोरोना लसीकरणानंतर दोन महिलांना आली रिॲक्शन\nकेरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कोंबड्या आणि कावळे दगावल्याने राज्यावर या रोगाच्या साथीचे सावट आहे. गत आठ-दहा महिन्यांपासून कोरोना संसर्गामुळे संपूर्ण जग हादरले. कोरोनाची लस तयार झाली आणि लसीकरणाला सुरूवात सुद्धा झाली असतानाच राज्यात ‘बर्ड फ्लू’ सारख्या रोगाने एंट्री केली.\nहेही वाचा - अवघे गाव रडले, मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही सोडले प्राण; मकरसंक्रांतीलाच गावावर शोककळा\nत्यामुळे आधीच दडपणात असलेल्या आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एका रोगाची भर पडली. दुसरीकडे कोरोनापासून सुटकेचा निश्वास टाकत असतानाच सामान्य नागरिकांना बर्ड फ्लूचा या आजाराने धास्ती पाडली. या रोगाचा सर्वाधिक प्रभाव पोल्ट्री व्यवसाय व चिकन विक्रेत्यांच्या व्यवसायावर होत आहे. बर्ड फ्लूच्या धास्तीने अनेकांनी चिकनकडे पाठ फिरवली असून व्यावसायीकांचे चांगलेच कंबरडे मोडत आहे. आता व्यवसायीक ग्राहकांची वाट पाहत असल्याचे दिसून येत आहेत.\nअंड्याच्या विक्रीत ४० रुपयांची घट\n‘बर्ड फ्लू’ च��या अफवेमुळे गत आठवड्यात प्रति ट्रे १६० रूपये दराने विकल्या जाणाऱ्या ट्रे च्या किमती खसरल्या आहेत. ग्राहक संख्या नसल्याने ४० रूपये कमी दराने अंड्याचे ट्रे विकण्याची वेळ अंडे विक्रेत्यांवर आली आहे. एकूणच बर्ड फ्लू ची धास्ती नागरिकांनी घेतल्याचे दिसून येत आहे.\nहेही वाचा - ऐकावे ते नवलंच या आज्जीबाईने वयाच्या सत्तरीतही कोरले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव\nमाणसात विषाणूच्या शिरकावाची शक्यता कमीच\nतज्ज्ञांच्या मते एच५एन१ हा विषाणू माणसामध्ये येण्याचे भारतात प्रमाण कमी आहे. दक्षिण आशियातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्वयंपाक बनविण्याच्या पद्धतीत लक्षणीय फरक यामागचे कारण आहे. हा विषाणू ७० डिग्री सेल्सियसच्या वरील तापमाण मारतो. दक्षिण आशियातील इतर देशांच्या तुलना केली तर भारतात जवळपास सर्वच ठिकणी जेवण बनविताना पुरेशा प्रमाणात शिजवले जाते. चिकन-मटण, अंडी १०० डिग्री सेल्सियसच्या वरच शिजवल्यामुळे माणसांत हा विषाणू चिकन आणि अंड्याच्या माध्यमातून येण्याची शक्यता फार कमी आहे.\nहेही वाचा - कोरोनाला खवय्येगिरीचा तडका, फास्टफूड सेंटर, हॉटेल, ढाब्यांवर युवकांची तुफान गर्दी\nया विषाणूचा मानवावर काही परिणाम होत नाही हे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. परंतु, ‘बर्ड फ्लू’ ने महाराष्ट्रात एंट्री केल्याने नियमितपेक्षा ग्राहकांची संख्या ३०-३५ टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे.\n- राज जगताप, व्यवसायीक, अकोला\n(संपादन - विवेक मेतकर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/03/31-school-close-corona.html", "date_download": "2021-08-02T19:02:38Z", "digest": "sha1:XS5P526HRPUB2QUU5OWMYF6THT3PSVQW", "length": 16380, "nlines": 105, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "गोंदिया जिल्ह्यातील शाळा 31 मार्च पर्यंत बंद इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग मात्र नियमित सुरू - KhabarBat™", "raw_content": "\nMarathi news | मराठी बातम्या \nHome गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील शाळा 31 मार्च पर्यंत बंद इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग मात्र नियमित सुरू\nगोंदिया जिल्ह्यातील शाळा 31 मार्च पर्यंत बंद इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग मात्र नियमित सुरू\nगोंदिया जिल्ह्यातील शाळा 31 मार्च पर्यंत बंद इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग मात्र नियमित सुरू\nनवेगावबांध दि.19 :- गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी आज दिनांक 19 मार्च ला इयत्ता पाच��ी ते नववी व इयत्ता अकरावी चे नियमित वर्ग 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र इयत्ता दहावी व बारावी चे नियमित वर्ग covid-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करून सध्या सुरू असलेले नियमित वर्ग सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विद्यार्थी एकत्र जमवून शिकवणी वर्ग चालविण्यास बंदी घालण्यात आली आहे.\nमिशन बिगीन अगेन अंतर्गत शालेय शिक्षण पुन्हा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे प्राप्त झालेली असताना, इयत्ता नववी ते बारावी चे वर्ग 23 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आले होते. त्याचप्रमाणे इयत्ता पाचवी ते आठवी शाळांचे वर्ग देखील 27 जानेवारी 2019 पासून सुरू करण्यात आले होते. मागील काही दिवसात राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे गोंदिया आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाविषाणू मुळे बाधित रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात covid-19 दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत covid-19 मुळे 14 हजार 840 नागरिक बाधित झाले असून, या आजाराने 187 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील शाळा नियमित सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील covid-19 या आजाराचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्य कार्यपालन अधिकारी गोंदिया यांनी 16 मार्चला सभा घेऊन झालेल्या बैठकीमध्ये वाढत्या कोरोना संक्रमणावर प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते नववी व इयत्ता अकरावीचे नियमित सुरू असलेले वर्ग दिनांक 31 मार्च 2019 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. इयत्ता पाचवी ते नववीच्या इयत्ता अकरावीचे शिक्षक ऑनलाइन ऑफलाईन रीतीने अध्ययन-अध्यापन मूल्यमापन शिष्यवृत्ती व नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी शिक्षक नियमित शाळेत उपस्थित राहतील, असे ठरविण्यात आले. तसेच इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग covid-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करून नियमित सुरू ठेवण्याबाबत चर्चा केली. जिल्हाधिकारी गोंदिया यांना covid-19 चा संसर्ग रोखण्याकरिता सुरु असलेल्या शाळांवर प्रतिबंध घालने व बंद करणे याबाबतची मागणी एका पत्राद्वारे केली होती. जिल्ह्यातील इयत्ता पाच ते नऊ व इयत्ता अकरावीचे नियमित सुरू असलेले वर्ग दिनांक 31 मार्च पर्यंत बं�� ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दिनांक आज 19 मार्च रोजी काढला आहे. मात्र पाचवी ते नववी व इयत्ता अकरावीचे शिक्षक ऑनलाइन, ऑफलाइन रीतीने विद्यार्थ्यांचे अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन, शिष्यवृत्ती व नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी नियमित शाळेत उपस्थित राहतील असेही आदेशात म्हटले आहे. हा देश जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा, संस्था, समाज कल्याण विभाग द्वारा संचालित आश्रम शाळा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प द्वारा संचालित शाळा या सर्वांना लागू राहील. गोंदिया जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे विद्यार्थी एकत्र जमवून शिकवणी वर्ग चालविण्यास या आदेशाद्वारे बंदी घालण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने शिकवणी वर्ग चालू ठेवण्यावर निर्बंध नसतील. असे या आदेशात म्हटले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. - प्रकाशक ईमेल [email protected] [email protected]\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्��मक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nअखेर तारीख ठरली; अफवावर विश्वास न ठेवता \"या\" बातमीत बघा तारीख\nअवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ...\nArchive ऑगस्ट (23) जुलै (259) जून (233) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2651) नागपूर (1855) महाराष्ट्र (574) मुंबई (320) पुणे (271) गोंदिया (163) गडचिरोली (146) लेख (140) वर्धा (98) भंडारा (97) मेट्रो (83) Digital Media (66) नवी दिल्ली (45) राजस्थान (33) नवि दिल्ली (26)\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/11/blog-post_392.html", "date_download": "2021-08-02T19:11:13Z", "digest": "sha1:W3D4OXTS4QHJHBLRUFHRIVUCP7AQ7OXI", "length": 11821, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "एटीएम मध्ये कुणी पैसे टाकेल का ? श्रीवर्धन, बोर्लीपंचतन, दिवेआगर मधील एटीएम मध्ये ठणठणाट, पर्यटक हैराण - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome रायगड एटीएम मध्ये कुणी पैसे टाकेल का श्रीवर्धन, बोर्लीपंचतन, दिवेआगर मधील एटीएम मध्ये ठणठणाट, पर्यटक हैराण\nएटीएम मध्ये कुणी पैसे टाकेल का श्रीवर्धन, बोर्लीपंचतन, दिवेआगर मधील एटीएम मध्ये ठणठणाट, पर्यटक हैराण\nएटीएम मध्ये कुणी पैसे टाकेल का \nश्रीवर्धन, बोर्लीपंचतन, दिवेआगर मधील एटीएम मध्ये ठणठणाट, पर्यटक हैराण\nअमोल चांदोरकर - श्रीवर्धन\nश्रीवर्धन - म्हसळा तालुक्यासह दक्षिण रायगड जिल्ह्यात जवळपास सर्वच राष्ट्रीयकृत बॅंकांनी \"एटीएम' ची सुविधा उ��लब्ध करून दिली आहे. ग्राहकांना चांगली सेवा देण्याकडे मात्र संबंधित बॅंकांचे दुर्लक्ष होत आहे. तांत्रिक बिघाड, पुरेशा रकमेअभावी वारंवार \"एटीएम' मशिन बंद असल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे.\nश्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील स्टेट बँक एटीम,महाराष्ट्र बँकेचे एटीएम, महाड बँकेचे एटीएम तर दिवेआगर येथे बँक ऑफ इंडियाचे एटीएम,रायगड जिल्हा बँकेचे एटीएम असून या ठिकानाहून दिवेआगर,वडवली, दिघी, शिस्ते, कापोली, कुडगाव तसेच दांडगुरी पंचक्रोशी आदी गावांतील तर दिवेआगर येथे मोठ्या संख्येने येणारे पर्यटक या एटीएम मशीन मधुन व्यवहार होतात. बँक ऑफ महाराष्ट्र,स्टेट बँक, रायगड जिल्हा मध्यवर्गीय बँक,महाड बँक तसेच पतपेठया शहरात असल्याने नेहमीच नागरिकांची धावपळ पाहायला मिळते.बोर्ली पंचतन शहरात तीन बँकेचे एटीएम आहेत. मात्र बहुतेक वेळी त्या तीनही मशीन शोभेच्या वस्तू बनतात. धावपळीच्या युगात रांगेत उभे राहून बॅंकेत पैसे काढण्यासाठी बहुतांश नागरिकांकडे वेळ नाही. त्यामुळे अशा ग्राहकांनी \"एटीएम' सेवेचा वापर करण्यास सुरवात केली आहे. \"नव्याचे नऊ दिवस' बँकेने चांगली सेवा दिली होती. परंतु कालांतराने बॅंकेच्या सेवेत त्रुटी निर्माण झाल्या. त्यामुळे पेटोल पंपावरील बॅंकेंची \"एटीएम' सेवा \"असून अडचण नसून खोळंबा' अशीच झाली आहे.दिवेआगर, दिघी - जंजिरा पर्यटन स्थळी जाणाऱ्या पर्यटकांची नेहमी वर्दळ या ठिकाणी असते. विशेष म्हणजे एटीएममध्ये सातत्याने पैसे नसल्याने स्थानिकांसह पर्यटकांना ही त्रास होतो. कार्ड ज्या बँकेच्या आहे त्या एटीएम मध्ये पैसे नसल्यास आर्थिक भुर्दंड असताना देखील इतर बँकेच्या एटीएम चा वापर करतात. मात्र तिथेही रक्कम काढता येत नसल्याने ग्राहक संताप व्यक्त करतात. याकडे शेजारीच असलेले बँक अधिकारी हात वर करून मोकळे होतात.\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्य�� मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2021-08-02T17:53:22Z", "digest": "sha1:ZUASYBKDSPXSUBU5RMFSGLPHOC4AFFHZ", "length": 10984, "nlines": 160, "source_domain": "policenama.com", "title": "शरद बोबडे Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी…\nदेशात पहिली महिला सरन्यायाधीश बनवण्याची वेळ आली आहे – CJI शरद बोबडे\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - सध्या देशातील उच्च न्यायालयांतील ६६१ न्यायाधीशांपैकी केवळ ७३ न्यायाधीश या महिला आहेत. हे प्रमाण केवळ ११.०४ ���क्के इतकं आहे. त्यावरुन महिला वकील असोसिएशनने उच्च न्यायालयात महिला वकिलांची नियुक्ती करावी, अशी आशयाची…\nCJI शरद बोबडेंनंतर सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश कोण\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपूत्र शरद अरविंद बोबडे यांनी १८ नोव्हेंबर २०१९ रोजी सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतली होती. शरद अरविंद बोबडे हे भारताचे ४७ वे सरन्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश…\nकृषी कायद्यांवर तुम्ही स्थगिती आणता की आम्ही पाऊल उचलू , SC ने सरकारला फटकारलं\n‘आंदोलन करणे शेतकर्‍यांचा हक्क’ : सुप्रीम कोर्ट\nपोलीसनामा ऑनलाइन - केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये तोडगा काढण्यासाठी समिती बनविण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. पण, आजच्या सुनावणीमध्ये कोर्टाने काही महत्वाची विधानं समोर मांडली आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना…\nसर्वोच्च न्यायालय उद्या देणार ‘राफेल’ आणि ‘सबरीमाला मंदिर’ प्रकरणावर निर्णय\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था - सर्वोच्च न्यायालयात 14 डिसेंबर 2018 ला 36 राफेल विमानांच्या कराराच्या विरोधात दाखल याचिकांवर निर्णय होणार आहे. राफेलचा मुद्दा लोकसभा निवडणूकीवेळी चांगलाच तापला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती.…\nShilpa Shetty | शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक, जुहू पोलीस…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्रावर शर्लिन चोपडाकडून…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच;…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राच्या अडचणीत वाढ \nNakhra Song | गायक वैभव लोंढे यांच्या मराठी पार्टीचे गाणे…\nSuicide in Karmala | करमाळ्यात सासरच्या जाचाला कंटाळून…\nCrime News | ‘या’ कारणाने पतीने केली पत्नीची…\nState Bank Of India | SBI ने ग्राहकांना केलं अलर्ट; पॅन…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत…\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत…\nMahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nPune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत…\nBihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग��रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या\nEarn Money | जर तुमच्याकडे आहे 1 ते 100 रुपयांपर्यंतच्या या नोटा आणि…\nIndian Railways News | RAC सीट मिळाल्यानंतर प्रवास न केल्यास तिकिटाचे…\nTokyo Olympic | गोल्ड मेडलिस्ट टॉम डेले प्रेक्षकांमध्ये बसून स्वेटर विनताना दिसला, फोटो झाला जोरदार Viral (व्हिडीओ)\nPune Crime Branch Police | जुन्या भांडणाच्या व उसने पैशाच्या कारणावरुन तरुणाचा सपासप वार करुन खून, 12 तासात 4 जणांना अटक\nGold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/7707/", "date_download": "2021-08-02T18:28:35Z", "digest": "sha1:3XCPSKG3ILPIVJMP5RBYKEH3JLZ72K7E", "length": 21735, "nlines": 176, "source_domain": "policetimes.co.in", "title": "श्रमजीवी संघटनेच्या ऑनलाइन सभासद नोंदणीला प्रचंड प्रतिसाद – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/महाराष्ट्र/श्रमजीवी संघटनेच्या ऑनलाइन सभासद नोंदणीला प्रचंड प्रतिसाद\nश्रमजीवी संघटनेच्या ऑनलाइन सभासद नोंदणीला प्रचंड प्रतिसाद\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अ���्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 30/03/2021\nश्रमजीवी संघटनेच्या ऑनलाइन सभासद नोंदणीला प्रचंड प्रतिसाद\nउसगाव : मागील वर्षी म्हणजे 2020 मध्ये तब्बल 1 लक्ष 34 हजार पेक्षा जास्त सभासद नोंदणीकृत करून श्रमजीवी संघटनेने महाराष्ट्रातील सर्वात मोठी संघटना म्हणून नावलौकिक मिळविले होते, या वर्षीच्या सभासद नोंदणी मध्ये श्रमजीवीने अपग्रेडेड व्यवस्था निर्माण करून ऑनलाइन सभासद नोंदणी सुरू केली आहे. या महिन्यात संघटनेच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर घेऊन अँड्रॉइड मोबाईल ऍक्प्लिकेशन वापरून ही सभासद नोंदणी सुरू केली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काळासोबत होणारे सकारात्मक बदल स्वीकारण्याची संघटना बळकट आणि चिरतरुण राहते यावर माझा विश्वास आहे असे मत या निमित्ताने संस्थापक विवेक पंडित यांनी व्यक्त केले.\n38 वर्षांपूर्वी श्रमजीवी संघटना स्थापन झाली त्या वर्षी केवळ 84 सभासद होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेली श्रमजीवी संघटनेची वाटचाल हजारो लोक जोडत सुरू होती. किमान वेतन,वन हक्क ,रेशन हक्क ,आदिवासींच्या हडपलेल्या जमिनी परत मिळवायची लढाई आशा असंख्य लढाया श्रमजीवी संघटनेने सक्षमपणे लढल्या, *आदिवासी कष्टकरी ढोर नाय,माणूस हाय*, *माणुसकीची भीक नको,हक्क हवा ,हक्क हवा* ही घोषणा घेऊन संघटनेने सावकारांकडे जनावरांप्रमाणे राबणाऱ्या बंधबिगारी बांधवांच्या आयुष्यात मुक्तीचा प्रकाश आणला. गुलामगिरी विरोधात केलेल्या अद्वितीय कार्याची दखल घेत संयुक्त राष्ट्रसंघाने विवेक आणि विद्युलता पंडित या दाम्पत्याला अँटी स्लेव्हरी अवार्ड या अत्यंत मनाच्या पुरस्काराने सन्मानित केले. ब्रिटन मध्ये हा पुरस्कार स्वीकारण्याची केशव नानकर (आताचे श्रमजीवी चे उपाध्यक्ष) या मुक्त आदिवासी वेठबिगार बांधवाला सोबत घेऊन जाऊन विवेक आणि विद्युलता पंडित यांनी हा सन्मान स्वीकारला. सन्मानासोबतच अनेक हल्ले, मारहाण, मानहानी, केसेस आणि प्रचंड संघर्ष करून ही संघटना कण कणाने बळकट करण्याचे काम पंडित दाम्पत्याने केले.\nमात्र बदलत्या काळानुसार नव नवीन कार्यकर्ते घडवून त्यांच्या क्षमतेनुसार त्यांच्या खांद्यावर संघटनेची जबादारी देण्याचे काम ही त्या त्या वेळी करण्यात आल्याने संघटनेने कधीही मागे वळून पाहिले नाही.2020 साली संघटनेने तब्बल 1 लाख 34 हजार संभासद नोंदवून विक्रमच केला. यात नवतरुण सभासद संख्या देखील लक्षणीय आहे. आता 2021 वर्षासाठी सुरू असलेली सभासद नोंदणी अगदी अपग्रेडेड असून तरुण सक्रिय कार्यकर्ते आपल्या अँड्रॉइड मोबाईल मधून सभासद नोंदवून अत्यंत चोख हिशेब देत आहे. या ऑनलाईन नोंदणीमुळे रिअल टाइम मेम्बरशिप रेकॉर्ड आणि मेम्बरशिप फीस कलेक्शन होत असल्याने रेकॉर्ड अपडेटेड राहत आहे.\nनव्या पिढीच्या नव्या विचारांच्या श्रमजीवीच्या या अपग्रेडेड सिस्टम मुळे तरुण वर्ग विशेष आकर्षित झालेला पाहायला मिळत आहे.\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nकर्जत पोलिसांनी बकऱ्या चोरांना पकडले ; एक लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त ; धुळे ,नाशिक मध्येही चोऱ्या केल्याचे उघड कर्जत : विजय डेरवणकर\nमाय बाप सरकार' ----अजीज शेख,,\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग ��ी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सल���म अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/11/17136/", "date_download": "2021-08-02T19:21:25Z", "digest": "sha1:PKTPX7X2JZPUZ4VLTZS5RLMHLB4BPU7H", "length": 4889, "nlines": 123, "source_domain": "belgaumlive.com", "title": "अपहरण करणाऱ्यास अटक - बेळगांव Live", "raw_content": "\nHome बातम्या अपहरण करणाऱ्यास अटक\nनानाप्पा इराप्पा नाईक या पाच वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्यास अखेर मार्केट पोलिसांनी आज बुधवारी अटक केली आहे.\nमहम्मदशफी उदगट्टी ( वय ५०) असे त्याचे नाव आहे. नानाप्पा याला रस्त्यावरून उचलून नेऊन त्याने आपल्या घरी सोडले होते आणि आपण हैदराबाद येथे गेला होता.\nपोलिसांनी सोमवारी रात्रीच नानाप्पा याची सुटका करून महम्मद याला बेळगावला परत आणण्याचे काम सुरू ठेवले होते. आज अटकेची कारवाई झाली अशी माहिती मिळाली आहे.\nPrevious articleमार्कंडेयबरोबर आता हिरण्यकेशीलाही दूषित पाण्याचा धोका\nNext articleप्रत्येकाच्याच डोळ्यात येताहेत आसू शहीद जवानावर आज होणार अंत्यविधी\nविमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक\nखून प्रकरणातील ‘त्या’ मोकाट आरोपींना गजाआड करा\nउपमुख्यमंत्री पद दिले तरी जबाबदारी पार पाडतो-उमेश कत्ती*\nविमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक\nखून प्रकरणातील ‘त्या’ मोकाट आरोपींना गजाआड करा\nउपमुख्यमंत्री पद दिले तरी जबाबदारी पार पाडतो-उमेश कत्ती*\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/reliance-agm-2021-google-and-reliance-jio-joined-hands-in-cloud-partnership-to-boost-to-5g-plans-in-india-gh-569929.html", "date_download": "2021-08-02T18:59:05Z", "digest": "sha1:BCKOAPWA5A2OYI42ICJ3IKS4YTH3NKEH", "length": 8808, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Reliance AGM 2021: गुगल क्लाउड आणि रिलायन्स जिओमध्ये नवी 5G भागीदारी; मिळेल वेगवान इंटरनेट सेवा– News18 Lokmat", "raw_content": "\nReliance AGM 2021: गुगल क्लाउड आणि रिलायन्स जिओमध्ये नवी 5G भागीदारी; मिळेल वेगवान इंटरनेट सेवा\nReliance AGM 2021: गुगल क्लाउड (Google Cloud) आणि जिओ (Reliance Jio) यांच्यात 5G साठी भागीदारी होणार असल्याची महत्त्वाची घोषणा आज करण्यात आली आहे.\nReliance AGM 2021: गुगल क्लाउड (Google Cloud) आणि जिओ (Reliance Jio) यांच्यात 5G साठी भागीदारी होणार असल्याची महत्त्वाची घोषणा आज करण्यात आली आहे.\nनवी दिल्ली, 24 जून: रिलायन्स इंडस्ट्रीजची (Reliance Industries) 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज, 24 जून रोजी दुपारी दोन वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी या वेळी तीन कोटींहून अधिक शेअरधारकांशी (Shareholders) संवाद साधला. गुगल क्लाउड (Google Cloud) आणि जिओ (Reliance Jio) यांच्यात 5G साठी भागीदारी होणार असल्याची घोषणा अंबानी यांनी यावेळी केली. गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनीही म्हटलं आहे, की गुगल क्लाउड आणि जिओ यांच्यात 5G साठी झालेल्या नव्या भागीदारीमुळे एक अब्जाहून अधिक भारतीयांना वेगवान इंटरनेट सेवा मिळणार आहे. त्याच्या साह्याने आपल्या उद्योग-व्यवसायांचं डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशन (Digital Transformation) करणं लोकांना शक्य होईल आणि डिजिटायझेशनचा (Digitisation) नवा टप्पा देशात दिसून येईल. पिचाई पुढे म्हणाले, की या भागीदारीअंतर्गत रिलायन्स आपल्या मुख्य रिटेल बिझनेससाठी गुगल क्लाउडच्या पायाभूत सुविधा (Infrastructure) वापरेल. त्यामुळे त्यांना गुगलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence), मशीन लर्निंग (Machine Learning), ई-कॉमर्स (E-Commerce) आणि डिमांड फोरकास्टिंग (Demand Forecasting) यांसारख्या सुविधांचा लाभ त्यांना मिळेल. हे वाचा-5G फोन, पाउण लाख जॉब्ज... Reliance च्या AGM मध्ये झाल्या 10 मोठ्या घोषणा ते पुढे म्हणाले की, गुगल क्लाउडच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे जिओच्या 5G सोल्युशन्सला ताकद तर मिळेलच; शिवाय रिलायन्स रिटेल, जिओमार्ट, जिओ सावन, जिओ हेल्थ अशा रिलायन्सच्या बाकीच्या उद्योगांच्या गरजाही पूर्ण होतील. भारतात 5G ची सुरुवात रिलायन्स जिओच करील, अशी ग्वाही मुकेश अंबानी यांनी या सर्वसाधारण सभेत दिली. रिलायन्स जिओने अत्याध���निक स्टँडअलोन 5G तंत्रज्ञान विकसित करण्यात यश मिळवलं आहे. वायरलेस ब्रॉडबँड क्षेत्रातली ही मोठी झेप आहे, असं त्यांनी सांगितलं. 5Gच्या चाचण्यांदरम्यांन जिओच्या नेटवर्कचा स्पीड 1GBPSपेक्षाही अधिक असल्याचं आढळलं आहे. त्यामुळे जिओची मेड इन इंडिया सोल्युशन्स जागतिक पातळीवरची आहेत, असा विश्वासही मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. हे वाचा-सौरऊर्जेबाबत Relianceचं मोठं पाऊल, मोदींचं हे लक्ष्य साध्य करण्यासाठी निर्णय दरम्यान, रिलायन्स जिओने भारतातील सर्वांत स्वस्त 5G स्मार्टफोन सादर करणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या गणेश चतुर्थीदिवशी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी हा स्मार्टफोन सादर केला जाणार आहे. हा 5G स्मार्टफोन जिओ आणि गुगलने यांनी संयुक्तरीत्या विकसित केला आहे. या फोनमध्ये कस्टम अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम असेल, असं सांगण्यात आलं आहे.\nReliance AGM 2021: गुगल क्लाउड आणि रिलायन्स जिओमध्ये नवी 5G भागीदारी; मिळेल वेगवान इंटरनेट सेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/sindhudurg/-/videoshow/83687831.cms", "date_download": "2021-08-02T19:45:16Z", "digest": "sha1:5IARCBRSFK4HFLFVBTVMQ2J7NSIP6KUO", "length": 5407, "nlines": 94, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "- भाजप-सेनेमधील झटापट भोवली; आमदार वैभव नाईकांसह ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा, Watch Video | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभाजप-सेनेमधील झटापट भोवली; आमदार वैभव नाईकांसह ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा\nकुडाळ शहरात शिवसेनेनं पेट्रोल दरवाढीचा निषेध केला.१०० रुपयांत प्रतिवाहन दोन लीटर पेट्रोल देण्यात आलं. भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणाऱ्याला १ लिटर मोफत पेट्रोल देणार असल्याचं......शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केलं होतं. आमदार नाईक व कार्यकर्ते पेट्रोल पंपावर शनिवारी अकराच्या सुमारास आले. त्यावेळी भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदीचं उल्लंघन केलं.या प्रकरणी सेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह सेना-भाजपच्या ४० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई व जम���वबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले आहेत.\nआणखी व्हिडीओ : सिंधुदुर्ग\nकोकण रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत, मुंबईकडे निघालेले...\nसावंतवाडी तालुक्यात पावसाचा धुमाकूळ; घरे पाण्याखाली, अन...\nfloods in Konkan | तिलारी, धामणे धरणाचे पाणी तिलारी नदी...\nभुईबावडा घाटात रस्त्याला मोठा तडा; पुढील सहा महिने वाहत...\nसिंधूदुर्गात अनेक गावं पावसाच्या पाण्याखाली...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/", "date_download": "2021-08-02T19:46:26Z", "digest": "sha1:YFAJTLGWANR5CTJVVLT2A6RMRHCWAA4Q", "length": 26856, "nlines": 381, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "कृष्ण उवाच", "raw_content": "\nअशावेळी मज जवळी येना तू प्रिये\nअशावेळी मज जवळी येना तू प्रिये\nकुणी जेंव्हा तुझ्या अंतराला दुःख देईल\nतळपत ठेऊन तुला जेंव्हा कुणी सोडून देईल\nअशावेळी मज जवळी येना तू प्रिये\nमाझी कवाडे मोकळी असतील तुझं करिता\nमोकळीच असतील तुझं करिता\nकुणी जेंव्हा तुझ्या अंतराला दुःख देईल\nअशावेळी मज जवळी येना तू प्रिये\nया क्षणी माझी तुला जरूरी नसावी\nअनेक चहाते मिळतील तुला\nया क्षणी तू एक रुपवती आहेस\nखुलवशील कमळ तेव्हडे ते खुलेल\nदर्पण जेंव्हा तुला भिववील\nतारुण्य जेंव्हा तुझी संगत सोडील\nअशावेळी मज जवळी येना तू प्रिये\nमाझे शिर झुकलेले असेल\nझुकलेलेच असणार तुझं करिता\nकुणी जेंव्हा तुझ्या अंतराला दुःख देईल\nतळपत ठेऊन तुला जेंव्हा कुणी सोडून देईल\nअशावेळी मज जवळी येना तू प्रिये\nमाझी कवाडे मोकळी आहेत\nकसली शर्थ नसावी प्रीती करताना\nशर्थ ठेऊन केलीस तू प्रीती मजवरती\nतारे जेंव्हा नजरेत चमकले जरासे\nविझू लागली ज्योत दिव्याची\nतुझ्याच नजरेत कमी होशील तू\nअंधारात तुला शोधू पाहशील तू\nअशावेळी मज जवळी येना तू प्रिये\nमाझी कवाडे मोकळी आहेत\nडिसेंबर अन जान. (अनुवाद )\nकिती विक्षिप्त आहे ना,\nडिसेंबर अन जानेवारी मधले नाते\nजणू जुन्या स्मृति अन नव्या संकल्पनांचे खाते\nदोन्ही तशी नाजूक भासतात\nदोघांत खोल विचारही असतात\nदोन्ही काळाचे प्रवासीही रहातात\nदोघेही मार्गात ठोकरही खातात\nतसाच चेहरा अन तशीच धुंदी\nतेव्हडेच दिन अन तेव्हडीच थंडी\nपण ओळख वेगळी दोघांची\nवेगळे अंदाज अन वेगळे ढंग\nजशी रात्री नंतर प्रभात\nअन प्रभात नंतर रात\nदोघांतील जडण आहे अशी\nजणू पिळातले दोन धागे जशी\nपण पहा दूर राहूनही\nजो डिसेंबर सोडून जातो\nत्याला जानेवारी ज��ळ घेतो\nअन जे जानेवारीचे ठराव असतात\nते डिसेंबर निभावून नेतात\n११ महिने जात असतात\nपण डिसेंबर ते जानेवारीला\nजाण्यात एकच क्षण पुरतात\nजेंव्हा ते दूर जात असतात\nतेंव्हा जीवनातील हर्ष बदलतात\nअन जेंव्हा ते समीप येतात\nएक सण कसा मानायला लावले आहे\n☺️. वर्ष-अखेर सुखाचे जावो ☺️\nतुझ्या प्रेमाचा मला आसरा हवा आहे\nतुझ्या प्रेमाचा मला आसरा हवा आहे\nविश्वास ठेव मजवर तुझा विश्वास हवा आहे\nसुंदरी कडून प्रेमाचा आसरा हवा आहे\nअगदी भोळ्या तुला हे काय हवं आहे\nतुझ्या मऊ केशपाशात तारे सजावटून\nतुझ्या नाजुक पावलावर कळ्या शिंपडून\nप्रेमाचे चिमुकले मंदीर बनवून\nरात्रंदिवस तुझ्या पुजेत मग्न व्हायला हवं आहे\nथोडा विचार कर जीव तुझा बहाल करण्यापूर्वी\nकाही त्यागावं लागतं लाभ होण्यापूर्वी\nजमान्याकडून होकार तर घे त्यापूर्वी\nकी तुला सुंदरीची पुजा करायला हवी आहे\nकुठवर जगूं तुझा प्रेमाचा वर्षाव झेलून\nजीवन जगण्यासाठी लागतो सहारा निक्षून\nपुरे झाले आता ते इशारे दूर दूर राहून\nतू जवळून पहावं हेच मला हवं आहे\nप्रेमाचे दुष्मन करती नेहमीच कलह\nप्रेमाच्या नशिबी असे नेहमीच विरह\nजे मुळीच करत नाही दोन मनाची कदर\nत्यांच्याकडून मीच तुला हवी आहे\nपदराचे टाेक मुखामधे पकडून\nजरा ह्या इथे बघ हसतमुख होऊन\nमलाच लूट माझ्या जवळ येऊन\nकारण मलाच मृत्युशी खेळायला हवं आहे\nसारे दावे खोटे अन सारी शपथ खोटी\nकशा निभावून घेऊ प्रेमाच्या अटी\nइथल्या जीवनात आहेत रिवाजांच्य तृटी\nहे रिवाज तुला तोडायला हवे आहेत\nरिवाजांची पर्वा नाही प्रथेची भीति आहे\nतुझ्या द्रुष्टीतल्या होकारावर माझी नजर आहे\nसंकटमय पथावर जर धोका आहे\nतुझ्या हातांचा आधार मला हवा आहे\n(सॅन होझे कॅलिफोर्निया )\nपुछो ना कैसे मैने नयन लगायी\nपूछो ना कैसे मैने रैन बिताई\nपुछो ना कैसे मैने नयन लगाई\nइक पल जैसे, इक दिन बीता\nदिन बीते मोहे नींद न आयी\nपुछो ना कैसे मैने नयन लगाई\nना कहीं हलचल ना कहीं बातें\nहंसीके प्यासे मेरे नयन बिचारे\nसुभंकी आस भी नतिजा ना लायी\nपुछो ना कैसे मैने नयन लगाई\nइक जले दुष्मन इक साथी मेरा\nफिरभी न जाये मेरे दिलका सहारा\nतड़पत तरसत रैन गंवायी\nपुछो ना कैसे मैने नयन लगाई\nज्या वाटेवर तुझं घर नसेल प्रिये\nत्या वाटेवर मी पाऊल ठेवणार नाही\nज्या बगिच्या समोर तुझं घर नसेल\nत्या बगिच्यामधे मी येणार नाही\nजीवनात कितीही मौजमजा ��सुदे\nचोहोबाजूला कितीही हसणं मुरडणं असुदे\nसुंदर बहरलेली फुलबाग असुदे\nज्या बगिच्यात तुझ्या पायात काटा रुतला\nत्या बागेतली फुलं मी खुडणार नाही\nज्या वाटेवर तुझं घर नसेल प्रिये\nत्या वाटेवर मी पाऊल ठेवणार नाही\nसर्व आणाभाका आपण विसरुन जाऊया\nनिघून ये तू पदर तुझा पसरून भेटाया\nवा निघून जाईन मी जगताला सोडून जाया\nअशा जागी जिथे येईल आठव तुझी सतवावया\nत्या जागी पल भर ही कधी थांबणार नाही\nज्या वाटेवर तुझं घर नसेल प्रिये\nत्या वाटेवर मी पाऊल ठेवणार नाही\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया )\nऐकून माझं अंतरंग डोलते\nका ऐकवलीस अशी तान रे\nकसा संभाळू माझा जीव रे\nवैरी होऊन दुनिया उभी ठाकली आहे\nमाझ्या पायात बेडी घट्ट पडली आहे\nकुठल्या घटनेसाठी नजर खिळली आहे\nबाराही महिने पावसाची झोड आहे\nएकदाच तुझा चेहरा दाखव\nतुझ्याविणा सुनं सुनं माझं जीवन रे\nऐकून माझं अंतरंग डोलते\nका ऐकवलीस अशी तान रेभासते\nये,रे,केव्हा पासून मी तुला बोलावते\nतुझ्या प्रीतिच्या स्वपनाला मी सजवते\nमनाला भासते ऊडून मी तुजकडे येते\nप्रिया पंख कुठून मी आणावे\nमी इथे अन तू तिथे\nमध्येच राहिले अपुले जीवन\nकशा पूर्ण होतीस अपुल्या कामना रे\nकसा संभाळू माझा जीव रे\nऐकून माझं अंतरंग डोलते\nका ऐकवलीस अशी तान रे\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया )\nना तू दगाबाज ना मी दगाबाज आहे\nना तू दगाबाज ना मी दगाबाज आहे\nकाय करावे अपुला मार्ग वेगळा आहे\nजिथे गार गार हवा वाहत आहे\nअपुली प्रीत तिथे जळत आहे\nघरती अन अंबर नाराज आहे\nना तू दगाबाज ना मी दगाबाज आहे\nकाय करावे अपुला मार्ग वेगळा आहे\nकाल-आज सुद्धा प्रीत तरूण होती\nमिलन आणि मिलन दुरावा कुठेच नव्हता\nमात्र आज आपण दोघे असहाय आहोत\nना तू दगाबाज ना मी दगाबाज आहे\nकाय करावे अपुला मार्ग वेगळा आहे\nसांगे दुनिया मार्ग अमुचे आम्ही धरावे\nसांगे प्रीत मिठीत एकमेका घ्यावे\nसमजे ना हे अरिष्ट काय असावे\nना तू दगाबाज ना मी दगाबाज आहे\nकाय करावे अपुला मार्ग वेगळा आहे\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया )\nवास्तव्य तुझे असेल तिथे\nवास्तव्य तुझे असेल तिथे\nहा अंध्कार पसंत आहे मला\nचुकनही न दिसे अपुल्याला\nवास्तव्य तुझे असेल तिथे\nचंद्रप्रकाश धूसर झाला जरी\nदु:ख नसे माझ्या मनी तरी\nरात्री तुझ्या रंजनीची सावट नसावी\nवास्तव्य तुझे असेल तिथे\nवास्तव्य तुझे असेल तिथे\nवास्तव��य तुझे असेल तिथे\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\nआता माझा आनंद तुझ्या संगती\nआता माझा आनंद तुझ्या संगती\nतुझ्या संगती माझी जीवन ज्योती\nआता माझा आनंद ही तुझ्या संगती\nझाले जेव्हा वेडे हे हृदय तुझ्या वरती\nकाहिही म्हणू दे ही दुनिया मला\nदेऊ देत दुषणे मला हवी तेव्हडी\nआता माझा आनंद तुझ्या संगती\nतुझ्या संगती माझी जीवन ज्योती\nआता माझा आनंद तुझ्या संगती\nप्रीति करूनी तुझ्यावर होऊनी बदनाम\nगेले दूर तुझ्या पासून\nतुझ्या संगती राहून मी प्रिया\nपहा घेऊन कुठे चालली अपुली आत्मस्मृती\nआता माझा आनंद तुझ्या संगती\nआता माझा आनंद तुझ्या संगती\nतुझ्या संगती माझी जीवन ज्योती\nआता माझा आनंद तुझ्या संगती\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया )\nमी आणि माझी आई.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nअशावेळी मज जवळी येना तू प्रिये\nतुझ्या प्रेमाचा मला आसरा हवा आहे\nपुछो ना कैसे मैने नयन लगायी\nव्यक्ती आणि वल्ली (12)\nअमोल च्यावर डिसेंबर अन जान\nshrikrishnasamant च्यावर डिसेंबर अन जान\nअमोल च्यावर डिसेंबर अन जान\nmehhekk च्यावर पानी तेरा रंग कैसा\nmehhekk च्यावर पानी तेरा रंग कैसा\nmehhekk च्यावर असंच एक स्वप्न.\nmehhekk च्यावर अस्तित्व.. असाही एक विचार…\nmehhekk च्यावर तुझी शहनाई बोले\nmehhekk च्यावर मसालेदार जीवन.\nmehhekk च्यावर रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन…\nmehhekk च्यावर पुछो ना कैसे मैने नयन लगा…\nshrikrishnasamant च्यावर मला सुपूर्द करशील का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://stglokmat.news18.com/maharashtra/corona-virus-deprive-dream-of-becoming-a-collector-death-of-a-student-from-akola-who-passed-upsc-pranjal-nakat-death-rm-551672.html", "date_download": "2021-08-02T19:49:20Z", "digest": "sha1:F55MZNPC3PYOSZCJSRC64GA5UMWBE5MP", "length": 9824, "nlines": 76, "source_domain": "stglokmat.news18.com", "title": "कोरोनानं जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न हिरावलं; UPSC उत्तीर्ण झालेल्या अकोल्यातील विद्यार्थ्याचा मृत्यू– News18 Lokmat", "raw_content": "\nकोरोनानं जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न हिरावलं; UPSC उत्तीर्ण झालेल्या अकोल्यातील विद्यार्थ्याचा मृत्यू\nUPSC पास झालेल्या अकोल्यातील एका विद्यार्थ्याचं कोरोनानं जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न हिरावून (deprive dream of becoming a collector) नेलं आहे. त्यामुळे काही दिवसांतच आपला मुलगा लाल दिव्याच्या गाडीत येणार, अशी स्पप्न रंगवणाऱ्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.\nUPSC पास झालेल्या अकोल्यातील एका विद्यार्थ्याचं कोरोनानं जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न हिरावून (deprive dream of becoming a collector) नेलं आहे. त्यामुळे काही दिवसांतच आपला मुलगा लाल दिव्याच्या गाडीत येणार, अशी स्पप्न रंगवणाऱ्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.\nअकोला, 16 मे: देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd wave) आल्यापासून राज्यात मृतांचं प्रमाणही (Corona patient death) वाढलं आहे. गेल्या काही काळात अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या माणसांना गमावलं आहे. जीवलगांचा झालेला मृत्यू अजूनही अनेकांना पचवता येत नाही. अशात अकोल्यातून एका कुटुंबाचं सर्वस्व हिरावून नेणारी बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी यूपीएससी उत्तीर्ण (UPSC pass out student death) झालेल्या एका विद्यार्थ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनानं एका क्षणात जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न हिरावून (deprive dream of becoming a collector) नेलं आहे. काही दिवसांतच आपला मुलगा लाल दिव्याच्या गाडीत येणार, अशी स्पप्न रंगवणाऱ्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संबंधित 25 वर्षीय मृत तरुणाचं नाव प्रांजल नाकट (Pranjal Nakat death) असून तो अकोल्यातील तांदळी या छोट्याशा गावचा रहिवासी आहे. त्यानं गेल्यावर्षी UPSC परिक्षा उत्तीर्ण केली होती. 'यूपीएससी'सारखी परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे त्याच्या आई-वडिलांना आनंदाचा पारावर उरला नव्हता. गावातलं पोरगं जिल्हाधिकारी होणार यामुळे तांदळी गावातील लोकंही भलतेचं खूश होते. या कोरोनानं घात करून अनेकांच्या आनंदाला सुरुंग लावला आहे. काल पहाटे प्रांजलचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या चटका लावून जाणाऱ्या बातमीनं गावातील अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. 25 वर्षीय प्रांजल नाकटला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यामुळे त्याला उपचारासाठी अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याठिकाणी उपचार घेत असताना कोरोना विषाणू त्याच्या फुफ्फुसाला लक्ष्य करत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढत होती. पण प्रांजलची फुफ्फुसं निकामी होतं असल्याचं पाहून प्रांजलच्या कुटुंबीयांनी त्याला पुढील उपचारासाठी हैदराबाद याठिकाणी नेण्याचा निर्णय घेतला. हे ही वाचा-'रुग्णांचा मृत्यू पाहून काळीज हलतं'; FB Live मध्ये डॉक्टरांनीही पुसले अश्रू एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, 6 मे रोजी प्रांजलला अकोल्यावरून एअर अँब्युलन्सनं हैदराबादमधील 'यशोदा हॉस्पिटल'मध्ये हलवण्यात आलं. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत मोठी सुधारणा होताना दिसत होती. यामुळे कुटुंबीयही खूश होते. मात्र, काल पहाटे प्रांजलच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. ऑक्सिजन पातळी कमालीची घटल्यानं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रांजलनं 2019 मध्ये UPSC परिक्षा उत्तीर्ण केल्यानंतरही, त्याच्या सारख्या अनेकांना पोस्टींग देण्यात आलं नव्हतं. UPSC परिक्षा उत्तीर्ण होऊन दोन वर्ष झाल्यानंतरही त्याला पोस्टींग न दिल्यानं त्याचं जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न हवेतचं विरलं आहे.\nकोरोनानं जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न हिरावलं; UPSC उत्तीर्ण झालेल्या अकोल्यातील विद्यार्थ्याचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/28357/", "date_download": "2021-08-02T19:31:35Z", "digest": "sha1:RCQIXNQ4DCLS6YZMTC773H4IQ4LA23XT", "length": 50114, "nlines": 242, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "मथुरा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधा���े’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमथुरा : भारतातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि उत्तर प्रदेश राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण, लोकसंख्या १,४८,९८४ (१९८१). ते गंगा-यमुना नद्यांच्या दुवेदीत आग्र्याच्या वायव्येस सु. ५८ किमी.- वर यमुनाकाठी वसले आहे. दिल्ली-मुंबई मध्यरेल्वेवरील ते प्रमुख प्रस्थानक असून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील दिल्लीच्या दक्षिणेस सु. १४५ किमी. वरील एक मध्यवर्ती केंद्र आहे.\nप्राचीन सप्त पुरांपैकी हे एक असून धर्म, दर्शन, कला, भाषा, साहित्य इत्यादी विविध क्षेत्रांत झालेल्या तेथील विकासामुळे मथुरेचे महत्त्व प्राचीन काळापासून आहे. त्याच्या सभोवतालच्या प्रदेशाला व्रजमंडल म्हणत. इ.स. पू. काळात हा प्रदेश शूरसेन जनपद या नावाने परिचित होता. मथुरा ही या जनपदाची राजधानी होती. या नगरीविषयी मधुरा, मधुपूर, मधुपुरी, मधुपिका, मधुपट्टना अशी भिन्न नामांतरे प्राचीन साहित्यात आढळतात. मधुरा वा मधुपुरी ही नावे मधू नावाच्या दैत्यावरून रूढ झाली असावीत. मथुरेच्या सभोवतालच्या जंगलास पूर्वी मधुबन म्हणत असत. विद्यमान मथुरेच्या नैर्ऋत्येस पाच किमी. वरील माहोली म्हणजेच मधुबन असावे, हे मत आता सर्वमान्य झाले आहे. हरिवंशात तसेच गरूड पुराणात मथुरेविषयी एक वैभवशाली नगरी म्हणून माहिती मिळते. त्यात मथुरेला यमुनातटिस्थित म्हटले आहे. दाशरथी रामाचा भाऊ शत्रुघ्न याने मधुपुत्र लवणाचा पराभव करून मथुरा ही नगरी वसविली. त्यानंतर या स्थळाची अनेक स्थित्यंतरे वा परिवर्तने झाली असण्याची शक्यता आहे. मगधकडे जाणारे व्यापारी मार्ग व राजमार्ग प्राचीन काळी मथुरेस एकत्र येत, त्यामुळे इंद्रप्रस्थ, श्रावस्ती, कौशाम्बी, वैशाली इ. नगरांशी मथुरेचा व्यापारी व सांस्कृतिक संबंध होता.\nमथुरेविषयी प्राचीन वाङमयातून बरीच माहिती मिळते. ग्रीक प्रवासी मोगॅस्थिनीझ, चिनी प्रवासी फाहियान, यूआनच्वांग तसेच टॉलेमी, अल्-वीरूनी इत्यादींच्या प्रवासवर्णनांत मथुरेविषयी उल्लेख आढळतात तथापि मथुरेचा प्राचीन इतिहास पौराणिक दंतकथा व आख्यायिकांनी भरला आहे. प्राचीन काळी मथुरेवर सोम व सूर्य या दोन्ही वंशांनी राज्य केले. त्यांतील यादव वंशाची सत्ता दीर्घकाळ होती. या वंशातील श्रीकृष्णाची कारकीर्द प्रसिद्ध असून कृष्णाने कंस- वध करून मथुरेला प्रजापीडक राजाच्या अत्याचारापासून मुक्त केले तथापि पुढे श्रीकृष्णाला आपल्या सर्व अप्तांसह मथुरा सोडावी लागली. त्याने द्वारका ही नवीन नगरी वसवली आणि तेथे तो बलरामासह राहू लागला. त्यानंतर हा प्रदेश मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाला. मौर्यानंतर शुंग वंशाचे आधिपत्य (इ.स.पू. १८५-७३) या भागावर होते. शुंग-काळात मथुरेवर परकीय आक्रमणे झाली. त्यानंतर शक-कुशाणांच्या अंमलाखाली मथुरा गेली (इ. स. पू. ७३-इ. स. २२०). त्यावेळे पासून मथुरेचा विश्वसनीय वृत्तांत कुशाणांचे अभिलेख व मुद्रा यांमुळे ज्ञात झाला आहे. त्यांत रंजुवुल, शोंडास इ. क्षत्रपांची नावे मुद्रांवर आढळतात. याशिवाय त्यावेळेचा एक सिंहशीर्ष स्तंभ उपलब्ध झाला असून त्यावरील लेखात स्तूप व संघाराम या वास्तू रंजुवुलाच्या कार-कीर्दीत बांधल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. शोंडासाच्या कोरीव लेखात त्याच्या कोशाध्यक्षाने पुष्करणी, कूप व आराम निर्माण केल्याचे लिहिले आहे. त्यानंतर मथुरा नागवंशी राजांच्या सत्तेखाली आली. मथुरेतील कित्येक नागराजे आपल्या नावापुढे ‘दत्त’ हा शब्द लावीत. नागांच्या काळात शैव संप्रदायाचा प्रसार होऊन श्वेतांबर जैनांनीही स्कंदिल नावाच्या आचार्याच्या अध्यक्षतेखाली एक सभा भरविली होती. पुढे गुप्तवंशाची सत्ता (३२१-५५५) मथुरेवर होती. गुप्तकाळात फाहियान या चिनी प्रवाशाने या स्थळास भेट दिली आणि इथे बौद्ध धर्माचा प्रभाव असल्याचे नमूद केले आहे. बहुतेक परकीय प्रवाशांच्या वृत्तांतांत मथुरेला देवतानगर म्हटले असून वासुदेव कृष्णाची पूजा तेथे प्रचलित असल्याचा उल्लेख मिळतो. इ.स. पाचव्या शतकात मथुरेवर हूणांनी आक्रमण केले आणि बौद्ध स्तूप, जिनालये, हिंदू मंदिरे यांची नासधूस केली. पुढे हर्षवर्धन (कार. ६०६-६४७) व गुर्जर प्रतीहार (इ. स. ८-११ वे शतक) आणि गाहडवा�� या दोन वंशांच्या कारकीर्दीत इथे सांस्कृतिक क्षेत्रांत फारशी प्रगती झाली नाही परंतु बौद्ध, जैन व हिंदू धर्मांतील पूजा-अर्चा यथास्थित चालू होती. महंमूद गझनीने १०१७ मध्ये केलेल्या भारतावरील स्वारीत येथील मंदिरांचा उच्छेद केला. त्यानंतर मुहम्मद घोरी याने ११९३ मध्ये कनौजवर स्वारी केली आणि जयचंद याचा पराभव केला. तेव्हा मथुरा प्रथम मुसल- मानी अंमलाखाली गेली पुढे पेशवे काळात मराठ्यांची काही काळ सत्ता वगळता (१८०२ पर्यंत), मथुरा मोगली सत्तेखाली होती. ब्रिटीश व दुसरा बाजीराव यांत झालेल्या १८१८ मधील सालबाईच्या तहाने मराठ्यांचा मुलूख ब्रिटिश सत्तेखाली आला. परिणामतः मथुरा ब्रिटीश अंमलाखाली आली.\nमथुरेवर मौर्य ते ब्रिटिश या प्रदीर्घ काळात विविध राजवंशांनी राज्य केले. त्यांतील शुंग-कुशाण आणि गुप्त या काळात मथुरेत ललितकलांचा विकास झाला. कुशाण काळात इतर कलांबरोबर मूर्तिकला अधिक विकसित झाली आणि इ. स. सातव्या शतकापर्यंत वैदिक, बौद्ध व जैन हे तिन्ही धर्म लोकप्रिय होते. त्यांचे कलावशेष उत्खननांत विपुल प्रमाणात उपलब्ध झाले आहेत.\nब्रिटिश काळात मथुरेचे पुरातत्त्वीय दृष्ट्या प्रथम सर्वेक्षण अलेक्झांडर कनिंगहॅम याने केले. त्यानंतर याठिकाणी विविध विद्यापीठांनी तसेच भारत सरकारच्या पुरातत्त्वीय खात्याने अनेक उत्खनने केली. या उत्खननांत सापडलेले बहुतेक अवशेष मथुरेच्या पुरातत्त्वीय वस्तु-संग्रहालयात तसेच कर्झन वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आले असून काही दिल्लीच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात व लखनौच्या वस्तुसंग्रहालयात ठेवलेले आहेत.\nयेथील अवशिष्ट वास्तूंत फारच थोड्या प्राचीन वास्तू सुस्थितीत आहेत तथापि उपलब्ध अवशेषांत कुशाणकालीन वास्तुशिल्पांचे नमुने जास्त असून येथे सहा स्तूप होते. त्यांपैकी कंकाली टीला येथे दोन जैनबस्त्या (मंदिरे) व जमालपूर (हुविष्क विहार), भुतेश्वर, कत्रा केशवदेव (यशविहार) आणि यमुनेच्या काठी गुहा विहार असे चार बौद्ध स्तूप होते. बौद्ध स्तूपांच्या बांधणीत वीट व दगड या दोन्ही माध्यमांचा उपयोग केलेला असून स्तूपाखाली चौथरा असे. स्तूपाचे विधान अंडाकृती लंबगोल आहे. शिखरावर छत्र आणि प्रदक्षिणेसाठी वेदिका असे. स्तूपाचा बाह्य भाग, तोरणे, वेदिकांचे कठडे आणि प्रवेशद्वारे कोरीव नक्षीकाम व मूर्तीनी अलंकृत केलेल��� असत. प्रवेशासाठी असलेल्या चारही बाजूंना अलंकृत तोरणद्वारे असत. या अलंकरणामध्ये लहान स्तूप, बोधिवृक्ष, बुद्धाच्या प्रतिमा, बोधिसत्त्वां- दिकांच्या मूर्ती, बुद्ध जीवनाशी निगडित कथांचे व जातकातील कथांचे शिल्पांकन आढळते.\nबहुतेक सर्व मूर्तिकाम बौद्ध स्तूपांच्या सुशोभनासाठी केलेले असल्यामुळे बुद्ध-बोधिसत्त्वादिकांच्या मूर्तिबरोबरच यक्ष, यक्षी यांच्या सुबक मूर्ती घडविण्याकडे कलाकाराने लक्ष दिले आहे. बुद्ध मूर्तीत हातापायांच्या तळव्यांवर चक्रे असून कपाळावर भुवयांच्या मधोमध उष्णीष (टेंगूळ) दाखविले आहे आणि कानाच्या पाळ्या मानवी पाळ्यांपेक्षा खूपच लांब खोदल्या आहेत. छाती रूंद असून वस्त्रांच्या चुण्या समांतर रेषांनी दाखविल्या आहेत. आसनाला तीन सिंह मूर्तीचा आधार दिला आहे. मागील बाजूस बोधिवृक्ष, चौरीधारी सेविका, यक्ष, यक्षी आणि बुद्धाची प्रभावळ आहे. बुद्धाच्या भूमिस्पर्श, अभय, व्याख्यान, धर्मचक्र-परिवर्तन इ. मुद्रा असून या मूर्तींना जास्तीतजास्त देवरूप देण्याचा प्रयत्न मथुरा शिल्पशैलीच्या कलाकारांनी केला आहे. त्यामुळे गांधार शिल्पांत आढळणारी परकीय छटा, सुडौल व ह्रद्य घडण या व्यक्तिचित्रणांत दिसत नाही तथापि यक्ष-यक्षींच्या पूजा प्राचीन भारतात प्रचलित असल्याचे काही नमुने इथे आढळतात. मथुरे जवळच्या परखाम खेड्यात सापडलेली भव्य दगडी मूर्ती ही इ. स. पू. चौथ्या शतकातील आहे, असे बहुतेक विद्वान मानतात. मथुरेच्या परिसरात सापडलेल्या एका अभिलेखावरून यक्ष राजा मणिभद्र याची पूजा त्या काळी सर्वत्र रूढ असल्याचे दाखले मिळतात.\nबौद्ध वास्तुशिल्पकामाच्या खालोखाल जैन धर्माशी निगडित मूर्ति-काम आढळते. येथील जैन मूर्तीत विशेषत्वाने तीर्थकरांच्या मूर्ती आहेत आणि त्याही मुख्यतः कंकाली टीला या भागात आढळतात. जैन मूर्तिकामात आयागपट्टांचा (कोरीव शिळा) जास्त भरणा आहे. लोणशोभिका हिचा आयागपट्ट त्या दृष्टीने वैशिष्टयपूर्ण असून तो वेदिका, हर्मिका, छत्रे, तोरणे इत्यादींनी युक्त आहे. यातील अलंकरण विलक्षण सुंदर असून स्तंभ व स्तूप यांमधील भिन्न भंगांतील व विविध ढंगांतील स्त्रीमूर्ती तसेच गंधर्व-किन्नर, अंबिका, चक्रेश्वरी इ. जैन देव-देवता, यक्ष, यक्षी, कुबेर व त्याची स्त्री हारीती यांना विशेष महत्त्व प्राप्त झालेले दिसते. नागमूर्तीत पुरूषाकार व सर्पाकार हे दोन्ही प्रकार असून नागकन्यांचीही शिल्पे आहेत. आयागपट्टांत या मूर्तिकामाव्यतिरिक्त भौमितिक रूपके आणि जैनधर्माशी संबद्ध असलेली त्रिरत्न चिन्हे तसेच पाने, फुले, पूर्णकलश, गजध्वज, कमलपुष्पे यांचेही रेखाटन आढळते. येथील पार्श्वनाथाची कुशाणकालीन मूर्ती मूर्तिकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. वरील दोन धर्मांच्या तुलनेने हिंदू धर्माशी निगडित मूर्तिकाम थोडे आहे. त्यांतील बहूतेक हिंदू देवदेवता कंकाली टीला येथील अवशेषांत उपलब्ध झाल्या. मथुरेला अनेक हिंदू मंदिरे गुप्तकाळात बांधण्यात आली परंतु फारच थोड्या मंदिरांचे अवशेष सांप्रत अवशिष्ट आहेत. मंदिरे शिखरयुक्त असत व मंडोवरावर विपुल शिल्पांकन असे. त्यात देवदेवता, यक्ष, यक्षी, किन्नर, सुरसुंदरी, वृक्षिका इत्यादींच्या प्रतिमा असत. दुसरा चंद्रगुप्त (कार. ३७६-४१४) याच्या काळात मथुरेच्या एका शिलालेखात एक शैव आचार्याने शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केल्याचा उल्लेख आहे. कत्रा केशवदेव या ठिकाणचे विष्णू मंदिर प्रसिद्ध असून एकूण हिंदू मूर्तिसंभारात ब्रह्मा, विष्णू, शिव, कृष्ण, बलराम, गणेश, कार्त्तिकेय इ. देव व पार्वती, महिषासुरमर्दिनी, सरस्वती, सिंहवाहिनी, गंगा, यमुना आणि सप्तमातृका इ. देवता यांच्याबरोबरच इंद्र, सूर्य, अग्नी इत्यादिकांच्या मूर्ती आहेत.\nमथुरा शिल्पसंभारातील पूजामूर्ती वगळता येथील अवशेषांत व उत्खननांत काही कुशाणकालीन व्यक्तींचे पुतळे सापडले. या पुतळ्यांत वीम कडफिसस, कनिष्क आणि चाष्टन या राजांचे पुतळे रूबाबदार असून कनिष्काचा पुतळा शीर्षरहित आहे. या तिन्ही राजांनी परिधान केलेल्या वस्त्रात परकीय-सिथियन-छटा असून अंगात ओव्हर कोट आणि पायात घोळदार सुरवार आहे. कनिष्काने बूट घातला असून हातात तलवार घेतली आहे. वीम कडफिसस सिंहासनाधिष्ठित असून कनिष्क समभंग स्थितीत उभा आहे. त्या मूर्तीवरील लेखामुळे ती कनिष्काची आहे, यात संदेह नाही. अशा प्रकारचे पुतळे या पूर्वी घडविल्याचे आढळत नाही आणि यानंतरही ही परंपरा टिकली नाही. वरील धर्माशी निगडीत वास्तू व मूर्ती तसेच पुतळे यांखेरीज ज्यांना पूर्णतः धर्मांतीत कला-ज्ञापके किंवा प्रतिमाने म्हणता येतील, अशा काही मूर्ती वास्तू शोभनासाठी व अलंकरणासाठी घडविलेल्या आढळ- तात. त्या तिन्ही धर्मांशी संबद्ध असलेल्या एकूण अवश��षांत मिळाल्या. त्यांत यक्षिणी, वृक्षी, शालभंजिका, पुष्पभंजिका, वृक्ष देवता, पुत्र- वल्लभा, मधुपान करणारी युगले, शुकधारी, कमलपुष्पा, अशोकपुष्पा- प्रचायिका इत्यादींचा समावेश होतो. यांतील बहुतेक मूर्ती उठावदार शिल्पांत खोदलेल्या असून त्या विलक्षण वेधक आहेत. त्यांचे त्रिभंग अवस्थेतील हावभाव विशेषतः डावा किंवा उजवा हात वर करून झाडाची फांदी पकडणारी शालभंजिका, मकर किंवा गज यावर उभी राहून वृक्षाशी झोंबणारी वृक्षदेवता, शुकाशी हितगुज करणारी सुर- सुंदरी किंवा मद्यपानात धुंद झालेली-स्वतःचा तोल न सांभाळणारी- मद्यपी स्त्री इ. मनोवेधक आहेत. या सर्वच अप्सरा किंवा सुरसुंदरीच्या मूर्ती ‘समृद्धी’ किंवा ‘सुफलता’ या नावाने परिचित असलेल्या मूर्ति-संभारात मोडतात.\nमथुरेच्या कलासंप्रदायातील अनेक मृण्मय मूर्तीही उत्खननांत सापडल्या आहेत. त्यांतील बहुसंख्य देवदेवतांच्या आहेत तथापि लोकजीवनाशी संबद्ध व लौकिक समजुतींची परंपरा पुढे चालू ठेव- णार्‍या अशा काही आहेत. त्या लोककला या सदरातच मोडतात. त्यांच्यामुळे तत्कालीन नागरी व ग्रामीण जीवनावर प्रकाश पडतो. यांतील काही मूर्ती लक्षवेधक असून त्यांत पंखा घेतलेली स्त्री, रथयात्रेला निघालेला राजकुमार, आकाशात भ्रमण करणार्‍या किन्नर-किन्नरी, मुलाला मांडीवर घेऊन बसलेली माता अशा काही उल्लेखनीय आहेत.\nभारतीय कला इतिहासात मथुरा कलासंप्रदायाला शिल्पशैली आणि रूपके या दोन्ही दृष्टींनी अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मथुरा ही शैव, वैष्णव तसेच बौद्ध, जैन इ. विविध धर्मसंप्रदायांची भूमी होती आणि हे सर्व संप्रदाय एकाच वेळी समधर्मसमभावाने तिथे नांदत होते. मथुरा शिल्पसंप्रदायाच्या परमोत्कर्षाचा काळ म्हणजे गुप्तकालखंडाच्या आरंभीची काही शतके किंवा स्थूलमानाने कुशाण कालखंड म्हणता येईल. खुद्द मथुरा आणि सारनाथ-श्रावस्ती यांच्या परिसरात या काळात विपुल शिल्पांकन झाले आणि समकालीन कला-प्रवाहांचे त्यात अनुकरण घडले तथापि हे अनुकरण फक्त तंत्र व शैली यांबाबतीत आढळत नाही. मथुरेच्या शिल्पकारांनी काही परकीय प्रतिमाने जवळजवळ जशीच्या तशी उचलली. त्यांत नेमिअन सिंहाशी झुंज करणारा ‘हेरॅक्लिज’ आणि मधुपान करणारी दृश्ये किंवा मद्यपी स्त्री-पुरूषांचे समूह ही ग्रीको-रोमन संकल्पना प्रमुख होती. त्याचप्रमाण�� कनिष्क, वीम कडफिसस यांची वस्त्रप्रावरणे यांत इराणी किंवा सिथि- यन प्रभाव स्पष्ट जाणवतो तथापि ही रूपके अल्पकाळातच कालबाह्य ठरली. दुसरी गोष्ट म्हणजे गांधार शिल्पशैली आणि मथुरा शिल्पशैली या एकाच काळात (इ. स. यू. १००-इ. स. ५००) विकसित झाल्या परंतु गांधार शैलीचा फारच थोडा प्रभाव मथुरा शैलीवर पडलेला दिसतो. भारहूत, बोधगया, सांची येथील अनेक प्रतिमाने मथुरा शैलीने होती तशीच उचलली.\nआणखी एक विशेष म्हणजे या मूर्तिकामासाठी वापरलेल्या दगड, सिक्रीच्या खाणीत उपलब्ध होणारा तांबड्या रंगाचा सिकता वालुकाश्म मूर्ती घडविण्यासाठी वापरलेला आहे. या पाषाणात बदामी रंगाचे ठिपके व पांढर्‍या रेषा असे अंगभूत दोष आढळतात. म्हणून येथे घडविण्यात आलेल्या मूर्तीवर लेपन करून त्या रंगवीत असत, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे तथापि खरोखरीच हा दगड एवढा वाईट आहे का याविषयी मतभेद आहेत कारण मथुरा शिल्पशैली-तील काही मूर्ती अद्यापि सुस्थितीत आहेत आणि भारतीय मूर्तिसंभारा-तील कलात्मक उत्कृष्ट नमुने म्हणून त्यांचा आजही निर्देश होतो.\nआधुनिक मथुरा हे अद्ययावत सुखसोयींच्या सुविधा लाभलेले एक मोठे शहर आहे. उत्तर प्रदेशातील धान्य व्यापाराची मोठी बाजारपेठ तेथे असून सभोवतालच्या परिसरात पिकणारा गहू, ज्वारी, कापूस, ऊस, गळिताची धान्ये इ. माल विक्रीसाठी येतो. याशिवाय रसायने व कॅलिको छपाईचे मोठे कारखाने तेथे आहेत. माहोली या उपनगरीत वनस्पती तुपाच्या प्रक्रियेचा मोठा व्यवसाय चालतो. भारत सरकारने येथे रशियाच्या मदतीने तेल-शुद्धीकरणाचा मोठा प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पावर १९८३ पर्यंत सु. २५० कोटी रूपये खर्च झाले होते. भारतीय तेल महामंडळाच्या तेल व्यवसाय साखळीतील मथुरा हा पाचवा तेल-शुद्धीकरण प्रकल्प आहे. त्याची उत्पादन क्षमता दरसाल ८ लाख ९ हजार टन नाप्था ३ लाख ५० हजार टन पेट्रोल २० लाख ४३ हजार टन डिझेल ६ लाख ५० हजार टन केरोसीन व १ लाख ८० हजार टन वायू एवढी प्रचंड आहे.\nमथुरा शहराची वाढ यमुनेच्या नदीकाठाने झाली. शहरात मोगल काळात व नंतर बांधलेल्या अनेक वास्तू आहेत. त्यांत तत्कालीन मोगल राज्यपाल अब्द-अल्-नबीखान याने तांबड्या वालुकाश्मात बांधलेली जुम्मा मशीद (१६६१) ही सर्वांत जुनी मशीद आहे. याशिवाय औरंगजेबाने अनेक हिंदू व बौद्ध प्राचीन वास्तूंचे मशिदीत रूपांतर केलेले नमुने पाहावयास मिळतात. तसेच हेरातचे मुस्लिम संत मुखद्दमशाह विलायतखॉं यांच्या स्मरणार्थ बांधलेली एक मशीद आहे. यमुनेच्या उजव्या तीरावर राजा भगवान दास याने बांधलेला चार मजली सती बुरूज (१५७०) आणि राजा मानसिंग (अंबर) याने बांधलेला कंस का किला या वास्तू प्रसिद्ध आहेत. मथुरेतील अनेक मंदिरांत भैरवनाथ, राम (१६००), राधेश्याम, द्वारकाधीश, गोवर्धननाथ (१८३०), रंगेश्वरनाथ, राजीवाला, बिर्ला इ. मंदिरे प्रसिद्ध असून यांतील बहुतेक तांबड्या वालुकाश्मातच बांधलेली आहेत आणि बहुसंख्य मंदिरे कृष्णाची आहेत. शिखांची तीन गुरूद्वारे आणि काही जैन मंदिरेही आहेत. त्यांपैकी जम्बुस्वामी जैनमंदिर प्रसिद्ध आहे. याच्या जवळच अखिल भारतीय दिगंबर जैन संघाची इमारत आहे.\nकत्रा केशवदेव या भागात बौद्ध अवशेष आढळले. हा शहराचा मध्यभाग असून यमुनेच्या काठी भिन्न काळात सुमारे १५० घाट बांध-ण्यात आले. सदर बाजाराजवळ यमुना बाग असून तिथे तांबड्या वालुकाश्मात परिखजी व मणिराम या दोन सावकारांच्या छत्र्या आहेत. त्यांवरील जाळीकाम व नक्षीकाम लक्षणीय आहे. अशाच प्रकारचे जाळीकाम पुरातत्त्वीय वस्तुसंग्रहालयाच्या प्रवेशद्वाराच्या छत्रीवर आहे. सांप्रत हे वस्तुसंग्रहालय डॅम्पिअर पार्कमध्ये नेण्यात आले आहे. मथुरा शैलीतील मूर्ती, अभिलेख आणि मुद्रा यांकरिता हे संग्रहालय प्रसिद्ध आहे. डॅम्पिअर पार्कव्यतिरिक्त शहरात जवाहर बाग, गांधी पार्क, लेडीज पार्क, भगतसिंग पार्क इत्यादी उद्याने आहेत.\nशहरात शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. धार्मिक क्षेत्र म्हणून मथुरेला प्राचीन काळी फार महत्त्व असल्याने तेथे वैष्णव पंथाचा प्रसार चैतन्य, वल्लभाचार्य, निंबार्क आणि माधवाचार्य यांनी केला तर हरिदास, हरिवंश, हरिराम व्यास इत्यादींनी ब्रजभाषेमध्ये काव्य रचना केली.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/08/blog-post_60.html", "date_download": "2021-08-02T19:11:56Z", "digest": "sha1:LSN2RUVBNYFINGFHLMB6KSFF525XY2NE", "length": 11187, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "सोशल डिस्टनशिंगचा नियम पाळा व मास्कचा वापर करा अन्यथा कारवाई- उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome कोकण सोशल डिस्टनशिंगचा नियम पाळा व मास्कचा वापर करा अन्यथा कारवाई- उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे\nसोशल डिस्टनशिंगचा नियम पाळा व मास्कचा वापर करा अन्यथा कारवाई- उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे\nसोशल डिस्टनशिंगचा नियम पाळा व मास्कचा वापर करा अन्यथा कारवाई- उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे\nकारवाईसाठी चार पथके तैनात .\nचिपळुणात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून चिपळूण पोलिस व चिपळूण नगर परिषदेच्या चार पथकांच्या माध्यमातून सोशल डिस्टनशिंगचा नियम न पाळणाऱ्या व विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी दिली आहे. चिपळुणात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाने ५०० चा आकडा ओलांडला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मुंबईकर चाकरमान्यांना कोरोना होत होता. मात्र, नंतर स्थानिक नागरिकांन��� कोरोनाची लागण होऊ लागली आहे. आता तर कोरोना चिपळूणवासीयांची पाठ सोडताना दिसत नाही. यामुळे चिपळूणवासीयांसह प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. तर दुसरीकडे सोशल डिस्टनशिंगच्या नियमाचा काहींकडून भंग होतांना दिसत आहे. तसेच काही लोक विना मास्क फिरतांना आढळत आहेत. एकंदरीत काही लोकांनी कोरोना गांभीर्याने घेतला नसल्याचे चित्र आहे. यामुळे पोलिस व नगर परिषद प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी माहिती देताना सांगितले की, चिपळूण पोलिस व नगर परिषदेची चार संयुक्त पथके तयार करण्यात आली असून या पथकांच्या माध्यमातून सोशल डिस्टंसिंगचा नियम न पाळणाऱ्यांवर १४४ चा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केली जातील तर विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडाची तात्काळ कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती दिली आहे. तरी नागरिकांनी ही कारवाई टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी केले आहे.\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/culture?page=2", "date_download": "2021-08-02T19:40:30Z", "digest": "sha1:K6IVGO6KT3UDID3C5FFQMOAPSZXSACI3", "length": 6675, "nlines": 154, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईतील विविध संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, रीतीरिवाज, वेशभूषा, धार्मिक समारंभांच्या सविस्तर बातम्या.", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nहोळीची परंपरा जपणारे मुंबईतील कोळीवाडे\nबी.डी.डी. चाळीत आलाय 'कोरोना' व्हायरस, रहिवाशी करणार होळीला दहन\n१६ फेब्रुवारीला मुंबईत ‘जेरूसलेम-मुंबई महोत्सव’\nकाळा घोडा कला महोत्सव १ फेब्रुवारीपासून\nमुंबईच्या हृदयात वसलेलं १०० वर्षे जुने जपानी मंदिर\nतिरंगा फडकवताना 'हे' १० नियम लक्षात ठेवा, नाहीतर होऊ शकते शिक्षा\nराखीनंतर आता सीड तिरंग्याची क्रेझ, साजरा करा पर्यावरणपूरक स्वातंत्रदिन\nमुंबईतल्या या '५' लेण्यांमध्ये झळकतो इतिहास आणि संस्कृतीचा अनोखा मिलाप\nमुंबईतील चिनी वारसा जपणारं चायना टेंपल\nचैत्र नवरात्रौत्सवानिमित्त निघाली कालिका मातेची पालखी\nपाहा : गुढीपाडव्यानिमित्त गिरगावात भव्य शोभायात्रा\nगड-किल्ले: ठेवा इतिहासाचा, वसा संस्कृतीचा...\nशिवाजी पार्कमध्ये अवतरणार प्रति शिर्डी \nश्री सिद्धिविनायक गणपती मंदिर टपाल तिकीटाचे लोकार्पण\n'मल्हार' साठी 'नो स्किन कलर क्लोथ्स' प्लीज\nकाळाचौकी गणेशोत्सव मंडळ साकारणार छोटाभीमचा देखावा\nचिंचपोकळीच्या चिंतामणीची शतक���होत्सवी वर्षाकडे वाटचाल\nआषाढी एकादशीनिमित्त जाणून घ्या तुळशीचं महत्त्व\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/feature", "date_download": "2021-08-02T20:02:51Z", "digest": "sha1:GGTPZG7XD2TA3D2JNANZ6LN2SMJ2OFLD", "length": 4789, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\n'WhatsApp Update' नवे फीचर आले, जाणून घ्या डिटेल्स\nजाणून घ्या What's App चे ५ धमाकेदार फिचर्स\nफेसबुकवर बनवा तुमचा अॅनिमेटेड अवतार\nगुगल लवकरच देणार टेस्टिंग सेंटर्सची माहिती\nहोळी निमित्त Googleची मजेदार ट्रिक\nअखेर व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी डार्क मोड लाँच\nट्विटरवरील ट्रोलर गँगला रोखणारं 'हे' खास फिचर\nडार्कमोड फिचर व्हॉट्सअॅपवर लवकरच येणार\nआता इन्स्टावर शेअर करा एकावेळी सहा फोटो\nअल्पवयीन मुला-मुलींसाठी इन्स्टाग्रामचं नवं फिचर\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/colors-marathi-raja-ranichi-g-jodi-series-will-be-playing-in-the-holi-rangpanchami/", "date_download": "2021-08-02T17:30:14Z", "digest": "sha1:S6VOOJWGJXRCYR6BGVSIQ3WZQGMQ7K6P", "length": 6854, "nlines": 59, "source_domain": "janasthan.com", "title": "Colors Marathi : Raja Ranichi G Jodi series playing the Holi", "raw_content": "\nराजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये रंगणार होळी – रंगपंचमी\nराजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये रंगणार होळी – रंगपंचमी\nमुंबई : सगळीकडे होळीची आणि रंगपंचमी जोरदार तयारी सुरु झाली आहे. रंगपंचमीच्या दिवशी सगळी लोकं आपापसातील वैर आणि मतभेद विसरून एकमेकांना रंग लावून जुने राग रोष विसरून जातात तर होळीला वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय होतो असे म्हंटले जाते. कलर्स मराठीवरील (Colors Marathi) लोकप्रिय मालिका राजा रानीची गं जोडी (Raja Ranichi g Jodi) मालिकेमध्ये रंगणार होळी – रंगपंचमी विशेष मालिकेमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.\nसंजु – रणजीत आणि संपूर्ण ढाले पाटील परिवार हा सण एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे… संजु आणि रणजीतच्या नात्यामध्ये आलेली कटुता आता हळूहळू दूर लागली आहे.पण अजूनही रणजीतने संजुला त्याच्याकडून झालेल्या चुकीबद्दल सांगितले नाहीये दुसरीकडे याचवरून पंजाबरावांनी रणजीतला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.रणजीत कडून पुण्यामध्ये घडलेल्या चूकीबद्दल त्यांना माहीती आहे, असे सांगून ते रणजीतला धमकावत आहेत… म्हणजेच संजु आणि रणजीतच्या नात्यावरच संकट अजूनही टळलं नहोये हेच खरे. या होळी विशेष भागामध्ये संजू विरुध्द राजश्री कुठली नवी खेळी खेळणार आहे संजूचं या सगळ्याला कशी सामोरी जाईल संजूचं या सगळ्याला कशी सामोरी जाईल संजू आणि रणजीतचे हेच मागणे असणार येणारी सगळी संकट यांचे दहन होऊन जाऊदे… याचसोबत मालिकेमध्ये रंगपंचमी विशेष भाग देखील रंगणार आहे …\nसंजुचं PSI होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती दिवस रात्र मेहनत करत आहे, आणि आता तर तिला रणजीतची खंबीर साथ देखील मिळाली आहे पुढे मालिकेमध्ये काय घडणार जाणून घेण्यासाठी बघत रहा लाडकी मालिका राजा रानीची गं जोडी(Raja Ranichi g Jodi) कलर्स मराठीवर (Colors Marathi) आणि नक्की बघा राजा रानीची गं जोडी होळी विशेष भाग येत्या शुक्रवार आणि शनिवार संध्या ७.०० वा. कलर्स मराठीवर (Colors Marathi) आणि नक्की बघा राजा रानीची गं जोडी होळी विशेष भाग येत्या शुक्रवार आणि शनिवार संध्या ७.०० वा. कलर्स मराठीवर (Colors Marathi) रसिकांना बघता येणार आहे.\nआजचे राशिभविष्य गुरूवार,२५ मार्च २०२१\nज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल :…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ तर शहरात २६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११९ नवे रुग्ण तर १५३ जण कोरोना…\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची जबाबदारी- छगन…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७० नवे रुग्ण तर २८८ जण कोरोना…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९५ तर शहरात ४१ नवे रुग्ण\nमहाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११३ तर शहरात ४३ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/rashi-bhavishya-today-todays-horoscope-monday-march-22-2021/", "date_download": "2021-08-02T19:12:05Z", "digest": "sha1:ZD64VODE7ELZMZVRJBQ6IQAABBYGDXOG", "length": 6139, "nlines": 75, "source_domain": "janasthan.com", "title": "Rashi Bhavishya Today Monday, March 22, 2021", "raw_content": "\nआजचे राशिभविष्य सोमवार,२२ मार्च २०२१\nआजचे राशिभविष्य सोमवार,२२ मार्च २०२१\nज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.\nRashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००\n“आज चांगला दिवस, दुर्गाष्टमी आहे”\nचंद्र नक्षत्र – आर्द्रा (रात्री ९.२८ पर्यंत)\nमेष:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. संधीचे सोने कराल.\nवृषभ:- शब्दास मान मिळेल. खर्चात वाढ होऊ शकते. कमी बोला.\nमिथुन:- विचारांची दिशा बदलेल. नवनवीन कल्पना सुचतील. स्वप्ने साकार होतील.\nकर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. खर्चात वाढ संभवते. शब्द जपून वापरा.\nसिंह:- ग्रहमान अनुकूल आहे. सौख्य लाभेल. आर्थिक आवक चांगली र्हाईल.\nकन्या:- शत्रू पराभूत होतील. मनःशांती लाभेल. मनासारखी कामे होतील.\nतुळ:- प्रवास घडेल. जवळच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल.\nवृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. कामाची दगदग वाढेल. अचानक धनलाभ होऊ शकतो.\nधनु:- प्रिय व्यक्तींशी वाद विवाद होऊ शकतात. नमते घ्या. शत्रू पराभूत होतील.\nमकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मनशांती लाभेल. अंदाज अचूक ठरतील.\nकुंभ:- संमिश्र ग्रहमान आहे. दत्तगुरूंची उपासना करण्यास उत्तम कालावधी आहे. अध्यात्मिक उन्नती होईल.\nमीन:- विनाकारण वाद विवाद होऊ शकतात. गैरसमज दूर करा. संयम बाळगा.\n( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)\nनाशिक जिल्ह्यात कोरोनाचे २३६० तर शहरात १२८१ नवे रुग्ण ; १० जणांचा मृत्यू\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल :…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ तर शहरात २६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११९ नवे रुग्ण तर १५३ जण कोरोना…\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची जबाबदारी- छगन…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७० नवे रुग्ण तर २८८ जण कोरोना…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९५ तर शहरात ४१ नवे रुग्ण\nमहाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११३ तर शहरात ४३ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/astrology/today-horoscope-15-june-2021-rashi-bhavishya-in-marathi-rashifal-tuesday-565193.html", "date_download": "2021-08-02T19:33:30Z", "digest": "sha1:BE74XSTVLGMCIM3VLMEVV7XDSQ63J5Z2", "length": 10790, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राशीभविष्य: मेषेला होईल खर्च, कन्येला होईल लाभ; वाचा 12 राशींना आजचा दिवस कसा जाईल?– News18 Lokmat", "raw_content": "\nराशीभविष्य: मेषेला होईल खर्च, कन्येला होईल लाभ; वाचा 12 राशींना आजचा दिवस कसा जाईल\nआज मंगळवार दिनांक 15 जून 2021. तिथी ज्येष्ठ शुद्ध पंचमी. दररोजच्या प्रमाणे राशीभविष्य वाचाच, पण आजपासून रोज एका राशी बद्दल थोडे अधिक जाणून घेऊ या.\nआज मंगळवार दिनांक 15 जून 2021. तिथी ज्येष्ठ शुद्ध पंचमी. दररोजच्या प्रमाणे राशीभविष्य वाचाच, पण आजपासून रोज एका राशी बद्दल थोडे अधिक जाणून घेऊ या.\nपुणे, 14 जून: आज मंगळवार दिनांक 15 जून 2021. तिथी ज्येष्ठ शुद्ध पंचमी. दैनंदिन राशीभविष्याबरोबर आजपासून रोज एका राशी बद्दल, राशींच्या व्यक्तिमत्वाबद्दल थोडे अधिक जाणून घेऊ या. आज पहिली रास अर्थात मेष किंवा Aries बद्दल.. काल पुरुषाच्या कुंडलीतील ही प्रथम रास मेष. अग्नी तत्त्व, पुरुष, चर, शुभ रास. स्वामी मंगळ. या राशीचे चिन्ह मेंढा हे असून तेजस्वी व्यक्तिमत्त्व, आग्रही महत्त्वाकांक्षी असलेल्या व्यक्ती असतात. राशीचा अंमल डोक्यावर असतो. उतावळेपणा, चंचल, रागीट स्वभाव असतो. डोळे तीक्ष्ण, वर्ण लालसर, मध्यम-उंच बांधा असतो. कुठल्याही अडचणी वर मात करू शकतात. या राशीत शनी निच असतो. मंगळ व रवि अत्यंत शुभ मानले जातात. ओम अं.अंगारकाय नम: हा जप करणे फायद्याचे ठरते. उद्या पुढच्या राशीविषयी आणि राशीच्या व्यक्तिमत्त्वाविषयी. पुढे वाचा आजचं बारा राशींचं भविष्य.. मेष आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत होणार असून दिवस उत्तम आहे. घरासंबंधी काही निर्णय घ्या. अचानक घरातल्या वस्तूंची दुरुस्ती निघेल. त्यासाठी खर्च करावा लागेल. पराक्रमाची वाढ होईल. वृषभ राशी स्वामी शुक्र अणि धनस्थानाचा स्वामी बुध हे अन्योन्य योगात आहेत. चैनीसाठी, सजावटीसाठी खर्च करण्याची इच्छा असेल. एखाद्या समारंभाचे निमंत्रण येईल. दिवस शुभ असून हातून चांगले कर्म होईल. मिथुन राशीत होणारे सूर्य भ्रमण शनीशी षडाष्टक करेल. वडिलांचे आरोग्य सांभाळा. शुक्र सहयोग शुभ फळ देणारे आहेत. व्यक्तिमत्त्व तेजस्वी होईल. गोड शब्द बोला. शत्रूवर विजय नक्की आहे. कर्क आज दिवसभर तुमच्या राशीत असलेला चंद्र मंगळ योग आर्थिक बाजू सांभाळेल. आनंदात दिवस घालवा. फक्त राग आवरा. व्ययात येणारा सूर्य डोळ्यांची काळजी घ्या. असे सुचवतो. खर्च करण्याची इच्���ा होईल. सिंह दिवसभर व्ययातून भ्रमण करणारे चंद्र मंगळ शनिच्या प्रति योगात असतील. थोडे सांभाळून राहण्याचे ग्रहमान आहे. आर्थिक, शारीरिक व्यय होण्याचे संकेत. पण गुरु पाठीशी आहे. फार काळजी नको. कन्या राशीच्या दशमात येणारा सूर्य कार्य क्षेत्रात प्रसिद्धी. नवीन संधी मिळवून देईल. लाभ होतील. प्रकृती चांगली राहील. मित्र मैत्रिणींना भेटायला सुंदर दिवस. तुला भाग्य स्थानातील ग्रहांची उपस्थिती तुम्हाला उत्तम भाग्य देणार आहे. परिश्रमाचे फळ नक्की मिळेल. दशमातील चंद्र मंगळ नवीन नवीन संधी मिळवुन देतील. फक्त काही विकार त्रास देत असतील तर दुर्लक्ष करू नका. वृश्चिक आज दिवस मध्यम जाईल .राशीच्या अष्टमात आलेले सुर्य शुक्र प्रकृतीची काळजी घ्या असे सांगतात. एनर्जी थोडी कमी राहील. दगदग करू नका. पण गृहसौख्य, भाग्य उत्तम राहील. धनु आज धनु राशीच्या व्यक्तीनी जपून राहावे. वाहन, अग्नीपासून सावध. जोडीदाराची अडचण त्वरित सोडवा. काही विशेष धाडस करायला जाऊ नका. व्ययातील केतू तुम्हाला साधनेची आवड निर्माण करेल. मंगळ जप करा. मकर समसप्तक योगात आलेले चंद्र मंगळ योग जोडीदाराशी विशेष चर्चा घडवतील. दोघं मिळून काही निर्णय घ्याल. प्रकृती सांभाळा. शनी उपासना करत रहा. दिवस चांगला जाईल. कुंभ आज कोणी तुमच्या वाटेला जाणार नाही. शत्रू वर कुरघोडी करणारच. गुरु महाराज तुमच्या बुद्धी चा उत्तम वापर करून घेतील. मन विचारी बनेल. मुलांकडे नीट लक्ष द्या. शनी जप करा. मीन गृह सजावट, उत्तम अभिरुची पुर्ण खरेदी, मुलांची काही तयारी, त्याचे प्लॅनिंग असा हा दिवस आहे. एकूण कुटुंब ही साध्या तुमची प्राथमिकता असेल. आनंदी रहा. गुरु उपासना करा. दिवस उत्तम. शुभम भवतु (लेखिका पुणेस्थित ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)\nराशीभविष्य: मेषेला होईल खर्च, कन्येला होईल लाभ; वाचा 12 राशींना आजचा दिवस कसा जाईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/people-hold-candle-march-for-raj-pande/videoshow/83601798.cms", "date_download": "2021-08-02T19:41:43Z", "digest": "sha1:IVUWN4GYKXQ6ZZPP2VUTCA4AW7DW5PIH", "length": 4801, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकँडल मार्च काढत राज पांडेला न्याय देण्याची मागणी\nइंदिरा माता नगरातून १५ वर्षीय राज पांडे याचं अपहरण करून निर्घूण हत्या करण्यात आली.राजच्या मारेकऱ्याला फाशी द्या अशी मागणी करीत वस्तीतल्या लोकांनी बुधवारी सायंकाळी कँडल मार्च काढला.राजच्या घरापासून ते इंदिरा माता नगर वस्ती, वैशाली नगर, रायसोनी कॉलेज परिसरातून हा मार्च काढण्यात आला.कँडल मार्च काढत राजला न्याय मिळवून द्या, अशी हाक देण्यात आली. राजवर प्रेम करणारे १५० लोकं, त्याचे कुटुबियांसह या मार्चमध्ये सहभागी झाले होते.\nआणखी व्हिडीओ : नागपूर\nNagpur congress | काँग्रेस नेत्यांचे बॅनर काढले; युवक क...\nबँडबाजासह व्यापारी नागपूर महापालिकेवर धडकले; केली 'ही' ...\n प्रवासी घेऊन निघालेल्या भरधाव बसवरील चालकाचं नियं...\nअजनीत टोळीयुद्ध; तरूणाची हत्या, बदला घेण्यासाठी शक्तीमा...\nनागपूर ते अमरावतीदरम्यान लवकरच धावणार एसी मेट्रो ट्रेन;...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.traasgpu.com/", "date_download": "2021-08-02T19:19:37Z", "digest": "sha1:DZB53BRGPFTGPKGJIFOLANMZCNSOQR33", "length": 7367, "nlines": 140, "source_domain": "mr.traasgpu.com", "title": "MR.TRAASGPU.COM", "raw_content": "\nआफ्रिका आणि मध्य पूर्व\nमध्य आणि दक्षिण अमेरिका\nमध्य आणि दक्षिण अमेरिका\nग्रँड ल्युकायन बहामास रिसॉर्ट\nकॅरिबियन वास्तविक पायरेट्स भेटा\nआपण डिस्नेलॅंड येथे इंडियाना जोन्स साहसी लावायची गरज आहे\nवैंकूवर, बीसी येथे ग्राऊस माऊंटनला मार्गदर्शन\n10 विदेशात पाहण्याचा आश्चर्यकारक मॅकडोनाल्डचा खाद्यपदार्थ\n12 महिन्यांचे सण, सुट्ट्या आणि इटलीमधील विशेष कार्यक्रम\nसुधारक सोशल मिनी आफ्टर टी रिव्यू\nशार्लोटच्या अतिपरिचित क्षेत्रांत काय करावे\nसान जुआन मधील समलिंगी आणि समलैंगिक हँगआउट\nभारतीय रेल्वेची वाळवंट सिक्रीट टूरिस्ट ट्रेन गाइड\nपालो अल्टो मधील गोष्टी\nEbertfest रॉजर च्या वारसा सुरू\nशीर्ष 10 अलास्का आकर्षणे\nयलोस्टोन नॅशनल पार्क, वायोमिंग\nसांता रोसा जलतरण तलाव आणि जलतरण केंद्र जे सार्वजनिकसाठी खुले आहेत\nबेस्टच्या इव्हिज ऑफ बेली हेड आणि द सेव्हन सिस्टर क्लिफस्\nजंगल समुद्रकिनार्यावर स्नोर्कलिंग, श्रीलंका\nकुटुंबांसाठी सर्वोत्तम हवाई रिसॉर्ट्स\nआपण मेडिकल स्पा येथे टीप पाहिजे\nएल साल्वादोरान कोलन आणि यूएस डॉलर\nऑक्टोबर मध्ये पूर्व युरोप\nला कासा ब्लँका येथे पोन्से डी लिओनच्या घरी भेट देत आहे\nगोवा बीच गाइड: शोधा कोणता समुद्र किनारा तु���च्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे\nअटलांटा मधील सर्वोत्तम ठिकाणे चुंबन\nरेल्वे मार्गांद्वारे स्वस्त रेल्वेची तिकिटे\nजमैका विवाह परवाना आवश्यकता\nसर्व वयोगटातील मुलांसाठी गंभीरपणे स्टाइलिश सामान\nफिलाडेल्फियाचे 6 तासांच्या आत घरातील कौटुंबिक सुट्टी\nसुपरमॅन हे प्लॅनेटवरील सर्वोत्कृष्ट स्टील कोस्टर (पृथ्वी आणि क्रिप्टन) का आहे\nशिकागोची सर्वाधिक रोमँटिक हॉटेल्स\nIconic लँड रोव्हर डिफेंडर एक खंडणी\nदक्षिणपूर्व यूएस मध्ये हवामान मे\nकॅम्पलँड ऑन द बे आरव्ही आणि कॅम्पिंग रिझॉर्ट\nसिलिकॉन व्हॅली मधील उन्हाळी सण आणि कार्यक्रम\nअल्बुकर्क डे ट्रिप डेस्टिनेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A8", "date_download": "2021-08-02T20:14:46Z", "digest": "sha1:XOKM3KNLCSOCUMOLIJGXFKOUWY3QTQ66", "length": 4397, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नमी डीनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनमी डीनला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख नमी डीन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nदक्षिण आफ्रिकेच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२७-२८ ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२९ ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३०-३१ ‎ (← दुवे | संपादन)\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९२४ ‎ (← दुवे | संपादन)\nह्युबर्ट गूव्हेन डीन (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nइंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९२७-२८ ‎ (← दुवे | संपादन)\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९२९ ‎ (← दुवे | संपादन)\nइंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९३०-३१ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन ख���ते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/6638/", "date_download": "2021-08-02T19:14:41Z", "digest": "sha1:5THROFU2YXVMFQ2ZOUHFE6GUM2L6F4XG", "length": 18385, "nlines": 173, "source_domain": "policetimes.co.in", "title": "महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट क्लार्क संघटनेच्या सांगली जिल्ह्याच्या अध्यक्षपदी भाटवाडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल घेवदे,उपाध्यक्षपदी – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/ताज्या घडामोडी/महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट क्लार्क संघटनेच्या सांगली जिल्ह्याच्या अध्यक्षपदी भाटवाडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल घेवदे,उपाध्यक्षपदी\nमहाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट क्लार्क संघटनेच्या सांगली जिल्ह्याच्या अध्यक्षपदी भाटवाडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल घेवदे,उपाध्यक्षपदी\nबातमी आणि जाहिरात साठी संपर्क. विजय तिकोटी (सांगली जिल्हा हेड)9834181802\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 21/02/2021\nहेडिंग -महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट क्लार्क संघटनेच्या सांगली जिल्ह्याच्या अध्यक्षपदी भाटवाडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल घेवदे,उपाध्यक्षपदी विटा येथून सूर्यकांत यादव, कार्याध्यक्ष सांगलीचे गीरीष पाथरवट ,सचिवपदी सांगलीचे प्रसाद करजगार, खजिनदारपदी तासगावचे दिपक सुतार ,तसेच संचालकपदी इस्लामपूरचे सुनिल महाडीक,सांगलीचे बाळासाहेब वाघमोडे , विनायक पवार ,मिरजेचे अमोल सुर्यवंशी,विटा गणपतराव निकम ,पलुसच्या श्रीमती सुषमा कदम यांच्या निवडी झाल्या संघटनेचे राज्यअध्यक्ष अशोक कांबळे,उपाध्यक्ष चंद्रशेखर पेशकार,जनरलसेक्रेटरी दिलीप कोळी जेस्ट सल्लागार विजय बिरनाळे खजिनदार मनिष पेटकर कार्यकरणी सदस्य सुर्यकांत चव्हान ,रमेश खराडे ,महादेव पाटील,दत्ता चव्हान ,सरदार मुजावर,विशाल कोळी उपस्थित होते.\nबातमी आणि जाहिरात साठी संपर्क. विजय तिकोटी (सांगली जिल्हा हेड)9834181802\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nयुवा संकल्प प्रतिष्ठान अंबरनाथ तर्फे श्री. श्री. छत्रपती शिवाजी महाराज जंयती उत्साहात साजरी*\nमहाराष्ट्र वकीलक्लार्क असोसिएशन सांगली तर्फे *अँड.श्रीकांत जाधव(बापू)* यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक ���ाझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवा��कानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/multispeciality-hospital-will-be-set-chikhali-400772", "date_download": "2021-08-02T18:26:33Z", "digest": "sha1:PG5PYZGDUEHXBD5TK2CHEVW2DEBOUGDU", "length": 8728, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | चिखलीत साकारणार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय", "raw_content": "\nमहापालिका सर्वसाधारण सभेचा निर्णय\n850 खाटांचे नियोजन, वायसीएमवरील ताण कमी होणार\nचिखलीत साकारणार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय\nपिंपरी : महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने चिखली येथे शहरातील सर्वांत मोठे 850 बेडचे मल्टीस्पेशालिटी शासकीय रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावरील ताण कमी होणार आहे. महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये चिखलीतील हॉस्पिटलचा प्रस्ताव ऐनवेळी ठेवण्यात आला. त्याला बहुमताने मंजुरी देण्यात आली.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- रिक्षा भाडे मीटरप्रमाणे न आकारल्यास कारवाई; पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस आयुक्तांचा इशारा​\nचिखलीतील गट क्रमांक 1653 मध्ये सुमारे 20.22 हेक्‍टर जागेचा ताबा महापालिका प्रशासनाला मिळावा, यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले असून, त्यातील सुमारे दोन हेक्‍टर जागेवर प्रशस्त रुग्णालय उभारण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. आता महापालिका सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे रुग्णालय उभारण्याच्या कामाला गती मिळे��.\n- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nसध्या महापालिकेचे वायसीएम रुग्णालय आहे. त्याची क्षमता सातशे खाटांची आहे. त्या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि प्रशासनावरील ताण कमी व्हावा, या हेतूने शासकीय पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याच धर्तीवर चिखलीत होणाऱ्या प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मनुष्यबळ आणि अन्य कर्मचारी उपलब्ध व्हावेत, या हेतूने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत आमदार लांडगे आग्रही आहेत. या महाविद्यालयात नर्सिंग, डेंटल, फिजिओथेरपी, आयुर्वेदिक असे अभ्यासक्रमांचीही सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे.\nसध्याच्या वायसीएम रुग्णालयासह पिंपरी-चिंचवडसह लगतच्या मुळशी, मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या तालुक्‍यांसह अन्य जिल्ह्यातील रुग्णही उपचारासाठी येतात. तुलनेने खेड, जुन्नर, आंबेगाव, मावळ तालुक्‍यातील रुग्णांची संख्या जास्त आहे. त्याचा ताण वायसीएमवर येत आहे. त्यातील उपलब्ध मनुष्यबळ आणि विस्तार क्षमतेला मर्यादा आहेत. त्यामुळे वायसीएमला पर्यायी वैद्यकीय व्यवस्था उभी करणे अत्यावश्‍यक आहे. त्यासाठी चिखलीतील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालय केंद्र बिंदू ठरणार आहे.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n(संपादन : शिवनंदन बाविस्कर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/08/blog-post_70.html", "date_download": "2021-08-02T19:37:40Z", "digest": "sha1:MOISIQLZBXBDM3FPJN6WXHYMHHKLVYK4", "length": 7679, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "धनंजय मुंडे यांनी दुःख केलं व्यक्त - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र धनंजय मुंडे यांनी दुःख केलं व्यक्त\nधनंजय मुंडे यांनी दुःख केलं व्यक्त\nमाझे सहकारी राजेश भैय्या टोपे यांचे मातृ छत्र हरवले, ही मनाला सुन्न करणारी बातमी समजली. ज्या माणसाने राज्यातील जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी, कोरोनाला हरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, किंबहुना आजही करत आहेत त्यांच्या वाट्याला आभाळाएवढे दुःख आले. हे दुःख वाटून घेण्यात मी टोपे परिवाराच्या सोबत आहे.\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathilyrics.net/2015/06/anjaneechyaa-sutaa-tulaa-raamaachn.html", "date_download": "2021-08-02T19:21:52Z", "digest": "sha1:R7ALIF6OQMN36NQLWLR2FYG47HYMWRHH", "length": 5231, "nlines": 119, "source_domain": "www.marathilyrics.net", "title": "अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान | anjaneechyaa sutaa tulaa raamaachn waradaan (Tumach Aamach Jamal) | Marathi Lyrics", "raw_content": "\nअंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान\nएक मुखाने बोला बोला जय जय हनुमान\nदिव्य तुझी राम भक्‍त�� भव्य तुझी काया\nबालपणी गेलासी तू सूर्याला धराया\nहादरली ही धरणी, थरथरले आसमान\nलक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण\nद्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण\nतळहातावर आला घेऊनी पंचप्राण\nसीतामाई शोधासाठी गाठलीस लंका\nतिथे रामनामाचा तू वाजविला डंका\nदैत्य खवळले सारे, परि हसले बिभिषण\nहार तुला नवरत्‍नांचा जानकीने घातला\nपाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला\nउघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान\nआले किती गेले किती संपले भरारा\nतुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा\nधावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण\nधन्य तुझे रामराज्य धन्य तुझी सेवा\nतुझे भक्‍त आम्ही सारे उपाशी का देवा\nघे बोलावून आता कंठाशी आले प्राण\nवृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें \nअगड धूम नगारा सोन्याची जेजुरी, I Jai Malhar Title song Lyrics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://electricalbaba.in/mr/category/basic-electrical-mr/", "date_download": "2021-08-02T17:31:30Z", "digest": "sha1:UP2O42YYPANCJL3SLKCXSI6DHB4OG3VU", "length": 8851, "nlines": 74, "source_domain": "electricalbaba.in", "title": "बेसिक इलेक्ट्रिकल Archives » इलेक्ट्रिकल बाबा", "raw_content": "\nट्रान्सफॉर्मर चे प्रकार किती आहेत\nमे 31, 2021 मे 11, 2021 by इलेक्ट्रिकल बाबा हिंदी\nसंरचनेवर आधारित ट्रान्सफॉर्मर्सचे प्रकार कोरच्या संरचनेनुसार, तीन प्रकारचे ट्रान्सफॉर्मर्स . कोअर ट्रान्सफॉर्मर शेल ट्रान्सफॉर्मर बेरी ट्रान्सफॉर्मर कोर (Core) टाइप ट्रान्सफॉर्मर (Core Type Transformer) आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे, कोर टाइप ट्रान्सफॉर्मरमध्ये एल प्रकारची कोर स्टॅम्पिंग असते. सर्व स्टॅम्पिंग एकमेकांपासून लॅमिनेटेड असतात. ह्या कोरवर प्रायमरी आणि सेकंडरी टर्न्स केले जाते. दोन्ही विंडिंग्ज एकमेकांपासून इनसुलेटेड देखील असतात. आणि कोरपासून सुद्धा … Read more\nपॉवर ट्रान्सफॉर्मरचे 10 मुख्य भाग कोण कोणते आहेत\nमार्च 20, 2021 मार्च 4, 2021 by इलेक्ट्रिकल बाबा हिंदी\nथ्री फेज पॉवर पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या सुरक्षिततेसाठी व कार्यक्षमतेसाठी पॉवर ट्रान्सफॉर्मरला खालील भाग जोडलेले असतात. पॉवर ट्रान्सफॉर्मर टॅंक (Transformer Tank) बुशिंग (Bushing) टॅप चेंजर (Tap changer) काँझरव्हेटर (Conservator) ब्रिदर (Breeder) एक्सप्लोजन व्हेंट (Explosion Vent) बुकॉल्झ रिले (Buchholz Relay) टेंप्रेचर गेज (Temperature Gauge) पॉवर ट्रान्सफॉर्मर रेडिएटर (Radiators) पॉवर ट्रान्सफॉर्मर ऑईल (Transformer Oil) ह्या सर्व भागांची सविस्तर माहिती … Read more\nCategories ट्रान्सफॉर्मर, बेसिक इलेक्ट्रिकल Leave a comment\nअर्थिंग सिस्टम (Earthing) करणे गरजेचे का असते \nफेब्रुवारी 27, 2021 फेब्रुवारी 27, 2021 by इलेक्ट्रिकल बाबा हिंदी\n | अर्थिंग सिस्टम म्हणजे काय जमिनीमध्ये 2.5 ते 3 मीटर खोल खड्डा करून त्यामध्ये कॉपर किंवा गॅल्व्हनाईज्ड आयर्नचा पाईप अथवा प्लेट गाडून, उघडा कंडक्टर बाहेर काढणे म्हणजे अर्थिंग होय. किंवा विद्युत उपकरणांच्या संबंध अखंडपणे जमिनीशी करण्याच्या पध्दतीला अर्थिंग असे म्हणतात. भारतीय विद्युत नियम 1956 अनुसार इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये प्रत्येक विद्युत उपकरणाच्या धातूयुक्त बॉडीला … Read more\nCategories अर्थिंग, बेसिक इलेक्ट्रिकल Leave a comment\n ट्रान्सफॉर्मर ची व्याख्या | ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्त्वावर कार्य करतो\nफेब्रुवारी 26, 2021 फेब्रुवारी 22, 2021 by इलेक्ट्रिकल बाबा हिंदी\n | रोहित्र म्हणजे काय | ट्रान्सफॉर्मर ची व्याख्या जे स्थिर यंत्र त्यास दिलेल्या फ्रिक्वेन्सी व पॉवर मध्ये बदल न करता, वोल्टेज कमी किंवा जास्त करून देतो त्या स्थिर यंत्रास ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. ट्रान्सफॉर्मरलाच मराठीत रोहित्र असे म्हणतात. ट्रान्सफॉरमेर (रोहित्र) च्या सहाय्याने एका सर्किट ची AC इलेक्ट्रिक पॉवर, त्याच फ्रिक्वेन्सी ने इतर … Read more\nट्रान्सफॉर्मर चे प्रकार किती आहेत\nपॉवर ट्रान्सफॉर्मरचे 10 मुख्य भाग कोण कोणते आहेत\nअर्थिंग सिस्टम (Earthing) करणे गरजेचे का असते \n ट्रान्सफॉर्मर ची व्याख्या | ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्त्वावर कार्य करतो\n ट्रान्सफॉर्मर ची व्याख्या | ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्त्वावर कार्य करतो\nपॉवर ट्रान्सफॉर्मरचे 10 मुख्य भाग कोण कोणते आहेत\nअर्थिंग सिस्टम (Earthing) करणे गरजेचे का असते \nट्रान्सफॉर्मर चे प्रकार किती आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/india-has-just-been-devastated-by-coronavirus-said-donald-trump/articleshow/83637606.cms", "date_download": "2021-08-02T19:53:40Z", "digest": "sha1:JHKMMFCXYEFFPPXGW3PQHJDIZKJAGS3H", "length": 12620, "nlines": 126, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nDonald Trump on Coronavirus करोनामुळे भारत उद्धवस्त, चीनने भरपाई द्यावी; ट्रम्प यांची मागणी\nDonald Trump on Coronavirus: करोनाच्या संसर्गाच्या मुद्यावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ची��वर पु्न्हा एकदा निशाणा साधला आहे. चीनने जगाला नुकसानभरपाई देण्याची मागणी ट्रम्प यांनी केली आहे.\nकरोनामुळे भारत उद्धवस्त, चीनने भरपाई द्यावी; ट्रम्प यांची मागणी\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवर तोफ डागली\nकरोनाच्या संसर्गामुळे भारत उद्धवस्त\nकरोनाचा संसर्ग फैलावल्याबद्दल चीनने नुकसानभरपाई देण्याची मागणी\nवॉशिंग्टन: करोना विषाणू संसर्गाच्या मुद्यावर चीनवर सातत्याने टीका करणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवर तोफ डागली आहे. करोनाच्या संसर्गामुळे भारत उद्धवस्त झाला आहे. जगभरात करोनाचा संसर्ग फैलावल्याबद्दल चीनने जगाला नुकसानभरपाई देण्याची मागणी ट्रम्प यांनी केली.\nचीनने अमेरिकेला नुकसानभरपाई म्हणून १० ट्रिलियन अमेरिकन डॉलर देण्याची मागणी ट्रम्प यांनी केली. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी ही मागणी केली. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जगातील बरेच देश करोनाच्या संसर्गामुळे उद्धवस्त झाले आहेत. अमेरिकेचेही मोठे नुकसान झाले आहे. करोनाचा विषाणू हा चिनी विषाणू असल्याचे त्यांनी म्हटले.\n मागील १६६ दिवसांत २० लाख करोना बळी\n डेल्टानंतर आता 'या' नव्या वेरिएंटचा धोका; २९ देशांमध्ये फैलाव\nकरोनाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी चीनवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, विषाणूची गळती होणे हा अपघात झाला असला तरी अनेक देशांवर वाईट परिणाम झाले आहेत. याआधी असे कधीच घडले नव्हते. भारतातही करोनाचे थैमान सुरू आहे. आम्ही चांगले काम करत आहोत हे दाखवण्याची भारतीयांची सवय आहे. मात्र, सत्य परिस्थिती वेगळी आहे. भारत करोना महासाथीमुळे उद्धवस्त झाला आहे. जगातील जवळपास सर्वच देशांची ही परिस्थिती असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.\nवाचा: भारतात करोनाचे थैमान: 'लँसेंट' च्या तज्ज्ञांनी भारताला केल्या 'या' आठ सूचना\nदरम्यान, जगभरात करोनाबाधितांची संख्या १७ कोटी ७३ लाखांहून अधिक झाली आहे. तर, करोनाच्या संसर्गामुळे ४० लाख जणांना प्राण गमवावे लागले आहेत. करोना विषाणूचे स्वरुप बदलत असल्याने त्याला अटकाव करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या आव्हानात भर पडली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्ह��यचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nKim Jong Un अमेरिकेसोबत दोन हात करण्याची तयारी ठेवा; किम जोंग यांचे आदेश महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई मुंबईत आज 'एवढ्या' करोना रुग्णांवर उपचार सुरू; पाहा, ताजी स्थिती\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nमुंबई महाराष्ट्राचे अनलॉकच्या दिशेने मोठे पाऊल; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nदेश संजय राऊत दिल्लीत राहुल गांधींना का भेटले\nमुंबई सलून रविवारी ठेवावं लागणार बंद; २२ जिल्ह्यांसाठी अशा आहेत गाइडलाइन्स\nमुंबई मराठा विद्यार्थ्यांसाठी १४ ठिकाणी वसतीगृहे सज्ज; लवकरच होणार उद्घाटन\nLive भारताच्या कमलप्रीत कौरने पटकावला सहावा क्रमांक, पदक थोडक्यात हुकले...\nसांगली ...म्हणून जन्मदात्या आईनेच २ वर्षाच्या मुलीची गळा दाबून केली हत्या\nन्यूज ऑलिम्पिकसाठी काय पण.... सिंधूने देशाचे नाव उंचावण्यासाठी केला होता 'या' दोन गोष्टींचा त्याग\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nकार-बाइक Maruti ची 'स्वस्त' कार याच महिन्यात लाँच होणार किंमत ५ लाखांपेक्षा कमी, ५ हजारांत बुकिंग सुरू\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nरिलेशनशिप ‘आता मी सगळं स्वीकारलंय’ आयुष्यभर नवऱ्यासाठी हेमा मालिनी यांना सहन करावी लागली ‘ही’ गोष्ट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/02/cid-daya-nagpur.html", "date_download": "2021-08-02T19:08:24Z", "digest": "sha1:I2M66C6MMWGCFIYKBMTEQTZPF7BYJI6M", "length": 13419, "nlines": 106, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "‘सीआयडी’ ‘इंस्पेक्टर दया’ नागपूरात - KhabarBat™", "raw_content": "\nMarathi news | मराठी बातम्या \nHome नागपूर ‘सीआयडी’ ‘इंस्पेक्टर दया’ नागपूरात\n‘सीआयडी’ ‘इंस्पेक्टर दया’ नागपूरात\nरस्ते सुरक्षा विषयावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जनआक्रोश या संघटनेतर्फे रस्ते-सुरक्षा या विषयावर ‘ चित्रफित नागपूरात तयार होणार\nनागपूर 4 फेब्रुवारी 2021\nकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 दरम्यान रस्ते सुरक्षा महिन्याचा आयोजन करण्यात आल आहे. या अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जनआक्रोश या संघटनेतर्फे रस्ते-सुरक्षा या विषयावर ‘सीआयडी’ या लोकप्रिय मालिकेमध्ये ‘इंस्पेक्टर दया’ पात्राची भूमिका बजावणारे अभिनेते दयानंद शेट्टी यांची एक चित्रफित नागपूर शहरामध्ये तयार करण्यात येणार असल्याची माहिती जनआक्रोश या संस्थेचे सचिव रवींद्र कासखेडीकर यांनी सांगितलं.\nनागपूरात आयोजित एका पत्रकार परिषदेत दरम्यान दयानंद शेट्टी यांनी रस्ते अपघात हे एक प्रकारचा मानवी चुकामुळे घडणारे गुन्हाच असल्याचं सांगितलं.समाजात वावरताना आपण जसे नियम पाळतो तसेच जीवनावश्यक असे रस्ते सुरक्षाचे नियम आपण कटाक्षाने पाळले पाहिजे असे आवाहन शेट्टी यांनी यावेळी केले.\nजन आक्रोशतर्फे रस्ते सुरक्षा अभियाना अंतर्गत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतुक नियमा बद्दल केलेल्या माहितीपत्रकाची शहरात प्रसिद्धी, प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरक्षा अभियानाचे उद्घाटन, 27 जानेवारी आणि 3 फेब्रुवारी रोजी ‘नो हॉर्न डे’ चे आयोजन, पथ नाट्य असे अ‍भिनव उपक्रम राबवले जात आहेत.\nवर्ष 2019 मध्ये 1 लाख 51 हजार 113 लोक हे रस्ते अपघातात मरण पावले यापैकी 68% लोक 18 ते 45 या वयोगटातील होते. रस्ते उपघाताचे मुख्य कारण हे अतिवेग, दारु पिऊन वाहन चालवणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे तसेच सिग्नलचे उल्लंघन करणे ,मोबाईलचा वापर करणे हे आहेत .यातील 67 टक्के अपघात हे अतिवेगामुळे होतात. जनआक्रोश या संघटनेतर्फे वेगावर नियंत्रण, हेल्मेटचा वापर तसेच वाहन चालवताना स्वतःवर नियंत्रण ठेवण्याच आवाहन करण्यात आले आहे. दुचाकीस्वारांच्या अपघातामध्ये सर्वात जास्त मृत्यू हे हेल्मेट न घातल्याने होतात त्यामुळे सर्व दूचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करावे असा आवाहनही या रस्ते रक्षा सुरक्षा अभियानाच्या वतीने जन आक्रोश या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. - प्रकाशक ईमेल [email protected] [email protected]\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nअखेर तारीख ठरली; अफवावर विश्वास न ठेवता \"या\" बातमीत बघा तारीख\nअवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ...\nArchive ऑगस्ट (23) जुलै (259) जून (233) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2651) नागपूर (1855) महाराष्ट्र (574) मुंबई (320) पुणे (271) गोंदिया (163) गडचिरोली (146) लेख (140) वर्धा (98) भंडारा (97) मेट्रो (83) Digital Media (66) नवी दिल्ली (45) राजस्थान (33) नवि दिल्ली (26)\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/05/cancel-hecom-electricity-bill-belgaum-yuva-mes/", "date_download": "2021-08-02T17:29:58Z", "digest": "sha1:MSWTFZNIRNZ2CMX6RVGWWTIFTI44XZLZ", "length": 9991, "nlines": 132, "source_domain": "belgaumlive.com", "title": "हेस्कॉमने वाढीव वीज बिले रद्द करावीत-युवा समितीची मागणी - बेळगांव Live", "raw_content": "\nHome बातम्या हेस्कॉमने वाढीव वीज बिले रद्द करावीत-युवा समितीची मागणी\nहेस्कॉमने वाढीव वीज बिले रद्द करावीत-युवा समितीची मागणी\nहेस्कॉमने लॉक डाऊन काळात लागू केलेली वाढीव बिले माफ करावीत अशी मागणी युवा समितीने केली आहे.मंगळवारी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने वाढीव विजबिलाच्या विरोधात हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.\nकोरोनाच्या महामारीमुळे मागील 2 महिने संपूर्ण देशात लॉक डाऊन होते, त्यामुळे मागील महिन्यात आपल्या हेस्कॉम या वीज मंडळाकडून वीजबिल दिले गेले नाही आणि ते भरण्याची सक्तीही करू नये असा आदेश सरकारने काढला होता, त्यानुसार हेस्कॉमने या महिन्यात मागील 2 महिन्याचे मिळून बिल देण्यास सुरुवात केली आहे पण हे बिल देताना ग्राहकाच्या घरी जाऊन मीटर रिडींग घेतली नाही तर मनमानी पद्धतीने अनधिकृत रित्या युनिट दाखवून वाढीव बिल दिले जात आहे.\nलॉकडाऊन काळात दुकाने व्यावसायिक आस्थापने बंद असून देखील त्यांची विजबिले देखील दुप्पट तिप्पट आली आहेत सर्व विजबिले मागे घेऊन आमच्या खालील समस्यांचे निवारण करून मागण्या मान्य कराव्यात अश्या मागण्या केल्या आहेत.\n1) रीतसर मीटर रिडींग घ्यावे आणि सुधारित बिले द्यावीत\n2) एप्रिल आणि मे महिण्याचे बिल वेगळे वेगळे द्यावे.\n3) लॉकडाऊन मुळे मागील थकीत बिलाच्या वरील दंड माफ करावा\n4) सर्वजण आर्थिक संकटात असल्याने पुढील काही महिने कोणाचीही वीज कापू नये.\n5) 2 महिण्याचे वीजबिल देताना भरण्याचा तगादा लावला जात आहे आणि जर ग्राहकाने वाढीव दराबाबत प्रश्न विचारला तर संबंधित कर्मचाऱ्या कडून उद्धट उत्तरं दिली जात आहेत, तरी त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा समज द्यावा.\n6) गरीब कुटुंबाची विजबिले सरकारने माफ करावीत संबंधित निवेदनाचा स्वीकार करून ताबडतोब यावर तोडगा काढाल ही अपेक्षा आहे असेही निवेदनात म्हटले आहे.\nवीज बिला बाबत जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत बेळगावातून कोणीही वाढीव बिले भरू नयेत असे आवाहन करत वरील निवेदनावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाहीतर उग्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समिती मार्फत देत आहोत असेही निवेदनात म्हटले आहे.\nयावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे, सरचिटणीस श्रीकांत कदम, दक्षिण संघटक सचिन केळवेकर, मनोज पाटील, प्रतीक पाटील, विशाल गौडाडकर आदी उपस्थित होतेनिवेदनाचा स्वीकार करून जर मीटर रिडींग घेण्याच्या पूर्वी वीजबिल दिली जात असतील तर ती स्वीकारू नये, आणि जर मासिक वापराच्या अधिक बिल दिले गेले असेल तर ग्राहकांनी ते बिल न भरता हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लेखी तक्रार दाखल करावी, ज्यांनी मीटर रिडींग घेण्याच्या पूर्वी बिल दिलेले असेल त्या संबधित कर्मचाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्याचे आश्वासन हेस्कॉमचे डी सी ए शरीफ यांनी दिले.\nPrevious articleयापुढे कोरोनाग्रस्तांचा पत्ता देखील ठेवला जाणार गुप्त\nNext articleलैला” ने शेतकऱ्यांची ऊस व वाहतूक बिले त्वरित करावी अदा\nविमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक\nखून प्रकरणातील ‘त्या’ मोकाट आरोपींना गजाआड करा\nउपमुख्यमंत्री पद दिले तरी जबाबदारी पार पाडतो-उमेश कत्ती*\nविमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक\nखून प्रकरणातील ‘त्या’ मोकाट आरोपींना गजाआड करा\nउपमुख्यमंत्री पद दिले तरी जबाबदारी पार पाडतो-उमेश कत्ती*\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/90047/", "date_download": "2021-08-02T18:33:01Z", "digest": "sha1:7NVFWEWSQQMLJWGHBDFHJHPPQN3LWYY4", "length": 11589, "nlines": 200, "source_domain": "lokshahilive.com", "title": "जळगाव जिल्ह्यात आज ६४ नवे रुग्ण, एकाचा मृत्यू – लोकशाही", "raw_content": "\nजळगाव जिल्ह्यात आज ६४ नवे रुग्ण, एकाचा मृत्यू\nजळगाव : जिल्ह्यात आज गुरुवारी दिवसभरात ६४ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज १३१ कोरोनामुक्त झाले आह���. गेल्या २४ तासात ०१ जणांचा मृत्यू झाला आहे.\nआजच्या रुग्ण वाढीसह जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४१ हजार ७८५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ३७ हजार ६३६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे\nजळगाव शहर-०३, जळगाव ग्रामीण-०३, भुसावळ-०५, अमळनेर-००, चोपडा-०२, पाचोरा-०४, भडगाव-०१, धरणगाव-०४, यावल-२१, एरंडोल-०३, जामनेर-०२, रावेर-०३, पारोळा-०३, चाळीसगाव-०५, मुक्ताईनगर-०३, बोदवड-०२ आणि इतर जिल्ह्यातील ०० असे एकुण ६४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nगणेशपूर परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान ; शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी- नानाभाऊ कोकरे\nबोदवडला फिरते न्यायालयात ३१ केसचा निपटारा व बावीस हजार रुपये दंडाची वसुली\nराज्य सरकारने जाहीर केली अनलॉकची नवी नियमावली\nदुचाकीच्या चाकात स्कार्फ अडकल्याने महिलेचा दुदैवी मृत्यू\nआदिवासी कुपोषणग्रस्त बालकाच्या मृत्यूची पालकमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल\nजनावरांची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला; एकाला अटक\nवैद्यकीय प्रवेशासाठी नविन आरक्षणचा मुस्लीम विद्यार्थ्यांनाही लाभ – भाजपा अल्पसंख्याक मोर्चा\nसासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या\nबोदवडला फिरते न्यायालयात ३१ केसचा निपटारा व बावीस हजार रुपये दंडाची वसुली\nअखेर 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर\nराज्य सरकारने जाहीर केली अनलॉकची नवी नियमावली\nवाहतूक पोलिसांना रिफ्लेक्टर जॅकेटचे वाटप करून दत्ता कांबळे यांनी केला वाढदिवस साजरा\nडॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पेण येथे वृक्षारोपण\nदुचाकीच्या चाकात स्कार्फ अडकल्याने महिलेचा दुदैवी मृत्यू\nआदिवासी कुपोषणग्रस्त बालकाच्या मृत्यूची पालकमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल\nराज कुंद्रा प्रकरणावर शिल्पा शेट्टीचे पहिले निवेदन जारी..\nजनावरांची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला; एकाला अटक\nवैद्यकीय प्रवेशासाठी नविन आरक्षणचा मुस्लीम विद्यार्थ्यांनाही लाभ – भाजपा अल्पसंख्याक मोर्चा\nयापुढे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण होणार नाही; मोदी सरकारने संसदेत दिली माहिती\nसासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या\nगांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बचत गटांच्या माध्यमातून खर्ची खु. येथे वृक्षारोपण\nपालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस दलास दुचाकी व चारचाकी प्रदान\nमाहेरहून २ लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह ५ जणांवर गुन्हा\nधक्कादायक.. नागपुरात 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गँगरेप; ६ नराधमांचं कृत्य\nजळगावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nकिन्नर समाजातील प्रमुख राणी सविता जान (जगन मामा) यांचे अल्पशा आजाराने निधन\nआज ‘ब्रेक द चेन’ची नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता\n ओबीसी आरक्षणासाठी राज्याचं मोठं पाऊल\nजळगाव आणि चाळीसगाव शहरातच फक्त कोरोना रुग्ण\nभुसावळमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त\nजि.प.च्या शिक्षण उपक्रमात उर्दू शिक्षकांचे योगदान कौतुकास्पद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/bollywood-ajay-devgn-surprise-for-fans-signed-new-comedy-film-title-thank-god-with-inder-kumar/", "date_download": "2021-08-02T19:18:01Z", "digest": "sha1:2QHRJ7CJ6HGRKIQEWLIFSLW4PHO7U6OE", "length": 14208, "nlines": 168, "source_domain": "policenama.com", "title": "अभिनेता अजय देवगणच्या चाहत्यांसाठी खुशखबर ! तुम्हीही म्हणाल - 'Thank God' | bollywood ajay devgn surprise for fans signed new comedy film title thank god with inder kumar", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी…\nअभिनेता अजय देवगणच्या चाहत्यांसाठी खुशखबर तुम्हीही म्हणाल – ‘Thank God’\nअभिनेता अजय देवगणच्या चाहत्यांसाठी खुशखबर तुम्हीही म्हणाल – ‘Thank God’\nपोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या जिकडे तिकडे कोरोनाचा विषय सुरू आहे. सामान्यांसोबतच बॉलिवूड कलाकारही सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. असं सगळं असताना आता बॉलिवूड स्टार अजय देवगणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तसं तर अजय अँग्री यंग मॅन म्हणून ओळखला जातो. आता मात्र त्यांनी चाहत्यांचा हसवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.\nगेल्या वर्षी अजयनं डायरेक्टर इंद्र कुमारच्या एका मस्टीस्टारर कॉमेडी सिनेमात काम केलं होतं. या सिनेमाचं नाव आहे टोटल धमाल. सिनेमानं चांगली कमाई केली होती. आता पुन्हा एका इंद्र आणि अजय यांनी हात मिळवला आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार, अजय देवगण आणि इंद्र कुमार यांनी आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. थँक गॉड असं या सिनेमाचं नाव आहे.\nरिपोर्टनुसार अजयच्या या आगामी सिनेमात अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि सद्धार्थ मल्होत्रा हे कलाकारही दिसणार आहेत. अनेक कॉमेडी किंग अस���ेले अभिनेतेदेखील या सिनेमात झळकणार आहेत. अनेक वर्षांपासून या सिनेमावर काम सुरू आहे. सिनेमाची शुटींग 10 एप्रिल 2020 पासून सुरू होणार होती. परंतु कोरोनामुळं शुटींग टाळण्यात आल आहे. सिनेमा 2021 च्या सुरूवातीला रिलीज केला जाणार आहे.\nCoronavirus : ‘कोरोना’ व्हायरसमुळं तुमच्या नोकरीवर ‘गदा’ नाही येणार सरकारने जारी केला ‘हा’ सल्ला\nएकीकडे ‘कोरोना’ तर दुसरीकडे महाराष्ट्रावर येणार ‘आस्मानी’ संकट, हवामान खात्याचा इशारा\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राच्या अडचणीत वाढ \nNakhra Song | गायक वैभव लोंढे यांच्या मराठी पार्टीचे गाणे…\nPorn Racket प्रकरणी अभिनेत्रीला अटक, मॉडेल्सना जबरदस्तीनं…\nIndian Law | भारतात Porn बाबत काय आहे कायदा\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nSBI ग्राहकांनी लक्ष द्यावे खात्यात कमी बॅलन्स पडणार…\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत…\nMahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nPune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत…\nBihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर…\nPM Modi | पीएम मोदी सोमवारी लाँच करतील e-RUPI, जाणून घ्या काय आहे…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या\nShikrapur News | कंपनीतील कामाच्या पैशाच्या वादातून एकाला मारहाण, 2…\n ‘हे’ 4 पदार्थ खाल्ल्यानंतर ताबडतोब…\nCorona Vaccination | 100 % लसीकरण पूर्ण करणारे भुवनेश्वर ठरले देशातील पहिले शहर\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी नियमावली जाहीर\nPMRDA | 23 गावांसह संपूर्ण हद्दीच्या विकास आराखड्यावर पीएमारडीएने मागविल्या हरकती सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/10350/", "date_download": "2021-08-02T19:40:55Z", "digest": "sha1:2L2PSWPMNSWTOPCE4WDAA45R3FVUOUEY", "length": 17144, "nlines": 173, "source_domain": "policetimes.co.in", "title": "चांदवड गुरुकुल कॉलोनी नाला स्वच्छतेला सुरुवात – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/ताज्या घडामोडी/चांदवड गुरुकुल कॉलोनी नाला स्वच्छतेला सुरुवात\nचांदवड गुरुकुल कॉलोनी नाला स्वच्छतेला सुरुवात\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 16/06/2021\nचांदवड गुरुकुल कॉलोनी नाला स्वच्छतेला सुरुवात\nविशेष प्रतिनिधी -शांताराम घुले\nचांदवड शहरातील बस स्टँड जवळून जाणारा नाला पुढे गुरुकुल कॉलोनी महालक्ष्मी नगर ते पुढे खैसवाड्याकडे जातो. सदर नाले 2015 साली नगरपरिषद स्थापन झाल्यावर साफ करण्यात आले होते त्यानंतर 5 वर्षात गाळ साचलेला होता,अनेक झुडपे होती त्यामुळे अस्वच्छता पसरलेली होती.नागरिकांनी मुख्याधिकारी श्री अभिजित कदम व स्वच्छता अभियंता श्री सत्यवान गायकवाड यांचेकडे पाठपुरावा केल्यावर त्यांनी दखल घेऊन आज जेसीबी पाठविले व नाले साफसफाईला सुरुवात झाली,यावेळी न प लिपिक श्री गांगुर्डे,श्री मच्छीन्द्र जाधव उपस्थित होते.पावसाळ्याअगोदर नाले साफसफाई सुरुवात झाल्याने फायदाच होईल असे मत नागरिक व्यक्त करीत होते\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nनाशिक जिल्��्याच्या विकासासाठी कटीबद्ध, रखडलेले विविध प्रकल्प लवकर मार्गी लावणार*- *छगन भुजबळ*\nकोविड योद्धे श्रमजीवी युवा नेते प्रमोद पवार यांचा वाढदिवस तरुणांसाठी प्रेरणादायी*\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/culture?page=5", "date_download": "2021-08-02T17:45:38Z", "digest": "sha1:AK5XMOAF7SMSCDLRWBMQ73SVEL5FMN64", "length": 6437, "nlines": 154, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईतील विविध संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, रीतीरिवाज, वेशभूषा, धार्मिक समारंभांच्या सविस्तर बातम्या.", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nचुनाभट्टीच्या हिल रोडवर टाळमृदंगाचा गजर\nनरेपार्कमध्ये लवकरच दादासाहेब फाळकेंचं थीमपार्क\nमुंबईकर म्हणतायत ईद मुबारक\nअंगारकीला सिद्धिविनायक दर्शनासाठी भाविकांसाठी विशेष व्यवस्था\nशिवकालीन शस्त्रांचे देवनार येथे प्रदर्शन\nस्वातंत्र्यवीर सावरकर यांची जाज्वल्य पत्रकारिता\n'कशिश' एलजीबीटीक्यू फिल्म फेस्टिव्हलला 24 मे पासून सुरूवात\nउत्साह मारीयम्मन देवीच्या भक्तीचा\nनैवेद्याच्या 2100 आंब्यांचं वाटप अनाथ आश्रमात\nशिवस्मारक होणार जगातील सर्वात उंच स्मारक\nज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना रंगकर्मी सन्मान\nछत्रपती शिवाजी टर्मिनस इमारतीचे होणार सुशोभिकरण\nलेखकापेक्षा वाचक सुसंस्कृत असणे गरजेचे\n'ख्यालों की कश्ती' मध्ये कवितांची मैफल\nमाटुंग्यात आठवा आंतरभारती साहित्य संवाद\nकाळा घोडा फेस्टिव्हलमध्ये 20 हेरिटेज वॉक\nकाळाघोडा पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते अनावरण\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://stglokmat.news18.com/sport/wtc-final-india-vs-new-zealand-scott-styris-said-rohit-sharma-will-could-be-in-trouble-mhsd-565151.html", "date_download": "2021-08-02T19:50:05Z", "digest": "sha1:AL3LC7ZC344WRLJAGE6X2NBS4GFXVWPP", "length": 7984, "nlines": 76, "source_domain": "stglokmat.news18.com", "title": "WTC Final आधी माईंड गेम सुरू, रोहितवर 'दबाव' वाढवण्याची किवी रणनिती– News18 Lokmat", "raw_content": "\nWTC Final आधी माईंड गेम सुरू, रोहितवर 'दबाव' वाढवण्याची किवी रणनिती\nभारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) सुरू होणार आहे. त्याआधी न्यूझीलंडच्या टीमचे माईंड गेम्स सुरू झाले आहेत.\nभारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) सुरू होणार आहे. त्याआधी न्यूझीलंडच्या टीमच�� माईंड गेम्स सुरू झाले आहेत.\nमुंबई, 14 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) सुरू होणार आहे. त्याआधी न्यूझीलंडच्या टीमचे माईंड गेम्स सुरू झाले आहेत. किवींचा माजी ऑलराऊंडर स्कॉट स्टायरिस (Scott Styris) याने रोहित शर्माला (Rohit Sharma) या सामन्यात स्विंग बॉलिंग खेळताना त्रास होईल, असं भाकीत वर्तवलं आहे. साऊथम्पटनच्या मैदानाचे पिच क्युरेटर सायमन ली यांनी खेळपट्टीवर बाऊन्स आणि वेग असेल, असं स्पष्ट केलं होतं, त्यानंतर स्टायरिस याने यामुळे रोहितला त्रास होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. स्टार स्पोर्ट्सचा कार्यक्रम गेम प्लानमध्ये बोलताना स्टायरिस म्हणाला, 'या गोष्टी खेळपट्टीवर अवलंबून आहेत. जर बॉल स्विंग झाला तर रोहितला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. इनिंगच्या सुरुवातीला रोहितचे पाय फार चालत नाहीत. त्यामुळे बॉल स्विंग झाला तर त्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. न्यूझीलंडची फास्ट बॉलिंग मजबूत आहे. निल वॅगनरची भूमिका महत्त्वाची आहे.' 'न्यूझीलंडच्या फास्ट बॉलिंगमध्ये काहीही लपलेलं नाही. साऊदी आणि बोल्टसोबत काईल जेमिसन किंवा कॉलीन डि ग्रॅण्डहोम तिसरा फास्ट बॉलर असेल. 22 ते 28 व्या ओव्हरपर्यंत ते बॉलिंग करतील, यानंतर निल वॅनगर येईल. दुसरा नवा बॉल मिळेपर्यंत वॅगनर मधल्या ओव्हरमध्ये विराट कोहलीसारख्या खेळाडूची विकेट घेण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे,' असं स्टायरिस म्हणाला. फायनल सामन्याआधी भारतापेक्षा न्यूझीलंडला तयारीसाठी चांगला वेळ मिळाला. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये त्यांचा 1-0 ने विजय मिळवला, त्यामुळे किवी टीमचा विश्वास उंचावला असेल. दुसरीकडे टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने कोहलीला सल्ला दिला आहे. 'कोहलीला क्रीजवर सेट होण्यासाठी स्वत:ला वेळ द्यावा लागेल. 2018 साली इंग्लंड दौऱ्यात त्याने जे केलं होतं, तसंच त्याला पुन्हा करावं लागेल. त्या दौऱ्यात विराटने बरीच शतकं केली होती. कारण 2014 सालच्या दौऱ्याच्या तुलनेत विराट 2018 साली चांगला तयार झाला होता. आता मात्र न्यूझीलंडचं सध्याचं बॉलिंग आक्रमण त्याला नक्कीच आव्हान देईल, कारण त्यांच्या बॉलिंगमध्ये विविधता आहे,' असं पार्थिव पटेल म्हणाला.\nWTC Final आधी माईंड गेम सुरू, रोहितवर 'दबाव' वाढवण्याची किवी रणनिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/bjp-shivsena-marathi-news-dhule-fuel-power-issues-shive-sena-bjp-face-face-406287", "date_download": "2021-08-02T19:06:17Z", "digest": "sha1:HNI6EWY4I5H6ULF27PSVCW7LA353ZRUR", "length": 10610, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धुळ्यात इंधन, वीजप्रश्‍नी सेना- भाजप आमनेसामेने", "raw_content": "\nकोरोनाच्या संकटकाळातील वाढीव वीजबिले कमी न करता उलट कंपनीकडून ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा पाठविल्या\nधुळ्यात इंधन, वीजप्रश्‍नी सेना- भाजप आमनेसामेने\nधुळे ः राज्याच्या सत्तेतील महाविकास आघाडीमधील घटक पक्ष शिवसेना आणि विरोधक भाजप येथे शुक्रवारी दोन स्वतंत्र आंदोलनांव्दारे आमनेसामने आल्याचे दिसले. शिवसेनेने इंधन, घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात केंद्रातील मोदी सरकारवर निशाना साधला, तर भाजपने वाढीव वीज बिलांबाबत महाआघाडी सरकारवर आरोपांव्दारे शरसंधान साधले. शिवसेना आणि भाजपच्या परस्परविरोधी घोषणांमुळे शहर दणाणले.\nपेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे महागाईचा आगडोंब उसळत आहे. या निषेधार्थ केंद्रातील मोदी सरकारविरोधात आग्रा रोडवरून बैलगाडी मोर्चा काढल्याचे शिवसेनेने सांगितले. याप्रश्‍नी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आंदोलन झाले. बैलगाड्यांवर दुचाकी ठेवून आणि अग्रभागी दुचाकी ढकलून नेत शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. इंधन आणि सिलिंडरच्या दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होत आहे. पर्यायाने महागाई गगनाला भिडली आहे. त्यात सर्वसामान्य होरपळत असून मोदी सरकारने केवळ अच्छे दिनचे गाजर दाखवून जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे केंद्र सरकारला जागे करण्यासाठी मोर्चा काढल्याचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी सांगितले. त्यांच्यासह सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, महेश मिस्तरी, राजेंद्र पाटील, किरण जोंधळे, डॉ. सुशील महाजन, अॅड. पंकज गोरे, गुलाब माळी, मनोज मोरे, संजय वाल्हे, रवी काकड, राजेश पटवारी, संगीता जोशी, अरुणा मोरे, सुनिता वाघ, शेखर वाघ, संदीप सूर्यवंशी, संदीप चव्हाण, नंदलाल फुलपगारे, देवा लोणारी, एजाज हाजी, पुरुषोत्तम जाधव, देवराम माळी, राज माळी, हरीश माळी, आबा भडागे, संजय जगताप, हरीश माळी, र���मदास कानकाटे, भटू गवळी आदी मोर्चात सहभागी झाले.\nकोरोनाच्या संकटकाळातील वाढीव वीजबिले कमी न करता उलट कंपनीकडून ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा पाठविल्या जात आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ भाजपने येथील साक्री रोडवरील वीज कंपनीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकले. ग्राहकांना दिलेल्या नोटिसा मागे घ्याव्या, त्यांचा छळ बंद करावा, अशी मागणी भाजपने केली. सामान्यांच्या खिशात खडखडाट, ठाकरे सरकारच्या वीजबिलांचा गडगडाट, ठाकरे सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. त्यांनी मागण्यांचे निवेदन वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले. सवलत न देता अव्वाच्या सव्वा वीजबिले आकारली गेली. यातून ठाकरे सरकारने जनतेचा विश्वासघात केला. त्यात नोटिसा देऊन पठाणी वसुली केली जात आहे. हा प्रकार हाणून पाडू असे, असा इशारा महापौर चंद्रकांत सोनार, भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, यशवंत येवलेकर, भिकन वराडे, ओमप्रकाश खंडेलवाल, शशी मोगलाईकर, प्रा. सागर चौधरी, प्रदीप कर्पे, सचिन शेवतकर, दिनेश बागूल, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा मायादेवी परदेशी, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, निशा चौबे, अमृता पाटील, मोतिक शिंपी, निर्मला कार्ले, सुरेखा राणा, संध्या चौधरी, शिला राणा, मिना चौधरी, वंदना बारी, भारती पवार, कशिश उदासी, मोहिनी गौड आदींनी दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/political-marathi-news-taloda-nandurbar-mahavikas-front-unanimous-maintained", "date_download": "2021-08-02T18:34:10Z", "digest": "sha1:7CIPCCXEE4QHEKLPTP32AMCU2RRKRKEY", "length": 9447, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महाविकास आघाडीतील सामंजस्य कायम राहील?", "raw_content": "\nमहाविकास आघाडीत एकत्रित असणाऱ्या या पक्षांतील पदाधिकारी आता बाजार समितीचा कारभार पाहणार आहेत.\nमहाविकास आघाडीतील सामंजस्य कायम राहील\nतळोदा : महाविकास आघाडीचे घटकपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक म्हणून नेमणूक झाली आहे. यामुळे पुढील काळात येणाऱ्या निवडणुकांतही या सामंजस्याचे परिणाम पाहावयास मिळू शकतात. त्यामुळे मात्र किमान तळोदा शहर व तालुक्यात तिन्ही पक्ष एकत्रित राहतील का, असा प्रश्न ���पस्थित होत आहे. याबाबत तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू असून, येणाऱ्या काळात तळोदा तालुक्यात राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.\nआवश्य वाचा- खानदेश एक्स्‍प्रेस त्वरित सुरू करून नियमित करा\nयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर राज्याच्या पणन विभागाने माजी सभापती व माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली अशासकीय प्रशासक मंडळ नेमले आहे. या मंडळात मुख्य प्रशासक म्हणून पाडवी, तसेच ज्येष्ठ संचालक व माकपचे नेते जयसिंग माळी, राष्ट्रवादीचे निखिलकुमार तुरखिया, आंबालाल पाटील, काँग्रेसचे गौरव वाणी, जितेंद्र सूर्यवंशी, दत्तात्रय पाटील, शिवसेनेचे गौतम जैन, संजय पटेल या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत एकत्रित असणाऱ्या या पक्षांतील पदाधिकारी आता बाजार समितीचा कारभार पाहणार आहेत. तालुक्यात पुढील काळात ग्रामपंचायत निवडणूक तसेच तळोदा पालिका निवडणूक होणार आहे. माजी आमदार पाडवी भाजपमध्ये असताना त्यांच्याच नेतृत्वाखाली तळोदा पालिका भाजपकडे आली होती. किंगमेकरच्या भूमिकेत ते होते. आता मात्र ते राष्ट्रवादीत आहेत. त्यात पालिका निवडणुकीत त्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. त्यात अशासकीय प्रशासक मंडळ नेमल्याने तिन्ही पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित ठेवून त्यांनी भविष्यासाठी संदेश दिल्याचे मानले जात आहे. येणाऱ्या काळात ग्रामपंचायत व पालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविली गेली, तर आश्चर्य वाटायला नको, अशी परिस्थिती आहे. त्यात तळोदा तालुक्यातील राजकीय कार्यकर्ते महाविकास आघाडीतील या समन्वयाचे स्वागत करीत आहेत.\nआवश्य वाचा- धुळे- नंदुरबार जिल्हा बँकेचा निर्णय; यंदा १२ एप्रिलपासून पीक कर्जवाटप\nमागील संचालक मंडळ माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्याच नेतृत्वाखाली होते. त्या वेळी त्यांनी बाजार समितीचे रूप पालटत समितीची उलाढाल वाढविली होती. सर्वांना सोबत घेऊन बाजार समितीला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली होती. तेव्हा संचालक मंडळाला सहा महिने मुदतवाढही मिळाली होती. मात्र त्यानंतर कोरोनामुळे निवडणूक घेता आली नव्हती, तर पाडवी राष्ट्रवादीत आले आहेत. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी घटक असल्याने अशासकीय प्रशासक मंडळ नेमताना तिन्ही पक्षांत���ल पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून त्यांनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखविली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_618.html", "date_download": "2021-08-02T17:50:04Z", "digest": "sha1:WRCW67PSW3JD6VO5GUYG2SF2KO2F6YKW", "length": 12795, "nlines": 99, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "नेरळ,नागरिकांचे ग्रामपंचायतीला निवेदन ः आंदोलन उभे राहण्याची चिंन्हे - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome रायगड नेरळ,नागरिकांचे ग्रामपंचायतीला निवेदन ः आंदोलन उभे राहण्याची चिंन्हे\nनेरळ,नागरिकांचे ग्रामपंचायतीला निवेदन ः आंदोलन उभे राहण्याची चिंन्हे\nनेरळ वॉर्ड क्र. 5 मध्ये भीषण पाणीटंचाई\nनागरिकांचे ग्रामपंचायतीला निवेदन,आंदोलन उभे राहण्याची चिंन्हे\nनेरळ ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 5 मधील नागरिकांना गेल्या महिनाभरापासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथील हौसिंग सोसायट्यांना एक दिवसाआड टँकर मागवावा लागत असून पिण्यासाठी बाटलीबंद पाणी विकत आणावे लागत आहे. याप्रश्नी ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ब्राह्मण आळी विभाग प्रमुख योगेश साठे यांनी नागरिकांच्या वतीने निवेदन सादर केले.\nकुंभार आळी, ब्रांह्मण आळी, राजेंद्रगुरू नगर या प्रभाग क्रमांक 5 मधील भागांना महिनाभरापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वॉर्डमध्ये ग्रामपंचायतीकडून सकाळी होणारा पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असून संध्याकाळच्या वेळी बर्‍याचदा अपेक्षित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे प्रभागात विशेषतः हौसिंग सोसायट्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांना भर पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पाणीटंचाईची दाहकता आणखी वाढल्याने सोसायट्यांना पदरमोड करून किमान दिवसाआड टँकर मागवावे लागतात तसेच पिण्यासाठी बाटलीबंद पाणी आणावे लागते. गुरूविहार सोसायटीतील महिलांना धारप सभागृह येथील नळावर पाणी भरून दोन ते तीन माळे वर चढवावे लागत आहे. एकूणच प्रभागातील पाणीप्रश्नाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठून आपल्या तक्रारी मांडल्या.\nयावेळी सरपंच रावजी शिंगवा उपस्थित नसल्याने नागरिकांनी उप सरपंच शंकर घोडविंदे यांची भेट घेऊन समस्यांचा पाढा वाचला. यावेळी उप सरपंच घोडविंदे यांनी येत्या चार दिवसांत प्रभागातील व्हॉल्वची पाहणी करून त्यात जमा झालेला गाळ, कचरा काढून समस्या सोडवण्याचे प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंगाडे यांनीही पाणीप्रश्न मिटवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.\nयावेळी रमेश गुरव, संजय कांबळे, विनायक रानडे, अशोक कदम, लक्ष्मीकांत मिश्रा, अभिषेक कांबळे, अशोक श्रीखंडे, राहुल मिसाळ, राजेंद्रगुरु नगर माजी विभाग प्रमुख संदीप उतेकर, अमोल म्हसे, गौरव कांबळे, धवल कांबळे, वसंत ढोले, पूजा शिंदे, वैशाली शहा, सौ. गुप्ता आदी नागरिक उपस्थित होते.\nपाणी येत नसल्याने आम्हाला धारप सभागृह येथून पाणी बादलीने भरून दोन ते तीन माळे चढून घरापर्यंत न्यावे लागते. - वैशाली शहा, रहिवासी, गुरूविहार हौसिंग सोसायटी\nप्रभागातील पाणीप्रश्नावर आवाज उठवण्यासाठी संघर्ष समिती स्थापन करून आंदोलन उभारले जाईल. - वसंत ढोले, नागरिक\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण ���ोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.yooheart-robot.com/loading-and-unloading-robot/", "date_download": "2021-08-02T19:16:30Z", "digest": "sha1:OJPSYO7YJVKRERJHWOFX5OBNJJGOEZPP", "length": 4455, "nlines": 175, "source_domain": "mr.yooheart-robot.com", "title": "रोबोट उत्पादक लोड करीत आहे आणि लोड करीत आहे - चीन रोबोट फॅक्टरी आणि सप्लायर्स लोड करीत आहे आणि लोड करीत आहे", "raw_content": "\n7 एक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन\n8 एक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन\nरोबोट लोड आणि अनलोडिंग\n7 एक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन\n8 एक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन\nरोबोट लोड आणि अनलोडिंग\n7 एक्सिस रोबोटिक आर्क वेल्डिंग वर्कस्टेशन\n8 पोजिशनरसह 8 एक्सिस रोबोटिक वेल्डिंग वर्कस्टेशन\nरोबोट लोड आणि अनलोडिंग\nएचवाय -1010 बी -140 रोबोट लोड आणि अनलोड करीत आहे\nHY1020A-200 रोबोट लोड आणि अनलोड करीत आहे\nक्र .8 बैजियान रोड, फेईकाय कार्यालय, झुआनचेन्ग शहर अनहुई प्रांत\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2021-08-02T20:01:59Z", "digest": "sha1:MPD3R5KYJLGTYNEOA7IC2OJCGLJYNIM3", "length": 8517, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nकाजू व बदामाचे लाडू\nलाडू हा महाराष्ट्रात, तसेच भारतीय उपखंडात प्रचलित असलेला एक गोड खाद्यपदार्थ आहे. आकाराने गोल असणारे हे मिष्टान्न विविध घटकपदार्थांपासून बनवले जाऊ शकते. बेसन, रवा, वेगवेगळ्या डाळींच्या पिठांसारख्या कोणत्याही एका घटकपदार्थापासून किंवा मिश्रणांपासून, तसेच बेसनासारख्या पदार्थांच्या बुंदीपासून साधारणपणे मु���ीच्या आकारमानाचे गोळे वळून लाडू बनवले जातात. डाळ किंवा पिठासारख्या मुख्य घटकासोबत लाडवांत गोड चविसाठी साखर किंवा गूळ, तसेच स्निग्धतेसाठी तूप किंवा नारळाचे दूध वापरतात. असा हा चविष्ठ पदार्थ लहान मुलांना पौष्टीकतेचे गुण देण्यासोबतच, चवीला एक वेगळेपणाही देतो.\nघटकपदार्थांनुसार लाडवांचे अनेक प्रकार आहेत. काही प्रकारच्या डाळींच्या पिठांपासून बनवले जाणारे लाडू हा लाडवांच्या प्रकारांमधील एक प्रमुख गट आहे. यात मुगाच्या वाटल्या डाळीचे लाडू, बेसनाचे लाडू हे प्रकार यात मोडतात. खेरीज मोतीचुराचे (अर्थात बारीक बुंदीचे) लाडू हेदेखील याच गटात मोडतात. निरनिराळ्या धान्यांपासून बनवल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये गव्हाच्या भाजलेल्या पिठाचे लाडू,राजगिऱ्याचे लाडू, कुटकीचे [१] लाडू, कोदोचा [२] लाडू, अळिवाचे[३] लाडू, मेथीचे लाडू' ' इत्यादी प्रकारांची गणना होते. याशिवाय ' 'रव्याचे लाडू, मुरमुऱ्याचे लाडू, पोळीचे लाडू, डिंकाचे लाडू, पोह्याचे लाडू, अळीवाचे लाडू दाण्याचे लाडू असे विशेष घटक पदार्थांपासून बनवलेले प्रकारही आहेत.\n^ कुटकी : एक प्रकारचे धान्य.\n^ कोदो : एक प्रकारचे धान्य.\n^ अळीव : एक प्रकारचे धान्य.\n\"लाडवांचे प्रकार\". २९ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पात स्थानांतरीत करावयाचे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जानेवारी २०२१ रोजी १५:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://stglokmat.news18.com/national/love-marriage-dhanbad-teacher-student-affair-against-family-rp-564719.html", "date_download": "2021-08-02T17:44:30Z", "digest": "sha1:RCNMMDSFRAPF7V5WKH3HELIUTL53YAYH", "length": 8316, "nlines": 76, "source_domain": "stglokmat.news18.com", "title": "शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलीचं शिक्षकावरच जडलं प्रेम; मंदिरात गुपचूप लग्न करून पोलीस ठाणं गाठलं– News18 Lokmat", "raw_content": "\nशिकवणीसाठी जाणाऱ्या मुलीचं शिक्षकावरच जडलं प्रेम; मंदिरात गुपचूप लग्न करून पोलीस ठाणं गाठलं\nया शिक्षक आणि विद्यार्थीनीने (teacher student marriage) लग्न करून थेट पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांकडे आपल्या सुरक्षेची मागणी केली. या घटनेची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.\nया शिक्षक आणि विद्यार्थीनीने (teacher student marriage) लग्न करून थेट पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांकडे आपल्या सुरक्षेची मागणी केली. या घटनेची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.\nधनबाद, 13 जून : शिक्षिका आणि विद्यार्थी यांचे प्रेमसंबंध असल्याच्या अनेक घटना अलीकडे समोर आल्या आहेत. अशाच एका घटनेत एका विद्यार्थिनीचे शिक्षकावर प्रेम जडले (teacher student affair) गेले आणि दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. विशेष म्हणजे या शिक्षक आणि विद्यार्थीनीने (teacher student marriage) लग्न करून थेट पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांकडे आपल्या सुरक्षेची मागणी केली. या घटनेची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. हा सर्व प्रकार झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील आहे. येथील सुवरिया गावच्या शिक्षक आणि विद्यार्थिनी हे दोघेही लग्न करून धनबाद येथील महिला पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले. त्यांनी पोलिसांकडे आपल्याला सुरक्षा देण्याची मागणी लावून धरली. संबंधित प्रियकर हा मुलीला शिकवण्याचे काम करायचा. या दोघांचे काही दिवसांनी प्रेम संबंध जुळले. दोघेही एकमेकांवर प्रेम करायचे, मात्र दरम्यान मुलीचे तिच्या कुटुंबीयांनी लग्न करण्याचे ठरवले. त्यावेळी दोघांनीही घरच्यांना आपल्या प्रेम प्रकरणाविषयी माहिती देऊन लग्न करणार असल्याचे सांगितले. मात्र, या लग्नासाठी घरच्या व्यक्तींनी परवानगी दिली नाही. शिक्षकासोबत असे लग्न होणार नाही, असे त्यांनी मुलीला सांगितले. मात्र, मुलीला काही झाले तरी शिक्षकांचीच लग्न करायचे होते. चार वर्षांपासून होते अफेअर कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतर या दोघांनी लवकरात लवकर लग्न करण्याचे ठरवले. परिसरातील भुईफोड मंदिरात जाऊन दोघांनी लग्न केलं. त्यानंतर ते थेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि त्यांनी पोलिसांना आपण गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचे सांगितले. आम्ही लग्न केले आहे मा���्र आमच्या कुटुंबीयांचा त्याला विरोध आहे. त्यामुळे आम्हाला सुरक्षा हवी आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित दोघांच्याही कुटुंबीयांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले. लग्नाविषयी सर्वांची समजूत काढण्यात आली. मात्र, तरीही मुलीच्या कुटुंबीयांना या लग्नाला मान्यता देत नव्हते. पण, हे दोघे मात्र ठाम होते. महिला पोलीस अधिकारी नंदिनीकुमार यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या कुटुंबियांचा या लग्नाला तीव्र विरोध आहे, मात्र मुलगी शिक्षकासोबतच राहण्यासाठी आग्रह करत आहे.\nशिकवणीसाठी जाणाऱ्या मुलीचं शिक्षकावरच जडलं प्रेम; मंदिरात गुपचूप लग्न करून पोलीस ठाणं गाठलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thelokshakti.com/postname/mpsc-examination-bjp-dharjine-question-yashomati-thakur-yanche-chief-minister-request/", "date_download": "2021-08-02T18:34:35Z", "digest": "sha1:PWHC2DPICHUFGN7IJ4VD2XU6HTPIKE3U", "length": 74149, "nlines": 648, "source_domain": "thelokshakti.com", "title": "एमपीएससी परीक्षेत भाजप धार्जिणे प्रश्न..? यशोमती ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन..! - लोकशक्ती", "raw_content": "सोमवार, ०२ ऑगस्ट २०२१\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या...\nकोरोनावरील लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याबाबतचा निर्णय आम्हाला न विचारता घेतला – तज्ञ डॉक्टर समिती\nRBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब्बर संचालकांची सद्दी संपणार..\n“…जेंव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श आणि बघण्यासाठी देखील कर आकारेल..”\nलहान मुलां���र उपचार करताना रेमडीसिवर इंजेक्शन वापरण्यास बंदी, स्टेरॉइडचा वापर प्रमाणात करण्याच्या सूचना..\nमनविसे अध्यक्ष पद अमित ठाकरेंकडे द्या, मनसे नेते अमेय खोपकर यांची मागणी\n| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मनसेला हा...\nमाझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप, गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार, केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी- आमदार प्रताप सरनाईक\nविदर्भाच्या प्रश्नावर लग्न न करण्याची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय गांभीर्याने घ्यावे\nकेंद्रात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावे – हसन मुश्रीफ\nगणेश नाईक आंदोलनावर की आंदोलनाच्या नेतृत्वावर नाराज.\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\n| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | रमन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाऊंडेशन, गुजरात संचालित उषा नॅशनल सायन्स...\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\n| मुंबई | महापुरामुळे चिपळूण आणि महाड येथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. कधीही न भरून येणारे...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\nमहाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या प्रदेश महिला अध्यक्षा पदी मिता तांबे यांची निवड..\nडॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या माध्यमातून अंध व अपंग व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय उपलब्ध..\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \nसध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या...\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमा���सिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\n| नागपूर / लोकशक्ती ऑनलाईन | देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग,...\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nपद्य पुरस्कार २०२१ घोषित.. वाचा पूर्ण यादी..\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\n| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | प्रत्येक...\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\nथोडेसेे गुणी शिक्षकांविषयी – भाग १ : प्रदिप देवरे\n४५० विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; शाळेबाहेर पालकांचे प्रतीकात्मक शाळा सुरु आंदोलन..\nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\n| नवी दिल्ली | स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळात...\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\n| प्रयोगशील | रँचो ची भारतीय सैन्यांना उबदार भेट \nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\n| साऊथम्पटन / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल...\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nIPL च्या खेळाडू लिलावाची तारीख ठरली.. इथे आणि या दिवशी होणार लिलाव..\nकोल्हापुरातही दि(डि)सले गुरुजी.. स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम विकसित..\nकाही दिवसांपूर्वी रवी केदार सर अध्यापक, विद्यामंदिर यादववाडी, तालुका करवीर यांना अविष्कार फाउंडेशनचा शाहू पुरस्कार जाहीर झाला....\nविशेष लेख : आझाद भाऊ मुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले\nअसा काढा ऑनलाईन आपल्या जमिनीचा नकाशा..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\nसामाजिक आणि व्यावसायिक ठिकाणी वावरताना आपला असंख्य लोकांशी संपर्क येतो. त्यातील काही लोकांशी आपल्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये जुळतात...\n‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nफडणवीसांना अफजलखान चावला का \nअन्वयार्थ : अजगराच्या पोटात अख्खा देश\nअन्वयार्थ : .…..त्यामुळे स्वराज्य मंडळ सर्वसामान्य सभासदांचा आवाज बनत आहे..\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत....\n“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती ��ाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या...\nकोरोनावरील लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याबाबतचा निर्णय आम्हाला न विचारता घेतला – तज्ञ डॉक्टर समिती\nRBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब्बर संचालकांची सद्दी संपणार..\n“…जेंव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श आणि बघण्यासाठी देखील कर आकारेल..”\nलहान मुलांवर उपचार करताना रेमडीसिवर इंजेक्शन वापरण्यास बंदी, स्टेरॉइडचा वापर प्रमाणात करण्याच्या सूचना..\nमनविसे अध्यक्ष पद अमित ठाकरेंकडे द्या, मनसे नेते अमेय खोपकर यांची मागणी\n| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मनसेला हा...\nमाझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप, गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार, केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी- आमदार प्रताप सरनाईक\nविदर्भाच्या प्रश्नावर लग्न न करण्याची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय गांभीर्याने घ्यावे\nकेंद्रात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावे – हसन मुश्रीफ\nगणेश नाईक आंदोलनावर की आंदोलनाच्या नेतृत्वावर नाराज.\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसा��ी होणार सुरू\n| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | रमन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाऊंडेशन, गुजरात संचालित उषा नॅशनल सायन्स...\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\n| मुंबई | महापुरामुळे चिपळूण आणि महाड येथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. कधीही न भरून येणारे...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\nमहाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या प्रदेश महिला अध्यक्षा पदी मिता तांबे यांची निवड..\nडॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या माध्यमातून अंध व अपंग व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय उपलब्ध..\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \nसध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या...\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\n| नागपूर / लोकशक्ती ऑनलाईन | देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग,...\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nपद्य पुरस्कार २०२१ घोषित.. वाचा पूर्ण यादी..\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\n| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | प्रत्येक...\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\nथोडेसेे गुणी शिक्षकांविषयी – भाग १ : प्रदिप देवरे\n४५० विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; शाळेबाहेर पालकांचे प्रतीकात्मक शाळा सुरु आंदोलन..\nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\n| नवी दिल्ली | स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळात...\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\n| प्रयोगशील | रँचो ची भारतीय सैन्यांना उबदार भेट \nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\n| साऊथम्पटन / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल...\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nIPL च्या खेळाडू लिलावाची तारीख ठरली.. इथे आणि या दिवशी होणार लिलाव..\nकोल्हापुरातही दि(डि)सले गुरुजी.. स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम विकसित..\nकाही दिवसांपूर्वी रवी केदार सर अध्यापक, विद्यामंदिर यादववाडी, तालुका करवीर यांना अविष्कार फाउंडेशनचा शाहू पुरस्कार जाहीर झाला....\nविशेष लेख : आझाद भाऊ मुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले\nअसा काढा ऑनलाईन आपल्या जमिनीचा नकाशा..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\nसामाजिक आणि व्यावसायिक ठिकाणी वावरताना आपला असंख्य लोकांशी संपर्क येतो. त्यातील काही लोकांशी आपल्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये जुळतात...\n‘मो���ी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nफडणवीसांना अफजलखान चावला का \nअन्वयार्थ : अजगराच्या पोटात अख्खा देश\nअन्वयार्थ : .…..त्यामुळे स्वराज्य मंडळ सर्वसामान्य सभासदांचा आवाज बनत आहे..\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत....\n“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\nएमपीएससी परीक्षेत भाजप धार्जिणे प्रश्न.. यशोमती ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | — मार्च ३०, २०२१ add comment\nमुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत होणारा भाजप धार्जिणा प्रचार रोखावा आणि अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन यशोमती ठाकूर यांनी दिले.\nकाँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यां���ी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन सदर मागणी केली आहे.\nयासंदर्भात एक निवेदन ठाकूर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले. दरवर्षी लाखो विद्यार्थी MPSC स्पर्धा परीक्षेला बसतात. मागील परीक्षेत मनुस्मृतीसंदर्भात वादग्रस्त प्रश्न सामील करण्यात आले होते. जाणीवपूर्वक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी संबंधित अभ्यासक्रम रुजवण्यात येत असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली.\nभाजप प्रचार आणि संघीकरण रोखा\nMPSC परीक्षेचे संघीकरण करण्यात येत असून, परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून भाजपधार्जिणा राजकीय प्रचार तसेच काँग्रेस विरोधी भूमिका रुजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या परीक्षेत भारत सरकार किंवा केंद्र सरकार असा उल्लेख टाळून आवर्जून मोदी सरकार असा उल्लेख असलेला उतारा प्रश्नपत्रिकेत सामील करण्यात आला होता. तसेच याच प्रश्नपत्रिकेत काँग्रेसने ब्रिटिश शिक्षण पद्धती निवडली, असा तथ्यहीन आरोप असलेला उतारा जाणीवपूर्वक समाविष्ट करण्यात आला. यातून काँग्रेसची बदनामी करण्याचा स्पष्ट हेतू दिसून येत आहे, असे यशोमती ठाकूर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी\nसदर राजकीयीकरणाला MPSC अभ्यासक्रमापासून दूर ठेवण्याची गरज आहे, तसेच अशा प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. आता या निवेदनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nदरम्यान, कोरोनाचे संकट असतानाही MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. यावेळी मोठे आंदोलन विद्यार्थ्यांनी केलं होतं. तब्बल आठ तास पुण्यातील प्रमुख असलेला लाल बहादूर शास्त्री रस्ता विद्यार्थ्यांनी अडवून ठेवला होता. त्यानंतर या आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन July 28, 2021\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घे��ली भूमिका..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा.. July 26, 2021\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू July 25, 2021\nएमपीएससी कोरोना संकट भाजपा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यशोमती ठाकूर\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 28, 2021\nदेश - विदेश महाराष्ट्र\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 27, 2021\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 26, 2021\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 26, 2021\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 25, 2021\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 25, 2021\nमहाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या प्रदेश महिला अध्यक्षा पदी मिता तांबे यांची निवड..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 24, 2021\nडॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या माध्यमातून अंध व अपंग व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय उपलब्ध..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 23, 2021\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या सहा विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने उचलला शैक्षणिक खर्च..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 22, 2021\nठाणे महाराष्ट्र शहर शैक्षणिक\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 21, 2021\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 20, 2021\nमनविसे अध्यक्ष पद अमित ठाकरेंकडे द्या, मनसे नेते अमेय खोपकर यांची मागणी\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 18, 2021\nउल्हासनगरमध्ये नवीन १०० बेड्सच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा आणखी एक यशस्वी पाठपुरावा..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 16, 2021\nपुणे महाराष्ट्र मुंबई शहर\nमहत्वाची बातमी : उद्या दहावीचा निकाल, दुपारी होणार जाहीर\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 15, 2021\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे उद्या राज्यव्यापी आंदोलन, केंद्राकडून निधी मिळावा सह विविध महत्वाच्या मागण्यांवर उद्या होणार लक्षवेधी आंदोलन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 14, 2021\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 13, 2021\nअमरावती नागपूर पुणे महाराष्ट्र शहर\nजुन्या पेन्शनच्या मागणीसाठी होणार भव्य आंदोलन, राज्यातील कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीची ऑनलाईन सभा संपन्न..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 12, 2021\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा चौफेर मंत्रालयीन पाठपुरावा; महत्वाच्या विषयांबाबत घेतल्या विविध भेटी..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 10, 2021\nनाशिक लेखमाला शहर शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा शैक्षणिक\nथोडेसेे गुणी शिक्षकांविषयी – भाग १ : प्रदिप देवरे\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 9, 2021\nठाणे महाराष्ट्र राजकारण शहर\nमाझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप, गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार, केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी- आमदार प्रताप सरनाईक\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 6, 2021\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nGo to top गुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nGo to top दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम……… एकेकाळी जगात डाव्या विचारांचा तत्कालीन तरुणाईच्या मनावर मोठे गारुड होते. रशिया ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nGo to top माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज बुधवारी (दि. ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजग बदलणारी माणसं - बाबा आमटे\nGo to top श्रध्येय बाबा आमटे यांची आज जयंती.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ - साने गुरुजी\nGo to top करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे जडेल नाते प्रभुशी तयाचे या ओळींचा मथितार्थ ज्यांनी आयुष्यभर जपला, ज्यांनी लावलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजुन्या पेंशन चळवळीचा अजातशत्रू - बाजीराव मोढवे\nGo to top तो काळ होता… पेंशन साठी संघटन असावे ह्या विचाराचा जोर संपुर्ण राज्यभर तुफान पकडत होता. तब्बल १० ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलाखो संकटांना एकाकी आस्मान दाखवणारा कणखर सह्याद्री शरद पवार..\nGo to top महाराष्ट्र हा राकट आहे कणखर आहे चिवट आहे आणि इथली माणसंही तशीच, याचा प्रत्यय देणारी घटना म्हणजेच ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : भारत भालके - जनमानसातील नेतृत्व\nGo to top पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी (27 नोव्हेंबर) मध्यरात्री निधन झालं. यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nराजकारणातील आश्वासक तरुण तुर्क - मा. आ. राहूलदादा जगताप\nGo to top राजकारणात जमिनीवर पाय रोवून जो काम करतो तो नेहमीच यशस्वी होतो. ही गोष्ट जो नेता अंगिकारतो, तो ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तीवेध : नोबेल पुरस्कार प्राप्त अमेरिकन साहित्यिक लुइज ग्लूक..\nGo to top स्वीडिश नोबेल कमेटीने गुरुवारी अमेरिकन कवयत्री लुइज ग्लूक (७७) यांना या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर केला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nअशी आहे रामजन्मभूमी पूजन कार्यक्रमाची पत्रिका..\nराज्यातील लॉकडाऊन वर मुंबईतील डब्बेवाले, टॅक्सी वाले नाराज..\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\nराज्यातील शिक्षकांसाठी मोठा निर्णय, कोव्हिड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच/ सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबतचा निर्णय जाहीर..\nव्यक्तिवेध – दिलखुलास लेखक पु. ल. देशपांडे..\nविशेष लेख : खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना अनावृत्त पत्र\nदिल्या घरी सध्या तरी खुश, वैभव पिचड यांच्या सध्या शब्दाने राजकीय चर्चेला उधाण..\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nGo to top असं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nGo to top ही धन्य सावित्री बाई sssहा हा हा हा..ही धन्य सावित्री बाई..आमुची आईवेगळी मायरोवूनी पायकोटी समुदायसज्ज झाला..उभे आभाळ ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nGo to top ( मा. शिवसेनाप्रमुख गेलेत.. तेव्हा त्यांना वाहिलेली आदरांजली..) तू वेगळा सेनापती अन वेगळे सरकार तू..तू ढाल अन ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nGo to top गोळी विरुद्ध गांधी –बापू..त्यांनी तुझ्यावर तीन गोळ्या झाडल्या –तू मेला नाहीसपुन्हा पुन्हा उगवत राहिलासतनात, मनात, शेतात, रानात… ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : आत्महत्या - ह्याची नि त्याची\nGo to top गळफास त्यानेही घेतला गळफास यानेही घेतलाजीवानिशी तो ही गेला अन् जीवानिशी हा ही गेला हा बांधावरच्या बाभळीला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : ' बाप ' नावाची आई..\nGo to top रोज रात्र झाली कि मी शोधत असतो बाप..आयुष्याच्या क्षणाक्षणात अन् पुस्तकाच्या पानापानात..बाप असतो मनाच्या हळव्या कोपऱ्यातली जागा..उसवलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत हरहुन्नरी सायकलिस्ट अमर शर्मा..\nGo to top सर्वांना नमस्कार🙏 लोकसंवाद मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आज आपण भेटणार आहोत एका बहाद्दर सायकलिस्टला अर्थात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत मंगलमय गोपळवाडीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक - श्रीमान नारायण मंगलारम\nGo to top आज लोक संवाद मध्ये आपल्या सोबत आहेत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक नारायण मंगलारम. नारायण सरांना सन ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत आपल्या शाळेला आयुष्य अर्पित केलेले आदर्श गुरु - संदीप पवार सर..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. संदीप भगवान सर , सहशिक्षक जिल्हा ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत एक अवलिया विज्ञान प्रसारक डॉ. सुधीर कुंभार..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, एक बहुपेडी विज्ञान अवलिया डॉक्टर सुधीर कुंभार सर… डॉ. सुधीर कुंभार ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत प्रतिभावान युवा कवयित्री ज��योती भारती..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, युवा कवयित्री ज्योती भारती… त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून एम ए (मराठी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : ह. भ. प. गणेश महाराज भगत यांच्यासमवेत..\nGo to top कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nसद्य परिस्थितीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/marathi-actor-sidhartha-chandekar-haldi-and-mehandi-ceremony-photo-video-401643", "date_download": "2021-08-02T19:39:53Z", "digest": "sha1:GIM32OPHJTZIAZ6DVQIJFFCBEOOAYBKY", "length": 6054, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मिताली आणि सिद्धार्थचा स्वॅग लुक; हळद आणि मेहंदीला केला जोरदार डान्स", "raw_content": "\nमराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचे रविवारी लग्न होत आहे.\nमिताली आणि सिद्धार्थचा स्वॅग लुक; हळद आणि मेहंदीला केला जोरदार डान्स\nपुणे - सध्या लगीनसराईचा हंगाम असून सगळीकडेच सनई चौघड्यांचा आवाज आहे. कोरोनामुळे यावर थोड्या मर्यादा असल्या तरीही थाटमाट काही कमी नाही. नव्या वर्षात मनोरंजन क्षेत्रातील काही कलाकार मंडळी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. आता मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचे रविवारी लग्न होत आहे. पुण्यात हा विवाहसोहळा होणार असून दोनच दिवसांपूर्वी त्यांचा हळदी समारंभ पार पडला.\nहळदी समारंभासाठी सुंदर डेकोरेशन करण्यात आले होते. सिदार्थ आणि मिताली यांनी हळदी समारंभादिवशी जोरदार डान्स केला. त्यांच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.\nमिताली आणि सिद्धार्थने हळदी समारंभासाठी स्वॅग लुक केला होता. पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि पिवळ्या रंगाच्या दागिन्यांमध्ये मिताली सुंदर दिसत होती तर सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता.\nहळदी सोहळ्यासह मेहंदीचा कार्यक्रम देखील पार पडला. मेहंदीच्या कार्यक्रमात सिद्धार्थ मितालीला जेवण खाऊ घालतानाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nमितालीने तिच्या हातावरच्या मेहंदीचा फोटो पोस्ट केला आहे. टायनी पांडा हा हॅशटॅग वापरून मिताली आणि सिद्धार्थ नेहमीच फोटो पोस्ट करत असतात. त्यामुळे मितालीच्या मेहंदीमध्ये पांडाचे चित्र द��सत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/03/social-media.html", "date_download": "2021-08-02T19:15:00Z", "digest": "sha1:3SXLHFOWDYWMGOOVS6TA777KQNEL6AEK", "length": 19565, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "समाज माध्यमांवर अंकुशाची धडपड - KhabarBat™", "raw_content": "\nMarathi news | मराठी बातम्या \nHome लेख समाज माध्यमांवर अंकुशाची धडपड\nसमाज माध्यमांवर अंकुशाची धडपड\nलोकशाहीत चौथा स्तंभ सशक्त हवा. तेवढाच तो तटस्थ हवा. धर्मनिरपेक्ष हवा. त्यातून घडते राष्ट्रभक्ती. यापासून राष्ट्रीय माध्यमं दूर गेली. ती ऱ्हासाची सुरवात. पोखळी वाढली. ती भरण्यास समाजमाध्यमं आली. मनोरंजन क्षेत्रात ओटीटी आली. राष्ट्रीय माध्यमं दुय्यम ठरू लागली. 2024 पर्यंत डिजिटल मीडिया प्रमुख माध्यम ठरेल. आजच बहुतेक वृत्तपत्रांनी यूट्यूब चॅनेल उघडल्या. ही समाजमाध्यमं, ओटीटी नियंत्रणात नाहीत. सरकारवर आसूड ओढत आहेत. जेरीस आणत आहेत. सरकारला रडवित आहेत. ही माध्यमं निवडणुकीचा गेम बिघडवतील. ही धास्ती वाढली. तिने सरकारला धडकी भरली. शेतकरी आंदोलन बघा. गोदी मीडियाने झाकला. सरकारने बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तरी तो दबेना. उलट जोमाने वाढतो. गावखेड्यात पाय पसरतो. विदेशात गाजतो. मानवी हक्क समर्थक देश. तेथील सरकारं, व्यक्ती, संस्था पाठिंबा देत आहेत. ही शक्ती समाज माध्यमांची आहे. हे सरकारनं नेमकं हेरलं. नियंत्रणाचे डावपेच सुरु झाले. केंद्र सरकारचे दोन मंत्री पुढे आले. पत्रपरिषद घेतली. जाहीर केलं. समाज माध्यमांची नोंदणी करू. नियंत्रणाची व्यवस्था करू.\nराष्ट्रीय माध्यमांनी सामाजिक बांधिलकी सोडली. राष्ट्रभक्ती गुंडाळली. सत्तेची बटीक बनली. व्यवसायिकता अंगिकारली. सट्टयांचे आकडे. दारू, सिगारेटच्या जाहिराती वाढल्या. क्लब संस्कृतीला मदतगार ठरु लागली. त्याने सुसंस्कृत समाजाचा कोंडमारा झाला. नव्वदच्या दशकात बरेच पाणी वाहून गेले. विसाव्या दशकात तोंड देखल्या बातम्या वाढल्या. जनतेशी बांधिलकी संपली. संपादकांचे महत्त्व घटले. त्या क्षणी माध्यमांचा ऱ्हास वाढला. दुषणं वाढली. गोदी मीडिया मोठी शिवी बनली. लोक चळवळी. समाज अंतर वाढले. पोकळी वाढली. अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी वाढली. तिचा स्फोट म्हणजे आजचे समाज माध्यमं होतं. ही सर्वच धुतल्या तांदळा सारखी आहेत असं नाही. वृत्तपत्र सृष्टी, न्यूज चँनेलमध्येही दागी आहेत. पितपत्रकारिता, फेक न्यूज, खोटी टीआरपी, सुशांत राजपुत सारखी बोगस प्रकरणं, सुदर्शन टी.व्ही कांड ही काही प्रतिष्ठित पत्रकारिता नव्हे. तसेच समाज माध्यमांमध्ये खरेखोटे आहेत. ब्लकमेलर दोन्हीकडे आहेत. सज्जनतेचं प्रमाणपत्र सरसकट देता येत नाही. हे प्रमाण कमीअधिक असेल. त्यासाठी समाज माध्यमं व ओटीटी साखळदंडात जखडणं. हे उपाय होऊच शकत नाहीत.\nज्या समाज माध्यमांच्या जोरावर सर्वोच्च सत्ता गाठली. सरकारला ती समाज माध्यमं नकोसी झाली. त्यासाठी नियमात जखडण्याची धडपड आहे. खरं तरं सरकारचंच चुकलं. दुजाभाव वाढला. मॉम्ब लिचिंग. जामिया, जेएनयू हल्ले. धारा-370, एनआरसी, हिंदूराष्ट्रची भाषा, तीन कृषी कायदे. युएपीए कायद्याखाली 200 वर लोकांना डांबणे. त्यावर न्यायालयाचे मौन. न्याय व्यवस्था आहे की नाही. पडद्याआडची आणिबाणी जीवघेणी. हा सरकारचा कोणता चेहरा. हे मतभेदांचे विषय. त्यावर सरकारचा सर्वाधिक जोर. विकास मागे पडला. विनाश वाढला. राजकीय द्वेष वाढला. उत्तर प्रदेश म्हणजे बंदुकीच्या गोळ्या घालण्याचा परवाना. न्याय निवाड्याचे अधिकार पोलिसांना. संभ्यंता, मानवाधिकाराचा लोप होतो. हे चित्र संभ्य सरकारला साजेसे नाही. शंभर दिवस न्यायासाठी आंदोलन चालते. तरी सरकार दखल घेत नाही. इतिहासात कधी असं घडलं. दिल्लीच्या सीमेवर आंदोलनकारी असताना मंत्री प्रचारात मश्गुल आहेत. भाजप सरकारच्या काळात हे घडत आहे. त्या सरकारला संवेदनशील कसे म्हणावयाचे.ओटीटी प्लॉटफार्म आणि न्यूज प्लॉटफार्म दोघांना एकत्र जोडून सेंन्सार करण्याचा प्रयत्न.\nसंविधानात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे.त्याचे कलम 19 (1) अ आहे. पत्रकारिता,न्यज चॅनेल त्या अधिकारात काम करतात. छापिल वृत्तपत्र, दृक्श्राव्य माध्यमांचे पत्रकार वापरतात. यांची बूक अँन्ड रजिस्ट्रेशन अॅक्टनुसार नोंद असते. आक्षेपार्ह काही प्रकाशित झाल्यास प्रेस काैन्सिलकडे तक्तार करता येते. समाज माध्यम,पोर्टल, न्यूज चॅनेलसाठी अशी सोय नाही.अभिव्यक्तीचा दुरूपयोग करता येत नाही. नाहक बदनामी करता येत नाही. बदनामी कायद्यानुसार कारवाई करता येते. न्यायालयातून अशा कारवाई झाल्या आहेत. आयटी कायदा आहे. त्या अंतर्गंत कारवाई करता येते. मनोरंजन क्षेत्रात सेंन्सार आहे. न्यूज डेस्कवर कधी सेंन्सार राहिला नाही. समाज माध्यमांच्या आड ते येऊ घातले आहे. डिजिटल मीडियाला नियंत्रित करण्याचा ��ाव आहे.डिजिटल वृत्तपत्रांचाही समावेश असेल. गृह, कायदा, संरक्षण, आयटी, विदेश आदी मंत्रालयांची मिळून एक समिती. ती समिती नोंदणीची अट ठेवेल, मासिक अहवाल मागेल, तक्रारींची माहिती मागवेल. आक्षेपार्ह काही आढलल्यास संपादक, प्रकाशकांच्या संमतीविना काढून टाकेल. या समितीत विदेशी मंत्रालयाचा समावेश करण्यात आला. माध्यमं ग्लोबल झाली.अलिकडे फेसबुक, वॉटस्अप ,ट्विटर , वाशिंगटन पोस्ट, न्ययार्क टाईम्स या माध्यमांनी सरकारच्या नाकी नऊ आणले. देशातंर्गत प्रकरण म्हणून टाळता येत नाही. त्यामुळे निवडणूकी अगोदर बंदोबस्त व बेगमीची तयारी दिसते. अर्थात न्यायालयात ते टिकणार काय. प्रेसची आझादी कसा हुंकार भरते.यावरही बरेच अवलंबून राहील.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. - प्रकाशक ईमेल [email protected] [email protected]\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच ��ाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nअखेर तारीख ठरली; अफवावर विश्वास न ठेवता \"या\" बातमीत बघा तारीख\nअवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ...\nArchive ऑगस्ट (23) जुलै (259) जून (233) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2651) नागपूर (1855) महाराष्ट्र (574) मुंबई (320) पुणे (271) गोंदिया (163) गडचिरोली (146) लेख (140) वर्धा (98) भंडारा (97) मेट्रो (83) Digital Media (66) नवी दिल्ली (45) राजस्थान (33) नवि दिल्ली (26)\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Memories-of-the-Killari%C2%A0earthquakeNC8833016", "date_download": "2021-08-02T18:20:38Z", "digest": "sha1:TRF5U6SWS3QCCQNKSGX6U6VQFWW4JVQM", "length": 54041, "nlines": 151, "source_domain": "kolaj.in", "title": "डळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग २)| Kolaj", "raw_content": "\nडळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग २)\nवाचन वेळ : १५ मिनिटं\nकिल्लारीच्या आठवणींनी अंगावर काटा येतो. त्याहीपेक्षा जास्त अस्वस्थ वाटतं ते प्रशासनाचा ढिसाळपणा पाहून. हाच ढिसाळपणा आपण आज ३० वर्षांनंतरही टिकवून ठेवला आहे. किल्लारीच्या आठवणी सांगणाऱ्या ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिणाऱ्या अतुल देऊळगावकर यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी साधलेला हा मुक्त संवाद.\nप्रसाद कुमठेकर: तुमचं एक पुस्तक आहे ‘लॉरी बेकर’ नावाचं. त्यामधे आम्ही चित्र पाहतो त्यांची, त्यांचे विचार पाहतो. म्हणजे आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की लॉरी बेकर यांनी कोणत्या पद्धतीचा आराखडा सांगितला होता त्यांची गिलावा विरहित घरं ही जी संकल्पना आहे ती जर आपल्याकडे आली असती, तर त्याचा प्रसार झाला असता. आता तुम्ही जिथे बसला आहात, तुमच्या मागे जी भिंत आहे, तुमचं जे घर आहे ते लॉरी बेकर यांच्या संकल्पनेतूनच साकार झाल्यासारखं दिसत आहे. चंद्रमौळी. तश्या पद्धतीचे कारागीर आपल्याकडे मिळणं हे सुद्धा दुरापास्त आहे, अवघड आहे. तर तुमच्या घरासारखी चंद्रमौळी पद्धतीची, लॉरी बेकर यांच्या संकल्पनेतली घरं जर झाली असती, तर त्याचा प्रसार झाला असता, तसे कारागीर गवंडी तयार झाले असते का\nअतुल देऊळगावकर: त्या आधी बेकर यांची वास्तुकला काय आहे ते जाणून घेऊयात. बेकर कधीही ही माझी स्वतःची वास्तुकला आहे असं म्हणत नव्हते. सुदैवाने मला त्यांचं काम बघण्याची संधी मिळाली. ते ११ ऑक्टोबर १९९३ ला आले, आणि पहिल्या दिवशी मी त्यांच्यासोबत जाऊ शकलो होतो. ते लोकांना प्रश्न विचारून समजावून सांगायचे आणि चित्रं काढायचे. मग त्यांच्या पहिल्या दिवशीच लक्षात आलं की ही दगडमातीची घरं दगड मातीची होती म्हणून पडली नाहीत. कुठल्या तरी एका काळात हे बांधणारे कारागीर हे अकुशल आले. दगडांना बांधताना सांधेमोड करावी लागते. म्हणजे दोन सांधे एकाखाली एक येऊ द्यायचे नाहीत. सांधे मोडायचे. हे आपल्याकडचे प्रचलित शब्द आहेत. त्यानंतर एक चौरस मीटर काम झाल्यावर हेडर घालायचा, आपण त्याला हैदर म्हणतो. जो एक चौरस मीटर बांधकामाला घट्ट धरून ठेवेल. या सगळ्या आपल्याकडच्या पद्धती होत्या.\nजेव्हा भिंत वळते तेव्हा सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे बंध तयार करावे लागतात. हे जिथे केलं गेलं नाही तिथं ती घरं पडली. ती वाईट बांधकामाची होती म्हणून. दगड मातीची होती म्हणून पडली नाहीत. तर हे सगळं बेकर लोकांना समजावून सांगत होते की दगड वाईट नाहीये. तर तो नीट रचला नाहीये. पण लोकं तयार होत नव्हती. बेकर आधी म्हणले आपण दगडाची घरं बांधू. पण लोकांनी नाही ऐकलं. मग बेकर म्हणाले आपण विटांची घरं बंधू. कारण स्थानिक सामुग्रीचा उपयोग करून आपण बांधकामाचा खर्च कमी करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं.\nबेकरांना ‘बाणेगाव’ नावाचं गावं दिलं होतं. केरळ मधल्या आघाडीच्या ‘मल्याळम मनोरमा’ या वर्तमानपत्राच्या वाचकांनी दिलेल्या देणग्यामधून आलेल्या पैश्यांतून बाणेगाव दत्तक घेण्यात आलेलं होतं. बेकर यांना तिथे १६० घरं बांधायची होती. ते आधी गावकऱ्यांना एकत्र घेऊन बसले. प्रत्येकाला विचारलं तुझ घर कुठे होतं, तुला कसं घर पाहिजे, असं करत त्यांच्याशी बोलून गावाचा ले आउट तयार केला. तो आपल्या कॉलोनींच्या पेक्षा वेगळा तयार झाला.\nआपल्या कॉलोनीच्या पद्धतीला grid iron pattern म्हणतात. काटकोनातली घरं. ही अतिशय क्रूर रचना आहे. जी आपल्याकडे चंडीगढ नंतर प्रचलित झाली. गावागावात कॉलोन्या आल्या. त्यांनी गावकऱ्यांसोबत बसून गावाचा जो आराखडा तयार केला त्याला नेबरहूड पॅटर्न म्हणतात. आता त्याची उपयोगिता सांगतो. सरकारने तयार केलेला आराखडा होता त्यामधे आणि लॉरी बेकरांच्या कामात खूप फरक होता. लॉरी बेकरांनी गावातल्या रस्त्यांची लांबी ५ किलोमीटरने कमी करून दाखवली होती. रस्त्यांची लांबी कमी झाली त्यामुळे पाईप्सची लांबी कमी झाली, त्यामुळे विजेच्या तारांची, टेलिफोनच्या तारांची लांबी कमी झाली.\nही सगळी बचत होऊन सामाजिक अभिसरण होण्याच्या दृष्टीने एकमेकांना दिसणं जे महत्वाचं आहे ते त्या नेबरहूड पॅटर्नमुळे शक्य झालं. म्हणजे लेआउटमधे मोठ्या प्रमाणात बचत केली. ती एका अर्थाने राष्ट्रीय बचत असते. मग घरांची रचना. ते प्रत्येक घरातल्या प्रत्येक सदस्याशी बोलून घराची रचना करतात. ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. त्यामुळे शेती संस्कृतीला साजेशी घरं त्यांनी द्यायचं ठरवलं होतं.\nत्यांनी बांधलेल्या घरांमधे पावसाचं पाणी साठवायचा हौद, जुने दगड वापरून घराच्या भोवती कंपाऊंड आणि जनावरांसाठी गोठा. एवढं सगळं ते १८० रुपये चौरस फुट खर्चात देत होते. त्यावेळी शासकीय खर्च गोठा, हौद आणि कंपाऊंड नसताना २५० रुपये चौरस फुट होता. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि बेकर त्यांच्या पद्धतीने हळूहळू पुढे चालले होते. पण ‘मल्याळम मनोरमा’ला असं लक्षात आलं की बेकरांना या भागात जास्त प्रसिद्धी, महत्त्व मिळतंय. आणि तसं होतही होतं.\nत्या भागात त्यावेळी २०० स्वयंसेवी संस्था काम करत होत्या. त्यांच्या समन्वय समितीचं मी समन्वयक म्हणून काम पाहत होतो. गवंड्यांचं प्रशिक्षण हे एक महत्त्वाचं कामही तेव्हा चालू होतं. आणि ते आम्ही बेकरांच्या मदतीने करत होतो. बेकर स्वतः गवंड्यांशी बोलत होते. आपल्याकडे खूप चांगले दगड काम करणारे गवंडी होते. वीट काम करणारे गवंडी होते. त्यांना काही बाबी लक्षात आणून द्यायच्या होत्या. जसं की corner strengthening म्हणजे ���ाय तेव्हा असा एक गैरसमज होता की उत्तम घर कोणतं तर ज्याला column structure आहे. ज्याला load bearing म्हणतात. column structure असेल तरच घर मजबूत होतं हा गैरसमज कसा हे बेकर पटवून देत होते. आणि त्या पद्धतीने गवंड्यांना शिकवत होते.\nआता तुम्ही ही जी मागची भिंत बघताय ही काय सांगते आपल्याला की दोन विटा सांधणारं जे सिमेंट आहे ते खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तो सांधा इतका मजबूत आहे की जर हे फोडायची वेळ आली तर सहजगत्या घणाने फुटणार नाही. आपण याला गिलावा करतो तेव्हा गिलावाच्या आत सगळं झाकलं जातं. म्हणून ते नीट रचलं जातच नाही. इतकं वाईट काम असतं. हे नंतर किल्लारीच्या कामात दिसून आलं. ज्या तीन कंत्राटदारांना शासनाने हे गिलाव्याच्या भिंती बांधण्याचं काम दिलं होतं, त्या भिंतींना बुक्का मारला तरी विटा पडत होत्या, बोटाने जरी उकरलं तरी सिमेंट निघत होतं. हे सगळे गैरप्रकार नंतर सुरु झाले.\nयाची जाणीव बेकरांना आधीपासून होती. ते म्हणत होते की आपल्या इकडच्या गवंड्यांनी मातीत काम केलेलं आहे. मातीत काम कसं केलं जातं माती कालवली, चला बसा थोडा वेळ. नंतर माती थापू. सिमेंट कालवून जर तुम्ही बसलात तर सिमेंटची strength कमी होते. सिमेंट कालवलं की ते अतिशय कमी कालावधीत लिंपावं लागतं. या सगळ्या गोष्टींचं लोकशिक्षण करत ते गवंड्यांना शिकवत होते. त्यांची या भागात पुढे राहण्याची इच्छा होती. त्यावेळेला ५०,००० घरं बांधली गेली. पण १,५०,००० घरं जवळ जवळ डागडुजी करण्याची होती. ते शिकवावं असं त्यांना वाटत होतं. त्यांना पाच वर्ष या भागात रहायच होतं. परंतु त्यांना इथल्या बिल्डर लॉबीने असेल, ‘मल्याळम मनोरमा’ने असेल, सगळ्यांनी मिळून अतिशय वाईट, अपमानास्पद पद्धतीने घालवलं. ते वेळच लावतायेत, सरकारला लवकर करून पाहिजे, हिशोब दिला नाही असे आरोप लावले.\nया सगळ्याला संतापून ‘मल्याळम मनोरमा’मध्ये लोकांनी प्रश्न विचारले. पण जगातला एक विद्वान, निःस्पृह ऋषीतुल्य माणूस आपल्या भागातून जातो ही आपल्या दृष्टीने अतिशय लज्जास्पद गोष्ट होती. हे जर झालं नसतं तर भूकंपातलं एक वेगळं विधान architectural statement ज्याला म्हणतात ते झालं असतं. त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्थांना शिकता आलं असतं. म्हणजे बेकर जरी इथून गेले असते तरी लोकांचं शिक्षण होऊन त्या पद्धतीने वागायला लागले असते. पण स्वयंसेवी संस्था त्या बाबतीत खूप काही प्रेशर आणावं अश्या ��नस्थितीत नव्हत्या. प्रत्येक जण स्वतःपुरतं बघत होता. त्यामुळे हा ऋषितुल्य माणूस आला आणि निघून गेला.\nहेही वाचा: डळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग १)\nप्रसाद कुमठेकर : 'भूमंडळ डळमळलं'चं शेवटचं पान मी पहात होतो. शेवटच्या पानावर मोजून पंधरा शब्द आहेत. त्यावरचे शब्द असे आहेत,'लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातला भूकंप ही नैसर्गिक आपत्ती, पण त्या नंतरच्या काळातलं बरं वाईट वर्तन ही कहाणी माणसाची.' तर या मागच्या कहाणीला थोडं विस्तारीत करून कसं सांगता येईल ती कहाणी बदलण्याची काही शक्यता आहे का ती कहाणी बदलण्याची काही शक्यता आहे का आणि ब्लर्ब संबंधीपण थोडं सांगा\nअतुल देऊळगावकर: मला अजिबात असं वाटत नव्हतं की मला पुस्तक वगैरे लिहिता येईल असं. मी या सगळ्या गोष्टी फक्त लोकांना सांगत होतो कारण मी ते जवळून बघत होतो. कधी कधी ‘महाराष्ट्र टाईम्स’मधे या विषयी वृत्तांत लिहित होतो. तर ‘ग्रंथाली’चे प्रमुख दिनकर गांगल मला म्हणाले की, तू जे बोलतो आहेस ते लिही. आणि मी ते लिहिल्यानंतर त्यांनी त्याला एक वळण लावलं. ते अतिशय उत्तम आणि उच्च दर्जाचे संपादक आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्याकडून ते अतिशय चांगल्या पद्धतीने लिहून घेतलं. म्हणून मी लिहित गेलो. तर मलपृष्ठाचा जो मजकूर आहे तो त्यांनी त्यातून काढलेला आहे.\nमाणसाचं बर, वाईट वर्तन हे त्या वेळेला दिसत असतं. चांगलं वर्तन पण आपल्याला दिसलं. एकमेकांना मदत करणारे, धाऊन येणारे लोक आपल्याला दिसले. त्याचवेळेला क्षुद्र, स्वार्थी असं वर्तन सुद्धा आपल्याला दिसलं. या सगळ्याचं दर्शन त्यात आपल्याला घडतं. एका अर्थी आपण म्हणूया एक विराट विश्वरूप दर्शन या भागाला झालं होतं. या पेक्षा अनेक गोष्टीं आहेत. जसं की ही संधी गमावली कशी देशातले अनेक क्षेत्रातले अनेक तज्ञ विद्वान जे एरवी कधीही इथे आले नसते, पार चीनपासून ते देहरादून पर्यंतचे, देहरादूनचे रवी चोप्रा, चेन्नई मधले सी. वी. शेषाद्री, मुंबईचा श्याम आसोलेकर असे ठीक ठिकाणचे विद्वान तिथे येऊन काम करू इच्छित होते.\nविकास आमटे, शरद महाजन, कीर्ती शहा यांच्या सारख्या अनेक क्षेत्रातल्या लोकांना वाटत होतं की आपल्या ज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा, विज्ञानाचा उपयोग या भूकंपग्रस्तांना व्हावा. पण ती इच्छा स्वयंसेवी संस्थांची नव्हती, आणि सरकारची सुद्धा नव्हती. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. तुलनेने भूज भूकंपात किल्लारीच्या भूकंपातून शहाणपण घेत खूप चांगल्या पद्धतीने काम केलं गेलं. मी हेही सांगतो की आपल्यापेक्षा गुजरातमधल्या स्वयंसेवी संस्था तुलनेने गुणवत्तेने चांगल्या आहेत. महाराष्ट्रातल्या वरचेवर बिघडत गेलेल्या आहेत. तर हे सगळं आपण कसं समजून घ्यायचं आणि ते समजून घेऊन पुढे कशी वाटचाल करायची आणि ते समजून घेऊन पुढे कशी वाटचाल करायची ह. ना. आपटेंच्या 'पण लक्षात घेतो कोण ह. ना. आपटेंच्या 'पण लक्षात घेतो कोण' कादंबरीच्या शिर्षकासारखं आहे. असं बघा, १९९३ च्या भूकंपात जागतिक बँकेने मदत केली.\nआपल्या भागामधे साधारणपणे २ तालुक्यात उमरगा आणि औसा तालुक्यांमधे किंवा लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमधे १९०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. त्यापैकी जवळ जवळ १००० कोटी गुंतवणूक बांधकामात गेली. बाकीची बाकीच्या खात्यांमध्ये. यातून काय होऊ शकलं नसतं पुनर्निर्माण होऊ शकलं असतं, जर कल्पकता वापरली असती तर दुष्काळ पूर्णपणे हटवता आला असता, फ्लोरा आणि फौनाचा अभ्यास करा, म्हणजे आपल्या भागातल्या वनस्पती आणि प्राण्यांचा अभ्यास करा. आणि काय आणता येईल ते बघा. असं कितीतरी पद्धतीने करता आलं असतं.\nविकास म्हणजे फक्त पैसा ओतणं नाहीये. विकास म्हणजे तुम्ही intellectual input आणि agricultural input किती घेताय याचा विचार करणं. हे जर प्रत्येक गावांनी घेतलं असतं, तर काहीतरी खूप सुंदर झालं असतं. ती इच्छा कोणातही नव्हती. सांगूनही नव्हती. सगळ्यांना घाई झालेली होती. भूकंपग्रस्तांना घरात जायची घाई झाली होती, राजकारण्यांना आम्ही लवकर काम केलं हे सांगायची घाई झाली होती, या सगळ्यांमधे आपण आता जर बघितलं तर बेकरांनी पूर्वी सांगितलेली सगळी दुखणी आता स्पष्ट दिसतायेत.\nकिल्लारीला मेंटेनन्स करता येत नाहीये, वृद्धांना पूर्ण गावभर हिंडता येत नाहीये, गावाचं पूर्ण गावपण निघून गेलेलं आहे. अकाली ही गावं बकाल झालेली आहेत. हे सगळं आपण ओढवून घेतलेलं आहे. त्यामुळे याचं वर्णन असं करता येईल की हे पुनर्वसन भव्य होतं पण दिव्य नव्हतं. तुलनेने इथे भ्रष्टाचार अतिशय कमी, नगण्य झालेला आहे, इतर वेळा खोटी कामं दाखवून पैसा खाल्ला जातो. पण इथे निदान structures उभी राहिली. एवढं यश आपल्याला नक्कीच मिळालं. पण हे किती अर्थपूर्ण आहे त्या पुनर्वसनात काही प्राण आहे का\nप्रसाद कुमठेकर : निष्प्राण....\nअतुल देऊळगावकर: बरोबर आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी मी ‘लोकसत्ते’त याला निष्प्राण पुनर्वसन म्हटलं होतं. Frontline मध्ये unbearable lightness of rehabilitation म्हटलं होतं. मिलान कुंदेरा यांची कादंबरी आहे..’Unbearable lightness of being’ अस्तित्वाविषयी त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे तसं हे unbearable rehabilitation आहे. त्या भागामधे ते आता दिसतंय. एक आपत्ती आल्यानंतर जी सशक्तता येते ती अजून आली नाहीये. मनाने आणि इन्फ्रास्ट्रक्चरने आपण अजूनही सशक्त झालेलो नाही आहोत.\nप्रसाद कुमठेकर : किल्लारीत आलेला भूकंप ही नैसर्गिक आपत्ती होती. आता कोरोना ही आपत्ती आहे. तेव्हाचं आपत्ती व्यवस्थापन आपण सगळ्यांनी ऐकलं. त्याबद्दल काही सांगता येईल का आपत्ती व्यवस्थापनाबाबत आम्हाला आज आणि कालचा ताळा बसवता येईल. म्हणजे काय बदललं आणि काय बदललं नाहीये\nअतुल देऊळगावकर: एक तर त्यावेळेला जागतिक पातळींवर आपत्ती व्यवस्थापन खूपच बाल्यावस्थेत होतं. १९९३ नंतर त्याविषयी चर्चा सुरु झाली. २००५ नंतर, जपानचा भूकंप आणि त्सुनामी नंतर यावर चर्चा व्हायला लागली. जागतिक पातळीवर काही परिषदा व्हायला लागल्या. पण आपल्याकडे २००६ साली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना झाली. त्याचं मूळ सांगणं हेच आहे की आपत्ती येण्याआधी तुम्ही प्रतिबंधात्मक उपाय काय करता काय पद्धतीने शिकवता अजून आपण या दृष्टीने काही शिकलो नाही आहोत. शिक्षणातून सुद्धा आपण काही शिकलेलो नाही. इंडोनेशियात शाळेत मुलांना भूकंप झाल्यानंतर काय करायचं हे प्रॅक्टीकलद्वारे शिकवलं जातं. म्हणजे मुलं बाकाखाली जाऊन बसतात.\nआपल्याकडे असं काही होतं का याच्याविषयी मला शंका आहे. सर्वांचा सहभाग घेऊन काही गोष्टी शिकवाव्या लागतात. आज जर एखादी मोठी आपत्ती आली तर नेमकं काय करायचं मध्यंतरी आम्ही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून चाचणी घेऊन पाहिली होती. एखाद्या पेट्रोल पंपवरती समजा आग लागली तर काय करायचं, याचं मॉक ट्रायल घेतलं गेलेलं नाहीये. वास्तविक प्रत्येक शाळेत अग्निशमन दलाने जाऊन आग लागल्यानंतर काय करायला पाहिजे हे दाखवलं पाहिजे, अगदी चौथी पर्यंतच्या मुलांनाही. पण आपल्याकडे ते होत नाही. कोणतीही छोटी आपत्ती आली की त्यानंतर कसं वागायचं हे आपण शिकवलेलंच नाहीये.\nआपण आपत्ती म्हणजे भूकंप, चक्रीवादळ याबद्दलच बोलतो. किल्लारीच्या भूकंपाने आपल्याला अजून एक गोष्ट शिकवली. किल्लारीत भूकंप होण्याआधी ते गावं भूकंपप्रवण आहे असं कोणी मानतच नव्हतं. दुसरा मुद्दा यातला खूप महत्त्वाचा आहे, जो २६ जानेवारी २००१ च्या भूज भूकंपाने दाखवून दिला. भूजच्या भूकंप केंद्रापासून अहमदाबाद हे ४०० किलोमीटर आहे. तरी देखील तिथं ९० इमारती पडल्या होत्या आणि ११० मृत्यू झाले होते. पाच वर्षापूर्वी सिक्कीममधे भूकंप झाला होता, तेव्हा कलकत्यामधल्या इमारतींना तडे गेले होते.\nतर याचा अर्थ असा की तीन चारशे किलोमीटर अंतरावरच्या घरांना सुद्धा तडे जातात. याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आपण आपत्तीची स्वतःहून पेरणी करतोय. कारण बांधकामाची गुणवत्ता खूप वाईट आहे.\nजसजसा काळ जातोय तसा हिमालयात ८ च्या पुढचा भूकंप होण्याची शक्यता सांगितली आहे. तो जर झाला तर दिल्लीपर्यंत नक्कीच घरांना तडे जातील. त्याला आपण सामोरे जाण्यासाठी काहीही तयारी केलेली नाहीये. कडक धोरण अमलात आणावं लागेल की वाईट गुणवत्तेचं काम आम्ही होऊ देणार नाही. आता आपण भिवंडीत पाहिलं, महाड, ठाणे जिल्ह्यात, कितीतरी ठिकाणी इमारती धडधड पत्याच्या बंगल्यासारख्या पडतायेत. त्या बांधकाम कर्त्यांना कुठे शिक्षा होते आपण आपत्ती व्यवस्थापन काहीच करत नाही आहोत. आपल्याकडे आपत्ती अपघात नाही तर प्रघात व्हायला लागला आहे.\nआपलं नेतृत्व हे आपत्ती स्फुरक आहे. ते आपत्तीची पेरणी करत जातं. कधी दुष्काळ, पूर, जंगलतोडीमुळे येणारे पूर आहेत, आणि या पद्धतीची बांधकामं त्यास अजून पूरक ठरतात. आता नुकताच डहाणूत भूकंप झाला. भाभा आटोमिक रिसर्च सेंटर डहाणू पासून ४० किलोमीटर अंतरावर आहे. या सगळ्यांच्या बाबतीत आपण किती जागरूक आहोत हे प्रश्न पत्रकार, स्वयंसेवी संस्था किती पद्धतीने आणतात हे प्रश्न पत्रकार, स्वयंसेवी संस्था किती पद्धतीने आणतात विधानसभा, लोकसभेत या प्रश्नावर कोण बोलतं विधानसभा, लोकसभेत या प्रश्नावर कोण बोलतं हे कोणाचेच विषय नाहीयेत. हे पोरके विषय आहेत. त्यामुळे आपल्याकडे आपत्तीच कायम कारभार करणार आहे. आपत्ती व्यवस्थापानाचा कारभार नाहीच आहे.\nहेही वाचा: थंडीच्या दिवसात कोरोनाला कसं ठेवायचं दूर\nप्रसाद कुमठेकर : किल्लारीचा भूकंप आणि कोरोना हे दोन्ही निसर्गाचेच वेगवेगळ्या स्वरूपाचे धक्के आहेत. आपत्ती व्यवस्थापनाविषयी बोलताना आपण घरांच्या रचनेविषयी बोललो. तर निसर्गाच्या पद्धतीने थांबवण्याचे काही मार्ग आहेत का भूजमधे भूकंप झाला तेव्हा ४०० किलोमीटर लांब असलेल्या अहमदाबादमधे रस्ते उखडून गेले, इमारती पडल्या, परंतु भूज मधल्या घरांची तेवढी पडझड नाही झाली. तर अश्या नैसर्गिक आपण कश्या पद्धतीने तयार राहायला हवं\nअतुल देऊळगावकर: कोरोना हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. कोरोना ही नैसर्गिक आपत्ती नाहीये. ही मानवनिर्मित आपत्ती आहे. ही मुख्यतः आरोग्याशी निगडीत आपत्ती आहे. या बाबतीत इतर देशांनी ही आपत्ती कशी हाताळली आहे याचा विचार आपण करायला हवा. तर तैवान, विएतनाम या सारखे देश चांगलं काम करतायंत. तर नेमकं ते काय करताय ते आपल्याला करता येणार नाही का ते आपल्याला करता येणार नाही का ही आपत्ती जागतिक आहे. पण त्याला उत्तर स्थानिक पातळीवर द्यावं लागणार आहे.\nजगामधे सर्वव्यापी परमेश्वर आहे की हे माहीत नाही पण विषाणू मात्र सर्वव्यापी आहे. जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी विषाणू आहेत. एक लिटर समुद्राच्या पाण्यात दहा अब्ज विषाणू आहे. त्याच्यापेक्षा दहापटीने जास्त एक किलो मातीत आहे. पृथ्वीतलावर १० चा ३१ वा घात एवढे विषाणू आहेत. आणि विषाणू हा सतत बदलणार आहे. सतत जुळवून घेणारा आहे. उत्क्रांतीला एक मोठं आव्हान देणारा असा तो विषाणू आहे. एका नंतर एक असे नवीन विषाणू म्युटेशन होऊन, उत्क्रांत होऊन येत राहणार आहेत.\nकोरोना आला म्हणजे सगळं संपलं असं नाहीये. अजून अनेक विषाणू येणार आहेत. आपण काय करणार आहोत तर विषाणू येतात कुठून तर विषाणू येतात कुठून ते मांसाच्या बाजारपेठेतून येतात, जंगलातून येतात. जंगल नष्ट झाल्यावर प्राण्यांत येतात. आधी त्या भागातल्या अशा ठिकाणच्या रक्ताची तपासणी विएतनाममधे केली जाते.\nजंगलाजवळच्या लोकांमधे तो आधी येतोय का, तो सांडपाण्यात आधी येतोय का, याची तपासणी करण्यासाठी स्थानिक पातळीवरची आरोग्य यंत्रणा भक्कम करावी लागते. ‘आशा’ कार्यकर्त्यांना तुम्हाला मान द्यावा लागेल. तुम्हाला ग्रामीण उपकेंद्र भक्कम करावं लागेल. आपल्याकडे ग्रामीण उपकेंद्रामधे कुत्रा चावण्याची लस नसते, साप चावण्याची लस नसते. लोक त्यात पटापटा मरतात. शिक्षण हे गुत्तेदारांच्या हातात दिलं, आरोग्य मोठ्या दवाखान्यांच्या हातात दिलं. म्हणून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था धोक्यात आलेली आहे. हा कोरोनाचा ईशारा आहे.\nसंयुक्त राष्ट्र संघ असु दे किंवा जागतिक आरोग्य संघटना यातले disease इकॉलॉजीस्ट जे आहे ते सांगत आहेत की इथून पुढे तुम्ही स्थानिक आरोग्य यंत्रणा भक्कम करा, सतत तपासण्या करा, संशोधन करा आणि सर्वेक्षण करा आणि प्रतिबंधक उपाय करा ज्यामुळे साथ पसरणार नाही. हवा आणि पाणी याची अधिक काळजी घ्या. हे आपण सगळे करतो का केरळ राज्यात हे पटकन आटोक्यात आलं. लंडनच्या ‘इकॉनॉमिक्स’ने विएतनाम आणि केरळची तारीफ केली होती की त्यांनी खूप चांगलं काम केलं. फक्त काम दीर्घकालीन करावं लागतं.\nसरकारं कोणत्या पक्षाचे येतं हा प्रश्न नाही. तिच्या ज्या यंत्रणा आहेत या यंत्रणेने त्यांचं काम व्यवस्थित करावं. कुठल्याही अनुभवातून शिकायचं असतं. पण अनुभवातून शिकायचंच नाही असं ठरवलं तर कितीही जरी वाईट अनुभव आले तरी आपल्याला काहीही अक्कल येणार नाही. आणि आपली वरचेवर हानी होत जाईल. मराठवाड्याला अनेक प्रकारच्या हानी माहीत आहेत्त. दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे, भूकंप येऊन गेलेला आहे.\nआता कोरोनामधे रोजचे हजार एक मृत्यू होत आहेत. यातून मराठवाड्याची जनता जागी होणार आहे की नाही कोणे एके काळी दुसऱ्या शतकात आपल्यात आणि पाश्चात्यांमधे व्यापार होत होता. त्या नंतर अत्यंत कुशल कामगार आपल्याकडे होते. हे आपण फक्त इतिहासात सांगण्यासारखं आहे. पण आत्ता वर्तमानात आपण काही करत नसलो तर आपण भविष्याची काय खात्री देणार आहोत\nवर्तमानात मराठवाडा हा हवामान बदलामुळे कधी वाळवंटीकरणाकडे, कधी अतिवृष्टीमुळे शेतीच्या नुकसानाकडे जातोय, इथून पुढे मराठवाड्यामधे तरुण जनता का राहील त्यांना नोकरी मिळणार आहे का त्यांना नोकरी मिळणार आहे का त्यांना उद्योग करायला मिळणार आहे का त्यांना उद्योग करायला मिळणार आहे का याचा विचार कोणीही करायला तयार नाहीये. मोठ्या पर्यावरण तज्ञांनी सांगून ठेवलेलं आहे, एखाद्या भागाचा ऱ्हास हा पर्यावरणीय कारणांनी होतो. तो होऊ नये यासाठी आपल्याला वेळीच अक्कल यावी एवढंच आपण या निमित्ताने म्हणू शकतो.\nप्रसाद कुमठेकर : सर तुमच्या व्यस्त दैनदिनीतून तुम्ही वेळ काढून आमच्याशी ‘भूमंडळ डळमळले’ या तुमच्या पुस्तकाविषयी बोललात या बद्दल तुमचे मनापासून आभार.\nकसा लावायचा बिहार निकालाचा अन्वयार्थ\nबायडनच्या विजयानं झालीय सर्वसमावेशक भविष्याची सुरवात\n'ओबामा' नावाचा 'सक्सेस पासवर्ड' जगाला पुन्हा गवसतोय, तर\nजवाहरलाल, विजयालक्ष्मीः भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढण���रे बहीणभाऊ\nकमला हॅरिसच्या विजयाचा भारतीयांना आनंद व्हायचं काहीही कारण नाही\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nरमाबाईनगर हत्याकांड ते रोहित वेमुला : जातव्यवस्थेनं घेतलेल्या बळींची चोवीस\nरमाबाईनगर हत्याकांड ते रोहित वेमुला : जातव्यवस्थेनं घेतलेल्या बळींची चोवीस\nलसीकरणामुळे लहान मुलांमधल्या कोरोना संसर्गाला ब्रेक\nलसीकरणामुळे लहान मुलांमधल्या कोरोना संसर्गाला ब्रेक\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nगणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार\nगणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार\nनंदा खरे : साहित्य आणि विज्ञान एकत्र करणारा लेखक\nनंदा खरे : साहित्य आणि विज्ञान एकत्र करणारा लेखक\nडळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग १)\nडळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग १)\nग दि माडगूळकर: भूमिकेला माणूसपण देणारा कलाकार\nग दि माडगूळकर: भूमिकेला माणूसपण देणारा कलाकार\nगाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह\nगाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/5896/", "date_download": "2021-08-02T18:16:45Z", "digest": "sha1:LSJ2665BEOHCVNQOCNNCLC3BKBSN7HBG", "length": 17831, "nlines": 176, "source_domain": "policetimes.co.in", "title": "हेडिंग:- बुधगाव ग्रामपंचायतीचा भोंगाळ कारभार. – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/ताज्या घडामोडी/हेडिंग:- बुधगाव ग्रामपंचायतीचा भोंगाळ कारभार.\nहेडिंग:- बुधगाव ग्रामपंचायतीचा भोंगाळ कारभार.\nतानाजी सादरे (कवलापूर प्रतिनिधी) 96372 08889 विजय तिकोटी(सांगली जिल्हा हेड)9834181802\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 06/02/2021\nहेडिंग:- बुधगाव ग्रामपंचायतीचा भोंगाळ कारभार.\nतानाजी सादरे (कवलापूर प्रतिनिधी) 96372 08889\nविजय तिकोटी(सांगली जिल्हा हेड)9834181802\nबुधगाव मधील एक नंबर वार्डातील ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झेंड्या जवळील, गटारी ची कामे गेले, कित्येक दिवस झाले केली जात नाहीत, असे येथील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे, वारंवार या गटारी व खड्डे तसेच रस्ते दुरुस्ती बदल ग्रामपंचायतीमध्ये तक्रार करून सुद्धा ग्रामपंचायत याच्या कडे दुर्लक्ष करत आहे, असे तीव्र निषेध येथील नागरिकांकडून होत आहे, हे जर का काम लवकर झाले नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे, यासंदर्भात बोलताना डी, पी, आय, पश्चिम मह���राष्ट्र युवक अध्यक्ष, प्रताप आवळे ,रिटायर मेजर, भारत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, संजय कांबळे व इतर सर्व एक नंबर वार्डातील सदस्य उपस्थित होते,\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमा.ना.श्री.छगन भुजबळ,मंत्री,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा यांचा दि. ७ फेब्रुवारी २०२१ रोजीचा दौरा कार्यक्रम*\nवंचित बहुजन आघाडी मा,नाशिक जिल्हा सचिव कादिर भाई शेख व आरोग्य सेवक शरद भाऊ बहोत यांचा सर्व पक्षीय व सर्व सामाजिक संघटनां तर्फे वाढदिवस साजरा करण्यात आला,\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक का���ी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/32899/", "date_download": "2021-08-02T19:51:24Z", "digest": "sha1:T2WDBA2CVBH62SWKJZ4LLSKX3PNSEKEJ", "length": 20637, "nlines": 230, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "वुडहाउस, पेलॲम ग्रॅन्‌व्हिल – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nवुडहाउस, पेलॲम ग्रॅन्‌व्हिल : (१५ ऑक्टोबर १८८१–१४ फेब्रुवारी १९७५). विसाव्या शतकातील अग्रगण्य इंग्रज विनोदकार. इंग्लंडमधील गिल्फर्ड (परगणा सरे) ह्या गावी जन्म. शिक्षण लंडनच्या डलिज कॉलेजात. पदवीधर झाल्यानंतर (१९००) दोन वर्षे एका बँकेत नोकरी केली पण त्यानंतर लेखन हाच व्यवसाय स्वीकारला. आरंभी लंडनच्या ग्लोब ह्या नियतकालिकात मुलांसाठी स्तंभलेखन त्यानंतर कॅप्टन ह्या नियतकालिकात मुलांच्या शालेय जीवनाशी संबंधित अशा अनेक विनोदी कथांचे लेखन. त्यांनी निर्माण केलेल्या विख्यात व्यक्तिरेखांपैकी स्मिथ ही व्यक्तिरेखा प्रथम ह्याच गोष्टींतून अवतरली. १९०९ मध्ये ते अमेरिकेत गेले आणि तेथील सॅटर्‌डे ईव्ह्‌निंग न्यूज ह्या साप्ताहिकात लिहू लागले. १९३५ पर्यंतचे त्यांचे लेखन ह्याच साप्ताहिकात प्रसिध्द झाले. त्यांच्या आरंभीच्या लेखनात शालेय जीवन, तिथल्या गमतीजमती, विद्यार्थि-शिक्षक ह्यांच्यात घडून येणारे विनोदी प्रसंग बरेच येतात. समथिंग न्यू (१९१३) [इंग्लंडमध्ये समथिंग फ्रेश (१९१५) ह्या नावाने प्रकाशित.] ह्या पुस्तकापासून त्यांच्या विनोदी लेखनाने निराळे वळण घेतले व पुढे मॅन विथ टू लेफ्ट फीट (१९१७), पिकॅडली जिम (१९१८), लीव्ह इट टू स्मिथ (१९२३), द इन्‌इमिटेबल जीव्ह्‌ज (१९२४) ह्यांसारख्या पुस्तकांनी लोकप्रिय विनोदकार म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली.\nइंग्लंडमधील उच्चवर्गीयांतील तऱ्हेवाईकपणा, जुन्याला चिकटून राहण्याचा त्यांचा हास्यास्पद अट्टाहास, त्यांचे चमत्कारिक छंद व सवयी यांची ते हसत हसत टर उडवतात. त्यांचे लेखन म्हणचे ह्या लोकांच्या जीवनपध्दतीची खिल्ली उडवणारे ‘फार्स’ आहेत. हास्यनिर्मितीसाठी अतिशयोक्ती, विस्मयजनक गुंतागुंत, फार्सिकल घटना, पात्रांची विडंबनचित्रे (कॅरिकेचर्स) इत्यादींचा वापर ते कौशल्याने करतात. गोष्टींतील गुंतागुंत सोडविण्यासाठी त्यांनी वापरलेल्या युक्त्या असंभाव्य वाटल्या, तरी विनोदनिर्मितीसाठी भाषा हवी तशी वाकवण्याच्या त्यांच्या सामर्थ्यामुळे वाचक त्या असंभाव्यतेकडेही आनंदाने दुर्लक्��� करतात.\nवाङ्‌मयीन रूपांच्या दृष्टीने पाहता त्यांच्या रचना ⇨रोमान्स आणि ⇨सुखात्मिका ह्यांच्या अंगाने जातात. रोमान्समधील अडचणीत सापडलेल्या नायकाला मदत करण्यासाठी अवतरणारी मानवी वा अतिमानवी पात्रे त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून पुन्हा पुन्हा येतात, त्याचप्रमाणे सुखात्मिकेतले काही आकृतिबंधही (पॅटर्न्स) येतात (उदा. विवाहोत्सुक तरुण-तरुणी आणि त्यांच्या मार्गात अडथळे वा विघ्ने आणणारे जुन्या पिढीतील वृध्द नातेवाईक). १९१५ मध्ये ते अमेरिकेत स्थायिक झाले आणि १९५५ मध्ये त्यांनी त्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले. अमेरिकन इंग्रजीवर त्यांनी प्रभुत्व मिळविले. त्यांची अनेक अमेरिकन पात्रे रोमान्समधल्या नायकाला अडचणीतून सोडवणाऱ्या सहायकाची भूमिका वठवताना दिसतात.\nफार्स, रोमान्स ह्यांच्या अंगाने जाणे आणि त्याच प्रात्रांची योजना ह्यांमुळे त्यांच्या कथा-कादंबऱ्यांत तोचतोपणा जाणवत असला, तरी त्यांची अननुकरणीय शैली आणि विनोदनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या भाषिक वैशिष्ट्यांवरील प्रभुत्व, ह्यांमुळे त्यांची लोकप्रियता ढळली नाही. शिवाय कोणत्याही उत्तम विनोदकाराप्रमाणे वास्तवातल्या मानवी अपप्रवृत्तींवरच त्यांनी शरसंधान केले. त्यांची ख्याती त्यांनी निर्मिलेल्या ज्या व्यक्तिरेखांवर आहे, त्यांत बर्टी वुस्टर आणि जीव्ह्‌ज ही मालक-नोकर जोडी, लॉर्ड एम्सवर्थ, स्मिथ अशा काहींचा समावेश होतो.\nदुसऱ्या महायुध्दाच्या काळात त्यांच्यावर जर्मनीत स्थानबध्द होण्याचा प्रसंग आला. त्यावेळी अमेरिकन जनतेला उद्देशून जर्मन आकाशवाणीवरुन भाषणे देण्याचे निमंत्रण त्यांनी स्वीकारल्यामुळे ही भाषणे अगदी निरूपद्रवी असली, तरी बरीच कटुता त्यांच्या वाट्याला आली. ते व्यथित झाले पण १९७५ मध्ये ‘नाइट ऑफ द ब्रिटिश एंपायर’ हा किताब त्यांना त्यांच्या वाङ्‌मयीन कार्याबद्दल देण्यात आल्यामुळे त्यांच्या मनातील शल्य दूर झाले.\nअमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यातील साउथॅम्पटन येथे त्यांचे निधन झाले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/20-trains-are-starting-20-october-maharashtra-354537", "date_download": "2021-08-02T17:39:22Z", "digest": "sha1:PZBENERODBAUB45Q3RAWPFUJPXX7FTCT", "length": 8176, "nlines": 138, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुंबई- पुणे जाणाऱ्यांसाठी खुशखबर! विदर्भ, अंबा एक्स्प्रेससह तब्बल २० रेल्वेगाड्या होणार सुरु", "raw_content": "\nरेल्वेखात्याने दसरा-दिवाळी सणासाठी येत्या 20 ऑक्‍टोबरपासून रेल्वे सुरू करण्याचे नियोजन केलेले आहे. 15 ऑक्‍टोबरपासून आरक्षण सुविधा उपलब्ध होणार आहे.\nमुंबई- पुणे जाणाऱ्यांसाठी खुशखबर विदर्भ, अंबा एक्स्प्रेससह तब्बल २० रेल्वेगाड्या होणार सुरु\nअमरावती : कोरोना आणि लॉकडाउनमुळे सहा महिन्यांपासून बंद असलेली रेल्वेसेवा थोड्याफार प्रमाणात रुळावर येत आहे. अनलॉक पाचमध्ये राज्यांतर्गत प्रवासी रेल्वेसेवा सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार रेल्वेखात्याने दसरा-दिवाळी सणासाठी येत्या 20 ऑक्‍टोबरपासून रेल्वे सुरू करण्याचे नियोजन केलेले आहे. 15 ऑक्‍टोबरपासून आरक्षण सुविधा उपलब्ध होणार आहे.\nअधिक वाचा - \"आई सांग ना माझी काय चूक सांग ना माझी काय चूक तुझा चेहरा बघण्याआध��च माझ्या नशिबी उकिरडा का\"\nअमरावतीकरांसाठी जिव्हाळ्याची अमरावती- सीएसटी ( अंबा एक्‍स्प्रेस), गोंदिया- मुंबई (सीएसटी) विदर्भ व गोंदिया -कोल्हापूर महाराष्ट्र एक्‍स्प्रेस यासह मुंबई-जालना जनशताब्दी एक्‍स्प्रेस, मुंबई-नांदेड तपोवन एक्‍स्प्रेस, पुणे-नांदेड सुपरफास्ट एक्‍स्प्रेस या मराठवाड्यातील प्रवाशांसाठी उपयोगी ठरणाऱ्या तीन गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांसाठी 15 ऑक्‍टोबरपासून आरक्षण करता येणार आहे.\nमुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या राज्यात अधिक आहे. मार्च महिन्यापासून या गाड्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर बंद झाल्याने अडचण निर्माण झाली होती. ती तब्बल सहा महिन्यानंतर पाचव्या अनलॉकमध्ये सुटली आहे. दसरा व दिवाळी या सणांच्या तोंडावर गाड्या सुरू होणार असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे.\nसविस्तर वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; जनतेची फसवणूक केल्याचा आरोप\nया गाड्या सुरू होणार\nमुंबई-अमरावती एक्‍स्प्रेस, मुंबई-नागपूर (सेवाग्राम एक्‍स्प्रेस),\nपुणे-भुसावळ, कोल्हापूर-गोंदिया (महाराष्ट्र एक्‍स्प्रेस),\nमुंबई-लातूर, मुंबई-सोलापूर (सिद्धेश्वर एक्‍स्प्रेस),\nआदी गाड्या 20 ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहेत.\nसंपादन - अथर्व महांकाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.threelucky.com/good-quality-manufacturer-heavy-duty-truck-tie-rod-end-for-maz-6422-3414056-rh-6422-3414057-lh-product/", "date_download": "2021-08-02T18:40:36Z", "digest": "sha1:6OFWC7WQDMEMAWSVSRND2FSRAKZMAVZQ", "length": 9498, "nlines": 217, "source_domain": "mr.threelucky.com", "title": "एमएझेड 6422-3414056 (आरएच) 6422-3414057 (एलएच) उत्पादन व फॅक्टरीसाठी चीन चांगल्या प्रतीचे निर्माता हेवी ड्यूटी ट्रक टाई रॉड एंड | पँक्सियांग", "raw_content": "\nव्ही स्टे टॉर्क रॉड\nव्ही स्टे टॉर्क रॉड\nचांगल्या प्रतीचे निर्माता एच ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता एच ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता एच ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता एच ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता एच ...\nएमएझेड 6422-3414056 (आरएच) 6422-3414057 (एलएच) साठी चांगल्या प्रतीचे निर्माता हेवी ड्यूटी ट्रक टाई रॉड एंड\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nसाहित्य बोल्ड 45 # स्टील आहे बॉल 40 सीआर स्टील आहे\nकडकपणा बोल्ड HRC52-55 बॉल एचआरसी 62-65\nरंग ब्ल्यूइंग, ईपी ब्लॅक, ओरिजनल\nदेयक अटी एल / सी, टी / टी, वेस्टर्न युनियन डॉलर आरएनबी\nदेयक अटी चेसिस, स्टीयरिंग सिस्टम ISUZU\nप्रमाणपत्र ���यएसओ / टीएस 16949: 2009\nपॅकेज किउजियांग थ्रीलकी तटस्थ पॅकेजिंग\nबंदर झियामेन गुआंगझोउ निंगबो\nशिपमेंट वे वेसल, एअर एक्सप्रेस, फेडेक्स इ समुद्राद्वारे\nमूळ ठिकाण: जिन्जियांग, चीन\nस्थिर गुणवत्ता, अनुकूल किंमत, दीर्घकालीन स्टॉक, वेळेवर वितरण.\nरिक्त प्रक्रिया फोर्जिंग प्रक्रियाद्वारे केली जाते, भागांवर प्रक्रिया सीएनसी लेथ, असेंब्ली लाइन असेंबलीद्वारे केली जाते, पॅकेजिंग उत्पादनाची गुणवत्ता स्थिर असते.\nग्राहक गटः इंडोनेशिया, व्हिएतनाम,थायलंड, फिलिपिन्स, मलेशिया, सिंगापूर, कंबोडिया, सुदान, दुबई, म्यानमार, लाओस\nमागील: कामझ 5320-3414056 (आरएच) 5320-3414057 (एलएच) साठी चांगली गुणवत्ता निर्माता भारी शुल्क ट्रक टाई रॉड एंड\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nचांगल्या प्रतीचे निर्माता भारी शुल्क ट्रक टाय ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता भारी शुल्क ट्रक टाय ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता भारी शुल्क ट्रक टाय ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता भारी शुल्क ट्रक टाय ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता भारी शुल्क ट्रक टाय ...\nचांगल्या प्रतीचे निर्माता भारी शुल्क ट्रक टाय ...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nपत्ता1 पन्हू इंडस्ट्रियल झोन, चिडियन टाऊन, जिंजियांग सिटी, फुझियान प्रांत, चीन\nकार्यरत वेळ08:30 ~ 17:30 मोडे ते शनिवार\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathilyrics.net/2014/12/lyrics-honar-soon-mi-hya-gharchi-lyrics.html", "date_download": "2021-08-02T18:12:14Z", "digest": "sha1:SCPVBJKLK25YAAVK4UIQIJISI7AH42HN", "length": 4267, "nlines": 89, "source_domain": "www.marathilyrics.net", "title": "मी तुला तू मला गुणगुणू लागलो Lyrics (Honar soon Mi Hya Gharchi ) Lyrics | Marathi Lyrics", "raw_content": "\nSong :- मी तुला तू मला गुणगुणू लागलो\nमी तुला तू मला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो\nनाही कळले कधी, नाही कळले कधी\nनाही कळले कधी, जीव वेडावला\nओळखू लागलो तू मला मी तुला\nनाही कळले कधी, धुंद हूरहुर ही श्वास गंधावला\nओळखू लागलो तू मला मी तुला\nमी तुला तू मला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो\nनाही कळले कधी, नाही कळले कधी\nतू काळी कोवळी साजिरी गोजिरी\nचिंब ओल्या सरी घेत अंगावारी\nस्वप्न भासे खरे स्पर्श होता खूळ आ\nओळखू लागलो तू मला मी तुला, धुंद हूरहुर ही ���्वास गंधावला\nओळखू लागलो तू मला मी तुला\nशब्द झाले मुके बोलती पैंजणे\nउतरले गालिया सोवरी चांदणे\nपाहाताना तुला चंद्र ही लाजला\nओळखू लागलो तू मला मी तुला\nनाही कळले कधी, जीव वेडावला\nओळखू लागलो तू मला मी तुला\nमी तुला तू मला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो\nनाही कळले कधी, नाही कळले कधी\nतू मला मी तुला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो\nनाही कळले कधी, नाही कळले कधी\nवृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें \nअगड धूम नगारा सोन्याची जेजुरी, I Jai Malhar Title song Lyrics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/man-end-his-life-as-parents-not-accepting-love-in-up-mham-568870.html", "date_download": "2021-08-02T19:29:44Z", "digest": "sha1:XAX5EHWD5LEWRLH7EPLWWLEZQVCQTUT4", "length": 6837, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रेल्वे रुळांवर पडलं होतं युवकाचं शव; खिशातील सुसाईड नोट वाचताच भल्याभल्यांचे पाणावले डोळे– News18 Lokmat", "raw_content": "\nरेल्वे रुळांवर पडलं होतं युवकाचं शव; खिशातील सुसाईड नोट वाचताच भल्याभल्यांचे पाणावले डोळे\nयुवकानं लिहिलेली सुसाईड नोट\nया युवकाच्या खिशातील चिठ्ठी (Note) वाचून सर्वच गहिवरले.\nझांसी (उत्तर प्रदेश), 22 जून : Fathers Day ला सर्वांनीच आपल्या वडिलांसाठी काही ना काही स्पेशल केलं असेल. यावेळी सर्व वडिलांनाही बरं वाटलं असेल. अंतर असं नशीब प्रत्येकाचंच असेल असं नाही. उत्तर प्रदेशमधील (UP) झांसी शहरातून नुकतीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं एका युवकाचं शव (Body of man) रेल्वे रुळावर काही लोकांना दिसलं. मात्र त्या युवकाच्या खिशातील चिठ्ठी (Note) वाचून सर्वच गहिवरले. मिळालेल्या माहितीनुसार, झाशी स्टेशनजवळील (Jhansi railway station) बाहेरील भागात ही घटना घडली. एका युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. माहिती मिळताच रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. एक सुसाइड नोटही (Suicide Note) सापडली होती, ज्यात त्या तरूणाने आपला मृत्यू होण्यापूर्वी भावनिक गोष्टी लिहिल्या आहेत. \" मी जीवन संपवतोय पण माझ्या प्रेमाचं प्रतीक असलेल्या आपल्या बाळाला नक्की जन्म दे\" असं या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. हे वाचा - धावत्या ट्रेनमधून चिमुकली पडली खाली; मुलीला वाचवण्यासाठी आईनं केलं जीवाचं रान हा तरुण हिंदू (Hindu) असून एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. दोघांनी गुपचूप लग्नही केलं होतं. या नात्याला समाज आणि कुटुंबामध्ये मान्यता नव्हती, यामुळे त्या तरूणानं हे पाऊल उचललं. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील रहिवासी भूपेंद्र यादव अशी पोलिसांनी या युवकाची ओळख पटवली आहे. त्यानं चिठ्ठीमध्ये आपल्या पत्नीचं नाव मरियम बानो असे लिहिलं आहे. युवकानं चिठ्ठीत लिहिली अंतिम इच्छा मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझी चिंता करू नकोस, मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. माझ्या विनंतीनुसार आपल्या मुलाला जन्म द्यावा हीच विनंती. मी इथून जात आहे, पण मी नेहमी तुझ्या मनात आहे. माझ्या मरणानंतर पुन्हा लग्न करू नकोस\" असं या चिठ्ठीत म्हंटल आहे. युवकाच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे.\nरेल्वे रुळांवर पडलं होतं युवकाचं शव; खिशातील सुसाईड नोट वाचताच भल्याभल्यांचे पाणावले डोळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/11/blog-post_135.html", "date_download": "2021-08-02T19:23:30Z", "digest": "sha1:5QCBE75DPKTPHWRLCRM7Z6QMAARPH2QQ", "length": 9772, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पुणे मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख\nमतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख\nमतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन\t-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख\nभारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.\nदिनांक 18 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020 या दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीमध्ये विशेष मोहिमांचे आयोजन करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने मोहिमेदरम्यान पुणे जिल्हयातील सर्व विधानसभा मतदार संघस्तरावर दिनांक 5, 6, 12 व 13 डिसेंबर रोजी शनिवार व रविवार या सुट्टयांच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या, कृष्ण धवल छायाचित्र असलेल्या मतदारांचे रंगीत छायाचित्र घेण्यात येतील.\nसर्व नागरिकांनी कुटूंबातील मयत झालेल्या व्यक्ती, दुबार न���वे असलेले मतदार व स्थलांतरीत झालेल्या मतदारांनी विशेष मोहिमेच्यावेळी फॉर्म क्रमांक 7 भरुन देऊन मतदार यादीतील नावांची वगळणी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहनही डॉ.देशमुख यांनी केले आहे.\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत��नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://healthaum.com/hair-care-tips-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9A/", "date_download": "2021-08-02T19:27:38Z", "digest": "sha1:4SMLJXPK65AAVN5KW44JKCUW7X77AJAG", "length": 10826, "nlines": 80, "source_domain": "healthaum.com", "title": "Hair Care Tips केसांची देखभाल करताना चुकूनही वापरू नका या ५ गोष्टी | HealthAum.com", "raw_content": "\nHair Care Tips केसांची देखभाल करताना चुकूनही वापरू नका या ५ गोष्टी\nकेसांसाठी वापरण्यात येणाऱ्या बहुतांश ड्राय आणि सेटिंग स्प्रेमध्ये आयसोप्रोपेनॉल अ‍ॅल्कोहोलचा समावेश असतो. या प्रोडक्टच्या अतिवापरामुळे केसांमधील ओलावा आणि नैसर्गिक तेलावर वाईट परिणाम होतात. यामुळे केस कोरडे होण्याची शक्यता असते.\n(Natural Hair Care केसांसाठी घरच्या घरी कसे तयार करायचे नॅचरल डाय, जाणून घ्या सोपी पद्धत)\n​सिंथेटिक / आर्टिफिशियल कलर\nआपल्याकडे हेअर कलर ट्रीटमेंट करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण या ट्रीटमेंटसाठी हेअर डायमध्ये मोठ्या प्रमाणात कृत्रिम रंग आणि सिंथेटिकचा वापर केला जातो. मोठ्यातील मोठ्या कंपनीच्या हेअर कलर प्रोडक्ट तसंच डायमध्येही हानिकारक रसायनांचा समावेश असतोच. ज्यामुळे केसांचे प्रचंड नुकसान होते.\n(Natural Hair Care केसगळतीमुळे त्रस्त आहात का अंड्यापासून कसे तयार करायचे घरगुती हेअर पॅक)\nबहुतांश हेअर केअर प्रोडक्टमध्ये पॅरोबेन्सचा उपयोग केला जातो. केस निरोगी ठेवायचे असतील तर हा घटक केसांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. रिपोर्टमधील माहितीनुसार वेगवेगळ्या नावांनी हा घटक ओळखला जातो. जर तुम्ही वापरत असलेल्या शॅम्पूमध्ये ब्युटिलपॅराबेन किंवा एथिलपॅराबेन यासारख्या सामग्रींचा समावेश असेल तर प्रोडक्ट विकत घेण्यापूर्वी नक्की विचार करावा. शक्यतो असे प्रोडक्ट वापरणं टाळावे.\n(Natural Hair Care केसांची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक उपाय करता का जाणून घ्या ही माहिती)\nआपल्या हेअर प्रोडक्टमध्ये एकापेक्षा अधिक प्रकारचे सल्फेट उपलब्ध असू शकतात. केसांमधील तेल आणि दुर्गंध काढण्यासाठी सल्‍फेटमुळे मदत मिळते. पण केसांच्या आरोग्यावर यामुळे दुष्परिणाम होऊ शकतात. सल्फेटमुळे केसांमधील नैसर्गिक तेल नाहीसे होऊन कोरड्या केसांची समस्या निर्माण होऊ शकते.\n(केस कोरडे झाले आहेत का आपल्या केसांनुसार तयार करू शकता घरगुती दही हेअर पॅक)\nबहुता��श कंडिशनर आणि हेअर केअर प्रोडक्टमध्ये सिलिकॉन हे रसायन आढळते. यामुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो. अतिवापरामुळे केस निर्जीव आणि निस्तेज दिसू लागतात. केसांमधील नैसर्गिक मॉइश्चराइझर कमी होते. ज्यामुळे केस कोरडे होऊ लागतात. हे रसायन केसांमध्ये जमा होऊन राहते. हेअर वॉशनंतरही केसांमधून हे रसायन काढणं थोडे कठीण असते.\n(Natural Hair Care मेथी व सुकलेल्या आवळ्यापासून तयार केलेलं पाणी केसांसाठी कसे वापरावे\n​केसांसाठी तीन नैसर्गिक उपाय\nकेळ: टाळू आणि केस निरोगी ठेवण्यासाठी केळ्याचं हेअर मास्क लाभदायक आहे. केळ व नारळाचे तेल एकत्र घेऊन मास्क तयार करा आणि केसांना लावा. या हेअर मास्कमुळे कोंडा कमी होण्यास मदत मिळते. सोबतच केसांवर नैसर्गिक चमक येते.\nदही: कोरफड आणि दही हेअर मास्कच्या वापरामुळे केस चमकदार आणि मऊ होतात.\n(Hair Care Tips मुळ्यापासून कसे तयार करायचे घरगुती हेअर पॅक\nप्रोटीनयुक्त अंड्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास केस चमकदार होतात. अंड्याचा पांढरा भाग आणि एरंडेल तेल एकत्र करा व केसांवर लावा. या हेअर मास्कमुळे केसांमध्ये जमा झालेली दुर्गंध, कोंडा दूर होण्यास मदत मिळते. थोड्या वेळानंतर केस हर्बल शॅम्पूने धुऊन घ्या.\n(Natural Hair Care केसांना चांगला रंग येण्यासाठी मेंदीमध्ये काय मिक्स करावे\nNOTE केसांशी संबंधित कोणत्याही तक्रारी निर्माण झाल्यास सर्वप्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांच्या मार्गदर्शनानुसार केसांवर औषधोपचार करावे.\nwhat products are bad for your hairशॅम्पूमधील हानिकारक रसायनहेअर केअर टिप्स\nआयुर्वेद के अनुसार सुबह खाली पेट तांबे के बर्तन में रखा पानी पीने के हैं जबरदस्त फायदे\nसर्दियों में सूप से ज्यादा हेल्दी है काजू-मखाने की खीर, यह है 20 मिनट रेसिपी\nJoke : किताब का आखिरी पेज न देखने की मजेदार सलाह\nNext story थायरॉइड ठेवायचा असेल नैसर्गिकरित्या नियंत्रणात तर नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन\nPrevious story जहरीली सब्जियों से कैसे बचें सिर्फ यहां जानिए इसका सबसे सरल उपाय\nहैदराबाद के करीब हैं ये वाटरफॉल, प्राकृतिक खूबसूरती देखने के लिए यहां का बनाएं प्लान\nनदी किनारे कैंपिंग का उठाना है लुफ्त, तो इन जगहों का बनाएं प्लान\nबेजोड़ सुंदरता और स्वास्थ्य चाहिए, तो रोजाना पिएं एक गिलास नोनी फ्रूट जूस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.gotquestions.org/Marathi/Marathi-organized-religion.html", "date_download": "2021-08-02T20:09:41Z", "digest": "sha1:3ICRWEWHFTVD5CCUJUVNHYHO7RPZZL2F", "length": 9422, "nlines": 30, "source_domain": "www.gotquestions.org", "title": "मि धर्म संघटित करण्यावर काय विश्वास करु?", "raw_content": "\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nफिका रंग गडद रंग\nकसे ते शोधा ...\nभगवंताशी अनंतकाळ खर्च करा\nमि धर्म संघटित करण्यावर काय विश्वास करु\nपवित्र शात्रात “धर्माचि” व्याख्या अशाप्रकारचि असु शकते, “देवावर आनि देवतावर ज्यावर विश्वास करुन त्याचि उपासना केलि जाते, जो कि सामान्य स्वरुपात आमच्या आचारणात व रितिरिवाजाने दाखवितो विश्वास,उपासना, विशिष्ट व्यवस्था जि एक नैतिक मुल्यत समाविष्ट केलि आहे. ह्या परिभाषेला अर्थला आवशक पवित्र शात्रा मध्ये सघटित धर्म विषयि सांगते परतु पुष्कळशा घट्नामध्ये “संघटित धर्मा मध्ये” उद्देश आणि प्रभाव त्याप्रमाणे नाहि, ज्याच्या द्वारे देवाला संन्तुष्ट केले जावे\nउत्पति 11 या ठिकानि संघटित धर्माचे पहिले उदाहरण प्राप्त होते देवाने नोहाच्या वंशाजाला सांगितले होते कि पृथ्विभरुन टाका पंरतु त्यांनि संघटित होऊन बाबेलचा बुरुज बाधण्यास सुरुवात केलि ते विश्वास करित होते कि त्याचे एकत्रित राहाणे अधिक महत्वाचे आहे देवाने त्यामध्ये ह्स्तशेफ केला, त्याचा मध्ये भाषेचा गोंधळ टाकुन त्याना संघटिपणा तोडला.\nनिर्गम 6 आणि पुढे – देवाने ईस्त्राएल राष्टासाठी एकधर्म “संघटित” केला त्याना त्याने दाहा आज्ञा,पवित्र निवास मडप विषयिचा नियम,देवासाठी आणण्यात येणार्या होमबलिचा नियम,ह्यासर्व बाबि देवाने स्थापित केल्या त्याचे पालन इस्त्राएला करायचे होते, ह्या धर्माचा उद्देश येशु ख्रिस्ताल- तारणाराकडे संकेत होते (गलति 3; रोम 7) हालाकि; पुष्कळानि ह्याला चुकिचे समजले व देवापेक्षा नियमाचि, रितिरिवाजाचि उपासनाकरण्यास सुरुवात केलि ईस्त्राएलाचा संपुर्ण ईतिहासात ईस्त्राएल लोंकानि अनुभवलेल्या संघटित धर्मासाठी पुष्कळ संर्घष केला. उदाहरणासाठी बालदेवताचि उपासना (शास्ते 6:1 राजे 18) दागोन (1 शमुवेल 5),आणि मोलाख (2 राजे 23:10) ह्या सर्वानचा समावेश आहे. देवाने आपलि सार्वभैामता व सर्व सत्ताधिश आहे हे वरिल उदाहरनावरुन दाखविले आहे.\nशुभवर्तमाना मध्ये देखिल येशुच्या काळात परुशि आणि सदुकि लोंकाना संघटित धर्मांचे पुढारी म्हणुन दाखविले आहे,परतु येशुला नेहेमिच चुक��च्य शिक्षणाचा आनि कपटपुर्ण जिवन शैलिचा सामना करावा लागला.पत्राच्या काळात, देखिल सघटित समुह पाहातो ज्यानि शुभवर्तमाला रितिरिवाजाच्या सुचि मध्ये मिळवले आहे. त्यानि विश्वास्णार्याना “ख्रिस्तित्वा सगति जोड्ले गेले” धर्माला परिर्वतन होण्यासथि आपली छाप टाकुन प्रयत्न केले. गलति आणि कलसै मधिल धर्माविषयि चेतावनि देतात. प्रगटिकरणाच्या पुसतका मध्ये, संघटित धर्माविषयि संपुर्ण जगाला प्रभावित करिल ज्यावेळि ख्रिस्त विरोधि एक विश्वव्यापि धर्म स्थापित करिल\nपुष्कळ घटनान मध्ये, सघाटित सरते शेवट्चा परिणाम देवाच्या उद्देशाना दाखविने आहे, काहिहि असो पवित्र शात्र सघटित विश्वासण्यासथि अवश्य सागते,जि त्याच्या योजनेचा भाग आहे. देव ह्या सघटित विश्वासणार्या गटाला “मंडळि” म्हणतात.प्रेषिताच्या व पत्राच्या लेखामध्ये सागितले कि मंडाळ्याना संघटित होवुन आत्म –निर्भय बनावे.सघटना सुरक्षा करते, सघटना उत्पाद्न करते, आणि प्रचार करिते (प्रेषित 2:41-47) मंडळ्यच्या संदर्भात, त्याला “संघटित नाते असणारे”\nमनुष्यासाठी धर्म म्ह्णजे देवासंगति सहभागिता करण्याचा प्रयत्न होय,ख्रिस्ति विश्वासणारा देवांसगति संबध देवतो,कारण जे काहि केले ते त्याने ख्रिस्ताच्या बलिदाना द्वारे आमच्यासाठी केले देवाजवळ जाण्यास कोणतिहि योजना नाहि , परंतु आमच्या पर्यत आला (रोम 5:8) ह्या मध्ये गर्व करण्याचि कोणति हि बाब नाहि (सर्व काहि कृपेने प्राप्त झाले – इफ़िस 2:8-9) पुढारयाविषयी कुढलाहि संघर्ष नाहि (ख्रिस्त मस्तक आहे – कलस्सै 1:8) कोणताहि पक्षपात नाहि (आम्हि सर्व ख्रिस्तामध्ये एक आहोत गलति 3:28) सुरुवतिच्या संघटना मध्ये कुथलिहि समश्या नव्हति कोणत्या एका धर्माच्या नियमावर आणि रितिरिवाजावर लक्ष केद्रित करावे.\nमराठीच्या पहिल्या पानावर वापस या\nमि धर्म संघटित करण्यावर काय विश्वास करु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/02/ani-deshmukh-officeofanild.html", "date_download": "2021-08-02T18:46:30Z", "digest": "sha1:UIGSZGFQAZKVIPLTOM5Q7CKOL3JG62UM", "length": 11417, "nlines": 105, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकृतीसाठी कार्यकर्त्यांनी केले महायज्ञ - KhabarBat™", "raw_content": "\nMarathi news | मराठी बातम्या \nHome नागपूर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकृतीसाठी कार्यकर्त्यांनी केले महायज्ञ\nगृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकृतीसाठी कार्यकर्त्यांनी केले महायज्ञ\nराष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सरस्वती मंदिरात साकडे\nकाटोल : विधानसभा आमदार तथा राज्य चे गृहमंत्री ना अनिलबाबू देशमुख यांना करोनाची लागण झाली आहे.त्यापासून मुक्ती मिळावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आज रविवारला सकाळी सरस्वती मंदिरात मोठ्या संख्येत एकत्रित येऊन साकडे घालून होमहवन केले. त्याचे निरोगी आयुष्याची परमेश्वरानकडे प्रार्थना केली. अशी माहिती तालुका राष्ट्रवादीचे मुन्ना पटेल यांनी दिली.\nना अनिल बाबू देशमुख करोना योद्धांच\nराज्याचे गृहमंत्री ना अनिल बाबू देशमुख यांनी आपल्या जीवाची पर्वा नकरता करोना महामारीचा विशेष काळात रात्रदिवस एक करून संपूर्ण राज्यात दौरे केले. पोलीस विभाग, जनता यांच्याशी संवाद ठेऊन जनजागृती व करोना कसा नियंत्रणात राहील राज्यातील कायदा सुव्यवस्था यशस्वी जबाबदारीने पार पाडली. त्याकाळात गृहमंत्री ना देशमुख यांना जनतेची बळ ,आशीर्वाद दिले . आता त्यांना काहीच होणार नाही ते पुरवतात आपली जबाबदारी पार पडणार असल्याचे प्रतिक्रिया काटोल विधानसभा क्षेत्रातून येत असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी नितीन ठवळे यांनी सांगितले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. - प्रकाशक ईमेल [email protected] [email protected]\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल ��मटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nअखेर तारीख ठरली; अफवावर विश्वास न ठेवता \"या\" बातमीत बघा तारीख\nअवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ...\nArchive ऑगस्ट (23) जुलै (259) जून (233) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2651) नागपूर (1855) महाराष्ट्र (574) मुंबई (320) पुणे (271) गोंदिया (163) गडचिरोली (146) लेख (140) वर्धा (98) भंडारा (97) मेट्रो (83) Digital Media (66) नवी दिल्ली (45) राजस्थान (33) नवि दिल्ली (26)\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilm.in/2017/02/party-de-song-lyrics-in-marathi-fugay.html", "date_download": "2021-08-02T19:11:44Z", "digest": "sha1:FDDZF2KNUHJPTQ2NTWLWIFKPTP66KEYA", "length": 4428, "nlines": 90, "source_domain": "www.marathifilm.in", "title": "Party De Song Lyrics in Marathi | Fugay", "raw_content": "\nरोज वाट पाहतो कधी\nरोज वाट पाहतो कधी\nचाल अक्खी नको अर्धी दे….\nआरे वर्षातून स्वतः हुन\nएक तरी पार्टी दे\nपार्टी दे पार्टी दे मेल्या\nपार्टी दे पार्टी दे..\nपार्टी दे पार्टी दे मेल्या..\nमित��र मित्र बोलतो आणि\nखिशात दिसतात पैसे पण\nमित्र मित्र बोलतो आणि\nखिशात दिसतात पैसे पण\nबर्थडे ला हि बोलवतो खायला घालतो स्टार्टर\nत्यात तुला गिफ्ट द्याचे बर आहे बार्टर\nबर्थडे ला हि बोलवतो खायला घालतो स्टार्टर\nत्यात तुला गिफ्ट द्याचे बर आहे बार्टर\nतू थोडीशी चॅरिटी दे\nएक तरी पार्टी दे\nपार्टी दे पार्टी दे मेल्या\nपार्टी दे पार्टी दे..\nपार्टी दे पार्टी दे मेल्या..\nहे दे ना हे दे ना\nहे दे ना हे दे ना\nएक तरी दे ना\nहे दे ना हे दे ना\nहे दे ना हे दे ना\nएक तरी दे ना\nहे दे ना हे दे ना\nहे दे ना हे दे ना\nएक तरी दे ना\nदोघे नुसते भेटलो तरी\nदोघे नुसते भेटलो तरी\nभेटू जरा सुमडीत रे\nभेटू जरा सुमडीत रे\nचाल 2 थिरटी थिरटी दे\nएक तरी पार्टी दे\nपार्टी दे पार्टी दे मेल्या\nपार्टी दे पार्टी दे..\nपार्टी दे पार्टी दे मेल्या..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://pasindia.org.in/%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2021-08-02T18:33:31Z", "digest": "sha1:SH4UQEJ3T3U5UYAGRNCGIQOQZT4KMHZU", "length": 11290, "nlines": 105, "source_domain": "pasindia.org.in", "title": "रखमाबाई जनार्धन सावे – PAS", "raw_content": "\n*जन्मदिन – २२ नोव्हेंबर १८६४*\nत्या काळात परदेशातसुद्धा स्त्रियांचे वैद्यकीय शिक्षण तितके सोपे नव्हते. असं असताना रखमाबाईंनी भूलतंत्र, सुईणपण, दंतशास्त्र ह्यांचा व स्त्रीरोगचिकित्सेचा विशेष अभ्यास केला. त्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन खास शिक्षण घेतले. बाळंतपणाचे शास्त्र व बाळंतपणातल्या शस्त्रक्रिया ह्या विषयांत ‘लंडन स्कूल ऑफ मेडिसिन’ इथल्या परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवले. त्याचसोबत शरीराला मालिश करण्याचं तंत्र आणि त्याचा अनुभवही त्यांनी घेतला. वैद्यकीय शिक्षणात स्त्री-पुरुष आपपरभाव न करणार्‍या ह्या कॉलेजात ‘मुलींना पदवीदान करणे’, हे मात्र विद्यापीठाच्या कायद्यात बसत नसे. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे रखमाबाईंनी ही शेवटची परीक्षा ‘ऑनजॉइंट बोर्ड ऑफ द कॉलेजेस ऑफ फिजिशियन्स ॲंड सर्जन्स ऑफ एडिंबरा ॲंड ग्लासगो’ (Onjoint board of the colleges of physicians and surgeons of Edinburgh and Glasgow) ह्या स्कॉटलंडच्या संस्थेत दिली आणि त्या उत्तम तर्‍हेने उत्तीर्ण झाल्या. ‘लायसेन्शियेट ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स ॲंड सर्जन्स’ (Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons) ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचे नाव इंग्लंडच्या ‘मेडिकल रजिस्टर’मध्ये सनदशीर दाखल झाले.\nरखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणार्‍या ‘डफरिन फंडा’तर्फे एकूण सात रुग्णालये उघडण्यात आली. पहिले दिल्लीत निघाले. त्यानंतर मुंबईत ‘कामा हॉस्पिटल’, नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालये चालू झाली. रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक ‘हाऊस सर्जन’ म्हणून झाली. इथे त्यांनी केवळ सहाच महिने काम केले. कामा हॉस्पिटलमधल्या तात्पुरत्या नेमणुकीनंतर रखमाबाईंना सुरतच्या तेव्हाच्या ‘शेठ मोरारभाई व्रजभूषणदास माळवी हॉस्पिटल’मध्ये ‘मेडिकल ऑफिसर’ ह्या पदावर नियुक्त करण्यात आले. परदेशगमन, लग्नासंबंधीचा खटला अश्या सगळ्या वादग्रस्त परिस्थितीत सुरतेची ही नोकरी त्यांच्या पथ्यावरच पडली.\nत्यांचा वैद्यकीय कार्यकाल हा मुख्यत्वे वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत सुरत तर त्यानंतर राजकोट इथे गेला. दोन्ही ठिकाणी त्यांनी फक्त व्यवसाय हेच ध्येय न ठेवता सोबत समाजोपयोगी कामेही केली. सुरतेत तर पायाभरणीपासून सुरुवात होती. आधी तर बर्‍याचश्या स्त्रिया कुठल्याच दवाखान्यात प्रसूतीसाठी जायला तयार नसायच्या. त्यात ह्यांच्या इस्पितळासाठी इमारत तयार होती परंतु ती झपाटलेली असल्याच्या वदंता पसरल्या होत्या. तेव्हा इमारतीत शेळीचं सुखरूप बाळंतपण करून खात्री देण्यापासून ते दवाखान्यात प्रसूतीसाठी न येणार्‍या स्त्रियांचं समुपदेशन तर केलंच आणि त्यासाठी शेवटपर्यंत अथक प्रयत्न करत राहिल्या. उपचारांसाठी आलेल्या स्त्रियांसोबतच्या मुलांसाठी बालक मंदिर स्थापन केले. समाजाकडून अव्हेरलेल्या विधवा व त्यांच्या मुलांचं त्या आश्रयस्थान बनल्या. इतकेच नव्हे तर आसपासच्या स्त्रियांना लिहितावाचता यावे म्हणून त्या त्यांचे खास वर्गही घेत. स्त्रियांनी घराबाहेर पडून काही करावे म्हटले तर सर्वसाधारणपणे घरांतल्यांकडून विरोध होतो, पण तोच विरोध त्या धार्मिक कार्यासाठी बाहेर पडत असतील तर तितकासा तीव्र राहत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रखमाबाईंनी प्रथमतः स्त्रियांना धार्मिक पुस्तक वाचनासाठी एकत्र केले व नंतर त्यातून ‘वनिता आश्रम’ची स्थापना केली. इतर उपक्रमांसोबत विधवाआश्रम आणि अनाथाश्रम हे वनिताआश्रमाचे मुख्य कार्य होतं. एकीकडे दिवसाचे अठरा तास काम, दर शनिवारी ‘आयरिश मिशन’च्या दवाखान्यात मोफत सेवा तर दुसरीकडे समाजिक कार्य, हे शिवधनुष्य त्यांनी सहज पेलले होते. (रोजच्या कामांच्या भाऊगर्दीत अगदी साडी नेसण्यात वेळ जाऊ नये म्हणून त्या पेटिकोटला साडीच्या निर्‍या शिवून ठेवत.)\n21 डिसेंबर 2020 गुरू आणि शनि युती\n21 डिसेंबर 2020 गुरू आणि शनि युती\nभारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ स्मृतिदिन – ३० डिसेंबर, १९७१ विक्रम अंबालाल साराभाई...\n21 डिसेंबर 2020 गुरू आणि शनि युती\n*जन्मदिन – २२ नोव्हेंबर १८६४* त्या काळात परदेशातसुद्धा स्त्रियांचे वैद्यकीय शिक्षण...\nभारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ स्मृतिदिन – ३० डिसेंबर, १९७१ विक्रम अंबालाल साराभाई...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://abhipendharkar.blogspot.com/2009/11/blog-post_11.html", "date_download": "2021-08-02T18:06:40Z", "digest": "sha1:3WMQMFB7L7N6AQWRW3RKHP4GDVLCEG46", "length": 18788, "nlines": 273, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: सूर्योदय रायगडावरचा", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\n१. रायगडावरून दिसलेली चंद्राची मनमोहक प्रभा.\n२. नगारखान्यावरून पहाटे टिपलेला चंद्र.\n३. छत्रपतींसोबत चंद्रही सूर्योदय पाहायला उत्सुक होता.\n४. आम्ही सरसावून बसलो होतो, पण आदित्य महाराज वाकुल्या दाखवत होते.\n५. अखेर त्यांनी हळूच डोकं वर काढलं.\n६. लांबवर एक नजर टाकली...\n७. मग डुलत डुलत अजून वर सरकले\n८. प्रुथ्वीतलावरची पकड आणखी घट्ट केली...\n१०. भेट दोन सूर्यांची\n११. नगारखान्याच्या दरवाज्यातून टिपलेलं सूर्याचं लोभस रूप\nरायगडावर स्वारीची ही माझी तिसरी आणि मुक्कामाची दुसरी वेळ होती. याआधी मुक्काम केला होता, तो जिल्हा परिषदेच्या विश्रांतीगृहाच्या व्हरांड्यात. या वेळी सहकुटुंब गेलो असल्याने जिल्हा परिषदेच्या विश्रांतीगृहाचं आधीच आरक्षण करून ठेवलं होतं. पण तोही प्रयोग फसला. विश्रांतीगृह अगदीच भकास आणि गलिच्छ अवस्थेत होतं. पण एमटीडीसीच्या विश्रामगृहात उत्तम सोय झाली. संध्याकाळी गडावर फिरून आम्ही खोलीवर परतलो, तेव्हा चंद्राची तांबूस-तपकिरी प्रभा पाहायला मिळाली. आत्तापर्यंत चंद्राचा असा रंग कधीच पाहिला नव्हता.\nसंध्याकाळी सूर्यास्तही पाहिला, पण सगळ्यात आकर्षण होतं सकाळच्या सूर्योदयाचं. मुक्काम गडावरच असल्यानं सकाळी हा मुहूर्त गाठायचाच, असं मी ठरवलं होतं. सकाळी सहा वाजता गजर लावून उठलो, तेव्हा बऱ्यापैकी फटफटलं होतं. वाटलं, सूर्य वर आला की काय पटकन आवरून कॅमेरा सरसावून नगारखान्याकडे पळालो. सुदैवानं सूर्य वर आलेला नव्हता. तोपर्यंत मेघडंबरीचे आणि नगारखान्याच्या मुख्य दरवाज्याचे फोटो टिपले. चंद्रासह हे फोटो फारच आकर्षक वाटत होते. पहाटच असल्यानं बऱ्यापैकी अंधार होता आणि फ्लॅश टाकून स्पष्ट फोटो येत नव्हते. अखेर फ्लॅश बंद करणं जमलं आणि उत्तम फोटो टिपता आला.\nधुंद-कुंद हवा आणि वारा वाहत होता आणि त्यात नगारखान्याच्या समोरच्या ध्वजस्तंभावरची लोखंडी साखळी स्तंभावर आपटून खण-खण आवाजात मधुर निवाद करत होती. त्या भारलेल्या वातावरणात तो मंद ध्वनी मंदिरातल्या पवित्र घंटानादासारखाच लयबद्ध वाटत होता. नगारखान्याकडून होळीच्या माळाकडे वळलो. बाजारपेठेसमोरच्या मैदानावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आलो. तिथे काही अन्य लोक सूर्योदयाची छबी न्याहाळण्यासाठी जमले होते. सूर्योदयापूर्वीची प्रभा क्षितिजावर रंग उधळत होती, पण आदित्य नारायण उगवले नव्हते. बहुधा, धुक्‍यामुळे किंवा ढगाळ हवामानामुळे महाराजांचं कोवळं रूप पाहायला मिळणारच नाही, अशीच शंका मनात दाटून आली. 6.40 होत आले होते, तरी त्यांनी डोकं वर काढलं नव्हतं. \"डोंगरावरून चढून यायला त्याला वेळ लागत असणार,' असा विनोदही कुणीतरी केला.\nएका बाजूने चंद्रही आकाशात चमकत होता. बहुधा, त्यालाही सूर्याची उगवती प्रभा पाहण्याचा मोह आवरता येत नव्हता अखेर आमच्या प्रतीक्षेला फळ आलं आणि घरातल्या छोट्या खुर्चीच्या आधारानं लहानग्यानं उभं राहावं, तसं सूर्याच्या लालबुंद गोळ्यानं हळूच डोकं वर काढलं. आळसातून जागा होत असलेला रायगड आपल्याच कोवळ्या प्रकाशात दिसतो तरी कसा, हेच पाहण्याचा तो प्रयत्न करत होता बहुधा. बराच वेळ प्रतीक्षा करायला लावून एखादा \"स्टार' कसा आल्याआल्या वातावरण भारून टाकतो, तसाच काहीसा अनुभव होता तो.\nया \"ताऱ्या'नं सगळ्यांना मनसोक्त फोटोबिटो काढू दिले. मग शिवाजी महाराजांच्या अस्तित्त्वाची आणि जबाबदारीची जाणीव झाली असावी बहुधा त्याला. लगालगा वर आला. आपली लालबुंद, कोवळी प्रभा झटकून टाकली आणि नंतर हळुहळू रंग बदलून कामाला लागला. मीदेखील मग त्याचा नि महाराजांचा निरोप घेऊन माझ्या आन्हिकांकडे वळलो...\nआकर्षणाचीच विस्तारित संकल्पना म्हणजे \"क्रेझ'. अमक्‍याची क्रेझ आलेय, तमक्��याची क्रेझ आलेय, असं आपण नेहमी म्हणत असतो. आपणही अनेकदा त...\nमिसळ हा भराभर उरकण्याचा नाश्ता नाही, तर ती एक शास्त्रीय संगीताची बहारदार मैफल आहे. मैफलीच्या आधी तिची जागा निश्चित करावी लागते, श्रोते कोण ...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nवाघा border च्या `बीटिंग रिट्रीट` समारंभाचे अनेक फोटो पेप्रात छापले होते, त्याची वर्णनं वाचली आणि ऐकली होती, भाषांतरितही केली होती. तरीही वा...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nरत्नागिरीत पत्रकारितेला सुरुवात केली, तेव्हा तिथल्या ` रत्नागिरी एक्स्प्रेस ` या स्थानिक दैनिकात अनिल जोशी या सहकाऱ्याकडे भाषांतराची जबाबद...\nनमस्कार. सगळ्यात आधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे, कोटिभास्कर सदाशिव गोडबोले. (हे म्हणजे ` चौथी अ ` यत्तेतल्या मुला...\nलहानपणी सुट्या लागल्यावर आजोळी शिपोशीत राहायला जायचो. तीन मामेभावंडं आणि मी, असा दंगा असायचा. कधी गुरं राखणं, कधी नदीवर आंघोळ, कधी आंब्याच...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/category/maratha-morcha/", "date_download": "2021-08-02T17:33:38Z", "digest": "sha1:563RCHJ652VXOJYC4ONJFCVHFWF3LXJ2", "length": 12744, "nlines": 149, "source_domain": "belgaumlive.com", "title": "मराठा मोर्चा Archives - बेळगांव Live", "raw_content": "\nआरक्षणाच्या मुद्द्यावर सीमाभागातील जनता ठाम\nमराठा आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला जोरदार झटका दिलाय. महाराष्ट्रात नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या या...\nमराठा आंदोलक हुतात्म्यांस बेळगावात करणार अभिवादन\nऔरंगाबाद येथे नदीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या आंदोलक हुतात्म्यास बेळगावात सकल मराठा समाजाच्या अभिवादन केले जाणार आहे. यासाठी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता जत्ती मठात शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण मिळावं औरंगाबाद येथे...\nमुंबई मोर्चास जाणाऱ्यानी आचार संहिता पाळावी\n9 आगष्ट रोजी बेळगावातून मुंबईतील जाणाऱ्या मराठा क्रांती मोर्चास सहभागी होणाऱ्यानी ज्या पद्धतीनं बेळगावातील ऐतिहासिक मराठा मोर्चात शांतता राखून आचार संहिता पाळली त्याच पद्धतीने मुंबईतील मोर्चा शांततेत पार पाडावा अस आवाहन बेळगावातील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. राविवारी...\nकोल्हापूर गोलमेज परिषदेत घुमला बेळगाव चाआवाज\nमराठा समाजाच्या वतीने कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत बेळगावचा आवाज घुमला आहे. बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अश्या घोषणा देण्यात आल्या. महाराष्ट्रातील संपूर्ण सकल मराठा समाज सीमा वासीयांच्या पाठीशी असून सीमा प्रश्ननाची सोडवणूक झाली पाहिजे बेळगाव...\nमराठा मोर्चा संयोजकावर पोलिसी दंडुकेशाही सुरूच, पुन्हा मोर्चा साठी बैठक\nबेळगावात सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मराठा आणि मराठी क्रांती मोर्चाच्या संयोजकावर पोलीस प्रशासनाने दडपशाही सुरुच ठेवली आहे. संयोजका ना 153अ अंतर्गत दोन भाषिकात तेढ निर्माण करणे या सारखे आक्षेप घेत मोर्चाच्या अगोदर नोटीस बजावली होती तेंव्हा पासून...\nमराठा मोर्चा संयोजकाना पुढची तारीख\nबेळगाव दि 9- मराठा मोर्चा अत्यंत शिस्त आणि शांततेत होऊन एक महिना होत आला तरी पोलिसांनी मराठा मोर्चा संयोजिका वरील केस अद्याप मागे घेतली नाही . मोर्चा संयोजकावर मोर्चात दोन भाषिकात तेढ निर्माण करणे या बद्दल नोटीस बजावली होती...\nबेळगावातील ऐतिहासिक मराठी क्रा���ती मोर्चा दिवशी बेळगाव लाईव्ह च्या फेस बुक पेज वर आम्ही सर्व अपडेट दिले होते . फेस बुक पेज वर लाईव्ह देखील केल होत कामाच्या गडबडीत वेब पोर्टल माहिती दिली नाही मात्र की क्षण फोटोचे आम्ही...\nभडकाऊ भाषण आढळ्यास संयोजाकावर कारवाई : जी राधिका\nबेळगाव दि १७: मराठी मोर्चात भडकाऊ भाषण आढळ्यास संयोजाकावर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस उपायुक्त जी राधिका यांनी दिली आहे . कानडी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राधिका यांनी ही माहिती दिली आहे . मराठी मोर्चात सहभागी झालेल्या...\nमोर्चा अभूतपूर्व यशस्वी …. पण चमकोगिरी नेत्यांची\nबेळगाव दि १६ : मराठा क्रांती मोर्चास अभूतपूर्व यश मिळाल अपेक्षे पेक्षा अधिक पटीने मोर्चा यशस्वी झाला मात्र काही नेत्यांनी चमकोगिरी करण्याचा प्रयत्न केला . संयोजकांनी सुरुवातीलाच आचार संहिता घालून दिली होती मात्र फलक लावण्यापासून स्टेज वर चढण्या पर्यंत...\nमोर्चासाठी तयार मुंडावळ्या बांधून नवरदेव नवरी\nबेळगाव दि १५ : बेळगाव शहरातील क्रांती मोर्चा इतका इतिहासिक होणार आहे कि गुरुवारी लग्न असलेल्या होणारे नवर देव आणि नवरी यांनी देखील हा मोर्चा चुकवायचा नाही आहे अस ठरवलं आहे .त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या मूक मोर्चात हे जोडप मुंडावळ्या...\nविमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक\nपाण्यातूनवाहून जाणाऱ्या इसमाचा जीव वाचविणाऱ्या ब्रेव्ह बॉय श्री कार्लेकर व सहकाऱ्यांचे कौतुक करत प्रोत्साहन देण्याचे काम विमल फौंडेशनने केलं...\nखून प्रकरणातील ‘त्या’ मोकाट आरोपींना गजाआड करा\nउपमुख्यमंत्री पद दिले तरी जबाबदारी पार पाडतो-उमेश कत्ती*\nव्हिडीओ कॉलिंगद्वारे ब्लॅकमेलिंग : पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा\nवाहतूक समस्येसंदर्भात सिटीझन कौन्सिलची ही मागणी\nविमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक\nखून प्रकरणातील ‘त्या’ मोकाट आरोपींना गजाआड करा\nउपमुख्यमंत्री पद दिले तरी जबाबदारी पार पाडतो-उमेश कत्ती*\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/rashi-bhavishya-today-todays-horoscope-wednesday-march-31-2021/", "date_download": "2021-08-02T18:23:53Z", "digest": "sha1:VTTFYKVGEECMDDANQVMMZVT6B4BQKBFN", "length": 6254, "nlines": 75, "source_domain": "janasthan.com", "title": "Rashi Bhavishya Today Wednesday, March 31, 2021", "raw_content": "\nआजचे राशिभविष्य बुधवार, ३१ मार्च २०२१\nआजचे राशिभविष्य बुधवार, ३१ मार्च २०२१\nज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.\nRashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०\n“आज भद्रा दिवस *संकष्ट चतुर्थी* आहे” चंद्रोदय (मुंबई) रात्री ९.४१ वाजता.\nचंद्र नक्षत्र – स्वाती\n(तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या.- 8087520521)\nमेष:- प्रेमाच्या व्यक्तीवर खर्च कराल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शुभ समाचार समजतील.\nवृषभ:- उत्तम दिवस आहे. उत्साह वाढेल. आर्थिक प्राप्ती होईल.\nमिथुन:- कामात अडथळे येतील. खर्चात वाढ होईल. महत्वाची कामे आज नकोत.\nकर्क:- घरात शांतता राखा. चिडचिड करू नका. हितशत्रू डोके वर काढतील.\nसिंह:- यशस्वी दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. धनलाभ होतील.\nकन्या:- कठोर बोलणे टाळा. संयम ठेवा. कला आणि छंद यात रममाण व्हाल.\nतुळ:- कामात दगदग होईल. क्रोध आवरा. आनंदी रहा.\nवृश्चिक:- अंदाज अचूक ठरतील. मन जरासे उदास राहील. दगदग वाढेल.\nधनु:- उत्तम दिवस आहे. येणी वसूल होतील. अचानक धनलाभ संभवतो.\nमकर:- अधिकारात वाढ होईल. कामाचे कौतुक होईल. मन प्रसन्न राहील.\nकुंभ:- नात्यात दुरावा निर्माण होऊ देऊ नका. प्रिय जनांची आठवण येईल. मन व्याकुळ होऊ शकते.\nमीन:- मानसिक त्रास संभवतो. विनाकारण शत्रुत्व निर्माण होऊ शकते.\nज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.\n( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)\nNashik : गंगापूर धरणाचा पाणी साठा ५० टक्क्यांवर :नागरीकांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ३३०८ तर शहरात १७१९ नवे रुग्ण ; १८ जणांचा मृत्यू\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल :…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ तर शहरात २६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११९ नवे रुग्ण तर १५३ जण कोरोना…\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची जबाबदारी- छगन…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७० नवे रुग्ण तर २८८ जण कोरोना…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९५ तर शहरात ४१ नवे रुग्ण\nमहाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११३ तर शहरात ४३ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/ahmednagar-teachers-suicide-case-suicide-note-found-in-purse/articleshow/83511815.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article17", "date_download": "2021-08-02T18:52:49Z", "digest": "sha1:PV7MXG6BZMIB4GZ2GORKOW5Y62SLP3I5", "length": 12704, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिक्षिकेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; पर्समध्ये सापडली सुसाईड नोट\nविहिरीत महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती.\nविहिरीत उडी घेऊन शिक्षिकेची आत्महत्या\nविहिरीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ\nपर्समध्ये सापडली सुसाईड नोट\nअहमदनगर : नगर शहरात राहणाऱ्या एका शिक्षिकेने इमामपूर शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Ahmednagar Teacher Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. वंदना रेपाळे असं या शिक्षिकेचं नाव असून त्या धनगवाडी येथील शाळेत नोकरीला होत्या. आजारपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.\nनगर-औरंगाबाद महामार्गावरील इमामपूर परिसरात विहिरीत महिलेचा मृतदेह सोमवारी आढळून आला होता. ही माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. सुरुवातीला त्या महिलेबद्दल गावकऱ्यांना काहीच माहिती नव्हती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर तपास सुरू झाला. शेवटी मृत महिलेची ओळख पटली. वंदना रेपाळे (रा. पाइपलाइन) असं त्यांचं नाव असून त्या धनगरवाडी येथे शिक्षिका होत्या, असं पोलिसांनी सांगितलं आहे.\nउद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी दावा ठोकणार सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर\nनगर-औरंगाबाद महामार्गावर सुनील पांडुरंग टिमकरे हे आपल्या शेतात वीज पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना तेथे दुर्गंधी आल्याने त्यांनी पाण्यात पाहिले. तेव्हा पाण्यात तरंगताना महिलेचा मृतदेह दिसला. त्यांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क करून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेची तात्काळ दखल घेत ते घटनास्थळी दाखल झाले व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.\nवंदना रेपाळे या गेल्या चार दिवसाप���सून बेपत्ता होत्या. याबाबत नगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे. विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यांच्या पर्समध्ये ही सुसाईड नोट सापडली. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘मला मणक्याचा त्रास असल्याने आत्महत्या केली आहे.’ याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी माहिती दिली आहे.\nदरम्यान, एका शिक्षिकेनं आजारपणासारख्या कारणातून असं टोकाचं पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसंभाजीराजेंवर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना रोहित पवारांचा टोला महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nआत्महत्या प्रकरण अहमदनगर पोलिस अहमदनगर ahmednagar city Ahmednagar\nमुंबई आदेश जारी; राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील, मुंबई-ठाण्याचं काय\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nठाणे राज ठाकरे कास्टिंग काऊच प्रकरणी भडकले; म्हणाले, 'त्यांना तत्काळ अटक करा'\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nक्रिकेट न्यूज IND VS ENG : रोहित शर्मानं टीम इंडियासाठी बनवला अफलातून गेम; व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही खूष व्हालं...\nन्यूज भारत, चीन,अमेरिका नाही तर हे छोटे देश देतात ऑलिम्पिक पदक विजेत्यांना सर्वाधिक रक्कम, जाणून घ्या...\nLive भारताच्या कमलप्रीत कौरने पटकावला सहावा क्रमांक, पदक थोडक्यात हुकले...\nमुंबई सर्व धार्मिक स्थळे सुरू राहणार की बंद; सुधारित नियमावली काय सांगते\nरत्नागिरी 'या' जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सुरू असलेलं फेसबुक अकाऊंट फेक\nसांगली ...म्हणून जन्मदात्या आईनेच २ वर्षाच्या मुलीची गळा दाबून केली हत्या\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nरिलेशनशिप ‘आता मी सगळं स्वीकारलंय’ आयुष्यभर नवऱ्यासाठी हेमा मालिनी यांना सहन करावी लागली ‘ही’ गोष्ट\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\n फक्त ७ हजारात लाँच झाला ‘हा’ शानदार स्मार्टफोन, मिळतील दमदार फीचर्स\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-sena-bhavan-clash-congress-minister-aslam-shaikh-slams-bjp/articleshow/83576409.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2021-08-02T18:38:15Z", "digest": "sha1:U7RTOIKD2RRI7U3UCZMFKNHPTLNWTXFH", "length": 14613, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAslam Shaikh: भाजपची अवस्था 'जल बिन मछली'सारखी; काँग्रेसच्या मंत्र्याकडून शिवसेनेचे समर्थन\nAslam Shaikh: मुंबईत दादर येथे शिवसेना भवनबाहेर भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला असून यावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.\nशिवसेना भवनसमोरील राड्यानंतर आरोप-प्रत्यारोप.\nमंत्री अस्लम शेख यांनी केले शिवसैनिकांचे समर्थन.\nभाजपची सध्या 'जल बिन मछली'सारखी अवस्था.\nमुंबई: अयोध्येतील राम मंदिर जन्मभूमीजवळच्या जमिनीच्या वादातून शिवसेना व भाजपमध्ये ठिणगी पडली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईतील दादर येथे शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढल्याने जोरदार सामना पाहायला मिळाला. भाजपच्या मोर्चाला प्रतिकार झाला आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यामध्ये जोरदार धुमश्चक्री झडली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला असला तरी आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. यात काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनीही प्रतिक्रिया दिली आहे व भाजपवर निशाणा साधला आहे. ( Aslam Shaikh On Shiv Sena BJP Clash )\nवाचा: मुंबईत सेना भवनासमोर राडा भाजपच्या 'फटकार'वर शिवसैनिकांचे 'फटकारे'\n'भाजपची अवस्था सध्या जल बिन मछली'सारखी झाली आहे, असे म्हणत अस्लम शेख यांनी शिवसेना भवन जवळील राड्यावरून टीकास्त्र सोडले. माशाला पाण्याबाहेर काढल्यानंतर तो ज्याप्रकारे तडफडतो तशीच अवस्था आज भाजपची झाली आहे. राज्यातील सत्ता गेल्यानंतर त्यांची जणू शुद्धच हरपली आहे. काय बोलायचं, काय करायचं, कधी कोणती भूमिका घ्यायची, याचे कशाचेच भान भाजपला राहिलेले नाही. त्यातूनच हे सगळे प्रकार सुरू आहेत, अशी तोफ अस्लम शेख यांनी डागली.\nवाचा: शिवसेनेने औरंगजेबी वृत्ती दाखवली; आशीष शेलार यांची घणाघाती टीका\nभाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी जशास तसे उत्तर दिले. त्याचे अस्लम शेख यांनी समर्थन केले. शिवसेना भवनवर हल्ला करण्यासाठी कुणी जाणार असेल तर शिवसैनिक गप्प बसतील का, असा उलट सवाल शेख यांनी केला. शिवसेना भवनवर मोर्चा घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातात 'सोनिया सेना' असे फलक होते. त्यावरही शेख यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. भाजपच्या नेत्याने कधी महिलेचा सन्मान केला नाही. त्यांच्या पितृसंघटनेचाही महिलांबाबत तसाच दृष्टीकोन आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांना जेवणही जात नाही, हेच सत्य आहे. काँग्रेसशिवाय देश चालणार नाही, हे त्यांनाही चांगले माहीत आहे, असे शेख म्हणाले.\nवाचा: काँग्रेस आमदाराची भाई जगतापांविरुद्ध थेट सोनियांकडे तक्रार; कारण...\nराज्यात अशांतता निर्माण करण्याचा या सर्वामागे भाजपचा डाव आहे. करोना काळात त्यांचे असेच वर्तन पाहायला मिळाले. मंदिरं सुरू करा, हॉटेलं उघडा, मॉल उघडा, एसटी सुरू करा अशा मागण्या करत भाजपकडून आंदोलने करण्यात आली. जिथे त्यांची सरकारं आहेत तिथे असं काहीच केलं गेलं नाही. फक्त येथे सगळी नाटकं सुरू आहेत. शिवसेना आणि काँग्रेसला बदनाम करण्यासाठीच हे सगळं चाललं आहे, असा आरोपही शेख यांनी केला.\nवाचा: पंतप्रधानांच्या मनात काय आहे हे कळायला हवं: शाहू महाराज\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\ncoronavirus latest updates करोना: राज्यात आज १०,१०७ नव्या रुग्णांचे निदान; १०,५६७ झाले बरे, मृत्यू २३७ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nपुणे भाजप-मनसे युतीच्या दिशेनं पुढचं पाऊल; चंद्रकांत पाटील म्हणाले...\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nLive छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांनी केली 'ही' घोषणा\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nन्यूज भारताला सुवर्णपदकाची अजून एक संधी, फौद मिर्झा पोहोचला अंतिम फेरीत...\nअर्थवृत्त सोन्यामध्ये आणखी घसरण ; जाणून घ्या आज किती रुपयांनी स्वस्त झालं सोनं\n ३०० भटक्या कुत्र्यांना विषारी इंजेक्शन देऊन मारले\nपुणे 'मेट्रोला मंजुरी मोदींनी दिली, पैसे आम्ही आणले अन् ट्रायल रनला अजित पवार'\nसिनेमॅजिक Pornography case: राज कुंद्राचा मुक्काम तुरुंगातच; जामिन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली\nसांगली मुंबईच्या लोकलबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले...\nमोबाइल बंद होऊ शकतो Xiaomi चा लोकप्रिय फोन Mi 11 Lite 'हे' असू शकते यामागील कारण, पाहा डिटेल्स\n या कारणांमुळे होते प्रेग्नेंसीनंतर केसगळतीची समस्या, अनुष्का-करीनानेही केलाय सामना\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nविज्ञान-तंत्रज्ञान Fitbit ने भारतात लाँच केले शानदार फिटनेस ट्रॅकर, मिळेल दमदार बॅटरी बॅकअप; पाहा किंमत\nब्युटी ऐश्वर्या राय सुंदर दिसण्यासाठी काय खाते सुपरहॉट मॉमच्या आकर्षक चेहऱ्यामागचं रहस्य झालं उघड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://stglokmat.news18.com/national/iit-professor-says-one-billion-people-will-not-get-water-if-himalayan-glaciers-stopped-melting-rp-564578.html", "date_download": "2021-08-02T18:47:06Z", "digest": "sha1:NXWNMARPVACPMP3QRIHNI6LKIJRSISS3", "length": 8652, "nlines": 76, "source_domain": "stglokmat.news18.com", "title": "...तर एक अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणंही कठीण होईल, IIT संशोधकांचा धक्कादायक निष्कर्ष– News18 Lokmat", "raw_content": "\n...तर एक अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणंही कठीण होईल, IIT संशोधकांचा धक्कादायक निष्कर्ष\nClimate Change: हिमालयातलं वातावरण बदलत आहे. असं सुरू राहिलं तर एक अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणं कठीण होऊ शकतं. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) च्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.\nClimate Change: हिमालयातलं वातावरण बदलत आहे. असं सुरू राहिलं तर एक अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणं कठीण होऊ शकतं. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) च्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.\nनवी दिल्ली, 14 जून : पृथ्वीवरील हवामान बदलांमुळं हिमालयातील बर्फ अधिक वेगानं वितळत आहे. हिमनद्या संकुचित होत आहेत आणि हिमालय-काराकोरम पर्वतरांगामध्ये हवामान बदलामुळं विविध प्रकारचे अनिष्ट परिणाम होत आहेत. हिमनद्या (Himalayan Glaciers) वितळणं थांबल्यास एक अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणं कठीण होऊ शकतं. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) च्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. आयआयटीचे सहाय्यक प्राध्यापक फारूक आजम यांचं संशोधन अलिकडंच विज्ञान जर्नलमध्ये प्रकाशित झालं. एका दशकापेक्षा जास्त काळापासून ते हिमालयीन हिमनद्यांव���ील हवामान बदलाच्या परिणामांचा शोध घेत आहेत. \"हिमालय-काराकोरमच्या ग्लेशिओ-हायड्रोलॉजी\" च्या नवीन संशोधनानुसार, हिमनद्यांवर होणाऱ्या विपरित परिणामामुळं हिम नद्यांवर अवलंबून असलेल्या भारतासह शेजारच्या देशांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे आजम म्हणाले. याचा काय परिणाम होईल प्राध्यापक फारूक आझम म्हणाले की, हिमालय आणि काराकोरम पर्वतरांगांमधून वितरित होणाऱ्या हिमनद्यांमुळं सुमारे एक अब्जाहून अधिक लोकांना पाणी मिळतं. हवामान बदलामुळं या शतकात बहुतेक हिमनग वितळून जातील आणि पाणीपुरवठा खंडित होईल, तेव्हा इतक्या मोठ्या लोकसंख्येला पाणी मिळणार नाही. हिमनगांमधून वितळणारं पाणी आणि हिमनद्यांवरील हवामान बदलाचे परिणाम सिंधू खोऱ्यात लक्षणीयरित्या जाणवत आहे, असेही ते म्हणाले. अधिक अचूक माहिती समजून घेण्यासाठी संशोधन पथकाने 250 हून अधिक अभ्यासपूर्ण संशोधन पत्रांचे (Research Paper) निष्कर्ष आता एकत्र केले आहेत. हवामान, तापमानवाढ, पर्जन्यवृष्टी बदल आणि हिमनदी संकोचन यांच्यातील संबंधांविषयी माहिती घेतली जात आहे. अमेरिकेच्या प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिट्यूट, या पेपरचे सह-लेखक जेफ कारगेल म्हणाले की, सर्व संशोधन पत्रांच्या निष्कर्षावरून या समस्येवर मार्ग काढण्यासाठी काही उपाय समोर येऊ शकतात. हे वाचा - कोरोना टेस्ट आली अंगाशी सरपंचाच्या नाकातच तुटली स्वॅब स्टिक; पाहा पुढे काय घडलं हवामानातील विविधतेवरील पर्वतांची भूमिका उत्तर ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक आणि अभ्यासाचे सह-लेखक डॉ. जोसेफ शिया म्हणाले की, हवामानातील फरक निश्चित करण्यात पर्वतांची भूमिका महत्त्वाची आहे. मुख्य पर्वतरांगा या आजूबाजुच्या परिसराची खरंतर सेवा करतात. पावसाळा आणि हिवाळ्यातील वादळांमुळे निर्माण झालेला हवेतील ओलावा नियंत्रित करतात.\n...तर एक अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणंही कठीण होईल, IIT संशोधकांचा धक्कादायक निष्कर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/flag-hosting-at-bjp-office-7053", "date_download": "2021-08-02T19:36:56Z", "digest": "sha1:JUCNM3X4KMIPZ5CB7KZEDYW6BW5DPCQR", "length": 5619, "nlines": 121, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Flag hosting at bjp office | दहिसरच्या भाजपा कार्यालयात ध्वजारोहण", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nदहिसर���्या भाजपा कार्यालयात ध्वजारोहण\nदहिसरच्या भाजपा कार्यालयात ध्वजारोहण\nBy शिवशंकर तिवारी | मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nदहिसर - प्रजासत्ताक दिनानिमित्त दहिसर (पू.) इथल्या शिवाजी रोड इथे असलेल्या भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार मनिषा चौधरींनी ध्वजारोहण केलं. यावेळी भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान मनिषा चौधरी यांनी जनतेने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असल्याचे सांगितले.\nराज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम\nराज्यात सोमवारी ४ हजार ८६९ नवीन कोरोना रुग्ण\nपूरग्रस्तांसाठी अभिनेता हरिओमचा मदतयज्ञ\nशब्दरूपी 'जिप्सी' अवतरणार मोठ्या पदड्यावर\nएनडीआरएफचे निकष बदलण्यासाठी केंद्र शासनाला विनंती\nपूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही – उद्धव ठाकरे\nसर्वसामान्यांना हक्काचं घर देण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलंय- उद्धव ठाकरे\nशिवसेना भवनाशी पंगा घेणारा माणूस अद्याप जन्माला यायचाय- शिवसेना\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nपुराचा धोका असणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू– उद्धव ठाकरे\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/risk-corona-remains-high-said-pune-district-collector-dr-rajesh-deshmukh-382232", "date_download": "2021-08-02T19:08:24Z", "digest": "sha1:ZAOZRWJOQMTDEK5VA6V4L4PXHORHKFB2", "length": 6792, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुणे: कोरोनाची स्थिती नियंत्रणात पण...; काय म्हणाले जिल्हाधिकारी?", "raw_content": "\nजिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सोमवारी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, पल्स पोलिओ लसीकरण आणि कोरोना लसीकरण नियोजनाचा आढावा घेतला.\nपुणे: कोरोनाची स्थिती नियंत्रणात पण...; काय म्हणाले जिल्हाधिकारी\nपुणे : कोरोना बाधितांची रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून चाचण्यांची संख्या वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. तसेच, 17 जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत बालकांना पोलिओ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.\n- Farmers Protest: बारामतीतील व्यापारी-व्यावसायिकांचा 'भारत बंद'ला पाठिंबा​\nजिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सोमवारी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, पल्स पोलिओ लसीकरण आणि कोरोना लसीकरण नियोजनाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.\n- रणजितसिंह डिसले यांना 'महाराष्ट्र भूषण' द्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी​\nडॉ. देशमुख म्हणाले, कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असली तरी आताही धोका कायम आहे. त्यामुळे सर्वांनी स्वयंशिस्त पाळून मास्क लावणे, हात धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे गरजेचे आहे. तसेच, पुढील कालावधीत रुग्णसंख्या वाढल्यास प्रशासनाने तयारी ठेवावी. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासोबतच लसीकरणासाठी माहिती संकलित करताना अचूकता ठेवावी. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी कोरोना स्थिती आणि उपाययोजनांबाबत माहिती दिली.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.gotquestions.org/Marathi/Marathi-christian-mothers.html", "date_download": "2021-08-02T19:52:44Z", "digest": "sha1:LY7QDRRZ5YQ5PWWZMCHRNKM4AFPB4TW3", "length": 7727, "nlines": 34, "source_domain": "www.gotquestions.org", "title": "बायबल ख्रिस्ती माता असण्याविषयी काय म्हणते?", "raw_content": "\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nफिका रंग गडद रंग\nकसे ते शोधा ...\nभगवंताशी अनंतकाळ खर्च करा\nबायबल ख्रिस्ती माता असण्याविषयी काय म्हणते\nआई अथवा माता बनणे ही अत्यंत महत्वाची भूमिका आहे जी प्रभु अनेक स्त्रियांस देण्याची निवड करतो. ख्रिस्ती आईस सांगण्यात आले आहे की तिने आपल्या मुलांवर प्रीती करावी (तीतास पत्र 2:4-5), अंशतः यासाठी की तिने प्रभुचे नाव कलंकित करता कामा नये जिसे नाव ती घेते. मुले प्रभूकडून मिळालेली देनगी आहेत (स्तोत्र 127:3-5). तीताला पत्र 2:4 मध्ये दिलेला, ग्रीक शब्द फिलोटेक्नाॅस आई आपल्या मुलांवर प्रीती करते ह्या संदर्भात दिसून येतो. हा शब्द एक विशेष प्रकारची \"आईची प्रीती\" दर्शवितो. ह्या शब्दापासून जी कल्पना प्रगट होते ती आहे आमच्या मुलांची काळजी वाहणे, त्यांचे पालनपोषण करणे, त्यांस प्रेमास आलिंगन देणे, त्याच्या गर���ा पुरविणे, आणि देवाच्या हातातून मिळणारे अद्वितीय दान म्हणून प्रत्येकाशी कोमलपणे मैत्री करणे.\nदेवाच्या वचनात ख्रिस्ती मातांस अनेक प्रकारच्या आज्ञा देण्यात आलेल्या आहेतः\nउपलब्ध राहणे — सकाळी, दुपारी, आणि रात्री (अनुवाद 6:6-7).\nसहभागी होणे — विचारांची देवाणघेवाण करणे, चर्चा करणे, विचार करणे, आणि एकत्र मिळून जीवनाचे संस्करण करणे (इफिसकरांस पत्र 6:4).\nशिकविणे — पवित्र शास्त्र आणि बायबलचा विश्व दृष्टिकोण (स्तोत्र 78:5-6; अनुवाद 4:10; इफिसकरांस पत्र 6:4).\nप्रशिक्षण देणे — कौशल्याचा विकास करण्यात आणि तिचे/त्याचे गुण (नीतिसूत्रे 22:6) आणि आध्यात्मिक कृपादाने शोधण्यात मुलाची मदत करणे (रोमकरांस पत्र 12:3-8 आणि करिंथकरांस 1 ले पत्र 12)\nशिस्त — प्रभूचे भय शिकविणे, सातत्याने, प्रेमाने, खंबीरपणे मर्यादा घालून देणे (इफिसकरांस पत्र 6:4; इब्री लोकांस पत्र 12:5-11; नीतिसूत्रे 13:24; 19:18; 22:15; 23:13-14; 29:15-17).\nपोषण करणे — सतत मौखिक समर्थनाचे वातावरण पुरविणे, अयशस्वी होण्याचे स्वातंत्र्य, स्वीकृती, स्नेह, विनाअट प्रेम देणे (तीताला पत्र 2:4; तीमथ्य 2 रे पत्र 1:7; इफिसकरांस पत्र 4:29-32; 5:1-2; गलतीकरासं पत्र 5:22; पेत्राचे 1 ले पत्र 3:8-9).\nप्रामाणिकपणाने आदर्श घालून देणे — जे आपण बोलता त्यानुसार जगणे, असा नमूना होणे ज्याद्वारे मुल नीतिमान जीवनाचा सार \"उचलून घेण्याद्वारे\" शिकू शकते (अनुवाद 4:9, 15 ,23; नीतिसूत्रे 10:9; 11:3; स्तोत्र 37:18, 37).\nबायबल असे कधीही म्हणत नाही की प्रत्येक स्त्रीने आई बनावे. तथापि, ते म्हणते की ज्यांस प्रभू आई बनण्याचा आशीर्वाद देतो त्यांनी ती जबाबदारी गंभीरपणे स्वीकार करावी. त्यांच्या मुलांच्या जीवनात आईची एक अद्वितीय आणि महत्वाची भूमिका आहे. आई पण हे एखादे काम किंवा अप्रिय कार्य नव्हे. ज्याप्रमाणे आई गर्भारपणात मुलास वाहून घेते, आणि ज्याप्रमाणे आई मुलाच्या शिशू अवस्थेत मुलास दूध पाजते आणि त्याचा संभाळ करते, त्याचप्रमाणे आयांनी त्यांच्या मुलांच्या जीवनात अखंड भूमिका बजावली पाहिजे, मग ती किशोरावस्थेतील, नवयौवनातील, तरूण प्रौढ, किंवा स्वतःची मुले झालेली प्रौढ मुले का असे नात. मातृत्वाची भूमिका बदलत असतांना आणि तिचा विकास होत असतांना, आईद्वारे दिले जाणारे प्रेम, सांभाळ, पोषण, आणि प्रोत्साहन कधीही बंद करता कामा नये.\nमराठीच्या पहिल्या पानावर वापस या\nबायबल ख्रिस्ती माता असण्याविषयी काय म्हणते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=kundli", "date_download": "2021-08-02T18:27:11Z", "digest": "sha1:N5TEOG3L46EYO6O5JBS4EIB5FKMJIA7J", "length": 2317, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nआदिम हिंदू महासंघाने कुंडल्या कचराकुंडीत का टाकल्या\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआदिम हिंदू महासंघ या संस्थेने गेल्या शनिवारी पुण्यात कुंडली कचऱ्यात टाकण्याचं आंदोलन केलं. स्वतः हिंदू असण्याबद्दल अभिमान बाळगत हिंदू धर्मातल्या वेडगळ समजुतींवर प्रहार करायचं काम ही संस्था करते. त्यांच्या या ताज्या आंदोलनातल्या एका कार्यकर्त्यांचं हे मनोगत.\nआदिम हिंदू महासंघाने कुंडल्या कचराकुंडीत का टाकल्या\nआदिम हिंदू महासंघ या संस्थेने गेल्या शनिवारी पुण्यात कुंडली कचऱ्यात टाकण्याचं आंदोलन केलं. स्वतः हिंदू असण्याबद्दल अभिमान बाळगत हिंदू धर्मातल्या वेडगळ समजुतींवर प्रहार करायचं काम ही संस्था करते. त्यांच्या या ताज्या आंदोलनातल्या एका कार्यकर्त्यांचं हे मनोगत......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_974.html", "date_download": "2021-08-02T17:29:36Z", "digest": "sha1:RKXSCI4TMWGJPQGWE6FLLRU3JH77IRGH", "length": 7226, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पुणे खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस\nखडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस\nखडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस\nखडकवासला धरण पाणलोटक्षेत्रात पाऊस चालू असून धरण भरल्यास योग्य वेळेला नदीपात्रात विसर्ग सोडला जाण्याची शक्यता आहे..तसे नागरिकांना कळविले जाईल..असे प्रशासनाने कळवले आहे.\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2019/11/farmers-doughter-miss-world-super-model-belgaum/", "date_download": "2021-08-02T18:50:10Z", "digest": "sha1:SEFX7L7U3CKPIBQ6DQMTLQQUQE3CSFJU", "length": 7862, "nlines": 131, "source_domain": "belgaumlive.com", "title": "'शेतकऱ्याची कन्या मिस वर्ल्ड सुपर मॉडेल' - बेळगांव Live", "raw_content": "\nHome लाइफस्टाइल ‘शेतकऱ्याची कन्या मिस वर्ल्ड सुपर मॉडेल’\n‘शेतकऱ्याची कन्या मिस वर्ल्ड सुपर मॉडेल’\nरयत गल्ली वडगाव ची कुमारी स्नेहल राजेंद्र बिर्जे हिने बँकॉक येथे नुकत्याच झालेल्या फॅशन स्पर्धेत भाग घेऊन सौंदर्याचे 3 किताब पटकावले. त्यामध्ये ‘वर्ल्ड सुपर मॉडेल अशिया 2019’, मिस वर्ल्ड सुपर मॉडेल आणि मिस काँजेंनीयलिटी थायलँड, अशा तीन पुरस्कारांचा समावेश आहे.\nबेळगावची मान उंचावणारी कुमारी स्नेहल ही 21 वर्षीय तरुणी सध्या धारवाडच्या एसडीएम सी ई टी एम बी ए कॉलेजमध्ये एमबीएचे शिक्षण घेत आहे. वयाच्या 18 व्या वर्षापासून तिल�� मॉडेलिंग ची आवड आहे ‘आपण आपले नाव करावे’ या जिद्दीने तिने या स्पर्धेसाठी जय्यत तयारी करून मंगलोर येथे झालेल्या ऑडिशनमध्ये भाग घेतला. आणि तिची इतर पाच तरुणीबरोबर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली.\nजगाच्या विविध भागातून 25 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.त्या सर्वांवर मात करून स्नेहल ने हे मानाचे तीन पुरस्कार पटकावले .स्नेहल चे वडील हे व्यवसायाने शेतकरी असून त्यांनीच या स्पर्धेसाठी लागणारा तिचा ड्रेस बनविला होता ज्याचे अनेकांनी कौतुक केले .\nकुमारी स्नेहल ही सध्या रयत गल्ली वडगाव येथे राहत असून बेंगलोरच्या सिल्व्हर स्टार स्टुडिओमध्ये तिला मॉडेलिंग चे प्रशिक्षण मिळाले आहे .यापूर्वी तिने चार विविध सौंदर्य स्पर्धा जिंकल्या असून त्यामध्ये मिस महाराष्ट्र चा समावेश आहे .तिने येथील जैन कॉलेजमधून बीबीए ही पदवी घेतली असून सध्या ती एमबीए करीत आहे.\nआपल्या दोन वर्षाचा एमबीए कोर्स पूर्ण झाल्यानंतर चित्रपटसृष्टीत उतरण्याचा आपला मानस आहे असे ती म्हणाली वडिलांनी बनविलेला मोराच्या छबी चा ड्रेस परीक्षकांना फार आवडला असे ती म्हणाली.\nयाआपल्या यशात आई माधवी, वडिल राजेंद्र यांचे प्रोत्साहन व कॉलेज मॅनेजमेंट चे सहकार्य लाभले आहे असे ती अभिमानाने सांगते\nPrevious articleकिमान समान कार्यक्रम बघून सत्तेत सहभागी व्हायचा निर्णय-राजू शेट्टी\nNext articleहंगरगा परिसरात घरफोडी करणारे अटकेत\n‘झिका विषाणू’ नवा नसून जुनाच आहे\nम्युकर मायकोसीस – ब्लॅक फंगस-डॉ सरनोबत\n*वांग*- वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टीप्स\nविमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक\nखून प्रकरणातील ‘त्या’ मोकाट आरोपींना गजाआड करा\nउपमुख्यमंत्री पद दिले तरी जबाबदारी पार पाडतो-उमेश कत्ती*\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://hingoli.nic.in/mr/notice/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-2019-9/", "date_download": "2021-08-02T19:29:45Z", "digest": "sha1:BHK3DFSNR374FDWL6E6QD6XMAE2P37VP", "length": 4095, "nlines": 98, "source_domain": "hingoli.nic.in", "title": "राष्ट्रीय आरोग्य अभियान 2019 पदभरती पात्र/अपात्र यादी योगा आयुष | हिंगोली, महाराष्ट्��� शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा हिंगोली District Hingoli\nएसटीडी आणि पिन कोड\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nबोंडअ‍ळीग्रस्त शेतकरी अनुदान वाटप\nराष्ट्रीय आरोग्य अभियान 2019 पदभरती पात्र/अपात्र यादी योगा आयुष\nराष्ट्रीय आरोग्य अभियान 2019 पदभरती पात्र/अपात्र यादी योगा आयुष\nराष्ट्रीय आरोग्य अभियान 2019 पदभरती पात्र/अपात्र यादी योगा आयुष\nराष्ट्रीय आरोग्य अभियान 2019 पदभरती पात्र/अपात्र यादी योगा आयुष 03/09/2019 30/11/2019 पहा (1 MB)\nजिल्हा प्रशासन मालकीची सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा हिंगोली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 02, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2021-08-02T20:02:37Z", "digest": "sha1:4NIFGXWYM3UVR4EEM3LHVJXQDVGMEHK5", "length": 4672, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मायकेल स्लेटर - विकिपीडिया", "raw_content": "\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९६ (उप विजेता संघ)\n१ टेलर (क) • २ बेव्हन • ३ फ्लेमिंग • ४ हीली (य) • ५ लॉ • ६ ली • ७ मॅकडरमॉट • ८ मॅकग्रा • ९ पाँटिंग • १० रायफेल • ११ स्लेटर • १२ वॉर्न • १३ मार्क वॉ • १४ स्टीव वॉ\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९७० मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १२:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://cinemaparikshan.blogspot.com/2012/05/", "date_download": "2021-08-02T18:26:59Z", "digest": "sha1:PDBACZ2IEJ62ZF4SZHBMI3N53M7TQPKP", "length": 12272, "nlines": 39, "source_domain": "cinemaparikshan.blogspot.com", "title": "सिनेमा सिनेमा..: मे 2012", "raw_content": "\nद्वारा पोस्ट केलेले PrAsI येथे १२:४७ PM | लेबल: हिंदी\nइम्रान हाश्मीचे चित्रपट चालण्याचे कारण गमतीने 'ASS' (Action, Songs, Sex) असे आम्ही कायम म्हणत आलेलो आहोत. नुकताच आलेला त्याचा जन्नत २ देखील ह्या सगळ्या अपेक्षांना पुरून उरतो. कुणाल देशमुखचे दिग्दर्शन आणि भट गँगचे प्रॉडक्शन हा चित्रपट घेऊन आले आहे. नेहमीप्रमाणेच हा चित्रपट mechanic ह्या चित्रपटावर थोडाफार बेतलेला आहे. अर्थात भट गँगची ती खासियतच आहे म्हणा. 'ब्लडमनी' चा धसका घेऊन देखील ह्या चित्रपटाला हजेरी लावली, मात्र चक्क चक्क ह्यावेळी बराच टाईमपास झाला हे मान्य करावे लागेल. अर्थात चित्रपटाला जाण्याआधी आपली मिनिटा मिनिटाला 'भेणचोद' सारखी सतत वापरली जाणारी शिवी आणि 'चुत्तड पे लाथ' सारखे डायलॉग ऐकण्याची मानसिक तयारी आहे का ह्याचा विचार करून मगच पुढे पाऊल टाकावे. सोनू दिल्ली अर्थात इम्रान हाश्मी हा एक अनधिकृत आर्म डिलिंग रॅकेट मधला छोटासा मोहरा असतो. सोनू के के सी (कुत्ती कमिनी चीज) ह्याच नावाने तो सगळीकडे ओळखला जात असतो, आणि अर्थात त्या नावाला जागणारे जीवन देखील जगत असतो. रिव्हॉल्वर, देशी कट्टे विकत आपली गुजराण तो करत असतानाच अचानक त्याच्या आयुष्यात दाखल होतो ए. सी. पी. प्रताप रघुवंशी (रणदीप हूडा). ह्या प्रतापची बायको प्रवासात दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात ठार झालेली असते आणि त्याच हल्ल्यात ह्या प्रतापच्या डोक्यात शिरलेली गोळी अजूनही तिथेच अडकलेली असते म्हणे. अर्थातच 'बदले की आग' ह्या न्यायाने प्रताप ह्या अनधिकृत आर्म रॅकेटसची पाळेमुळे खणून काढण्याची जिद्दीने झपाटलेला असतो. सोनू दिल्लीला कधी धमकावून, कधी तुरुंगात पाठवून तो त्याचे जिणे हराम करून सोडतो. शेवटी हे सगळे असह्य झालेला सोनू त्याच्याशी हातमिळवणी करतो आणि पोलिसांचा खबर्‍या बनतो. पहिल्याच खबरीच्या वेळी काहीतरी घोळ होतो आणि दुसरेच पोलीस तिथे उपटतात. पळून जाण्याच्या प्रयत्नात सोनूचा डीलर मारला जातो आणि सोनूची रवानगी तुरुंगात होते. ह्या मधल्या काळात सोनू साहेब जान्हवी (इशा गुप्ता) नावच्या डॉक्टरणीच्या प्रेमात पडतात आणि एक वेगळाच ट्रॅक सुरू होतो. आता प्रताप सोनू दिल्लीला जान्हवीला सगळे सांगण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करायला लागतो आणि वरच्या लेव्हलला अर्थात सिंडिकेटमध्ये काम करून ह्या रॅकेटच्या मुख्य कर्त्याधर्त्यापर्यंत पोचवण्याची अट घालतो. जान्हवीला सोनूचे सत्य माहिती नसल्याने आणि ह्या सगळ्यातून बाहेर पडल्यावरती एक साधे जीवन जगण्याचे आमिष मिळाल्याने सोनू देखील ह्याला तयार होतो. एका सिंडिकेटच्या पार्टीत सोनू आपले गन्स मधले ज्ञान दाखवून मुख्य बॉसच्या खास माणसाला खूश करतो आणि त्याचा सिंडिकेट मध्ये प्रवेश होतो. आता खबरी आणि सिंडिकेट मधला माणूस अशा सोनूच्या दुहेरी आयुष्याला सुरुवात होते. सोनूच्या आयुष्यात लग्न करून जान्हवीचा प्रवेश होतो आणि पुन्हा एकदा सोनूचे आयुष्य वेगळे वळण घेते. जान्हवीचा बाप मंगलसींग तोमर (मनीष चौधरी) हाच ह्या रॅकेटचा मुख्य असतो आणि आता सोनू वेगळ्याच कचाट्यात सापडतो. इकडे जान्हवीचा बाप सोनू मधले गुण ओळखून त्याला आपला वारस नेमतो आणि एक नवाच खेळ सुरू होतो. सिंडिकेट मधल्या खबरी कोणीतरी बाहेर फोडतो आहे हे एव्हाने सगळ्यांच्या लक्षात आलेले असते आणि संशयाची सुई सतत सोनूकडेच वळत असते, आणि त्यातच पोलिसांच्या खबरी सिंडिकेटला पुरवणारा देखील कोणीतरी आहे हे सोनुला समजते. ह्या सगळ्याला कंटाळून सोनू आता डबलगेम खेळण्याचा निर्णय घेतो. पैसे जमा करायचे आणि सरळ जान्हवीला घेऊन देशाबाहेर पळून जायचे तो ठरवतो. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच असते. ते नक्की काय असते, सोनू पळून जाण्यात यशस्वी होतो का, प्रताप नक्की काय खेळ खेळत असतो हे सगळे समजून घ्यायचे असेल तर जन्नत २ ला हजेरी लावणे गरजेचे आहे. भट गॅंगचा चित्रपट म्हणजे डायरेक्शन, लोकेशन्स अशा चर्चा करण्यात काही अर्थच नसतो. कथेचा प्लॉट व्यवस्थित 'उचलला' आहे का नाही, आणि संगीत कितपत बरे आहे येवढेच लक्ष द्यायचे. 'प्लॉट' उचलला देखील छान गेला आहे आणि संगीत देखील सुसह्य आहे. 'तू ही मेरा खुदा.. ' सारखी गाणी गाजत असल्याने त्याचा देखील फायदा चित्रपटाला मिळतोच आहे. अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर अशा टिपीकल भूमिकांचा आता सरावच झालेला असल्याने इम्रान हाश्मी अगदी सहजपणे चित्रपटभर वावरला आहे. इशा गुप्ताला अंगप्रदर्शनाचेच काम आहे आणि तिने ते पुरेपूर सुंदर निभावले आहे. खास उल्लेख करावा लागेल तो रणदीप हूडा आणि मनीष चौधरी ह्यांचा. 'डी', 'साहब बिवी और गँगस्टर' अशा चित्रपटातून भूमिका साकारणार्‍या रणदीप हूडाने आपल्या अभिनयात कमालीच�� बदल घडवला आहे. एक अभिनेता म्हणून त्याच्याकडून ह्यापुढे काही एक अपेक्षा ठेवायला नक्की हरकत नाही. मनीष चौधरीला आपण 'पावडर' सारख्या मालिकांमध्ये अतिशय सहज आणि सुंदर अभिनय करताना ह्या आधी देखील पाहिले असेलच. इथे देखील त्याने आपल्या आवाजाचा, चेहर्‍याचा सुरेख वापर करत मंगलसींगची भूमिका झकास साकारलेली आहे. टिपीकल बॉलीवूड चित्रपटाचे चाहते असाल तर जन्नत तुमची मन्नत पूर्ण करणार हे नक्की.\n0 टिप्पणी(ण्या) सोमवार, ७ मे, २०१२\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nइंग्रजी (11) मराठी (5) हिंदी (12)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://freejobsalert.tech/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%82/", "date_download": "2021-08-02T17:30:16Z", "digest": "sha1:D75JGLYVLXJPPPLUVV5PFNJXNRNPJ5NP", "length": 12912, "nlines": 314, "source_domain": "freejobsalert.tech", "title": "पोलीस भरती सराव प्रश्नसंच 18 – नवीन प्रश्नसंच – free jobs alert", "raw_content": "\nपोलीस भरती सराव प्रश्नसंच 18 – नवीन प्रश्नसंच\nपोलीस भरती सराव प्रश्नसंच 18 – नवीन प्रश्नसंच\nPolice Bharti Practice Paper 18 : महाराष्ट्र पोलीस भरती 2021-22 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2021-22 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.\nमहाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे \nशिवा व राजेश यांचे वाजाचे गुणोत्तर २: ३ आहे शिवाचे वजन ३० किलो ग्राम आहे तर राजेशचे किती\nअनिकेतकडे २० पैसे, १० पैसे, ५० पैसे, १: ३: ५ या स्वरुपात आहेत त्याच्याकडे एकूण ३० रुपये आहेत तर त्याच्याकडे ५० पैसे या स्वरूपात किती रुपये आहेत\nत्रिकोणी संख्या ओळखा. ३, ४, ५, ७\nएका संख्येमध्ये त्याच संख्येचे १७% मिळवले असता ७०२ ही संख्या मिळेत तर ती संख्या कोणती\nनुकत्याच लागू झालेल्या अधिनियमानुसार आता महाराष्ट्रातील ग्रामसभांना कोणते अधिकार प्राप्त झाले \nसरपंच किवा उपसरपंच यांच्याविरुध्द अविश्वासाचा ठराव मांडायचा असल्यास तो ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांपैकी किमान किती सदस्यांनी मांडावा लागतो \nवाराणसी कशासाठी प्रसिद्ध आहे\nमनस्ताप हा ��ब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे\nआदिवासी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो\n‘आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे’ मुख्यालय कुठे आहे\nशार्दूल या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.\nकोणत्या प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद असते\nनम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा\nजगात सर्वात मोठे खंड कोणते\n२.३ * २.३ -२.१ * २.१\nपाईन वृक्ष कोणत्या वनात आढळतो\nउगवत्या सूर्याचा देश कोणता आहे\nआशियातील कोणती नदी अरबी समुद्राला मिळते\n८८ सेमी परिमिती असलेल्या वर्तुळाचा व्यास काढा.\nसरपंच किवा उपसरपंच यांच्यावरील अविश्वासाचा ठराव संमत होण्यासाठी किती बहुमत आवश्यक असते \nग्रामपंचायत सचिव हा कोणाचा नोकर असतो \nग्रामसभेची कार्यकारी समिती कोणती \nग्रामसभेची कार्यकारी समिती कोणती \nगावातील पाणीवाटपाच्या नियोजनाचे अधिकार कोणास आहेत \nग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती व जास्तीत जास्त किती सभासद असतात \nThe post पोलीस भरती सराव प्रश्नसंच 18 – नवीन प्रश्नसंच appeared first on महाभरती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://readmehererupali.blogspot.com/2013/01/", "date_download": "2021-08-02T17:33:47Z", "digest": "sha1:33V7D73AYUJ2MUHL5EA3KMNLHLMYWDY7", "length": 9568, "nlines": 47, "source_domain": "readmehererupali.blogspot.com", "title": "Orchids: January 2013", "raw_content": "\nपहाटे पहाटे जाग आली म्हणून मी उठून गच्चीत गेले. सुंदर प्रकाश खेळ नुकताच सुरु झाला होता. पक्षी किलबिलाट करत आपापल्या उद्योगाला लागले होते . आमची किलबिलाट करण्याची वेळ व्हायची होती.\nआणि हे काय ...वासुदेव कोणत्या तरी मराठी सिनेमात पहिला होता अगदी तसा. शाळेत बडबड गीताच्या पुस्तकातल्या चित्रात असतो तोच. वासुदेव \nचिपळ्या वाजवत तो किती सुंदर गीत गात होता. नवऱ्याला हाक मारायला वळले आणि तेवढ्यात एक नऊवारी साडी नेसलेली एक म्हातारी कुठून तरी चालत आली आणि तिने वासुदेवाला काहीतरी झोळीत घातले. ' हे अजूनही चालते ' मला उगाच प्रश्न पडला. पुण्यासारख्या शहरात ह्या गोष्टींचे अस्तित्व जपले गेले आहे ' मला उगाच प्रश्न पडला. पुण्यासारख्या शहरात ह्या गोष्टींचे अस्तित्व जपले गेले आहे आणि मला ठावूक सुद्धा नाही \nवासुदेवाने आपले गाणे चालू ठेवले आणि तो चालत चालत जरासा पुढे गेला. बंडू काका त्याच्या समोर नेहमीचे वेडे चाळे करत आले आणि वासुदेवाने कसल्याश्या पिशवीतून काहीतरी त्यांना दिले. आणि आपले घाणेरडे हात आपल्या अति घाणेरड्या सदऱ्याला पुसत ���े काहीतरी खायला लागले. ' दिवस उजाडला नाही आणि हे वेडं खातंय काय ' असा मला प्रश्न पडला आणि कुतूहल देखील जागे झाले. नेमके कशाची देवाण घेवाण झाली असेल ' असा मला प्रश्न पडला आणि कुतूहल देखील जागे झाले. नेमके कशाची देवाण घेवाण झाली असेल त्या दिवशी का कोण जाणे बंडू काका नावाचा प्राणी मला माझ्या अवती भवती दिसला तरी मी त्यांच्या कडे कुतूहलाने पाहत होते. ते तीच पिशवी मिरवत होते. आणि जरा जरा वेळाने काहीतरी काढून खात होते.\nबंडू काका - आमच्या सोसायटीत फिरत असतात. कोणी म्हणते कि त्यांच्या मुलीने सगळी प्रोपर्टी काढून घेतली आणि त्यांना हाकलून दिले. कोणी काय नि कोणी काय. लहान मुले त्यांच्या अवताराकडे पाहून घाबरून जायचे. आणि आमचं कार्टे रडायला लागले कि \" बंडू काका ssss याssss ... याला न्या \" असे म्हणायचं अवकाश आवाज एकदम बंद व्हायचा.\nबंडू काका हे एक गूढ होते आमच्यासाठी. ते कोण कुठून आले वसुदेवाने त्यांना काय दिले का दिले असे कितीतरी प्रश्न मनात रुंजी घालत होते . त्यांच्या हातातल्या पिशवीत काय असेल हे कुतुहल जागे होते मनात दुसर्या दिवशी पहाटे वासुदेवाच्या गाण्याचा आवाज येताच मी बाहेर जाऊन उभी राहिले आणि काल सारखाच प्रकार पुन्हा घडला.\nमी सुद्धा एका परातीत तांदूळ घेऊन वासुदेवाच्या पुढ्यात जाऊन उभी राहिले . आणि मग तांदुळाने वासुदेवाची झोळी भरल्यावर न राहवून मी विचारले. काय देता तुम्ही बंडू काकांना वासुदेव गोड हसला. त्याच्या डोक्यावरच्या त्या मोर पिसांकडे पाहून मला क्षणभर उगाचच खर्याखुर्या वासुदेवाचा भास झाला.\nतो म्हणाला \" ताई ह्ये आमचे मालक हायती . अहो ह्यांच्यासाठी सकाळी हे वासुदेवाचे कपडे घालून येतो मी . मालक लई दिलदार . पण त्यांच्या पोरीने त्यांचे सगळे काढून घेतले आणि जावयाने डोक्यात हाणून त्यांना हाकलून दिले . त्या दिसापासून हे असा उघडे फिरत्यात. आम्ही हातावर पोट असलेली माणस पण साहेबांनी कधी काही कमी न्हाई केले. पण आम्ही काय देणार यांना मग रोज झोळीत पडेल ते बायको सकाळी शिजवून देते . मी मालकांना आणून देतो आणि दिवसभर ते तेच खातात. अहो हे कोण हसणारे मग रोज झोळीत पडेल ते बायको सकाळी शिजवून देते . मी मालकांना आणून देतो आणि दिवसभर ते तेच खातात. अहो हे कोण हसणारे साले सगळे कर्ज म्हणून पैसे नेणारे लोक त्यांना आता दगड हन्त्यात. जीवाचे पानी पानी होतंय ताई . पन त्यांना ठेवून घेतले तर आमची नोकरी जायची म्हणून हे मार्ग . लोक श्रद्धेपोटी द्येतात काही बाही. मालकांचे हाल पाहवत नाहीत ताई . देव देतो आणि काढून पण घेतो .पण ताई उपकाराला जागावे आणि देवाकडे साहेबांचे औक्ष मागावे हे आता आमचे काम आहे. \"\nत्यांची मुलगी कोण हे समजल्यावर खूप धक्का बसला . वडील गेले म्हणून न चुकता त्यांचे श्राद्ध घालणारी एक परिचित बंडू काकांची त्यांना हाकलून देणारी मुलगी आहे हा धक्का पचवणे कठीण होते.\nबोलता बोलता डोळ्यात पाणी दाटून आले .मी वासुदेवाच्या रुपात खरा खुरा देव पाहिलेला त्याला नकळत हात जोडले . वासुदेव गेला . त्याची आकृती धुसर झाली .\nवास्तव हे कल्पनेच्या पलीकडचे असते ह्याचा प्रत्यक्ष अनुभव मी आज घेत होते. हि पहाट माझ्यातल्या मला जागे करून गेली. बंडू काकांबद्दल असलेले कुतूहल संपले आणि मागे उरली एक जाणीव.... माणुसकी मनापासून जगण्याची जाणीव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/33200/", "date_download": "2021-08-02T18:44:21Z", "digest": "sha1:7CE4WKNXPD4OEABVPKSKE3MKT4RTV3C5", "length": 21516, "nlines": 228, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "व्हायोलिन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nख��ड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nव्हायोलिन : स्वतंत्रपणे साथसंगतीसाठी वा वृंदवादनासाठी गजाने वाजविण्याचे युरोपीय तंतू-वाद्य. व्हायोलिन हे एक वाद्यकुलही असून त्यात अनेक तत्सम वाद्यांचा समावेश होतो. व्हायॉल हे व्हायोलिनच्याच जातीचे दुसरे वाद्य सामान्यत: सहा तारांचे असून ते दांडी वर व कोठा (बॉडी) खाली करून दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवून वाजवितात. व्हायोला हेही याच कुलातील आणखी एक वाद्य आहे. पण याचा आकार व्हायोलिनपेक्षा थोडा मोठा असतो व नाद मंद्र असतो. याचे स्वर मध्य षड्जाच्या खाली सुरू होऊन मंद्र षड्जाला संपतात. यासारखे एक तार असलेले व गजाने वाजवले जाणारे तंत्रीवाद्य कर्नाटक राज्यातील अगस्त्येश्वर मंदिरातील तसेच चिदंबरम् येथील नटराज मंदिरातील शिल्पांत आढळते (इ.स. बारावे शतक). युरोप मध्ये नृत्याच्या साथीसाठी वापरले जाणारे व मूलतः पौर्वात्य असलेले रेबेक, तसेच सारिंदा व रबाब या तीनतारी व गजाने वाजविण्याच्या वाद्यातून व्हायोलिनची उत्क्रांती झाल्याचे मानतात.\nषड्ज-पंचम-भावाने लावलेल्या चार तारांचे, प्रचलित स्वरूपाचे व्हायोलिन १५५० ते १६०० च्या दरम्यान उत्तर इटलीत तयार झाले. प्रारंभी नृत्याच्या साथीसाठी आणि हलक्याफुलक्या संगीतासाठी त्याचा वापर होई. नंतर मात्र अभिजात संगीतात त्याला मानाचे स्थान मिळाले. जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड व चेकोस्लाव्हाकिया या देशांतही या वाद्याची निर्मिती होई आणि होत आहे. ‘सिंफनी’ वाद्यवृंदात व्हायोलिनची सुरुवातीपासून शेवटपर्यंत महत्त्वाची कामगिरी असते. इटलीमधील क्रिमोनाचे आमाती कुटुंबीय, स्ट्राडिव्हारी, ग्वारन्येअरी ऊर्फ डेल जेसू व ब्रे�� येथील बर्तोलोती ऊर्फ गास्पारो दा सालो वा माद्जिनी हे काही सुप्रसिद्ध व आजही आदर्श मानलेले वाद्य-निर्माते होत.\nहे वाद्य लहानमोठ्या सत्तर अवयवांच्या जटिल रचनेचे आणि मजबूतही असते. सिंहकटीमुळे सर्व तारांवर गज चालविणे सुलभ होते. ध्वनिपेटिकेचे खालवरचे बहिर्गोलाकार फुगवटे वाद्याची मजबुती आणि आवाजाचा दर्जा वाढवितात. याच्या निरनिराळ्या भागांसाठी सिकॅमूर, पाइन, अबनूस, रोझवुड अशा कठीण व मऊ लाकडांचा वापर करतात.\nव्हायोलिनचे प्रमुख भाग पुढीलप्रमाणे होत : (१) बहिर्गोल फुगवट्याचा तळ व वरच्या तक्त्यांची (नादपटांची) बाजूच्या फासळ्यांनी जोडलेली चपट्या व खास आकाराची ध्वनिपेटिका. वरच्या तक्त्यावरील उलट्या-सुलट्या तिरप्या ‘एफ्’ सारखी ध्वनुरंध्रे. (२) वादनपट, वाद्यग्रीवा व तिच्या टोकाजवळचे खुंटाळे. (३) तारांसाठी तारदान व खीळ. (४) तारघोडी. (५) तारघोडीच्या खाली ध्वनिपेटिकेत उजव्या बाजूस ध्वनिस्तंभ व डाव्या बाजूस, नादपटाच्या आतल्या बाजूस, वाद्याला समांतर अशी लावलेली आधारशलाका. याच्यामुळे निर्मित नादाचा जोरकसपणा व धुमारा वाढतो.\nयाच्या तारा प्रायः तातींच्या आणि धातूच्या तारेने वेढलेली मंद्रतार अशा असतात. तारा धातूंच्याही वापरतात. या वाद्यात स्वरधर्मात फरक करणारा ‘म्यूट’ चिमटा, वादकाच्या हनुवटीसाठी आधार वगैरे सुधारणा घडून आल्या. वादनाच्या गजातही अनेक सुधारणा झाल्या. फ्रांस्वा तूर्त (१७४७-१८३५) याने व्हायोलिनचा प्रचलित वक्राकार गज विकसित केला. तसेच गजाची लांबी, घोड्याच्या केसांचा ताण कमीजास्त करण्याचे मळसूत्र यांतही अनेक बदल झाले.\nजुन्या वाजविण्याच्या पद्धतीतही फरक होऊन आजचा पाश्चिमात्य वादक हे वाद्य उभ्यानेच वाजवतो. मोंतेव्हेर्डी याने १६०० सालीच या वाद्याचा उपयोग केला असला तरी फोंताना याने १६३० मध्ये खास व्हायोलिनसाठी स्वरलेखन केले. पुढे मारीनी, फारीना, विवाल्डी, कोरेल्ली, फॉन बायबर, वॉल्टर, ⇨ बाख, ⇨ मोट्सार्ट, ⇨ बेथोव्हन या इतर प्रसिद्ध रचनाकारांनी या वाद्यासाठी स्वरलेखन केले आहे. व्हिओती कुल्झर, रॉद, क्रॅमर, द बेरिओ, नीकोलो पागानीनी, स्याये, ⇨ येहूदी मेन्युइन हे काही प्रसिद्ध व्हायोलिन-वदक होत.\nभारतीय संगीतातील सर्वच बारकावे या वाद्यातून प्रकट करता येतात, यामुळे हिंदुस्थानी व कर्नाटक या दोन्ही संगीतपद्धतींत साथीसाठी व स्वतंत्र वादनासाठी एकोणिसाव्या शतकापासून हे वाद्य प्रचारात आहे. भारतातील फर लाकूड व बांबू वापरून वाद्याची निर्मितीही झाली आहे. पाश्चात्त्य उभ्या वादनपद्धतीऐवजी, भारतीय वाद्यपद्धतीत हे वाद्य वाद्यग्रीवा जमिनीवर टेकवून व वाद्य छातीला लावून, बसून वाजवितात. ⇨गजाननराव जोशी, श्रीधर पार्सेकर, विष्णुपंत जोग, पुष्पलता कुलकर्णी, डी.के. दातार, एम्. राजम् हे हिंदुस्थानी पद्धतीतील वादक तर बालुस्वामी दीक्षितर, वडिवेलू, पुभुस्वामी, सुब्बारायर, नारायणस्वामी व गोविंदस्वामी पिल्ले हे कर्नाटक पद्धतीतील काही प्रसिद्ध वादक होत.\nपहा : चेलो डबल बेस वाद्य व वाद्यवर्गीकरण.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postव्हाल्टर ( वॉल्टर) फोन डर फोगेलवायड\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/11/blog-post_250.html", "date_download": "2021-08-02T18:04:40Z", "digest": "sha1:G7KYA2T4L7FKO6W655ID2JPUD4KYS55Q", "length": 9665, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने आमदार महेंद्र थोरवे यांना निवेदन - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome रायगड ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने आमदार महेंद्र थोरवे यांना निवेदन\nओबीसी संघर्ष समितीच्या वतीने आमदार महेंद्र थोरवे यांना निवेदन\nओबीसी संघर्ष समितीच्या वतीने आमदार महेंद्र थोरवे यांना निवेदन\nकर्जत तालुक्यातील ओबीसी समाज समितीच्या वतीने आज दी. २६ रोजी ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, ही मागणी करण्यासाठी कर्जत खालापूर चे आमदार महेंद्र थोरवे यांना निवेदन देण्यात आले.\nआज ओबीसी संघर्ष समिती च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र भरात महाराष्ट्र राज्यातील सर्व आमदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी सर्व स्थानिक आमदार यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील ओबीसी संघटनांनी सुध्दा पुढाकार घेत आमदार महेंद्र थोरवे यांना जातीनिहाय जनगणना करण्यासाठी निवेदन दिले. यावेळी कर्जत तालुक्यातील ओबीसी समाजातील सर्व जाती मधील प्रतिनिधी उपस्थित होते . यामध्ये आगरी समाज अध्यक्ष सावळाराम जाधव , लोहार समाज अध्यक्ष जोशी, नाभिक समाज अध्यक्ष दिलीप शिंदे, धनगर समाज अध्यक्ष कोकरे,तसेच इतर जातींचे प्रतिनिधी देखील हजर होते. त्याचबरोबर इतिहास अभ्यासक वसंत कोळंबे, अरविंद पाटील भगवान धुळे, विजय कोंडिलकर, शिवराम तुपे, दिलीप शेळके, देविदास कोळंबे, नंदकुमार कोळंबे, रोहिदास लोभी, रविंद्र सोनावळे आदी उपस्थित होते.\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्��� लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/implement/captain/m-b-plough/", "date_download": "2021-08-02T18:40:24Z", "digest": "sha1:7H3F5J23JTVQDFPQLOJJJIWEPFEGVYF4", "length": 25549, "nlines": 175, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "कॅप्टन एम. बी. नांगर नांगर, कॅप्टन नांगर किंमत, वापर", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा ���्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nकॅप्टन एम. बी. नांगर\nसर्वोत्तम किंमत मिळवा डेमो विनंती\nमॉडेल नाव एम. बी. नांगर\nप्रकार लागू करा नांगर\nशक्ती लागू करा N/A\nसर्वोत्तम किंमत मिळवा डेमो विनंती\nकॅप्टन एम. बी. नांगर वर्णन\nकॅप्टन एम. बी. नांगर खरेदी करायचा आहे का\nयेथे ट्रॅक्टर जंक्शनवर आपण स्वस्त किंमतीवर कॅप्टन एम. बी. नांगर मिळवू शकता. आम्ही मायलेज, वैशिष्ट्ये, कार्यप्रदर्शन, किंमत आणि इतर कॅप्टन एम. बी. नांगर संबंधित प्रत्येक तपशील प्रदान करतो.\nकॅप्टन एम. बी. नांगर शेतीसाठी योग्य आहे का\nहोय, हे त्या क्षेत्रावर प्रभावी काम प्रदान करते जे कॅप्टन एम. बी. नांगर शेतीसाठी परिपूर्ण करते. हे नांगर श्रेणी अंतर्गत येते. आणि यात N/A इम्प्लिमेंट पावर आहे जे इंधन कार्यक्षम काम प्रदान करते. ही एक अंमलबजावणी आहे जी कॅप्टन ब्रँड हाऊसमधून त्याच्या उत्कृष्ट गुणवत्तेसाठी ओळखली जाते.\nकॅप्टन एम. बी. नांगर किंमत काय आहे\nट्रॅक्टर जंक्शनवर कॅप्टन एम. बी. नांगर किंमत उपलब्ध आहे. आपण फक्त आमच्यावर लॉग इन करू शकता आणि आपला नंबर नोंदवू शकता. त्यानंतर, आमचा ग्राहक समर्थन कार्यसंघ तुम्हाला कॅप्टन एम. बी. नांगर देऊन मदत करेल. पुढे, आपण आमच्याशी संपर्कात रहा.\nकॅप्टन ट्रॅक्टर्स ही राजकोट येथे एक नामांकित कंपनी आहे आणि एम बी प्लाओसह जागतिक स्तरीय उत्पादने तयार करते. हा नांगर सिंचनासाठी आणि जमीन सतत वाढणार्‍या तणान्यांनी भरलेल्या मुसळधार पाण्यासारख्या परिस्थितीत वापरली जाते. येथे माती पूर्णपणे उलथून टाकण्यावर लक्ष केंद्रित केले जाते नंतर तण उपटून टाकले जाते, कचरा फेकले जाते आणि पिकाच्या अवशेषांना पुरण्याच्या शेवटच्या टप्प्यावर ठेवले जातात. नांगरांचे साचे बोर्ड अशा असले पाहिजेत जेणेकरून योग्य बाजू पूर्णपणे उलटी होईल जेणेकरून अनिष्ट वाढ दफन होईल आणि परिणामी विघटनानंतरच्या खताचा परिणाम होईल.\nएम. बी नांगर उत्पादक म्हणून आम्ही या सर्व गरजा सखोलपणे समजतो आणि अशा प्रकारे योग्य आणि उपयुक्त मूस बोर्डांची नांगर तयार करतो. आमच्या उत्पादित उत्पादनांमध्ये अधिक टिकाऊपणा नेहमीच राहील. सर्व एम.बी. नांगर उत्तम प्रकारे उपलब्ध कच्चा माल आणि प्रगत यंत्रसामग्री, योग्य रचना व मापन यांचा वापर करून तयार केले जातात. कृपया खाली दिलेली तपशीलवार माहिती पहा.\nआमची नां��र जमीन, फळबागा, खोबरे, द्राक्षमळे आणि कठीण देशातही वापरता येते. काही भूमी कठीण जमिनीत आहेत आणि येथे आमच्या नांगरांचा अत्यंत उपयोग होतो.\nछोट्या छोट्या क्षेत्रात सुलभ डिस्ककिंग\nनांगरणीच्या खोलीची अचूक देखभाल\nपुरेशी फ्रेम आणि क्लीयरन्स\nकच्चा माल परिधान प्रतिरोधक आहे\nसर्व ट्रॅक्टर घटक पहा\n*माहिती आणि वैशिष्ट्ये ज्या तारखेला सामायिक केल्या आहेत त्या तारखेच्या आहेत कॅप्टन किंवा बुडणी अहवाल आणि वर्तमान वैशिष्ट्ये आणि रूपांसाठी ग्राहकांनी जवळच्या कॅप्टन डीलरला भेट दिली पाहिजे. वरील किंमती शोजरूम किंमत आहेत. सर्व किंमती आपल्या खरेदीच्या स्थिती आणि स्थानानुसार बदलू शकतात. अचूक किंमतीसाठी कृपया रस्ता किंमत विनंती पाठवा किंवा जवळच्याला भेट द्या कॅप्टन आणि ट्रॅक्टर डीलर\nट्रॅक्टरजंक्शन डॉट कॉम वरून द्रुत तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआम्ही लवकरच आपल्याशी संपर्क साधू\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंग���ल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathilyrics.net/2015/07/blog-post_1.html", "date_download": "2021-08-02T18:49:51Z", "digest": "sha1:F6M47EFBTK37MC7326IKSWNGKJZEYOZR", "length": 4026, "nlines": 85, "source_domain": "www.marathilyrics.net", "title": "कधी तू रिमझिम झरणारी बरसात | Kadhi Tu Mumbai Pune Mumbai song lyrics | Marathi Lyrics", "raw_content": "\nगीत: कधी तू रिमझिम झरणारी बरसात\nगीतकार - श्रीरंग गोडबोले\nसंगीत - अविनाश - विश्वजीत\nगायक - ह्रीशिकेश रानडे\nचित्रपट - मुंबई पुणे मुंबई\nकधी तू रिमझिम झरणारी बरसात\nकधी तू चम चम करणारी चांदरात\nकधी तू ...... कोसळत्या धारा थैमान वारा\nबिजलीची नक्षी अंबरात ...\nसळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा\nचिंब पावसाची ओली रात ....\nकधी तू रिमझिम झरणारी बरसात\nकधी तू चम चम करणारी चांदरात\nकधी तू अंग अंग मोहरणारी\nआसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात\nकधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात\nकधी तू रिमझिम झरणारी बरसात\nकधी तू ...... कोसळत्या धारा थैमान वारा\nबिजलीची नक्षी अंबरात ...\nसळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा\nचिंब पावसाची ओली रात ....\nजरी तू कळले तरी ना कळणारे दिसले तरी ना दिसणारे\nविरणारे मृगजळ एक क्षणात\nतरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यात\nकधी तू रिमझिम झरणारी बरसात\nकधी तू चम चम करणारी चांदरात\nवृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें \nअगड धूम नगारा सोन्याची जेजुरी, I Jai Malhar Title song Lyrics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathilyrics.net/2015/10/khel-kunala-daivacha-kalala-lyrics.html", "date_download": "2021-08-02T19:09:00Z", "digest": "sha1:7TUBSXZV53PHAQGFQLF3TDVXLVAMLP2B", "length": 2790, "nlines": 72, "source_domain": "www.marathilyrics.net", "title": "khel kunala daivacha kalala lyrics / खेळ कुणाला दैवाचा कळला | Marathi Lyrics", "raw_content": "\nखेळ कुणाला दैवाचा कळला\nमी असो, तू असो, हा असो, कुणी असो\nदैवलेख ना कधी कुणा टळला\nजवळ असुनही कसा दुरावा\nभाव मनीचा कुणा कळावा\nखेळ कुणाला दैवाचा कळला\nमी असो, तू असो, हा असो, कुणी असो\nझुंज चालली दोन मनांची\nखेळ कुणाला दैवाचा कळला\nमी असो, तू असो, हा असो, कुणी असो\nमला न माहित कुठे किनारा\nखेळ कुणाला दैवाचा कळला\nमी असो, तू असो, हा असो, कुणी असो\nवृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें \nअगड धूम नगारा सोन्याची जेजुरी, I Jai Malhar Title song Lyrics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/05/belgaum-kle-hospital-made-sucessful-surgery-on-child/", "date_download": "2021-08-02T18:32:47Z", "digest": "sha1:6LVYWSVNBOSTE6HBPU7Q7DYQLFJEBNXT", "length": 8409, "nlines": 124, "source_domain": "belgaumlive.com", "title": "त्यांनी\" शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढला पोटातील 12 चुंबकाचा संच! - बेळगांव Live", "raw_content": "\nHome बातम्या त्यांनी” शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढला पोटातील 12 चुंबकाचा संच\nत्यांनी” शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढला पोटातील 12 चुंबकाचा संच\nगोव्यातील एका मुलाने खेळता-खेळता गिळलेला चक्क 12 चुंबकांचा संच त्याच्या पोटातून शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यात केएलई डाॅ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे डॉक्टर यशस्वी झाले आहेत. केएलई हॉस्पिटलचे पीडियाट्रिक सर्जन डॉ. संतोष कुरबेट, भुलतज्ञ डॉ. निकिता कल्याणशेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली.\nयाबाबतची अधिक माहिती अशी की, गोव्यातील एका मुलाने पालकांच्या नकळत खेळण्यातील चुंबक गिळले होते. ते चुंबक त्याच्या लहान आतड्यात जाऊन त्याला पोटात दुखू लागले. त्याचप्रमाणे त्याची पचनशक्‍ती बिघडली आणि त्याला जडत्व आले. मुलाला असह्य वेदना होऊ लागल्यामुळे पालकांनी त्वरित त्याला बेळगावला केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये आणले. येथे बालरोग तज्ञ डॉ. संतोष कुरबेट यांनी त्याची चाचणी केली. त्याचा एक्स-रे काढण्यात आला आणि त्याच्या पोटात कांही धातू असल्याचे आढळून आले.\nतेंव्हा पुढील धोका लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. त्यानंतर तब्बल अडीच तास शर्थीचे प्रयत्न करून शस्त्रक्रियेद्वारे त्या मुलाच्या पोटातून चक्क 12 लहान गोलाकार चुंबकांचा संच बाहेर काढला, आश्चर्य म्हणजे पोटात गेलेले हे चुंबक एकमेकाला चिकटण्याबरोबरच त्याच्या आतड्यालाही चिकटून राहिले होते.\nहॉस्पिटलमध्ये सात दिवसांच्या उपचारानंतर त्या मुलाला परत घरी पाठवण्यात आले. पुन्हा चाचणीसाठी आल्यावेळी त्या मुलाच्या पालकांनी मुलगा आता ठिक असल्याचे सांगून डॉक्टरांचे आभार मानले. तेंव्हा डॉ. संतोष कुरबेट यांनी कोरोनाच्या काळात मुलांची काळजी कशी घ्यावी, याबाबत त्यांना मार्गदर्शन केले. उपरोक्त यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल केएलई हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. व्ही. जाली यांनी संबंधित डॉक्टरांसह त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे. लॉक डाऊनच्या काळात डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली हे विशेष होय.\nPrevious articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोरोना बाबत देशाला संबोधन-\nNext articleअखेर ..पिरनवाडी झाले कंटेमेंट मुक्त गाव..\nविमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक\nखून प्रकरणातील ‘त्या’ मोकाट आरोपींना गजाआड करा\nउपमुख्यमंत्री पद दिले तरी जबाबदारी पार पाडतो-उमेश कत्ती*\nविमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक\nखून प्रकरणातील ‘त्या’ मोकाट आरोपींना गजाआड करा\nउपमुख्यमंत्री पद दिले तरी जबाबदारी पार पाडतो-उमेश कत्ती*\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/news/in-hingoli-14-more-positive-corona-patient-127273113.html", "date_download": "2021-08-02T19:47:57Z", "digest": "sha1:SBT6G6OYJLTJXMECKOIMBBEQLCQRN63Y", "length": 7787, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "In Hingoli, 14 more positive corona patient | हिंगोलीत आणखी 14 जण पॉझिटिव्ह, सर्व राखीव दलाचे जवान, एकूण रुग्ण संख्या 89 - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोना:हिंगोलीत आणखी 14 जण पॉझिटिव्ह, सर्व राखीव दलाचे जवान, एकूण रुग्ण संख्या 89\nहिंगोली येथील राज्य राखीव दलाचे जवान मुंबई व मालेगाव येथे कार्यरत होते\nहिंगोली येथील शासकिय रुग्णालयाने पाठविलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी आणखी १४ जवानांचे स्वॅब नमूने पॉझिटिव्ह आले आहे. या बाबतचा अहवाल मंगळवारी ता. ५ प्राप्त झाला आहे. आता हिंगोलीतील रूग्णाची संख्या ८९ झाली आहे.\nहिंगोली येथील राज्य राखीव दलाचे जवान मुंबई व मालेगाव येथे कार्यरत होते. सदरील जवान हिंगोलीत दाखल झाल्यानंतर त्यांना क्वांरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे स्वॅबनमुने गोळा क��ण्याचे काम जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. संजीवन लखमावार, डॉ. स्वाती नुन्नेवार, डॉ. अरुण जिरवणकर, डॉ. दीपमाला पाटील यांनी सुरु केले होते. ता. १ एप्रील व ता. २ एप्रील या दोनच दिवसांत ३२ जण पॉझीटिव्ह आले होते. त्यामुळे क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या सर्वच जवानांचे नव्याने स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\nदरम्यान, मागील दोन दिवसांत जवानांचे नमुने तपासणीला पाठविले होते. त्याचा अहवाल सोमवारी रात्री उशीराप्राप्त झाला आहे. यामध्ये तब्बल २३ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. यामध्ये २२ जवान असून १ परिचारिकेचा समावेश आहे. त्यानंतर आज सकाळी शासकीय रुग्णालयास अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये १४ नमुने पॉझीटिव्ह आहेत. हे सर्व जण राखीव दलाचे जवान आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना सेेटरमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.\nहिंगोलीत कोरोनाबाधीतांची संख्या ८९\nहिंगोलीत आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या ८९ झाली आहे. यामधे राज्य राखीव दलाच्या ८३ जवानांचा समावेश आहे. तर उर्वरीत सहा जणांमध्ये एक शासकिय रुग्णालयातील परिचारिका, तसेच वसमत येथील एक व्यक्ती, सेनगाव तालुक्यातील जांभरून रोडगे येथील दोघे जण तर हिंगोली तालुक्यातील हिवराबेल येथील दोघांचा समावेश आहे. या सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगितले.\nहिंगोली शहराचा भाग सील\nहिंगोली शहरांमधून परिचारिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहराचा काही भाग सील केला आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार. पालिका मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या पथकाने तातडीने बैठक घेऊन शहराचा काही भाग सील करण्याचा निर्णय घेतला आहे.\nशासकीय रुग्णालयातील त्या परिचारिका सह त्यांच्या कुटुंबियातील काहीजणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले जाणार असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर परिचारिकांचे देखील स्वॅब नमुने तपासणीला पाठवले जाणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/mohan-bhagwat-pakistan-rss-sangh-chief-mohan-bhagwat-on-pakistan-over-indias-muslim-population-and-caa-128724931.html", "date_download": "2021-08-02T18:05:30Z", "digest": "sha1:YYPFFR3SHK5YRHI6N5RKJUJFPMOLGPJQ", "length": 8213, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mohan Bhagwat Pakistan | RSS Sangh Chief Mohan Bhagwat On Pakistan Over India's Muslim Population And CAA | भागवत म्हणाले - 1930 पासून मुस्लिमांची लोकसंख्या वाढली, कारण भारताला पाकिस्तान बनवायचे होते पण विभाजन झाले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसंघ प्रमुखांचे अजुन एक वादग्रस्त वक्तव्य:भागवत म्हणाले - 1930 पासून मुस्लिमांची लोकसंख्या वाढली, कारण भारताला पाकिस्तान बनवायचे होते पण विभाजन झाले\n16 दिवसांपूर्वी भागवत म्हणाले होते- सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे, मग तो कोणत्याही धर्मांचा असो\nऔवैसी-दिग्विजयसह अनेक विरोधकांच्या निशाण्यावर आले होते संघ प्रमुख\nदोन दिवसांच्या आसाम दौर्‍यावर आलेले आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी आता मुस्लिम आणि पाकिस्तानविषयी नवीन विधान केले आहे. संघ प्रमुख म्हणाले की, 1930 पासून भारतातील मुस्लिमांची संख्या नियोजित पद्धतीने वाढवण्यात आली. ते म्हणाले होते की बंगाल, आसाम आणि सिंध यांनाही पाकिस्तान बनवण्याची योजना होती. ही योजना पूर्णपणे यशस्वी झाली नाही, परंतु फाळणीनंतर पाकिस्तानची स्थापना झाली.\nमोहन भागवत यांनी गुवाहाटीमध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या उपस्थितीत NRC-CAA वर लिहिलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन केले. त्यांनी CAA-NRC वर मुस्लिमांची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले- NRC-CAA हिंदू-मुस्लिम विभाजन म्हणून मांडणे हा एक राजकीय कट आहे. हे राजकीय फायद्यासाठी केले जात आहे.\nसीएएमुळे मुस्लिमांचे नुकसान होणार नाही: भागवत\nभागवत म्हणाले की स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान म्हणाले होते की, अल्पसंख्यांकांची काळजी घेतली जाईल आणि आतापर्यंत हे केले गेले आहे. आपण देखील तसे करत राहू. सीएएमुळे कोणत्याही मुस्लिमांचे नुकसान होणार नाही. नागरिकत्व कायदा आणला गेला आहे जेणेकरून शेजारच्या देशांमधील त्रासलेल्या अल्पसंख्याकांना अत्याचारापासून संरक्षण मिळू शकेल. जर बहुसंख्यांकांना देखील कोणत्याही भीतीमुळे आपल्या देशात यायचे असल्यास आपण त्यांनाही मदत करू.\nभागवत यापूर्वी म्हणाले होते- सर्व भारतीयांचे डीएनए एक आहेत\nत्याआधी 4 जुलै रोजी एका पुस्तकाच्या लॉन्चिंगदरम्यान भागवत म्हणाले होते, 'जर एखादा हिंदू असे म्हणत असेल की येथे मुस्लिम राहू शकत नाही, तर तो हिंदू नाही. गाय एक पवित्र प्राणी आहे, परंतु जे याच्या नावावर दुसऱ्यांना मारत आहेत, ते हिंदुत्वाच्या विरोधात आहेत. अशा प्रकरणांमध्ये कायद्याने आपले काम करायला हवे. सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे, मग तो कोणत्याही धर्माचा असो. '\nओवेसी आणि दिग्विजय यांनी या वक्तव्यावर टीका केली होती\nहैदराबादचे खासदार ओवेसी म्हणाले होते की, आरएसएसचे भागवत म्हणाले की, लिंचिंग करणारे हे हिंदू धर्मविरोधी आहे. या गुन्हेगारांना गाय आणि म्हैस यांच्यातील फरक माहित नसला तरी त्यांना मारण्यासाठी जुनैद, अखलाक, पहलु, रकबर, अलीमुद्दीन यांचे नावच पुरेसे होते. हा द्वेष हिंदुत्वाची देन आहे.\nभागवत यांच्या विधानावर दिग्विजय सिंह यांनीही भाष्य केले होते. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, 'मोहन भागवत जी, तुम्ही ही कल्पना तुमच्या शिष्यांना, प्रचारकांना, विश्व हिंदू परिषदेला आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाही द्याल का तुम्ही मोदी-शहाजींना आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही हे शिक्षण द्याल का तुम्ही मोदी-शहाजींना आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही हे शिक्षण द्याल का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-did-not-give-respect-groom-broken-marriage-4989631-NOR.html", "date_download": "2021-08-02T19:16:07Z", "digest": "sha1:VI2PVXHHSPX2ZD63ARBROUYSXLO6NBZ3", "length": 4623, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Did not give respect, groom broken marriage | मानपानावरून लग्न मोडले, १२ जणांवर गुन्हा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमानपानावरून लग्न मोडले, १२ जणांवर गुन्हा\nनगर- साखरपुडा झाल्यानंतर वधुपक्षाकडील लोकांनी मान दिला नाही, म्हणून लग्न मोडल्याच्या घटना काहीवेळा घडतात. साखरपुड्यासाठी केलेला खर्चही वाया जातो. शेवगाव पोलिस ठाण्यात मात्र एका वधुपित्याने ऐनवेळी लग्न मोडणाऱ्या वरपक्षाकडील मंडळींविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. शेवगाव पोलिसांनी ही तक्रार घेत वराकडील बाराजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. शेवगावातील खंडोबानगर परिसरात हा प्रकार घडला.\nएका सेवानिवृत्त वधुपित्याने त्याच्या मुलीचे लग्न ठरवले. मध्यस्थी इतर नातेवाईकांनी लग्न जमवले. नंतर साखरपुडाही झाला. तथापि, साखरपुड्यानंतर वधुपित्याने मान दिला नाही, म्हणून वरापक्षाकडील मंडळींनी लग्नालाच नकार दिला. आता पाच लाख रुपये खर्च करावा लागेल, अशी अवाजवी मागणी करत लग्न केले नाही. त्यामुळे साखरपुड्याचा खर्च वाया गेल्याचे आपली फसवणूक झाल्याचे वधुपित्याच्या लक्षात आले. त्यामुळे वधुपित्याने पोलिस ठाण्यात धाव घेत रितसर फिर्याद नोंदवली.\nवधुपित्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी प्रवीण ज्ञानेश्वर मोहरे, ज्ञानेश्वर किसन मोहरे, ज्ञानेश्वरची पत्नी, डॉ. सुनील ज्ञानेश्वर मोहरे, गोरख पी. लहिरे त्याची पत्नी, अंकुश लक्ष्मण गव्हाणे, गोकुळे किसन मोहरे त्याची पत्नी, अनिल किसन मोहरे त्याची पत्नी सर्व (मळेगाव थडी, ता. कोपरगाव), जया राहुल मेहरे (वारी कान्हेगाव, ता. कोपरगाव) यांच्याविरुद्ध फसवणूक, कट रचणे आदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-pradeep-shivangia-arrest-3524247.html", "date_download": "2021-08-02T17:29:22Z", "digest": "sha1:JFH5WFIYLU7KY2DY4BXUON5CJXTXIUS3", "length": 3562, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "pradeep shivangia arrest | प्रदीप शिंगवींना अटक व सुटका - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रदीप शिंगवींना अटक व सुटका\nसोलापूर - कारंबा येथे स्नेहालय प्रकल्पात एका महिलेला व मुलाला डांबून मारहाण केल्याप्रकरणी संशयित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप शिंगवी यांना शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली. नंतर त्यांची सुटका झाली. न्यायदंडाधिकारी एम. बी. कुलकर्णी यांच्यासमोर हजर केल्यानंतर त्यांची 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देऊन सुटका करण्यात आली. स्नेहालयात मारहाण केल्याप्रकरणी या आधी संस्थेच्या सचिव प्रमिलादीदी, योगेश बिराजदार, प्रकाश दंदाडे यांना अटक झाली होती. या महिलेने सोलापूर तालुका पोलिसांत तक्रार दिली आहे. सचिव प्रमिलादीदी, योगेश बिराजदार, प्रकाश दंदाडे यांना अटक झाली होती. सदर महिलेने सोलापूर तालुका पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रदीप शिंगवी यांना न्यायालयात हजर करण्यात आले.\nसरकारतर्फे अँड. विनायक देशपांडे काम पाहिले तर आरोपीतर्फे धनंजय माने व जयदीप माने काम पाहत आहेत. पुढील तपास तालुका पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख व पोलिस निरीक्षक दत्तात्रय सोनवणे करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-news-about-8-lakhs-student-fail-in-bihar-5610795-NOR.html", "date_download": "2021-08-02T19:49:52Z", "digest": "sha1:U57IBI7QOFFJE2XO3OLQSSGL7N4CCPDH", "length": 3193, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about 8 lakhs student fail in Bihar | बिहारमध्ये 12 वीत 12 लाख विद्यार्थ्यांपैकी 8 लाख नापास, कॉपी रोखली म्हणून... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबिहारमध्ये 12 वीत 12 लाख विद्यार्थ्यांपैकी 8 लाख नापास, कॉपी रोखली म्हणून...\nपाटणा - बिहार उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वीचा निकाल जाहीर केला. त्यात ६५% विद्यार्थी नापास झाले. १२ लाख ४० हजार मुलांनी परीक्षा दिली होती. त्यातील जवळपास ८ लाख मुले नापास झाली. २० वर्षांनंतर एवढा वाईट निकाल लागला. १९९७ मध्ये कोर्टाच्या देखरेखीखाली झालेल्या परीक्षेचा १४% निकाल होता.\nखुशबू कुमारीने विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक (८६.२%) पटकावला. गणेश कुमार ८२.६% गुणांसह अव्वल ठरला. कॉमर्सच्या प्रियांशूने ८१.६% गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला.\nगेल्या वर्षी बिहारमध्ये टॉपर्स घोटाळा उघड झाला. यानंतर राज्य सरकारने कॉपी रोखण्यासाठी उत्तरपत्रिकेची कोडिंग व केंद्रांत चित्रीकरण असे उपाय केले. उत्तरपत्रिका दोन वेळेस तपासण्यात आल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/divyamarathi-column-sourav-the-fighter-125901065.html", "date_download": "2021-08-02T18:12:03Z", "digest": "sha1:SUGJVDAZ2MHPWVAARJH4CFLV2QB2YIMV", "length": 13514, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "divyamarathi column : Sourav 'The Fighter'! | सौरव ‘द फायटर’! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारतीय क्रिकेट जेव्हा जेव्हा संकटात आले, तेव्हा तेव्हा ‘त्याला’ साद घालण्यात आली. तो वंगवासी योद्धा प्रत्येक वेळी शूरासारखा मैदानात उतरला, लढला आणि प्रत्येक युद्ध त्याने जिंकले. भारतीय क्रिकेट संघाला त्याने विजयाची सवय लावली. तो तरुण, नवोदित क्रिकेटपटूंना सांभाळून घेणारा, प्रेरित करणारा कप्तान होता. बेटिंगच्या वादळात त्याने सुकाणू हाती घेतले आणि भारतीय क्रिकेटचे भरकटलेले तारू स्थिरावले. पराभवाच्या गर्तेतील संघाला अनेकदा संकटातून बाहेर काढले, लढण्याची जिद्द दिली, नवी आशा दाखवली. क्रिकेटपटूंच्या चुकीच्या कॉन्ट्रॅक्ट विरुद्ध तो दालमियांविरुद्धही लढला. गेली तीन वर्षे भारतीय क्रिकेट निर्नायकी झाले असताना पुन्हा एकदा त्याल�� साद घालण्यात आली. त्याने या आव्हानाचाही स्वीकार केला. या लढवय्या योद्ध्याचे नाव सौरव गांगुली.\nगेल्या तीन वर्षांत भारतीय क्रिकेट एवढे पंगू झाले आहे की ‘आयसीसी’ने भारताची सर्व स्तरावरील मक्तेदारी संपविली. भारताच्या हक्काचा मोठा आर्थिक हिस्सा काढून घेतला. अधिकार गोठविले. सत्तर ते ऐंशी टक्के उत्पन्न भारतामुळे मिळत असतानाही आर्थिक स्तरावर कोंडी करण्यात आली. सौरव गांगुलीचे पहिले युद्ध या ‘आयसीसी’बरोबर आहे. प्रशासकांच्या तीन वर्षांच्या काळात भारतीय क्रिकेटची तर पुरती वाट लागली आहे. स्थानिक स्तरांवरील क्रिकेट ढेपाळले आहे. यंत्रणा खिळखिळी झाली आहे. त्या क्रिकेटला विश्वास आणि दिशा देण्याचे आव्हान सौरवपुढे आहे. तिसरे आव्हान त्यापेक्षाही विचित्र आहे. ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ म्हणजे दुहेरी लाभाच्या मुद्यावरुन सर्वच भारतीय क्रिकेटपटूंची अडवणूक करण्यात येत आहे. यामुळे अनेक माजी क्रिकेटपटूंची सेवा ‘बीसीसीआय’ला घेता येत नाही. परिणामी चांगला सल्ला आणि अनुभवाला भारतीय क्रिकेट वंचित झाले आहे.\nआणखी एक विचित्र योगायोग हा, की विजयनगरच्या महाराजांनंतर तब्बल पासष्ट वर्षांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी क्रिकेटपटूची निवड होत आहे. दरम्यानच्या काळात हातात बॅटही न घेतलेले अनेक जण अध्यक्ष होते. क्रिकेटपटूंना प्रशासन व्यवस्थेतील काय कळतं असे विचारत या मंडळींनी क्रिकेटपटूंना सतत दूर ठेवले. हौशी खेळाच्या बुरख्याआडून त्या सर्वांनी कोट्यवधींचे गैरव्यवहार केले. भ्रष्टाचार झाले. निकाल निश्चितीची कीड या खेळाला लागली. तरीही क्रिकेटच्या प्रवाहात खेळाडूंना सामावून घेण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. सौरवच्या आगमनामुळे यापुढे हे चित्र बदलेल. याचे श्रेय अर्थातच सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेला आणि निवृत्त न्यायमूर्ती लोढा यांनी केलेल्या शिफारसींना आहे. न्या. लोढांच्या शिफारशींमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आणि खुर्चीला चिकटून बसलेल्या अनेकांचा मार्ग आणि प्रवेश बिकट झाला. गेल्या तीन वर्षांच्या काळात प्रशासनातील गोंधळ भारतीय क्रिकेटला बरेच मागे घेऊन गेला. त्यामुळेच आपापसातील वैर, मतभेद व प्रतिष्ठा विसरून ‘बीसीसीआय’मध्ये प्रबळ असलेले श्रीनिवासन आणि प्रतिस्पर्धी गट एकत्र आले. त्यांनी सौरवला एकमताने अध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला.\nसध्या भारतीय क्रिकेटला अशा क्रिकेटपटूची गरज होती जो आक्रमक आहे, धाडसी निर्णय घेऊ शकतो आणि क्रिकेटमधील सारे खाचखळगे त्याला ठाऊक आहेत. त्यामुळे सौरव गांगुली हा एकमेव चेहरा सर्वांच्या नजरेसमोर होता. मात्र, ते करतानाही भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले. ब्रिजेश पटेल यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित झाले असताना अचानक सौरवमध्ये कसा टपकला ‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे केंद्रातील मंत्री अनुराग ठाकूर मुंबईत दाखल झाले आणि चित्र पालटले. ते सौरवला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे घेऊन गेले आणि आधी ठरलेला निर्णय अचानक बदलला. सौरवचा बंगाली जनतेला अत्यंत अभिमान आहे. आतापर्यंत सौरवने ममता बॅनर्जी यांच्यासाठी निवडणुकीत प्रचार केला होता. भाजपाने नेमका हाच मुद्दा ‘एनकॅश’ करून सौरवला अध्यक्ष बनविले, अशी चर्चा आहे. दहा महिन्यांनंतर अध्यक्षपदाचा कालावधी संपला, की सौरवला चक्क भाजपाच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याबाबत ठरल्याचेही कळते. कदाचित पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकीत सौरव भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल, अशीही चर्चा जोरात आहे. सौरवने मात्र या गोष्टी फेटाळल्या असून, आपल्याला कुणीही भेटले नसल्याचे म्हटले आहे.\nपुढील दहा महिन्यांच्या कालावधीत सौरवला क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. स्थानिक क्रिकेटला पुढे आणण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर आहेच; शिवाय रणजीपटू, कुमार व किशोरवयीन क्रिकेटपटूंना मिळणारे मानधन, क्रिकेट प्रशिक्षण केंद्रे, मैदाने आणि खेळपट्ट्यांची अवस्था असे अनेक प्रश्नही प्राधान्याने सोडवावे लागतील.\nअवघ्या दहा महिन्यांच्या कालावधीत सौरवला अनेक लढाया लढायच्या आहेत. भारतात स्वकियांविरुद्ध आणि भारताबाहेर ‘आयसीसी’ आणि तेथील भारताच्या शत्रूंविरुद्ध दोन हात करावयाचे आहेत. सौरव लढवय्या आहेच. भारतीय संघाबाहेर गेल्यानंतर पुन्हा रणजीमध्ये खेळून भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या सौरवने कारकिर्दीत अठरा हजार धावा फटकावताना क्रिकेट पंडितांनाही खोटे ठरविले. त्याला पुन्हा एकदा आपल्यातील या विजूगिषी वृत्तीचा प्रत्यय द्यावा लागेल.\nही लढाई बॅटने नव्हे, तर डोक्याने लढावी लागणार आहे. वेळ कमी आणि आव्हाने जास्त आहेत. टी ट्व��ंटीच्या जमान्यात त्याला झटपट क्रिकेटप्रमाणे डावपेच लढवावे लागतील. क्रिकेटपटूंचा आदर्श आणि प्रशासन क्षमतेचा नवा अध्याय त्याला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A9%E0%A5%AB", "date_download": "2021-08-02T18:55:38Z", "digest": "sha1:CPVEPDP4TKHEGA4CZHSOZAXDO3BQS65U", "length": 8013, "nlines": 319, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसांगकाम्याने काढले: wuu:235年 (deleted)\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ga:235, rue:235\nसांगकाम्याने वाढविले: bxr:235 жэл\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: mhr:235\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: wuu:235年\nसांगकाम्याने काढले: ang:235 (deleted)\nवर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:235 жыл\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: tt:235 ел\nr2.6.4) (सांगकाम्याने काढले: ksh:Joohr 235\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: sh:235\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:235\nसांगकाम्याने वाढविले: os:235-æм аз\nसांगकाम्याने बदलले: new:सन् २३५\nसांगकाम्याने वाढविले: fa:۲۳۵ (میلادی)\nसांगकाम्याने वाढविले: lt:235 m.\nसांगकाम्या वाढविले: gd:235, mk:235\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/today-178-peoples-reports-corona-positive-in-the-district", "date_download": "2021-08-02T19:46:24Z", "digest": "sha1:YL7JXZ5FPSPBWWQS6OAT6LEQQLZLKV2V", "length": 2388, "nlines": 23, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Today 178 Peoples reports corona positive in the district", "raw_content": "\nजिल्ह्यात दिवसभरात १७८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\nमागील चोवीस तासात २१९ रुग्णांची करोनावर मात\nजिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात करोना पॉझिटिव्ह( corona Positive ) रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दिवसभरात १७८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासात २१९ रूग्णांनी करोनावर मात केली.\nजिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात १७८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक ( Nashik ) शहरातील संख्या ५६ इतकी आहे. आज ग्रामिण भागात ११० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मालेगावात ( Malegaon) ०२ रूग्ण आढळले. तर जिल्हाबाह्य १० रुग्णांची नोंद झाली आहे.\nआज जिल्ह्यात १० रुग्णांचा मृत्यू( Death of Corona Patients ) झाला आहे. यात ग्रामिण भागातील ०५ रूग्ण आहेत, तर नाशिक शहरातील ०५.रूग्णांचा सामावेश आहे.यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ४०४ इतका झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/32-stolen-motorcycles-seized-pathari-parbhani-news-400976", "date_download": "2021-08-02T18:35:45Z", "digest": "sha1:3CCAXBYRPHHLKBPWX7MR2ANSL3U3SGQM", "length": 8824, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अबब...चोरीच्या 32 मोटारसायकल पाथरीतून जप्त", "raw_content": "\nपरभणी शहरातील इदगाह मैदानाजवळ काही इसम चोरीची मोटारसायकल घेवून येत असल्याची माहिती पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांच्या विशेष पथकाने या ठिकाणी सापळा लावला होता.\nअबब...चोरीच्या 32 मोटारसायकल पाथरीतून जप्त\nपरभणी ः वेगवेगळ्या जिल्ह्यातून चोरी झालेल्या तब्बल 32 मोटारसायकल पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी (ता. 21) जप्त केल्या. या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परभणी पोलिसांची मोटारसायकल चोरी प्रकरणातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.\nपरभणी शहरातील इदगाह मैदानाजवळ काही इसम चोरीची मोटारसायकल घेवून येत असल्याची माहिती पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांच्या विशेष पथकाने या ठिकाणी सापळा लावला होता. मिळालेल्या माहितीनुसार दोन मोटारसायकल व चार इसम त्या ठिकाणी आले. शारदा महाविद्यालयाच्या पाठीमागील भिंतीच्या जवळ जावून हे इसम थांबले होते. त्यावेळी पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिताफीने या चारही इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन मोटारसायकल जप्त केल्या. अटक करण्यात आलेल्या इसमामध्ये महादेव दिलीप घोगरे (वय 19), विशाल रमेश इंगळे (वय 21), शाम नामदेव हरकळ (वय 21, सर्व रा.रेनाखळी ता.पाथरी) व कैलास बाबासाहेब शेळके (वय 20, रा. उमरा ता.पाथरी) असे आहेत.\nहेही वाचा - नांदेडमध्ये संतापजनक घटना : सालगड्याने अत्याचार करुन केला बालिकेचा खून\nया चारही जणांची चौकशी केली असता त्यांनी अजूनही मोटारसायकल चोरी केल्या असल्याचे समोर आले. चोरी केलेल्या 32 मोटारसायकल या शाम हरकळ (रा. रेनाखळी ता.पाथरी) याच्या शेतात लपून ठेवल्याचे सांगितले. या सर्व मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई परिविक्षाधिन पोलिस उपाधिक्षक बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विश्वास खोले, चंद्रकांत पवार, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, जमीरोद्दीन फारुखी, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड, अजहर पटेल, ���ाहूल चिंचाणे, बालाजी रेड्डी, दीपक मुदीराज, विष्णू भिसे, समीर पठाण, अरूण कांबळे यांनी केली.\nपर जिल्ह्यातील मोटारसायकलची चोरी\nही चार जणांची टोळी केवळ जिल्ह्यातच चोरी करत नव्हती तर ती पर जिल्ह्यात जालना, बीड, नांदेड, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील मोटारसायकल चोरी करून रेनाखळी (ता.पाथरी) येथे आणत असल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे.\nचोरीच्या मिळालेल्या मोटार सायकल आरोपींनी कुठून चोरल्या. कोण कोणत्या जिल्ह्यात गुन्ह्यांची नोंद आहे. याचा शोध घेणे सुरु आहे. आरोपींनी अजून काही गुन्हे केले आहेत का याची चौकशी सुरु असून ते लवकर समोर येईल.\n- जयंतकुमार मीना, पोलिस अधिक्षक, परभणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/08/blog-post_4.html", "date_download": "2021-08-02T18:45:34Z", "digest": "sha1:DESJCJ57RUNPCGYRTQGIGSUHQCFTOU6L", "length": 7378, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "चेक पोस्ट मध्ये भरधाव ट्रक घुसला - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome ब्रेकिंग न्युज चेक पोस्ट मध्ये भरधाव ट्रक घुसला\nचेक पोस्ट मध्ये भरधाव ट्रक घुसला\nचेक पोस्ट मध्ये भरधाव ट्रक घुसला एक जण जखमी\nसातारा-पुणे बंगरुळू महामार्गावरील चेक पोस्ट मध्ये भरधाव ट्रक घुसला...सातारा सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील मालखेड येथील मोठी घटना टळली... एक कर्मचारी किरकोळ जखमी.\nTags # ब्रेकिंग न्युज\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/corona-update-today-2847-patients-in-nashik-district/", "date_download": "2021-08-02T18:40:35Z", "digest": "sha1:QINKFB5DRWBKBB3TH3Q7OPUM7CM7Z6CO", "length": 5177, "nlines": 74, "source_domain": "janasthan.com", "title": "Corona Update : Today 2847 Patients In Nashik District", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २८४७ तर शहरात १६५८ नवे रुग्ण ;२५ जणांचा मृत्यू\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २८४७ तर शहरात १६५८ नवे रुग्ण ;२५ जणांचा मृत्यू\nदिवसभरात २६१० कोरोना मुक्त\nनाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे २ हजार ८४७ नवे रुग्ण आढळले असून शहरातील रुग्णसंख्येत १६५८ ने वाढ झाली आहे.आज कोरोनामुळे २५ जणांचा मृत्यू झाला आहे.गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आज २६१० रुग्ण कोरोना मुक्त झाले असून अद्याप ४ हजार ९१० संशयितांचे अहवाल येणे बाकी आहेत.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.\nआज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-2610\nआज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 2847\nनाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2351\nआज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -25\nनाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रु���्ण आढळले जाणून घ्या\n(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)\nआजचे राशिभविष्य सोमवार,२९ मार्च २०२१\nआजचे राशिभविष्य मंगळवार,३० मार्च २०२१\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल :…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ तर शहरात २६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११९ नवे रुग्ण तर १५३ जण कोरोना…\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची जबाबदारी- छगन…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७० नवे रुग्ण तर २८८ जण कोरोना…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९५ तर शहरात ४१ नवे रुग्ण\nमहाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११३ तर शहरात ४३ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/super-spreaders-increase-risk-corona-yavatmal-corona-news-411728", "date_download": "2021-08-02T19:37:59Z", "digest": "sha1:NUQCBBMMW55EOME6Y7REEZXTVDPYDEUF", "length": 15420, "nlines": 133, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ‘सुपर स्प्रेडर’मुळे कोरोनाचा धोका जास्त; दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आलेल्यांचे नमुने ‘एनआयव्ही’ला पाठविण्याचे निर्देश", "raw_content": "\nलसीकरणानंतरही शासनाच्या सुचनांचे प्रभावीपणे पालन करणे गरजेचे आहे. यात नियमित मास्कचा वापर, गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर ठेवणे, वारंवार हात स्वच्छ धुणे आदी बाबींचा समावेश आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले.\n‘सुपर स्प्रेडर’मुळे कोरोनाचा धोका जास्त; दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आलेल्यांचे नमुने ‘एनआयव्ही’ला पाठविण्याचे निर्देश\nयवतमाळ : कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांनी कोरोना संपल्याचा गैरसमज करून घेतला. त्यामुळे शासन व प्रशासनाच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून नागरिक बिनधास्त वावरत आहेत. ही बाब सर्वांच्या अंगलट आली असून कोरोना विषाणू पुन्हा आपले हातपाय पसरवित आहे. विशेष म्हणजे ‘सुपर स्प्रेडर’मुळे कोरोनाचा धोका जास्त वाढल्यामुळे प्रशासनाने त्यावर लक्ष केंद्रीत करून संक्रमण रोखावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांचे सल्लागार दीपक म्हैसेकर यांनी दिले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमा�� वऱ्हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.\nअधिक वाचा - महापालिकेवर तुकाराम मुंढेचे वर्चस्व कायम सत्ताधाऱ्यांमध्ये अद्यापही संताप, नव्या आयुक्तांकडून निर्णयाची अंमलबजावणी\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले पाहिजे, अशा सुचना करून श्री. म्हैसेकर म्हणाले, पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध, चाचण्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. ज्या भागातून पॉझिटिव्ह रुग्ण येत आहे, तो भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करा. या भागातून कोणीही बाहेर येणार नाही, याचे योग्य नियोजन प्रशासनाने करावे. बाहेर येणारे ‘सुपर स्प्रेडर’च अधिक धोकादायक ठरू शकतात. आरोग्य पथकाद्वारे होणा-या सर्व्हेक्षणाची पुन्हा पडताळणी केली पाहिजे. जेणेकरून योग्य वस्तुस्थिती समोर येईल. सर्व्हेदरम्यान संबंधितांच्या ऑक्सीजन लेव्हलची नोंद अतिशय गांभिर्यपूर्वक करा.\nसर्वेक्षण योग्य पध्दतीने झाले तर उपचाराची चांगली संधी असते. त्यामुळे जिल्ह्याचा मृत्युदर कमी होण्यास मदत होईल. पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण केवळ वैद्यकीय महाविद्यालयात न ठेवता संबंधित ठिकाणच्या कोविड हेल्थ सेंटर किंवा कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्याची व्यवस्था करा. त्यासाठी शासनाच्या सुचनेनुसार कंत्राटी कर्मचा-यांची नेमणूक करा. गृह विलगीकरणाची ज्यांच्याकडे उत्तम व्यवस्था असेल अशाच रुग्णांना गृह विलगीकरणाची सुविधा द्या. अन्यथा संबंधित रुग्णाला आरोग्य संस्थेत भरती करून घ्यावे.\nजाणून घ्या - कुटुंबीयांसोबतचे 'ते' जेवण ठरले अखेरचे, घराच्या दिशेने निघालेल्या 'बरखा'वर काळाचा घाला\nजिल्ह्यात कोरोनाबाधितांचे मृत्यु का होत आहे, याची कारणे शोधण्यासाठी तीन सदस्यीस समितीचे गठण करा. यात मृत्यु झालेल्यांचे वय, पूर्वव्याधीग्रस्त आहे का, उपचारासाठी उशिरा दाखल झाले का, आदी बाबींचे सुक्ष्म निरीक्षण करा. मृत्यु विश्लेषण अहवाल अतिशय गरजेचा असून जिल्हा प्रशासनाने तो चांगला तयार केला आहे, अशी कौतुकाची थापही त्यांनी दिली.\nएखादे संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित असेल तर प्रत्येक सदस्यांच्या संपर्कातील वेगवेगळ्या नागरिकांचा शोध घ्या. केवळ सामुहिक संपर्क शोधू नका. तसेच कोरोनातून पूर्णपणे बरा झालेला व्यक्ती पुन्हा पॉझेटिव्ह आला असेल तर त्याचे पूर्वीचे आणि आताचे नमुने राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेला पाठवा. जेणेकरून दोन्ही नमुन्यांमधील बदल निदर्शनास येईल.\nजिल्ह्यातील यवतमाळ, पांढरकवडा, पुसद, वणी तसेच ज्या तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत आहे, अशा ठिकाणी प्रभावी नमुने तपासणी, संपर्कातील व्यक्तिंचा शोध अतिशय गांभिर्याने करा. आरोग्य यंत्रणेतील समन्वयाअभावी जिल्ह्यात समस्या उद्भवू नये, याची जाणीव ठेवा. राज्याच्या टास्क फोर्समधील डॉक्टरांशी आरोग्य यंत्रणेच्या वरिष्ठ अधिका-यांनी नियमित संपर्क ठेवणे गरजेचे आहे.\nअधिक माहितीसाठी - नागरिकांनो सोन स्वस्त, आताच करा खरेदी; लवकरच होणार विक्रमी दर\nलसीकरणाला सुरुवात झाली असली तरी फ्रंटलाईन विभागातील अधिकारी व कर्मचा-यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करा. लसीकरणानंतरही शासनाच्या सुचनांचे प्रभावीपणे पालन करणे गरजेचे आहे. यात नियमित मास्कचा वापर, गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर ठेवणे, वारंवार हात स्वच्छ धुणे आदी बाबींचा समावेश आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले.\nयावेळी जिल्हाधिकारी सिंह यांनी सादरीकरण केले. बैठकीला वैद्यकीय महाविद्यालयाचे कोरोना नियंत्रक डॉ. गिरीश जतकर, मेडीसीन विभागप्रमुख डॉ. बाबा येलके, व्हीआरडीएल लॅबचे प्रमुख डॉ. विवेक गुजर, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस, डॉ. शरद जवळे, पालिका प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड यांच्यासह संबंधित तहसीलदार, न. प. मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.\nअधिक वाचा - जिल्हाधिकारी, 'एसपीं'च्या नववधू-वरांना शुभेच्छा\nजिल्ह्याचा कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे सल्लागार दीपक म्हैसेकर यांनी यवतमाळ शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. यात शिरे ले-आऊट व साईनाथ ले-आऊटचा समावेश होता. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक डॉ. भूजबळ, तहसीलदार कुणाल झाल्टे आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-26-january-2018-for-mpsc-exams/", "date_download": "2021-08-02T19:11:31Z", "digest": "sha1:6YKCPSAUCPL5ZWZK7GEANEYUXBNTXVKP", "length": 18303, "nlines": 235, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 26 January 2018 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (26 जानेवारी 2018)\nदेशभरातील 85 जणांना विविध पद्म पुरस्कार जाहीर :\nदेशात विविध क्षेत्रात विशिष्ट सेवा आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘पद्म’ या नागरी पुरस्कारांनी सन्मान केला जातो.\nयंदा या पुरस्कारातील पद्मश्री हा किताब राज्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे राणी बंग आणि अभय बंग, संपत रामटेके, अरविंद गुप्ता तसेच मुरलीकांत पेटकर यांना जाहीर झाला आहे.\nयंदा देशभरातील 85 जणांना विविध पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. (यामध्ये विभागून दिलेल्या दोन पुरस्कारांचा समावेश) पद्म पुरस्कारांमध्ये 3 जणांना पद्मविभूषण, 9 जणांना पद्मभूषण आणि 73 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.\nतसेच यामध्ये 14 महिलांचा तर 16 अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. 3 जणांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मार्च-एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात या पुरस्काराचे वितरण होईल.\nचालू घडामोडी (25 जानेवारी 2018)\nआधारकार्डने फिलिपीन्स प्रभावित :\n‘आधार‘ वरुन भारतात वाद निर्माण झाला असतानाच फिलिपीन्सही ‘आधार‘ कार्डने प्रभावित झाला आहे.\nफिलिपीन्सने केंद्र सरकारकडे आधारबाबत विचारणा केल्याचे वृत्त असून ‘आधार‘ सारखी योजना फिलिपीन्समध्येही येते की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.\n‘आसिआन‘ मधील नऊ देशांचे राष्ट्रप्रमुख प्रजासत्ताक दिनानिमित्त सध्या भारतात आहेत.\nफिलिपीन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो डूटर्ट हे भारतात असून त्यांनी आधार बाबत माहिती जाणून घेतली आहे. ते आधार कार्ड योजनेने प्रभावित झाले असून फिलिपीन्स सरकारने याबाबत सरकारकडे विचारणा केल्याचे सूत्रांनी सांगितले.\nजिल्हास्तरीय पहिली स्केटिंग रिंग नवी मुंबईमध्ये :\nनवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून घणसोली सेंट्रल पार्क येथे स्केटिंग रिंग तयार करण्यात आली आहे.\nठाणे जिल्ह्यातील ही पहिलीच स्केटिंग रिंग असल्यामुळे नवी मुंबईच्या नावलौकिकात त्यामुळे भर पडली आहे.\nतसेच या सुविधेमुळे शहरातील होतकरू खेळाडूंना स्केटिंगच्या सरावासाठी शहराबाहेर जावे लागणार नसल्यामुळे दिलासा मिळाला आहे.\nनवी मुंबई शहराने विविध क्रीडाप्रकारातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले आहेत. या खेळाडूंना सरावासाठी पालिकेने जागा आणि दर्ज���दार सुविधा उपलब्ध देण्यावर भर दिला आहे.\nआजच्या घडीला नवी मुंबई शहरात 10 हजारांपेक्षा अधिक स्केटिंग खेळणारे खेळाडू असून राष्ट्रीय; तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू वास्तव्य करतात.\nकमांडो निराला यांना मरणोत्तर अशोकचक्र जाहीर :\nअसामान्य शौर्याबद्दल हवाई दलाचे कमांडो कॉर्पोरल ज्योती प्रकाश निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र जाहीर करण्यात आले. शांततेच्या काळात दिला जाणारा हा सर्वोच्च शौर्य सन्मान आहे.\nजम्मू-काश्‍मीर लाइट इन्फंट्रीच्या चौथ्या बटालियनचे मेजर विजयंत बिश्‍त यांना कीर्ती चक्र जाहीर झाले आहे. राष्ट्रीय रायफल्सचे सार्जंट मिलिंद किशोर खैरनार यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले आहे.\nप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संरक्षण दलांसाठी 390 पदके राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घोषित केली.\nघोषित सन्मानांमध्ये एक अशोक चक्र, एक कीर्ती चक्र, 14 शौर्य चक्रे, 28 परमविशिष्ट सेवा पदके, चार उत्तम सेवा युद्ध पदके, अतिविशिष्ट सेवेसाठीचे दोन बार, 40 अतिविशिष्ट सेवा पदके, दहा युद्धसेवा पदके, सेना पदकांचे दोन बार (शौर्यासाठी) आणि 86 सेना पदके (शौर्य) यांचा समावेश आहे.\nजम्मू-काश्‍मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यातील चांदेरगर येथे 18 नोव्हेंबर 2017 रोजी झालेल्या कारवाईत कॉर्पोरल ज्योती प्रकाश निराला यांना दहशतवाद्यांबरोबर सामना करताना वीरमरण आले.\nसीबीआयमध्ये नव्या सहसंचालकांची नियुक्ती :\nकेंद्र सरकारने केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) सहा नव्या सहसंचालकांची नियुक्ती केली आहे.\nगुजरात केडरचे वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रवीण सिन्हा यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) सहसंचालकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यासह इतर पाच अशा एकूण सहा नव्या सहसंचालकांची नियुक्ती करण्यात आली.\nप्रवीण सिन्हा हे 1988 च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवेत आहेत. सध्या ते केंद्रीय दक्षता आयोग विभागात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत.\nसिन्हा आणि इतर पोलिस अधिकारी अजय भटनागर आणि पंकज कुमार श्रीवास्तव यांचा सीबीआयने सहसंचालक म्हणून समावेश केला आहे.\nतसेच यामध्ये भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी शरद अगरवाल, गजेंद्र कुमार गोस्वामी आणि व्ही. मुरुगेसन यांचाही तपास अधिकारी म्हणून समावेश करण्यात आला. यातील तीन अधिकारी हे सध्या पोलिस उपमहानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.\nनाशिकमध्ये दुधाच्या एटीएमचे उद्घाटन :\nपैसे आणि पाण्याचे एटीएम सर्वांनाच माहिती आहे, परंतु नाशिकमध्ये चक्क दुधाचे एटीएम सुरू होत आहे.\nसिन्नर तालुका दूध संघाने हे पाऊल उचलले आहे. कॉलेज रोडवरील या एटीएमचे उद्घाटन 26 जानेवारी रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.\nसिन्नर तालुका विभागीय सहकारी दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक थेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. कार्ड मशीनमध्ये टाकल्यानंतर 10 रुपयांपासून पाच-दहा लिटर दूध मिळू शकेल.\nमुंबई आणि कलकत्ता दरम्यान 26 जानेवारी 1876 रोजी रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.\n26 जानेवारी 1949 मध्ये भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.\n26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. तसेच भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.\nएच.जे. कनिया यांनी 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.\n26 जानेवारी 1965 मध्ये भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले.\nमहाराष्ट्रात ‘रोजगार हमी कायदा’ 26 जानेवारी 1978 रोजी आमलात आला.\nचालू घडामोडी (27 जानेवारी 2018)\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n5 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.yourspj.in/ujjwalayojana/", "date_download": "2021-08-02T18:23:21Z", "digest": "sha1:TAT6MC37GQOT56MCZ7YRKOOEVQNPZDHQ", "length": 9838, "nlines": 83, "source_domain": "www.yourspj.in", "title": "९ सिलिंडर की १२ सिलिंडर? - YoursPJ.in", "raw_content": "\n९ सिलिंडर की १२ सिलिंडर\n९ सिलिंडर की १२ सिलिंडर\nएके काळी भारतात सरकारने वर्षाला किती अनुदानित सिलिंडर द्यावेत यावर वर्तमानपत्रात ठळक बातम्या येत होत्या. अग्रलेख लिहिले जात होते. कदाचित त्यावेळी त्या बातमीदार किंवा लेखकांना काळाच्या पोटात काय दडलंय याची तुसभरही कल्पना नव्हती. आज ४ वर्षांनी जेव्हा मला त्या बातम्या आठवतात तेव्हा ‘देश बदलतोय‘ या म्हणण्यावर विश्वास बसतो.\nकाल प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत ५ करोड नवीन गॅस जोडण्या देण्याबाबतचे लक्ष्य सरकारने अंतिम मुदतीच्या ६ महिने आधीच पूर्ण केले.\nप्रधानमंत्री उज्वला योजनेबाबत थोडक्यात;\nमे 2016मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. केवळ २८ महिन्यांमध्ये सरकारने ५ करोड घरांना गॅस सिलिंडर, शेगडी आणि रेग्युलेटर मोफत दिला. यासाठी प्रत्येकी ₹१६०० असे एकूण ८००० करोड रुपये सरकारने खर्च केले. देशातल्या ७१५ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली गेली. एकूण लाभार्थ्यांपैकी ४७% लाभार्थी SC, ST समुदायाचे आहेत.\nयोजनेचा दुसरा टप्पा म्हणून ३ करोड नवीन कनेक्शन देण्याची घोषणा करण्यात आली. त्यासाठी सरकारने ४ हजार ८०० करोड रुपये मंजूर केले आहेत.\nमी ट्विटर वर एका व्यक्तीचं ट्विट बघितलं. त्यात त्याने लिहिलं होतं की ‘तुम्ही दिलेला (सरकारने दिलेला) सिलिंडर संपल्यावर नवीन सिलिंडर घेण्यासाठी लोक पैसे कुठून देणार‘ त्यांच्या प्रश्नातच त्यांची नकारात्मक मानसिकता दिसतेय. आजवरच्या सरकारांनी गरीब लोकांना फुकटची घरे, स्वस्तातील धान्य, वीज देऊन उपकार केल्याच्या बाता मारल्या पण कुणीही त्यांना गरिबीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नाही. आता काळ बदललाय. लोकांना फुकटच नकोय. त्यांना स्वतःच्या कष्टातुन बांधलेल्या घरात राहायचंय. धान्य आणि वीज स्वतः भरू शकतील एवढे पैसे कमवायचेत. हे सरकार त्यासाठी प्रयत्न करतय. मुद्रा योजना, आवास योजना, ग्रामीण विद्युतीकरण योजना, पीक विमा यातून हे सिद्धच होतंय.\nकालच्या ५ करोडव्या महिलेला कनेक्शन देताना लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी वरील समस्येवर उपाय सुचवलाय. १४ किलो ऐवजी ५किलोचा सिलिंडर देता आला तर गरिबांना परत भरून घेताना आर्थिक अडचणी येणार नाहीत.\nउज्वला योजना यशस्वी करण्यासाठी मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. [ग्रामीण विद्युतीकरणासाठी (प्रत्येक गावात वीज) पियुष गोयल यांना निवडलं होतं] मानववंशशास्त्र (Anthropology) मध्ये एम. ए. पूर्ण केलेल्या प्रधान यांच्याकडे मोदी सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचा आणि पेट्रोलियम मंत्रालयाचा कारभार आहे.\nमोदींच्या गुजरातमधील घडी बसवून दिलेल्या सरकारी योजना आणि कार्यक्रम (उदा. व्हायब्रन्ट गुजरात) , ग्रामीण विद्युतीकरण आणि आता उज्ज्वला योजना या सगळ्यांकडे बघता मोदींना माणसं ओळखून काम करवुन घेण्यात चांगला हातखंडा असल्याचं दिसतंय. असो, त्या ट्विटमुळे अस्वस्थ झालो होतो. म्हणून ब्लॉग लिहायचं मनावर घेतलं.\nरेल्वेमधील दिवानखाने सर्वसामान्यांसाठी खुले\n१८०० रुपयांची आकडेमोड कि जगण्याची धडपड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/coronavirus-vaccine-updates-novavax-covid-19-vaccine-more-than-90-effective-in-us-trial/articleshow/83511490.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2021-08-02T18:10:13Z", "digest": "sha1:A4DDM7IIEC3KGJHNR6ASPYAWNXERVL5S", "length": 13475, "nlines": 124, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCoronavirus Vaccine करोनाविरोधात आणखी एक 'शस्त्र'; चाचणीत ९० टक्के प्रभावी ठरली 'ही' लस\nCoronavirus vaccine news : करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण सुरू आहे. तर, आणखी काही लशींच्या चाचणी सुरू आहेत. अमेरिकेत नोवावॅक्स लस चाचणीत ९० टक्के प्रभावी आढळली आहे.\nचाचणीत ९० टक्के प्रभावी ठरली 'ही' लस\nवॉशिंग्टन: जवळपास दीड वर्षांपासून जगभरात करोनाचे थैमान सुरू आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक देशांनी करोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या दरम्यान, लस तयार करणाऱ्या नोवावॅक्स कंपनीने मोठा दावा केला आहे. करोनाच्या वेरिएंटविरोधात नोवावॅक्सची लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.\nनोवावॅक्सने अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर संशोधन केल्यानंतर ही लस प्रभावी असल्याचे म्हटले आहे. कंपनीने म्हटले की, ही लस ९० टक्के प्रभावी आहे. सुरुवातीच्या चाचणी निष्कर्षानुसार लस सुरक्षित आहे. नोवॅक्सच्या चाचणीत अमेरिका आणि मेक्सिकोमधील १८ वर्षांवरील ३० हजारजण सहभागी झाले होते. त्यातील दोन तृतीयांश लोकांना तीन आठवड्याच्या अंतराने लशीचे दोन डोस देण्यात आले. तर इतरांना प्लेसीबो डोस (डमी लस) देण्यात आले.\nवाचा: चीन वुहान प्रयोगशाळेत जिवंत वटघाटळं; व्हिडिओ व्हायरल\nलस दिलेल्या गटा करोनाने ७७ जण बाधित होते. त्यातील १४ जणांना लस देण्यात आली. इतरांना डमी डोस देण्यातआले. ��्याशिवाय ही लस करोनाच्या इतर वेरिएंटसवर प्रभावी असल्याचे कंपनीने म्हटले. लस घेतल्यानंतर जाणवत असलेले साइड इफेक्ट्स सौम्य स्वरुपाची होती. रक्ताच्या गाठी तयार होणे, हृदयाजवळ सूज येणे आदी साइड इफेक्ट्स जाणवली नसल्याचे कंपनीने म्हटले.\nवाचा: करोना: चीनमध्ये डेल्टा वेरिएंटचा प्रकोप; नागरिकांसाठी निर्बंध लागू,\nनोवावॅक्स कंपनीने मागील वर्षी भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासोबत करार केला. या करारानुसार २०० कोटी लशीचे डोस तयार करण्यात येणार आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. बहुतांशी जणांचे लसीकरण झाले. नोवावॅक्सच्या लशीची वाहतूक करणे आणि साठवणूक करणे सोपं आहे.त्यामुळे ही लस विकसनशील, गरीब देशांच्या लसीकरण कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.\nवाचा: एस्ट्राजेनका लशीमुळे आणखी एक साइड इफेक्ट; युरोपीयन युनियनने दिला 'हा' इशारा\nवाचा: एक वर्षात गरीब देशांना एक अब्ज लशी देणार; जी-७ राष्ट्रांचे आश्वासन\nसप्टेंबर अखेरपर्यंत अमेरिका-युरोप आणि अन्य काही देशांमध्ये लसीकरणासाठी परवानगी मागण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्यावतीने देण्यात आली. एका महिन्यात किमान १० कोटी डोसचे उत्पादन करण्यास सक्षम असल्याचे कंपनीने सांगितले. करोना लशीचे डोसमध्ये निम्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nचीनला धक्का देण्यासाठी अमेरिकेची 'ही' योजना; भारतही होणार सहभागी\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nन्यूज ऑलिम्पिकसाठी काय पण.... सिंधूने देशाचे नाव उंचावण्यासाठी केला होता 'या' दोन गोष्टींचा त्याग\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nन्यूज एका चित्रपटानं हॉकी संघात भरला जोश अन् इतिहास घडला, जाणून यशाची पूर्ण कहाणी...\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nन्यूज जिनं हरवलं ती 'ताई'च झाली सिंधूची फॅन; म्हणाली, सिंधूमुळेच मला...\nमुंबई करोना: आज राज्याला मोठा दिलासा; मृत्यूसंख्येत मोठी घट; नवे रुग्णही घटले\nमुंबई सलून रविवारी ठेवावं लागणार बंद; २२ जिल्ह्यांसाठी अशा आहेत गाइ��लाइन्स\nक्रिकेट न्यूज IND VS ENG : रोहित शर्मानं टीम इंडियासाठी बनवला अफलातून गेम; व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही खूष व्हालं...\nमुंबई 'या' ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम; पाहा, यात तुमचा जिल्हा आहे का\nमुंबई महाराष्ट्राचे अनलॉकच्या दिशेने मोठे पाऊल; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nरिलेशनशिप ‘आता मी सगळं स्वीकारलंय’ आयुष्यभर नवऱ्यासाठी हेमा मालिनी यांना सहन करावी लागली ‘ही’ गोष्ट\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A5_%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2021-08-02T20:08:18Z", "digest": "sha1:VNMCAZK57TZKBZ3NELDJNXKA3KVJKMMS", "length": 5450, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गिल्बर्ट कीथ चेस्टरटन - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nगिल्बर्ट कीथ चेस्टरटन तथा जी.के. चेस्टरटन (इंग्लिश: Gilbert Keith Chesterton) (मे २९, इ.स. १८७४ - जून १४, इ.स. १९३६) हा इंग्लिश लेखक होता. त्याने कविता, नाटके, तत्त्वज्ञान, पत्रकारिता, व्याख्याने इत्यादी विविध माध्यमांमधून अभिव्यक्ती केली.\nअमेरिकन चेस्टरटन सोसायटीचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १८७४ मधील जन्म\nइ.स. १९३६ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जानेवारी २०१४ रोजी ०८:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेच�� नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2021-08-02T19:02:40Z", "digest": "sha1:SE6CICQ2ZQPCNAVL3GWHWKCHT6OJ7UOL", "length": 3563, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जबलपूर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n\"जबलपूर जिल्हा\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१९ रोजी २०:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.digitaltechnodiary.com/2021/05/brothers-day-quotes-wishes-in-marathi.html", "date_download": "2021-08-02T18:14:31Z", "digest": "sha1:YBF7WS7FJKMUTPRW7IKRHRUMC2ZWW4S2", "length": 24621, "nlines": 329, "source_domain": "www.digitaltechnodiary.com", "title": "ब्रदर्स डे च्या शुभेच्छा - Brothers day quotes , wishes in marathi", "raw_content": "\nHome › मराठी स्टेट्स कोट्स\nफक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ब्रदर्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .हा दिवस खास बनविण्यासाठी भावाला भेटवस्तू देतात आणि शुभेच्छा देतात. यावेळी हा विशेष उत्सव मंगळवार 24 मे 2021 रोजी भारतासह जगभरात साजरा केला जात आहे. जर तुमचा मोठा भाऊ ,लहान भाऊ किंवा आपण एखाद्याची बहिण असाल तर या दिवशी आपल्या भावला शुभेच्छा देण्यास विसरू नका.\nहा दिवस अधिक खास बनविण्यासाठी आम्ही ब्रदर्स डे च्या दिवशी तुमच्या साठी काही खास स्टेटस घेऊन आलो आहोत . Brothers day quotes in marathi , ब्रदर्स डे कोट्स मराठी , Brothers day wishes in marathi , ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा, Brothers day shubhechha in marathi ,भाऊ दिनाच्या मराठी शुभेच्छा ,Bhau dinachya shubhechha in marathi , Brothers day status quotes in marathi , brothers day sms in marathi , quotes in marathi for brother , भावाला ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा ,दादा साठी भाऊ दिनाचे मराठी संदेश ,brothers day wishes for brother in marathi , दादा साठी ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा , brothers day whatsapp status in marathi , brothers day wishes from sister in marathi , बहिणीकडून ब्रदर्स डे च्या शुभेच्छा हा संदेश तुम्ही तुमच्या मोठ्या भावाला तसेच आपल्या छोट्या भावाला पाठवू शकत���\nवाचा :- प्रत्येकाने आज पर्यावरणाबद्दल जागरूक होण्यासाठी पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा आणि घोषवाक्य\nभाऊ हा शब्द कधी\n👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,\nजेव्हा देव जग निर्माण कले\nतेव्हा एका गोष्टीची भीती\nकाळजी कशी घ्यावी म्हणून\nएक भाऊ बनवला असावा\nमी कोणाला घाबरत नाही\nमाझ्या भावाचा हात आहे\n👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,\nमला कोणताही सुपर हिरो दिसला नाही\nपरंतु मी तुला दररोज अप्रतिम कार्य\nकरताना पाहतो , तेव्हा मला माझा\nहिरो दिसतो ,माझा भाऊ\nतू केवळ माझा मोठा भाऊ नाहिस\nतर माझा चांगला मित्र आणि\nमाझ्या यशाचे कारण आहे\n👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,\nतुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस\nआनंदाने ,प्रेमाने आणि सूर्य प्रकाशाच्या\nकिरणांनी उजळून जावो हिच\nआपले भाऊ अनेकदा आपली आई सारखी\nआपल्यावर वडिलांप्रमाणे प्रेम करतात\nआणि मित्राप्रमाणे आपले समर्थन सुद्धा करतात\n👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,\nभाऊ सर्वांपेक्षा वेगळा आहे\nकोण म्हणतो की मी जिथे आहे\nतिथे तिथे आनंद आहे\nतो तर माझ्या भावामुळे आहे\nएक भाऊ एक रत्न आहे जो आपल्या\nसंपूर्ण आयुष्यात चमकत असतो\nएक चांगला भाऊ दिवस आज\n👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,\nBrothers day quotes in marathi | ब्रदर्स डे कोट्स मराठी | ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा\nसर्वात सुंदर वेळ एकत्र घालवला आहे\nतुझ्या मुळे माझे बालपण\nजगातील कोणत्याही संपत्तीची तुलना\nभावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही\nमी खूप नशीबवान आहे, की माझ्याजवळ\nतुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे\n👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,\nब्रदर्स डे च्या दिवशी माझ्या बंधूस शुभेच्छा\nआणि त्याच्या समर्थनासह माझे संपूर्ण\nजीवन उल्लेखनीय बनविल्याबद्दल त्याचे\nआभार , माय ब्रदर इज बेस्ट\nतुझ्या पाठिंब्या शिवाय मी माझ्या\nतुझ्या शिवाय माझे आयुष्य\nनेहमी माझ्या सोबत राहाल्याबद्दल\nधन्यवाद my best दादा\n👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,\nमाझ्याकडे तुझ्यासारखा भाऊ आहे\nत्यामुळे मला कोणत्याही संकटाची\nकधी भीती वाटत नाही\nधन्यवाद नेहमी माझ्या पठिशी\nBrothers day shubhechha in marathi ,भाऊ दिनाच्या मराठी शुभेच्छा | ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा\nतू माझ्यासाठी गुगल आहेस, जिथं\nमला माझ्या आयुष्यातील प्रत्येक\nतुझी साथ अशीच सर्वकाळ मिळो\nहिच ईश्वर चरणी प्रार्थना\n👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,\nतुला मला नेहमी चांगली व��यक्ती\nहोण्यासाठी प्रेरित केले आहे\nमाझा मोठा भाऊ असल्याबद्दल\nतुला उदंड आयुष्य लाभो\nमनी हाच ध्यास आहे\nयशस्वी हो , औक्षवंत हो\nही एकच माझी इच्छा आहे\n👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,\nमला आनंद देणाऱ्या बालपणातील माझ्या\nसर्व चांगल्या वाईट आठवणी ज्याच्याशी\nजोडलेल्या आहेत अशा माझ्या प्रेमळ\nभावाला भाऊ दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा\nनेहमी प्रोत्साहित करणारा आणि\nसाथ देणारा तुझ्या सारखा भाऊ\nमिळण्याचे भाग्य फार थोड्या\nलोकांना मिळते, तू खूप छान आहे\nआणि नेहमी असाच रहा\n👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,\nअसे म्हणतात की मोठा भाऊ\nतुझे प्रेम, आधार काळजी हे मला\nमी तुला हसवते ,तू मला रडवतोस\nहे जीवनाचे चक्र आहे\nपरंतु आजच्या या दिवशी मी\nअशी आशा करते की\nआपल्या दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य\nफुलू देत कारण आपण\nएकमेकांसाठी खूप खास आहोत\n👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,\nमाझ्यासाठी तू माझा संरक्षक ,देवदूत\nआहेस जो नेहमीच माझे प्रत्येक\nदुःखा पासून संरक्षण करतो\nभाऊ दिनाच्या मराठी शुभेच्छा | Bhau dinachya shubhechha in marathi | ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा\nएक बहीण म्हणून आता\nमला एवढंच सांगायचं आहे\nरक्षण करणाऱ्या माझ्या भावाला\n👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,👬\nमाझ्या आयुष्यातील वळणाचा प्रवास\nज्याच्या सहवासामुळे सहज पार करता आलं\nमी स्वतःला अतिशय भाग्यवान\nव्यक्ती समजतो कारण मला माझ्या\nभावामध्ये एक सर्वात चांगला मित्र\n👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,\nजेव्हा मी रडते, तेव्हा तू मला हसवतो\nमी जेव्हा दुःखी होते तेव्हा तू माझ्या\nमी जगातील सर्वात भाग्यवान\nमाझ्याकडे तुझ्यासारखा भाऊ आहे\nमाझ्या जन्मापासून तु माझा\nपहिला मित्र आहेस आणि\nमाझ्या मरणापर्यंत तूच माझा\n👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,\nभाऊ दिनाच्या मराठी शुभेच्छा | Bhau dinachya shubhechha in marathi | ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा\nमला कधीही भीती वाटत नाही कारण\nमला माहित आहे की तू नेहमी\nमाझ्या आनंदासाठी जो कुठलीही गोष्ट करू शकत नाही, अशा माझ्या भावाला\nआयुष्यात सर्वकाळ आनंद मिळो\n👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,\nलहानपणातील भाऊ म्हणजे खोडकर,\nमस्ती करणारा ,आपल्या सोबत\nतरुणपणातील भाऊ म्हणजे आधार देणारा\nकाळजी घेणारा, मार्ग दाखवणारा ,\nसंकटात मदत करणारा अगदी\nमी परमेश्वराला पाहिले नाही\nपण माझ्याकडे एक असा भाऊ आहे\nजो माझ्याक���े एक असा भाऊ आहे\nजो माझ्या आयुष्यातील चंद्र आहे\nजो अंधारात माझ्या मार्गावर प्रकाश टाकतो\n👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,\nज्याच्या सोबत मी सर्व काही\nशेअर करु शकतो असा भाऊ\nमाझा मित्र मार्गदर्शक ,पाठिराखा\nप्रत्येक कठीण परिस्थिती मध्ये सदैव\nमाझ्या सोबत असणाऱ्या माझ्या\nBrothers day wishes in marathi | भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा\nभाऊ कसाही असू दे\n👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,\nभाऊ बहिणींची ढाल असतो\nमग तो मोठा असो वा छोटा\nदिल्याबद्दल मी देवाचे आभार मानते\nमाझी अशी इच्छा आहे की\nआपण पुन्हा एकदा बालपणात\nपरत जाऊन खूप खूप खेळावे\n👫ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा,\nमाझ्या आयुष्याचा एक भाग\nतुझ्यामुळे मी माझ्या जीवनाचा\nपुर्ण आनंद घेऊ शकतो\nमला वाटते तू या जगातील\nमाझ्या आयुष्यातील तू एक चांगला\nमित्र ,मार्गदर्शक आणि शिक्षक आहे\n👫ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा\nBrothers day shubhechha in marathi ,भाऊ दिनाच्या मराठी शुभेच्छा | ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा\nज्याची सोबत असली की मनात\nसमस्यांना लढण्याची प्रेरणा मिळते\nअशा माझ्या ग्रेट भावाला\nआयुष्यात फक्त अन्न, वस्त्र, निवारा\nगरजेचा नसतो तर तुझ्या सारखा\nभाऊ सुध्दा खूप आवश्यक असतो\nजो मला मिळाला आहे\n👫ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा\nपाहू शकत नाही परंतु\nआपल्या हृदयाला हे माहित\nआहे की आपले एकमेकांवर\nभावा, तू या जगातील प्रत्येक भावासाठी\nएक रोल माँडेल आहेस\nकारण , तू खूप प्रेमळ ,काळजी घेणारा\nनेहमी संरक्षण करणारा आहेस\nअन् नेहमी माझ्या पाठीशी उभा असतोस\nतू या विश्वातील सर्वोत्तम भाऊ आहेस\n👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,\nआपला भाऊ कधीच आपल्याला\nI Love You बोलत नाही\nपण आयुष्यात त्याच्या एवढं\nखरं प्रेम कोणीच करत नाही\n👫ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा,\nहेही वाचा तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:\nवाढदिवस शुभेच्छा मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा-Daughter Birthday Wishes in Marathi June 10, 2021\nवाढदिवस शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary wishes in Marathi May 23, 2021\nGood Night wishes in marathi Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश | Good night quotes in marathi | शुभ रात्री मराठी शुभेच्छा | Shubh Ratri Shubhechha दिवसभरातील कामाच्या व्यापातून जेंव्हा रात्…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/01/break-chain-corona-ajit-pawar.html", "date_download": "2021-08-02T19:46:05Z", "digest": "sha1:5SJAUC7NPNSSAKXPXGLHWB7HNF5NE7EO", "length": 16861, "nlines": 111, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "कोरोना'ची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन करावे - उपमुख्यमंत्री अजित पवार - KhabarBat™", "raw_content": "\nMarathi news | मराठी बातम्या \nHome पुणे कोरोना'ची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन करावे - उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना'ची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन करावे - उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना'ची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन करावे\n- उपमुख्यमंत्री अजित पवार\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना प्रादुर्भाव व लसीकरण तयारीचा आढावा\nपुणे,दि. 22: 'कोरोना'बाधितांची संख्या कमी होत असली तरीही संकट अजून टळलेले नाही. 'कोरोना'चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन केले पाहिजे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक चाचण्या घेणे, तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या लवकर चाचण्या करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबतही त्यांनी आढावा घेत लसीकरण व्यवस्थापनात केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.\n'कोविड व्यवस्थापना’बाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, (व्हिसीव्दारे) राज्य उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार वंदना चव्हाण, आमदार राहुल कुल, आमदार चेतन तुपे, आमदार सुनिल टिंगरे, आमदार अशोक पवार, आमदार सिद्धार्थ शिराळे यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. डी. बी. कदम आदी वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.\nउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे शहर व जिल्ह्यात 'कोरोना'ची संख्या अजूनही पुरेशा प्रमाणात कमी झालेली नाही, ही चिंतेची बाब आहे. ब्रिटनहून महाराष्ट्रात आलेल्या काही प्रवाशांमध्ये नवीन स्ट्रेनचे काही कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात परदेशातून आलेल्या नागरिकांबाबत माहिती घेऊन त्यांची तपासणी आणि चाचण्या करा, तसेच कोरोना विषाणूच्या बदलत्या स्वरुपाच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.\nडॉ.सुभाष साळुंके यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस, कोरोना चाचण्या, व प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत माहिती दिली.\nविभागीय आयुक्त सौरभ राव यांनी रुग्णालय व्यवस्थापन, रुग्णोपचार व्यवस्थापन, प्रयोगशाळा तपासणी, कोविड सुविधा केंद्र, परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांबाबत शासनाच्या सूचना व त्याबाबची कार्यवाही, कोविड लसीकरणाबाबत सुरू असलेली कार्यवाही, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची माहिती तसेच रुग्णालयीन व्यवस्थापन चोख असल्याचे सांगितले.\nजिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ब्रिटनमध्ये कोरोना प्रतिबंधात्मकउपाययोजना तसेच लसीकरण व्यवस्थापनाबाबत माहिती दिली.\nपुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गाबाबतची स्थिती, उपाययोजना व लसीकरण केंद्राबाबत माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक��रारीचे निराकरण केले जाईल. - प्रकाशक ईमेल [email protected] [email protected]\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nअखेर तारीख ठरली; अफवावर विश्वास न ठेवता \"या\" बातमीत बघा तारीख\nअवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ...\nArchive ऑगस्ट (23) जुलै (259) जून (233) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2651) नागपूर (1855) महाराष्ट्र (574) मुंबई (320) पुणे (271) गोंदिया (163) गडचिरोली (146) लेख (140) वर्धा (98) भंडारा (97) मेट्रो (83) Digital Media (66) नवी दिल्ली (45) राजस्थान (33) नवि दिल्ली (26)\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित न���ुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/03/blog-post_7.html", "date_download": "2021-08-02T19:03:21Z", "digest": "sha1:AWWABKK4U7WWKFS77D6WWXEE7UGT6YHN", "length": 12385, "nlines": 105, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "साक्षगंध आटोपले; हळद लागण्याआधी तिची आत्महत्या - KhabarBat™", "raw_content": "\nMarathi news | मराठी बातम्या \nHome चंद्रपूर साक्षगंध आटोपले; हळद लागण्याआधी तिची आत्महत्या\nसाक्षगंध आटोपले; हळद लागण्याआधी तिची आत्महत्या\nवडिलांच्या आत्महत्या नंतर लग्नाच्या एक महिन्याआधीच मुलीने संपवली स्वतःची जीवनयात्रा\n◼️अतिशय दुखत धक्कादायक घटना\nशिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)\nसद्ध्या आत्महत्त्या करण्याचे सत्र सर्वत्र सुरू असून जिल्ह्यातच नव्हे तर ग्रामीण भागात सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या सोबतच मुले मुली आत्महत्त्या करीत असल्याने हा प्रकार नेमका कशामुळे घडत आहे. हे समजायला मार्ग नसून भद्रावती तालुक्यातील कान्सा येथील २२ वर्षीय कुमारिकेने लग्नाला एक महिना शिल्लक असताना स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केल्याची अतिशय दुःखद घटना शुक्रवारी घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.\nनीलिमा प्रमोद काकडे (रा.कान्सा) असे आत्महत्या करणाऱ्या कुमारिकेचे नाव असून काही दिवसांपूर्वी नीलिमाचे साक्षगंध झाले होते. एका महिन्यावर लग्न आले असताना तिने राहत्या घरीच स्वत: जाळून घेतले. प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात तिला दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या आकस्मिक आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी १० वर्षांपूर्वी वडील प्रमोद काकडे यांनी सुद्धा कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली होती. शिवाय पाच वर्षापूर्वी अपघातात भावाचा सुद्धा मृत्यू झाला होता. आणि आता आई ही आपल्या एकुलत्या एक पोरीचा आधार घेऊन कशीबशी मजुरी करून जगत असताना पोरीने सुद्धा आत्महत्या केली असल्याने त्या आईच्या काळजाची काय अवस्था झाली असेल हे न बोललेच बरे, मात्र लग्नाच्या बहूल्यावर चढण्याच्या अगदी एक महिन्या अगोदर मुलीने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या करणे म्हणजे काहीतरी मोठं संकट त्या मुलीवर कोसळल असाव अशी शक्यता असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जु���े पोस्ट मुख्यपृष्ठ\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. - प्रकाशक ईमेल [email protected] [email protected]\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nअखेर तारीख ठरली; अफवावर विश्वास न ठेवता \"या\" बातमीत बघा तारीख\nअवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ...\nArchive ऑगस्ट (23) जुलै (259) जून (233) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2651) नागपूर (1855) महाराष्ट्र (574) मुंबई (320) पुणे (271) गोंदिया (163) गडचिरोली (146) लेख (140) वर्धा (98) भंडारा (97) मेट्रो (83) Digital Media (66) नवी दिल्ली (45) राजस्थान (33) नवि दिल्ली (26)\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/07/blog-post_3.html", "date_download": "2021-08-02T18:38:15Z", "digest": "sha1:2S7H2U7QK5QC52JK6A4QPPUHQSZZRLM7", "length": 11067, "nlines": 96, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "करण आनंद यांनी डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्याबरोबर घालवलेले आठवणीतले क्षण केले शेअर - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome मनोरंजन करण आनंद यांनी डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्याबरोबर घालवलेले आठवणीतले क्षण केले शेअर\nकरण आनंद यांनी डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्याबरोबर घालवलेले आठवणीतले क्षण केले शेअर\nकरण आनंद यांनी डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्याबरोबर घालवलेले आठवणीतले क्षण केले शेअर\nनुकतेच राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची पाचवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यांचे विचार आणि केलेले कार्य देशाला आठवले. नक्कीच कलाम साहेब एक उच्च दर्जाचे विद्वान असलेले कुशल राजकीय, वैज्ञानिक, परोपकारी होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आणि समाजाला मार्गदर्शन केले. त्याच बरोबर, वैज्ञानिक बनून आपण देशाला एक शक्ती म्हणून स्वावलंबी बनवण्याचे काम केले आहे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त सेलिब्रिटी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी अब्दुल कलाम साहेबांची आठवण करून त्यांच्याबरोबर घालवलेले अनमोल क्षण आठवले. बॉलिवूड अभिनेता करण आनंदने आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि त्याच्या सुंदर आठवणी ताज्या केल्या.\nकरण आनंद यांनी त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यात त्यांच्यासमवेत आदरणीय माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम, झारखंडचे माजी मुख्यमंत्री श्री. बाबूलाल मरंद आणि श्री. अमित बाजला आहेत. हा फोटो दिल्लीतील शाळा सुरू होण्याचा आहे. जेव्हा करण आनंदने कलाम साहेबांशी बर्‍याच मुद्द्यांवर दीर्घ चर्चा केली होती. आणि एक ���विस्मरणीय वेळ घालवला होता.\nअभिनेता करण आनंदने 'गुंडे', 'किक', 'कॅलेंडर गर्ल्स', 'बेबी' अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करून आपली ओळख निर्माण केली आहे. खरं तर, त्याला बेबी चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेतून ओळख मिळाली. अलीकडेच त्यांनी मधुर भांडारकर यांच्या 'कॅलेंडर गर्ल्स' चित्रपटात एक कॅमिओ रोल केला होता. त्यानंतर त्यांनी 'लूट' मध्ये मुख्य भूमिका साकारली, ज्याचे कौतुक झाले. रंगीला राजा या चित्रपटातील युवराजच्या व्यक्तिरेखेला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले.\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.km-bearings.com/ucf211-32-pillow-block-bearing-product/", "date_download": "2021-08-02T19:29:19Z", "digest": "sha1:I6RD6DTBTLK5G6G4FMCBF7TVAQFAEFUM", "length": 12057, "nlines": 202, "source_domain": "mr.km-bearings.com", "title": "चीन यूसीएफ 211-32 उशा ब्लॉक असर उत्पादक आणि पुरवठादार | कुन्मेई", "raw_content": "\nखोल खोबणी बॉल बेअरिंग\nखोल खोबणी बॉल बेअरिंग\nस्टेनलेस स्टील केएम एसएसयूसीपी 207-20 उशी ब्लॉक बेअरिंग\nUCF211-32 उशी ब्लॉक बेअरिंग\nउच्च तापमान 6206ZZ दीप ग्रूव्ह बॉल बेअरिंग\nकेएम 22232CA गोलाकार रोलर बेअरिंग\nउच्च सुस्पष्टता 32000 मालिका कार बेअरिंग टेपर रोलर ...\nचांगल्या प्रतीचे केएम एनयू मालिका बेलनाकार रोलर बेअरिंग ...\nएग्रीकल्चर बेअरिंग यूसीपी मालिका तकिया ब्लॉक बेअरिंग\nलाँग लाइफ 22200 मालिका गोलाकार रोलर बेअरिंग\nहाय स्पीड 6300 मालिका मोटर बाइक बीयरिंग दीप ग्रोव्ह ...\nUCF211-32 उशी ब्लॉक बेअरिंग\nसंरेखन करण्याची क्षमता, मेकअप करणे सोपे, डबल सीलिंग डिव्हाइस आहे, हे भयंकर स्थितीत कार्य केले जाऊ शकते\nकेएम यूसीएफ 211-32 उशा ब्लॉक बेअरिंग, बेअरिंगचा आकार यूसीएफ 211 सारखा नसतो, तो एक मानक नसलेला असर आहे. फक्त आकार किंवा बेअरिंग आयटम मला सांगा, मी तुमच्यासाठी किंमत यादी बनवीन.\nउशी ब्लॉक बेअरिंग प्रत्यक्षात खोल चर बॉल बेअरिंगचे एक रूप आहे. त्याची बाह्य रिंग बाह्य व्यासाची पृष्ठभाग गोलाकार आहे, ज्या संरेखित करण्याची भूमिका बजाविण्यासाठी संबंधित अवतल गोलाकार असर आसनाशी जुळले जाऊ शकते. बाह्य गोलाकार असर मुख्यतः रेडियल भार जे एकत्रित रेडियल आणि अक्षीय भार सहन करण्यासाठी वापरले जाते. सामान्यत: अक्षीय भार एकट्याने सहन करणे योग्य नाही.\nबाह्य व्यासाची पृष्ठभाग गोलाकार आहे, ज्या संरेखित करण्याची भूमिका बजावण्यासाठी बेअरिंग सीटच्या संबंधित अवतल गोलाकार पृष्ठभागावर बसविली जाऊ शकते. उशा ब्लॉक बीयरिंग्ज मुख्यतः रेडियल आणि अक्षीय एकत्रित भार सहन करण्यासाठी वापरली जातात, जे प्रामुख्याने रेडियल भार असतात. सामान्यतः, केवळ अक्षीय भा��� सहन करणे योग्य नाही.\nउत्पादनाचे नांव UCF211-32 उशी ब्लॉक बेअरिंग\nब्रँड नाव केएम / ओईएम\nकडकपणा एचआरसी 60-एचआरसी 63\nप्रेसिजन पी 6, पी 5\nमूळचा देश चीन मध्ये तयार केलेले\nगुणवत्ता मानक ISO9001: 2008\nवितरण तारीख ठेवीची रक्कम मिळाल्यानंतर 3-25 कार्य दिवसात\nवैशिष्ट्य संरेखन करण्याची क्षमता, मेकअप करणे सोपे, डबल सीलिंग डिव्हाइस आहे, हे भयंकर स्थितीत कार्य केले जाऊ शकते\nदेयक अटी उ: 100% टी / टी आगाऊ\nबी: शिपमेंटपूर्वी 30% टी / टी आगाऊ. 70% टी / टी\nकेज मटेरियल पोलाद पिंजरा\nमुख्य बाजार मिडियास्ट; कॅनडा; दक्षिणपूर्व आशिया; दक्षिण अमेरिका आणि जगातील इतर देश\nकंपनीचे नाव लियाओचेंग कुन्मेई बेअरिंग कॉ., लि\n1. कमी घर्षण प्रतिकार, कमी वीज वापर, उच्च यांत्रिक कार्यक्षमता, प्रारंभ करणे सोपे; उच्च सुस्पष्टता, मोठा भार, लहान पोशाख, दीर्घ सेवा जीवन.\n2. प्रमाणित आकार, अदलाबदलक्षमता, सुलभ स्थापना आणि वेगळे करणे, सोपी देखभाल; संक्षिप्त रचना, हलके वजन, लहान अक्षीय आकार.\n3. काही बीयरिंगमध्ये सेल्फ-अलाइनिंगची कार्यक्षमता असते; मोठ्या प्रमाणात उत्पादन, स्थिर आणि विश्वासार्ह गुणवत्ता, उच्च उत्पादन कार्यक्षमता यासाठी उपयुक्त.\n4. ट्रान्समिशन फ्रॅक्शन टॉर्क द्रव डायनॅमिक प्रेशर बेअरिंगपेक्षा खूपच कमी आहे, म्हणून घर्षण तापमानात वाढ आणि वीज वापर कमी आहे; प्रारंभ होणारा घर्षण क्षण रोटेशनल घर्षण क्षणापेक्षा थोडा जास्त आहे.\n5. बदल लोड करण्यासाठी बेअरिंग विकृतीची संवेदनशीलता हायड्रोडायनामिक बेअरिंगपेक्षा कमी आहे.\n6. पारंपारिक हायड्रोडायनामिक बीयरिंगपेक्षा अक्षीय आकार लहान असतो; हे दोन्ही रेडियल आणि थ्रस्ट एकत्रित भार सहन करू शकते.\n7. अद्वितीय डिझाइन लोड-टू-स्पीडच्या विस्तृत श्रेणीमध्ये उत्कृष्ट कार्यक्षमता प्राप्त करू शकते; सहन करण्याची कार्यक्षमता लोड, वेग आणि ऑपरेटिंग वेगातील चढउतारांकरिता तुलनेने असंवेदनशील आहे.\nयूसीएफ लागू फील्डः कृषी यंत्रणा, अन्न यंत्रणा इ.\nमागील: उच्च तापमान 6206ZZ दीप ग्रूव्ह बॉल बेअरिंग\nपुढे: एमबी केज 22330MB गोलाकार रोलर बेअरिंग\nस्टेनलेस स्टील केएम एसएसयूसीपी 207-20 तकिया ब्लॉक बी ...\nएग्रीकल्चर बेअरिंग यूसीपी मालिका तकिया ब्लॉक बी ...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nपत्ताः यान्डियान इंडस्ट्रियल पार्क, लिनकिंग सिटी, शेडोंग प्रांत\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/rashi-bhavishya-today-todays-horoscope-wednesday-march-17-2021/", "date_download": "2021-08-02T18:18:47Z", "digest": "sha1:KWODREKWS2D6LEDSLJ6DIKUK2TLAPUAI", "length": 6025, "nlines": 73, "source_domain": "janasthan.com", "title": "Rashi Bhavishya Today Wednesday, March 17, 2021", "raw_content": "\nआजचे राशिभविष्य बुधवार,१७ मार्च २०२१\nआजचे राशिभविष्य बुधवार,१७ मार्च २०२१\nज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.\nRashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०”आज सकाळी ९.०० पर्यंत चांगला दिवस, विनायक चतुर्थी आहे”\nमेष:- धनलाभ होईल. मात्र खर्चात देखील वाढ होणार आहे. दूरच्या प्रवासाचा विचार कराल.\nवृषभ:- आनंदी दिवस आहे. प्रिय व्यक्ती भेटतील. मनाजोगती कामे पार पडतील. लाभाचे निर्णय होतील.\nमिथुन:- संमिश्र दिवस आहे. धावपळ वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील.\nकर्क:- चैनीची खरेदी कराल. छंद जोपासाल. आनंदी दिवस आहे.\nसिंह:- आर्थिक लाभ होतील. कामे समाधानकारक होतील. स्वप्ने साकार होतील.\nकन्या:- प्रेमात यश मिळेल. जोडीदाराला समजून घ्याल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल.\nतुळ:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मनपसंत कामे होतील. व्यवसायात यश मिळेल.\nवृश्चिक:- संतती संबंधित खुश खबर मिळेल. पराक्रम गाजवाल. परीक्षेत यश मिळेल.\nधनु:- घरात मोठे बदल होतील. मौल्यवान खरेदी कराल. आनंदी राहाल.\nमकर:- उत्तम लाभ होतील. सौख्य लाभेल. व्यवसायवृद्धी होईल. सन्मान मिळतील.\nकुंभ:- कला प्रांतात चमक दाखवाल. जुने मित्र भेटतील. आनंदात दिवस जाईल.\nमीन:- यशस्वी दिवस आहे. राजकीय स्वप्न पूर्ण होईल. आत्मविश्वास वाढेल. चैन कराल.\nज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक\n( Rashi Bhavishya Today कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)\nमाजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे निधन\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल :…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ तर शहरात २६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११९ नवे रुग्ण तर १५३ जण कोरोना…\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची जबाबदारी- छगन…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७० नवे रुग्ण तर २८८ जण कोरोना…\nनाशिक जिल्ह���यात आज कोरोनाचे ९५ तर शहरात ४१ नवे रुग्ण\nमहाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११३ तर शहरात ४३ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/1/", "date_download": "2021-08-02T18:37:56Z", "digest": "sha1:EH7RVCUCAIR5P5Z6XENTT7JXYXUDOYBA", "length": 14488, "nlines": 172, "source_domain": "policetimes.co.in", "title": "Hello world! – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारात���न मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ��हाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://healthaum.com/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-08-02T18:26:29Z", "digest": "sha1:AZHHXEDDI7M2JJRCADEVQIIVA44YJ2SH", "length": 5727, "nlines": 72, "source_domain": "healthaum.com", "title": "लिंबाच्या आंबटगोड लोणच्याची इन्स्टंट रेसिपी | HealthAum.com", "raw_content": "\nलिंबाच्या आंबटगोड लोणच्याची इन्स्टंट रेसिपी\nHow to make: लिंबाच्या आंबटगोड लोणच्याची इन्स्टंट रेसिपी\nStep 1: लिंबू तेलात फ्राय करा\nएका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि हिंग घालावी. यानंतर पॅनमध्ये कापलेले लिंबू मिक्स करून सर्व सामग्री फ्राय करून घ्या.\nStep 2: मोहरी व मेथी भाजून घ्या\nदुसऱ्या पॅनमध्ये मोहरी आणि मेथी दाणे तीन ते चार मिनिटांसाठी भाजून घ्या. भाजलेले मोहरी आणि मेथीचे दाणे मिक्सरमध्ये वाटा.\nStep 3: जाडे मीठ मिक्स करा\nलिंबू मऊ झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार जाडे मीठ घाला आणि सर्व सामग्री पाच ते सहा मिनिटांसाठी शिजवून घ्या.\nStep 4: लिंबामध्ये लाल तिखट मिक्स करा\nयानंतर पॅनमध्ये लाल तिखट टाक�� आणि सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने मिक्स करा. या मिश्रणामध्ये चुकूनही पाण्याचा समावेश करू नका.\nStep 5: मेथी-मोहरीची पूड\nयानंतर लिंबांमध्ये मेथी आणि मोहरीची पूड टाकावी. सर्व साहित्य दोन ते तीन मिनिटांसाठी शिजू द्यावे.\nStep 6: तयार झालंय चटपटीत लोणचे\nयानंतर गॅस बंद आणि लिंबाचं लोणचे थंड होऊ द्या. लोणचे थंड झाल्यानंतर एका बरणीमध्ये भरून ठेवा. पोळी, दही भात किंवा अन्य कोणत्याही पदार्थांसोबत या लोणच्याचा आस्वाद घ्या.\nStep 7: लिंबाचं लोणचे : पाहा संपूर्ण रेसिपी\nदिल की कमजोरी के कारण आ सकती है पैरों में सूजन, जानें 6 मुख्य कारण\n‘या’ कारणामुळेच भारतीय आहारात डाळ खिचडीला आहे अनन्यसाधारण महत्त्व\nNext story Karwa Chauth Recipe:करवा चौथ पर बनाएं हलवाई जैसी खस्ता नमकीन कचोरी, त्योहार का मजा हो जाएगा दोगुना\nPrevious story Karwa Chauth Recipes:करवा चौथ पर पति को बनाकर खिलाएं जाफरानी खीर, रिश्तों में घुल जाएगी मिठास\nहैदराबाद के करीब हैं ये वाटरफॉल, प्राकृतिक खूबसूरती देखने के लिए यहां का बनाएं प्लान\nनदी किनारे कैंपिंग का उठाना है लुफ्त, तो इन जगहों का बनाएं प्लान\nबेजोड़ सुंदरता और स्वास्थ्य चाहिए, तो रोजाना पिएं एक गिलास नोनी फ्रूट जूस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/2215/", "date_download": "2021-08-02T19:16:06Z", "digest": "sha1:WBQF7MHDM7BZ2OZ7YMZSWMKHXSDLTTLJ", "length": 18556, "nlines": 177, "source_domain": "policetimes.co.in", "title": "मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आपले कर्तव्य बाजवणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचा दोन वाहनांच्या धडकेमध्ये सापडून दुर्दैवी अंत. – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षि�� करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/ताज्या घडामोडी/मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आपले कर्तव्य बाजवणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचा दोन वाहनांच्या धडकेमध्ये सापडून दुर्दैवी अंत.\nमुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आपले कर्तव्य बाजवणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचा दोन वाहनांच्या धडकेमध्ये सापडून दुर्दैवी अंत.\nविदारक घटनेने महामार्ग पोलीस यंत्रणेला दुःखाच्या खाईत\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 13/10/2020\nमुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आपले कर्तव्य बाजवणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचा दोन वाहनांच्या धडकेमध्ये सापडून दुर्दैवी अंत.\nदि. 13 ऑक्टोबर 2020 रोजी साधारणपणे 2.45 वाजताच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल सचिन सोनवलकर गस्त घालत होते. त्याच दरम्यान किलोमीटर 12.400 पुणे लेनला MH 04 GF 4563 या ट्रकला मागून येणाऱ्या कंटेनर क्रमांक NL 01 L 6497 ने धडक दिली. त्या ठिकाणी अचानक उदभवलेल्या अपघातात आपल्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ट्राफिक पोलीस कर्मचारी सचिन सोनवलकर यांना अपयश आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.\nया विदारक घटनेने महामार्ग पोलीस यंत्रणेला दुःखाच्या खाईत लोटले असून या वृत्ताची खबर मिळताच महामार्ग वाहतूक विभागाचे ठाणे डिव्हिजनचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान आणि सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.\nतर या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.\nदिवंगत वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल सचिन सोनवलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशिर्डी येथील दानशुर व्याक्तिमत्व समाजसेवक गफ्फार खान पठाण यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी ची शफत राष्ट्रीय भाषेत घेउन एक वेगळा ईतिहास निर्माण केला\nकोविड १९ची दक्षता घेत येवला येथे धर्मांन्तर घोषनेचा ८५वा वर्धापण दिन साधे पणाने साजरा\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )न���मनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमं���्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/08/14-017.html", "date_download": "2021-08-02T18:39:49Z", "digest": "sha1:HCC5VAILYDZOKLZE37USSUJUV6SOXUE7", "length": 11469, "nlines": 99, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "रायगड जिल्ह्यात 14 हजार 017 जणांनी केली करोनावर मात - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome रायगड रायगड जिल्ह्यात 14 हजार 017 जणांनी केली करोनावर मात\nरायगड जिल्ह्यात 14 हजार 017 जणांनी केली करोनावर मात\nरायगड जिल्ह्यात 14 हजार 017 जणांनी केली करोनावर मात\nमहाराष्ट्र मिरर टीम अलिबाग\nस्वतःच्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 14 हजार 017 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 430 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1467, पनवेल ग्रामीण-352, उरण-125, खालापूर-238, कर्जत-86, पेण-271, अलिबाग-204, मुरुड-44, माणगाव-71, तळा-8, रोहा-226, सुधागड-27, श्रीवर्धन-16, म्हसळा-19, महाड-118, पोलादपूर-9 अशी एकूण 3 हजार 281 झाली आहे.\nकोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-6 हजार 073, पनवेल ग्रामीण-1 हजार 946, उरण-799, खालापूर-903, कर्जत-477, पेण-1130, अलिबाग-954, मुरुड-110, माणगाव-315, तळा-21, रोहा-491, सुधागड-33, श्रीवर्धन-132, म्हसळा-179, महाड-383, पोलादपूर-71 अशी एकूण 14 हजार 017 आहे.\nआज दिवसभरातही पनवेल मनपा-102, पनवेल ग्रामीण-51, उरण-13, खालापूर-36, कर्जत-6, पेण-39, अलिबाग-30, मुरुड-3, माणगाव-11, रोहा-7, सुधागड-1, श्रीवर्धन-4, म्हसळा-1, महाड-14, पोलादपूर-8 असे एकूण 326 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.\nआतापर्यंत पनवेल मनपा-177, पनवेल ग्रामीण-49, उरण-35, खालापूर-39, कर्जत-19, पेण-38, अलिबाग-33, मुरुड-12, माणगाव-3, तळा-2, रोहा-17, सुधागाड-2, श्रीवर्धन-8, म्हसळा-7, महाड-28, पोलादपूर-9 असे एकूण 478 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.\nआज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-186, पनवेल (ग्रा)-31, उरण-7, खालापूर-29, कर्जत-9, पेण-48, अलिबाग-21, मुरुड-11, माणगाव-14, रोहा-42, सुधागड-14, श्रीवर्धन-4, म्हसळा-2, महाड-12 अशा प्रकारे एकूण 430 ने वाढ झाली आहे.\nआजच्या दिवसात 7 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-1, उरण-1, पेण-1, श्रीवर्धन-1, महाड-2, पोलादपूर-1) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.\nआतापर्यंत जिल्ह्यातून 58 हजार 759 नागरिकांचे SWAB तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 178 आहे.\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण द��शी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/yuva-katta/natural-hair-care-tips-how-to-make-hair-spa-cream-at-home-with-natural-ingredients-in-marathi/articleshow/78248358.cms", "date_download": "2021-08-02T18:00:20Z", "digest": "sha1:SJEHXFAML5CQ3PHFV3F6OJY6PKB6RFBN", "length": 18606, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "homemade hair spa cream: Natural Hair Care दही आणि केळ्यापासून घरामध्ये कशी तयार करायची हेअर स्पा क्रीम\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nNatural Hair Care दही आणि केळ्यापासून घरामध्ये कशी तयार करायची हेअर स्पा क्रीम\nहेअर स्पा करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही. जर घरामध्ये हेअर स्पा क्रीम उपलब्ध असेल तर तुम्ही सहजरित्या स्वतः हेअर स्पा करू शकता. घरच्या घरी हेअर स्पा क्रीम कशी तयार करायची\nNatural Hair Care दही आणि केळ्यापासून घरामध्ये कशी तयार करायची हेअर स्पा क्रीम\nकेसांची देखभाल करण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने काही जण ब्युटी पार्लरमध्ये जातात. पण पार्लरमधील केमिकलयुक्त ट्रीटमेंट करण्याऐवजी नैसर्गिक सामग्रींची मदत घ्यावी. हेअर स्पामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते आणि केस चमकदारही होतात. स्वतःसाठी थोडासा वेळ काढा आणि घरच्या घरी हेअर स्पा करा. घरगुती हेअर स्पा क्रीम कशी तयार करायची, याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत.\nही क्रीम तयार करण्यासाठी आपल्याला केवळ पाच गोष्टींची आवश्यकता आहे. यावर तुम्हाला अधिकचा खर्च देखील करावा लागणार नाही. महत्त्वाचे म्हणजे नैसर्गिक पद्धतीने हेअर स्पा ट्रीटमेंट देखील होईल. महिन्यातून दोन वेळा तुम्ही होममेड स्पा करू शकता. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळेल. घरगुती हेअर स्पा क्रीम बाबतची माहिती जाणून घेऊया.\n(Hair Oil केमिकलयुक्त हेअर डाय ठेवा दूर, केसांसाठी वापरा हे नैसर्गिक तेल)\n​घरामध्ये हेअर स्पा क्रीम कशी तयार करावी\nसामग्री - अर्धे केळ, ३ चमचे मध, एक अंड, एक कप दही आणि दोन चमचे नारळाचे तेल\nक्रीम तयार करण्याची विधि\nएका प्लेटमध्ये अर्धे केळ, मध, अंड आणि एक कप दही घ्या. ही सर्व सामग्री मिक्सरमध्ये वाटून जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट एक बाउलमध्ये काढा आणि त्यामध्ये दोन चमचे नारळाचे तेल मिक्स करा. हेअर स्पा क्रीम लावण्यापूर्वी केस स्वच्छ धुणे आवश्यक आहे. यानंतर ३० मिनिटांसाठी टाळू आणि केसांवर क्रीम लावून ठेवा.\n(Hair Care केमिकलयुक्त शॅम्पू वापरू नका, या नैसर्गिक सामग्रींनी हेअरवॉश करून पाहा)\n​होममेड हेअर स्पा क्रीम वापरण्याचे फायदे\nकुरळ्या केसांसाठी केळ्याचा वापर करणं सर्वाधिक चांगला उपाय मानला जातो. केळ्���ातील पौष्टिक घटक तुमच्या टाळूची त्वचा मॉइश्चराइझ करते. यामुळे कोंड्याची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळते. ज्यामुळे केस मऊ आणि चमकदार दिसतात. केळ्यातील पोषण तत्त्वांमुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते. केळ्यामध्ये असणाऱ्या जीवनसत्त्वामुळे रक्त प्रवाह वाढण्यास मदत मिळते. ज्यामुळे केसांचे आरोग्य निरोगी राहते\n(Home Remedies For Skin या पाच घरगुती सामग्रींपासून तुम्ही तयार करू शकता फेस पॅक)\nअंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. यामुळे केस निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत मिळते. यातील घटक तुमच्या केसांना मॉइश्चराइझ करण्याचंही कार्य करतात. धूळ, माती, प्रदूषण आणि अन्य कित्येक कारणांमुळे केसगळती होऊ लागते. योग्य वेळेतच यावर लक्ष न दिल्यास ही समस्या गंभीर होण्याची शक्यता असते. अंड्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास यातील पोषक तत्त्वांचा तुमच्या टाळूच्या त्वचेला आणि केसांना खोलवर पुरवठा होतो. यामुळे मुळासकट केस मजबूत होतात आणि केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.\n(Natural Hair Care नैसर्गिक सामग्रींपासून कसे तयार करायचे घरगुती हेअर पॅक)\nमधामध्ये नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझिंगचे गुणधर्म आहेत. ज्यामुळे केसांमधील ओलावा टिकून राहण्यास मदत मिळते. तुम्ही केसगळतीमुळे त्रस्त असल्यास मध वापरणं लाभदायक ठरू शकते. निर्जीव, निस्तेज आणि कोरड्या केसांसाठी मध फायदेशीर ठरू शकते. मधामध्ये अँटी बॅक्टेरिअल, अँटी फंगल आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. या घटकांमुळे केसांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.\n(Hair Care Tips स्ट्रेटनिंग टीट्रमेंट केल्यानंतर केसांची अशी काळजी घेणे आहे गरजेचं)\nदह्यामुळे केस मऊ, चमकदार होतात. शिवाय कोंड्याचीही समस्या कमी होते. दह्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, खनिजे आणि फॅटी अ‍ॅसिड असतात. हे घटक आपल्या केसांसाठी पोषक आहेत. यामुळे केसगळती रोखण्यास मदत मिळते. तसंच दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, झिंक, मॅग्‍नेशियम आणि पोटॅशिअम देखील मो्ठ्या प्रमाणात असते. कोंडा, टाळूला खाज सुटणे आणि संसर्ग इत्यादी समस्या दह्यामुळे कमी होण्यास मदत मिळू शकते.\n(Hair Care केसांसाठी सल्फेट फ्री शॅम्पू का वापरावा तुम्हाला याचे फायदे माहिती आहेत का)\nनारळाच्या तेलामुळे तुमच्या केसांना पोषण तत्त्वांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो. यामुळे तुमचे केस मऊ आ��ि चमकदार होण्यास मदत मिळते. केस तुटणे, कोंडा इत्यादी समस्या नारळ तेलाच्या वापरामुळे कमी होऊ शकतात. या हेअर स्पा क्रीममध्ये वापरण्यात आलेल्या नैसर्गिक सामग्रीमध्ये मॉइश्चराइझिंग गुणधर्म आहेत.\n(Hair Care Tips या ५ हेअरस्टाइल कधीही करू नका, जाणून घ्या केसांवर कसा होतो परिणाम\nNOTE केसांसाठी कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण प्रत्येकाच्या केसांचा प्रकार आणि पोत एकसारखा नसतो.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nHair Care केसांसाठी सल्फेट फ्री शॅम्पू का वापरावा तुम्हाला याचे फायदे माहिती आहेत का महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल ७००० mAh बॅटरीने सुसज्ज पावरहाऊस स्मार्टफोन Tecno Pova 2 लाँच, किंमत बजेटमध्येच, पाहा डिटेल्स\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nमोबाइल Jio चे तीन धमाकेदार Plan, विमानातून आता फोनवर बोला आणि इंटरनेट चालवा, पाहा प्लानची किंमत-वैधता\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nफॅशन बाहुबली सिनेमातील या अभिनेत्रीचा अवतार पाहून लोक म्हणाले, 'हे काय परिधान केलंय'\nकार-बाइक जुलैमध्ये पेट्रोल-डिझेलने 'शंभरी' ओलांडली, तर MG च्या इलेक्ट्रिक SUV ची कधी नव्हे इतकी 'डिमांड' वाढली सिंगल चार्जमध्ये 419KM रेंज\nब्युटी दीपिका केसांना लावते ‘हे’ इतकं स्वस्तातलं तेल, मस्तानीच्या सिल्की व शाईनी केसांचे रहस्य उघड\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nमोबाइल ६०००mAh बॅटरीसह येणाऱ्या सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोनवर मोठी सूट, पाहा डिटेल्स\nकरिअर न्यूज दहावीच्या खासगी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार हायकोर्टाने CBSE कडे मागितले उत्तर\nसिनेमॅजिक माझ्या मुलांना यात ओढू नका, राज कुंद्रा प्रकरणावर शिल्पानं मौन सोडलं\nदेश एकाच व्यक्तीला चार वेळा करोना लस, बिहार आरोग्य प्रशासनाचा प्रताप\nमुंबई मुंबई लोकलबाबत मोठी बातमी; 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार लोकलमुभा\nमुंबई शरद पवारांकडून मुख्यमंत्री ठाकरेंचं कौतुक; भाजप म्हणतो...\nगप्पाटप्पा 'रिअॅलिटी शो' स्क्रिप्टेड असतात का सचिन खेडेकर यांनी केला खुलासा\nनियमित महत्त्वाच्या बा���म्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/randhir-kapoor-age", "date_download": "2021-08-02T18:58:36Z", "digest": "sha1:J5I3IN3DREA2FLUMQYUCZSGKKZC4DEOI", "length": 3271, "nlines": 87, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरणधीर यांच्या नव्या घराची पूजा करिश्माच्या लेकीचा लुक सर्वांवर पडला भारी, पाहुणे तिलाच पाहत होते एकटक\nकरीना कपूर हॉट ड्रेस घालून काकीच्या बर्थडे पार्टीत पोहोचली, बेबोचा बोल्ड लुक चर्चेत\nकरीना छोटा ड्रेस घालून पोहोचली वडिलांच्या बर्थडे पार्टीमध्ये, सुपर हॉट लुक पाहून चाहते क्लीन बोल्ड\nवयाच्या ७४ व्या वर्षी रणधीर कपूर यांनी केली करोनावर मात, तरी कुटुंबियांना भेटण्यास मनाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C-%E0%A5%AB%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%82-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2021-08-02T18:04:01Z", "digest": "sha1:JLRR4KOLQWO72HXAGEPEK52FZLI2WHW5", "length": 29417, "nlines": 176, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "दर रोज ५०० मिनिटं धागे काढण्याचं काम", "raw_content": "\nदर रोज ५०० मिनिटं धागे काढण्याचं काम\nगुजरातेतलल्या सुरतच्या कोट्यावधींचा धंदा करणाऱ्या कापड कारखान्यांसाठी ओडिशातल्या स्त्रिया घरबसल्या काम करतात, त्यांना ना कामगार कायद्यांचं संरक्षण ना मजुरीसाठी वाटाघाटी करण्याची संधी, त्यांच्याकडे पाहिलंही जातं अकुशल कामगार म्हणून\nदररोज सकाळी १० वाजता सुरतेच्या उत्तरेकडच्या मीना नगरमध्ये राहणाऱ्या रेणुका प्रधान यांचं घर हेच त्यांचं कामाचं ठिकाण बनतं. त्यांच्या घरी आणून दिलेल्या रंगीबेरंगी साड्या स्वयंपाकघरातल्या सिंकपाशी, दारापाशी आणि अगदी पलंगाखाली कोंबून ठेवल्या जातात. त्यानंतर रेणुका झटकन एक गडद गुलाबी आणि निळ्या रंगाची पॉलिस्टरची साडी काढतात आणि त्यांच्या खोलीबाहेरच्या पाण्याच्या पाइपवर टांगतात.\nजवळच्याच वेद रोडवरच्या कापड कारखान्यातून ही साडी इथे आली आहे. मशीनवरच्या भरतकामादरम्यान पॉलिस्टर कापडावर काही धागे तसेच सुटे राहून जातात. इस्त्री करून, घडी मारून कपड्यांच्या कारखान्यात पाठवण्याआधी हे सुटे धागे काढून ट���कावे लागतात. आणि इथेच रेणुकासारख्या घरबसल्या काम करणाऱ्यांचं काम सुरू होतं.\nएका दिवसात किमान ७५ साड्यांचे असे जादाचे धागे चिमटीत धरून ओढून काढण्याचं काम रेणुका करतात. साडी भारी पॉलिस्टर रेशमाची असेल तर मग असे धागे काढण्यासाठी त्या पत्तीचा वापर करतात. “एका साडीला मला पाच ते सात मिनिटं लागतात,” त्या सांगतात. “चुकून जास्तीचे धागे ओढले गेले आणि कापड खराब झालं तर मला मुकादमाला अख्ख्या साडीचे पैसे भरून द्यावे लागतील. त्यामुळे बारीक लक्ष द्यावं लागतं.”\nएका साडीचे २ रुपये अशा दराने रेणुकांना दिवसाचे १५० रुपये मिळतात. छोटीशी चूक झाली तरी पाच दिवसांची मजुरी बुडाली समजायचं. “दिवसभर [आठ तास] काम केल्यानंतर, माझी बोटं सुन्न पडतात,” त्या सांगतात.\nरेणुका प्रधान रोज जवळ जवळ ७५ साड्यांचे धागे काढतात. रोज सकाळी महिला कामगारांच्या घरी साड्यांचे गठ्ठे (उजवीकडे) पोचवले जातात\nओडिशाच्या गंजम जिल्ह्यातल्या पोलोसारा तालुक्यातल्या सनबरगाम गावातून स्थलांतरित झालेल्या रेणुका आपला यंत्रमाग कामगार नवरा आणि चार लेकरांसोबत १७ वर्षांपासून सुरतेत राहत आहेत. वरवरचा अंदाज काढला तरी सुरतेत ओडिशाचे ८,००,००० कामगार काम करत असावेत (पहाः कृत्रिम कापड, अस्सल हिरमोड आणि Living in the rooms by the looms ) यातले बहुतेक जण देशातली कापडाची राजधानी मानल्या जाणाऱ्या या शहरात यंत्रमाग आणि कापड कारखान्यांमध्ये काम करतात. जुलै २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या फेडरेशन ऑफ गुजरात वीवर्स असोसिएशन आणि त्यांची शाखा असणाऱ्या पांडासेरा वीवर्स असोसिएशनच्या अहवालानुसार या व्यवसायाची वार्षिक उलाढाल रु. ५०,००० कोटी इतकी आहे.\nइथल्या हजारो अदृश्य घर-कामगारांपैकी रेणुका प्रधान एक आहेत – आणि यातल्या बहुतेक ओडिशाच्या यंत्रमाग कामगारांच्या पत्नी आहेत – ज्या सुरतेच्या उत्तरेकडच्या औद्योगिक पट्ट्यामध्ये किंवा त्याच्या जवळ राहतात. त्यांचं काम म्हणजे धागे तोडणं (राहिलेले धागे काढणं) आणि कापडावर खडे चिकटवणं. त्यांच्या कामासाठी त्यांना कोणतंही संरक्षण साहित्य दिलं जात नाही किंवा त्यांना हे काम करताना काही शारीरिक त्रास झाला, उदा. डोळ्यांवर ताण येणं, कापणं, पाठदुखी, इ. तर त्याच्यासाठीही काही भरपाई दिली जात नाही. त्यांच्याबरोबर कामाचा कसलाही करार केला जात नाही, सामाजिक सुरक्षेची सोय नाही आणि त���ं पाहता त्या कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी करू शकत नाहीत.\n“मी जवळ जवळ गेली १५ वर्षं काम करतीये, पण मला साधं त्या कंपनीचं किंवा तिच्या मालकांचं नावही माहित नाही. रोज सकाळी गठ्ठे येतात, आणि दर पंधरा दिवसांनी मला पैसे मिळतात,” रेणुका सांगतात.\nरेणुकांच्या घरापासनं हाकेच्या अंतरावर शांती साहूदेखील हेच काम करतात. गंजम जिल्ह्याच्या ब्रह्मपूर सदर तालुक्यातलं बुडुका हे त्यांचं गाव. चाळिशीच्या साहू पहाटे ५ वाजता उठतात आणि मीना नगरमधल्या आपल्या मैत्रिणींसोबत जवळच्या सशुल्क शौचालयात जातात. पुढचे काही तास घरकाम उरकण्यात जातात – पाणी भरणं, स्वयंपाक, धुणी आणि यंत्रमाग कारखान्यातल्या रात्रपाळीवरून परत आलेल्या आपल्या नवऱ्याचं – अरिजीत साहूचं हवं नको पाहणं.\nमहागाच्या साड्या असतील तर शांती साहू आणि त्यांची मुलगी, आशा दोघी मिळून काम करतात. शांतीचा नवरा अरिजीत नुकताच यंत्रमाग कारखान्यातल्या रात्रपाळीवरून परत आलाय\nहे सगळं चालू असताना त्यांची मुलगी आशा साड्यांचे गठ्ठे सोडायला लागते. “आम्ही दोघी एकत्र काम करतो,” आपल्या १३ वर्षांच्या लेकीकडे निर्देश करत शांती सांगतात. आशाची सुरत महानगरपालिका चालवत असलेली उडिया माध्यमाची शाळा ८ वी पर्यंतच होती त्यामुळे नंतर ती सोडावी लागली आणि खाजगी शाळेत जाणं त्यांना परवडणारं नव्हतं. या मायलेकी जरा महागाच्या असणाऱ्या, जास्त भरतकाम असणाऱ्या साड्यांवर एकत्र काम करतात आणि साडीमागे ५ ते १० रुपये कमवतात. यात काही तरी चूक होण्याची शक्यता पण तशी जास्त असते. “आमच्या खोलीचं छत उंचीला कमी आहे आणि उजेड पण कमीच असतो त्यामुळे घराच्या आत काम करणं मुश्किल होतं. त्यामुळे मग आम्ही बाहेर उंचावरती या साड्या अडकवतो आणि जवळ जवळ दिवसभर उभ्याने काम करतो. कापडावर एखादा डाग पडला तरी आमच्या मजुरीतून पैसे कापून घेतात,” शांती सांगतात.\nकपड्यांच्या कारखान्यामधलं त्यांचं अगदी खालचं स्थान आणि अधिकृत आकडेवारीमध्ये कुठेही उल्लेखच नाही यामुळे अशा घरी बसून काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या किती आहे याचाही स्पष्ट अंदाज बांधता येत नाही. “त्यांच्यापैकी कुणीही कसलाही लेखी करार केलेला नाही, खरं तर त्यांना काम देणाऱ्या मुकादमाचं नावही त्यांना माहित नसण्याची शक्यता आहे,” भारताच्या पश्चिमेकडच्या राज्यांमध्ये काम करणाऱ्या ओड���शातल्या कामगारांबरोबर कार्यरत आजीविका ब्यूरो या सुरतेतल्या सामाजिक संस्थेचे प्रकल्प समन्वयक संजय पटेल सांगतात. “अनेकदा तर त्यांचं काम म्हणजे श्रम आहेत हेदेखील त्या स्त्रियांना आणि त्यांच्या घरच्यांना पटत नाही कारण हे काम घरी बसून केलेलं असतं. दिवसाकाठी किती नग द्यायचे हे पक्कं असल्याने कधी कधी तर लहान मुलांनाही कामात ओढलं जातं. आणि त्यामुळेच त्या त्यांना मिळणाऱ्या मजुरीबाबत काहीच घासाघीस करत नाहीत.”\nगुजरात किमान वेतन (एप्रिल ते सप्टेंबर २०१९, दर सहा महिन्यांनी यात महागाई दराशी सुसंगत बदल केले जातात) कायद्यानुसार ‘तयार कपडे बनवणे, किंवा त्यासोबतच्या गोष्टी तयार करणे आणि शिलाई काम’ यामध्ये गुंतलेल्या कामगारांना आठ तासांच्या पाळीसाठी दिवसाला रु. ३१५ इतकी मजुरी मिळायला पाहिजे. मात्र रेणुका, शांती आणि इतर महिला जे काम करतायत ते नगावर मोजलं जातं आणि त्यांना राज्याने निर्धारित केलेल्या किमान वेतनाच्या निम्म्याहून कमी मजुरी दिली जाते. इथल्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांना याच धागा तोडण्याच्या कामासाठी महिन्याला ५,००० ते ७,००० रुपये मिळतात आणि कदाचित जादा कामासाठी भत्ता, कामगार विमा अशा सामाजिक सुरक्षेचाही लाभ मिळू शकतो. घरी बसून काम करणाऱ्या कामगार मात्र महिन्याला ३००० रुपयांपेक्षा जास्त कमाई करू शकत नाहीत आणि कामासंबंधीचे सगळे खर्चही त्यांनाच उचलावे लागतात.\n“दहा वर्षांपूर्वी देखील मला एका साडीमागे २ रुपयेच मिळत होते. मी जर कधी मुकादमापाशी पैसे वाढवून देण्याचा विषय काढला तर तो मला सांगतो की मी घरी बसूनच काम करतीये आणि तसंही या कामात फार काही कौशल्य लागत नाही. पण मला विजेचं बिल, खोलीचं भाडं भरावं लागतं, त्याचं काय” ३२ वर्षांची गीता सामल गोलिया विचारते. तिचा नवरा राजेश यंत्रमाग कामगार आहे. गोलिया कुटुंब मीना नगरपासून चार किलोमीटरवर विश्राम नगरमध्ये राहतं.\nडावीकडेः गीता गोलिया म्हणते की मुकादम आणि बाकीच्यांनाही तिच्या कामात काही कौशल्य लागत नाही असं वाटतं. उजवीकडेः महिला कामगारांना दर पंढरवड्याला एक किलो खडे आणि कपड्याचा डिंक पुरवला जातो\nफेब्रुवारी २०१९ मध्ये कॅलिफॉर्नियाच्या बर्कले विद्यापीठाने एक अभ्यास प्रसिद्ध केला – 'कलंकित कपडेः भारताच्या घरबसल्या काम उद्योगातील मुली आणि स्त्रियांचं ��ोषण'. या मध्ये असं म्हटलं आहे की भारताच्या घरबसल्या काम उद्योगातील ९५.५ टक्के कामगार स्त्रिया आहेत. आधुनिक गुलामगिरीचे अभ्यासक सिद्धार्थ कारा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या अभ्यासानुसार यातल्या कोणत्याही कामगार महिलेला काम करत असताना काही इजा झाली तर आरोग्य सुविधा मिळत नाही, ती कामगार संघटनेची सदस्य नाही किंवा कामासंबंधी कोणतेही लिखित करार केले जात नाहीत.\nसुरतेच्या कापड उद्योगासाठी स्त्रिया घरबसल्या जे काम करतात – जे खरं तर त्यांचं काम ठिकाण गणलं गेलं पाहिजे – ते काम रोजगार मानलं जात नाही. त्यामुळे त्यांच्या कामाचा समावेश कोणत्याही कामगार कायद्यात, उदा. फॅक्टरीज ॲक्ट, १९४८ होत नाही ज्याद्वारे उद्योगांमधल्या कामगारांच्या हक्कांचं रक्षण केलं जातं.\n“घरी बसून कामाचा करार हा एक दिवाणी नातेसंबंध आहे [मालक-कामगार नातेसंबंध नाही] जिथे कामगार कायदे लागू होत नाहीत. त्यात पुन्हा काम एकाकडून दुसऱ्याला देऊन करून घेतलं जातं आणि त्यामध्ये कोणतेही नियम पाळले जातात का हे पाहण्याची यंत्रणाच अस्तित्वात नसते,” सुरत प्रांताचं सहाय्यक कामगार आयुक्त, जी. एल. पटेल सांगतात.\n“विमा किंवा कोणतीही भरपाई अशाच कामगारांना देता येते ज्यांना नोंदणीकृत कारखान्याच्या स्थळी अपघात किंव इजा झाली आहे,” (वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारे गठित) यंत्रमाग सेवा केंद्राचे सहाय्यक संचालक सिद्धेश्वर लोंबे सांगतात. “स्त्रियांचा या उद्योगात सहभाग आहे हे माहित असलं तरी त्यांचे कामाचे तास, कामाचं ठिकाण, तिथली परिस्थिती आणि तिथे झालेल्या इजा, इत्यादींची नोंद ठेवणं अवघड आहे कारण त्या त्यांच्या स्वतःच्या घरांमध्ये त्यांच्या सोयीनुसार काम करतात.”\nडावीकडेः विश्राम नगरमधली एकमेव ‘ओडिया महिला मुकादम’ रंजिता प्रधान. उजवीकडेः सुरतेच्या कापड कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांना तुलनेने जास्त वेतन मिळतं\nकोणतीही व्यवस्थात्मक सुरक्षा नाही, सामाजिक संरक्षण नाही अशा परिस्थितीत गंजम जिल्ह्यातल्या बुगुडा तालुक्यातल्या भोगोडा गावातली ३० वर्षांची रंजिता प्रधान आता विश्राम नगरमधली एकमेव “ओडिया महिला एजंट” म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. “पुरुष मुकादमांबरोबर काम करणं फार अवघड होतं, ते आम्हाला वेळेवल पैसेही द्यायचे नाहीत. काही कारण नसताना ते आमची म��ुरी कापायचे,” रंजिता सांगते. तेरा वर्षांपूर्वी तिने घरून काम करायला सुरुवात केली.\n२०१४ साली, रंजिताने वेद रोडवरच्या एका कपडे कारखान्याच्या मालकाची भेट घेतली आणि त्याला सांगितलं की त्याने जर थेट तिला काम दिलं तर ती “चांगलं काम” करून देण्याची हमी घेईल. तेव्हापासून तीन कारखान्यांमधनं कापडावर खडे चिकटवायचं काम घेऊन ती वस्तीतल्या ४० बायकांना घरी काम देते. त्यांच्यातल्या अलिखित कराराप्रमाणे रंजिता दर पंधरवड्याला या महिला कामगारांना एक किलो खडे आणि डिंक पोचता करते. ड्रेसचं कापड दर रोज सकाळी त्यांच्या घरी पोचवलं जातं. प्रत्येक घर-कामगार रोज २,००० हून अधिक खडे चिकटवण्याचं काम करते आणि दिवसाला २०० रुपये कमावते (दर १० खड्यांमागे एक रुपया).\n“त्यांचा माझ्यावर विश्वास आहे कारण त्यांना माहितीये, की मी पण त्यांच्यातलीच एक आहे,” रंजिता सांगते. “या कामामध्ये बायांना सलग तासंतास वाकून बारीक नक्षी भरायची असते. त्यामुळे पाठीला रग लागते, डोळ्यांवर ताण येतो. आणि तरीही, आम्ही तर काही तक्रार केली, तर आमच्या नवऱ्यालाही असंच वाटतं की हे काही खरंखुरं काम नाही, ‘टाइम-पास’ आहे.”\nसंध्याकाळचे ७ वाजलेत. रंजिता यंत्रमाग कारखान्यातून आपला नवरा भगवान कधी परततोय त्याची वाट पाहतीये. दिवसभराचं काम करून तिने कापडाचे गठ्ठे परत बांधून ठेवलेत. गेली १३ वर्षं, आला दिवस असाच जातो. “आम्ही सुरतेला येताना असा विचार केला होता की परत जाऊन गंजमला आपल्या कुटुंबासाठी एक घर बांधायचं,” ती म्हणते. “पण बचतीचं सोडा इथला रोजचा दिवस जरी नीट भागला तर शप्पथ.”\nकृत्रिम कापड, अस्सल हिरमोड\nकृत्रिम कापड, अस्सल हिरमोड\nकाम मागावर अन् राहणं मागंच\nकाम मागावर अन् राहणं मागंच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_141.html", "date_download": "2021-08-02T18:26:03Z", "digest": "sha1:JCVDYDRICBFFOVZPCAHZDDD4WF4YWOCS", "length": 9951, "nlines": 98, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "पुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगारांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र पुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगारांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त\nपुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगारांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त\nपुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगारांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त\n18 गावठी पिस्तुलं आणि 27 जिवंत काडतूसं हस्तगत.\nमहाराष्ट्र मिरर टीम -पुणे\nपुणे पोलिसांनी धडक कारवाईकरत मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. पुणे हडपसर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी सराईत गुन्हेगारांकडून 18 गावठी पिस्तुलं आणि 27 जिवंत काडतूसं हस्तगत केली. या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी 4 आरोपी हे शिरूर परिसरातले आहेत. या सर्वांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरुपाची असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.\nपुण्यात ही शस्त्रे येणार आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या टोळीला अटक केली.\nअरबाज खान, सूरज चिंचणे, कुणाल शेजवळ उर्फ यश, जयेश गायकवाड उर्फ जय, विकास भगत तौर उर्फ महाराज व शरद बन्सी मल्लाव अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 18 पिस्तुलं, 27 जिवंत काडतुसे, एक चोरीची मोटार सायकल असा एकूण मिळून 5 लाख 68 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. हडपसर पोलिसांची शहर आयुक्तालयातील मोठी कारवाई आहे.\nआरोपींकडून जप्त करण्यात आलेले गावठी बनावटीचे पिस्तुलं व जिवंत काडतुसे यामुळे पुणे शहरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्याचे कारस्थान उघडकीस आले आहे. या आरोपीकडून आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE.html", "date_download": "2021-08-02T19:30:11Z", "digest": "sha1:DVEVKQQSYA46IV7R5GIPFILUFAPH736W", "length": 8526, "nlines": 119, "source_domain": "zeenews.india.com", "title": "फायदा News in Marathi, Latest फायदा news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या खात्यात थेट 49,965 कोटी रुपये, 34.07 लाख जणांना फायदा\n34.07 लाख शेतकर्‍यांना लाभ\nआत्मनिर्भर भारत ३.० मध्ये यांना होणार फायदा\n. बॅंक क्रेडीटमध्ये २३ ऑक्टोबरपर्यंत ५.१ टक्के वाढ झालीय.\nPM मोदी आज लाँच करणार 'संपत्ती कार्ड'; लाखो गावकऱ्यांना फायदा\nआज ११ वाजता लाँच होणार नवा उपक्रम\nराशीभविष्य | या राशीच्या व्यक्तींना होईल गुंतवणुकीचा फायदा\nअसा असेल तुमचा आजचा दिवस\nसंशोधन : घरात व्यायाम करा किंवा जिममध्ये, फायदा सारखाच\nतुम्ही देखील त्या लोकांसारखेचं आहात का जे जिमची फी भरतात पण जिममध्ये जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. असं असेल तर काळजी करण्याची गरज नाही.\nWorld Cup 2019 : राऊंड रॉबिन फॉरमॅटचा फायदा आणि आव्हानं\n२०१९ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे.\nघर खरेदी करताय... मोदी सरकारकडून 'न्यू ईअर गिफ्ट'\nनुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली घोषणा\nपीएफ खात्याबद्दल तुमच्या फायद्याच्या ५ गोष्टी\nकर्मचारी भविष्य निधी सं���टना (ईपीएफओ) ला गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून पाहिलं जातं.\nबिल्डरच्या फायद्यासाठी रस्ता रद्द, पालिकेचा प्रताप\nवोडाफोन-आयडिया ग्राहकांसाठी... जिओनंही दिली नाही अशी ऑफर\nटेलिकॉम कंपन्यांमधली स्पर्धा काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.\nमोदी सरकारचा मोठा निर्णय, महिन्याला ६-१८ हजार रुपये जास्त मिळणार\nकेंद्र सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.\nगरोदरपणात हे पदार्थ तुमच्या जेवणात ठेवल्याने फायदा\nसमुद्री पदार्थ खाल्याने गर्भधारणेसाठी लागणारा कालावधी कमी लागतो\nराष्ट्रवादीच्या 'हल्लाबोल'चा शिल्पा शेट्टीच्या राजस्थान टीमला फायदा\nआयपीएलच्या अकराव्या मोसमाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे.\nनवी मुंबई | थेट पणनचा फायदा आंबा उत्पादकांना नाही\nनवी मुंबई | थेट पणनचा फायदा आंबा उत्पादकांना नाही\nजिओचा आणखी एक धमाका... प्रत्येकाला मिळणार मोठा फायदा\nही सर्व्हिस एनहान्स्ड मल्टिमिडिया ब्रॉडकास्ट सर्व्हिस (ईएमबीएमएस) तंत्रज्ञानावर आधारित असेल.\nमोठी बातमी : मुंबई एअरपोर्टवरील अदानी एअरपोर्ट नावाचा फलक शिवसैनिकांनी तोडला\nIndian Women's Hockey Team ने रचला इतिहास, पहिल्यांदा ऑलंपिक उपांत्य सामन्यात धडक\nपावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी\n'तो' फलक नियमानुसारच', मुंबई विमानतळावरील बोर्डवर अदानी ग्रूपचं स्पष्टीकरण\nCab Driverला मारणाऱ्या महिलेच्या व्हिडीओ मागचं धक्कादायक सत्य समोर\nसर्वात मोठी बातमी | राज्यातील 11 जिल्हे वगळता लॉकडाऊनचे नियम शिथिल\nमहिलांनाही Bargainingमध्ये मागे टाकेल अशी तरुणाची ट्रीक, पाहा व्हिडीओ\nधक्कादायक... दीपिका पदुकोणसोबत झळकलेल्या अभिनेत्यावर बलात्काराचे आरोप\n भारतीय महिला हॉकी टीमचा कोच 'कबीर खान'\nMaharashtra Unlock | राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर, काय सुरु काय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2021/05/25/", "date_download": "2021-08-02T18:26:17Z", "digest": "sha1:FPP566VN65FXCJXKKPZRUUALWUGPZXER", "length": 11779, "nlines": 138, "source_domain": "belgaumlive.com", "title": "May 25, 2021 - बेळगांव Live", "raw_content": "\n29,30 मे रोजी जिल्हा संपुर्ण लॉकडाऊन\nदिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आगामी 29 आणि 30 मे रोजी बेळगाव जिल्हा संपुर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे असा आदेश जिल्हाधिकारी डॉ एम जी हिरेमठ यांनी बजावला आहे. शनिवारी 29 रोजी सकाळी 6 वाजल्या पासून स���मवारी 31 रोजी सकाळी...\nमंगळवारी पोलिसांनी केली ही कारवाई\nमंगळवारी बेळगाव शहरात पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींची वीस वाहने जप्त केली आहेत. विना मास्क फिरणाऱ्या 290 व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याशिवाय शिवाजीनगर येथील सुरू असलेल्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. के बी रोडवरील बेकरी वर गुन्हा दाखल पोलिसांनी केला आहे.रविवार...\nसरकारने एनजीओंना सहकार्य करून पाठिंबा द्यावा : कामील बेपारी\nबेळगाव शहरात जेवढ्या म्हणून बिगर सरकारी संघटना (एनजीओ) आहेत, त्या सर्व जनहितार्थ लोकांच्या भल्यासाठी कार्य करत आहेत. तेंव्हा सरकारने त्यांना सहकार्य करून पाठिंबा दिला पाहिजे, जेणेकरून त्यांचे कार्य अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा कॅम्प येथील खादिमीन एज्युकेशन अँड सोशल...\nखानापूर युवा समितीने केली ही मोठी मागणी\nखानापूर तालुक्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असून ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन कापोली माचीगड व माणिकवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू करावे अशी...\nशहरातील फुलांचे मार्केट उद्यापासून बंद\nठप्प झालेली फुलांची खरेदी-विक्री आणि कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन शहरातील फुलांचे मार्केट उद्या बुधवार दि. 26 मेपासून बंद ठेवण्याचा निर्णय बेळगाव फुलं खरेदी-विक्री व्यापारी संघटनेने घेतला आहे. बेळगाव ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या भागातील...\nनवा निर्णय : आता एका घरात एकाच व्यक्तीचे आयसोलेशन\nराज्यातील घरगुती विलगीकरण (होम आयसोलेशन) बंद करण्याचे सूतोवाच गेल्या शनिवारी आरोग्यमंत्री डाॅ. के. सुधाकर यांनी केले असताना बेळगाव शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एका घरात एकच व्यक्ती आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी रविवारपासून सुरू झाली आहे. याआधी एका...\nपाऊस व वादळी वाऱ्यामुळे हेस्कॉमचे लाखोचे नुकसान\nगेल्या आठवड्यात झालेल्या पावसासह वादळी वाऱ्यामुळे बेळगाव जिल्ह्यात हेस्कॉमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जोरदार वारा व पावसामुळे बेळगाव शहरात 12 ट्रान्सफॉर्मर निकामी झाले तर 12 हून अधिक वीज खांब कोसळण्याबरोबरच ठिकठिकाणी वीज वाहिन्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या. दरवर्षी वेगवेगळ्या...\nमंगळवारी खरेदीसाठी उडाली झुंबड\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग मोठे प्रयत्न करत आहेत. मात्र नागरिकांच्या दुर्लक्ष पणामुळे कोरोना वाढतच चालला आहे जिल्हाधिकार्‍यांनी 48 तासाचा कडक विकेंड लॉक डाऊन केला होता. त्यामुळे नागरिक घरातच होते. मात्र मंगळवारी पुन्हा नागरिकांनी बाजारपेठेत मोठी...\nआता गावा गावात होणार रॅपिड टेस्ट\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता गावागावात रॅपिड अंटीजन टेस्ट करण्यात येणार आहे. यासाठीची चालना जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी लवकरच दिली असून आता सध्या जिल्ह्यातील 135 गावांमध्ये ही टेस्ट सुरू करण्यात आली आहे तर उर्वरित गावांमध्ये ही लवकरच याबाबत...\nविमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक\nपाण्यातूनवाहून जाणाऱ्या इसमाचा जीव वाचविणाऱ्या ब्रेव्ह बॉय श्री कार्लेकर व सहकाऱ्यांचे कौतुक करत प्रोत्साहन देण्याचे काम विमल फौंडेशनने केलं...\nखून प्रकरणातील ‘त्या’ मोकाट आरोपींना गजाआड करा\nउपमुख्यमंत्री पद दिले तरी जबाबदारी पार पाडतो-उमेश कत्ती*\nव्हिडीओ कॉलिंगद्वारे ब्लॅकमेलिंग : पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा\nवाहतूक समस्येसंदर्भात सिटीझन कौन्सिलची ही मागणी\nविमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक\nखून प्रकरणातील ‘त्या’ मोकाट आरोपींना गजाआड करा\nउपमुख्यमंत्री पद दिले तरी जबाबदारी पार पाडतो-उमेश कत्ती*\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17430/", "date_download": "2021-08-02T19:28:09Z", "digest": "sha1:ACHQ45WDSH5D6IWA7G5SVEZGQTJHKOLW", "length": 15832, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "टक्काचोर – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ��े ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nटक्काचोर : याला परटीण असेही दुसरे नाव आहे. कोर्व्हिडी या कुलातील हा पक्षी असून ह्याचे शास्त्रीय नाव डेंड्रोसिट्टा व्हॅगॅबंडा असे आहे. भारतात याच्या चार प्रजाती आणि याच्याशी साम्य असणाऱ्या आणखी दोन जाती आहेत.\nसंबंध भारत आणि ब्रह्मदेशात हा सापडतो. डोंगराळ भागात मात्र १,५२५ मी.पेक्षा जास्त उंचीवर हा आढळत नाही. हा पक्षी वृक्षवासी असून जमिनीवर कधीच उतरत नाही. झाडीत व झुडपांच्या रानात हा राहतो, घरांच्या किंवा बंगल्यांच्या आवारात व बगीच्यात हा पुष्कळदा येतो. दाट अरण्यात हा सहसा नसतो. हे पक्षी गोंगाट करणारे असून सामान्यतः यांची जोडपी असतात.\nटक्काचोर साधारणपणे साळुंकीएवढा असतो. याचा रंग तांबूस पिंगट असतो सबंध डोके, मान व छाती धुरकट तपकिरी असते पंख गडद तपकिरी असून मिटलेल्य�� स्थितीत त्यांच्या बाजू करड्या, पांढऱ्या रंगाच्या असतात. याचे शेपूट लांब (३० सेंमी.), निमुळते व करड्या रंगाचे असते व त्याचे टोक काळे असते. नर व मादी दिसायला सारखीच असतात.\nहा पक्षी स्वभावतः भित्रा असल्यामुळे झाडांवर दाट पानांमध्ये दडून बसतो. याच्या सगळ्या हालचाली चोरट्या असतात. हा सर्वभक्षक आहे. फळे, किडे, सुरवंट, गोमा, बेडूक, सरडे, लहान साप, पक्ष्यांची अंडी व पिल्ले हा खातो. चौर्य विद्येत हा निष्णात आहे. पक्ष्यांची अंडी व पिल्ले चोरून खाण्याकरिता हा नाना प्रकारच्या युक्त्या योजतो. हा पुष्कळ प्रकारचे आवाज वाढतो, काही कर्कश तर काही मंजूळ असतात. याचा नेहमीचा कोक्‌ली, कोक्‌ली हा आवाज मोठा पण मधुर असतो.\nयांचा विणीचा हंगाम फेब्रुवारीपासून जुलैपर्यंत असतो. हा आपले घरटे मोठ्या झुडपात अथवा झाडांवर-विशेषतः बाभूळ, आंबा, कडूलिंब वगैरेंवर बांधतो. ते वाटीसारखे व काटक्यामुळ्यांचे केलेले असून झाडाच्या शेंड्यावर फांदीच्या दुबेळक्यात असते. मादी ४–५ अंडी घालते, ती सामान्यतः फिक्कट तांबूस पांढऱ्या रंगाची असून त्यांच्यावर तांबूस आणि तपकिरी डाग असतात. घरटे बांधणयापासून तो पिल्लांना खाऊ घालून वाढविण्यापर्यंतची सगळी कामे नर व मादी दोघेही करतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nदाबछिद्रण व कातर यंत्र\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. ���ा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21912/", "date_download": "2021-08-02T19:07:37Z", "digest": "sha1:PKAIACKSBY6373R3UND2NL3LC6BZ3XXF", "length": 13412, "nlines": 221, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "एल् पॅसो – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृ���द’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nएल् पॅसो : अमेरिकेच्या टेक्सस राज्यातील मोक्याचे ठिकाण. लोकसंख्या ३,२२,२६१ (१९७०). हे अमेरिका व मेक्सिको यांच्या सरहद्दीवर, फ्रँकलिन पर्वताच्या पायथ्याशी, रीओ ग्रँड नदीकाठी वसले आहे, तर नदीच्या दुसर्‍या तीरावर मेक्सिकोचे स्यूदाद ह्वारेस हे शहर आहे. एल् पॅसोच्या आसमंतात गुरे पाळणे तसेच कालव्याखालील लांब धाग्याचा कापूस पिकविणे व इतर शेती हे महत्त्वाचे उद्योग आहेत. येथे तेलशुद्धी, तांबे शुद्धीकरण यांचे कारखाने असून रेल्वे यंत्रशाळा आहे. सिमेंट, काचेच्या वस्तू, कापड, बंद डब्यातील अन्नपदार्थ, मांससंवेष्टन, दूध, लोणी, मद्य यांची उत्पादने येथे असून भांडी, कापड व चामड्यावरील नक्षीकाम ही येथील कारागिरीची वैशिष्ट्ये आहेत. व्यापार व दळणवळणाचे हे महत्त्वाचे केंद्र आहे. शहर अद्ययावत बांधणीचे असून त्यावर स्पॅनिश संस्कृतीचा ठसा दिसतो. एल् पॅसोजवळील राष्ट्रीय उद्यानांना भेट देण्यासाठी दरवर्षी सु. दहा लक्ष लोक येथे येतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लि���ी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/features/dilip-kumar-untold-story", "date_download": "2021-08-02T18:52:40Z", "digest": "sha1:CE6B7ISXRAEH5ACZAOS5TJBP47H6XX3H", "length": 27991, "nlines": 37, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Dilip Kumar: Untold Story", "raw_content": "\nदिलीपकुमार : अनटोल्ड स्टोरी\nबॉलिवूडचा इतिहास लिहायला घेतला, तर तो एका नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. कारण ते फक्त नाव नाही. तो आहे बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार. तो आहे सर्वसामान्यांना आपण स्वत:च पडद्यावर आहोत, याचा आभास निर्माण करणारा नायक, केवळ पडद्यावरचा नायकच नाही, तर सामाजिक जीवनातही ज्यानं आपला खास ठसा उमटवला, असा तो आहे एक लढवय्याही. सुपरस्टार काय असतो, आणि कलेत परफेक्शनिस्ट असणं म्हणजे काय, हे ज्यानं त्यानंतरच्या तमाम कलाकारांना शिकवलं.... तो आहे एक महानायक... त्याचं नाव युसूफ खान, अर्थात दिलीपकुमार... या महानायकाच्या आयुष्यातील अज्ञात, अपरिचित असे खुसखुशीत किस्से...\nअभिनेता दिलीपकुमार आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नाते अगदी निकटचे होते. दोघांचे संबंध हे सख्ख्या बहिण-भावापेक्षा अधिक होते. याबाबत लता मंगेशकर नेहमी भरभरून बोलतात. त्या म्हणतात की, मला जवळचे कोण आहे असे जेव्हा वाटायचे तेव्हा दिलीपकुमार यांच्यापासून सुरवात व्हायची. ते मला लहान बहिणीप्रमाणे प्रेम करत. एवढेच नाही तर लता मंगेशकर यांच्या बिझी शेड्यूलवरून दिलीपकुमार यांना काळजी वाटायची. एकदा तर ते लाईव्ह कॉन्सर्टची यादी पाहून लता मंगेशकर यांच्यावर चिडेले होते.\nपाकिजाच्या गाण्यावरून नाराजी - १९७४ मध्ये लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये लता मंगेशकर यांचा पहिला कार्यक्रम होता. तेव्हा या कार्यक्रमाची सुरवात करण्यासाठी दिलीपकुमार यांना पाचारण करण्यात आले होते. ’मिस्टर परफेक्टनिस्ट’ म्हणून ओळखले जाणारे दिलीपकुमार हे कोणतेही काम असो इतक्या अचूकतेने करत की त्यात शंका राहत नसे. स्टेजवर लता मंगेशकर यांच्यासंबंधी बोलायचे असल्याने त्यांनी मंगेशकर यांच्याकडून गाण्यांची यादी मागवली.\nकार्यक्रमाची सुरवात पाकिजाचे गाणे ’इन्ही लोगों ने लीना दुपट्टा मेरा’ या गाण्याने सुरवात करण्याचे ठरवल्याने दिलीपकुमार नाराज झाले आणि ते लता यांना म्हणाले, की आपल्याला हे गाणे का म्हणायचे आहे. कारण या गाण्याचे शब्द तितक्या प्रमाणात ताकदीचे नाहीत’. यावर लता यांनी दिलीपकुमार यांना खूप समजून सांगायचा प्रयत्न केला. हे गाणे लोकांना खूप आवडते आणि त्यांना हे गाणे ऐकायचे, असे त्यांना सांगितले. मात्र दिलीपकुमार या मताशी सहमत झाले नाही. लता यांनी युक्तीवाद केल्यानंतर दिलीपकुमार यांनी त्याविषयी काही मत मांडले नाही.\nपानसुपारीचा डबा आणि नाराजी- अशाच प्रकारचा किस्सा संगीतकार कल्याणी आनंदजी यांच्या घरी घडला. कल्याणजी यांच्या भावाकडे झालेल्या एका पार्टीत दिलीपकुमार हे लता मंगेशकर यांच्यावर नाराज झाले होते. कल्याणजींच्या भावाकडे झालेल्या पार्टीत बॉलिवूडमधील एकाहून एक मातब्बर मंडळी भोजनाचा आस्वाद घेत होती. सर्वांचे जेवण झाल्यावर लता मंगेशकर यांनी अगदी सहजपणे पानसुपारीचा डबा दिलीपकुमार यांच्यासमोर नेला. हे पाहून हसणारे दिलीपकुमार अचानक गंभीर झाले आणि त्यांनी पानसुपारीचा डबा आणणे आवडले नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, लता ही गोष्ट चांगली नाही.\nचांगल्या घरातील मुली अशा प्रकारे पानसुपारीचा डबा कोणासमोर नेत नाही आणि ही गोष्ट मला खटकली. तुम्ही माझ्या लहान बहिण आहोत. हा अधिकार आपल्याला कोणी दिला. दिलीपकुमारांच्या या सल्ल्याने लता यांना विचार करण्यास भाग पडले. दिलीपकुमार यांच्यातील जो प्रामाणिकपणा, आत्मियता आणि स्वभावातील असणारा सरळपणा हा आजकाल दिसून येत नाही, असे लता मंगेशकर म्हणतात. दिलीपकुमार यांनी नेहमीच लता मंगेशकर यांच्यावर प्रेम केले आणि त्याबाबत लता या नेहमीच आभारी राहिलेल्या आहेत. लता मंगेशकर यांनी हा किस्सा लेखक यतींद्र मिश्र लिखित लता-सूरगाथा यात सांगितलेला आहे. लता मंगेशकर यांच्यावर लिहलेल्या गेलेल्या पुस्तकापैकी हे सर्वात मोठे पुस्तक मानले जाते.\nताज हॉटेल आणि सायराचे रुसणे- मायानगरीत दिलीपकुमार आणि सायरा बानो यांची जोडी बेमिसाल राहिलेली आहे. दिलीपकुमार आणि सायराबानो यांच्यातील प्रेमाला बहर आला तेव्हा पहिल्या डेटला ते मुंबईच्या ताज हॉटेलला गेले होते. मुंबईचे ताज हे दिलीपकुमार यांचे आवडीचे हॉटेल. त्यामुळेच पहिल्या भेटीला हीच जागा निवडली. परंंतु त्यांना सायराबानोंच्या भेटीचा आनंद घेता आला नाही. यादरम्यान त्यांना सतत फोन येऊ लागले आणि वेटर वारंवार येऊन फोन घेण्याचा आग्रह करत होता. हे पाहून सायराबानो रुसल्या आणि त्यांनी घरी जाण्याची इच्छा बोलून दाखवली. दिलीपकुमार यांना आपल्या चूकीची जाणीव झाली आणि ते गाडीत सोडण्याच्या बहाण्याने सायराबानो यांना बिचवर घेऊन गेले. गाडीतच त्यांनी सायरा बानो यांना लग्नासाठी मागणी घातली. अर्थात सायरा बानो यांना तर स्वप्नातील राजकुमार मिळाला होता, हे सांगायची गरज नाही.\nदिलीपकुमार आणि सायरा : तेरी मेरी कहानी- असे म्हणतात की प्रेमाला वय नसते. ट्रॅजडी किंग दिलीपकुमार आणि सायरबानो यांच्या प्रेमकहानीने देखील जगाला हेच सांगितले आहे. सुरवातीच्या काळात या प्रेमी जोडींना प्रत्येकांने नाकारले होते, तरीही ते डगमगले नाही. तेच पुढे अनेक चढउतारातही खंबीरपणे एकत्र उभे राहिले होते. भेटीपासून ते विवाहापर्यंत प्रत्येक किस्सा रंजक आणि रोचक राहिलेला आहे. केवळ बारा वर्षाची असताना सायराबानो यांनी दिलीपकुमार यांना स्वप्नातील राजकुमार म्हणून शिक्कामोर्तब केले हाते. तत्कालिन काळात दिलीपकुमार हे बॉलिवूडचे सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते होते. त्यांच्या अभिनयाची, रुबाबदारपणाची, देखणेपणाची भूरळ लाखो चाहत्यांना पडली होती. त्यात सायरबानो देखील अपवाद ठरल्या नाहीत. सायरबानो आणि दिलीपकुमार यांच्या प्रेमाचे असे काही किस्से आहेत की चित्रपटातील प्रेमकहान्या देखील फिक्या पडू शकतात.\nपडद्यावर दिलीपकुमार यांचे आगमन- १९५२ चा काळ होता. दिलीपकुमार यांचा बॉलिवूडवर दबदबा होता. सुरवातीच्या काळातील काही चित्रपटांनी दिलीपकुमार हे बॉलिवूडचे बादशहा बनले. याच काळात त्यांचा सुपरहिट चित्रपट आन झळकला होता. दुसरीकडे सायराबानो होती. तिचे वय अवघे १२ होते. सायराबानो यांची आई नसीम बानो या स्वत: कलाकार असल्याने सायरबानो यांना चित्रपट पाहणे ही काही नवीन बाब नव्हती. मात्र त्या अन्य मंडळीप्रमाणेच दिलीपकुमार यांचे चित्रपट पाहण्यासही उत्सुक असायच्या. अशा काळातच त्या दिलीपकुमार यांचा एक चित्रपट पाहण्यासाठी टॉकीजवर गेल्या. चित्रपटात दिलीपकुमार यांनी एंट्री करताच टॉकीजमध्ये एकच टाळ्यांचा आणि शिट्यांचा आवाज घुमला. श्रोत्यांची तारीफ ऐकून टॉकीजमध्ये बसलेल्या सायरबानो यांची धडधड वाढली. पडद्यावर दिलीपकुमार यांचा चेहरा सायराबानो यांच्या डोळ्यात सामावला गेला. त्याचवेळी त्या दिलीपकुमार यांच्या प्रेमात पडल्या आणि नंतर आयुष्याच्या साथीदार बनल्या.\nसायराबानो यांची ‘लंबी जुदाई’ - सायरबानो या प्रत्येक क्षणी दिलीपकुमार यांचाच विचार करत असत. काळ पुढे सरकत गेला. दिलीपकुमार आणि सायराबानो यांचे प्रेम अधिक गडद होते गेले. सायराबानो यांनी दिलीपकुमार यांना अनेकदा पडद्यावर पाहिले होते. आता त्या आपल्या स्वप्नातील राजकुमारला प्रत्यक्षात पाहयचे होते. मुगल ए आझम चित्रपटाच्या प्रिमियरला मराठा मंदिर चित्रपटगृहात दिलीपकुमार येणार असल्याची बातमी सायराबानो यांना समजली. ही बातमी ऐकून त्या बैचेन झाल्या. सायराबानो याच दिवसाची वाट पाहत होत्या. फक्त एकदाच दिलीपकुमार यानंा जवळून पाहायचे होते. मोठ्या अपेक्षेने सायराबानो मराठा मंदिरला पोचल्या. दिलीपकुमारचे चाहते अगोदरच जमा झालेले होते. मात्र काही कारणाने दिलीपकुमार तेथे पोचले नाही. दिलीपकुमार न आल्याने त्यांचा हिरमोड झाला.\nराजकुमारला भेटण्यासाठी चित्रपटात ‘एंट्री’ - कोणत्याही परिस्थितीत दिलीपकुमार यांची झलक सायराबानो यांना पाहयची होती. मात्र अनेकदा प्रयत्न करुनही दिलीपकुमार यांची भेट होता होईना. काळानुसार दिलीपकुमार हे मेगास्टार बनले होते. त्यामुळे सायराबानो यांना दिलीपकुमारपर्यंत पोचणे दिवसेंदिवस कठिण होऊ लागले. त्यामुळे दिलीपकुमार यांना भेटण्यासाठी काहीतरी खास शक्कल लढवावी लागेल, असा त्यांनी विचार केला. आईप्रमाणेच त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून दिलीपकुमारजवळ जाणे सोपे होईल. सायराबानो यांच्यासमोर दोनच गोष्टी होत्या. पहिले म्हणजे आईप्रमाणे बॉलिवूडमध्ये मोठी कलाकार बनने आणि दुसरे म्हणजे दिलीपकुमार यांच्याशी विवाह करून आयुष्यभरासाठी सोबती म्हणून राहणे. हे दोन स्वप्ने उराशी बाळगून सायरा बानो यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. त्यांना लवकरच ब्रेक मिळाला. त्यांना पहिल्याच जंगली चित्रपटात शम्मीकपूरसारख्या बड्या अभिनेत्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात सायराबानो यांनी आपल्या सौदर्यांची भूरळ चाहत्यांवर पाडली. त्यानंतर सायराबानो यांनी कधीही मागे वळून पाहिले ना��ी.\nदिलीपकुमार यांचा काम करण्यास नकार- सायराबानो यांनी चित्रपटसृष्टीत बर्‍यापैकी बस्तान बसवले होते. एकामागून एक हिट चित्रपट होऊ लागले. दिलीपकुमार यांच्यासमवेत काम करण्याची आणि ओळख करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सायराबानो यांना वाटले. तेव्हा सायराबानो या पुन्हा स्वप्न रंगवू लागल्या. मात्र त्यांना पुन्हा एकदा नशिबाने साथ दिली नाही. सायराबानो यांना एका चित्रपटात सहनायिका म्हणून आणले तेव्हा दिलीपकुमार यांना त्यांच्याविषयीची माहिती मिळाली. यादरम्यान आपले स्वप्न आता लवकरच पूर्ण होईल, असे सायरा यांना वाटू लागले. मात्र असे काही घडले नाही. दिलीपकुमार यांनी सायराबानो यांच्यासमवेत काम करण्यास नकार दिला. यामागचे कारण सांगताना दिलीपकुमार यांनी सायराबानो या त्यांच्यातुलनेत खूपच लहान असल्याचे सांगितले. दोघांची जोडी पडद्यावर चांगली दिसत नाही, असे दिलीपकुमार यांचे मत बनले होते. हे कारण ऐकून पुन्हा एकदा सायराबानो यांचे मन दुखावले गेले.\nसायरा याची उर्दू भाषेची शिकवणी- एकीकडे दिलीपकुमार हे सायराबानो यांच्यापासून दूर जात होते तर दुसरीकडे सायराबानो यांचे प्रेम अधिकच वाढू लागले होते. सायराचे आई-वडिल तिच्या वर्तनाने वैतागले होते. शेवटी आई-वडिलांनी मदत करायचे ठरवले. सायराची आई आपल्या मुलीला तिचे प्रेम मिळवून देण्यासाठी धडपडू लागल्या. त्यांनी दोघांना एकत्र आणण्याचा चंग बांधला. दुसरीकडे सायराबानो देखील दिलीपकुमार यांचे मन जिंकण्यासाठी प्रयत्न करू लागल्या. दिलीपकुमार यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी उर्दू भाषा देखील शिकली.\nदिलीपकुमार यांच्याकडून स्वीकार- दिलीपकुमार सायराबानोपासून फार काळ दूर राहू शकले नाही. सायराबानो यांचा बर्थडे होता. बर्थडे पाटीचे निमंत्रण दिलीपकुमार यांना पाठवले गेले. त्यास त्यांनी होकार दिला. ठरल्याप्रमाणे दिलीपकुमार यांची गाडी त्यांच्या घरी पोचली. घरात प्रवेश करताच त्यांची नजर सायराबानोवर पडली. ते सुद्धा सायराकडे पाहतच राहिले. सायरा यांनी साडी घातली होती. त्या खूपच सुंदर दिसत होत्या. सायराबानो यांच्यात आज अल्लडपणा दिसत नव्हता. सायराबानो या पूर्ण स्त्रीप्रमाणे दिसत होत्या. शुभेच्छा देण्यासाठी दिलीपकुमार हे सायराबानोकडे वळाले परंतु नजर ढळली नाही. बर्थ डे विश करण्यासाठी दिलीप���ुमार यांनी सायराला शेकहँड केले तेव्हा ते सायराबानोच्या सौंदर्यांत हरवून गेले. हीच ती वेळ होती की बॉलिवूडचा बादशहा प्रेमात बुडाला होता.\nप्रेमाची कबुली- दिलीपकुमार हे बर्थ डे पार्टीची रात्र विसले नाहीत. त्यांच्यासमोर सतत सायराचा चेहरा यायचा. सायराप्रमाण दिलीपकुमार ही प्रेमात आकंठ बुडाले होते. आता त्यांना वेळ दडवायचा नव्हता. लवकरात लवकर प्रेमाची कबुली द्यायची होती. या काळात सायराबानो या झुक गया आसमानची शुटिंग करत होत्या. ते सायराकडे गेले आणि त्यांनी प्रेम व्यक्त केले. काही वेळ सायराबानो यांना विश्‍वासच बसला नाही. त्यांनी डोळ्यातल्या डोळ्यातच दिलीपकुमार यांच्या प्रेमाला होकार दिला. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.\nमात्र त्यांच्या निर्णयाला अनेकांचा आक्षेप होता कारण दोघांत खूप अंतर होते. दिलीपकुमार यांचे वय ४० तर सायराबानो या २२ वर्षाच्या होत्या. तरीही ते कोणाचाही विचार न करता विवाहाच्या बंधनात अडकण्यावर ठाम राहिले. सायराबानो आणि दिलीपकुमार यांची प्रेमाची कहानी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच होती. दिलीपकुमार यांच्यावर अतोनात प्रेम करणार्‍या सायराबानो यांनी दिलीपकुमार यांची शेवटपर्यंत साथ सोडली नाही. ते कायम एकमेकांच्या सुख दु:खात एकत्र राहिले. दिलीपकुमार आणि सायराबानो यांच्या कहानीने जगाला एकच गोष्ट सांगितली ती म्हणजे प्रेमाला वय नसते. असे प्रेम की ते कधीही, कोणाबरोबर आणि केव्हाही होऊ शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://healthaum.com/natural-hair-care-tips-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D/", "date_download": "2021-08-02T18:36:59Z", "digest": "sha1:RKVSGEABA2NUVNKOH7UBSUJEZHWHAQSZ", "length": 9941, "nlines": 73, "source_domain": "healthaum.com", "title": "Natural Hair Care Tips पांढरे झालेले केस पुन्हा काळे होऊ शकतात का? जाणून घ्या माहिती | HealthAum.com", "raw_content": "\nNatural Hair Care Tips पांढरे झालेले केस पुन्हा काळे होऊ शकतात का\n​अनुवांशिक कारणांमुळे केस पांढरे झाल्यास काय करावे\nआपल्या केसांचा रंग मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. वयाच्या ३० वर्षांनंतर शरीरातील मेलॅनिनचा स्तर कमी होऊ लागतो. तसंच केस पांढरे होणे ही समस्या व्यक्तीच्या जीवनशैलीमुळेही उद्भवू शकते. तसंच जर तुमच्या आई वडिलांनीही लहान वयातच केस पांढरे होण्याच्या समस्येचा सामना केला असेल तर तुमचेही केस कमी वयातच पांढरे होऊ शकतात. अनुवांशिक कारणांमुळे पांढरे होणारे केस नैसर्गिक स्वरुपात पुन्हा काळे होऊ शकत नाहीत.\n(घरात राहूनही चेहरा टॅन झाल्यासारखा वाटतोय जाणून घ्या दालचिनी फेस पॅकचा कसा करायचा वापर)\n​पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे केस होऊ शकतात पांढरे\nकेसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करणं आवश्यक आहे. शरीरात व्हिटॅमिन बी १२, फॉलेट, कॉपर आणि लोह यासारख्या पोषण तत्त्वांच्या कमतरतेमुळे लहान वयातच केस पांढरे होऊ लागतात. नियमित पौष्टिक आहाराचे सेवन केल्यास शरीराला पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. ज्यामुळे केसांना पुन्हा नैसर्गिक रंग मिळू शकतो.\n(Natural Hair Care कोंडा व कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी वापरा चण्याचे हेअर पॅक, पाहा आश्चर्यकारक बदल)\n​आरोग्याच्या समस्या असल्यास केस होतात पांढरे\nथायरॉइड किंवा अ‍ॅलोपेसिया अ‍ॅरिएटा यासह आरोग्याच्या अन्य समस्यांमुळेही केस पांढरे होऊ शकतात. याव्यतिरिक्त शरीरातील हार्मोनची पातळी असंतुलित झाल्यासही केसांचा रंग बदलतो. शारीरिक आजारांवर योग्य वेळेतच औषधोपचार करणं आवश्यक आहे.\n(पहिल्या प्रेग्नेंसीनंतर करीना केसगळतीमुळे होती त्रस्त, ऋजुता दिवेकरने तिला सांगितले हे उपाय)\n​केसांच्या रंगाबाबतचे काही समज\nखरं म्हणजे जर आपले केस नैसर्गिकरित्या पांढरे असतील तर ते नैसर्गिक स्वरुपातच पुन्हा काळे होऊ शकत नाहीत, हे लक्षात घ्यावे. काही लोक केसांचा मूळ रंग पुन्हा आणण्यासाठी एकमेकांना अनेक मार्ग सुचवतात, पण वास्तविक स्वरुपात याचा केसांवर काहीही परिणाम होत नाही.\n(Hair Care Tips केसांच्या वाढीसाठी नेमकी काय घ्यावी काळजी हेअर प्रोडक्ट्सचा कोणत्या क्रमाने करावा वापर)\nनारळाच्या तेलामध्ये लिंबू मिक्स करून लावल्यास पांढरे केस काळे होऊ शकतात, असा काही लोकांचा समज आहे. खरंतर घरगुती उपचारांमुळे टाळूच्या त्वचेवरील सूज कमी होण्यास मदत मिळते. ज्यामुळे केसांवर नैसर्गिक चमक येते. पण यामुळे केसांचा मूळ रंग पुन्हा येणे कठीणच असते. तुम्ही देखील पांढऱ्या केसांच्या समस्येमुळे त्रस्त आहात तर सर्वप्रथम यामागील कारणं जाणून घ्या. यानंतर केसांचा नैसर्गिक रंग पुन्हा मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत, याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्यानुसार औषधोपचार करावेत.\n(Natural Hair Care केसगळती कशी रोखावी अभिने��्री रवीना टंडनने सांगितला)\nNOTE प्रत्येकाच्या केसांचा पोत आणि प्रकार वेगळा असतो. त्यामुळे केसांशी संबंधित कोणत्याही समस्या उद्भवल्यास आपल्या ओळखीच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावेत.\nKes Pandhare Ka Hotatnatural hair care tipswhite hair causes and preventionकेस पांढरे होण्यामागील कारणेपांढऱ्या केसांची समस्या कशी कमी करावी\nपहाड़ों पर स्थित हैं देवी के ये मंदिर, इस मंदिर पर जाने के लिए लें ‘मनसा देवी उड़न खटोला’ की मदद\nमुलांसाठी नाश्त्यात बनवा ‘हा’ पौष्टिक पदार्थ, आहे पचण्यास हलका व आरोग्यास लाभदायी\nNext story हिवाळ्यात कंसीव करण्याचे किंवा प्रेग्नेंट होण्याचे ‘हे’ आहेत फायदे\nPrevious story घर पर बने इस नेचुरल हेयर सीरम से बालों के झड़ने की समस्या हो जाएगी दूर, जानें बनाने का आसान तरीका\nहैदराबाद के करीब हैं ये वाटरफॉल, प्राकृतिक खूबसूरती देखने के लिए यहां का बनाएं प्लान\nनदी किनारे कैंपिंग का उठाना है लुफ्त, तो इन जगहों का बनाएं प्लान\nबेजोड़ सुंदरता और स्वास्थ्य चाहिए, तो रोजाना पिएं एक गिलास नोनी फ्रूट जूस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/nsdl-frozen-three-fpi-accounts-which-hold-43500-crore-adani-group-stocks/articleshow/83503273.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2021-08-02T19:51:33Z", "digest": "sha1:73UGLVXMNWVHUZYBMJB5T4NDIQTZCZ64", "length": 15639, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअदानी ग्रुपमधील ४३५०० कोटींची गुंतवणूक रडारवर;'एनएसडीएल'ने तीन गुंतवणूकदारांची खाती गोठवली\nमालकी हक्क आणि लाभार्थ्यांबाबत माहिती दडवल्याचा ठपका ठेवत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) तीन बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांवर कारवाई केली आहे. या तिन्ही संस्थात्मक गुंतवणूकदारांनी अदानी समूहातील विविध शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.\nमालकी हक्क आणि लाभार्थ्यांबाबत माहिती दडवल्याचा ठपका ठेवत एनएसडीएलने तीन गुंतवणूकदारांची खाती गोठवली.\nया तीन फंड कंपन्यांनी अदानी समूहात तब्बल ४३५०० कोटीची गुंतवणूक केली आहे.\nबड्या गुंतवणूकादांची झालेली कोंडी अदानी समूहाचा झटका मानला जात आहे.\nमुंबई : मालकी हक्क आणि लाभार्थ्यांबाबत माहिती दडवल्याचा ठ��का ठेवत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) तीन बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांची खाती गोठवली आहेत. अब्दुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या तीन परदेशी फंडांची खाती गोठवण्यात आली आहेत. या तिन्ही कंपन्यांनी अदानी समूहात तब्बल ४३५०० कोटीची गुंतवणूक केली आहे. 'एनएसडीएल'ने केलेल्या या कारवाईने या कंपन्यांना तूर्त अदानी समूहाच्या शेअरची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही.\nनॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आपल्या वेबसाईटवर याबाबत माहिती दिली आहे. ज्यात ३१ मे २०२१ पूर्वी अब्दुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या तीन परदेशी फंडांची खाती गोठवण्यात आली आहेत. मालकी हक्क आणि लाभार्थीं यांच्या बाबत अपुरी माहिती दिल्याचे 'एनएसडीएल'च्या निदर्शनात आले आहे. मनी लॉंडरिंग कायदाअंतर्गत डिपॉझिटरीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. अदानी समूहातील बड्या गुंतवणूकादांची झालेली कोंडी अदानी समूहाचा झटका मानला जात आहे.\nपेट्रोल-डिझेल महागले ; २५ दिवसांत पेट्रोलमध्ये सहा रुपयांची वाढ, डिझेलची सेंच्युरी\nविशेष म्हणेज परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणून हे तिन्ही फंड सेबीकडे नोंदणीकृत आहेत. त्यांचे मुख्यालय मॉरिशस दाखण्यात आले आहे. मालकी हक्काबाबत सबळ कागदपत्रे सादर करावी अशी नोटीस 'एनएसडीएल'कडून बजावण्यात आली होती. ते न केल्यास कंपन्यांची खाती गोठवण्याचा इशारा देण्यात आला होता.\nभांडवली बाजार तेजीत; परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची १३४२४ कोटींची गुंतवणूक\nया तीन फंड कंपन्यांनी अदानी एन्टरप्राइजेसमध्ये ६.८२ टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. तर अदानी ट्रान्समिशनमध्ये ८.०३ टक्के , अदानी टोटल गॅस ५.९२ टक्के आणि अदानी ग्रीन या कंपनीमध्ये ३.५८ टक्के शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. याच कंपन्यांचे अदानी समूहाच्या प्रवर्तकांची पुढील प्रमाणे हिस्सेदारी आहे. अदानी ट्रान्समिशनमध्ये अदानी प्रवर्तकांची ७४.९२ टक्के हिस्सेदारी आहे. अदानी एन्टरप्राईजेसमध्ये ७४.९२ टक्के, अदानी टोटल गॅस या कंपनीमध्ये ७४.८० टक्के आणि अदानी ग्रीन या कंपनीमध्ये ५६.२९ टक्के हिस्सेदारी आहे.\nसेबीच्या नव्या नियमानुसार पीएमएलए कायदयानुसार परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना केवायसी सादर करणे आवश्यक आहे. २०२० पर्यंत यासाठी मुदत देण्यात आली होती. या फंडांनी कागदपत्रे सादर केली नाही त्यांची खाती गोठवण्यात आली आहेत.\nअदानींच्या शेअरमधील तेजीने सेबी झाली दक्ष\nमागील वर्षभरात उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील जवळपास सर्वच शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. अदानी समूहाचे शेअर मागील वर्षभरात तब्बल २०० ते १००० टक्क्यांनी वाढले आहेत. ही लाट कशाने आली याचा तपास भांडवली बाजार नियंत्रक सेबीकडून केला जात आहे. २०२० पासून याची चौकशी सुरु आहे. मात्र सेबीकडून याबाबत प्रतिसाद देण्यात आला नाही.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसोने स्वस्ताई ; आज पुन्हा घसरण, तीन सत्रात सोन्याच्या किमतीत ९५० रुपयांची घट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nरत्नागिरी 'या' जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सुरू असलेलं फेसबुक अकाऊंट फेक\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nसांगली ...म्हणून जन्मदात्या आईनेच २ वर्षाच्या मुलीची गळा दाबून केली हत्या\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nन्यूज ऑलिम्पिकसाठी काय पण.... सिंधूने देशाचे नाव उंचावण्यासाठी केला होता 'या' दोन गोष्टींचा त्याग\nमुंबई सलून रविवारी ठेवावं लागणार बंद; २२ जिल्ह्यांसाठी अशा आहेत गाइडलाइन्स\nमुंबई महाराष्ट्राचे अनलॉकच्या दिशेने मोठे पाऊल; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...\nन्यूज जिनं हरवलं ती 'ताई'च झाली सिंधूची फॅन; म्हणाली, सिंधूमुळेच मला...\nठाणे राज ठाकरे कास्टिंग काऊच प्रकरणी भडकले; म्हणाले, 'त्यांना तत्काळ अटक करा'\nन्यूज भारत, चीन,अमेरिका नाही तर हे छोटे देश देतात ऑलिम्पिक पदक विजेत्यांना सर्वाधिक रक्कम, जाणून घ्या...\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nकार-बाइक Maruti ची 'स्वस्त' कार याच महिन्यात लाँच होणार किंमत ५ लाखांपेक्षा कमी, ५ हजारांत बुकिंग सुरू\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nमोबाइल तु���च्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/reduction-of-fees-on-mutual-funds/articleshow/65861546.cms", "date_download": "2021-08-02T19:52:15Z", "digest": "sha1:ESUGSKUNXCJBBABNJRYMTUS5YL2LEMGH", "length": 9080, "nlines": 126, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nम्युच्युअल फंडांवरील शुल्कात कपात\nम्युच्युअल फंड कंपन्यांना गुंतवणूकदारांकडून यापुढे सव्वादोन टक्क्यांपेक्षा अधिक शुल्क आकारणी करता येणार नाही.\nम्युच्युअल फंडांवरील शुल्कात कपात\nम्युच्युअल फंड कंपन्यांना गुंतवणूकदारांकडून यापुढे सव्वादोन टक्क्यांपेक्षा अधिक शुल्क आकारणी करता येणार नाही. भांडवल बाजाराचे नियमन करणाऱ्या सेबीच्या संचालक मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सद्यस्थितीत गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर विविध स्वरूपात सव्वादोन टक्क्यांपेक्षा अधिक शुल्क द्यावे लागते. सेबीच्या निर्णयानुसार निश्चित मुदत असलेल्या (क्लोज एण्डेड) इक्विटी योजनांवर कमाल सव्वा टक्के तर, इक्विटीव्यतिरिक्त योजनांवर एक टक्का शुल्क आकारता येईल. मुदतरहित (ओपन एण्डेड) इक्विटी योजनांवर कमाल शुल्क सव्वादोन टक्के असेल. या बैठकीत अन्य अनेक निर्णय घेण्यात आले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसलग दुसऱ्या दिवशी निर्देशांक कोसळला महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसांगली दुकानांच्या वेळांबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; आज अध्यादेश निघणार\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nमुंबई 'थप्पड मारण्याची वल्गना करणारे गर्दी पाहून गाडीत लपले; वाघ म्हणे...'\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nसांगली मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात शिवसेना-भाजप आमने-सामने, कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे तणाव वाढला\nविदेश वृत्त अफगाण सैन्य आणि तालिबानमध्ये तीन प्रांतात घनघोर संघर्ष; विमान सेवा बंद\nपुणे भाजप-मनसे युतीच्या दिशेनं पुढचं पाऊल; चंद्रकांत पाटील म्हणाले...\nअहमदनगर 'राज्यपाल 'ही' यादी मंजूर करतील, कारण…'; रोहित पवार यांचं ट्वीट चर्चेत\nसांगली मुंबईच्या लोकलबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले...\nपुणे 'मेट्रोला मंजुरी मोदींनी दिली, पैसे आम्ही आणले अन् ट्रायल रनला अजित पवार'\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nविज्ञान-तंत्रज्ञान Amazon Great Freedom Festival मध्ये ऑफर्सचा पाऊस, स्मार्टफोन्स, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीवर करा हजारोंची बचत, सेल ५ ऑगस्टपासून\nविज्ञान-तंत्रज्ञान Fitbit ने भारतात लाँच केले शानदार फिटनेस ट्रॅकर, मिळेल दमदार बॅटरी बॅकअप; पाहा किंमत\nकरिअर न्यूज CBSE 10th result 2021: सीबीएसई दहावीचा रिझल्ट आज नाहीच, बोर्डाकडून आली नवी अपडेट\nफॅशन मीराने बोल्ड डिझाइनर ड्रेस घालून पतीसोबत दिली कूल पोझ, लोक म्हणाले 'करीनासारखे दिसण्याचा प्रयत्न’\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_727.html", "date_download": "2021-08-02T17:55:26Z", "digest": "sha1:OF33NRKSQZ6QCQCL2PNBW7LLFTPZLJQR", "length": 8242, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "सावळज येथे ग्रामपंचायतच्या वतीने गट स्थापन - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पश्चिम महाराष्ट्र सावळज येथे ग्रामपंचायतच्या वतीने गट स्थापन\nसावळज येथे ग्रामपंचायतच्या वतीने गट स्थापन\nसावळज येथे ग्रामपंचायतच्या वतीने गट स्थापन\nकोरोनाचा वाढता संसर्ग टाळणेसाठी ' माझे कुटूंब-माझी जबाबदारी' कार्यक्रम राबविण्याच्या अनुषंगाने गावातील सर्व शिक्षक ,आरोग्य कर्मचारी,आशा सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी व स्वयंसेवक यांची जि.प.शाळा सावळज येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली.\nयामध्ये उपस्थित सदस्यांचे गावप्रभागानुसार गट करुन सर्व सदस्यांना सुचना देण्यात आल्या..गावातील सर्व नागरिकांनी आपल्या प्रभागात आलेल्या आरोग्य तपासणी टीमला सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच योगेश पाटील यांनी केले.\nTags # पश्चिम महाराष्ट्र\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उ���्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/04/blog-post_2.html", "date_download": "2021-08-02T19:44:16Z", "digest": "sha1:YHMYJXVLCDIZIWKLLIN274JHFNNEVZ4I", "length": 12603, "nlines": 96, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "साई मेडिकल फाउंडेशन अँड चारीटेबल ट्रस्टचा अनोखा उपक्रम - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पश्चिम महाराष्ट्र सातारा साई मेडिकल फाउंडेशन अँड चारीटेबल ट्रस्टचा अनोखा उपक्रम\nसाई मेडिकल फाउंडेशन अ��ड चारीटेबल ट्रस्टचा अनोखा उपक्रम\nसाई मेडिकल फाउंडेशन अँड चारीटेबल ट्रस्टचा अनोखा उपक्रम\nकु साईशा मोहिते हिच्या वाढदिवसानिमित्त खाऊच्या पैशातून केले उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात फळांचे वाटप\nज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लस घेणे गरजेचे डॉक्टर संजय कुंभार यांचे प्रतिपादन\nउंब्रज साई मेडिकल फाउंडेशन & चॅरिटेबल ट्रस्ट (ेउंब्रज) नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते मग ते कोरोना महामारी मध्ये मास्क सॅनिटायझर चे वाटप असो गरजूंना अन्नधान्य वाटप बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणे असो रक्तदान शिबिरे ,आरोग्य शिबिरे असो अशा विविध सामाजिक माध्यमातून साई मेडिकल फाउंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट आपला ठसा उमटवत आलेला आहे यावेळी साई मेडिकल फाउंडेशन & चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष शैलेश दादा मोहिते यांची कन्या साईशा शैलेश मोहिते हिच्या 11 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून अगदी साधेपणाने उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना योद्धाना व लसीकरणासाठी उपस्थित असलेल्या उंब्रज मधील जेष्ठ नागरिकांना फळांचे वाटप करून अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक साई मेडिकल फाउंडेशन & चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष शैलेश दादा मोहिते यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय कुंभार होते साईशा च्या या उपक्रमाचे डॉक्टर संजय कुंभार यांनी विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या यावेळी बोलताना डॉक्टर संजय कुंभार यांनी कोरोना महामारी मध्ये प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे याच्यावर त्यांनी मार्गदर्शन केले तसेच समाजामध्ये कोरोना लसी बद्दल विविध गैरसमज आहेत या गैरसमजांना बळी न पडता प्रत्येक नागरिकांनी लस घेतली पाहिजे असेही आवाहन त्यांनी केले,\nएक मार्च पासून कोरोना लसीकरणाची मोहीम उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रमध्ये सुरु झाली असून जवळ जवळ दीड हजार ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे व अटींचे पालन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती केंद्र व कौन्सिलींग सेंटरच्या अध्यक्षा अश्लेषा मोहित��, सुनिल पवार , अर्पिता संकपाळ,प्रतिक्षा यादव,वेदांत मोहिते, अथर्व अलटकर उंब्रज पोलिस स्टेशनचे कर्मचारी ,उंब्रज मधील जेष्ठ नागरिक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज चे कर्मचारी उपस्थित होते\nTags # पश्चिम महाराष्ट्र # सातारा\nTags पश्चिम महाराष्ट्र, सातारा\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोर��जन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/events/childrens-day-celebrated-in-adivasi-padas-3432", "date_download": "2021-08-02T18:48:33Z", "digest": "sha1:Z5IYJ6WRIFNBGYAWDGY4YX337TYT7APA", "length": 6231, "nlines": 121, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Children's day celebrated in adivasi padas | BMM च्या विद्यार्थ्यांचा अनोखा बालदिन", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nBMM च्या विद्यार्थ्यांचा अनोखा बालदिन\nBMM च्या विद्यार्थ्यांचा अनोखा बालदिन\nBy कल्याणी उमरोटकर | मुंबई लाइव्ह टीम कार्यक्रम\nविलेपार्ले – विलेपार्लेमधील साठे कॉलेजच्या बीएमएम विभागातील विद्यार्थ्यांनी आदिवासी पाड्यात जाऊन बालदिन साजरा केला. यावेळी त्यांनी आदीवासी पाड्यातील मुलांना कपडे, खाऊ, वह्या पेन आणि खेळणी वाटप करण्यात आलं. यावेळी विद्यार्थांनी पालकांना देखील कपडे वाटप केले. कॉलेजच्या प्राचार्य डॉ. कविता रेगे, विभागप्रमुख प्रा. गजेंद्र देवडा तसेच प्रा. नविता कुलकर्णी यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम पार पडला. कॉलेजच्या आजी-माजी विद्यार्थांनी देखील यात सहभाग घेतला होता.\nराज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम\nराज्यात सोमवारी ४ हजार ८६९ नवीन कोरोना रुग्ण\nपूरग्रस्तांसाठी अभिनेता हरिओमचा मदतयज्ञ\nशब्दरूपी 'जिप्सी' अवतरणार मोठ्या पदड्यावर\nएनडीआरएफचे निकष बदलण्यासाठी केंद्र शासनाला विनंती\nपूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही – उद्धव ठाकरे\n‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रदर्शित, ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट\nपोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल\nज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार\nरिंकू राजगुरुचा '२००' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, दमदार टीझर प्रदर्शित\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%81", "date_download": "2021-08-02T19:36:30Z", "digest": "sha1:ZL5NRJYQUY2H2SLE6BFD7PB6NGI577T4", "length": 8598, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मन्नेरवारलु - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमन्नेरवारलू [[ राज्यात राहणारा आदिवासी समाज आहे. मन्नेरवारलू जमातीचे उगमस्थान महाराष्ट्रातील किनवट येथे आहे. महाराष्ट्र स्थापनेच्या पूर्वी हि जमात हैदराबाद संस्थान मध्ये राहत होती, १ मे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावरकिनवट हा भाग महाराष्ट्र मध्ये सामील झाला.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nमहाराष्ट्र मधील नांदेड, परभणी, औरंगाबाद, बीड,उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, यवतमाळ , गडचिरोली, नागपूर मध्ये ह्या जमातीचे लोक मोठ्या संख्येने राहतात. पूर्वीचे आंध्रप्रदेश व आताचे तेलंगणा राज्याच्या सीमारेषेजवळ ह्या जमातीचे वास्तव्य असल्याने ह्या जमातीचे लोक मराठी, हिंदी, तेलगू, गोंडी भाषा बोलतात. मन्नेरवारलू जमातीच्या वस्तीला पोड असे म्हणतात, मन्नेरवारलू जमातीचे लोक देवीचे उपासक असतात. त्यांचे परंपरागत नृत्य दंडारी हे आहे. ह्या जमातीच्या वस्तीच्या मध्यभागी चावडी असते. चावडी म्हणजे मन्नेरवारलू पोड मधील सार्वजनिक सभागृह, तंटे मिटवण्याची जागा. मन्नेरवारलू जमातीच्या प्रमुखाला नाईक, महाजन, कारभारी आणि घंट्या म्हणतात. जमातीत बहुपत्नीत्वाची पद्धत आहे. लग्न मामेबहिणीशी सुद्धा होते. परंतु आतेबहीणीशी होत नाही. हि जमात खूप आदिम आहे. आजही स्त्रिया अंगावर गोंदून घेतात. बाळंतपण घरी होते, मुलाचे नाव पाचवीला ठेवतात. ह्या जमातीत प्रेताला पुरतात. पुरुष मिशा ठेवतात. फडके बांधतात. स्त्रिया लुगडे घालतात. स्त्रिया पाटल्या, को���रकड्या घालतात. वन्यप्राणी ची शिकार करून हे लोक खातात. रानडुक्कर, खेकडे, मासोळी ह्यांचे आवडीचे खाद्य आहे. जंगलात जाऊन मोहाचे फुले आणून दारू काढून पितात. शेती करून उपजीविका भागवतात. महिलांचे शिक्षणाचे प्रमाण १० टक्के आहे. पुरुषाचे शिक्षणाचे प्रमाण ३० टक्के आहे. महाराष्ट्रात हि जमात दुर्मिळ होत चालली आहे. ह्या जमातीचे २ लाख लोक महाराष्ट्र मध्ये राहतात. ह्या जमातीच्या उपजमाती आहेत त्यांना मन्नेवार, मन्नेरवार, तेलगू मुनुर, मुन्नूरकापु आदी आहेत. ह्या सर्वांची आडनावे सारखी आहेत. व ह्यांचे उपजमाती मध्ये रोटी बेटी व्यवहार सुद्धा होते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ जून २०२१ रोजी ०९:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A8", "date_download": "2021-08-02T19:12:49Z", "digest": "sha1:2TINWNA65URCBAUF7JQI6G3IBU6ZYWLR", "length": 7564, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डॅनियल क्रिस्चियन - विकिपीडिया", "raw_content": "\n(डॅनिएल ख्रिस्टीन या पानावरून पुनर्निर्देशित)\nपूर्ण नाव डॅनियल ट्रेव्हर क्रिस्चियन\nजन्म ४ मे, १९८३ (1983-05-04) (वय: ३८)\nसिडनी, न्यू साउथ वेल्स,ऑस्ट्रेलिया\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यम\n२३ फेब्रुवारी २०१० वि वेस्ट ईंडीझ\n२८ फेब्रुवारी २०१० वि न्यू झीलँड\n२००७/०८ - सदर्न रेडबॅक्स\n२००५/०६–२००६/०७ न्यू साउथ वेल्स ब्ल्यू\nट्वेंटी२० प्र.श्रे. लि.अ. २०२०\nसामने ३ १८ ३२ २६\nधावा ४ ६०० ८२९ ३०२\nफलंदाजीची सरासरी – २४.०० ३७.६८ १६.७७\nशतके/अर्धशतके –/– –/४ –/३ –/१\nसर्वोच्च धावसंख्या ४* ७२ ९४* ५४\nचेंडू ४२ २,८८७ ८०२ ३१२\nबळी २ ५४ २० २१\nगोलंदाजीची सरासरी ३४.५० ३०.९४ ३९.६५ २०.६१\nएका डावात ५ बळी – २ – –\nएका सामन्यात १० बळी – ० – –\nसर्वोत्तम गोलंदाजी २/२९ ५/२४ ४/३२ ४/२३\nझेल/यष्टीचीत –/– १७/– ७/– ८/–\n१८ मे, इ.स. २०१०\nदुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nकृपया क्रिकेट खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसदर्न रेडबॅक्स संघ - २०१० २०-२० चँपियन्स लीग\nकॅलम फर्ग्युसन‎ • मायकल क्लिंगर (क) • कॅमरून बोर्गास • टॉम कूपर • डॅनियल हॅरीस‎ • आरोन ओ'ब्रायन • डॅनियल क्रिस्तियन • ग्रॅहम मनोउ • टिम लूडमन • गॅरी पुटलँड • कलन बेली • पीटर जॉर्ज • जेक हाबेरफिल्ड • शॉन टेट • क्रिस दुवाल • प्रशिक्षक: मार्क सोरेल\nसाचा:देश माहिती सदर्न रेडबॅक्स\nइ.स. १९८३ मधील जन्म\nइ.स. १९८३ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n४ मे रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जुलै २०२१ रोजी १७:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/latest-news-top-10-news-maharashtra-india-news-pune-vaccination-narendra-modi-covin-arnav", "date_download": "2021-08-02T17:45:35Z", "digest": "sha1:OGSEY5HKZEHZGPNELX5VGO6YS2WLVQCR", "length": 13473, "nlines": 141, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ब्रेकफास्ट अपडेट्स: अर्णब गोस्वामी पुन्हा गोत्यात ते कोविन ऍपचा गोंधळ; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर", "raw_content": "\nमहत्त्वाच्या घडामोडी येथे वाचा\nब्रेकफास्ट अपडेट्स: अर्णब गोस्वामी पुन्हा गोत्यात ते कोविन ऍपचा गोंधळ; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर\nराजस्थानमध्ये जलोर इथं शनिवारी रात्री बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. दुसरीकडे रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी आणि टीव्ही रेटिंग एजन्सी BARC चे माजी CEO पार्थ दासगुप्ता यांच्या दरम्यानचे व्हॉट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहे. देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे, पण कोविन ऍपमुळे काही समस्या निर्माण होत असल्याचं दिसतंय. कोरोनाविरोधातील लढ्यात वैश्‍विक एकजूट दाखवावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे (यूएन) सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी केलंय.\nविजेच्या तारेने केला घात, बसमधील 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू\nराजस्थानमध्ये जलोर इथं शनिवारी रात्री बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा विजेच्या तारेला स्पर्श झाला. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन बसला आग लागली. सविस्तर बातमी-\nअर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ; व्हायरल चॅटनंतर Balakot ट्विटरवर ट्रेंड\nरिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी आणि टीव्ही रेटिंग एजन्सी BARC चे माजी CEO पार्थ दासगुप्ता यांच्या दरम्यानचे व्हॉट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि यानंत एकच खळबळ माजली आहे. सविस्तर बातमी-\nकोविन ऍप ठरतंय अडचणीचं; तांत्रिक अडचणीमुळे लसीकरणाला उशीर\nदेशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या दिवसी किती जणांना कोरोनाची लस (Corona Vaccination) देण्यात आली, लशीचे काही दुष्परिणाम झाले किंवा अभियान राबवताना कोणत्या अडचणी आल्या का, याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. सविस्तर बातमी-\nराशिभविष्य (ता. १७ जानेवारी २०२१ ते २३ जानेवारी २०२१)\nमित्र हो, या सप्ताहात या विश्र्वाचं मानसिक पर्यावरण मंगळ-हर्षल योगातून प्रचंड बिघडत जाणार आहे आणि या मानसिक प्रदूषणाचे मानसिक संदर्भ इतके म्हणून खोल आणि गुंतागुंतीचे होत जाणार आहेत की माणूस आपला आपणच शत्रू कसा होत जातो हे गीतेत सांगितलेलं मृत्युलोकाच्या दुःखाचं अनंततत्त्वच जणू सिद्ध होणार आहे\nकोरोनाविरोधात वैश्‍विक एकजूट दाखवा : गुटेरस\nकोरोनाव्हायरसच्या साथीत जगभरातील मृतांच्या संख्या २० लाखाच्यावर जाणे, ही बाब अत्यंत हृदयद्रावक आहे. या लाखो मृतांच्या स्मरणार्थ कोरोनाविरोधातील लढ्यात वैश्‍विक एकजूट दाखवावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे (यूएन) सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी केले. सविस्तर बातमी-\nराज्यात पुढच्या आठवड्यात चारच दिवस लसीकरण मोहीम; आरोग्य विभागाची माहिती\nकोविड 19 लसीकरण मोहिमेची आज (दिनांक 16 जानेवारी 2021) सुरुवात झाली. दिवसभर लसीकरण मोहिम सुरळीत पार पडली. दरम्यान राज्यातील लसीकरण मोहिमेला 18 तारखेपर्यंत स्थगिती देण्यात आल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले होते. सविस्तर बातमी-\nस्वदेशी लस नको रे बाबा कोव्हॅक्सिनऐवजी कोव्हिशिल्ड लसीची मागणी; अनेक डॉक्टरांचा नकार\nकोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची प्रतिक्षा शनिवारी संपली. सकाळी साडेदहा वाजता नागपूरात लसीकरणाला सुरूवात झाली. शहरात चार केंद्रांवर ऑक्सफोर्डची कोविशिल्ड आणि मेडिकलमध्ये भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस देण्यात येत होती. सविस्तर बातमी-\nपुण्यात ४३८ जणांना कोरोनाची पहिली मात्रा; ५५ टक्के लाभार्थ्यांची उपस्थिती\nजगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणाला शनिवारी (ता.१६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्भोधनानंतर प्रारंभ झाला. कोरोना लसीकरण मोहिमेसाठी शहरातील आठ केंद्रांवर ८०० लाभार्थ्यांची निवड केली होती. सविस्तर बातमी-\nकोरोनाची लस आली म्हणून नारळ फोडणे पटत नाही, माझ्यावर दाभोलकरांचे संस्कार झाले आहेत: सुप्रिया सुळे\nआमदार सतीश चव्हाण यांनी सलग तीन वेळेस औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवल्याबद्दल शनिवारी (ता.१६) सुप्रिया सुळे यांच्याहस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सविस्तर बातमी-\nभारताची पहिलीवहिली स्वदेशी मशीनपिस्तुल विक्रमी वेळेत तयार; ले.कर्नल प्रसाद बनसोड यांची कामगिरी\nअस्मी ही भारताची पहिलीवहिली स्वदेशी मशीनपिस्तुल (मशीनगन प्रमाणे गोळ्या झाडणारी) बनवण्याची कामगिरी नागपूरच्या ले. कर्नल प्रसाद बनसोड यांनी चार महिन्यांच्या विक्रमी वेळेत केली आहे. सविस्तर बातमी-\nUnmasking Happiness | राज्यातील 50 टक्के कोरोना मृत्यू सहव्याधींनी; 46.7 टक्के जणांचा उच्च रक्तदाबाने मृत्यू\nराज्यात शनिवारपर्यंतचा कोव्हिडच्या मृतांचा आकडा ५० हजारांच्या वर गेला आहे; मात्र यातील ५० टक्के मृत्यू कोव्हिडसह इतर सहव्याधी असणारे आहेत. सविस्तर बातमी-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=kim+jong+un", "date_download": "2021-08-02T18:47:01Z", "digest": "sha1:YWAVEEPADIUX2ZUVJIR4CSIJFVQI4SZ6", "length": 2834, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nकिम जोंग उन गेले, तर उत्तर कोरियाचा वारसदार कोण होणार\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nगेल्या महिनाभर जगभराचा मीडिया कोरोनाच्या बातम्यांनी व्यापला असताना अचानक एका बातमीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. पृथ्वीवरचा नरक अशी ओळख असलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशहा ���िम जोंग उन याची प्रकृती गंभीर असल्याच्या बातमीनं खळबळ उडालीय. यात किम जोंग उन कोमात गेल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळं आता किम यांचा वारसदार कोण याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय.\nकिम जोंग उन गेले, तर उत्तर कोरियाचा वारसदार कोण होणार\nगेल्या महिनाभर जगभराचा मीडिया कोरोनाच्या बातम्यांनी व्यापला असताना अचानक एका बातमीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. पृथ्वीवरचा नरक अशी ओळख असलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन याची प्रकृती गंभीर असल्याच्या बातमीनं खळबळ उडालीय. यात किम जोंग उन कोमात गेल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळं आता किम यांचा वारसदार कोण याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/entertainment-marathi-lagir-zal-ji-fame-nitish-chavan-dance-video-viral-on-social-media-mhad-565261.html", "date_download": "2021-08-02T18:55:43Z", "digest": "sha1:PMQVZLHXH74LTSNABCKV43636MEPWULX", "length": 7286, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लागीर झालं... फेम अज्याचा धम्माल डान्स, हा VIDEO एकदा पाहाच– News18 Lokmat", "raw_content": "\nलागीर झालं... फेम अज्याचा धम्माल डान्स, हा VIDEO एकदा पाहाच\nझी मराठीवरील ‘लागीर झालं जी’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.\nझी मराठीवरील ‘लागीर झालं जी’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.\nमुंबई, 15 जून- ‘लागीर झालं जी’(Lagir Zal Ji) फेम अज्या सध्या खुपचं चर्चेत आहे. अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण (Nitish Chavan) सध्या आपल्या अभिनयामुळे नव्हे तर आपल्या डान्समुळे चर्चेत आहे. नितीशचे अनेक डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहेत. त्यामध्ये तो धम्माल डान्स करताना दिसून येत आहे. कधी आपल्या मैत्रिणीसोबत तर कधी सोलो डान्स व्हिडीओ नितीश शेयर करत आहे. नुकताच नितीशचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. त्यामध्ये नितीश खुपचं मजेशीर स्टेप करताना दिसून येत आहे.\nझी मराठीवरील ‘लागीर झालं जी’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. अज्या आणि शीतलीची लव्हस्टोरी आणि एका फौजीची कहाणी चाहत्यांना चांगलीच पसंत पडली होती. यामध्ये नितीश चव्हाणने अज्याची व्यक्तिरेखा साकारली होती. आणि ती खुपचं लोकप्रिय सुद्धा झाली होती. या मालिकेमुळे नितीशला खुपचं लोकप्रियता मिळाली आहे. तिचे मोठ्या प्रमाणात चाहतेसुद्धा निर्माण झाले आहेत. (हे वाचा: HBD: बालकलाकार ते प्रसिद्ध खलनायक; वाचा चेतन हंसराजचा जबरदस्त प्रवास ) या मालिकेने काही महिन्यांपूर्वी चाहत्यांचा निरोप घेतलेला आहे. मात्र तरीसुद्धा त्यांची लोकप्रियता तशीच आहे. सध्या नितीश मालिकांपासून दूर असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. नितीश इन्स्टाग्रामवर खुपचं सक्रीय आहे. तो सतत आपले खाजगी फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेयर करत असतो. आणि चाहतेही त्याच्यावर भरभरून प्रेम करत असतात. (हे वाचा: HBD: 'त्याने मला कपडे काढून'...सोनल वेंगुर्लेकरसोबत घडला होता धक्कादायक प्रसंग ) नुकताच नितीशने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये तो एका डीजे गाण्यावर मजेशीर डान्स करताना दिसत आहे. चाहतेही हा व्हिडीओ पासून खुपचं खुश आहेत. नितीशच्या चाहत्यांनी अनेक मजेशीर कमेंट्ससुद्धा केल्या आहेत. शिवाय त्यांनी अज्याला मिस करत असल्याचंही म्हटलं आहे. तसेच ‘राजा राणीची गं जोडी’ फेम श्वेता राजनसोबतही त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये काहीतरी असल्याचंही म्हटलं जातं आहे. मात्र या दोघांनी आपण खास मित्र असल्याचं म्हटलं आहे.\nलागीर झालं... फेम अज्याचा धम्माल डान्स, हा VIDEO एकदा पाहाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/11057", "date_download": "2021-08-02T19:16:14Z", "digest": "sha1:OUOAQBYJ2EE6XQ5EMWOBYH7ZQOU3XMN3", "length": 14027, "nlines": 198, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे थेट प्रधानमंत्र्यांच्या ट्विटरवर साकडे; निधी पाठवा… | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील ��ोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome Breaking News प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे थेट प्रधानमंत्र्यांच्या ट्विटरवर साकडे; निधी पाठवा…\nप्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे थेट प्रधानमंत्र्यांच्या ट्विटरवर साकडे; निधी पाठवा…\nगोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )\nगोंडपीपरी: प्रधानमंत्री आवास योजनेच्या गोंडपिपरी येथील लाभार्थ्याने थेट प्रधानमंत्री मोदी यांच्या ट्विटरवर धाव घेऊन ,आपली व्यथा कथन करून आवास योजनेचा निधी पाठविण्याची कळकळीची विनंती केली आहे .पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याही ट्विटरवर त्याने आपली व्यथा मांडली आहे .\nगोंडपिपरी येथील प्रभाग क्रमांक 9 मधील रहिवाशी अतुल चिलनकर या युवकाला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले .सदर योजनेंतर्गत राज्य सरकारकडून 1लाख तर केंद्र सरकारकडून दीड लाख रु लाभार्थ्याला दिले जातात .\nअतुल ला नगरपंचायतकडून (राज्य सरकार )पहिला हफ्ता म्हणून 40000रु मिळाले .त्याने स्लॅब लेव्हलपर्यंत घरकुलाचे काम केले .स्लॅब टाकण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत .त्याने नगर पंचायत प्रशासनाकडे निधीची मागणी केली असता ,’केंद्र सरकार कडून अद्याप निधी आलेला नाही त्यामुळे निधी मिळू शकत नाही. राज्य सरकार चा निधी काही दिवसात उपलब्ध केला जाईल ‘असे कळवण्यात आले ..\nनंतर स्लॅबसाठी पैसे नसल्याने हवालदिल झालेल्या अतुलने आपली व्यथा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकौंट वर पोस्ट केली .त्यात त्यांनी आपली अडचण मांडून प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी लवकरात लवकर पाठवण्याची कळकळीची विनंती केली .\nअशाच प्रकारे अतुलने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या ट्विटरवर ही आपली व्यथा मांडली आहे .त्याच्या व्यथेची कार्यालयाने दखल घेतली असून ‘आपली अडचण सविस्तर कळवा ‘ असे त्याला सांगण्यात आले .\nPrevious articleभूमिपुत्र ब्रिगेड पोंभुर्णा तर्फे सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी; मास्कचे वाटप…\nNext articleतेलंगणातील कुर्ता यात्रेत रंगला भक्तीचा चैतन्यमय सोहळा…\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nदेश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार\nमोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या लागणार..दुपारी चार वाजता बघता येईल निकाल..\nमुंबई गो���ा महामार्गावर भीषण अपघात…कंटेनर चालक जागीच ठार…\nदेश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार\nमोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या लागणार..दुपारी चार वाजता बघता येईल निकाल..\nभिसी शहरात शिवानीताई वडेट्टीवार यांचे जल्लोषात स्वागत…\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, चंद्रपुर तर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..# पालकमंत्री विजय वड्डेटीवार...\nडेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार करा – आ. किशोर जोरगेवार…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र..\nमुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात…कंटेनर चालक जागीच ठार…\nदेश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार\nमोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या लागणार..दुपारी चार वाजता बघता येईल निकाल..\nभिसी शहरात शिवानीताई वडेट्टीवार यांचे जल्लोषात स्वागत…\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, चंद्रपुर तर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..# पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी दाखवली साहित्य नेणाऱ्या ट्रकला हिरवी झेंडी..\nडेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार करा – आ. किशोर जोरगेवार…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-animal-cutting-in-aurangabad-3511456.html", "date_download": "2021-08-02T19:20:26Z", "digest": "sha1:IPUBEXPHKUQBMFO3WRA5RAEETB4IPEZO", "length": 4648, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "animal cutting in aurangabad | सिल्लेखान्यात पथकासमोर जनावरांची कत्तल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसिल्लेखान्यात पथकासमोर जनावरांची कत्तल\nऔरंगाबाद - सिल्लेखान्यात चार जनावरांची कत्तल उघड्या डोळ्यांनी पाहिल्यानंतरही पालिकेचे पथक काहीही करू शकले नाही. अवघ्या दोन कर्मचार्‍यांचे पथक जनावरांची कत्तल होताना पाहून मदतीसाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली. ही मदत मिळेपर्यंत खाटीक कापलेल्या जनावरांसह पसार झाले.\nकर्मचार्‍यांची संख्या तोकडी असल्यामुळे आम्ही अवैध मांस विक्री रोखू शकत नसल्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भागवत नाईकवाडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत जाहीरपणे सांगितले होते. मंगळवारी त्यांना पुनश: प्रत्यय आला. परवानगी नसता��ा अवैधपणे सिल्लेखान्यात जनावरांची कत्तल करण्यात आल्याबद्दल क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असल्याचे डॉ. नाईकवाडे यांनी सांगितले.\nसाडेचारशे अधिकृत आणि तेवढीच अनधिकृत मांस विक्रीची दुकाने असलेल्या शहरात कायदेपालनासाठी पालिकेकडे फक्त दोनच कर्मचारी आहेत. त्यांना पोलिस तर सोडा खासगी सुरक्षा व्यवस्थाही देण्यात आलेली नाही. सकाळी दोन कर्मचार्‍यांचे पथक सिल्लेखान्यात गेले होते. तेथे उघड्यावरच दोन जनावरे कापल्याचे दिसून आले. पथकाने विचारणा केली असता खाटीक अंगावर धावून आले. त्यामुळे दोघेही मदतीसाठी ठाण्यात गेले. ठाण्यातून लवकर मदत मिळू शकली नाही. पोलिस आले तेव्हा खाटकांनी पुरावाच नष्ट केला होता. अलबेल असल्याचे चित्र उभे करण्यात आल्याचे नाईकवाडे यांनी सांगितले. पाच कर्मचारी आणि तेवढेच पोलिस दिल्यास सात दिवसांत शहरातील अवैध मांस विक्री थांबवतो, असा दावा नाईकवाडे यांनी केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-LCL-infog-priyanka-chaturvedi-daughter-abuser-arrested-by-mumbai-police-form-ahmadabad-5910127-NOR.html", "date_download": "2021-08-02T18:42:43Z", "digest": "sha1:GUO6VIILRUUWTOVZVXARPL2HYFYSRVXK", "length": 4076, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Priyanka Chaturvedi Daughter Abuser Arrested By Mumbai Police Form Ahmadabad | Rape Threat Case: प्रियांका चतुर्वेदींच्या कन्येला बलात्काराची धमकी देणार्‍या भामटयाला अटक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nRape Threat Case: प्रियांका चतुर्वेदींच्या कन्येला बलात्काराची धमकी देणार्‍या भामटयाला अटक\nमुंबई- काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांच्या 10 वर्षीय कन्येला ट्‍विटरद्वारे बलात्काराची धमकी देणार्‍या भामट्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गिरीश महेश्वर असे आरोपीचे नाव असून मुंबई पोलिसांनी त्याला अहमदाबाद येथे अटक केली. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी आरोपी विरोधात पॉक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला दिंडोसी कोर्टात हजर केले असता त्याला कोर्टाने 10 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल‍ी आहे.\nआरोप‍ी मूळ राजस्थानचा रहिवासी असून अहमदाबाद येथे मागील अनेक वर्षांपासून राहातो. आरोपीने 2 जुलैला प्रियांका चतुर्वेदी यांच्या कन्येला बलात्काराची धमकी दिली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या न‍िर्देशानुसार मुंबई पोलिसांनी याप्रक��णी गुन्हा दाखल केला होता.\nआरोपीने त्याच्या ट्‍विटर हॅंडलच्या माध्यमातून अत्यंत घाणेरडे ट्‍वीट करून बलात्काराची धमकी दिली होती. गृहमंत्रालयाने ट्‍विटरला अकाउंट यूजर 'GirishK1605' बाबत सविस्तर माहिती मागितली आहे.\nपुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा आरोपीचा फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/bharat-kesari-rustum-e-hind-wreslter-of-kolhapur-dadu-chougule-passes-away-125920548.html", "date_download": "2021-08-02T18:13:53Z", "digest": "sha1:OGTEXATB3HD5PKUWZNE2RDSKCADJTBZC", "length": 3916, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "bharat kesari, rustum e hind wreslter of kolhapur dadu chougule passes away | रुस्तुम ए-हिंद, भारत केसरी मल्ल दादू चौगुले यांचे निधन, खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरुस्तुम ए-हिंद, भारत केसरी मल्ल दादू चौगुले यांचे निधन, खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nदादू चौगुले आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा फाइल फोटो\nकोल्हापूर - भारत केसरी तसेच रुस्तुम ए-हिंद पैलवान दादू चौगुले यांचे रविवारी निधन झाले. कोल्हापूरचे दादू यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 73 वर्षांचे होते. दादूंच्या निधनामुळे कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. कुस्तीपटूंसाठी हा एक मोठा धक्का आहे.\nदेश-विदेशातील दिग्गज मानल्या जाणाऱ्या पैलवानांना त्यांनी लाल मातीसह मॅटवर देखील चित केले. त्यांच्या कार्याबद्दल चौगुले यांना ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता. आजही दादूंचे नाव आखाड्यांमध्ये मोठ्या सन्मानाने घेतले जाते. केवळ भारत केसरी आणि रुस्तुम ए-हिंदच नव्हे, तर राष्ट्रकुल आणि इतर आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये देखील त्यांनी भारताचे नावलौकिक केले होते. त्यामध्ये 1973 मध्ये न्यूझीलंड येथे मिळवलेल्या 100 किलो गटातील रौप्यपदकाचा देखील समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/recipes-bread-roll/", "date_download": "2021-08-02T18:56:33Z", "digest": "sha1:ZGFFHEE7OR5WOMGKOR3OTCN4YKMWSXV6", "length": 5310, "nlines": 61, "source_domain": "janasthan.com", "title": "Bread Roll Recipes", "raw_content": "\nसाहित्य: 1 मोठा स्लाईस ब्रेड पॅकेट,7 बटाटे, 1 वाटी मटार दाणे, 1 इंच आले, 7 पाकळ्या लसूण,2 चमचे कोथिंबीर, 5 मिरच्या, लिंबाचा रस, तेल, मीठ\nकृती: बटाटे उकडून घ्यावेत. नंतर ते सोलून स्मॅश करून घ्यावे. आले, लसूण , ���िरची यांची पेस्ट करावी. मटार दाणे थोडेसे शिजवून घ्यावे. तसेच हिरवे राहिले पाहिजे. त्यातील पाणी काढून टाकावे. एक मोठ्या बाऊलमध्ये स्मॅश केलेले बटाटे, आले,लसूण, मिरची पेस्ट, लिंबूरस, कोथिंबीर, शिजलेले मटार, मीठ घालून एकत्र कालवून सारण तयार करून घ्यावे. ब्रेडच्या स्लाईसच्या कडा कापून घ्याव्यात. एका मोठ्या पसरट पातेल्यात पाणी घेऊन त्यात चिमूटभर मीठ घालावे. ब्रेडची स्लाईस पाण्यात बुडवून तळहातावर दाबून त्याचे पाणी काढून टाकावे. स्लाइस हातावर ठेवून त्यावर बटाट्याच्या सारणाचा लांबट आकाराचा गोळा तयार करून ठेवावा वरून ब्रेडचा रोल गुंडाळून घेऊन सर्व बाजूनी दाबून पॅक करावा. नंतर कढईत तेल घेऊन हे तयार केलेले ब्रेड रोल गोल्डन रंगावर तळून घ्यावेत. डाएट कॉन्शस असाल तर रोल तव्यावर थोडे तेल टाकून शॉलो फ्राय पण करू शकतात. पुदिना चटणी किंवा सॉस बरोबर हे ब्रेड रोल(Bread Roll) खाऊ शकतात. हवे असल्यास तुम्ही भाजीत पनीर अथवा चीज किसून घालू शकतात. करा मग झटपट ब्रेड रोल.\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल :…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ तर शहरात २६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११९ नवे रुग्ण तर १५३ जण कोरोना…\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची जबाबदारी- छगन…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७० नवे रुग्ण तर २८८ जण कोरोना…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९५ तर शहरात ४१ नवे रुग्ण\nमहाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११३ तर शहरात ४३ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/woman-wore-the-same-shirt-to-264-zoom-meetings-no-one-noticed-watch-viral-video-mhpv-569528.html", "date_download": "2021-08-02T19:37:50Z", "digest": "sha1:B6MH2MGNAZ2M4ZCVPN66AMUDML5G6A7I", "length": 6875, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "264 झूम मिटिंगला महिलेनं घातलं एकच शर्ट; पण शेवटच्या दिवशी झालं असं की...– News18 Lokmat", "raw_content": "\n264 झूम मिटिंगला महिलेनं घातलं एकच शर्ट; पण शेवटच्या दिवशी झालं असं की...\nएका महिलेनं एक शर्ट तब्बल 264 वेळा घातल्याचं तुम्ही कधी ऐकलात का एका महिलेनं हा प्रताप केला आहे. तिचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nएका महिलेनं एक शर्ट तब्बल 264 वेळा घातल्याचं तुम्ही कधी ऐकलात का एका महिलेनं हा प्रताप केला आहे. तिचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nनवी दिल्ली, 24 जून: एका महिलेनं एक शर्ट तब्बल 264 वेळा घातल्याचं तुम्ही कधी ऐकलात का हो.. एक अशी महिला आहे जिनं झूम मिटिंगमध्ये एकच शर्ट तब्बल 264 वेळा घातलं (Same shirt wore to 264 Zoom Meetings)आणि विशेष म्हणजे तिला कोणीच नोटीस केलं नाही. कंपनीतल्या एकही व्यक्ती ते ओळखू शकला नाही. जेम नावाच्या महिलेनं हा प्रकार केला आहे. (Watch Viral Video) 30 वर्षीय जेमनं तिच्या फॅशन एक्सप्रिमेंटबद्दल (Fashion Experiment) सोशल मीडियावर एक किस्सा शेअर केला आहे. गेल्या 15 महिन्यात तिनं कंपनीच्या प्रत्येक मिटिंगला एकच शर्ट घातलं. ब्लू कलरच हवाईयन शर्ट त्यावर फुल आणि अननसाचं चित्र आहे. (Blue Hawaiian shirt with flowers and pineapples) जेम म्हणाली, कोरोनाचा काळ सुरु झाल्यापासून कंपनीच्या प्रत्येक झूम मिटींगला मी एकच शर्ट घालत होती. मात्र कंपनीतल्या एकाही कर्मचाऱ्याला माझ्या कपड्याबद्दल समजलं नाही आणि कोणी त्यावर भाष्यही केलं नाही. मात्र कंपनीच्या शेवटच्या दिवशी ही गोष्ट मीच सर्वांना सांगितली. तिनं 2018 मध्ये गॅपमधून हा शर्ट विकत घेतला होता. 2 एप्रिल 2020 रोजी कोरोनाला सुरुवात झाल्यानंतरच्या पहिल्या व्हिडिओ मिटिंगला हा शर्ट घातला. त्यानंतर ती पुन्हा पुन्हा तोच शर्ट घालत राहिली. प्रत्येक मिटिंगला ती तोच शर्ट घालायची. हा प्रकार एकूण 264 मिटिंगमध्ये चालू राहिला. तिला अपेशा होती की कमीतकमी एका व्यक्तीच्या तरी ही गोष्ट लक्षात यावी. मात्र ही गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नाही. आज 264 वी मिटिंग होती. जिथे मी पुन्हा तोच शर्ट घातला होता. कामावरचा माझा शेवटचा दिवस होता. जेव्हा मी माझ्या टीमला सांगितले की, मी प्रत्येक झूम मिटिंगला एकच शर्ट घातला. तेव्हा त्यांच्या काहीच लक्षात नाही आलं. त्यांना समजलंच नाही की मी नेमकं कशाबद्दल बोलत आहे. एवढे दिवस त्यांच्या लक्षात आले नव्हते, असं जेमनं सांगितलं आहे.\n264 झूम मिटिंगला महिलेनं घातलं एकच शर्ट; पण शेवटच्या दिवशी झालं असं की...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2021-08-02T20:15:34Z", "digest": "sha1:P3XYQ327GEDEVXRZ42HQLV2EE7H5HWQD", "length": 5104, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतातील क्रिकेट संघ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"भारतातील क्रिकेट संघ\" वर्गातील लेख\nएकूण ३२ पैकी खालील ३२ पाने या वर्गात आहेत.\nआंध्र प्रदेश क्रिकेट संघ\nउत��तर प्रदेश क्रिकेट संघ\nजम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघ\nमध्य प्रदेश क्रिकेट संघ\nहिमाचल प्रदेश क्रिकेट संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०२१ रोजी ०९:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2021-08-02T19:43:33Z", "digest": "sha1:JRT4JQIWXA352CLMP2DKWNB4KM3P6OEN", "length": 4390, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते - विकिपीडिया", "raw_content": "\n\"वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते\" वर्गातील लेख\nएकूण १३ पैकी खालील १३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ डिसेंबर २०१९ रोजी १२:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/price-of-drdo-2dg-anti-covid-19-drug-has-been-kept-at-rs-990-per-sachet-by-dr-reddy/", "date_download": "2021-08-02T19:40:12Z", "digest": "sha1:H6YN2YF3V2KZMPEBSXKFRPHAX54IXG2W", "length": 12969, "nlines": 163, "source_domain": "policenama.com", "title": "DRDO चे कोरोनावरील औषध 2DG ची किंमत ठरली, 990 रुपयात मिळेल पाऊच", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी…\nDRDO चे कोरोनावरील औषध 2DG ची किंमत ठरली, 990 रुपयात मिळेल पाऊच\nDRDO ��े कोरोनावरील औषध 2DG ची किंमत ठरली, 990 रुपयात मिळेल पाऊच\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – डॉ. रेड्डीजने डीआरडीओच्या DRDO 2 डीजी (2DG) अँटी-कोविड 19 औषधाची किंमत 990 रुपये प्रति पाऊच ठरवली आहे. फार्मा कंपनी, सरकारी हॉस्पिटल, केंद्र आणि राज्य सरकारांना हे औषध सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाईल. निर्मात्यांनी गुरुवारी अँटी कोविड औषध 2-डीजीचा दुसरा साठा जारी केला. डीआरडीओच्या DRDO अधिकार्‍यांनी 26 मे रोजी म्हटले होते की, 2डीजी (2DG) औषधाच्या 10,000 पाऊचची दुसरी बॅच 27 मे रोजी डॉ. रेड्डीज लॅब जारी करेल.\nअधिकार्‍यांनी म्हटले की, औषध आता व्यावसायिक प्रकारे उपलब्ध होईल. या महिन्याच्या सुरुवातीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ने कोविड रुग्णांवर या औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजूरी दिली होती. औषधाला मंजूरी अशावेळी दिली आहे, जेव्हा देश कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करत आहे. दुसर्‍या लाटेत ऑक्सजीनच्या कमतरतेमुळे रूग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले, ज्यामध्ये दररोज हजारो रूग्णांना जीव गमवावा लागला. लाँचच्या वेळी मंत्रालयाने म्हटले होते की, या औषधाच्या मदतीने किंमती जीवन वाचवले जाऊ शकते.\nहे औषध संक्रमित पेशींवर परिणाम करते. यामुळे संक्रमित रूग्ण बरे होतील. औषध हॉस्पिटलमध्ये दाखल राहण्याचा कालावधी सुद्धा कमी करू शकते. हैद्राबादच्या डॉ. रेड्डी लॅबोरेटरीने हे औषध बनवले आहे.\nअसे वापरले जाईल औषध\nया औषधाचा वापर मुख्य उपचारात मदत करण्यासाठी केला जाईल. 2-डीजी औषध पावडरच्या रूपात पॅकेटमध्ये येते, यात पाणी मिसळून प्यायचे आहे. हे औषध सकाळी-संध्याकाळ घ्यावे लागेल, असे सांगितले जात आहे.\nऔषध शरीरात कसे काम करते\nजेव्हा हे औषध 2-डीजी रूग्णाच्या शरीरात जाते तेव्हा ते व्हायरसद्वारे संक्रमित पेशींमध्ये जमा होते. ज्यानंतर हे ड्रग व्हायरस सिंथेसिस आणि एनर्जी प्रॉडक्शन करून संसर्गाला वाढण्यापासून रोखते.\nPune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित\nतोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या\nभाजपच्या महिला खासदारावर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांनीही उचलला नाही फोन Video\nअशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय\n‘PM मोदींच्या कार्याला नौटंकी म्हणणे म्हणजे देशाचा अन् जनतेचा अपमान’ – केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर\nमंत्री जयंत पाटलांचा टोला; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांना स्वप्न बघण्याचा छंद’\nShilpa Shetty | शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक, जुहू पोलीस…\nIndian Law | भारतात Porn बाबत काय आहे कायदा\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राच्या अडचणीत वाढ \nNakhra Song | गायक वैभव लोंढे यांच्या मराठी पार्टीचे गाणे…\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nState Bank Of India | SBI ने ग्राहकांना केलं अलर्ट; पॅन…\nAtul Bhatkhalkar | अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला;…\n नोकरी करणार्‍यांना मोफत मिळेल 7…\nMahad Flood | पिंपरीतील आत्मनगर सोसायटीतर्फे पूरग्रस्तांना…\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत…\nMahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nPune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत…\nBihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या\nIndia Post Payments Bank | इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या…\nCrime News | ‘या’ कारणाने पतीने केली पत्नीची हत्या,…\nViral Video | अंडरविअरवर मासे पकडण्यासाठी गेला तरूण, खेकड्याने डायरेक्ट धरला प्रायव्हेट पार्ट; पुढं झालं असं…\nOsmanabad News | तुळजापूरचे माजी आमदार आलुरे गुरुजी यांचं 90 व्या वर्षी निधन\nEarn Money | जर तुमच्याकडे आहे 1 ते 100 रुपयांपर्यंतच्या या नोटा आणि जुनी नाणी तर मिळतील 1.5 लाख, जाणून घ्या कसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/2572/", "date_download": "2021-08-02T18:49:02Z", "digest": "sha1:A2FL2PZFPEIPE2NH4J2CS6GAXZKAHOF2", "length": 21252, "nlines": 177, "source_domain": "policetimes.co.in", "title": "झोराबियन कंपनी म्हणजे कारखानदारी बरोबर सामाजिक बांधलकी जपणारी अग्रगण्य कंपनी – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/महाराष्ट्र/झोराबियन कंपनी म्हणजे कारखानदारी बरोबर सामाजिक बांधलकी जपणारी अग्रगण्य कंपनी\nझोराबियन कंपनी म्हणजे कारखानदारी बरोबर सामाजिक बांधलकी जपणारी अग्रगण्य कंपनी\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 21/10/2020\nझोराबियन कंपनी म्हणजे कारखानदारी बरोबर सामाजिक बांधलकी जपणारी अग्रगण्य कंपनी\nखालापूर (प्रतिनिधी) समाधान दिसले\nसध्याच्या युगात व्यक्तिगत आणि व्यावसायिक पातळीवर निती – अनिती, प्रामाणिकपणा, व्यावसायिकता आणि सामाजिक बांधिलकी या गोष्टी जुन्या जमान्याच्या म्हटल्या जातात. आताचा उद्योग व्यवसाय स्वार्थ, आर्थिक गैरव्यवहार, नफेखोरी, लाचखोरी अशा दुर्गुणांनी बरबटलेला दिसून येतो. अनैतिक आर्थिक व्यवहार आणि नफेखोरी हेच आपल्या देशातील उद्योग जगताचे सर्वसाधारण स्वरूप झाले आहे. सर्वच उद्योगपती आणि उद्योग या रांगेत बसणारे नाहीत. काही मोजके उद्योगपती आणि औद्योगिक घराणी यांच्याबद्दल जनसामान्यांत एक आदराची भावना दिसून येते असून ‘झोराबियन चिक्स’ उद्योगसमूह आणि झोराबियन फॅमिली हे अशाच घराण्यांपैकी एक. झोराबियन कंपनी म्हणजे कारखानदारी बरोबर सामाजिक बांधलकी जपणारी अग्रगण्य कंपनी म्हणून ओळख प्राप्त असल्याने जनमाणसांत या कंपनी व्यवस्थापनाबद्दल आदर युक्य भावना असल्याचे पाहायला मिळत आहे.\nभारतातील उद्योग जगताबद्दल अनेक उदयोगपतीनी केलेल्या काही भ्रष्टाचार प्रकरणांमुळे त्य��ची वाईट प्रतिमा निर्माण झाली आहे. देशातील अनेक उद्योगपतींबद्दल जनमानसात एक नकारात्मक भावना वाढीस लागली आहे. वास्तविक देशाच्या प्रगतीत आणि औद्योगिकीकरणात उद्योगपतींचे योगदान मोठे असते. रोजगार निर्मिती, देशाचे अर्थकारण आणि औद्योगिक प्रगती यामध्ये त्यांचा वाटा मोठा आहे. तरीही सर्वसामान्य माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर कमी आणि अविश्वास जास्त दिसून येत असला तरी काही निवडक उदयोगपती व उदयोगसमुहाबद्दल आदरांची भावना पाहायला मिळत असून अशीच आदरांची भावना खालापूर तालुक्यातील डोळवली येथील झोराबियन चिक्स प्रा.लि.कंपनी बद्दल आहे.\nझोराबियन कंपनी कारखानदारी करीत असताना सामाजिक कार्य करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत सर्वसामान्यांना मदतीचा हात देत आहे. या कंपनीच्या सामाजिक बांधिलकीमुळे अनेकांना मोठ्या प्रकारचे साहाय्य मिळत आहे. त्यामुळे या कंपनीच्या कार्याचा सर्वाना कौतुक वाटत आ\nया कंपनीच्या माध्यमातून कोरोना महामारीच्या काळात 1000 हून अधिक कुटुंबाना एक महिना पुरेल इतके जीवनावश्यक साहित्याचे वाटप, खालापुर तालुक्यातील 8 हून अधिक ग्रामपंचायतींना सामाजिक कार्य करण्यासाठी आर्थिक साहाय्य, पाणी योजना सुरळीत करण्याकरीता आर्थिक साहाय्य, गावोगावी मंदीराच्या जिर्णोधार व रंगरंगोटीसाठी साहाय्य अशा एक ना अनेक प्रकारची मदत ही कंपनी करीत सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करीत आहे.\nया कंपनीच्या पुढील उज्वल सामाजिक कार्याकरीता मनपूर्वक शुभेच्छा\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nलालपरीची आता वाट बघायची गरज नाही; बसल्या जागीच कळणार ठावठिकाणा\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओ��ीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज��य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/nagar-beed-parli-railway-work-central-fund-ahmednagar", "date_download": "2021-08-02T19:34:24Z", "digest": "sha1:DOKXADU2AAS7Q4F36IPXOZ4EFPOPPVGY", "length": 3377, "nlines": 24, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या कामासाठी केंद्राकडून 100 कोटी", "raw_content": "\nनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या कामासाठी केंद्राकडून 100 कोटी\nबीड-नगर-बीड विकासाला चालना देणार्‍या अनेक दिवसांपासून प्रलंबित असणार्‍या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामासाठी केंद्राने शंभर कोटींचा निधी मंजूर केला आहे. या रेल्वेमार्गाच्या कामाला या निधीमुळे गती येणार असल्याची माहिती भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ट्विट करून दिले आहे.\nराज्यानेही या रेल्वे मार्गासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सामान्यांकडून होत आहे. हा मार्ग बीड आणि नगर जिल्ह्यासांठी खूप महत्त्वाचा आहे.\nसध्या या नगर-परळी-बीड रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम रखडले आहे. केंद्राने यापुर्वी या मार्गासाठी 527 कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यामधील 100 कोटींचा निधी मिळाल्याने या रेल्वे मार्गाच्या कामाला गती येणार आहे.\nमराठवाड्यातील खासकरून बीड जिल्ह्यातील दळणवळणाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेल्या अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वेमार्गासाठी येणार्‍या खर्चातील केंद्र व राज्य सरकारच्या निधीचे समप्रमाण राखण्यासाठी राज्य सरकारच्या हिश्शाचा असलेला 66 कोटी 75 लाख रुपयांचा निधी महाविकास आघाडी सरकारने फेब्रुवारीत उपलब्ध करून दिला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=Swami+vivekanada", "date_download": "2021-08-02T17:33:23Z", "digest": "sha1:ATEYCGQP5FVEHRSUSNRYFH4NHX6RJKMR", "length": 2460, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nअत्त दीप भव हा तर बुद्ध होण्याचा पासवर्ड\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआज बुद्ध पौर्णिमा. बुद्धाचं खरं वेगळेपण हेच की त्याला स्पर्श करता येतो. बाकी सगळे धर्म धमकावत असताना, हा आईच्या मायेने जवळ घेतो. मनात घर करतो. मुख्य म्हणजे, त्याला शोधायला कुठे हिमालयात जावं लागत नाही. अगदी बाहेरच्या चौकातही बुद्ध भेटतो. पण खरा बुद्ध आपल्या आतमधे असतो. तो ओळखता आला तर आपणही बुद्ध होऊ शकतो.\nअत्त दीप भव हा तर बुद्ध होण्याचा पासवर्ड\nआज बुद्ध पौर्णिमा. बुद्धाचं खरं वेगळेपण हेच की त्याला स्पर्श करता येतो. बाकी सगळे धर्म धमकावत असताना, हा आईच्या मायेने जवळ घेतो. मनात घर करतो. मुख्य म्हणजे, त्याला शोधायला कुठे हिमालयात जावं लागत नाही. अगदी बाहेरच्या चौकातही बुद्ध भेटतो. पण खरा बुद्ध आपल्या आतमधे असतो. तो ओळखता आला तर आपणही बुद्ध होऊ शकतो......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnews.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B/", "date_download": "2021-08-02T18:33:46Z", "digest": "sha1:F6EEOM4EMKYZKSIQEFSAX6RCM7OY32LX", "length": 9756, "nlines": 98, "source_domain": "www.punekarnews.in", "title": "भाजप सरकारने स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा शब्द पाळला – Punekar News", "raw_content": "\nभाजप सरकारने स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा शब्द पाळला\nपिंपरी, 10 एप्रिल – पिंपरी-चिंचवड शहराची गरज लक्षात घेता राज्य मंत्रिमंडळाने आज (मंगळवार, दि. १० एप्रिल) पि��परी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयाला मंजुरी दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय लवकरच सुरू होणार आहे. शहराची लोकसंख्या 25 लाखांहून अधिक आहे. शहरातील नागरिकांची सुरक्षितता व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा दिलेला शब्द पाळला असून आपल्या पाठपुरव्याला यश आले असल्याचे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.\nपिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वाढत असून गेल्या काही वर्षांत शहरातील गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या नागरिकांच्या वाहनांची मोडतोड, टोळ्यांमधील संघर्षांतून होणारे खून, चोरी, लूटमार अशा गुन्ह्य़ांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी नागरिक, लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. त्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करत त्यांना वारंवार पत्रव्यवहार केला. त्यानुसार राज्य सरकारने नागरिकांच्या सोयीसाठी पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय मंजूर केले आहे.\nनवीन आयुक्तालयात पुणे आयुक्तालयाच्या हद्दीतील निगडी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, वाकड, हिंजवडी, सांगवी, दिघी आणि चिखली तर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण हद्दीतील चाकण, आळंदी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी या १५ पोलीस ठाण्यांचा समावेश होणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध कक्षांसाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण ४ हजार ८४० पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कडून २ हजार २०७ पदे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. उर्वरित २ हजार ६३३ पदे नव्याने भरती करण्यात येणार आहेत. नव्याने भरती करावयाची पदे तीन टप्प्यात भरली जाणार आहेत.\nपहिल्या टप्प्यात ६० टक्के, त्यानंतर दोन वर्षांनी दुस-या टप्प्यात २० टक्के आणि त्यानंतर दोन वर्षांनी तिस-या टप्प्यात २० टक्के पदे भरली जाणार आहेत. कार्यालयीन खर्चासाठी २४ कोटी ४ लाख २३३ रुपये आणि निवासस्थानांच्या बांधकामासाठी १८८ कोटी ८३ लाख ७५ हजार रुपये असा एकूण २१२ कोटी ८७ लाख ७५ हजार २३३ रुपयांच्या अनांवर्ती निधीला मंजुरी मिळाली आहे. आयुक्तालयाचे प्रशासकीय कार्यालय, त्याअंतर्गत येणारी इतर कार्यालये यांच्यासाठी येणारा खर्च या अनावर्ती खर्चातून करण्यासाठी मान्यता मिळाली आहे.\nमदार महेश लांडगे म्हणाले की, “भाजप सरकारने पिंपरी-चिंचवड शहरासाठी पोलीस आयुक्तलयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीला अटकाव बसेल. शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची किती गरज आहे, हे मी अर्थमंत्री मुनगंटीवार साहेब यांच्या निदर्शनास आणून दिले होते. सध्या शहरात गुन्हेगारी वाढत आहे. गेल्या सहा महिन्यात अनेक खून झाले असून टोळीयुद्ध मोठ्या प्रमाणावर घडून येत आहे. शहराची कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची शहराला नक्कीच मदत होणार आहे.\nPrevious ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प आरोग्य आणि पर्यावरणासाठी गरजेचा – महेश लांडगे\nNext पिंपरी-चिंचवड मनपा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे तर उपाध्यक्षपदी कुटे यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://abhipendharkar.blogspot.com/2007/09/blog-post_9389.html", "date_download": "2021-08-02T18:54:27Z", "digest": "sha1:LVGTCFHEM7JV3V3YPANQLE4DD2Q24DB5", "length": 18470, "nlines": 292, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: हसा थोडं...", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\n\"\"बाई, लईंच शिकल्याली दिसत्येय तुमची सुनबाई...\nमालती मानकामे भाजीवालीनं दिलेल्या \"कॉप्लिमेंट्‌स'नं ज्योत्स्नाबाई देशपांडे फारच सुखावल्या.\nआज त्या सुनेला घेऊन पहिल्यांदाच भाजी मंडईत आल्या होत्या. नेहमीच्या भाजीवालीनं केलेल्या कौतुकानं त्यांच्या अंगावर मूठभर मांस चढलं. बाह्या (नसल्या तरी) फुरफुरल्या.\nपांढऱ्याशुभ्र साडीच्या पदरावर चिकटलेला धुळीचा कण हातानं उडवत टेचात म्हणाल्या, \"\"मग, पुण्याची आहे ती पण नाव पण \"प्रज्ञा' आहे तिचं. चांगली \"एमबीए' आहे म्हटलं नाव पण \"प्रज्ञा' आहे तिचं. चांगली \"एमबीए' आहे म्हटलं उगाच नाही, देशपांड्यांच्या घरची सून झाली उगाच नाही, देशपांड्यांच्या घरची सून झाली...का गं, पण तू का विचारत्येस...का गं, पण तू का विचारत्येस\n\"न्हाई...शेवंताकडंनं घेतलेल्या पि���लेल्या टॉमॅटोंच्या पिशवीत कोबीचा मोठा गड्डा बाद्‌कन टाकला तिनं, तवाच वळखलं म्या'' मालती मानकामेनं खुलासा केला.\nगिऱ्हाईक ः अहो, कुत्र्याची बिस्किटं आहेत का\nदुकानदार ः आहेत. बांधून देऊ, का इथेच खाणार\nफोनवरून (पलीकडून) आवाज ः हॅलो, देशपांडे आहेत काय\nपलीकडून ः कुठे गेलेत\nअलीकडून ः (अर्थातच, वैतागून) ते पावनखिंडीत लढतायंत\nपलीकडून ः मग त्यांना सांगा, \"राजे' गडावर पोचले. आता \"गेलात' तरी चालेल, म्हणावं\n3. कर्तारसिंगची नुकतीच पुण्याला बदली झाली होती. पुण्यातल्या \"बाजारपेठविश्‍वा'ची त्याला काहीच कल्पना नव्हती. इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचं दुकान शोधालयाच त्याला तास-दोन तास पायपीट करायला लागली.\n\"केशव नारायण कुलकर्णी अँड सन्स' नावाची भली मोठी पाटी छोट्या अक्षरांत मिरवणाऱ्या एका दुकानात शेवटी तो टेकला.\nअपेक्षेप्रमाणे दुकानाचे मालक वास्सकन्‌ अंगावर आलेच...\"\"काय पाहिजे\nधाप जिरवत, श्‍वासावर नियंत्रण ठेवत कर्तारसिंगनं समोरच्या शोकेसकडे बोट दाखवलं...\"\"हा टीव्ही किती किमतीला आहे\n\"आम्ही सरदारजींना टीव्ही विकत नाही...''\nपुणेरी दुकानदारांच्या \"स्पष्टवक्ते'पणाविषयी कर्तारसिंगच्या थोडंसं कानावर आलं होतं, पण हे प्रकरण एकदमच अवघड होतं. पण पिच्छा सोडेल, तर तो कर्तारसिंग कसला त्याला एकदम आपला पंजाबी बाणा आठवला.\nदुसऱ्या दिवशी वेशबिश बदलून तो पुन्हा त्याच दुकानात गेला.पुन्हा तोच संवाद.पुन्हा तेच उत्तर.कर्तारसिंगला पुणेरी दुकानदारांच्या चाणाक्षपणाविषयीदेखील आता खात्री पटली. पण लहानपणी वाचलेल्या विक्रम-वेताळाच्या गोष्टींना जागून त्यानंही आपला हट्ट सोडला नाही.\nतिसऱ्या दिवशी धार्मिक रीतीरिवाजांना, परंपरेला हरताळ फासून, कर्तारनं तुळतुळीत दाढीबिढी केली, डोक्‍यावरचं पागोटंही उतरवलं आणि संपूर्ण \"मेकओव्हर' करून तो \"कुलकर्णी अँड सन्स'च्या मालकांसमोर डेरेदाखल झाला.\n\"सॉरी...आम्ही सरदारजींना टीव्ही विकत नाही\nएवढा बदल केल्यानंतरच्या या उत्तरानं मात्र तो पुरता वैतागला आणि मग त्याचा संयम सुटला.\"\n\"च्यायला, कपडे बदलून आलो, चेहरा बदलून आलो, तरी तुम्ही मला कसं काय ओळखता आणि मला टीव्ही विकायचा नाही, मग दुकान तरी कशाला टाकलंय इथं आणि मला टीव्ही विकायचा नाही, मग दुकान तरी कशाला टाकलंय इथं\n\"श....हळू बोला. पाठीमागे माझी बायको झोपलेय. निष्कारण आरडाओरडा करायला, हे त��मचं घर नाही,'' कुलकर्णींनी शांत स्वरात कर्तारला समजावलं, \"\"आणि हे बघा, तुमची मागणी पूर्ण करणं मला तरी शक्‍य नाही. आमचं \"मायक्रोवेव्ह' विकण्याचं दुकान आहे. टीव्ही ठेवत नाही आम्ही\nLabels: विनोदी की हास्यास्पद\nजे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.\nअसा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .\nकी तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .\nएकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर\nआकर्षणाचीच विस्तारित संकल्पना म्हणजे \"क्रेझ'. अमक्‍याची क्रेझ आलेय, तमक्‍याची क्रेझ आलेय, असं आपण नेहमी म्हणत असतो. आपणही अनेकदा त...\nमिसळ हा भराभर उरकण्याचा नाश्ता नाही, तर ती एक शास्त्रीय संगीताची बहारदार मैफल आहे. मैफलीच्या आधी तिची जागा निश्चित करावी लागते, श्रोते कोण ...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nवाघा border च्या `बीटिंग रिट्रीट` समारंभाचे अनेक फोटो पेप्रात छापले होते, त्याची वर्णनं वाचली आणि ऐकली होती, भाषांतरितही केली होती. तरीही वा...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nरत्नागिरीत पत्रकारितेला सुरुवात केली, तेव्हा तिथल्या ` रत्नागिरी एक्स्प्रेस ` या स्थानिक दैनिकात अनिल जोशी या सहकाऱ्याकडे भाषांतराची जबाबद...\nनमस्कार. सगळ्यात आधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे, कोटिभास्कर सदाशिव गोडबोले. (हे म्हणजे ` चौथी अ ` यत्तेतल्या मुला...\nलहानपणी सुट्या लागल्यावर आजोळी शिपोशीत राहायला जायचो. तीन मामेभावंडं आणि मी, असा दंगा असायचा. कधी गुरं राखणं, कधी नदीवर आंघोळ, कधी आंब्याच...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\n\"डॉग शो'तला \"कॅट वॉक'\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/bollywood-villains-daughters-what-they-do/articleshow/82083992.cms", "date_download": "2021-08-02T19:54:22Z", "digest": "sha1:IOWKJNUFRK6BPVALY42AQT2DGJO62IWY", "length": 14854, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Beautiful Daughter of Bollywood Villains: पडद्यावरील खलनायकांच्या मुली करतायत काय\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपडद्यावरील खलनायकांच्या मुली करतायत काय एक तर आहे सुपरहिट अभिनेत्री\nबॉलिवूडमधील जसे नायक लोकप्रिय असतात तसेच खलनायकही लोकप्रिय असतात. आता बघा ना. अमरिश पुरी, शक्ती कपूर, अमजद खान अशा किती तरी कलाकारांना खलनायक म्हणूनच अफाट लोकप्रियता मिळाली होती. आज आपण या खलनायकांच्या मुली काय करत आहेत, याबद्दल जाणून घेणार आहोत.\nपडद्यावरील खलनायकांच्या मुली करतायत काय एक तर आहे सुपरहिट अभिनेत्री\nपडद्यावर खलनायक वास्तवात प्रेमळ वडील\nअनेक खलनायकांच्या मुलीही अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत\nमुंबई : बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये नेहमीच नायक जिंकताना दाखवले जाते. जरी असे असले तरी खलनायकांशिवाय नायकांच्या विजयला काहीच अर्थ नसतो. हिंदी सिनेमांमध्ये ज्य पद्धतीने खलनायक रंगवले जातात ते पाहून प्रत्यक्षातही लोक त्यांना घाबरतात. मोठ्या पडद्यावर खलनायक साकारणारे सर्व दिग्गज कलाकार होते. अर्थात या कलाकारांनी काही सिनेमांमध्ये सकारात्मक भूमिका केल्या असल्या तरी ते खलनायक म्हणूनच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतात. आज आपण या खलनायकांबद्दल नाही तर त्यांच्या वास्तविक आयुष्यातील मुलींबद्दल जाणून घेणार आहोत.\nशक्ती कपूर आणि श्रद्धा कपूर\nशक्ती कपूर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय खलनायक म्हणून ओळखले जातात. अर्थात त्यांनी सहाय्यक भूमिका आणि कॉमेडी भूमिकादेखील खूप केल्या आहेत. त्यांची मुलगी श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.\nकुलभूषण खरबंदा- श्रुती खरबंदा\nकुलभूषण खरबंदा यांनी सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या सिनेमात त्यांनी शाकाल नावाची खलनायकी भूमिका साकारली होती. अशा या कलाकाराची मुलगी श्रुती खरबंदा या सिनेसृष्टीपासून लांब आहे. मात्र ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.\nअमरीश पुरी -नम्रता पुरी\nबॉलिवूडमधील खलनायकांची चर्चा सुरू आहे तर त्यामध्ये अमरीश पुरी यांचे नाव अग्रक्रमानेच घेतले पाहिजे. अमरीश पुरी आज आपल्यात नाही परंतु त्यांनी सिनेमांतून साकारलेल्या अभिनयांतून ते आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. बॉलिवूडमध्ये स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशा या ज्येष्ठ कलाकाराची मुलगी नम्रता पुरी ही अभिनयाच्या सृष्टीत नसली तरी मनोरंजन सृष्टीशी संबंधित असून ती फॅशन डिझायनर आहे.\nअमजद खान- अहलम खान\nअमजद खान यांचे नाव घेताच क्षणी आपल्या डोळ्यांसमोर येतो तो शोले सिनेमातील खलनायक गब्बर अमजद खान यांची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यांची मुलगी अहलम खानने देखील सिनेमांमध्ये काम केले आहे, परंतु तिला थिएटरमध्ये काम करायला जास्त आवडते.\nरंजीत यांनीही बहुतांशवेळा सिनेमांमध्ये खलनायक भूमिका साकारल्या आहेत. खलनायकाला साजेसे असणारे बेरकी डोळे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. रंजीत यांनी साकारलेले खलनायक आजही प्रेक्षकांना आठवतात. त्यांची मुलगी दिव्यांका ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे.\nओम शिवपुरी- रितु शिवपुरी\nओम पुरी यांनी ७० चे ८० च्या दशकामध्ये अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांची मुलगी रितु शिवपुरी ही देखील सिनेमात काम करते. परंतु अनेक वर्षांपासून ती कोणत्याही सिनेमांत दिसलेली नाही.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nकार्तिकच नाही तर या बॉलिवूड कलाकारांनाही काढण्यात आलंय बिग बजेट चित्रपटातून बाहेर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई आदेश जारी; राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील, मुंबई-ठाण्याचं काय\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nदेश संजय राऊत दिल्लीत राहुल गांधींना का भेटले\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nठाणे राज ठाकरे कास्टिंग काऊच प्रकरणी भडकले; म्हणाले, 'त्यांना तत्काळ अटक करा'\nन्यूज भारत, चीन,अमेरिका नाही तर हे छोटे देश देतात ऑलिम्पिक पदक विजेत्यांना सर्वाधिक रक्कम, जाणून घ्या...\nमुंबई सर्व धार्मिक स्थळे सुरू राहणार की बंद; सुधारित नियमावली काय सांगते\nरत्नागिरी 'या' जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सुरू असलेलं फेसबुक अकाऊंट फेक\nसांगली ...म्हणून जन्मदात्या आईनेच २ वर्षाच्या मुलीची गळा दाबून केली हत्या\nमुंबई मराठा विद्यार्थ्यांसाठी १४ ठिकाणी वसतीगृहे सज्ज; लवकरच होणार उद्घाटन\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nरिलेशनशिप ‘आता मी सगळं स्वीकारलंय’ आयुष्यभर नवऱ्यासाठी हेमा मालिनी यांना सहन करावी लागली ‘ही’ गोष्ट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/3671/", "date_download": "2021-08-02T19:09:41Z", "digest": "sha1:U5JDEW5B4KR7AZXE7AX52PZLO5UGUBKZ", "length": 21799, "nlines": 188, "source_domain": "policetimes.co.in", "title": "सरकारच्या विरोधात आज नाशिक शहरातील रविवार कारंजा येथे वीज बिलांची होळी करून आंदोलन – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्य��र्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/ताज्या घडामोडी/सरकारच्या विरोधात आज नाशिक शहरातील रविवार कारंजा येथे वीज बिलांची होळी करून आंदोलन\nसरकारच्या विरोधात आज नाशिक शहरातील रविवार कारंजा येथे वीज बिलांची होळी करून आंदोलन\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 24/11/2020\n*कपील कट्यारे प्रतीनीधी नाशिक :-\nमहाराष्ट्र राज्यात मविआ सरकारने वाढीव वीजबिल संदर्भात कोणतीही सवलत न देता जनतेला संपूर्ण बिले भरण्याबाबत आदेश काढले आहेत. सरकारच्या विरोधात आज नाशिक शहरातील रविवार कारंजा येथे वीज बिलांची होळी करून आंदोलन केले.*\n*कपील कट्यारे प्रतीनीधी नाशिक :-\nमहाराष्ट्र राज्यात मविआ सरकारने वाढीव वीजबिल संदर्भात कोणतीही सवलत न देता जनतेला संपूर्ण बिले भरण्याबाबत आदेश काढले आहेत.सरकार विरोधात आज नाशिक शहरातील रविवार कारंजा येथे वीज बिलांची होळी करून आंदोलन केले.*\nयावेळी भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, नगरसेविका स्वाती भामरे, महिला मंडल सरचिटणीस संगिता जाधव, विजया बिरारी, देवदत्त जोशी, प्रतिक शुक्ल, शिवा जाधव, मोहन गायधनी, आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.\nया आंदोलना दरम्यान पुढील प्रमुख मागण्या केल्या.\n* मार्च, एप्रिल, मे, जून या महिन्यांमधील आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय पूर्ण बिल सरकारने माफ करायला हवेत. महाराष्ट्र सरकारने तातडीने ५ हजार कोटी देऊन ही बिलं माफ करावीत.\n* महाराष्ट्र सरकारने १०० युनिट वीज वापरणाऱ्यांना वीज बिल माफ करू अशी घोषणा केली होती. मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी केली नाही. कोरोनाच्या काळातदेखील आर्थिक दुर्बल आणि मध्यमवर्गीयांना सरकारने कोणताही लाभ दिला नाही.\n* सरकारने दिलेल्या वीजबिलांमुळे जनतेला नाहक त्रास सहन करीत, वीजबिल कसं भरावं असा प्रश्न जनतेला पडला आहे.\n* महाराष्ट्र सरकारने प्रति वीज ग्राहक १२०० युनिट माफ करावे.\n*राज्य सरकारने थकबाकीसाठी कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन कट केल्यास भाजपा त्याठिकाणी आंदोलन करेल.\nयावेळी भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, नगरसेविका स्वाती भामरे, महिला मंडल सरचिटणीस संगिता जाधव, विजया बिरारी, देवदत्त जोशी, प्रतिक शुक्ल, शिवा जाधव, मोहन गायधनी, आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.\nया आंदोलना दरम्यान पुढील प्रमुख मागण्या केल्या.\n* मार्च, एप्रिल, मे, जून या महिन्यांमधील आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय पूर्ण बिल सरकारने माफ करायला हवेत. महाराष्ट्र सरकारने तातडीने ५ हजार कोटी देऊन ही बिलं माफ करावीत.\n* महाराष्ट्र सरकारने १०० युनिट वीज वापरणाऱ्यांना वीज बिल माफ करू अशी घोषणा केली होती. मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी केली नाही. कोरोनाच्या काळातदेखील आर्थिक दुर्बल आणि मध्यमवर्गीयांना सरकारने कोणताही लाभ दिला नाही.\n* सरकारने दिलेल्या वीजबिलांमुळे जनतेला नाहक त्रास सहन करीत, वीजबिल कसं भरावं असा प्रश्न जनतेला पडला आहे.\n* महाराष्ट्र सरकारने प्रति वीज ग्राहक १२०० युनिट माफ करावे.\n*राज्य सरकारने थकबाकीसाठी कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन कट केल्यास भाजपा त्याठिकाणी आंदोलन करेल.\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nदिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा या राज्यांतून महाराष्ट्र येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य* 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत नवीन कार्यप्रणाली जाहीर .\n#श्री_कपालेश्वर_महादेव जय भोले बाबा #सोमवार_आरती_शृंगार_दर्शन\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/33941/", "date_download": "2021-08-02T18:26:28Z", "digest": "sha1:EDS4JU3DS3IY2LBX5WCKV64NA7M3U3SE", "length": 26295, "nlines": 234, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "संप्लवन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते स���ष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसंप्लवन : घन पदार्थ वायू किंवा बाष्प अवस्थेत सरळ रूपांतरित होण्याच्या क्रियेला संप्लवन म्हणतात. घन व वायू यांच्या मधली द्रव अवस्था निर्माण न होणे हे या भौतिक प्रक्रियेचे वैशिष्टय आहे. आयोडीन, आर्सेनिक, शुष्क बर्फ (घनरूप कार्बन डाय-ऑक्साइड), नवसागर, कापूर अशा प्रकारच्या काही पदार्थांचे प्रथम न वितळता (द्रवरूप न होता) वायु-रूपात किंवा बाष्परूपात रूपांतरण होते. या प्रक्रियेचा उपयोग शुद्ध पदार्थांचे उत्पादन करण्यासाठी होतो.\nप्रत्येक पदार्थाला थोडा तरी बाष्पदाब असतो व तो तापमानाबरोबर वाढतो. हा परस्परसंबंध संप्लवन आलेखाने दर्शविला जातो. पदार्थाचे घन-स्थितीतून वायुस्थितीत रूपांतर होत असताना त्याने शोषून घेतलेल्या उष्ण-तेस संप्लवनाची सुप्त उष्णता म्हणतात. पदार्थाच्या घनस्थिती व वायुस्थिती यांमधील या समतोलास क्लॉसियस-क्लॅपिरॉन समीकरण लागू पडते. ते समीकरण पुढे दिले आहे.\n(येथे P – बाष्पदाब, T – निरपेक्षतापमान, Ls – संप्लवनाचीसुप्तउष्णता, Vv – बाष्पाचे घनफळ, Vs – घनपदार्थाचे घनफळ). (येथे P – बाष्पदाब, T – निरपेक्ष तापमान, Ls – संप्लवनाची सुप्त उष्णता, Vv – बाष्पाचे घनफळ, Vs – घनपदार्थाचे घनफळ).\nसंप्लवन वकाच्या उतारावरून विशिष्ट तापमानाला आढळून येणारी पदार्थाच्या संप्लवनाची सुप्त उष्णता अजमाविता येते. ज्याविशिष्ट तापमानाला घन पदार्थाचा बाष्पदाब आणि त्या पदार्थाच्या संलग्न प्रदेशांतील एकूण बाष्पदाब समान असतात, त्या तापमानालात्या पदार्थाचा संप्लवन बिंदू म्हणतात. ज्या तापमानाला संप्लवन होणाऱ्या घटक घन पदार्थाचा बाष्पदाब आणि वायुस्थितीतील त्याचघटक पदार्थाचा प्रत्यक्ष आंशिक दाब समान असतात, त्या तापमानाला हिमबिंदू म्हणतात. संप्लवन आलेखानुसार, एका विशिष्ट बिंदूपाशी पदार्थाची घनस्थिती, वायुस्थिती आणि द्रवस्थिती समतोलामध्ये असतात, म्हणून या बिंदूला त्रिक्-बिंदू म्हणतात. जर वायुस्थितीतील पदार्थ त्रिक् -बिंदू तापमानाच्या खाली थंड केला तर त्याचे सरळ घनस्थितीत रूपांतर होते, हे संप्लवन आलेखावरूनस्पष्ट होईल. या रूपांतरात आढळणारा द्रवस्थितीचा अभाव विशेष महत्त्वाचा आहे. या रूपांतरण क्रियेला –आभासी संप्लवन— म्हणतात.\nअनेक पदार्थांच्या बाबतीत त्रिक् -बिंदू तुलनात्मक दृष्टय निम्न दाबाला आढळतो आणि म्हणून संप्लवनाची त्वरा कमी असते.उदा., पाण्याचा त्रिक्–बिंदू ०.००७५o से. तापमान आणि ४.५६ मिमी. दाब असताना आढळतो, तर आयोडिनाचा त्रिक्-बिंदू ११४.१५oसे. तापमान आणि ९०.० मिमी. दाब असताना आढळतो. आयोडिनाची संप्लवन त्वरा ११०o से. तापमानाला इतकी जोरात असते की,वितळबिंदूपर्यंत तापमान येण्यापूर्वीच घन- रूपातील आयोडीन संप्लवनाने नाहीसे होते. त्रिक्-बिंदूच्या खाली असलेल्या तापमानालाहोणारे संप्लवन हा वैश्र्विक आविष्कार आहे.\nज्या पदार्थाचा त्रिक् -बिंदू दाब एक वातावरणीय दाबापेक्षा कमी असेल, तो पदार्थ उघडयावर तापविल्यास वितळून जाईल. उदा.,नॅप्थॅलीन, बेंझॉइक अम्ल, आयोडीन इत्यादी. उलटपक्षी ज्या पदार्थाचा त्रिक्-बिंदू दाब एक वातावरणीय दाबापेक्षा जास्त असतो तोपदार्थ उघडयावर तापविल्यास त्याचे संप्लवन होते. उदा., घनरूप कार्बन डाय-ऑक्साइड, जांभळा फॉस्फरस, करडे आर्सेनिक इत्यादी. कार्बन डाय-ऑक्साइडाचा त्रिक्-बिंदूदाब ५.११ वातावरणीय दाब (तापमान – ५६.४o से.) असल्यामुळे त्यापेक्षा कमी दाबाखाली सामान्यतः तो घन अथवा वायुस्थितीतच असू शकतो. या त्याच्या संप्लवनशीलतेमुळेकार्बन डाय-ऑक्साइड हा एक उपयुक्त प्रशीतक ठरला आहे.\nसमजात आणि समविन्यासी संयुगांच्या संप्लवनाच्या सुप्त उष्णतेचा अभ्यास केल्याने त्या संयुगांच्या स्फटिकांच्या जालक ऊर्जांसंबंधी व त्यास आनुषंगिक अशा भौतिकबाबींची माहिती मिळते. समजातीय श्रेणी-मध्ये असे आढळून आले आहे की, प्रत्येक मिथिलीन गट एखादया विशिष्ट श्रेणीमध्ये स्फटिकांच्या ऊर्जांचा सारख्याच मूल्याचा फरकघडवून आणतो.\nसंप्लवनाच्या पद्धती : संप्लवनासाठी पदार्थाचा जास्तीत जास्त पृष्ठभाग उघडा असलेला चांगला असतो. याकरिता सर्वसामान्यतः पदार्थाची पूड करणे व तो ढवळीतठेवणे श्रेयस्कर असते. मोठया प्रकारचे व चांगले स्फटिक मिळविण्यासाठी अतिशय थंड संघनक वापरणे हितावह नाही. कारण त्यामुळे अतिशय बारीक स्फटिक तयार होतात.\nवातावरणीय संप्लवन : जेव्हा एखादया पदार्थाचा त्रिक्-बिंदू दाब एक वातावरणीय दाबाहून जास्त असतो, त्या वेळी साध्या रीतीने उघडयावरील संप्लवन करतायेते.\nनिर्वात संप्लवन : जर एखादया पदार्थाचा त्रिक्-बिंदू दाब हा एक वातावरणीय दाबाहून कमी असेल, तर त्याचे संप्लवन उघडयावर न करता संपूर्ण किंवा अंशतःनिर्वात प्रदेशात करावे लागते. यासाठी निर्वातीकरण पंपाची जरूरी लागते. असा पंप वापरताना त्यात पदार्थ जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असते. उष्णता संवेदीपदार्थाच्या संप्लवनास ही पद्धत सोयीची असते.\nवाहक संप्लवन : ही पद्धत वाफेच्या साहाय्याने केलेल्या ऊर्ध्वपातनाशी जुळणारी आहे. जे पदार्थ एक वातावरणीय दाबाखाली तापविल्यास वितळतात व उकळतातत्या पदार्थाचे संप्लवन करण्यासाठी अकिय वायू वाहक म्हणून वापरला जातो. या वायूमुळे पदार्थाचा आंशिक दाब त्रिक्-बिंदू दाबाच्या खाली आणला जातो व संप्लवन सुरू होते.त्याचप्रमाणे वाहक वायूचा उपयोग वायुस्थितीत रूपांतरित केलेला पदार्थ संघनकाकडे (वायुस्थितीतून द्रव-स्थितीमध्ये वा घनस्थितीत रूपांतरण करणाऱ्या साधनाकडे) वाहूननेण्या-करिता देखील होतो. हवा, नायट्रोजन, कार्बन डाय-ऑक्साइड, पाण्याची कोरडी वाफ इत्यादींचा वाहक वायू म्हणून वापर केला जातो. या पद्धतीने मिळणारे स्फटिकसामान्यतः लहान व हलके असतात.\nउपयोग : पदार्थाच्या शुद्धीकरणासाठी संप्लवनाचा उपयोग करतात (उदा., थॅलिक ॲनहायड्राइड, अँथॅक्विनोन, बेंझॅथोन, अँथॅसीन, बेंझॉइक अम्ल, आयोडीन इ.).ज्या वेळी एखादया पदार्थाच्या स्फटिकीकरणासाठी लागणारे विद्रावक विवक्षित अडचणींमुळे वापरणे शक्य नसेल, त्या वेळी नेहमीच्या स्फटिकीकरणाला पर्याय म्हणून संप्लवनपद्धतीचा उपयोग पदार्थाच्या शु��्धीकरणासाठी अवलंबितात. जेव्हा एखादया पदार्थाचे विशिष्ट आकारमानाचे किंवा रचनेचे स्फटिक मिळविण्याची आवश्यकता असते, तेव्हाकधीकधी संप्लवन पद्धती उपयोगी पडते. रासायनिक प्रक्रियेत एखादा पदार्थ वायुस्थितीत अंतर्भूत करण्यासाठी संप्लवनाचा उपयोग होतो. गोठण-शुष्कन पद्धतीमध्येसंप्लवनाचा उपयोग होतो. या पद्धतीने रक्तद्रव, रक्तरस, जीवनसत्त्वे, प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थ, भाजीपाला, अन्नपदार्थ उत्पादने इ. उष्णता संवेदी पदार्थ सुकविलेजातात. हे पदार्थ १०° से. ते ४०° से. पर्यंत थंड करून व त्यांवर २,००० ते १०० मायकॉन इतका दाब देऊन (म्हणजे जवळजवळ दाबरहित अवस्थेत) पदार्थातील पाणी गोठूनतयार झालेल्या बर्फाचे संप्लवन करण्यात येते व पदार्थ सुकविले जातात.\nपहा : ऊष्मागतिकी प्रावस्थानियम.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postसंगीत नाटक अकादमी\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.digitaltechnodiary.com/2021/05/buddha-purnima-quotes-wishes-in-marathi.html", "date_download": "2021-08-02T19:16:35Z", "digest": "sha1:LZCLGIR4L3EA2HK2RO3LTOB3WO46IAPX", "length": 26585, "nlines": 307, "source_domain": "www.digitaltechnodiary.com", "title": "बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा - Buddha purnima quotes ,wishes in marathi", "raw_content": "\nHome › महान व्यक्तींचे सुविचार\nबुद्ध जयंती निमित्त भगवान बुघ्दांचे अमूल्य विचार मराठी मध्ये घेऊन आलो आहे .गौतम बुध्दांचा जन्म नेपाळ मधील लुंबिनी येथे झाला होता, म्हणून नेपाळमध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.\nबुद्ध पौर्णिमा हा सण वैशाखाच्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच हिंदी महिन्याच्या दुसऱ्या महिन्यात साजरा केला जातो,म्हणून याला वैशाख देखील म्हणतात.विशेषतः हा सण बौद्ध धर्मामध्ये प्रचलित आहे, भगवान गौतम बुध्दांचा जन्म याच दिवशी झाला आणि याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती देखील झाली, म्हणजेच ते सिध्दार्थ न राहता गौतम बुद्ध झाले होते.\nभगवान बुद्धाचे अनुयायी त्यांच्या देवाच्या जयंतीनिमित्त विशेष प्रार्थना आणि पूजा करून ते साजरे करतात, भगवान बुध्दांनी त्यांच्या आयुष्यात अनेक मौल्यवान उपदेश दिले आणि याच शिकवणीचे पालन बौद्ध धर्माचे अनुयायी बोधवाक्य म्हणून करतात. बौद्ध पौर्णिमा हा बौद्ध अनुयायांसाठी एक खास सण आहे.\nइतिहास करांच्या मते, बुध्दांचे जीवनकाळ इ.पू.563 - 483 मध्ये गृहीत धरले जाते.बुद्ध पौर्णिमेच्या या खास प्रसंगी आम्ही तुमच्या साठी याच भगवान बुध्दांचे प्रेरणादायी विचार घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे जीवन बदलू शकाल.\n🍁बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले\nदुःख नाहिसे करून सुख शांती आणि समाधान देऊन जाईल अशी आशा , हृदयात व आचरणात गौतम बुद्धांचे विचार ठेवून वर्तन करा\nबुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा🍁\n🍁एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना\nप्रकाश देऊ शकते तसेच\nबुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य\nबुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा🍁\n🍁धम्म प्रसारक महान भगवान गौतम\nबुद्धांच्या जन्मदिनाच्या तुम्हाला व\nतुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा🍁\nबुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा🍁\n🍁गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त\nतुम्हाला व तुमच्या परिवारास\n🍁ज्यांनी दिला शांततेचा उपदेश\nमहाल सुख सोडूनी घातला\nनाकारले राजपुत्र असून युद्ध\nअसे होते तथागत गौतम ब��द्ध\nबुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा🍁\nबुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा🍁\nभविष्याचे स्वप्न पाहू नका\nसध्याच्या क्षणी मनावर लक्ष\nप्रत्येकाने आज प्रयत्नपूर्वक पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणं गरजेचं आहे निसर्ग आणि पर्यावरणाबद्दल जागरूक होण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन शुभेच्छा\n🍁बुद्ध पौर्णिमेची रात्र आज आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधकार दूर करेल आणि आपल्याला शांती व ज्ञानमार्गाच्या मार्गाकडे घेऊन जावो\nतुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🍁\n🍁भगवान बुद्ध तुम्हाला प्रेम, शांती\nआणि सत्याच्या मार्गावर ज्ञान देतील\nतुम्हाला आणि तुमच्या परिवारास\nबुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🍁\n🍁बुद्ध विचार आहे , दुराचार नाही\nबुद्ध शांती आहे , हिंसा नाही\nबुद्ध प्रबुद्ध आहे , युद्ध नाही\nबुद्ध शुद्ध आहे , थोतांड नाही\nबुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा🍁\n🍁बुद्ध पौर्णिमा आज तुमच्या आयुष्यातील\nअज्ञान ,अंधकार दूर करेल आणि\nतुम्हाला शांती आणि ज्ञान मार्गाकडे\nबुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा🍁\n🍁मन नेहमी शुद्ध ठेवा\nबुद्ध पौर्णिमा आनंदाने साजरी करा🍁\n🍁तुमचा शत्रु जितकी इजा करत नाही\n🍁बुद्धांच्या ध्यानात मग्न व्हा\nभगवान बुध्दांचा वास म्हणूनच\nहि बुद्ध पौर्णिमा आहे खास\nबुद्ध यांचे मराठी उपदेश | मराठीत बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा | Buddha quotes in marathi\n🍁वेळ आली आहे शांतीची\nआला आहे प्रेमाचा सण\nअशा भगवान बुद्धास माझे नमन\nबुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा🍁\n🍁प्रेमभाव आणि शांती हिच आहे\nआजच्या ह्या शुभ दिवशी आम्ही करतो\nबुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा🍁\n🍁सर्वांना साथ देत रहा\nचांगले विचार ठेवा ,चांगले बोला\nप्रेमाची धारा बनून रहा\n🍁बुद्ध पौर्णिमेच्या अनेकानेक शुभेच्छा\nचला आपण सर्व मिळून भगवान बुद्धांनी\nसांगितलेल्या प्रेम , शांती आणि\nसत्याच्या मार्गावर प्रबुध्द होवूया\nबुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा🍁\n🍁क्रोधाला प्रेमाने ,पापाला सदाचाराने\nलोभाला दानाने , आणि असत्याला सत्याने\n🍁जीवनात जर हजारो लढाया जिंकण्यापेक्षा\nस्वतःवर विजय प्राप्त करा\nमग विजय नेहमी तुमचाच होईल\nमग हा विजय तुमच्या कडून कोणीही\nहिरावून घेऊ शकत नाही🍁\nहे तुम्हाला जर कळत असेल\nतर तुम्ही कोणत्याही दिवशीचे जेवण\nहे एखाद्या बरोबर वाटून\nघे���ल्याशिवाय राहू शकत नाही🍁\n🍁जीभ हि एखाद्या धारदार सुरी प्रमाणे असते पण त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतात फक्त रक्ताचा सडा घालत नाहीत\n🍁तुमच्या कडे वेळ आहे असा जेव्हा\nतुम्ही विचार करता तीच तुमच्या\nसाठी सर्वात मोठी अडचण आहे\nकारण वेळ कधी कोणावर कशी येईल\nहे कधीच सांगता येत नाही\nत्यामुळे जी वेळ आहे त्यांचा व्यवस्थित\n🍁जो माणूस मनात उफाळलेल्या क्रोधाला\nवेगवान रथाला रोवल्या प्रमाणे आवर घालतो\nत्यालाच मी खरा सारथी समजतो\nक्रोध भ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ\nलगाम हातात ठेवणारा समजला जातो🍁\n🍁पृथ्वीवरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा\nविवेक रुपी वृक्षांची छाया\nबुद्ध यांचे प्रेरणादायी मराठी उपदेश | मराठीत बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा | Buddha Inspirational quotes in marathi\nत्याचा कुठेही बाहेर शोध\n🍁आदर हा आरशाप्रमाणे असतो\nजितका तुम्ही अधिक दाखवाल\nतितका तुम्हाला तो अधिक परत मिळेल🍁\n🍁केवळ कल्पना म्हणून अस्तित्वात\nकेलेली कल्पना अधिक महत्वाची आहे🍁\n🍁जीवनात कोणत्याही उद्देश किंवा\nतो प्रवास चांगल्या पध्दतीने करणं\n🍁वाईटात वाईट वर कधीही मात\nतिरस्काराला केवळ प्रेमाने संपवलं\n🍁सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्ती\nकेवळ दोन चूका करू शकतात\nपहिली चूक म्हणजे संपूर्ण मार्ग\nन निवडणे आणि दूसरी म्हणजे\n🍁भविष्यातील स्वप्नांमध्ये हरवू नका\nभुतकाळात गुंतू नका फक्त\nवर्तमान काळावर लक्ष केंद्रित करा\nजीवनात खूष राहण्याचा हा एकमेव\n🍁ज्याप्रमाणे एका दिव्याच्या माध्यमातून\nहजारो दिवे प्रज्वलित करता येतात\nतरीही त्या दिव्याचा प्रकाश कमी होत नाही\nत्याचप्रमाणे आनंद वाटल्याने तो नेहमी\nवाढतो कधीही कमी होत नाही🍁\n🍁नेहमी रागात राहणं ,म्हणजे जळलेल्या कोळशाला दुसऱ्या व्यक्तीवर फेकण्याच्या इच्छेने पकडून ठेवण्या समान आहे हा राग सर्वात आधी तुम्हाला भस्मसात करतो🍁\n🍁रागामध्ये हजारो चुकीच्या शब्दांचा\nमौन या एका गोष्टी मुळे जीवनात\n🍁भयाने व्याप्त असणाऱ्या या विश्वात\nनिर्भय पणाने राहू शकतो🍁\n🍁ज्याचे हजारो माणसांवर प्रेम आहे\nत्याला माणसं सोडून जाण्याचं\nअथवा त्यांच्या नसण्याचं दुःख आहे🍁\n🍁सत्याची साथ सदैव देत राहा\nचांगले बोला चांगले वागा\nप्रेमाचा झरा ह्रदयात स्फूरत ठेवा🍁\n🍁वाईटाने वाईटाचा नाश कधीच होत नाही\nतिरस्कार फक्त प्रेमानेच संपवता येतो\nहेच एक अतूट सत्य आहे🍁\nबुद्ध यांचे मराठी उपदेश | मराठीत बुध्दांचे संदेश | Buddha quotes in marathi\n🍁जगात तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत\nआपण किती प्रेम केले\nआपण किती शांतपणे जगलो आणि\nआपण किती उदारपणे क्षमा केली🍁\nअसत्याला सत्याने जिंकता येते🍁\n🍁राग कवटाळून बसणे म्हणजे\n🍁सुख मिळवण्याचा कोणताच रस्ता नाही\nत्यापेक्षा आनंदी राहणे हाच\nसुखी रहण्याचा एकमेव रस्ता आहे🍁\nखर्च करण्या आधी कमवा\nलिहण्या आधी विचार करा\nसोडण्या आधी प्रयत्न करा\n🍁जेव्हा आपण रागावतो तेव्हा आपण\nसत्य आणि शांती पासून दूर जातो\nकारण रागावलेला माणूस फक्त\nस्वतःच्या अहंकाराचा विचार करत असतो🍁\n🍁जो बोलतांना आणि काम करतांना\nशांत असतो तो असा माणूस आहे\nज्याने सत्य जाणलं आणि जो\nसर्व दुःखापासून मुक्त झाला🍁\n🍁असत्याचे कोणतेही भविष्य नाही\nत्यामुळे तुमचा आज सुखकारक असेल\nपण भविष्य नक्कीच नाही🍁\nबुद्ध पौर्णिमा मराठी शुभेच्छा | buddha purnima wishes in marathi\n🍁तुमच्याकडे जे आहे ते वाढवून चढवून\nसांगू नका ,इतरांचा व्देष करू नका\nकारण इतरांचा व्देष मत्सर करणाऱ्या\nव्यक्तीला कधीच शांती मिळत नाही🍁\n🍁तुम्ही जर इतरांच्या आयुष्यात\nतुमचे मार्ग प्रकाशाने भरून जातील🍁\n🍁हजारो शत्रूंवर विजय प्राप्त\nपरंतु जो स्वतःवर विजय मिळवतो\nतोच खरा विजयी होय🍁\n🍁अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे\nदया , क्षमा , शांतीची शिकवण देणारे\nविश्व वंदनीय गौतम बुद्ध पौर्णिमेच्या\nवाढदिवस शुभेच्छा मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा-Daughter Birthday Wishes in Marathi June 10, 2021\nवाढदिवस शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary wishes in Marathi May 23, 2021\nGood Night wishes in marathi Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश | Good night quotes in marathi | शुभ रात्री मराठी शुभेच्छा | Shubh Ratri Shubhechha दिवसभरातील कामाच्या व्यापातून जेंव्हा रात्…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/opposition-and-ruling-party-both-agitated-farmers-demand-state-nagpur-news-402205", "date_download": "2021-08-02T17:38:15Z", "digest": "sha1:VCZJ5RQFYSM7B6GKZ7LTQDAN7P6B3U5M", "length": 10433, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शेतकरी खरंच सुखी होणार का? शेतकऱ्यांसाठी सत्ताधारी अन् विरोधक एकाच दिवशी उतरले रस्त्यावर", "raw_content": "\nआज सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी आझाद मैदानात मोर्चा काढला. तसेच विदर्भातून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने मोर्चा काढला.\nशे��करी खरंच सुखी होणार का शेतकऱ्यांसाठी सत्ताधारी अन् विरोधक एकाच दिवशी उतरले रस्त्यावर\nनागपूर : मुंबईच्या आझाद मैदानातून राजभवनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित मोर्चा काढण्यात आला, तर इकडे विदर्भात भंडारा येथे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चा काढला. विशेष म्हणजे हे दोन्ही मोर्चे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढण्यात आले. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकाच दिवशी, एकाच वेळी मोर्चे काढत आहेत आणि तेसुद्धा शेतकऱ्यांसाठी. त्यामुळे आता शेतकरी खरंच सुखी होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.\nहेही वाचा - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन\nराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या मोर्चात महाविकास आघाडीचे जवळपास सर्व प्रमुख नेते सहभागी झाले होते. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात हा मोर्चा होता. आझाद मैदानावरील सभा आटोपल्यानंतर मोर्चाने राजभवनावर जाऊन राज्यपालांना निवेदन देण्याचे नियोजन मोर्चेकऱ्यांनी केले होते. पण ऐन वेळी राज्यपाल गोव्याला निघून गेले. त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यासाठी राज्याच्या राज्यपालाजवळ वेळ नाही काय, असा सवाल करीत पवारांनी राज्यपालांवर तोफ डागली. राज्याच्या इतिहासात असे राज्यपाल महाराष्ट्राला मिळालेले नाही, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करताना पवार म्हणाले की, शेती कायदा करणाऱ्या समितीमध्ये सर्व पक्षांचे लोक असतात. करावयाच्या कायद्यावर सांगोपांग चर्चा होते. पण येथे केंद्र सरकारने कुठलीही चर्चा न करता कायदा अस्तित्वात आणला. पंतप्रधानांनी संसदीय पद्धतच उद्ध्वस्त केली. हा घटनेचा अपमान आहे. जे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांना आता लोक रस्त्यावर उतरून उद्ध्वस्त करतील, असा घणाघात पवार यांनी केला.\nहेही वाचा - '...तर काँग्रेस अन् राष्ट्रवादीमधील अर्धे नेते तुरुंगात जातील'\nइकडे पूर्व विदर्भाच्या भंडारा जिल्ह्यातून राज्य सरकारवर हल्लाबोल करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील सत्ताधारी शेतकऱ्यांना भरकटवत आहेत. धान खरेदी केंद्रांवरील भ्रष्टाचार ���ाहेर आला, तर भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अर्धे नेते तुरुंगात जातील. सत्तापक्षातील नेते आणि त्यांच्या चेले चपाट्यांनी धान खरेदी केंद्रांवरून मोठा मलिदा लाटला आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मानवतेला लाजवणारी घटना घडली. पण सरकारने त्यावर केवळ थातूरमातूर कारवाई केली. आम्ही मोर्चा घोषीत केल्यावर अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. १० नवजात बालके आगीत होरपळून, गुदमरून मरण पावली, त्यांच्या मातापित्यांचे अश्रू अजून सुकलेले नाहीत. अन् महाराष्ट्र सरकारची अवस्था इतकी काही वाईट नाही, की त्यांना १०-१० लाख रुपयेही नाही देऊ शकणार. त्या मातांच्या, शेतकऱ्यांच्या संवेदना हे सरकार समजू शकणार नाही. हे बेईमानांचं सरकार जोपर्यंत हटणार नाही, तोपर्यंत आमचा संघर्षही संपणार नाही, असे फडणवीस म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/fashion/bollywood-actress-parineeti-chopra-brutally-trolled-for-black-color-top-look-in-marathi/articleshow/83424036.cms?utm_source=nextstory&utm_medium=referral&utm_campaign=articleshow", "date_download": "2021-08-02T19:48:43Z", "digest": "sha1:AO7O7G7RZLPRAFBA7ETXTOVKTC7NVKRB", "length": 17780, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपरिणिती चोप्राचा पारदर्शक टॉपमधील लुक पाहून लोक म्हणाले, ‘कधीतरी नीट कपडे घाला’\nबॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा (Parineeti Chopra) फॅशनच्या बाबतीत नेहमीच अपडेट असते. पण अति स्टायलिश दिसण्याच्या नादात ही अभिनेत्री चित्र-विचित्र ड्रेस परिधान करतानाही दिसते. यामुळे तिच्यावर वाईटरित्या ट्रोल होण्याचीही वेळ येते.\nपरिणिती चोप्राचा पारदर्शक टॉपमधील लुक पाहून लोक म्हणाले, ‘कधीतरी नीट कपडे घाला’\nबॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा (Parineeti Chopra) आपल्या मोहक व सुंदर स्टाइल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे. ज्यांना साधे व आकर्षक पॅटर्नमधील कपडे परिधान करणं पसंत आहे, अशा तरुणींमध्ये परिणितीची स्टाइल प्रचंड लोकप्रिय आहे. परिणितीच्या वॉर्डरोबमध्ये सुद्धा एकापेक्षा एक हटके व स्टायलिश कपड्यांचं कलेक्शन पाहायला मिळतं. या अभिनेत्रीने शानदार अभिनयासह आपल्या आकर्षक ड्रेसिंग सेंसनं सिनेरसिकांचं हृदय जिंकलं आहे.\nपण अभिनेत्रीच्या फॅशनचं गणित बिघडल्याचंही अनेकदा पाहायला मिळालंय. यामुळे सोशल मीडियावर ट्रोलर्सचा मोठ्या प्रमाणात सामनाही करावा लागतो. कौतुकाऐवजी नेटकऱ्यांकडून टीकेचाच भडिमार केला जातो.\n(टायगर श्रॉफसह रात्री उशिरा डेटवर निघाली दिशा पाटनी, शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत होती हॉट)\n​परिणितीनं परिधान केला होता असा टॉप\nपरिणिती चोप्रा काही दिवसांपूर्वी मुंबईतील जुहूमधील सोहो हाउस येथे पोहोचली होती. यादरम्यान परिणितीनं सी-थ्रु फॅब्रिकचे काळ्या रंगाचे टॉप परिधान केलं होतं. टॉपवर तिनं मॅचिंग पेपर पँट घातल्याचं आपण पाहू शकता. अभिनेत्रीनं घातलेले टॉपचे फॅब्रिक प्रचंड पातळ होते. पण राउंड नेकलाइन डिझाइनमुळे या पारदर्शक फुल स्लीव्ह्ज टॉपला आकर्षक लुक मिळाला होता.\n(शिल्पा शेट्टीच्या पार्टीत बहीण शमिताचीच चर्चा, स्टायलिश फ्रॉक घालून सर्वांचंच लक्ष घेतलं वेधून)\nफ्लेअर्ड पँटसह गोल गळ्याचा टॉप परिधान करणं हे कॉम्बिनेशन क्लासी आहे. पण परिणिती चोप्रानं ज्या पद्धतीने स्टायलिंग केलं होतं, ते प्रचंड वाईट दिसत होतं. या पारदर्शक टॉपमध्ये तिनं मॅचिंग इनर न घातल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे.\nसी-थ्रु फॅब्रिकसह अधिकतर शिफॉन, जॉर्जेट किंवा सॅटन फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेले इनरवेअर परिधान केले जाते. ज्यामुळे सी-थ्रु फॅब्रिक सुंदर दिसतंच तसंच सेमी ट्रांसपरंट कपड्यांमधील लुक छान सुद्धा दिसतो.\n(सोनम कपूरने अंबानींच्या पार्टीमध्ये घातले इतके वाईट कपडे, नेटकरी म्हणाले 'पैसे वाया घालवले')\n​परिणितीने असे केलं होतं स्टायलिंग\nपरफेक्ट लुक मिळावा यासाठी परिणितीने कमीत कमी मेकअप आणि साधी हेअर स्टाइल केली होती. या ड्रेसवर तिनं पिवळ्या रंगाची लेदर हँड बॅग कॅरी केली होती. दरम्यान रेस्टॉरंटमधून बाहेर आल्यानंतर अभिनेत्रीनं फोटोसाठी पोझ देण्यास सुरुवात केली, त्यावेळेस तिचा हा कॅज्युअल लुक शॉर्ट ड्रेसच्या तुलनेतही अधिक विचित्र वाटत होता. यामुळेच लोकांनी तिला टार्गेट केलं.\n(अभिनेत्रीचा साडीतील हॉट लुक पाहून नेटकरी खूप भडकले, बोल्ड डिझाइनर ब्लाउजमुळे केली टीका)\n​लोकांनी टीका करण्यास केली सुरुवात\nपरिणिती चोप्राचे या अवतारातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी तिला व्यवस्थित क��डे परिधान करण्याचा सल्ला दिला\nएका युजरनं परिणितीच्या फोटोवर कमेंट करत म्हटलं की, 'घराबाहेर पडण्यापूर्वी तु सर्वप्रथम आपल्या कपड्यांकडे लक्ष द्यायला हवे होतं’, तर आणखी एकाने लिहिलं की, 'तु नेहमीच एकसारखेच कपडे का परिधान करतेस’. यासारख्या प्रतिक्रिया व्यक्त करत लोकांनी अभिनेत्रीला टार्गेट केलं.\n(ऐश्वर्या रायनं बोल्ड ब्लाउजसह घातला मोहक लेहंगा, हॉट स्टाइलमध्ये आलिया-सारालाही दिली तगडी स्पर्धा)\n​यापूर्वीही केली होती अशीच चूक\nपरिणितीला यापूर्वीही कपड्यांमुळे ट्रोल करण्यात आलं आहे. बोल्ड डिझाइनर कपड्यांमुळे लोकांनी तिला वाईटरित्या ट्रोल केलं आहे. प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीषा मल्होत्राच्या बर्थ-डे पार्टीसाठी परिणिती असाच काहीसा ट्रान्सपरंट टॉप परिधान करून पोहोचली होती.\nवाढदिवसाच्या पार्टीसाठी तिनं हृदयाचे आकाराचे ग्राफिक्स असणारे काळ्या व पांढऱ्या रंगाच्या टॉपची निवड केली होती. या टॉपमध्येही तिनं मॅचिंग इनरवेअर परिधान न केल्याचंच या फोटोमध्ये दिसत आहे.\n(दीपिका पादुकोणला ग्लॅमरस कपड्यांऐवजी डिझाइनरनं ‘बुरखा घालून ये’ असं का म्हटलं ६ महिने ही गोष्ट ठेवली गुप्त)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nटायगर श्रॉफसह रात्री उशिरा डेटवर निघाली दिशा पाटनी, शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत होती हॉट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nकरिअर न्यूज HSC Result Date: राज्याचा बारावीचा निकाल ३ ऑगस्टला; निकालाच्या थेट लिंक 'येथे'\nरिलेशनशिप ‘आता मी सगळं स्वीकारलंय’ आयुष्यभर नवऱ्यासाठी हेमा मालिनी यांना सहन करावी लागली ‘ही’ गोष्ट\nकार-बाइक Maruti ची 'स्वस्त' कार याच महिन्यात लाँच होणार किंमत ५ लाखांपेक्षा कमी, ५ हजारांत बुकिंग सुरू\n फक्त ७ हजारात लाँच झाला ‘हा’ शानदार स्मार्टफोन, मिळतील दमदार फीचर्स\nदेश PM मोदींचे सल्लागार अमरजित सिन्हांचा राजीनामा\nकोल्हापूर उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटले, पण... संवादाचा पूल 'असा' तुटला\nमुंबई आदेश जारी; राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील, मुंबई-ठाण्याचं काय\nसिनेमॅजिक 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' ; छोट्या पडद्यावरील विश्वात आणखी एक नवीन मालिका\nसिनेमॅजिक चक दे इंडिया महिला हॉकी टीमचा खेळ पाहून आली नेटकऱ्यांना आली कबीर खानची आठवण\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/randhir-kapoor-72nd-birthday-celebration", "date_download": "2021-08-02T19:24:54Z", "digest": "sha1:LD6A5LQKASTFKFUQ3PWBCEYPW2NQQ3QY", "length": 2874, "nlines": 85, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकरीना कपूर हॉट ड्रेस घालून काकीच्या बर्थडे पार्टीत पोहोचली, बेबोचा बोल्ड लुक चर्चेत\nकरीना छोटा ड्रेस घालून पोहोचली वडिलांच्या बर्थडे पार्टीमध्ये, सुपर हॉट लुक पाहून चाहते क्लीन बोल्ड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/5364/", "date_download": "2021-08-02T17:34:44Z", "digest": "sha1:DGCXTB7DVCRNT4IQKN5GOY6FZ3FUVVCP", "length": 19459, "nlines": 173, "source_domain": "policetimes.co.in", "title": "*सेंट्रल रेल्वे मजदूर संघ नाशिक रोड* *यांच्या वतीने मास्क* *दिनदर्शिका वाटपाचे कार्यक्रम* **संपन्न* – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्���क यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/ताज्या घडामोडी/*सेंट्रल रेल्वे मजदूर संघ नाशिक रोड* *यांच्या वतीने मास्क* *दिनदर्शिका वाटपाचे कार्यक्रम* **संपन्न*\n*सेंट्रल रेल्वे मजदूर संघ नाशिक रोड* *यांच्या वतीने मास्क* *दिनदर्शिका वाटपाचे कार्यक्रम* **संपन्न*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 22/01/2021\n*सेंट्रल रेल्वे मजदूर संघ नाशिक रोड* *यांच्या वतीने मास्क* *दिनदर्शिका वाटपाचे कार्यक्रम* **संपन्न* .*\nनाशिक सेंट्रल रेल्वे मजदूर संघ शाखा नाशिक रोड यांच्या विद्यमाने आज संघाचे सेक्रेटरी सुंदरम झा यांच्या टीमने मध्य रेल्वेचे सीनियर सेक्शन इंजिनीयर (रेल पथ) नाशिक रोड कार्यालया वर सदिच्छा भेट दिली. संघटन ही रेल्वे कामगारांची काळाची गरज आहे. आज हळूहळू रेल्वेचे खासगीकरण होत आहे. या खाजगीकरणाचा फटका देशातील प्रत्येक युवा पिढीला होण्याची दाट शक्यता आहे.तसेच कर्मचाऱ्यांच्या मुलांना ह्या नोकरीपासून वंचित राहावे लागणार नाही याची दक्षता कर्मचाऱ्यांनी घेतली पाहिजे. सेंट्रल रेल्वे मजदूर संघ 100% कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन रेल प्रशासना कडून त्यांचे हक्क मिळवून देणे कामी संघ सतत तत्पर आहे. असे संघाचे सेक्रेटरी सुंदरम झा यावेळी बोलत होते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन ट्रॅक मॅन कर्मचाऱ्यांना दिनदर्शिका, सभासद कार्ड, पेन, व मास्क याचे वितरण करण्यात आले. यावेळी लहू घुगे, दीपक ठोके, मुकुंद शिंदे, कैलास वाघ, खुशाल पेंटर, तुषार जाधव, नागू दादा, रफीक खांन, भिका पाटील, निलेश माकुणे, गौतम बागुल (बाबूजी) संजु कुमार, कैलास बोडके, सागर गांगुर्डे, मच्छिंद्र आव्हाड, सुनील देवरे, करूम चौरसिया, विलास घुगे, प्रवीण कटारे, धर्मेंद्र धिंगान इत्यादी ट्रॅक मेंटेनर कर्मचारी उपस्थित होते.\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nउर्���ु भाषेतुन लोरी{अंगाई} स्पर्धेत ६०श्रस्पर्धकापैकी येवला येथील कला शिक्षक हसनात जमिल नक्षबमसुद यांनी चौथा क्रमांक पटकाविला\nरिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले साहेब यांच्या उपस्थितीत माननीय नाशिक जिल्हा अध्यक्ष यांचा वाढदिवस सोहळा सिन्नर येथे जय मल्हार हॉटेल मध्ये संपन्न\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प��रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महारा���्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/eye-checkup-for-senior-citizens-4519", "date_download": "2021-08-02T19:24:03Z", "digest": "sha1:G6SR72547ZFKTP4AS7Q642WOZHKUGHEQ", "length": 6484, "nlines": 121, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Eye checkup for senior citizens | महापरिनिर्वाण दिनानिमित्त नेत्र चिकित्सा शिबीर", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त नेत्र चिकित्सा शिबीर\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त नेत्र चिकित्सा शिबीर\nBy भारती बारस्कर | मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nदादर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क परिसरात मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना चर्मोद्योग सेनेच्या वतीनं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचे उद्घाटन महापौर स्नेहल आंबेकर यांच्याहस्ते करण्यात आलं. यावेळी अध्यक्ष मयूर कांबळे, भास्कर गद्रे, सतीश कबाडे, भटू, अहिरे, सीमा लोकरे यांच्यासह सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. 900 हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराचा ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.\nराज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम\nराज्यात सोमवारी ४ हजार ८६९ नवीन कोरोना रुग्ण\nपूरग्रस्तांसाठी अभिनेता हरिओमचा मदतयज्ञ\nशब्दरूपी 'जिप्सी' अवतरणार मोठ्या पदड्यावर\nएनडीआरएफचे निकष बदलण्यासाठी केंद्र शासनाला विनंती\nपूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही – उद्धव ठाकरे\nस्तनदा मातांनी कोविड १९ लस घेणं टाळू नये - डॉ. अर्चना साळवे\nलसीकरण झालेल्यांना लोकलनं प्रवास करण्याची मुभा का नाही उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न\n१६ कोटींच्या लसीनंतरही चिमुकलिची मृत्यूशी झुंज अपयशी\nनवी मुंबईत जुलैमध्ये तब्बल २ लाख १८ हजार चाचण्या\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/tech/reliance-jio-vs-airtel-vs-vodafone-idea-how-mobile-tariff-hike-impacted-the-three-companies/photoshow/74572823.cms?utm_source=nextstory&utm_medium=referral&utm_campaign=photoshow", "date_download": "2021-08-02T18:55:21Z", "digest": "sha1:WLYDRCRDNHCBAOHCKMQEUWRA5LDW3ZTR", "length": 7281, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरिचार्ज महाग झाल्याने कंपन्यांना बसला झटका\nरिचार्ज महाग झाल्याने कंपन्यांना बसला झटका\nगेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात भारतात तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या एअरटेल, व्होडाफोन आणि रिलायन्स जिओने टॅरिफच्या दरात वाढ केली आहे. तीन वर्षात पहिल्यांदा प्लान्सच्या किंमतीत १४ टक्क्यांपासून ३३ टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे. टॅरिफ प्लान्स महाग केल्याने याचा फायदा कंपन्यांना झाला की तोटा\nयाचा सर्वात जास्त फटका रिलायन्स जिओला बसला आहे. डिसेंबर नंतर जिओचे ग्राहक खूप कमी झाले आहेत. याआधी १ लाखांहून अधिक युजर्स दर महिन्याला जिओशी जोडले जात होते. परंतु, डिसेंबर नंतर ८२ हजार ३०८ नवीन युजर्स जोडले गेले आहेत.\nरिलायन्स जिओने डिसेंबर २०१९ मध्ये जे नवीन ग्राहक बनवले आहेत. त्या तुलनेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात कंपनीने जास्त युजर्स जोडले होते.\nटेलिकॉम कंपन्याप्रमाणे रिलायन्स जिओच्या सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग दिली जात नाही. ऑक्टोबर मध्ये कंपनीने व्हाइस कॉलची सिस्टम बदलून युजर्सला इंटरकनेक्ट युजेस चार्जस घ्यायचा निर्णय घेतला. त्यामुळे इतर कंपन्या चांगला फायदा झाला.\nव्होडाफोन-आयडिया कंपन्यांना डिसेंबर मध्ये टॅरिफ प्लान्स महाग झाल्यानंतर सर्वात जास्त फटका युजर्सना बसला आहे. ट्राय डेटाच्या माहितीनुसार, कंपनीने ३६ लाख युजर्स गमावले आहेत.\nटॅरिफ महाग झाल्यानंतर भारती एअरटेलला सर्वात जास्त फटका बसला. ११ ००० हून अधिक युजर्संनी एअरटेलची साथ सोडली.\nकस्टमर मार्केट शेअर वाढले\nजिओ आणि एअरटेलचे कस्टमर मार्केट शेअर मागील महिन्यात वाढले आहेत. जिओचे मार्केट शे्र ३२.०४ ने वाढून ३२.१४ टक्क्यांवर पोहोचले. याच प्रमाणे एअरटेलचे शेअर २८.३५ टक्क्यांहून वाढून ते २८.४३ टक्के झाले आहे.\nमार्केट शेअरमध्ये व्होडाफोन-आयडियाला मोठे नुकसान झाले आहे. कस्टमर बेस २९.१२ हून २८.८९ टक्क्यांवर आले आहे.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://stglokmat.news18.com/entertainment/there-is-no-life-without-you-rhea-chakraborty-on-sushant-singh-rajput-mhgm-565091.html", "date_download": "2021-08-02T18:22:31Z", "digest": "sha1:VDFXSK2JG4C2AAFXHTM4AQUULOGE2IGX", "length": 7424, "nlines": 79, "source_domain": "stglokmat.news18.com", "title": "‘तुझ्याशिवाय आयुष्य...’; सुशांतच्या आठवणीनं रिया चक्रवर्ती झाली व्याकूळ– News18 Lokmat", "raw_content": "\n‘तुझ्याशिवाय आयुष्य...’; सुशांतच्या आठवणीनं रिया चक्रवर्ती झाली व्याकूळ\nरिया चक्रवर्तीनं सुशांत सिंग राजपूतच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्तानं शेअर केली खास पोस्ट, म्हणाली...\nरिया चक्रवर्तीनं सुशांत सिंग राजपूतच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्तानं शेअर केली खास पोस्ट, म्हणाली...\nमुंबई 14 जून: 14 जून 2020 रोजी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं (Sushant Singh Rajput) आत्महत्या केली होती. आज या धक्कादायक घटनेला एक वर्ष उलटून गेलं आहे. आज सुशांतची पहिली पुण्यतिथी आहे. या निमित्तानं देशभरातील चाहते आज पुन्हा एकदा सुशांतच्या आठवणीनं भावूक झाले. दरम्यान अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं (Rhea Chakraborty) देखील एका सोशल मीडिया पोस्टद्वारे सुशांतची आठवण काढली. रिया सुशांत मृत्यू प्रकरणात संशयीत आरोपी आहे. त्यामुळं तिची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. “तुझ्याशिवाय आयुष्य नाही... तू स्वत:सोबत आयुष्याचा अर्थ घेऊन गेलास. तूझ्या जाण्यामुळं निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरुन काढता येणार नाही. मला तुझी खूप आठवण येतेय. लोक म्हणतात वेळेसोबत जखमा भरतात. पण माझी वेळ तर तू होतास.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून रियानं सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. भाग्यश्री मोटेनं सांगितलं आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं गुपित; चाहत्यांना बसला धक्का\nवजनावरुन ट्रोल करणाऱ्यांना रिताशाचं प्रत्युत्तर; Bikini फोटो शेअर करत उडवली खळबळ सुशांतनं 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूला आज एक वर्ष उलटून गेलं आहे. मात्र मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हे प्रकरण दिवसेंदिवस आणखीनच गुंतत चाललं आहे. आधी मुंबई पोलीस, मग इन्कम टॅक्स, पुढे सीबीआय आणि आता NCB द्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती ही संशयीत आरोपी आहे. तिनं आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी सुशांतला ड्रग्स देऊ��� आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं असे आरोप तिच्यावर करण्यात आले आहेत. शिवाय ड्रग्ज प्रकरणी तिला अटकही करण्यात आली होती. गेल्या कित्येक महिन्यांपासून तिची चौकशी सुरु आहे. या चौकशीत तिनं अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नावं घेतली. सध्या तिनं केलेल्या दाव्यांची उलट तपासणी केली जात आहे.\n‘तुझ्याशिवाय आयुष्य...’; सुशांतच्या आठवणीनं रिया चक्रवर्ती झाली व्याकूळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21883/", "date_download": "2021-08-02T17:32:21Z", "digest": "sha1:QKLUIKLG5PS25LK3SPDBHCP2PYM5WO5O", "length": 14820, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "एराइडस – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ��वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nएराइडस : फुलांच्या सौंदर्याबद्दल व कधीकधी सुगंधाबद्दल प्रसिद्ध असलेल्या ऑर्किड वनस्पतींच्या [→ ऑर्किडेसी] कुलातील एका वंशाचे हे नाव असून यात समाविष्ट असलेल्या सु. ३०­­­–४० जातींचा प्रसार भारत, इंडोचायना, मलेशिया (न्यू गिनी वगळून), जपान इ. प्रदेशांत आहे. महाराष्ट्रात (कोकण, महाबळेश्वर इ.) तीन जाती आढळतात. ग्रीक भाषेत एराइडस या संज्ञेचा अर्थ वायवी वनस्पती असा आहे व ते नाव ह्या जाती अपिवनस्पती असल्याने दिले गेले आहे. समशीतोष्ण कटिबंधात त्या उष्ण पादपगृहात (काचगृहात) वाढवतात.\nयांच्या पर्णयुक्त खोडावर पानांच्या दोन रांगा असून पाने रेषाकृती किंवा शूलाकृती, जाड व मांसल असतात. त्यांचा तळभाग (उरलेला पडून गेल्यावरही) खोडाला सतत वेढून राहतो. महाराष्ट्रातील जातींना मेमध्ये फुले येतात ती विपुल व आकर्षक असून बहुधा ती बाजूस व खाली वळलेल्या साध्या किंवा संयुक्त मंजरीवर येतात. संदले प्रदलाएवढी व पसरट बाजूच्यापेक्षा वरचे संदल मोठे, बाजूची तळास जुळलेली व स्तंभास चिकटलेली प्रदले वरच्या संदलासारखी ओष्ठ उभा किंवा वाकलेला, शुंडिका लहान, वाकडी व पोकळ परागपुंज दोन [→ फूल]. महाराष्ट्रातील तीन जातींपैकी एराइडस क्रिस्पमची फुले सुगंधी व पांढरी असून त्यांवर गुलाबी छटा असते ए. मॅक्युलोजमच्या फुलांना वास नसतो, पाकळ्या गुलाबी असून त्यांवर गडद रंगाचे ठिपके असतात ए. रॅडिकोसमच्या पाकळ्या फिकट जांभळट गुलाबी व त्यांवर गर्द ठिपके असतात. ए. ओडोरॅटम या चीन व भारत येथे आढळणाऱ्या जातीची फुले मोठी, सुगंधी, पांढरी असून त्यांवर टोकास किरमिजी ठिपके असतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.atgnews.com/2017/01/good-headmaster.html", "date_download": "2021-08-02T18:15:21Z", "digest": "sha1:JEQBCT6CR4LBD7URRNS5PTKVUHM4JPTQ", "length": 16732, "nlines": 257, "source_domain": "www.atgnews.com", "title": "Good Headmaster - ATG News", "raw_content": "\nशाळेला चांगला मुख्याध्यापक लाभणं, हे त्या शाळेचं मोठं भाग्य असतं. असा मुख्याध्यापक हा शाळेचा मानबिंदू असतो. पण दुर्दैवाने असंख्य शाळा या भाग्यापासून वंचितच राहतात. अनं मानबिंदूऐवजी 'कुंकवाच्या धन्या'वरच काम चालवतात.\nआज शिक्षणाचा दर्जा घसरण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे, चांगल्या मुख्याध्यापकांचा अभाव, हेही आहे. याचा अर्थ असा नव्हे, की चांगल्या मुख्याध्यापकांचा तुटवडा पडला आहे. या अभावाचं कारण मुख्याध्यापक पदासाठीची 'सेवाज्येष्ठता' ही एकमेव पात्रता असणे हे आहे.\nअनुभव ही महत्वपूर्ण बाब असली तरी, केवळ अनुभवाने कोणालाही ज्ञानप्राप्ती होत नसते. परिणामी अनुभवापेक्षाही मुख्याध्यापक हा सर्वप्रथम उत्तम शिक्षक असला पाहिजे. त्याचं अध्यापनावर जीवापाड प्रेम असलं पाहिजे. आपल्या विषयाचा तो परवलीचा शब्द असला पाहिजे. तो व्यासंगीही असला पाहिजे. त्यासाठी तो चौफेर वाचन करणारा असला पाहिजे. देशकाल आणि समाजाचं यथार्थ भान त्याला असलं पाहिजे. तो अभिरुचीसंपन्न असला पाहिजे. कला, काव्य, संगीताची त्याला उत्तम जाण असली पाहिजे. पालकवर्गाशी त्याचा सुसंवाद असला पाहि���े. विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षकाच्या शब्दाचा, तर मुख्याध्यापकाच्या नजरेचा धाक वाटला पाहिजे. तरच त्याचा शालेय विश्वात आणि गावातही नैतिक दबदबा निर्माण होत असतो.\nकोणत्याही मुख्याध्यापकाचा नैतिक दबदबा हे त्याचं भांडवल आणि शाळेची ती गंगाजळी असते. अशा शाळा उर्जावान बनतात. ही उर्जाच विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रेरणादायक ठरत असते. मग अशा शाळा त्या मुख्याध्यापकाच्या नावाने ओळखल्या जाऊ लागतात. मुख्याध्यापक शाळेचे झाले की शाळाही मुख्याध्यापकाची होते. ही मुख्याध्यापकाची पुण्याईच त्याची खरी कमाई असते. तोच त्याचा सर्वोच्च बहुमान असतो. अन्य पुरस्कारांची त्याला गरज नसते.\nशाळेला अभिरुचीसंपन्न मुख्याध्यापक लाभणं म्हणजे दुग्धशर्करायोगच असतो. देखणा शालेय परिसर, सुंदर ग्रंथालय आणि त्यासाठी वेळोवेळी केलेली उत्तमोत्तम ग्रंथ खरेदी, विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक कलागुणांना वाव देणारे स्नेहसंमेलनातले कार्यक्रम आणि स्नेहसंमेलनासाठी समाजसेवा, साहित्य, कला, संगीत, नाट्यादि क्षेत्रातली दिग्गज निमंत्रित मंडळी. अशा अनेक छोट्यामोठ्या गोष्टीतून मुख्याध्यापकाच्या अभिरुची संपन्नतेचं दर्शन घडत असते.\nशालेय परिसर आणि प्रत्येक वर्गावर मुख्याध्यापकाचे बारिक लक्ष असलं पाहिजे. देखरेख आणि प्रशासकीय कामासाठी वेळ देता यावा म्हणून मुख्याध्यापकांना, अध्यापनाच्या तासिका कमी असतात.\nआपण आधी शिक्षक आहोत व नंतर मुख्याध्यापक, याचा मुख्याध्यापकांना कदापि विसर पडता कामा नये. त्यामुळे कितीही महत्वाची कामं असली तरी, मुख्याध्यापकाने आपले तास घेतलेच पाहिजे. आपले तास शिक्षकांना घ्यायला सांगणे आणि आपले पेपराचे गठ्ठेही शिक्षकांकडूनच तपासून घेणे, हा संगीन शैक्षणिक गुन्हा आहे. अशा गुन्हेगार मुख्याध्यापकांना आपल्या सहकारी शिक्षकांच्या अडचणी, समस्या, प्रश्नांशी काहीही देणेघेणे नसते.\nतसेच अध्यापनाच्या समरभूमीवरच शिक्षकाची खरी कसोटी लागत असल्यामुळे मुख्याध्यापकाने वर्गावर न जाणे म्हणजे आपल्यातल्या शिक्षकाचा गळा घोटणे होय. अशाप्रकारे अध्यापनाशी आपली नाळ तोडणे, हा शिक्षकाचा अपमृत्यु असतो. मुख्याध्यापक वर्गावर गेले नाहीत तर विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी कळणार कशा आणि ते ज्या वर्गाला शिकवतात त्या वर्गाचे पेपर त्यांनी तपासले नाहीत, तर त्��ा वर्गाचं बौद्धिक आकलन त्यांना होणार कसं आणि ते ज्या वर्गाला शिकवतात त्या वर्गाचे पेपर त्यांनी तपासले नाहीत, तर त्या वर्गाचं बौद्धिक आकलन त्यांना होणार कसं आणि मुलांना त्यांच्या चुका ध्यानात आणून मार्गदर्शन करणार कसं\nमुख्याध्यापकाला सर्व शैक्षणिक कौशल्ये आत्मसात असली पाहिजे. त्यासाठी अध्यापनाचा त्याला लळा असला पाहिजे. कारण अध्यापनातूनच शिक्षकाच्या शैक्षणिक कौशल्यांचा विकास होत असतो. शैक्षणिक कौशल्यांचा विकास शिक्षकाला परिपूर्णतेकडे नेत असतो.\nदुर्दैवाने काही मुख्याध्यापकांचा कल अशैक्षणिक कौशल्ये आत्मसात करण्याकडे अधिक असतो. त्याची परिणती आपली शैक्षणिक कामं टाळण्याची अपप्रवृत्ती त्यांच्यात बळावते. काही मुख्याध्यापक वेळापत्रक बनवतानाच आपल्या नावावर अध्यापनाच्या विषयांऐवजी समाजसेवा, कार्यानुभव अशा वैकल्पिक विषयांच्या तासिका टाकून घेतात. आपल्या पदाच्या अशा गैरवापरामुळे, सहकारी शिक्षकांच्या नजरेतून ते उतरतात. त्यांच्याविषयीच्या आदराला ओहोटी लागते.\nइतकेच नव्हे तर काही मुख्याध्यापक एस्.एस्.सी. परीक्षेचे पेपर तपासण्याच्या कामातून मुक्तता व निवडणूकीच्या कामातून आपली सुटका करुन घेतात. असे कामचुकार आणि कर्मदरिद्री मुख्याध्यापक जेव्हा, विद्यार्थी आणि शिक्षकांपुढे तत्त्वज्ञान पाजळू लागतात, तेव्हा शिक्षकांना आपण शिक्षक असणं हे गतजन्माचं पातक वाटू लागतं. अशा खंतावलेल्या शिक्षकांच्या खिन्न सावल्यांनी एकूणच शिक्षणविश्व काळवंडले आहे.\nमहाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे दोस्तो मैं आपको आज इस त...\nरीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी\nरीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी जब अमेरिका के ३१ वर्षीय लिजा फॉलज़ोन (https://en.wikipedia.org/wik...\nअपना खुद का 'स्टार्टअप' शुरू करें\nअपना खुद का 'स्टार्टअप' शुरू करें यदि आप कार्यालय में काम करने के एक ही उबाऊ और थकाऊ तरीके से बाहर निकलना चाहते हैं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.digitaltechnodiary.com/2021/07/kargil-vijay-diwas-wishes-in-marathi.html", "date_download": "2021-08-02T18:16:31Z", "digest": "sha1:E652554WEZ5C7MGCIWCLNYEUIDV6N6RT", "length": 22511, "nlines": 249, "source_domain": "www.digitaltechnodiary.com", "title": "कारगिल विजय दिवस शुभेच्छा - Kargil Vijay Diwas Wishes in Marathi", "raw_content": "\nHome › मराठी स्टेट्स कोट्स\n1999 रोजी भारतीय सैन्याने कारगिल युद्धाच्या वेळी ऑपरेशन विजय काढून भारताला घुसखोरांच्या तावडीतून यशस्वीरित्या मुक्त केले. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जुलै हा कारगिल दिन म्हणून साजरा केला जातो.मातृ भूमीच्या रक्षणासाठी मृत्यू झालेल्या शहीदांच्या स्मृती म्हणून हा दिवस साजरा केला जातो यावर्षी कारगिल विजय दिवसाच्या खास निमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून हे Kargil Vijay Diwas Wishes in Marathi | कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Kargil Vijay Diwas Quotes in Marathi | Kargil Vijay Diwas Status in Marathi | कारगिल विजय दिवस फेसबुक स्टेटस | Kargil Vijay Dinachya Shubhechha | Happy Kargil Vijay Diwas 2021 | कारगिल विजय दिवस 2021 शुभेच्छा | Kargil Victory Day wishes in Marathi | Kargil Victory Day quotes in Marathi आणि संदेश तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि हा दिवस लक्षात ठेवा.\n1999 च्या कारगिल युद्धाच्या भारताच्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येणारा कारगिल विजय दिन, कारगिल क्षेत्रालगतच्या इंडिया गेटच्या अमर जवान ज्योती येथे उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. पाकिस्तानशी झालेल्या युद्धामध्ये भारतीय सैनिकांनी अदम्य धैर्य दाखवत 26 जुलै 1999 रोजी 'ऑपरेशन विजय मध्ये यशस्वी होऊन पाकिस्तानला धूळ चारली होती. हा दिवस दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. ऑपरेशन विजयच्या यशानंतर त्याचे नाव कारगिल विजय दिवस असे ठेवण्यात आले आहे.अनेक भारत मातेच्या पुत्रांनी देशासाठी बलिदान देत आपल्या शौर्यातून लढवय्यी प्रेरणा देशाला दिली.या वीर जवानांच्या शौर्याची, त्याग आणि बलिदानाची आठवण करून देणारा आजचा दिवस आहे\nआजपासून 22 वर्षांपूर्वी आपल्या देशातील शूर वीरांसाठी अटलबिहारी वाजपेयी जी यांनी काही ओळी सांगितल्या.\n\"दाँव पर सब कुछ लगा है, रुक नहीं सकते\nटूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते\"\nआम्ही आपले शौर्य सिद्ध केले आहे आणि देशाच्या शत्रूना एक अभंग संदेश दिला आहे की आपण भारतीय आहोत आणि आपल्या देशाचे रक्षण कसे करावे हे आम्हाला चांगलेच माहित आहे. आपल्या देशाच्या बहाद्दरांच्या बलिदानांना विसरता येणार नाही.मातृभूमीसाठी आपले प्राण अर्पण करणारे अमर बलिदान यापुढे कदाचित आपल्या पाठीशी नसले तरी त्यांच्या आठवणी आपल्या हृदयात कायम आहेत.सदैव जिवंत राहाव्या या निमित्ताने, या सुंदर देशभक्तीपर कविता, संदेश, Kargil Vijay Diwas 2021 Wishes in Marathi | कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Kargil Diwas 2021 Quotes in Marathi | Kargil Vijay Diwas 2021 Status in Marathi | कारगिल विजय दिवस 2021 फेसबुक स्टेटस | Kargil Vijay Dinachya Shubhechha | कारगिल विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Kargil Vijay Diwas 2021 | कारगिल विजय दिवस 2021 शुभेच्छा यावर्षी कारगिल विजय दिवसाच्या विशेष प्रसंगी हुतात्म्यांना श्रद्धांजली व आदरांजली वाहण्यासाठी हे कोट आणि संदेश तुमच्या प्रियजनांसोबत सामायिक करा आणि हा दिवस आठवा.\nKargil Vijay Diwas Wishes in Marathi | कारगिल विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nत्यागाची आठवण ठेवण्याचा दिवस\nमाझी ओळख आहेस तू…\nजम्मूची जान आहेस तू…\nसीमेची आन आहेस तू…\nदिल्लीचं हृदय आहेस तू…\nभारताची शान आहेस तू…\nकारगिल युध्दात शहिद झालेल्या\nमाझा कोटी कोटी प्रणाम\nपाकिस्तानच्या चारी मुंड्या चित\nवीर जवानांना शत शत प्रणाम\nहे मातृभूमी तू नेहमीच\nसर्व भक्त तुझे ,तुला\nसदैव सुख शांती लाभो\nकारगिल विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Kargil Vijay Diwas Quotes in Marathi\nतिरंगी आमुचा भारतीय झेंडा\nज्यांनी लिहिली स्वातंत्र्याची गाथा\nत्यांच्या चरणी ठेवूया माथा\nहिमालयापेक्षा उंच साहस ज्यांचे\nदेशासाठी सर्वोच्च बलिदान ज्यांचे\nअशा भारताच्या वीर जवानांना\nजिथे वाहते शांततेची गंगा\nतिथे करून नका दंगा….\nकिंवा त्यात लपेटून परत येईल\nपण खात्रीने परत येईल\nवीर जवानांना माझा प्रणाम…\nबलिदानाला शत शत सलाम…\nभारतीय वीर सशस्त्र दलाच्या\nसर्व शूर सैनिकांना माझा सलाम\nमातृ भूमीसाठी लढताना शहिद\nमी एक भारतीय सैन्याचा शूर सैनिक\nकधी होऊ देणार नाही तिरंग्याचा अपमान\nKargil Vijay Diwas Wishes in Marathi | कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे\nआज हा दिवस पाहिला…\nती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी\nजन्मलेल्या वीरामुळे हा देश अखंड राहिला…\nमी या देशाचा शिपाई आहे\nजिथे मला लढायला सांगितले आहे\nतिथे तिथे मी लढायला लागतो\nतिथे जिंकल्या शिवाय मागे हटणार नाही\nही गोष्ट वाहत्या वाऱ्याला सांगा…\nप्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…\nजीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं\nरक्षण केलं आहे आम्ही...\nसदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…\nचला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा\nशहिदांच हृदयातील ज्वाला आठवा\nजिच्या मुळे आज कारगिलचे\nदेशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…\nज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे\nजो शहिद हूयें है उनकी\nजरा याद करो कुरबानी…\nभारतीय सेनेचा पराक्रमी विजय\nकारगिल विजय ��िवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Kargil Vijay Diwas Quotes in Marathi\nवादळातून नौका काढून आम्ही\nदेशाला ठेवा एक मुलांनो\nकारगिल विजय दिवस मोक्यावर….\nना धर्माच्या नावावर जगा….\nना धर्माच्या नावावर मरा….\nमाणुसकी धर्म आहे या देशाचा…\nफक्त देशासाठी जगा आणि मरा….\nदेशाची माती खाल्ली होती लहानपणी\nकधी म्हणूनच की काय मनात\nअजूनही देशभक्तीची कायम आहे\nदिल दिया हें ,जान भी देंगे\nऐ वतन तेरे लिए….\nशौर्य, पराक्रम आणि देशाच्या\nशुर सैनिकांच्या बलिदानाचे प्रतिक\nमातृ भूमीच्या रक्षणासाठी आपल्या\nप्राणाचे बलिदान दिलेल्या अमर\nअनेकांनी केला होता त्याग\nवंदन करुनिया तयांसी आज\nठेऊनी त्यांच्या बलिदानाची जान\nकरुया भारत देशा असंख्य प्रणाम….\nकारगिल विजय दिवसा निमित्त\nआमच्या राष्ट्रीय वीरांना सलाम\nजय हिंद जय हिंद की सेना\nलढा वीरांनो लढा लढा\nउत्सव तीन रंगाचा , आभाळी आज सजला\nनतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी\nमाझा भारत देश घडविला\nपण मी मात्र कधीच विसरणार नाही\nमाझ्या देशाचा तिरंगा ध्वज\nसर्वात उंच फडकतो आहे\nस्वराज्य तोरण णढे अंगणी\nकारगिल वीरांना करुया शत शत प्रणाम\nत्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत\nविजय हा स्वस्त मिळत नाही\nमाझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या\nमातृभूमीसाठी आपले प्राण अर्पण\nकोणी शीख कोणी जाट ,मराठा\nकोणी गुरखा ,कोणी मद्रासी\nसीमेवर मरणारा प्रत्येक धाडसी\nदेशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस\nयातील काही थेंब नक्की जपून ठेवा\nहीच आहे नम्र विनंती तुम्हाला\nते देशावर शहिद झाले\nजग ज्याला सलाम करतो\nतो भारताचा महान सैनिक आहे\nरणांगणावर शत्रूला चाटणारी धूळ\nकारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा प्रतिमा मराठी मध्ये ऑपरेशन विजयच्या वेळी अनेक भारतीय शूर सैनिकांनी निर्भयतेने शत्रूचा सामना करत आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. कारगिल विजय दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे.\nवाढदिवस शुभेच्छा मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा-Daughter Birthday Wishes in Marathi June 10, 2021\nवाढदिवस शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary wishes in Marathi May 23, 2021\nGood Night wishes in marathi Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश | Good night quotes in marathi | शुभ रात्री मराठी शुभेच्छा | Shubh Ratri Shubhechha दिवसभरातील कामाच्या व्यापातून जेंव्हा रात्…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/type/video", "date_download": "2021-08-02T19:54:52Z", "digest": "sha1:WWMYMRDUEJMV35VWHK5OE6WOF3RWRUEJ", "length": 10577, "nlines": 187, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "Video | Formats | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nवर्धा नदीत सापडली दुर्मिळ ” बोद ” मासोळी\nसंजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदांवर पुरूषांची मक्तेदारी;महाविकास आघाडी सरकारकडून महिलांचा...\nराजुरा शहरातील चुनाभट्टी वार्डातील एका घरातून आठ फूट लांबीचा अजगर पकडण्यात...\nकाळ्या कायद्याचा विरोधात काँग्रेसची ऐतिहासिक शेतकरी बचाव रॕली उद्याला\nउलगुलान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुजविले रस्त्यावरील खड्डे\nगोंडपिपरी येथे गावठाण जागेच्या प्रश्नासाठी २० ऑक्टोबर पासून आमरण उपोषण\nगोंडपिपरी तालुक्यात रेती जोरात\nवादळी पावसाने झोडपले ; पीकांचे नूकसान ;बळीराजा चिंततेत\nदरूर परिसरात धान पिकांचे अतोनात नुकसान ; परतीचा पावसाचा फटका\nमूलचेरा तालुक्यातील येल्ला परिसरात बतकामा उत्सव साजरा\nदेश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार\nमोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या लागणार..दुपारी चार वाजता बघता येईल निकाल..\nभिसी शहरात शिवानीताई वडेट्टीवार यांचे जल्लोषात स्वागत…\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, चंद्रपुर तर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..# पालकमंत्री विजय वड्डेटीवार...\nडेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार करा – आ. किशोर जोरगेवार…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र..\nमुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात…कंटेनर चालक जागीच ठार…\nदेश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार\nमोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या लागणार..दुपारी चार वाजता बघता येईल निकाल..\nभिसी शहरात शिवानीताई वडेट्टीवार यांचे जल्लोषात स्वागत…\nमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, चंद्रपुर तर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..# पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी दाखवली साहित्य नेणाऱ्या ट्रकला हिरवी झेंडी..\nडेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार करा – आ. किशोर जोरगेवार…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://duta.in/news/2019/6/10/aurangabad-maharashtra-%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%AC-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%AA-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A4%B0-67d497a6-8b0a-11e9-92cc-becfb6fdcd712776739.html", "date_download": "2021-08-02T18:08:16Z", "digest": "sha1:ZODZBQEYABF4XA2KMIEOPHN4OPAMM27P", "length": 4521, "nlines": 114, "source_domain": "duta.in", "title": "[aurangabad-maharashtra] - डीसीपीएस हिशेब स्लिप आठवडाभरात देणार - Aurangabad-Maharashtranews - Duta", "raw_content": "\n[aurangabad-maharashtra] - डीसीपीएस हिशेब स्लिप आठवडाभरात देणार\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nअंशदायी पेन्शन योजनात (डीसीपीएस) सहभागी शिक्षकांना हिशेब स्लिप आठवडाभरात देण्यात येतील, असे आश्वासन लेखाधिकारी साधना बांगर यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळास दिले.\nमागील पाच वर्षांपासून शिक्षकांच्या 'डीसीपीएस' कपातीचा हिशेब मिळत नसल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाला ३० एप्रिलपर्यंत या हिशेब स्लीप देण्याचे आश्वासन दिले होते परंतु, तांत्रिक अडचणी व निवडणुकांमुळे यामध्ये विलंब होत होता. शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाने याबाबत लेखाधिकारी साधना बांगर यांची भेट घेतली. सातत्याने पाठपुरावा करूनही स्लीप देण्यासाठी दिरंगाई होत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. श्रीमती बांगर यांनी सांगितले, की कपातीचा हिशेब जुळविण्याचे काम पूर्ण झाले असून, स्लिपची छपाई सुद्धा पूर्ण झाली आहे. येत्या आठवड्यात या स्लिपची पुनर्पडताळणी करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते स्लिप वितरीत करणार असल्याची ग्वाही त्यांनी शिष��टमंडळाला दिली....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/raj-thackerays-audio-message-on-the-occasion-of-mns-anniversary/", "date_download": "2021-08-02T17:47:00Z", "digest": "sha1:2VS7JZQUIVLC4SMXHQ63QQO5ORHJ54IU", "length": 5197, "nlines": 61, "source_domain": "janasthan.com", "title": "Raj Thackeray's Audio Message On the Occasion of MNS Anniversary", "raw_content": "\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिना निमित्य राज ठाकरेंनी दिला संदेश\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिना निमित्य राज ठाकरेंनी दिला संदेश\n१४ मार्च पासून सुरू होणार ऑनलाईन सभासद नोंदणी\nमुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १५ वा वर्धापनदिन आज जरी साजरा होत असला तरी वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर आज ऑडिओ द्वारे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे.\nया संदेशात कार्यकर्त्यांना भेट होऊ न शकल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळणे गरजेचे आहे असे ही त्यांनी नमूद केले.सर्वांनी आपली काळजी घ्यावी असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हंटले आहे.\n१४ मार्च पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी सुरु होणार असून त्याचा शुभारंभ राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.सभासद नोंदणी मोबाईल द्वारे ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.त्याचे ओळखपत्र राज ठाकरे यांच्या स्वाक्षरी सह सभासदांना ताबडतोब मोबाईल वर मिळणार आहे.\nकाय आहे राज ठाकरेंचा संदेश\nआजचे राशिभविष्य मंगळवार,९ मार्च २०२१\nवृत्तपत्र विक्रेतेही लढवणार महापालिकेची निवडणूक\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल :…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ तर शहरात २६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११९ नवे रुग्ण तर १५३ जण कोरोना…\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची जबाबदारी- छगन…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७० नवे रुग्ण तर २८८ जण कोरोना…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९५ तर शहरात ४१ नवे रुग्ण\nमहाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११३ तर शहरात ४३ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=did-shau-maharaj-help-britishers-in-indiaEI1070111", "date_download": "2021-08-02T17:47:34Z", "digest": "sha1:DPL7KMWQQMTZL4Y2LUMPZF2RJGDR6IVQ", "length": 42062, "nlines": 167, "source_domain": "kolaj.in", "title": "शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?| Kolaj", "raw_content": "\nशाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nराजर्षी शाहू महाराजांची आज जयंती. शाहू महाराज आपल्याला कधी राज्यकर्ते म्हणून आठवत नाहीत, ते नेहमी सुधारणावादी म्हणूनच आठवतात. ते महाराज होते म्हणून त्यांच्यासाठी खालच्या जातीतल्या लोकांना प्रगतीपथावर आणणं सोपं होतं. असं वरकरणी वाटत असलं तरी त्यांनाही विरोधाला सामोरं जावं लागलं. त्यांच्या समाजकार्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी म्हटलं गेलं.\nमहाराष्ट्रातल्या समाज सुधारकांची चर्चा करताना ‘फुले-शाहू-आंबेडकर’ असा जोड उल्लेख करण्याची प्रथा आहे. याचं कारण असं की न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी, आगरकर यांनी पुरस्कारलेल्या सुधारणांचं बहुतांश लक्ष्य हे उच्चवर्णीय लोक होते. आणि त्या सुधारणा बऱ्याच अंशी कौटुंबिक होत्या. याउलट महात्मा फुले, छत्रपती शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या सुधारणा व्यापक आणि मूलगामी होत्या.\nतेव्हाच्या सामाजिक स्थानाचा विचार करता जोतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर हे शूद्रातिशूद्र जातीत मोडणारे होते. पण एका बाजूला जोतिरावांचं सामाजिक कार्य पुढे नेलं तर दुसऱ्या बाजूला डॉ. आंबेडकरांचं नेतृत्व उभं केलं. जोतिरावांचे विचार क्रांतिकारक होते. त्यांनी समाजसुधारणांचा घातलेला पाया भक्कम होता. पण साधनसामग्री आणि यंत्रणांची पुरेशी उपलब्धता नसल्यामुळं जोतिरावांचं कार्य अपेक्षेइतकं पुढं सरकू शकलं नाही.\nशाहू महाराज क्षत्रिय नव्हते\nशाहू महाराज स्वतः सत्ताधारी असल्यामुळं त्यांच्याकडे यंत्रणा आणि साधनसामग्री यांचा तुटवडा नव्हता. तसंच शिवछत्रपतींचे वंशज म्हणून महाराष्ट्रात त्यांचं एक वेगळंच स्थान होतं. त्याचाही त्यांना लाभ झाला. आणि दुसरं असं की जोतिरावांच्या वेळी महाराष्ट्रात बहुसंख्य असलेला मराठा समाज सामाजिक सुधारणांविषयी काहीसा उदासीन होता. तो शाहू महाराजांमुळे सक्रिय बनला.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनेनं म्हणजे राणीसाहेब ताराबाईंनी करवीर रियासती स्थापन केली. याच्या गादीवर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचे दत्तक पुत्र म्हणजे शाहू यांना बसवलं. अगदी लहान वयात सिंहासनारूढ झालेल्या शाहू महाराजांचा स्वाभाविक समज आपण क��षत्रिय कुलावतंस आहोत, असाच होता.\nललकार्‍यातून आणि द्वाहीतून तसा उल्लेखही व्हायचा. पण आपले ब्राह्मण पुरोहित धर्मकृत्य क्षत्रियाला साजेशा वेदोक्त मंत्रांनी करत नसून शूद्रांसाठी असलेल्या पुराणोक्त मंत्रांनी करतात, याची जाणीव त्यांना राजारामशास्त्री भागवतांमुळे झाली. आणि त्यांना याचा धक्का बसला, तीच त्यांची प्रेरणा ठरली.\nहेही वाचा : शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा\nब्राह्मणांचा शाहू महराजांशी दुजा व्यवहार\nशाहूंबरोबर पंचगंगेवर स्नान करायला येणारा ब्राह्मण अंघोळ न करताच मंत्र म्हणायचा. शूद्रांसाठी पौराणिक पद्धतीचा मंत्र असल्यामुळं स्नानाची आवश्यकता नाही. वैदिक मंत्र म्हणायचे असतील, तरच स्नानाची आवश्यकता आहे, असं त्याचं म्हणणं होतं.\nहे सगळं शाहू महाराजांना समजल्यावर त्यांनी आपले सगळे विधी वेदोक्त पद्धतीनं करण्याची लेखी आज्ञा काढली. तसंच कोल्हापुरातल्या काही जणांनी वैदिक वाङ्मयात प्रवीण असलेल्या नारायणभट्ट सेवेकरी नावाच्या ब्राह्मणाकडून वेदोक्त पद्धतीनं श्रावणीही करून घेतली. या प्रकारानंतर नारायणभट्ट सेवेकऱ्यांवर सगळ्या ब्राह्मणांनी बहिष्कार टाकला. राजवाड्यातल्या नोकरीतून त्याला कमी करावं, अशी कोल्हापुरातल्या ब्रह्मवृंदाकडून मागणीही करण्यात आली. पण महाराजांनी त्याला भीक घातली नाही.\n‘वेदोक्त प्रकरण’ या नावानं हे प्रकरण त्या काळी चांगलंच गाजलं. शाहू महाराज दोन्ही बाजूंचा व्यवस्थित अभ्यास करूनच एकेक पाऊल पुढं टाकत होते. इतर ठिकाणचे मराठा संस्थानिक कोणत्या धार्मिक पद्धतीचा पुरस्कार करत आहेत, याचीही त्यांनी माहिती घेतली. त्यासंदर्भात त्यांनी सगळ्या संस्थानिकांना पत्रंही पाठवली.\nसमाजसुधारणा म्हणजे राजकीय सुधारणा\nराजोपाध्ये आणि इतर ब्राह्मण मंडळींनी जोरदार विरोध करत महाराजांच्या क्षत्रीय असण्याबद्दल शंका उत्पन्न केल्या. दोन्ही बाजूंनी पुराव्यांवर पुरावे दाखल झाले. शेवटी महाराजांच्या आज्ञेनं राजोपाध्येंची वतनं काढून घेतली गेली. दुर्देवानं या प्रसंगी महाराष्ट्रातल्या आंग्ल शिक्षित ब्राह्मणांनीही महाराजांच्या विरोधी भूमिका घेतली. लोकमान्य टिळकांनीही या भूमिकेची पाठराखण केली. त्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण काही काळ गढूळ बनलं.\nया प्���संगांमुळेच शाहू महाराजांना पुरोहित शाहीचं स्वरूप आणि सामर्थ्य समजलं. आणि तिच्याशी झुंज द्यायला ते सज्ज झाले. खरं पाहता टिळक आणि शाहू महाराज हे दोन महापुरुष एकमेकांना पूरक ठरले असते, तर महाराष्ट्राचा इतिहासच बदलला असता. पण तसं झालं नाही. समाजसुधारणांचा राजकीय सुधारणांशी संघर्ष, ही जणू महाराष्ट्रातली ऐतिहासिक अपरिहार्यताच.\nसत्यशोधक समाज की आर्य समाज\nन्यायमूर्ती रानडे आणि गोखले यांच्यासारख्या उदारमतवादी ब्राह्मणांशी शाहू महाराज नेहमी चर्चा करत. जातिव्यवस्थेला धर्माचं समर्थन लाभलं असल्यामुळे जातिविरोधी चळवळ धर्माच्या माध्यमातून करणं अधिक व्यवहार्य होतं. जोतिरावांचा सत्यशोधक समाज हा वेदांना झिडकारणारा तर दयानंदांचा आर्य समाज वेदांना प्रमाण मानणारा पण महाराजांनी दोन्ही पंथांना आश्रय दिला.\nदोन्ही पंथ परस्परविरोधी असल्यामुळं महाराजांनाही त्रास झालाच पण जातिविरोधी सुधारणा त्यांना महत्त्वाच्या वाटत होत्या. जातीयवादी, ब्राह्मणद्वेष्टे अशी विशेषणंही त्यांना लावली गेली. तत्कालीन वर्तमानपत्रांतूनही त्यांच्यावर सातत्यानं टीका होतहोती. कोणतीही सुधारणा करताना त्यातल्या त्यात अस्पृश्यांसाठी सुधारणा करताना सुशिक्षित माणसांचं पित्त खवळणार हे शाहू महाराजांना माहिती होतं.\nहेही वाचा : शाहू महाराजांवरचं पुस्तक वाचकांच्या भेटीला आलंय\nमहाराजांनी परंपरागत कुलकर्णी वतन बंद करून त्याऐवजी नोकरदार तलाठी नेमण्याचा धडाका लावला. अस्पृश्यांनी सतत कष्टाची आणि कमी प्रतिष्ठेची कामं करायची आणि कुलकर्ण्यांनी जमाबंदीसारखं महत्त्वाचं काम करायचं हे त्यांना पटत नव्हतं. ही रीत त्यांनी बंद केली. त्यानंतर बलुतेदारांबद्दल शाहू महाराजांनी विशिष्ट पवित्रा घेतला आणि महाराजांना वकिलीच्या सनदा दिल्या. हे काम त्याकाळी फारच धाडसाचं होतं.\nअस्पृश्यांना जी क्षेत्रं माहीत नाही त्या क्षेत्रांची दारं त्यांच्यासाठी उघडी करणं, हे शाहू महाराजांना महत्त्वाचं वाटत होतं. खालच्या जातीत जन्मले म्हणून त्यांच्याजवळ बुद्धिमत्ता नाही, असं नाही तर त्या क्षेत्रात त्यांना संधी दिल्याशिवाय त्यांनी त्या क्षेत्राचं काम करता येणार नाही, ही भूमिका यामागे होती. त्यांनी त्यांच्या पत्नीसाठीही खालच्या जातीतला गाडीवाला नेमला आणि राजवाड्यापाशी एका अस्पृश्याला चहाचं दुकान थाटून दिलं.\nकोणत्याही परिवर्तनासाठी कायदा आवश्यक असतो पण तो प्रत्येकवेळी पुरेसा ठरतोच असं नाही. त्यांनी वागणुकीतून काही धडे घालून दिले. वेदोक्त प्रकरणापासून शाहू महाराजांनी अस्पृश्यविरोधी लढ्याला सुरुवात केली. तेव्हापासून त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर टीकाटिप्पणी होत गेली. पुढं जाऊन त्यांनी अस्पृश्यांच्या परिषदा भरवल्या. अस्पृश्यांबरोबर सहभोजनांचंही आयोजन केलं. हे सगळं करताना लोक त्यांच्याबद्दल काय कुजबुजत आहेत, याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं.\nमहाराष्ट्रातलं कोल्हापूर संस्थांनच्या हद्दीतलं करवीर संकेश्वयर हे शंकराचार्यांचं पीठ. त्याला भोसले दरबाराचा आश्रय होता. हिंदू धर्मात कालबाह्य झालेल्या आणि समाजाच्या प्रगतीला अडसर झालेल्या गोष्टीचा त्याग करून त्याला नवे कालोचित स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी पाश्चा त्य विद्या प्राप्त केलेल्या शंकराचार्य या पीठावर प्रस्थापित व्हायला हवा ही शाहूंची इच्छा होती.\nहे कोरोना स्पेशलही वाचा :\nये दोस्ता, लस कशी तयार केली जाते\nकोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं\nकोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण\nकोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं\nडॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच\nकोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात\nएडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय\nकिराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो\nक्षात्र जगद्गुरु पीठाची स्थापना\nडॉ. कुर्तकोटी या उच्चशिक्षित तरुणाकडे महाराजांचं लक्ष गेलं. आणि ते शंकराचार्य झाले. पण छत्रपतींना या नव्या शंकराचार्यांकडून अपेक्षित असा अनुकूल प्रतिसाद मिळेना. वेदोक्त प्रकरण असो किंवा संस्थानांच्या हद्दीतल्या सामाजिक सुधारणांची अंमलबजावणी असो, शंकराचार्य असून अडचण आणि नसून खोळंबा ठरायला लागले.\nकूर्तकोटींना दूर करणं अवघड नव्हतं. पण त्यांच्याजागी दुसरा कोणीही आला तरी वेगळं वागला नसता हे महाराजांना कळून चुकलं. प्रश्न व्यक्तीचा नसून त्या पदाला चिकटलेल्या मूल्यव्यवस्थेचा होता. ती व्यवस्था जातिभेद, अस्पृश्यता यांना स्थान देणारी होती. त्यामुळे महाराजांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या ब्राह्मणी जगद्गुरू पीठाल�� पर्याय शोधला.\nसमतेचा पुरस्कार करणाऱ्या. क्षात्र जगद्गुरुंचं पीठ निर्माण केलं. त्यांची ही कल्पना सत्यशोधक समाजाच्या ईश्वर आणि मानव यांच्यात मध्यस्थ नको, या मताशी विसंगत होती. पण समाजकारणातलं शह काटशह पद्धधतीच्या डावपेचाचा भाग म्हणून योग्यच होती.\nविठ्ठल रामजी शिंद्यांसारखे निर्भीड विचारवंतच काय, पण खुद्द शाहूंच्या दरबारातले भास्करराव जाधवांसारखे विश्वासू सहकारीसुद्धा क्षात्र जगद्गुरुपीठाविरुद्ध होते. सनातनी ब्राह्मणांचा विरोध तर झाला. प्रजेला समान हक्क देण्यासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं, मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना दंड करण्याची तरतूद कायद्यात केली. गुणवान विद्यार्थी हेरून महाराज त्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करत. पुढे नोकरी मिळेल अशी व्यवस्थासुद्धा करत.\nकोल्हापूरला शिक्षणाची सोय आहे म्हटल्यावर बाहेरचे अनेक विद्यार्थी तिथं यायला लागले. सहशिक्षण एकवेळ ठीक होतं. पण एकत्र राहणं, जेवणं या गोष्टी तेव्हाच्या जातिग्रस्त समाजाच्या पचनी पडल्या नव्हत्या. महाराजांनी मग जातिनिहाय वसतिगृह काढायला जागा दिल्या. इमारती दिल्या. देणग्याही दिल्या. शिक्षण संस्था काढायला तसंच त्या चालवायला उत्तेजन दिलं.\nहेही वाचा : शाहू महाराजांच्या एन्फ्ल्युएन्झा मंडळानं स्पॅनिश फ्लूला रोखून दाखवलं\nशाहू महराजांनी ब्रिटिशांना मदत केली\nब्रिटिशांविरुद्ध जी कटकारस्थानं होतहोती, तीही महाराजांनी उघडकीला आणली. त्यांच्या या वागणुकीमुळं ब्रिटिश सरकारला एकप्रकारे मदतच झाली. त्यांच्या या ब्रिटिशप्रेमाबद्दल त्यांच्यावर टीकाही होतहोती. एका बाजूला शिक्षणविषयक सुधारणा, वेदोक्त प्रकरण यामुळं ते ब्राह्मणेतरांना प्रिय झाले.\nअराजक चळवळीत ब्रिटीश सरकारला मदत केल्यामुळं त्यांना राजकीय शत्रू समजलं गेलं. स्वराज्यप्राप्तीच्या साधनांनाच शाहू महाराज विरोध करत आहेत असं बोललं जाऊ लागलं. पण याही टीकेला त्यांनी भीक घातली नाही.\n‘समाजाच्या प्रगतीचा विचार करायचा असेल, तर राज्यकर्त्यांची मदत घेणं भागच आहे. हिंदुस्थानातल्या लोकशाही म्हणजे सामाजिक आणि राजकीय सत्तेच्या अभेद्य दुर्गातल्या एका विशिष्ट वर्गाचं शुद्ध आणि घातक वर्चस्व आहे. या जातिवर्चस्वापेक्षा हल्लीचा अधिकारी वर्ग मला जास्त पसंत आहे. मागासलेल्या वर्गाला शक्य तितक्या लवकर शिक्षण मिळणं आणि सामान्य जनतेची गुलामगिरी नष्ट होणं, हे मुद्दे माझ्यादृष्टीनं जास्त महत्त्वाचे आहेत. कारण माझ्या मते हिंदुस्थानातील लोकशाहीचा हाच खरा पाया आहे,’ अशी उघड भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळं अनेक गैरसमज पसरले.\nशाहू महाराजांवर टीका झाल्या\nस्वराज्याला त्यांचा विरोध नव्हता. ब्रिटिशांची मदत घेऊन खालच्या वर्गासाठी मूलभूत सुधारणा करण्यासाठी त्यांचा हा खटाटोप सुरू होता. समाजातील खालच्या जाती स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत. त्यांचे नेते त्यांच्या जातीतून निर्माण झाले पाहिजेत. त्यांना कुणाच्या तोंडाकडे पाहायला लागू नये असं छत्रपतींचं धोरण होतं. त्या धोरणाचं एक दृश्यफळ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं नेतृत्व.\nमहाराजांनी बाबासाहेबांना शिक्षणासाठी आणि वर्तमानपत्र चालविण्यासाठी मदत केली. अस्पृश्यांची परिषद भरवून त्यांना स्वावलंबनाचं महत्त्व पटवून दिलं. बाबासाहेबांच्या नेतृत्वगुणांचा परिचयसुद्धा करून दिला. छत्रपतींवर जातीयवादी आणि ब्राह्मण द्वेष्टे, अशी टीका होणं स्वाभाविक होतं. पण महाराजांचं धोरण हे अस्पृश्यवर्गाला न्याय मिळवून देण्याचं होतं.\nसंस्थांना ५० टक्के नोकर्याण मागासवर्गीयांना राखीव ठेवण्याच्या जाहीरनाम्यात ते म्हणतात, ‘मागासलेल्या वर्णाचा अर्थ ब्राह्मण-प्रभू-शेणवी-पारशी आणि दुसरे पुढे गेलेले वर्ण खेरीज करून सर्व वर्ण असा समजावा.’ म्हणजे त्यांना विशिष्ट जात अभिप्रेत नसून पुढे गेलेल्या सर्व जाती अभिप्रेत होत्या, असं म्हणता येईल. राखीव जागांच्या बाबतीतसुद्धा पात्रतेबाबतीत त्यांचा आग्रह होता.\nराखीव जागांवर जे उमेदवार भरले जातील. त्यांनी नोकरीत चांगली कामगिरी केली तर बढती द्यायची तरतूद होती. अशा नोकरांचं ज्ञान आणि बौद्धिक कुवत वाढावी असेही त्यांचे प्रयत्न होते. कुलकर्ण्यांच्याऐवजी नेमलेल्या सर्व तलाठ्यांनी दयानंदांचा ‘सत्यप्रकाश’ वाचावा, अशी सक्तीही त्यांनी केली होती. आणि या अभ्यासावर परीक्षाही घेण्यात याव्यात असंही सुचवलं. अस्पृश्यांसाठी राखीव जागांची मर्यादा केवळ तलाठ्यांपुरतीच नसून सर्व खात्यांमधे अधिकाराच्या पदापर्यंत त्याची तरतूद होती.\nपुरोगामी महाराष्ट्राचं श्रेय शाहू छत्रपतींना\nशाहू महाराजांनी केलेल्या सुधारणा या ��ूलगामी स्वरूपाच्या होत्या. आयुष्यभर आपल्या वादळी व्यक्तिमत्त्वानं महाराजांनी अनेक टीकाकार आणि विरोधक निर्माण केले. वेदोक्त प्रकरणामुळे तसंच क्षात्र जगद्गुरू पीठाच्या स्थापनेमुळे ब्राह्मणांचा सतत रोष ओढवून घेतला. तरीही एका संस्थांनच्या मोठ्या राजासारखा दिमाख न बाळगता शाहू महाराज आयुष्यभर अस्पृश्यांच्या तसेच नोकरचाकरांच्या बाबतीत आत्यंतिक दयाळूपणानं वागले.\nव्यक्तिशः महाराजांचं विलक्षण चारित्र्य सामान्य माणसाला उकलण्यासारखं नव्हतं. खालच्या समाजात ते अगदी आपलेपणानं मिसळत. समाजातल्या हीन दीन जातींना अगदी प्रेरणा देण्याच्या आंबेडकरांच्या कार्याचा मूलस्रोत शाहू महाराज होते. त्यांचं सगळं कार्य पूर्ण निर्दोष होतं असं नाही. पण त्यांच्या कार्यातले पुष्कळसे दोष हे अपरिहार्यही होते.\nशाहू महाराजांनी ब्रिटिशांकडून स्वतःचा कोणताही फायदा करून घेणारे नव्हते तर सामाजिक सुधारणांसाठी मदत घेणारे होते. ‘स्वतःच्या परिस्थितीबाबत लाचार न होता, स्वतःची उन्नती करा’ अस्पृश्यांच्या मनात जागृतीची ही ज्योत पेटवणारे शाहू महाराज आंबेडकरांसारख्या महान नेत्याला पुढे आणण्यात महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व ठरलं, हे निर्विवाद सत्य आहे. महाराष्ट्राला आज पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जावं, याचं मोठं श्रेय शाहू छत्रपतींना आहे.\nज्ञानोबा तुकारामः जातीच्या पलीकडे नेणारा क्ल्यू\nवि. रा. शिंदेः ते रोज एकदा अस्पृश्यांबरोबर जेवत\nपत्रकारितेच्या पलीकडचे पत्रकार बाळशास्त्री जांभेकर\n'वारीच्या वाटेवर' ही महाकादंबरी म्हणजे भागवत धर्माची बखर\nकोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की\nरघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन\nलॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी विनाशकारी ठरेलः रघुराम राजन\nडब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरू\nराजर्षी शाहू महाराज जयंती\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nरमाबाईनगर हत्याकांड ते रोहित वेमुला : जातव्यवस्थेनं घेतलेल्या बळींची चोवीस\nरमाबाईनगर हत्याकांड ते रोहित वेमुला : जातव्यवस्थेनं घेतलेल्या बळींची चोवीस\nलसीकरणामुळे लहान मुलांमधल्या कोरोना संसर्गाला ब्रेक\nलसीकरणामुळे लहान मुलांमधल्या कोरोना संसर्गाला ब्रेक\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nगणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार\nगणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार\nबाळशास्त्री जांभेकर : पत्रकारितेच्या पलिकडचे पत्रकार\nबाळशास्त्री जांभेकर : पत्रकारितेच्या पलिकडचे पत्रकार\nसंत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती\nसंत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती\nईश्वरी अवतारापलीकडे माणूस म्हणून कृष्णचरित्र समजून घेऊया\nईश्वरी अवतारापलीकडे माणूस म्हणून कृष्णचरित्र समजून घेऊया\nआझादीच्या गझलेचा टिळक हे `मतला` तर गांधी `मक्ता`\nआझादीच्या गझलेचा टिळक हे `मतला` तर गांधी `मक्ता`\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/tag_search.php?tag_search=%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2021-08-02T18:47:10Z", "digest": "sha1:UHH43VEHDL5DAXDKZUHZXQHTOPSOHO22", "length": 6013, "nlines": 42, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nफरक पंजाब आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nगेल्या काही दिवसांपासून देशभरात केंद्र शासनाने केलेल्या नवीन शेती कायद्यांच्या विरोधात वातावरण तापलंय. हे आंदोलन पंजाब-हरियाणा पुरतं मर्यादित न राहता अतिशय कमी वेळेत देशातल्या शेवटच्या घटकापर्यंत झिरपलं. नेहमीप्रमाणे केंद्राने हे शेतकरी नाही तर खलिस्तानी आंदोलन आहे वगैरे प्रचार करून बघितला. महाराष्ट्रासारखेच आपले सगळ्या क्षेत्रातले गुर्गे याकामाला लावले. पण यावेळी त्यांचे सगळे डावपेच अयशस्वी झाले. कारण यावेळी सामना महाराष्ट्राशी नाही तर पंजाबशी होता.\nफरक पंजाब आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा\nगेल्या काही दिवसांपासून देशभरात केंद्र शासनाने केलेल्या नवीन शेती कायद्यांच्या विरोधात वातावरण तापलंय. हे आंदोलन पंजाब-हरियाणा पुरतं मर्यादित न राहता अतिशय कमी वेळेत देशातल्या शेवटच्या घटकापर्यंत झिरपलं. नेहमीप्रमाणे केंद्राने हे शेतकरी नाही तर खलिस्तानी आंदोलन आहे वगैरे प्रचार करून बघितला. महाराष्ट्रासारखेच आपले सगळ्या क्षेत्रातले गुर्गे याकामाला लावले. पण यावेळी त्यांचे सगळे डावपेच अयशस्वी झाले. कारण यावेळी सामना महाराष्ट्राशी नाही तर पंजाबशी होता......\nआता परिवर्तनवादी चळवळींमधेच परिवर्तन व्हायला हवं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nदेशाच्या सुधारणेसाठी परिवर्तनवादी चळवळी फार महत्त्वाच्या आहेत. पण सध्या अगदी २ – ३ चळवळी सोडल्या तर बाकी कोणत्याही चळवळीची निश्चित योजना नाही हे दिसतंय. देशात परिवर्तन आणायला या चळवळी कमी पडतायत. त्यामुळेच परिवर्तनाच्या घाईमुळे हातात आलेली सुधारणा निसटून जातेय हे या चळवळींनी लक्षात घ्यायला हवं. नव्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी नव्या मार्गांचाही आता वापर करायाल हवा.\nआता परिवर्तनवादी चळवळींमधेच परिवर्तन व्हायला हवं\nदेशाच्या सुधारणेसाठी परिवर्तनवादी चळवळी फार महत्त्वाच्या आहेत. पण सध्या अगदी २ – ३ चळवळी सोडल्या तर बाकी कोणत्याही चळवळीची निश्चित योजना नाही हे दिसतंय. देशात परिवर्तन आणायला या चळवळी कमी पडतायत. त्यामुळेच परिवर्तनाच्या घाईमुळे हातात आलेली सुधारणा निसटून जातेय हे या चळवळींनी लक्षात घ्यायला हवं. नव्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी नव्या मार्गांचाही आता वापर करायाल हवा......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/31892/", "date_download": "2021-08-02T17:31:12Z", "digest": "sha1:XTHTGA5ONOIQLQBXMB7EDSUJ3DVOGP6U", "length": 33982, "nlines": 229, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "लामार्क, झां बातीस्त प्येर आंत्वा न द मॉने – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nलामार्क, झां बातीस्त प्येर आंत्वा न द मॉने\nलामार्क, झां बातीस्त प्येर आंत्वा न द मॉने\nलामार्क, झां बातीस्त प्येर आंत्वान द मॉने : (१ ऑगस्ट १७४४ – १८ डिसेंबर १८२९). फ्रेंच जीववैज्ञानिक. जीवविज्ञान नावारूपास येण्याच्या सुरूवातीच्या काळात त्यांनी त्यामध्ये पायाभूत कार्य केले. सर्व प्राणी साध्या जीवापासून क्रमाक्रमाने सुधारणा होऊन उत्क्रांत झाले ह्या त्यांच्या धाडसी परिकल्पनेबद्दल ���े विशेष स्मरणात राहतात. क्रमविकासामध्ये (उत्क्रांतीमध्ये) नवी लक्षणे उद्‌भवतात, अशी त्यांची कल्पना होती. अशी लक्षणे ही पर्यावरणाशी आंतरक्रिया होऊन उपार्जित केली (मिळविली) जातात आणि ती पुढच्या पिढ्यांमध्ये उतरतात, हे डार्विन यांच्या क्रमविकासाच्या तत्त्वाशी सुसंगत आहे. हे तत्त्व म्हणजे जीवनकलहात निवडलेले व आनुवंशिकीने निश्चित झालेले बदल असून हे आता क्रमविकासीय जीवविज्ञानात सर्वमान्य तत्त्व झाले आहे.\nमतभिन्नतेतून उद्‌भवलेल्या वादामुळे लामार्क यांनी केलेल्या तुलनात्मक शारीर व अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांच्या वर्गीकरणाची तत्त्वे व नामकरण या बहुमोल कार्याकडे दुर्लक्ष झाले. लामार्क यांचा जन्म उत्तर फ्रान्समध्ये पिकार्डी येथे झाला. पाद्री होण्यासाठी ते आर्म्येच्या जेझुइट शाळेत दाखल झाले परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर पायदळ रिसाल्यात भरती झाले व १७६१-६८ दरम्यान पायदळाच्या सेवेत होते. रिव्हिएरा येथे नेमणूक झाली होती तेव्हापासून त्यांना वनस्पतींच्या अभ्यासाची गोडी लागली. सैन्यातून राजीनामा दिल्यावर त्यांनी प्रथम वैद्यक व नंतर वनस्पतीविज्ञान यांच्या अध्ययनाला प्रारंभ केला व लवकरच पॅरिसमधील शाही वनस्पतिउद्यानामध्ये फ्रेंच वनस्पतिवैज्ञानिक बेर्नार द झ्युस्यू यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू लागले. नऊ वर्षे वनस्पतींचे क्षेत्रीय अध्ययन व नमुने गोळा करून झाल्यावर १७७८ मध्ये त्यांनी फ्रान्सच्या वनश्रीवरील त्रिखंडीय ग्रंथ प्रसिद्ध केला. वनस्पतिविज्ञान सर्वत्र लोकप्रिय झालेले होते, त्यामुळे जनतेमध्ये त्यांचा Florefrancoise हा ग्रंथ वनस्पतींची ओळख पटविण्यासाठी खूप उपयुक्त ठरला. या ग्रंथामुळे लामार्क यांची ॲकॅडेमी देस सायन्सेसमध्ये नेमणूक झाली. प्रसिद्ध निसर्गवेत्ते काँत झॉर्झ दे ब्यूफाँ यांनी आपल्या मुलाबरोबर मध्य यूरोपच्या दोन वर्षाच्या सफरीवर जाऊन तेथील वनस्पती उद्याने व इतर नामवंत संस्थांना भेटी देण्यासाठी लामार्क यांची ट्यूटर म्हणून नेमणूक केली. दोन वर्षे भरपूर काम केल्यावर लामार्क यांनी Encyclopedie Methodique या विश्वकोशासाठी वनस्पतिविज्ञानाचे प्रचंड लेखन केले. त्यानंतर ते शाही वनस्पती संग्रहाचे अभिरक्षक झाले.\nइ. स. १७८९ च्या फ्रेंच क्रांतीमुळे राजकीय संस्थांबरोबरच विद्‌वत संस्थांचेही प���नर्गठन करण्यात आले व त्यामुळे निसर्गेतिहासाचा शाही संग्रह बंद करण्यात आला. लामार्क यांनी नॅशनल असेंब्लीला एक पत्र लिहीले आणि त्यात त्यांनी हौशी लोकांनी मोठ्या कष्टाने जमविलेले कुतूहलजनक नमुने ठेवण्यासाठी नुसती कपाटे पुरविण्याच्या प्रवृत्तीवर टीका केली आणि निसर्गेतिहासाचे मोठे संग्रहालय उभारून त्यातील नमुन्यांचा उपयोग विज्ञानाच्या प्रगतीसाठी व्हावा, असा आग्रह धरला. अशा संग्रहालयात नमुन्यांचे नुसते प्रदर्शन न करता ते योग्य पद्धतीने लावणे किंवा योग्य अशा वर्गीकरणात्मक श्रेणीत मांडले पाहीजेत, असाही त्यांचा आग्रह होता. निसर्गातील प्रत्येक विभागाची (प्राणी, वनस्पती आणि खनिज) उपविभागणी वर्ग, गण (श्रेणी) ते प्रजातीपर्यंत केली जावी आणि त्या प्रत्येकाची माहिती पुस्तिका असावी. त्यायोगे तो वर्गीकरणात्मक ज्ञानाचा पाया ठरेल. संग्रहालयासाठी नमुने जमविणे या आधुनिक कल्पनेच्या प्रवर्तकांपैकी लामार्क हे एक होत. १७९३ मध्ये Museum National d’ Historie Naturelle या संग्रहालयाची स्थापना करण्यात आली, तेव्हा लामार्क यांनी अपृष्ठवंशी विभागाचे प्रमुख नेमण्यात आले. यापूर्वी त्यांनी अपृष्ठवंशी प्राण्यांच्या नमुन्यांचा महत्त्वाचा संग्रह केला होता. जीवाश्मांचा (शिळारूप अवशेषांचा) जिवंत जीवांशी संबंध जोडणारे ते पहिलेच शास्त्रज्ञ होत.\nअठराव्या शतकाच्या अखेरीस रसायनशास्त्र व शरीरक्रियाविज्ञान यांमध्ये बरेच नवे संशोधन झाले होते. त्यामुळे अगदी सूक्ष्म अशा शंकांचेही निरसन झाले व मुलभूत संबंधाचा सुगावा लागून ते समजण्यास मदत झाली. त्याने लामार्क यांचे समाधान झाले पण अठराव्या शतकातील लेखकांनी जोपासलेल्या नैसर्गिक लयाच्या भोंगळ व वरवरच्या कल्पनांनी ते उद्दीपित झाले होते. आंत्वान लव्हॉयझर यांच्या नवरसायनशास्त्रामुळे आपण वस्तुस्थितीपासून दूर जात असून सविस्तरपणाच्या चक्रव्यूहात अडकत आहोत, विज्ञान हे सुसंगत अशी एक पद्धती आहे व त्यायोगे सर्वेजनांना जगाची पूर्ण माहिती मिळते आणि त्यामध्ये आपले स्थान कोठे आहे हे समजेल पण असे न होता विज्ञान काही मूठभर विशेषज्ञांची मक्तेदारी होईल, अशी भीती त्यांना वाटत होती. त्यासाठी त्यांनी भौतिक प्रक्रिया आणि रसायनशास्त्र, भूविज्ञान, वातावरण व जीव यांवर परिश्रमपूर्वक एकीकृत दृष्टीकोन मांडणाऱ्या ग्रंथमा���ा प्रसिद्ध करण्याच्या योजनेवर विचार केला. त्यांपैकी पहिला ग्रंथ दोन खंडांत लिहिलेला द्रव्य व ऊर्जा यांवरील Researches sur des causes des principaux faits physiques et particulie’ rement sur celles de la combustion (१७९४) हा होय. यानंतर १७९६ मध्ये Refutation de la theorie pneumatique ou de la nouvelle doctrine des chemistes modernes हा होय. त्यामध्ये त्यांनी स्वतःच्याच ज्वलन सिद्धांताला विरोध केलेला असून लव्हॉयझर व फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ काँत आंत्वान द फूरक्रवा यांच्या विचाराला साथ दिली आहे. Hydrogeologie (१८०२) हा त्यांचा ग्रंथ पृथ्वीचा इतिहास देतो. पृथ्वीवर समुद्रांनी अनेकदा आक्रमण करून जैव निक्षेपण (गाळ साचण्याची क्रिया) झाले व त्याचबरोबर खंडे निर्माण झाली, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. निक्षेपामध्ये आढळणाऱ्या जीवाश्मांच्या प्रकारांवरून ते निक्षेप खोल सागरी गाळात किंवा सागरतीरावरील गाळात साचत गेले आहेत, हे लामार्क यांनी मान्य केले होते. या ग्रंथाने भूवैज्ञानिक काळाच्या विशालतेचे असामान्य ज्ञान प्रकट केले आहे. त्यांचा हा ग्रंथही दुर्लक्षिला गेला त्यामुळे लामार्क दुःखी झाले. सर्वसाधारण सिद्धांतरूप देण्यापूर्वी अत्यावश्यक वस्तुस्थितीला विस्तृत प्रमाणावर मान्यता मिळविण्यासाठी पुरावा व आकडेवारी यांचा उपयोग केला जात होता व परस्परांवर टीका करून विज्ञानाची प्रगती करण्याची प्रवृत्ती वाढली होती. या प्रवृत्तीचा उपहास केल्यामुळे लामार्क हे वैज्ञानिक जगातून बहिष्कृत झाले व हळूहळू एकाकी पडत गेले.\nकार्ल लिनीअस यांनी विस्कळीत स्थितीत सोडलेल्या खालच्या दर्जाच्या प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या कामात सुधारणा करण्याचे लामार्क यांनी १८०० मध्ये जाहीर केले. विशिष्ट कृमी व मृदुकाय प्राणी यांच्यातील वरकरणी दिसणारे साम्य त्यांच्या लक्षात आले होते. यासाठी त्यांना अत्यावश्यक अवयवांची जटिलता व कार्ये यांच्यातील बारीकसारीक भेदांच्या विश्लेषणाची मदत झाली. ह्या कार्याची त्यांनी अनुभवसिद्ध पायावर स्थापना केली होती. त्यामध्ये सुमारे तीस वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जमविलेल्या इतर खूप समृद्ध व म्युझियममधील भव्य अशा संग्रहाचा उपयोग झाला. १८०१ मध्ये लामार्क यांचा अपृष्ठवंशी प्राण्यांवरील पहिला प्रमुख लेख प्रसिद्ध झाला. त्यांमध्ये त्यांनी अपृष्ठवंशी प्राण्यांच्या वर्गीकरणाचा मूलभूत पाया घातला आहे. एकोणिसाव्या शतकाभरात संशोधनामध��ये वरील प्राण्यांची मार्गदर्शक अशी मदत झाली आणि ही गोष्ट सर्वमान्य झाली आहे. १८१५-२२ या काळात Historie naturelle des animaux sans verte’bres ह्या त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण लेखनामुळे अपृष्ठवंशी प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या अध्ययनामध्ये परमोच्च बिंदू गाठला गेला तसेच वर्गीकरणात्मक जीवविज्ञानामध्ये सुधारणा करण्याच्या कामी संग्रहालये उभारावीत ह्या त्यांच्या प्रस्तावाचे पूर्ण समर्थन झाले.\nजीवरूपाचा विस्तृत क्रम हा अगदी साध्यापासून ते अती जटिलापर्यंत विस्तारत जातो, अशी लामार्क यांची कल्पना होती. ‘उद्दीपने आणि गूढ व सतत चल असलेले द्रव ’ यांनी प्रवृत्त केल्यामुळे प्राण्यांचे अवयव अधिक जटिल होतात व क्रमशः उच्चतर पातळीवरची जागा घेतात. भौतिक ऊर्जा आणि जीवाचे एकूण संघटन यांच्यातील संबंधाचा संक्षिप्त दृष्टिकोन त्यांनी Reshearches sur L’Organisation des corps Vivans (१८०२) व Phillosophie Zoologique (१८०९) यांमध्ये मांडला आहे. यानंतरच्या कार्यात त्यांनी जीवाच्या उच्च कोटीत जाण्याच्या प्रक्रियेचे नियंत्रण करणाऱ्या दोन नियमांचे प्रतिपादन केले : (१) पुनःपुन्हा वापरामुळे अवयवांत सुधारणा होते व न वापरल्यास ते कमकुवत होतात आणि (२) अशी पर्यावरणाने ठरविलेली उपार्जित लक्षणे किंवा अवयव नष्ट होणे ही प्रजोत्पादनाद्वारे नंतरच्या पिढीत जन्माला येणाऱ्या व्यक्तीमध्ये टिकवून धरली जातात. याचे सुप्रसिद्ध उत्तम उदाहरण म्हणजे झाडपाला खाण्याच्या सवयीमुळे जिराफाचे पुढचे पाय उंच व मान लांब झाली आहे. ५० वर्षांनंतर चार्ल्स डार्विन यांच्या Origin of Species या ग्रंथाच्या प्रकाशनामुळे लामार्क यांचे वरील विचार चर्चेचा तसेच वादाचा विषय ठरला. एका शतकानंतर किंवा त्याहीपेक्षा उशिरा डार्विनीय सिद्धांत लावून आत्यंतिक काटेकोर बनविलेल्या समस्येला सर्वसामान्य सिद्धांतरूप दिलेल्या माहितीचा अल्पसा भाग काढून लावणे म्हणजे लामार्क यांना अभिप्रेत असलेल्या अर्थाचा खेळखंडोबा करण्यातलाच प्रकार आहे. विशेषतः ही बाब आनुवांशिकीच्या क्षेत्रातील आहे व या विषयाचा लामार्क यांना गंधही नव्हता. वनस्पती व प्राणी यांच्या आयुष्यभरच्या सहवासाने लामार्क यांना जीवाच्या चरत्वाचे व ज्यावर आधुनिक जीवविज्ञान उभारले गेले आहे त्या भौतिक व जीवनावश्यक प्रक्रियांमधील निकट परस्परावलंबित्वाचे ज्ञान अंतःप्रज्ञेने प्राप्त झाले होते. १८०२ मध्ये लामार्क यांनी प्रथमतः बायॉलॉजी हा शब्द उपयोगात आणला तथापि जीवविज्ञानाच्या इतिहासात ते संस्थापकांपेक्षा एक अग्रदूत म्हणून अधिक ओळखले जातात. याला अपवाद म्हणजे अपृष्ठवंशी प्राण्यांचे वर्गीकरण हा होय. त्यासाठी ते फक्त संशोधनाचे मार्ग दाखवून थांबले नाहीत, तर संशोधनाचा सतत पाठपुरावा करत असलेल्या संस्थाही त्यांनी स्थापन केल्या.\nवृद्धापकाळी त्यांना अंधत्व आले. पॅरीस येथे त्यांचे निधन झाले.\nपहा : क्रमविकास डार्विन, चार्ल्स नैसर्गिक निवड.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postलाल, प्रताप चंद्र\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.atgnews.com/2017/01/blog-post_76.html", "date_download": "2021-08-02T18:59:35Z", "digest": "sha1:EKE4V7SRXQ4MGMCKE3PTKDDSY6UBRR5T", "length": 42681, "nlines": 268, "source_domain": "www.atgnews.com", "title": "श्री.सुभाष चुत्तर – आभाळाचं हृदय असलेला उद्योजक - ATG News", "raw_content": "\nHome post for Startup/udyog श्री.सुभाष चुत्तर – आभाळाचं हृदय असलेला उद्योजक\nश्री.सुभाष चुत्तर – आभाळाचं हृदय असलेला उद्योजक\nश्री.सुभाष चुत्तर – आभाळाचं हृदय असलेला उद्योजक\n“कुलकर्णी, तुम्ही आमचा चाकणचा कारखाना बघायला या, तिथे आपण बोलू.” सुभाष चुत्तरांनी आम्हाला त्यांच्या चाकण MIDC मधल्या “असोसिएटेड मॅन्युफॅक्चरींग” या कारखान्यास भेट देण्याचे आमंत्रण दिले. आम्ही तळवलकर ट्रस्ट मधली ट्रस्टी मंडळी ठरल्यादिवशी कारखान्यात धडकलो. आयत्यावेळी सरांना काही काम निघाले आणि ते येऊ शकले नाहीत. पण आम्हाला फोन करून येऊ शकत नसल्याबद्दल त्यांनी आमची क्षमा मागितली, व्यवस्थापक आपल्याला सर्व दाखवतील असे सांगितले. आम्ही गेटवर गाडी थांबवली, साधारण कोणत्याही मोठ्या कारखान्यात आपण गेलो की गेट एन्ट्री हा उपचार करावा लागतो. वॉचमनने अंदाजाने आम्हाला ओळखले आणि गेट एन्ट्रीचे उपचार न करता सरळ कंपनीच्या व्यवस्थापकांच्या केबिनमध्ये नेले. आम्ही येणार ही बातमी सुभाष सरांनी आधीच वॉचमनपासून व्यवस्थापकांपर्यंत दिलेली होती. चहापान झाल्यावर व्यवस्थापकांबरोबर कारखाना बघण्यास निघालो. २०-२५ हजार स्केअर फुटाची ती इमारत होती. सुभाष सरांच्या कारखान्यात मुख्यत: Automobile Pressed Components बनवले जातात. प्रत्येक मिनिटाला धाड-धाड आवाज करणाऱ्या जवळ जवळ ३०-३५ मोठ्या प्रेस ओळीने मांडलेल्या होत्या. सगळीकडे आखीव रेखीव मांडणी. एखाद्या हॉस्पिटल सदृश पराकोटीची स्वच्छता. एखाद्या mechanical कारखान्यात अपवादाने दिसणारा नीटनेटकेपणा तिथे दिसत होता. मिनिटाला शेकडो components बनवणारी ती मशीन्स आज्ञाधारकपणे काम करत होती. जागोजागी गुणवत्ता, सुरक्षा आणि उत्पादकता यांचे महत्व सांगणारे फलक लावलेले होते. व्यवस्थापक मोठ्या उत्साहाने सर्व दाखवत होते. प्रत्येक मशीन जवळ एक कामगार होता. जाताजाता एका कामगाराकडे लक्ष गेले. जरा वेगळा दिसणारा हा कामगार मतीमंद आहे हे लगेच जाणवले. आम्ही त्याच्या जवळ गेलो तरी आमच्या येण्याचे त्याला काही अप्रूप नव्हते तो आपल्या कामात मश्गुल होता. जसजसे पुढे जाऊ लागलो तसे अशा स्वरूपाचे अनेक कामगार दिसू लागले. एका कामगारापाशी व्यवस्थापक थांबले आणि आम्हाला सांगितले की, हा आमच्या कारखान्यातला पहिला मतीमंद कामगार. गेली २५ वर्षे आमच्याकडे नोकरी करतो. त्याने आता स्वत:च्या हिमतीवर १ BHK flat घेतलाय. आई-वडील आणि तो एकत्र रहातात. आई-वडील म्हातारे झाले आहेत तो त्यांची म्हातारपणाची काठी बनून राहिलाय. आता तोच रिटायर व्हायला आलाय. पण रिटायर होणार नाही म्हणतोय.\nकोणत्याही कारखान्यात मोठमोठी स्वयंचलित मशीनरी बघणे हे मोठे आकर्षण असते. पण इथे अशी मशिनरी होतीच, पण आता त्यांचे अप्रूप आम्हाला नव्हते, कारण आम्ही सर्व अनेक वर्षे उद्योजक आहोत. अशी अनेक मशीन्स आम्ही बघितली आहेत. इथे आलो होतो त्याला कारण म्हणजे या कारखान्याचे वेगळेपण पहायला कारण, इथे एकंदर २२५ कामगारांपैकी जवळजवळ ६५-७० कामगार गतीमंद होते. त्यातले काही तर मतीमंद म्हणता येतील असे होते आणि हेच सुभाष चुत्तरांच्या कारखान्याचे मोठे वैशिष्ट्य होते. व्यवस्थापकांनी आम्हाला असेम्ब्ली सेक्शन दाखवला जिथे फोर्स मोटरच्या गाड्यांच्या दरवाजासाठी हिंजेस (बिजागरी) असेम्बल केली जात होती. इथे तर सर्वच कामगार मतीमंद होते, इतके की काही आपले नाव देखील नीट सांगू शकत नव्हते. एक दोन तर अगदी नॉर्मल माणसाप्रमाणे दिसत होते, पण मतीमंद होते. त्यात जुळणी करणाऱ्यात काही मुलीही होत्या.\n“सर तुम्हाला एक आश्चर्य सांगतो की हा विभाग सर्वतोपरी मतीमंद कामगार सांभाळतात आणि या विभागाचे रिजेक्शनचे प्रमाण “Zero PPM” म्हणजे दहा लाखात शून्य एव्हडे आहे. यांची उत्पादकता ११०% आहे. ह्या मंडळींना एकदा काम कसे करायचे आणि चांगले काम म्हणजे काय हे शिकवले की ते काम बिनचूक झालेच म्हणून समजा. तडजोड त्यांना मान्य नाही. काम करणे त्यांच्या इतके सवयीचे होते की, दर आठवड्याला साप्ताहिक सुट्टी दिवशी घरी राहायचे असते हे त्यांना पटवणे त्यांच्या आई-वडिलांना अवघड जाते. कामावर असताना कोणतीही गोष्ट त्यांना विचलित करू शकत नाही. मुख्य म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागत नाही. त्यामुळे या विभागात सुपरवायझरची गरज लागत नाही. अपघाताचे प्रमाण देखील शून्य आहे.” व्यवस्थापक माहिती देत होते. एक आश्चर्य आम्ही पहात होतो.\n“ह्यांना पगार किती आणि कसा देता” आपल्या मनात सहज येणारी शंका मी विचारून घेतली.\n“सर ह्यांना आम्ही नॉर्मल कामगारांसारखा सरकारी नियमाप्रमाणे पगार देतो. ESI आणि PF देखील देतो शिवाय कंपनीतर्फे त्यांच्या नेण्या-आणण्यासाठी बस आहे. बसचा खर्च कंपनी करते. पालक बसस्टॉप पर्यंत सोडतात. ह्यांना पैसे कळत नाहीत. पगार बँकेत जमा करतो. पूर्वी आम्ही पगार रोख द्यायचो. तेव्हाची गंमत सांगतो. पूर्वी १००च्या नोटा द्यायचो त्यांना नोटांची किंमत कळत नसली तरी किती नोटा हे कळायचे. एकदा पगारात ५००च्या नोटा द्याव्या लागल्या. नोटा कमी भरल्या म्हणून कोणी घेईनात. शेवटी लक्षात आले की आपण नेहमी शंभरच्या नोटा देत होतो. आता पाचशेच्या दिल्या त्यामुळे नोटा कमी लागल्या म्हणून ही अस्वस्थता. आता पगार बँकेत जमा करायला सुरवात केली आहे.”\nव्यवस्थापकांनी एका पंचविशीच्या मुलाची ओळख करून दिली. थोडासा बुटका, गोरा रंग, व्यवस्थित रुबाबदार पोशाख केलेला अजय, सुभाष सरांचा मुलगा असून कंपनीतला क्वालिटी कंट्रोल मॅनेजर आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे देखील वेगळेपण नजरेस भरले. होय, चुत्तरांच्या अजयची अभ्यासातली गती देखील कमीच होती जेमतेम ८ वी पर्यंत शिक्षण घेऊ शकलेला अजय असाच एक दुर्दैवी जीव. पण आपली ही ओळख पुसून उमेदीने वडिलांच्याच कंपनीत काम करू लागला. या मुलांना एखादी गोष्ट कशी हवे हे शिकवले आणि त्यामध्ये काहीही वेगळेपण दिसले की ती वस्तू ते वेगळी करतात, कोणतीही तडजोड न स्वीकारता. याच गोष्टीचा उपयोग अजयला क्वालिटी कंट्रोल मॅनेजर करताना सुभाषसरांनी केला होता. आपल्या जबाबदारीची चमक त्याच्या चेहऱ्यावर आलेली दिसत होती. पण त्याच्याशी बोलताना एखाद्या क्वालिटी विभागात मुरलेल्या अधिकाऱ्याशी बोलतोय असेच जाणवत होते. ५ मिनिटे बोलून अजय कंपनीची गुणवत्ता मिटिंग कंडक्ट करण्यास निघून गेला.\nजे बघत होतो ते अनाकलनीय होते. गुणवत्ता असलेले उत्पादन मतीमंद करू शकतात हेच एक आश्चर्य होते. चेहऱ्यावर कोणतेही भाव नसलेले हे दुर्दैवी चेहरे त्यांच्या जाणीवा इतक्या उत्कट होत्या आणि कहाण्या खूपच प्रेरक होत्या. प्रश्न होता तो त्या जाणिवांचा, प्रज्ञेचा शोध घेण्याचा आणि तो घेतला होता सुभाष चुत्तर यांनी. फार पूर्वी कदाचित २० वर्षांपूर्वी पुण्यातल्या एका entrepreneur clubच्या मिटींगला मी माझ्या मित्राबरोबर गेलो होतो. तिथे मित्राने एका गृहस्थांकडे बोट दाखवून सांगितले की, ते समोर बसले आहेत ते सुभाष चुत्तर. ते मतीमंद मुले त्यांच्या वर्कशॉपमध्ये नोकरीस ठेवतात. एव्हडी गोष्ट मनात कुठेतरी खोलवर लक्षात राहिली. पुढे जेव्हा आम्ही २००७ पासून तळवलकर ट्रस्टतर्फे अनुकरणीय उद्योजक हा पुरस्कार देऊ लागलो तेव्हा त्या गृहस्थांची परत आठवण आली आणि सुभाष चु��्तर जर परत भेटले तर ह्या पुरस्कारासाठी नक्की योग्य असतील असा विचार मनात येऊ लागला. मतिमंदांना नोकरी देणे ही कल्पनाच मनात इतकी घर करून बसली की, केवळ एकदा पाहिलेले सुभाष चुत्तर इतकी वर्षे मनाच्या एका कोपऱ्यात बसले होते. पण तो योग शेवटी २०१५ मध्ये आला. त्यांचा फोन शोधून काढला आणि त्यांना फोन केला. भेटण्याची वेळ घेतली आणि त्यातून वर उल्लेखलेली भेट झाली.\nसंपूर्ण कारखाना बघून झाला. सुभाष सरांची फोनवरून भेटण्याची वेळ घेतली. ठरल्या दिवशी ठरल्या वेळी पाषाणरोड वरील अभिमानश्री सोसायटीत दाखल झालो. सुभाष सरांचा कारखाना बघून कर्तृत्व आणि माणुसकी उमगली होतीच, पण उत्तम सजवलेला अलिशान बंगला बघून त्यांची कलात्मक सर्जनशीलता देखील जाणवली. सुभाषसर वाट पाहतच होते. स्वागताचा सोपस्कार झाला. येण्याचा उद्देश सांगितला आणि मतिमंदांसाठीच काम निर्माण करावेसे का वाटले हा स्वाभाविक प्रश्न आम्ही विचारला. सरांनी सुरवात केली.\n“सर, त्यासाठी तुम्हाला माझी मोठी कहाणी ऐकावी लागेल,” आणि त्यांनी त्यांची कहाणी सांगावयास सुरवात केली. एक विलक्षण माणूस उलगडला. प्रत्येक वाक्यागणिक कर्तृत्वाची आणि नियतीवर विजय मिळवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती उलगडत गेली.\n“कुलकर्णीसर मी मुळचा नगर जिल्ह्यातील नेवाश्याचा. मारवाडी कुटुंबातला. लहानपणी अतिशय खोडकर, अभ्यासात लक्ष नसलेला उनाड मुलगा होतो. परीक्षेत कॉपी करून जेमतेम पास होत असे. कशीबशी १०वी नापास ही पायरी गाठली आणि एका गुरूने तारले. कॉपी करताना नवाथे सरांनी पकडले आणि ते एव्हडेच म्हणाले की “तुला काय वाटते तू आम्हाला फसवतोस नाही. बाळ, तू तुला स्वत:लाच फसवतो आहेस. हे लक्षात ठेव.” हे वाक्य कुठेतरी मनात आत लागले आणि अंतर्मनात कुठेतरी स्पार्क पडला. मी प्रतिज्ञा घेतली आयुष्यात खोटेपणा करायचा नाही. शाळा अर्धवट सोडली. तसे घरही सोडले. तडक पुण्याला येऊन राहिलो. पुण्यात बी. यु. भंडारी यांच्या गॅरेजमध्ये पडेल ते काम करू लागलो. तिथे असताना विसाव्या वर्षी एका गुजराथी मित्राच्या बहिणीच्या प्रेमात पडलो तिचे लग्नाचे वय सरले होते. तिच्या आईने सांगितले की तिला हृदय विकार आहे व ती थोड्याच दिवसांची सोबतीण आहे, तरी लग्न करशील नाही. बाळ, तू तुला स्वत:लाच फसवतो आहेस. हे लक्षात ठेव.” हे वाक्य कुठेतरी मनात आत लागले आणि अंतर्मनात कुठेतरी स्पार��क पडला. मी प्रतिज्ञा घेतली आयुष्यात खोटेपणा करायचा नाही. शाळा अर्धवट सोडली. तसे घरही सोडले. तडक पुण्याला येऊन राहिलो. पुण्यात बी. यु. भंडारी यांच्या गॅरेजमध्ये पडेल ते काम करू लागलो. तिथे असताना विसाव्या वर्षी एका गुजराथी मित्राच्या बहिणीच्या प्रेमात पडलो तिचे लग्नाचे वय सरले होते. तिच्या आईने सांगितले की तिला हृदय विकार आहे व ती थोड्याच दिवसांची सोबतीण आहे, तरी लग्न करशील मी होय म्हणालो आणि लग्न केले. नंतर मी बजाज टेम्पोत नोकरीस लागलो. तिथे अजून दोन मित्र मिळाले. काही वर्षे नोकरी करून आम्ही व्यवसाय सुरु करायचे ठरवले. अभय फिरोदियासरांनी ४० हजार रुपयांची मदत केली आणि १ लेथ घेऊन उद्योग सुरु केला. सचोटी हेच ब्रीद ठेवले. व्यवसाय वाढू लागला. लग्नानंतर ९ वर्षांनी पत्नीचे निधन झाले. तिच्या विरहाने मी अतिशय उद्विग्न झालो विष घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण मृत्यु आलाच नाही. मग ओशो भेटले. ओशोंना गुरु मानले. मी त्यांच्या समोर बसून त्यांचे प्रवचन रेकोर्ड करत असे. त्यांच्या अगदी जवळचा एक झालो. दुसरे लग्न ज्योत्स्नाशी केले. एक मुलगा झाला पण तो मतीमंद निघाला याची जाणीव तो ३ वर्षांचा असताना झाली. ओशोंना मनाची व्यथा सांगितली. ते म्हणाले तू कर्तबगार आहेस उत्तम कारखाना चालव आणि परोपकार करत रहा. त्यातच तुला समाधान मिळेल. समोर अजय दिसत होता. ज्योत्स्नाच्या अथक प्रयत्नाने त्याचे शिक्षण जेमतेम आठवी पर्यंत झाले. पुढे शिक्षकांनी सांगितले आता हा मुलगा एव्हडेच शिकू शकेल तुम्ही दुसरा मार्ग बघा. ज्योत्स्नाने मुलासाठी खूप खस्ता काढल्या. माझा कारखाना उत्तम चालला होता दिवसेंदिवस भरभराट होत होती. पण मी मात्र कायम अजयचा विचार करत होतो. आमच्या पश्चात याचे कसे होणार मी होय म्हणालो आणि लग्न केले. नंतर मी बजाज टेम्पोत नोकरीस लागलो. तिथे अजून दोन मित्र मिळाले. काही वर्षे नोकरी करून आम्ही व्यवसाय सुरु करायचे ठरवले. अभय फिरोदियासरांनी ४० हजार रुपयांची मदत केली आणि १ लेथ घेऊन उद्योग सुरु केला. सचोटी हेच ब्रीद ठेवले. व्यवसाय वाढू लागला. लग्नानंतर ९ वर्षांनी पत्नीचे निधन झाले. तिच्या विरहाने मी अतिशय उद्विग्न झालो विष घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण मृत्यु आलाच नाही. मग ओशो भेटले. ओशोंना गुरु मानले. मी त्यांच्या समोर बसून त्यांचे प्रवचन रेकोर्ड करत अस���. त्यांच्या अगदी जवळचा एक झालो. दुसरे लग्न ज्योत्स्नाशी केले. एक मुलगा झाला पण तो मतीमंद निघाला याची जाणीव तो ३ वर्षांचा असताना झाली. ओशोंना मनाची व्यथा सांगितली. ते म्हणाले तू कर्तबगार आहेस उत्तम कारखाना चालव आणि परोपकार करत रहा. त्यातच तुला समाधान मिळेल. समोर अजय दिसत होता. ज्योत्स्नाच्या अथक प्रयत्नाने त्याचे शिक्षण जेमतेम आठवी पर्यंत झाले. पुढे शिक्षकांनी सांगितले आता हा मुलगा एव्हडेच शिकू शकेल तुम्ही दुसरा मार्ग बघा. ज्योत्स्नाने मुलासाठी खूप खस्ता काढल्या. माझा कारखाना उत्तम चालला होता दिवसेंदिवस भरभराट होत होती. पण मी मात्र कायम अजयचा विचार करत होतो. आमच्या पश्चात याचे कसे होणार हा एकच विचार मनात सलत असायचा. मग मी त्याला कारखान्यात नेऊ लागलो. एक एक गोष्ट तो शिकू लागला. पैसा असताना माझी ही अवस्था तर अशा इतरांचे काय होत असेल हा एकच विचार मनात सलत असायचा. मग मी त्याला कारखान्यात नेऊ लागलो. एक एक गोष्ट तो शिकू लागला. पैसा असताना माझी ही अवस्था तर अशा इतरांचे काय होत असेल अशा मुलांना रोजगार देऊन स्वत:च्या पायावर उभे करता येईल का अशा मुलांना रोजगार देऊन स्वत:च्या पायावर उभे करता येईल का हा विचार मनात आला आणि पहिल्या मतीमंद मुलाला २५ वर्षांपूर्वी नोकरीवर घेतला. त्याच्यावर ६ महिने मेहनत घेतली. माझा स्टाफ माझ्याकडे काय वेडा माणूस हा विचार मनात आला आणि पहिल्या मतीमंद मुलाला २५ वर्षांपूर्वी नोकरीवर घेतला. त्याच्यावर ६ महिने मेहनत घेतली. माझा स्टाफ माझ्याकडे काय वेडा माणूस असे बघत असे. पण मालकांना कसे समजावणार असे बघत असे. पण मालकांना कसे समजावणार होता होता तो तयार झाला मग एकाचे २ झाले असे वाढत वाढत संख्या ६०-६५ झाली. प्रत्येक मुलावर अपार मेहनत घेतली. माझा स्टाफ देखील बदलला त्यांनी मला साथ द्यायला सुरवात केली. एक मुलगा तर आई वडिलांनी इथे सोडला. त्यावर मी २ वर्षे मेहनत घेतली. तो माझ्या केबिनमध्ये येई. मी खुर्चीवर बसलेले त्याला आवडत नसे. तो मला खुर्चीवरून उठवे आणि फिरत्या खुर्चीवर बसून फिरत बसे. मला म्हणे मी तुझा बॉस आहे. मी त्याच्या समोर बसून काम करत असे. असे २ वर्षे चालले. एक दिवस मी त्याला रागावलो आणि खाली काम करायला नेले, तर त्याने उत्तम drilling करून दाखवले. मी खुर्चीवर नसताना तो drilling बघत बसे. त्याने ते पाहून पाहून drilling आत्मसात केले होते. तो आता १५ वर्षे इथे काम करतोय. इथला प्रत्येक मुलगा किंवा मुलगी एक कहाणी आहे. रानडे आडनावाची मुलगी. तिला नाव सांगता यायचे नाही पण उत्तम शास्त्रीय गाणे गाते. तर दुसऱ्या एका मुलीचा अपघात झाला. वाहनाने धडक दिली. पाय फ्रॅक्चर झाला. तिला दवाखान्यात नेली तर डॉक्टरला हात लावू देईना. सरांना भेटायचं म्हणू लागली. मला बोलावले. मी गेलो. तिने मला विचारले सर मला नोकरीवरून काढणार नाही ना होता होता तो तयार झाला मग एकाचे २ झाले असे वाढत वाढत संख्या ६०-६५ झाली. प्रत्येक मुलावर अपार मेहनत घेतली. माझा स्टाफ देखील बदलला त्यांनी मला साथ द्यायला सुरवात केली. एक मुलगा तर आई वडिलांनी इथे सोडला. त्यावर मी २ वर्षे मेहनत घेतली. तो माझ्या केबिनमध्ये येई. मी खुर्चीवर बसलेले त्याला आवडत नसे. तो मला खुर्चीवरून उठवे आणि फिरत्या खुर्चीवर बसून फिरत बसे. मला म्हणे मी तुझा बॉस आहे. मी त्याच्या समोर बसून काम करत असे. असे २ वर्षे चालले. एक दिवस मी त्याला रागावलो आणि खाली काम करायला नेले, तर त्याने उत्तम drilling करून दाखवले. मी खुर्चीवर नसताना तो drilling बघत बसे. त्याने ते पाहून पाहून drilling आत्मसात केले होते. तो आता १५ वर्षे इथे काम करतोय. इथला प्रत्येक मुलगा किंवा मुलगी एक कहाणी आहे. रानडे आडनावाची मुलगी. तिला नाव सांगता यायचे नाही पण उत्तम शास्त्रीय गाणे गाते. तर दुसऱ्या एका मुलीचा अपघात झाला. वाहनाने धडक दिली. पाय फ्रॅक्चर झाला. तिला दवाखान्यात नेली तर डॉक्टरला हात लावू देईना. सरांना भेटायचं म्हणू लागली. मला बोलावले. मी गेलो. तिने मला विचारले सर मला नोकरीवरून काढणार नाही ना मी तिला जवळ घेतले. समजावले. तेव्हा डॉक्टरांना माझ्या समोर प्लास्टर घालू दिले.”\nहे सांगताना देखील त्यांचे डोळे पाणावले होते आणि आम्ही सुन्न होत होतो.\n“कुलकर्णी, माझी पत्नी ही माझी प्रेरणा आहे.” ज्योत्स्ना वहिनी तिथेच आमच्या साठी चहा आणि फराळाचे घेऊन उभ्या होत्या. त्यांचाकडे बघूनच जाणवले की त्या मूर्तिमंत करुणामूर्ती आहेत. “नवाथे गुरुजी, भगवान ओशो आणि माझी पत्नी यांच्यामुळे मी इथे पोहचलो. नाहीतर १०वी नापास मुलाला काय भविष्य असणार मला तुम्ही सांगा ना मला तुम्ही सांगा ना पण धंदा सचोटीने केला. पुण्याची एक मोठी कंपनी, मी नाव सांगत नाही. आमचा माल घ्यायला तयार होती तिथल्या ऑफिसरने महिना १०००० रुपये घरपोच आणून द्या म्हणून सांगितले. मी कस्टमर म्हणून ती कंपनी ब्लॅकलिस्ट केली. आमचे दोन कारखाने आहेत. पुण्यात २५० आणि पिथमपुरला ३०० कामगार आहेत. इथे ६८ मतीमंद काम करतात. एकदा जर्मन बॉश कंपनीचे लोक कारखाना बघावयास आले. अशी मुले बघून काम देता येणार नाही असे म्हणाले. सुरक्षितता आणि गुणवत्ता मिळणार नाही अशी त्यांना भीती वाटली. मी आमचे track रेकॉर्ड दाखवले. त्यांना पटवले ही मुले “ZERO PPM” काम करतात. त्यांनाही ते पटले. काम मिळाले. आता हा प्रयोग ते बॉश कंपनीत करणार आहेत.”\n“अरेच्चा तुम्हाला घर दाखवले नाही मी तरी काय माणूस. चला घर दाखवतो.” दहा हजार स्केअर फुटाचा तो बंगला अतिशय रसिकतेने सजवला होता. सर, ह्या माझ्या बंगल्याचा मीच अर्कीटेक्ट आणि मीच इंटिरियर डेकोरेटर.” अतिशय देखणे उंची फर्निचर, किचनमध्ये गृहिणीला लागणाऱ्या स्वयंपाकातल्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने केलेला विचार, हॉल मधील सोफे शोकेस आणि बेडरूम्स सगळंच प्रेक्षणीय होते.” जोत्स्नाताईंची आवड आणि सुभाषसरांची सौदर्यदृष्टी याचा उत्तम मिलाप झालेले त्यांचे घर एक कलेचे लेणे आहे.\n“सर, आता मी जवळ जवळ निवृत्त झालोय. अभय फिरोदियासर ४०० खाटांचे एक हॉस्पिटल बांधतायत. मी त्याचा आराखडा आणि बांधकाम बघणार आहे. मंगेशकर हॉस्पिटलचे डॉ. धनंजय केळकर यांनी सातव्या मजल्या वरच्या बांधकामाची आणि नव्या बिल्डींगची जबाबदारी मला दिली आहे. आता उरलो उपकारापुरता अशी मनाची भावना झाली आहे. परमेश्वराने भरभरून दिले आणि खूप करून देखील घेतले. जाता जाता मला एकच सांगावेसे वाटते. पुण्यातल्या प्रत्येक मोठ्या कंपनीने २-३ मतीमंद कामावर घेतले तरी पुण्यातल्या १५०००-२०००० मतीमंद मुलांचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील. त्यांच्या पालकांना खूप सुकर होईल. पण कोणी पुढे येत नाहीत हो.”\nसुभाषसरांना आमचे प्रिय शिक्षक कै. कृ. ब. तळवलकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या “अनुकरणीय उद्योजक” पुरस्काराची संकल्पना सांगितली आणि पुरस्कार स्वीकारण्याची विनंती केली. नम्रतेने पुरस्कार नाकारताना ते म्हणाले. सर यातले काहीही पुरस्कारासाठी केले नाही हो. आम्ही त्यांना पटवले की, सर गुरूंच्यामुळे तुम्ही घडलात. एका गुरूंच्या नावाने दिलेला पुरस्कार आहे आणि एक वेगळा पुरस्कार आहे. तुमचे अनुकरण पुढच्या पिढीने करावे म्हणून हा पुरस्कार आहे. असे थोडे भावनिक आवाहन केल्यावर ते त���ार झाले. पारितोषिक वितरण सोहळ्यात सरांच्या कारखान्याची व्हिडीओ आणि त्यांचे हृद्य मनोगत ऐकून प्रेक्षक हेलावले, प्रत्येकाचे डोळे पाणावले. मतिमंदांविषयी असलेल्या सामाजिक अनास्थेविषयी त्यांनी खंत व्यक्त केली. सुभाषसरांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार रक्कम तिथेच त्यांच्या सह-पारितोषिक विजेत्या श्रीमती नीता देवळलकर (सेवाव्रती पुरस्कार) यांच्या “स्वयंम” या संस्थेस दिला. स्वयंम ही संस्था ठाण्यात स्पॅस्टिक मुलांसाठी काम करते. सुभाष सरांनी, आपल्यापेक्षा नीताताईंचे काम फार अवघड आहे आणि ते फक्त एक आईच करू शकते असे नम्रपणे नमूद केले.\n१० वी नापास असा शिक्का बसलेला हा उद्योजक माणुसकीचा चेहरा असलेला उद्योग उभारतो काय, हजारो कोटींचा व्यवहार करतो काय आणि सगळचं अनाकलनीय. अर्थात यामागे किती कष्ट आणि ज्ञान मिळवले असेल त्याचा उल्लेख या लेखात मला करताच आला नाही. पण सुभाष चुत्तारांचा हा प्रवास केवळ मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांचा पालकांना निश्चित अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे. म्हणूनच हा लेखन प्रपंच. लेख आवडला तर आपल्या प्रियजनांना पाठवा.\nमनोगतात सुभाष सरांनी त्यांच्या जगण्याचे साधे सूत्र सांगितले.\n“जियो तो ऐसे जिओ जैसे की, सबकुछ तुम्हारा हो| मरो तो ऐसे मरो जैसे की, तुम्हारा कुछभी न हो|\nजिंदगी बेहतर होती है अगर आप खुश होते है| लेकीन जिंदगी बेहतरीन होती है अगर आप दुसरोंको खुश रखते है|”\nमहाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे दोस्तो मैं आपको आज इस त...\nरीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी\nरीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी जब अमेरिका के ३१ वर्षीय लिजा फॉलज़ोन (https://en.wikipedia.org/wik...\nअपना खुद का 'स्टार्टअप' शुरू करें\nअपना खुद का 'स्टार्टअप' शुरू करें यदि आप कार्यालय में काम करने के एक ही उबाऊ और थकाऊ तरीके से बाहर निकलना चाहते हैं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/share-market-sensex-touches-50000-mark-today-after-budget-404841", "date_download": "2021-08-02T18:50:22Z", "digest": "sha1:PAVVE4QJG7HTQXQM3A4EED2VA2FEEZQ6", "length": 6803, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Share Market: बाजार तेजीत; सेन्सेक्स पुन्हा 50 हजारांच्या पार", "raw_content": "\nबजेट सादरीकरणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज देखील शेअर बाजारात घोडदौड तेजीत सुरु आहे.\nShare Market: बाजार तेजीत; सेन्सेक्स पुन्हा 50 हजारांच्या पार\nमुंबई : काल एक फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारद्वारे केंद्रीय अर्थसंकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थमंत्री म्हणून तिसऱ्यांदा संसदेत बजेटचं सादरीकरण केलं आहे. काल बजेट सादरीकरणाच्या आधी, सादर करताना आणि सादर करुन झाल्यावर देखील शेअर बाजारात तेजी दिसून आली. बजेट सादरीकरणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज देखील शेअर बाजारात घोडदौड तेजीत सुरु आहे. आज देखील शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स 50 हजारांच्या पार गेला होता. सध्या तो 49 हजारांच्या वरच कामगिरी बजावत आहे. शेअर मार्केटमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील सेन्सेक्स तब्बल 1403 अंकांनी वधारला आणि त्यामुळे सेन्सेक्सने 50,004.06 चा टप्पा गाठला. अगदी याच पद्धतीने निफ्टी-50 मध्ये वृद्धी दिसून आली. निफ्टी 406 अंकानी वरती येऊन 14,687.35 वर स्थिर झाला. यापूर्वी 21 जानेवारीला सेनसेक्स 223.17 अकांनी वाढून 50,015.29 वर स्थिरावला होता. तर निफ्टी 14,707.70 च्या स्तरावर गेली होती.\nआज अगदी सकाळीच शेअर मार्केट उघडल्यानंतर 9.32 वाजताच्या सुमारास सेन्सेक्सने उसळी घेतली. सेन्सेक्स तब्बल 1335.46 अंकांनी वाढला आणि तो 49936.07 अंकांवर पोहोचला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी देखील 390.60 अंकांनी तेजी पकडून 14671.80 च्या टप्प्यावर गेला. आज 1027 शेअर्समध्ये तेजी दिसून आली तर 171 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तसेच जवळपास 46 शेअर्समध्ये कसलाही बदल दिसून आला नाही.\nकाल सेन्सेक्स पाच टक्क्यांनी उंचावला होता. गेल्या 24 वर्षातील सर्वाधिक मोठी तेजी काल बजेटवेळी दिसून आली होती. 1 फेब्रुवारीला 2314.84 अंकाच्या वरती 48600 च्या स्तरावर बंद झाला होता. तर निफ्टी 646.60 अंकांनी वाढून 14281.20 च्या स्तरावर बंद झाला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_621.html", "date_download": "2021-08-02T17:44:18Z", "digest": "sha1:MOKE2LSBB273M6MBUR6GL6DKOI5GMHV6", "length": 11855, "nlines": 96, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचा नियम न पाळणार्‍या निर्मात्यांना निर्वाणीचा इशारा - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचा नियम न पाळणार्‍या निर्मात्यांना निर्वाणीचा इशारा\nअ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचा नियम न पाळणार्‍या निर्मात्यांना निर्वाणीचा इशारा\nअ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचा नियम न पाळणार्‍या निर्मात्यांना निर्वाणीचा इशारा\nनुकतेच सातारा येथे ‘आई माझी काळूबाई’ च्या सेटवर २७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने व त्याचे शूटिंग करतांना जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोना मुळे निधन झाल्याने सर्व थरातून शुटिंगच्या ठिकाणी काळजी घेत नसल्या बद्दल चिंता व्यक्त करण्यात येत असल्याने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व्यथित झाले असून त्यांनी अश्या निर्मात्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.\n“केंद्र व राज्य सरकार यांनी कोविड -19 साठी आखून दिलेल्या नियमांचे पालन न करता काही निर्माते शुटींग करत असल्याचे आढळून आल्याने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ संतप्त झाले असून. लवकरच भरारी पथके स्थापन करून अचानक ही पथके शुटिंगच्या सेटवर जाऊन केंद्र व राज्य सरकारने शूटिंग साठी आखून दिलेले नियम पाळले जात आहेत की नाही याचे निरीक्षण करतील व तसे नियम पाळले जात नसतील तर पोलिसांच्या मदतीने त्वरित शूटिंग थांबवण्यात येईल” असे महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी सांगितले.\nते पुढे म्हणाले मोठ्या “मिनतवारी नंतर केंद्र व राज्य सरकारकडून शूटिंग साठी आपण परवानगी मिळवलेली आहे मात्र काही ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत आहे असे आढळल्याने अशा निर्मात्यांना आम्ही निर्वाणीचा इशारा देत आहोत.”\nकोणत्याही प्रकारचे शूटिंग करावयाचे झाल्यास सर्वप्रथम कलेक्टर व पोलिसांची परवानगी अनिवार्य असून, परवानगीशिवाय कोणीही शूटिंग करू नये सेट वरील लहान मुले व ज्येष्ठ कलावंतांची विशेष काळजी घेण्यात यावी त्यांच्या बाबतीत हयगय झाली तर कोर्ट सुद्धा त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करू शकेल. आपण शूटिंग सोबतच चित्रपटगृहे, नाट्यगृहे व इतर सर्व कलावंतांचे असणारे प्लॅटफॉर्म सरकारने सुरू करावेत यासाठी प्रयत्नशील आहोत परंतु आपल्याच अनास्थेने व काळजी न घेण्याच्या वृत्तीने या प्रयत्नांना खीळ बसत आहे पुन्हा लॉक डाऊन सुरू झाला तर आपल्या क्षेत्रातील सगळ्यांचेच पुन्हा वाईट हाल चालू होतील त्यामुळे सगळ्यांनी आत्ताच खबरदारी घ्यावी ही विनंती\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पू��ग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/recipes-chana-chaat/", "date_download": "2021-08-02T18:07:25Z", "digest": "sha1:VGTEOMWDBP3YTVU6F6UUXWTTQWK2LYL5", "length": 4506, "nlines": 63, "source_domain": "janasthan.com", "title": "Chana Chaat Recipes", "raw_content": "\nआपण अनेक प्रकारच्या चाट करतो. पण ही हटके चना चाट (Chana Chaat)करून बघा एकदा. साहित्य पण कमी लागते.\nसाहित्य: 1 किंवा 2 वाटी काबुली चणे , 1 मोठा कांदा, 2 टोमॅटो, 1 लिंबू, 2 टीस्पून तिखट, 2 टीस्पून चाट मसाला, 2 हिरव्या मिरच्या, 1 वाटी कोथिंबीर, मीठ, बारीक शेव\nकृती: आदल्या दिवशी चणे भिजत घालावेत. काहीजण भिजवताना सोडा घालतात. दुसऱ्या दिवशी चणे काढून ते कुकर मध्ये शिजवून घ्यावेत.थोडे मीठ घालावे. पाणी कमी घालावे.खूप गाळ नको. पण शिजले पण पाहिजे. तीन किंवा चार शिट्ट्या करा. आता एका बाऊल मध्ये चणे घेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची घालावी. तिखट, चाट मसाला, थोडे मीठ घालावे. चांगले कालवले की त्यात लिंबूरस घालावा. वरून कोथिंबीर आणि बारीक शेव घालून मस्त फ्रेश खाण्यास द्यावी. अशी ही चना चाट (Chana Chaat) पौष्टिक आहे. शिवाय तेलाचा बिलकुल वापर नाही. करा मग आणि मला सांगा कशी झाली ते.\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल :…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ तर शहरात २६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११९ नवे रुग्ण तर १५३ जण कोरोना…\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची जबाबदारी- छगन…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७० नवे रुग्ण तर २८८ जण कोरोना…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९५ तर शहरात ४१ नवे रुग्ण\nमहाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११३ तर शहरात ४३ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=all-democratic-nations-should-take-a-lesson-from-facebooks-election-agendaYH1815409", "date_download": "2021-08-02T17:33:41Z", "digest": "sha1:HGPGR4HFZ6XAGZUCYOKRTLCDFC7VZACD", "length": 21441, "nlines": 127, "source_domain": "kolaj.in", "title": "आंखी दास यांच्या फेसबूक राजीनाम्याच्या निमित्ताने| Kolaj", "raw_content": "\nआंखी दास यांच्या फेसबूक राजीनाम्याच्या निमित्ताने\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nभारतातल्या फेसबूकच्या धोरणप्रमुख आंखी दास यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. भारतात भाजप आणि उजव्या विचारसरणीची वाढ व्हावी यासाठी फेसबूकमधे राहून धोरणं राबवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. प्रश्न एकट्या आंखी दास यांचा नाही तर भारताने मोठ्या प्रयत्नाने जपलेल्या लोकशाहीची राखण करण्याचा आहे. सोशल मीडियाच्या तालावर नाचणारी लोकशाही नको असेल तर जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. त्याविषयी लेखक राहुल बनसोडे यांचं एक महत्त्वाचं फेसबूक टिपण.\nअखेर आंखी दास यांनी फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी विभाग प्रमुख पदाचा राजीनामा दिला.\nफेसबुकची लोकप्रियता साधारण २०११मधे वाढायला लागली आणि लवकरच त्यावर जगभरातल्या उजव्या राजकीय पक्षांनी आपला जम बसवायला सुरवात केली. सत्याची चाड किंवा नैतिकतेची कुठलीही भीडभाड न ठेवता फेसबुकवर सेन्सेशनल पोस्ट लिहल्या जाऊ लागल्या. फोटोशॉप केलेले फोटो टाकले जाऊ लागले. हे फोटो शेअर करण्यात देशाच्या उपराष्ट्रपतींचं नावही माहीत नसलेल्या 'मै भी अण्णा' छापाचे लोक हिरीरीने सहभागी झाले.\nलवकरच या प्रचारतंत्रानं आयटी सेलचं रूप घेतलं आणि तत्कालीन सत्तेतल्या लोकांविषयी बदनामीकारक मजकूर लिहण्याची फॅक्टरीच उभी राहिली. हा मजकूर लिहण्यासाठी लहानपणापासून अल्पसंख्यांकाचा द्वेष करत मोठे झालेले संगणक साक्षर नवयुवक उभे राहिले. मोठ्या आत्मविश्वासाने तथ्यहीन खोटं बोलणारे मध्यमवयीन लोक उभे राहिले. तर एरवी ज्यांना कुत्रंही विचारत नव्हतं असे अडगळीत गेलेले वृद्ध लोकही ब्लॉग लिहू लागले.\nहेही वाचा : फेसबूक झालंय 'बुक्ड'\n२०१४ च्या फेब्रुवारी महिन्यात तर फेसबुकने वॉटसअॅपही विकत घेतलं. कुठलीही तथ्य तपासणी न करता लोकांच्या भावना चाळवणारे द्वेषपूर्ण मेसेज लाखो लोकांना कुठल्याही आडकाठीविना पोचू लागले. केवळ वॉटसअॅपसाठी प्रचारकी मेसेज लिहून देणाऱ्या चेहरा विरहीत डार्क टीम उभ्या राहिल्या. या तंत्राचा वापर करून अनेक विकसनशील देशात एकाधिकारशाही राबवणारी सरकारं अस्तित्वात आली.\nहे तंत्र इतकं प्रभावी ठरण्यासाठी आयटी सेल आणि ऑनलाईन ब्लॉग लेखकांचा सहभाग महत्त्वाचा होता. पण त्याहूनही महत्त्वाचा सहभाग होता तो फेसबुकमधे अधिकृतरित्या कामाला असणाऱ्या इनसायडर लोकांचा. कुठल्या पोस्ट अधिक वायरल व्हाव्यात, फेसबुकचं राष्ट्रीय अल्गोरीदम कसं चालावे, ते उजव्यांना सत्तेत येण्यासाठी आणि सत्तेत आल्यानंतर एकाधिकारशाही राबवण्यासाठी कसं उपयोगी ठरावं, यावर फेसबुक इनसायडर्सने काम केलं. हे षडयंत्र इतकं प्रभावी होतं की अमेरिकेची लोकशाहीदेखील त्यातून सुटली नाही.\nजगभरात लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारं पाडून तिथं एकाधिकारशाही प्रस्थापित करण्यात फेसबुक, वॉटसअॅ प इतकं उपयोगी ठरलं की या प्रक्रियेतलं तंत्र आणखी विकसित करून त्यानं थेट अमेरिकेच्या निवडणुकीलाच पोखरलं. रशियाने फेसबुकचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प नावाच्या महाभयंकर माणसाला इलेक्शन जिंक���्यात मदत केली आणि तिथून पुढं जगाची एकूण राजकीय परिस्थिती निराशाजनक बनत गेली.\nरशियाने केलेल्या या बोटाळ्या अमेरिकन माध्यमांच्या आकलनातून वा नजरेतून सुटल्या नाहीत. २०१६मधे झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाची रीतसर चौकशी करण्यात आली. त्यात अमेरिकेतल्या निवडणूक यंत्रणा या हस्तक्षेपाच्या बाबतीत कशा गाफिल राहिल्या.\nनिवडणुकांत कसे घोटाळे झाले याचे रीतसर संशोधनात्मक रिपोर्ट बाहेर आले. समांतर काळात इतर देशांमधे मात्र फेसबुक हे एकाधिकारशाहीला अनुकूल कण्टेट दाखवत राहिलं. काही देशांमधे निरंकुश हुकूमशहा पुढल्या पाच वर्षांसाठी पुन्हा निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांनी लोकशाहीची उरलीसुरली लक्तरंही फाडायला सुरवात केली.\nहेही वाचा : फेसबूकचं व्यसन लावणाऱ्या मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट\nतर पुन्हा ट्रम्प निवडून येतील\nआज चार वर्षानंतर अमेरिका पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीला सामोरी जातेय. तिथल्या स्वायत्त संस्था आणि निवडणूक यंत्रणा यावेळी निवडणुकीत कुठलाही फेरफार होणार नाही किंवा या निवडणुकीवर कुठलाही देश बाहेरून हस्तक्षेप करणार नाही यासाठी अहोरात्र मेहनत घेतायत. या निवडणुका पार पडताना निष्पक्ष राहून काम करणाऱ्या लोकांना अद्याप इलेक्शन हॅक होऊ न देण्यापासून यश आलं असलं तरी धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही.\nअमेरिकेत मतदानाची अंतिम तारीख आहे ३ नोव्हेंबर. त्यानंतर बाहेर येणाऱ्या निकालावर अमेरिकेचं आणि जगाचंही भवितव्य अवलंबून आहे. या निवडणुकीच्या हस्तक्षेपात २०१६ मधे राबवलेल्या तंत्रापेक्षाही अधिक प्रगत तंत्र वापरलं जाण्याची शक्यता आहे. हा हल्ला तिथल्या निवडणूक यंत्रणांना ओळखता न आल्यास डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होतील. यावेळी उरलीसुरली लाजही सोडून जगावर नव्याने युद्धं लादतील किंवा जगभरातल्या माणसांचं जीवन आणखी धोक्यात टाकतील.\nअमेरीकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुठलाही हस्तक्षेप न झाल्यास आणि फेसबुकवर शेवटच्या क्षणापर्यंत व्यवस्थित अंकुश ठेवल्यास डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव निश्चित आहे. असं झाल्यास लोकशाही वाचवण्यात अमेरिकेला यश येईल.\nइतर देशातल्या लोकशाही व्यवस्थांचं नशीब इतकं चांगलं न��ही. त्या देशांमधे फेसबुक अजूनही सत्ताधार्जिणं आहे. हुकमशहांच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टर्म चालू आहेत. कित्येकांना आजीवन राष्ट्रप्रमुख बनून राहण्याची दिवास्वप्नं पडू लागलीयत. काहींनी त्यांच्या देशातल्या निवडणुकाच हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरू केलेत.\nहेही वाचा : भल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी\nलोकशाही देशांनी धडा घ्यायला हवा\nविकसनशील देशांत फेसबुकमधे राहून सत्तेला अधिकृतपणे मदत करणारे लोक असतील तर तिथल्या निवडणूक यंत्रणांनी अशा लोकांची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे. देशाच्या लोकशाहीशी खेळ केल्याने त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरला पाहिजे, अशी माणसं नंतर कधीही असं काम करू शकणार नाहीत म्हणून त्यांच्यावर प्रतिबंध लादले पाहिजेत. पण यापैकी काहीही होणार नाही. इतकंच काय असे लोक उद्या सत्ताधारी पक्षाचे सदस्य झाले तरी कुणालाही आश्चर्य वाटणार नाही.\nज्या देशांत अजूनही लोकशाही शिल्लक आहे अशा देशांनी यापासून धडा घ्यायला हवा. आपली निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक तंत्रशुद्ध आणि अधिकाधिक निष्पक्ष करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. बाकी ज्या देशांनी लोकशाही गमावली त्यांनी ती गमावली. ती आता कधी परत तरी येईल का आणि आलीच तर कोणत्या मार्गांनी येईल याबद्दल लगेच काही बोलणं अवघड आहे.\nमुलांना कोडिंगचं शिक्षण द्यावं का\nआता गूगलच्या गुंतवणुकीचे गुणगान गायला हवं\nपुन्हा कुणी लिहिल का एखादी संवेदना जागवणारी प्रार्थना\nआता निवडणुकीच्या राजकारणात फडकतोय ‘सतरंगी’ झेंडा\nईबोलापासून नायजेरियाला वाचवणाऱ्या डॉक्टरच्या सन्मानाबद्दल अबोला\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nगणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार\nगणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार\nगणपतराव देशमुख: जनसामान्यांचा आधारवड असलेला नेता\nगणपतराव देशमुख: जनसामान्यांचा आधारवड असलेला नेता\nदेशद्रोहाचा कायदा रद्द केल्याने देशाच्या सुरक्षेत तडजोड होईल का\nदेशद्रोहाचा कायदा रद्द केल्याने देशाच्या सुरक्षेत तडजोड होईल का\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nयेत्या काळात ढगफ��टीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nगणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार\nगणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=lives-of-dalits-are-going-to-be-vulnerable-after-lockdownPE2246369", "date_download": "2021-08-02T17:40:34Z", "digest": "sha1:SUWPY2CSXTXD6KK3LETOKQTLKQRFU3QZ", "length": 39611, "nlines": 159, "source_domain": "kolaj.in", "title": "साथरोगातही वाढतच जाते दलितांची पिळवणूक| Kolaj", "raw_content": "\nसाथरोगातही वाढतच जाते दलितांची पिळवणूक\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nएखादं संकट आलं की त्यात जास्तीत जास्त गरीब आणि परीघावरचे लोक भरडले जातात. भारतात दलित जातीतली माणसं या प्रकारात मोडतात. कोरोना वायरस संकटाचाही सगळ्यात मोठा फटका दलित आणि मुस्लिम समाजातल्या लोकांना बसतोय. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेले बहुसंख्य दलित तरूण पुन्हा गावाकडे जातायत.\nअलीकडेच ‘Locating Dr. B R Ambedkar in the Context of Corona Pandemic’ या शीर्षकाचा लेख वाचनात आला. सत्य नारायण साहू यांनी हा लेख लिहिला असून एशियनवील न्यूजवर १४ मे २०२० ला प्रकाशित झालाय. साथरोगातही दलितांना वेगळी वागणूक दिली जाते हे वास्तव अधोरेखित करणारा हा लेख आहे. याबरोबरच साथरोगाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा दृष्टीकोन काय होता याचाही वेध या लेखात घेण्यात आलाय.\n१९३४ मधल्या प्लेगच्या साथीच्या संदर्भाने गुजरातच्या तलोजा गावाची गोष्ट त्यांनी सांगितलीय. गुजरातमधल्या तलोजा गावात प्लेगने गायी आणि बैल मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडले. गावातल्या सवर्णा��नी याचा दोष महारांना दिला. त्यांच्यामुळेच साथरोग पसरल्याचा कांगावा करून दलितांना मारहाणही केली.\nसाहूंनी याच लेखात या घटनेबाबत महात्मा गांधींचीही प्रतिक्रिया नोंदवलेली आहे, गांधी लिहितात, ‘साथरोगच्या प्रसाराला एखाद्या समाजाला जबाबदार धरणं हे घोर अज्ञान आणि अंधश्रद्धा आहे. जगात इतर देशातही प्लेग येत असतो मात्र तेथील लोक अशा साथरोगाला नैसर्गिक आपत्ती मानून योग्य ते उपचार करत असतात. भारतातच दुर्दैवाने साथरोगाला एखाद्या समाजाला जबाबदार धरलं जातं.’\nदुसरी गोष्ट १९१८ मधे आलेल्या स्पॅनिश फ्लूची. या साथरोगात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. मात्र या मृत्यूमुखी पडलेल्यांमधे दलितांचं प्रमाण लक्षणीय होतं. डॉक्टरांनी फक्त तथाकथित उच्च जातीतल्या लोकांवरच उपचार केले आणि दलितांवर उपचार करण्यास टाळाटाळ केली असा त्याकाळी जो आरोप केला जात होता त्याची दखल डॉ. आंबेडकरांनी घेतल्याचं साहू लिहितात.\nहेही वाचा : अखिल भारतीय बहिष्कृत परिषद शताब्दी : अस्मितेच्या नेतृत्वाचा युगारंभ\nकोरोनातही जागी आहे जात व्यवस्था\nया लेखाची एवढी विस्ताराने चर्चा करण्याचं कारण एवढंच की १९३४च्या प्लेग साथीत दलितांना जो अनुभव आला, प्लेगच्या साथरोगने जे जातवास्तव समोर आणलं तेच वास्तव २१ व्या शतकातही कोविड-१९ च्या साथरोगात दलित समाजाला अनुभवावं लागतंय. अलीकडे दोन बातम्या वाचायला मिळाल्या. एक ॲमनेस्टी इंटरनॅशनलच्या वेबसाईटवर तर दुसरी सीएनएन न्यूजवर. या बातम्यांमधल्या दोन्ही घटना आंध्र प्रदेशातल्या आहेत.\nॲमनेस्टीच्या रिपोर्टमधे उल्लेख असलेली घटना कर्नुल जिल्ह्यातली आहे. तर सीएनएनच्या बातमीतली घटना विजयवाडा इथली आहे. करनुल जिल्ह्यातली आत्मकूर मंडलातली एका दलित वस्तीला गावाच्या मुख्य रस्त्यावरून ये-जा करायला बंदी केलीय. मुख्य रस्त्याचा दलितांनी वापर करू नये म्हणून काही सवर्ण पुढाऱ्यांनी या दलित वस्तीतल्या काहीजणांना कोरोनाची लागण झाली असल्याची अफवा पसरवली. १२०० लोकसंख्या असलेल्या या वस्तीला मुख्य रस्त्यावरून ये-जा करण्यास मज्जाव करण्यात आला. इतकंच नाही तर मुख्य रस्त्यवरून जाण्याचा कुणी प्रयत्न केलाच तर सबंध वस्तीच पेटवून देण्याची धमकी देण्यात आली.\nसीएनएनने नोंदवलेली ही घटना विजयवाडा इथली आहे. लॉकडाऊनच्या काळ��तली ही घटना. या प्रदेशात यनाडी या दलित जातीची वस्ती डोंगरावर आहे. या वस्तीतली पोलम्मा नावाची एक महिला किराणा आणण्यासाठी जवळपास १ किलोमीटर उतरून डोंगराच्या पायथ्याशी आली. पोलम्मा नऊ महिन्यांची गरोदर होती तरीही ती किराण्यासाठी खाली उतरली. मात्र ती दलित असल्याने सवर्ण दुकानदारांनी तिला किराणा दिला नाही.\nजवळपास ५७ कुटुंबे या वस्तीत राहत आहेत. या सगळ्या कुटुंबातले स्त्री-पुरूष कचरा वेचण्याचं आणि नाला सफाईचं काम करतात. पोलम्माने सीएनएनला सांगितलं, ‘या लॉकडाऊनमधे आम्हाला कैद्यासारखे बंदीवान केलंय. आमच्या शेजारी दुधाची फॅक्टरी आहे. पण दुधाचा एक थेंबही माझ्या बाळाला मिळत नाही. ते आम्हाला घाणेरडे म्हणतात. साथरोग पसरवणारे समजतात.’ डोंगराच्या पायथ्याशी असणारा सवर्ण समाज दलितांकडे साथरोग पसरवणारा समाज म्हणून संशयाने पाहतोय. त्यामुळेच या सबंध वस्तीला खाली यायला मज्जाव करण्यात आलाय.\nया दोन्ही घटना साथरोगातही जातवास्तव कसं सक्रीय असतं याचं दर्शन घडवणाऱ्या आहेत. कोरोना वायरस जातधर्म बघत नाही या विधानामागची चलाखी उघड करणाऱ्या या बातम्या आहेत. एखादा वायरस जागतिक साथरोगाचं रूप घेतो तेव्हा त्यांचे गंभीर परिणाम विशिष्ट वर्गाला किवा जातीलाच भोगावे लागतात. हे भारतातल्या जात वास्तवाने वेळोवेळी सिद्ध केलंय.\nभारतात साथरोगाचा जबरदस्त फटका दलितांनाच बसतो. तेच जास्त संख्येने बळी जातात. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात त्यांची पिळवणूक अधिक तीव्र होते. सन्माननीय उदरनिर्वाहाचे सर्वच मार्ग त्यांच्यासाठी बंद होतात. भारतातला कथित उच्चवर्ग दलितांकडे साथरोगाचा प्रसार करणारा म्हणून संशयाने पाहतो. कारण ते महानगरांच्या झोपडपट्टीत राहत असतात. दाटीवाटीची लोकवस्ती, सार्वजनिक सुविधांचा अभाव अशा झोपडपट्टया सहजपणे साथरोगाची शिकार होतात.\nकोरोना साथरोगातही धारावीची शिकार होताना आपण पाहत आहोत. महानगरातल्या झोपडपट्ट्या साथरोगाच्या प्रसाराची हब बनल्या की बाकी समाज झोपडपट्टीत राहणाऱ्या समाजाकडे संशयाने पाहू लागतो. कोविड-१९ साथरोगात तर जात, जमातवादी शक्तींनी दलितांबरोबर मुस्लिमांनाही साथरोगाचे प्रचारक म्हणून लक्ष्य केल्याचं दिसून येतं.\nहे कोरोना स्पेशलही वाचा :\nकुछ वायरस अच्छे होते है\nहात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर\nकोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं\nकोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं\nसुपर स्प्रेडर म्हणजे काय ते मुद्दाम कोरोना पसरवतात का\nकोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे\nहर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र\nतबलिगींची स्वतंत्र आकडेवारी कशासाठी\nकोणताही साथरोग रोखण्यासाठी सक्षम आरोग्य यंत्रणा, सरकारी पातळीवर योग्य नियोजन आवश्यक असते. कोरोना वायरस अख्ख्या जगाला आपल्या मगरमिठीत घेत असताना भारत सरकार अमेरिकन पाहुणचारात गुंतलेले होते. कोरोनाच्या धोकादायक फैलावाबाबत केंद्र सरकार बेफिकीर राहिलं. सरकारला जाग आली तोपर्यंत मुंबईसह काही शहरांचा कोरोनाने ताबा घेतला. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मग सरकारने घाईघाईत एकापाठोपाठ एक लॉकडाऊनचे हुकूम काढले.\nलॉकडाऊन हा साथरोगवरचा काही उपचार नव्हता. मात्र लॉकडाऊनच्या काळात सरकारने आरोग्य यंत्रणेच्या पातळीवर काही नियोजन आणि त्यानुसार करावयाच्या उपाययोजनांची तयारी करणं आवश्यक होतं. मात्र सरकार त्यातही अपयशी ठरलंय. कमकुवत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमुळे कोविड-१९ साथरोगच्या लढाईत राज्य आणि केंद्र सरकार हतबल दिसतंय.\nसरकारचं हे अपयश झाकण्यासाठी सरकारी पातळीवर तबलिगी जमातला जबाबदार धरलं जातंय. कोविड साथरोगसंदर्भात मुस्लिम समाजाला खलनायक बनवण्यासाठी प्रसार माध्यमं आणि उजव्या गटांनी जोरदार प्रचार केला. परिणामी दिल्लीत तर फळंभाज्या विक्रेत्या मुस्लिम बांधवांना अटकाव करण्यात आला. त्यांची दुकानं लुटण्यात आली. सरकारने कोरोनाग्रस्तांची आकडेवारी देताना तबलिगींची स्वतंत्र आडेवारी देऊन या जमातवादी दृष्टीकोनाला एकप्रकारे हवाच दिली.\nटाळ्या, थाळ्या म्हणजे शुद्ध ढोंग\nदलित जाती अस्पृश्य मानल्या गेल्याने त्यांना पिढ्यानपिढ्या सफाई कामाशीच सक्तनं बांधलं गेलंय. आजही महानगरांत महानगरपालिकेच्या सफाई कामगारांत शंभर टक्के कामगार हे दलित जातीतूनच येतात. सफाई कामगारांचे आधी होत असलेले शोषण आणखी तीव्र बनलंय. साथरोगाच्या काळात तर या सफाईकामगारांना मृत्यूसोबतच जगावं लागतं.\nकोविड-१९ या साथरोगविरूद्धच्या लढाईत डॉक्टर, नर्स यांच्याबरोबरीने सफाई कामगारांनाही सरकारने आघाडीचे सैनिक म्हणून घोषित केलंय. या आघाडीच्या ���ैनिकांना पंतप्रधानांनी बाकी जनतेला टाळ्या-थाळ्या वाजवून सन्मानपूर्वक सलाम करायला लावले. वस्तुत: हे वास्तवाच्या विपरितच म्हणावं लागेल. वास्तव हे आहे की बाकी समाजाची सफाई कामगारांकडे बघण्याची दृष्टी कायम तुच्छतेची राहिलीय. तो सफाई कामगारांना ‘डर्टी’ मानतो. त्यामुळे सरकार आणि बाकी समाजाची टाळ्या थाळ्या वाजवण्याची कृती म्हणजे शुद्ध ढोंग आहे.\nकोविड-१९ साथरोगविरूद्धच्या लढाईत सरकारने सफाई कामगारांना आघाडीचे सैनिक म्हणून घोषित करताना त्यांच्या जिवीताच्या संरक्षणाबाबत सरकार बेफिकिर असल्याचं दिसतंय. सफाई कामगाराला कोविड झालेल्या वॉर्डच्या स्वच्छतेपासून ते त्याच्यावर अत्यंसंस्कार करण्यापर्यंत सगळी जबाबदारी पेलावी लागते. साथरोगचा सफाई कामगारांना संसर्ग होण्याचा जास्त धोका असल्याने सरकारने त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती आणि पुरेशा प्रमाणात साधने पुरवणं आवश्यक आहे.\nकेंद्र सरकारने १५ एप्रिलला सुप्रिम कोर्टाला जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार सफाई कामगारांना संरक्षणाच्या दृष्टीने योग्य ती साधने पुरवत असल्याचं सागितलं. असं असलं तरी सफाई कामगार पीपीई किट आणि इतर साधनांपासून वंचित असल्याचं चित्र आहे.\nहेही वाचा : स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं\nखासगी दवाखानांच्या तावडीत दलित\nभारतात कोविड-१९ साथरोगाविरूद्धची लढाई सार्वजनिक आरोग्य व्यवस्था निकराने लढतेय. उत्तम आरोग्यव्यवस्था ही दलित, आदीवासी, कष्टकऱ्यांच्या जीवनाशी थेट निगडीत आहे. त्यामुळे दुर्बल सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे परिणाम याच वर्गाला जास्त भोगावे लागतायत. साथरोगाच्या काळात या वर्गाला जास्त किंमत मोजावी लागतेय. ग्रामीण भागातला तसेच शहरी भागात झोपडपट्टीत राहणारा दलित-श्रमिक वर्ग याच व्यवस्थेवर अवलंबून असतो. पण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच कमकुवत केल्याने या वर्गाला नाईलाजाने खाजगी दवाखान्यांकडे वळावं लागतं.\nखाजगी दवाखाने या वर्गाचे श्रमाचे सरप्लस राक्षसी पद्धतीने ओरबाडून घेतात. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या दुर्दशेमुळे हा वर्ग गरिबीच्या खाईत अधिक ढकलला जातो. भारतात आरोग्य व्यवस्थेवरचा खर्च जीडीपीच्या फक्त १.२ टक्केच केला जातो. अमेरिका जीडीपीच्या १७ टक्के खर्च सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर करते.\n���ब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडीया या संस्थेने जून २०१८ मधे दिलेल्या आकडेवारीनुसार २०११-१२ या एका वर्षात जवळपास साडेपाच कोटी लोकसंख्या आरोग्यावरच सर्व पैसा खरच कराव लागल्याने गरिबीत ढकलली गेली तर साडेतीन कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या केवळ औषधांवरच खर्च केल्याने दारिद्र्य रेषेखाली ढकलली गेली. भारतात दरवर्षी १५ लाख लोक सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेच्या निकामीपणामुळे क्षयरोगाने मरतात. तर एक लाख मुलं डायरियाने मृत्यूमुखी पडतात. कोविड-१९ साथरोगही मरणासन्न आरोग्य व्यवस्थेमुळे दलित कष्टकऱ्यांसाठी जीवघेणी ठरणार आहे.\nस्थलांतरित मजूरांचे एवढे हाल का\nभारतातील सत्ताधारी आणि भांडवलदार वर्ग केवळ वरच्या जातीतून येतो. हा वर्ग आजही जात सरंजामशाहीचा प्रबळ वाहक आहे. अन्यथा स्थलांतरित मजूरांचं इतकं भेसूर चित्र बलाढ्य लोकशाही भारतात रस्तोरस्ती दिसू शकलं नसतं. परदेशी भारतीयांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारची दिसलेली तळमळ स्थलांतरित मजूरांच्या बाबतीत दिसू शकली नाही.\n२०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार वेगवेगळ्या राज्यात स्थलांतरित मजूरांची संख्या जवळपास साडेपाच कोटी आहे. या स्थलांतरीत मंजूरांमधे बहुसंख्येने दलित जात वर्गातले मजूर आहेत. हे सर्वच असंघटीत क्षेत्रातील मजूर आहेत. शेतमजूर, बांधकाम मजूर, सफाई कामगार, भंगीकाम करणारे, कागद-काचपत्रा गोळा करणारे, घरकामगार अशा विविध रूपात हा वर्ग उदरनिर्वाह करीत असतो. साथरोगचा सामना करण्यासाठी सरकारने पुकारलेल्या लॉकडाऊमुळे हा वर्ग अभुतपूर्व कोंडीत सापडला आहे.\nया मजूरांपैकी अनेकांकडे रेशन कार्ड्स,आधारकार्ड तसेच बॅंकेत खाते नसल्याने सरकारी धोरणानुसार हा वर्ग सरकारी मदतीसाठी अपात्र ठरतोय. जातीव्यवस्थेने भारतीय समाजाची घडण उतरंडीच्या आणि अस्पृश्यतेच्या चौकटीत घडवल्याने भारतातील उच्चजात वर्ग या वर्गाकडे सरंजामी मानसिकतेतूनच बघत असतो. भारतातील सत्ताधारी वर्ग याच उच्च जात वर्गातून येत असल्यामुळेच साथरोगसारख्या संकटाच्या काळात दलितांच्या दारूण अवस्थेबाबत बेफिकीर असतो.\nहेही वाचा : ज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी\nपुन्हा जातनिहाय कामाची वाटणी होणार\n२०१५-१६ च्या कृषी सांख्यिकी अहवालानुसार भारतात फक्त ९ टक्के दलितांकडेच शेतजमिनीची मा��की आहे. तर ७१ टक्के दलित हे शेतमजूर म्हणून काम करतात. हरयाणा, पंजाब आणि बिहार या राज्यांत तर दलितांची अत्यंत वाईट अवस्था असून या राज्यातील जवळपास ८५ टक्के दलित भूमिहीन आहेत. तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यात हेच प्रमाण ६० टक्के आहे. या राज्यातल्या कित्येक जिल्ह्यात तर दलित भूमिहिनांचे प्रमाण ९० टक्के आहे. त्यांना सक्तीने वेठबिगारीचे काम करावं लागतंय.\nआज शहरातून आपल्या गावाकडे परतलेल्या स्थलांतरित मजूरांपैकी बहुसंख्येने मजूर याच जात वर्गातले आहेत. गावाकडे परतलेल्या मजूरांना अनेक संघर्षांना तोंड द्यावं लागणार आहे. कोरोनाचे प्रचारक म्हणून सोशल डिस्टींगचा व्यवहार आणखी तीव्र होईल. स्थानिक पातळीवर उपलब्ध कामाच्या मर्यादीत संधी त्यामुळे स्थानिक मजूर आणि स्थलांतरित मजूर यांच्यात संघर्ष उभा राहण्याची भीती आहे.\nदलितांमधला चांगला शिकलेला तरूण परंपरागत कामं करण्याला नकार देत खाजगी क्षेत्रातील कामाच्या संधी साध्य करत होता. पण आता कोविड-१९ च्या साथरोगने अर्थव्यवस्थाच गाळात गेलीय. त्यामुळे खाजगी क्षेत्रात स्थिरावू पाहणारा दलितांमधला एक वर्ग बेरोजगार होण्याची भीती आहे. असं झालंच तर परंपरागत कामाच्या चक्रात हा वर्ग सक्तीने ढकलला जाऊ शकतो. गावाकडे परतलेले स्थलांतरित मजूर मनरेगाच्या कामावर मजूरी करतायत. या मजूरांमधे उच्चशिक्षित तरूणही मोठ्या संख्येने आहेत. बेसुमार बेरोजगारीच्या चक्रात दलित-श्रमिकांना स्वस्त दरात श्रम विकायला बाध्य केलं जातं.\nमाझे जिवीची आवडी, पंढरपुरा आकाशमार्गे नेईन गुढी\nखरंच, भारतात कोरोनाची दुसरी लाट जूनमधे येणार आहे\nमध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे\nकोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत\nमाझा कोरोना पॉझिटिव काळातला अनुभव सांगतो, घाबरायचं काम नाही\nसाथरोग आला म्हणून मासिक पाळी थांबत नाही, उलट गुंतागुंतीची बनते\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nरमाबाईनगर हत्याकांड ते रोहित वेमुला : जातव्यवस���थेनं घेतलेल्या बळींची चोवीस\nरमाबाईनगर हत्याकांड ते रोहित वेमुला : जातव्यवस्थेनं घेतलेल्या बळींची चोवीस\nलसीकरणामुळे लहान मुलांमधल्या कोरोना संसर्गाला ब्रेक\nलसीकरणामुळे लहान मुलांमधल्या कोरोना संसर्गाला ब्रेक\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nयेत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nअण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी\nगणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार\nगणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार\nज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी\nज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी\nमनातल्या, व्यवहारातल्या जातीला मारण्याची दिशा दाखवणारं पुस्तक\nमनातल्या, व्यवहारातल्या जातीला मारण्याची दिशा दाखवणारं पुस्तक\nडावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं\nडावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं\nकम्युनिस्ट झालो, म्हणून अस्पृश्यांसाठी अस्पृश्य झालो\nकम्युनिस्ट झालो, म्हणून अस्पृश्यांसाठी अस्पृश्य झालो\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/3639/", "date_download": "2021-08-02T19:50:42Z", "digest": "sha1:LOVYQXH67BDHKB7LJFSXYUCY72ZS6BMV", "length": 25842, "nlines": 172, "source_domain": "policetimes.co.in", "title": "नागडे बळेगाव तालुका येवला येथे आदिवासी नागरिकांसाठी येवला पंचायत समिती येथे अखिल भारतीय आदिवासी भटके विमुक्त जाती जमाती महास���घ तर्फे उपोषण – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/ताज्या घडामोडी/नागडे बळेगाव तालुका येवला येथे आदिवासी नागरिकांसाठी येवला पंचायत समिती येथे अखिल भारतीय आदिवासी भटके विमुक्त जाती जमाती महासंघ तर्फे उपोषण\nनागडे बळेगाव तालुका येवला येथे आदिवासी नागरिकांसाठी येवला पंचायत समिती येथे अखिल भारतीय आदिवासी भटके विमुक्त जाती जमाती महासंघ तर्फे उपोषण\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 23/11/2020\nनागडे बळेगाव तालुका येवला येथे आदिवासी नागरिकांसाठी येवला पंचायत समिती येथे अखिल भारतीय आदिवासी भटके विमुक्त जाती जमाती महासंघ तर्फे उपोषण करण्यात आले या प्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शरद राऊळ विभागीय अध्यक्ष शिवनाथ माळी नाशिक जिल्हाध्यक्ष धीरज परदेशी पत्रकार सलीम भाई काझी व असंख्य आदिवासी तसेच सावरगाव तालुका येवला जिल्हा नाशिक येथे मदारी समाजाला गेल्या अनेक वर्षापासून लाईट ची व्यवस्था झालेली नाही त्यांना घरकुल मिळालेले नाही या संबंधात या संघटनेचे पदाधिकारी यांनी सावरगाव येथे जाऊन त्या ठिकाणी मदारी समाजाबरोबर चर्चा केली आणि त्यांना आश्वासन देण्यात आले की ही अखिल भारतीय आदिवासी भटके विमुक्त जाती जमाती महासंघ आपल्यासोबत आहे मु.झोपडी पाडाा अदीवासी वसाहत पो.बलेेगाव ता. येवला,बल्हेगाव ग्रा.पंचायत परीसरातील गट नंबर६७/१/३ अदीवासी अवास योजनेच्या प्रतिक्षेत माञ शासनाचे दुर्लक्ष,अधिकारी सुस्तगटविकास अधिकारीव ग्रामसेवक लक्ष देत नाही ,जिल्हाधिकारी यांना निवेदन देउन सुद्धा दखल घेत नाही तहसीलदार प्रमोद हिले साहेब यांनी प्रत्यक्ष पाहनी आम्ही पेरत कसत असलेली शेत जमीनीवर पीक पेरे लावावे व प्रत्यक्ष पाहनी करुन अहवाल सादर करावा …ञस्त भिल्ल अदीवासी समाजाची मागनी\nयेवला शहरापासुन जवळच असलेले बल्हेगाव या शिवारात पडीत जमीनीवर अदीवासी समाज ५० वर्षापासुन पुवापार वडीलोपार्जीत निवारा करुन राहत आहेत , यांचे मुलभुत सुविधा कडे ग्रामसेवक गटविकास अधिकारी ,तहसिलदार ,जिल्हाधिकारी ,व शासन प्रशासन कोणतेही लक्ष देत नाही मुलभुत अधिकार व नागरी सुविधा पासुन वंचित असलेली भील्व समाजाची वस्ती आज पर्यन्त वंचीत आहेत .ग्रामिण अवास योजनेतुन या नागरीकांना आहे त्याच जमिनीवर स्व हक्काचे घरकुल अवास शासनाने देने हा त्यांचा अधिकार आहेत परंतु धन दांडगे राजकिय मातब्बरांचा सदर जमीनीवर कब्जा करण्याचे शड यंञ आहेत म्हणुनच या गोर गरीब भिल्ल समाजावर अन्याय होत आहेत ,सदर जमीनी बाबत न्यायालयीन निर्णय सुद्धा भिल्ल समाजाचे नागरीक यांचे बाजुने न्याय मिळाला आहेत ,तरीसुद्धा आज रोजी भिल्ल समाजाचे नागरीकांना पाणी ,नाहीत,विद्युत पुरवठा नाहीत कुठल्याही प्रकारची अरोग्य सुविधा वैद्यकीय यंञना त्याच्या पर्यन्त पोहचत नाहीत ,सदर नागरीकांना रेशन कार्ड नाहीत शासनाचे तहसिल दार यांनी त्वरीत चौकशी करुन आहे त्या ठीकाणी राषन कार्ड देण्याची तरतुद करावी असीपेक्षा संबधीत येवला तहसिल दार साहेब यांचे कडे १० वर्षापासुन करत आहेत परंतु सदर चे गोर गरीब जनतेची गराहणी कोणी ऐकत नाहीत किमान नामदार भुजबळ साहेबांनी स्वताहा दखल घेउन भिल्ल समाजास न्याय द्यावा व गट नंबर ६७/१/३ मध्येच आहे त्या ठीकाणी सर्व मुल भुत सुविधा शासनाने द्याव्यात असे अदेश पालंकमंञी महोदय यांचे कडुन अपेक्षीत असल्याचे मत व्याक्त केले नाना बारकु अहीरे ,श्रावण हिरामण सोनवणे,संतोष नाना अहीरे,शकुंतला वामन मोरे ,वामन विठल मोरे,काशीनाथ कुशीनाथ मोरे,वच्छाबाई,काशीनाथ मोरे,झेलाबाई काशीनाथ मोरे,अनिल काशीनाथ मोरे सुनिल रुपचंद गागुर्डे,सीनिल बारकु निकम आदी यशवंतराव चव्हान मुक्त वसाहत योजना तालुक्यात राबविण्यात येणे बाबत जिल्हाधिकारी रामदास खेडकर साहेब ०४जुलै २०१६ पासुन मागणी चा पाठपुरावा सुरु आहेत परंतु गोरगरीबांचा कैवारी कोन नागरीकांना अपेक्षा आहेत की भुजबळ साहेबांचे वाढ दिवसा निमित्य अम्हाला न्याय देण्यासाठी कोनी पुढे येउन अम्हाला मदतीचा हात मिळेल का असी अपेक्षा तळमळीणे भावना व्याक्त केल्या होत्या तरी सुद्धा आमच्या पर्यन्त कोनी न्याय देण्यासाठी आले नाही म्हणुन उपोषन करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला पंचायत समीती येवला येथे उपोषण सुरु केले अस्ता पंचायत समीती येवला चे उपासभापथी मा.भाउसाहेब गरुड यांचे मध्यस्तीने चर्चा झाली यात ग्रामविकास अधिकारी ए.ए .शेख साहेबानी सांगीतले की सदर जागा ही गायरान नाहीत खाजगी अतीकक्रमीत जमीनीवर सौचालय किंवा ईतर मुलभुत सुविधा अदिवासी बांधव यांना देता येनार नाहीत अदी विषया वर चर्चा करुन तहसिल दार साहेब यांचे कडे संपर्क साधुन मागनी करावी असे मार्गदर्शन करण्पात आले आहेत उपोषण सोडण्यात आले या प्रसंगी शरद रावळ ,धिरज परदेसी आहेत ……ञस्त भिलसमाज चेे वतीने नाना बारकु अहीरे गट नंबर सर्वेनंबर 67/1/3 बल्हेेगाव शिवार येवला जिि.नाशिक ॅमोबाईल नंबर :-\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nछत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात यावा याबाबत येवला तहसीलदारानां निवेदन....\nकोरोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर*लॉकडाऊन करण्यापेक्षा स्वयंशिस्त पाळा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आ���िर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://stglokmat.news18.com/coronavirus-latest-news/zydus-cadilla-may-receive-permission-for-emergency-use-of-corona-vaccine-gh-565012.html", "date_download": "2021-08-02T19:15:51Z", "digest": "sha1:LWXWSRMWDVSBRNZHNYSB6YGC2YP6M4KA", "length": 10058, "nlines": 77, "source_domain": "stglokmat.news18.com", "title": "लहान मुलांनाही मिळणार Vaccine! Zydus Cadila लसीच्या वापरासाठी मागणार परवानगी– News18 Lokmat", "raw_content": "\nलहान मुलांनाही मिळणार Vaccine Zydus Cadila लसीच्या वापरासाठी मागणार परवानगी\n12 ते 18 वर्षे वयोगटातल्या मुलांवर आपल्या लशीची चाचणी घेत असलेली झायडस कॅडिला (Zydus Cadila) ही कंपनी केंद्रीय औषध महानियंत्रकांकडे (Central Drug Controller of India) लशीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज (EUA) करण्याची शक्यता आहे\n12 ते 18 वर्षे वयोगटातल्या मुलांवर आपल्या लशीची चाचणी घेत असलेली झायडस कॅडिला (Zydus Cadila) ही कंपनी केंद्रीय औषध महानियंत्रकांकडे (Central Drug Controller of India) लशीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज (EUA) करण्याची शक्यता आहे\nनव��� दिल्ली 14 जून: 12 ते 18 वर्षे वयोगटातल्या मुलांवर आपल्या लशीची चाचणी घेत असलेली झायडस कॅडिला (Zydus Cadila) ही कंपनी केंद्रीय औषध महानियंत्रकांकडे (Central Drug Controller of India) लशीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज (EUA) करण्याची शक्यता आहे. सरकारी सूत्रं, तसंच कंपनीतल्या काही अधिकाऱ्यांकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला असून आठवड्याभरात ही कंपनी यासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीच्या निष्कर्षांचं विश्लेषण जवळपास तयार आहे. त्यामुळे कंपनी मंजुरीसाठी अर्ज करू शकते, असं सरकारी अधिकाऱ्याने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं. या लशीच्या वापराला मंजुरी मिळाल्यास डीएनए प्लाझ्मिड तंत्रज्ञानावर (DNA Plasmid Technology) आधारित विकसित केलेली ती जगातली पहिली लस ठरेल, असं बिजनेस स्टँडर्डच्या वृत्तात म्हटलं आहे. ZyCov-D असं या लशीचं नाव असून, ती अहमदाबादमधल्या झायडस कॅडिला या कंपनीने विकसित केली आहे. कोरोना व्हेरियंटनं धारणं केलं रौद्र रूप, डेल्टा+ पुढे अँटीबॉडीज थेरपीही निष्प्रभ फायझर-बायोएनटेक, मॉडर्ना आदी कंपन्यांच्या लशी विकसित करताना mRNA तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. mRNAद्वारे मानवी शरीरातल्या पेशींना सूचना देऊन विषाणूविरोधात प्रतिकारशक्ती विकसित केली जाते. त्या लशी उणे 70 अंश सेल्सिअस किंवा निदान उणे 15 ते उणे 25 अंश सेल्सिअस एवढ्या कमी तापमानात साठवाव्या लागतात. भारतात एवढ्या कमी तापमानाची शीतसाखळी यंत्रणा पुरेशा प्रमाणात नाही. ZyCov-D या लशीत प्लाझ्मिड डीएनएचा वापर करण्यात आला आहे. त्याद्वारे मानवी शरीरातल्या पेशींना अँटीबॉडीज विकसित करण्याच्या सूचना दिल्या जातात. ही लस दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानालाही साठवता येते. तसंच, व्हेरियंटमधल्या बदलानुसार या लशीमध्ये बदल घडवणंही mRNA लशीच्या तुलनेत सोपं आहे. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की लहान मुलांमध्ये कोविड-19 ने गंभीर रूप धारण करण्याची शक्यता कमी आहे. तरीही महाराष्ट्र आणि कर्नाटकात अलीकडे लहान मुलांना कोविड झाल्याच्या बऱ्याच घटना आढळून आल्या आणि अनेक मुलांचे मृत्यूही झाल्याचं आढळलं. काही लहान मुलांना काळ्या बुरशीचीही लागण झाल्याचं आढळलं होतं. Corona Virus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय 'लहान मुलांसाठी लशी उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत अधिकाधिक पालक आणि शिक्षकांनी लसीकरण करून घेणं आवश्यक आहे,' असं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन (Samya Swaminathan) यांनी सांगितलं. 'आपल्याकडे मुलांसाठी लशी नक्की येतील; मात्र त्या यंदा विकसित होणार नाहीत. सामुदायिक संसर्ग कमी झाल्यानंतर आपल्याला शाळा उघडायला हव्या. बाकीच्या देशांनी योग्य ती काळजी घेत हेच केलं आहे. शिक्षकांचं लसीकरण झालं, तर ते सर्वांत महत्त्वाचं ठरेल,' असंही स्वामिनाथन यांनी सांगितलं. सध्या अमेरिका, कॅनडा, युरोप आदी ठिकाणी 12 ते 15 वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरू झालं आहे. तसंच ब्रिटननेही फायझन-बायोएनटेकच्या लशीला या वयोगटासाठी मंजुरी दिली आहे.\nलहान मुलांनाही मिळणार Vaccine Zydus Cadila लसीच्या वापरासाठी मागणार परवानगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A4%AE", "date_download": "2021-08-02T19:37:09Z", "digest": "sha1:H3MVV2LK53CA65KN6CG6G6ZVORYDVAH2", "length": 2731, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nअंधारात आनंद आहे, असं सांगणाऱ्या अक्किथम यांना यंदाचा ज्ञानपीठ\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nमल्याळम कवी, लेखक अक्किथम अच्युतन नंबुद्री यांना २०१९ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. मल्याळम कवितेत आधुनिकतेच तत्त्व पेरणारा थोर लेखक म्हणून अक्किथम यांना गौरवलं जातं. अक्किथम स्वातंत्र्य चळवळीसोबतच यांचा समाजकार्यात सक्रिय आहेत. ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांच्या साहित्याचाच नाही तर जीवनाचाही गौरव करण्यात आलाय.\nअंधारात आनंद आहे, असं सांगणाऱ्या अक्किथम यांना यंदाचा ज्ञानपीठ\nमल्याळम कवी, लेखक अक्किथम अच्युतन नंबुद्री यांना २०१९ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. मल्याळम कवितेत आधुनिकतेच तत्त्व पेरणारा थोर लेखक म्हणून अक्किथम यांना गौरवलं जातं. अक्किथम स्वातंत्र्य चळवळीसोबतच यांचा समाजकार्यात सक्रिय आहेत. ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांच्या साहित्याचाच नाही तर जीवनाचाही गौरव करण्यात आलाय......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_587.html", "date_download": "2021-08-02T19:38:24Z", "digest": "sha1:MTOMVF4UAUTO4YSTCKLD5TH6YAKND6XZ", "length": 9487, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "निमणीत आरोग्य तपासणी - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पश्चिम महाराष्ट्र निमणीत आरोग्य तपासणी\nनिमणी येथे ' माझे कुटुंब .. माझी जबाबदारी ' या शासनाच्या मोह��मे अंतर्गत प्रत्येक घरी जावून सर्वांची ऑक्सिमिटर व इन्फ्रारेड थर्मामीटर गनने तपासणी सूरू केली असून निमणीचे सरपंच विजय पाटील हे स्वता या मोहिमेत पूर्ण गांव हेच माझे कुटुंब या भावनेने सहभागी होवून आशा ताईना मदत व मार्गदर्शन करीत आहेत. तसेच सर्वांना सहकार्याचे आवाहन करीत व धीर देत आहेत.नुकतेच त्यांच्या विशेष प्रयत्नातून कण्हेरी मठातील इम्युनिटी बूस्टर(रोगप्रतिकारक शक्तीवर्धक) औषधाचे वाटपही गावातील जवळजवळ सर्व कुटुंबांना वितरीत केले असून चुकून राहिलेल्या कुटुंबांनाही ते लवकरच दिले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे हे औषध सांगली जिल्ह्यात प्रथम निमणीत उपलब्ध झाले होते. त्याआधी मुलगा ओंकारच्या वाढदिवसानिमित्त अर्सेनिक अल्बम या रोगप्रतिकारक शक्ती वर्धक गोळ्यांचे मोफत वाटपही घरोघरी झाले आहे.या सर्व कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर बारीक लक्ष ठेवून आहेत.यासाठी त्यांना पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष,ग्रामस्तरीय समिती सदस्य,आशा सेविका,अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक व प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा स्टाफ या सर्वांची बहुमोल साथ लाभत आहे.\nTags # पश्चिम महाराष्ट्र\nखोपोलीतील मोटार मॅकेनिक टीमनं केली अनोख्या पद्धतीने पुरग्रस्तांची सेवा\nपूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात\nडिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअखेर कर्जत -माथेरान मिनी बस नेरळ खाडा येथे पोहोचली\nसावधान महाराष्ट्रात \"झिका\"ची एन्ट्री\nमुरबाडमध्ये अन्य भागाप्रमाणेच समान कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सदस्यांच्या मागणीनंतर निर्णय\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन साता���करांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ घडामोडी चंद्रपूर जाहिरात ज्ञान तंत्रज्ञान ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पर्यटन पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/sumedh-mudgalkar-career-horoscope.asp", "date_download": "2021-08-02T17:39:02Z", "digest": "sha1:RMY4WGRUT3KUST3UQTELXRR642Y3F3R7", "length": 13119, "nlines": 303, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Sumedh Mudgalkar करिअर कुंडली | Sumedh Mudgalkar व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Sumedh Mudgalkar 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 73 E 58\nज्योतिष अक्षांश: 18 N 34\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nSumedh Mudgalkar प्रेम जन्मपत्रिका\nSumedh Mudgalkar व्यवसाय जन्मपत्रिका\nSumedh Mudgalkar जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nSumedh Mudgalkar ज्योतिष अहवाल\nSumedh Mudgalkar फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nSumedh Mudgalkarच्या करिअरची कुंडली\nएखाद्या वादाच्या दोन्ही बाजू जाणून घेण्यास तुम्हाला आवडते, त्यामुळे कायदा आणि न्यायक्षेत्र ही तुमच्यासाठी उत्तम कार्यक्षेत्रे असतील. कामगार मध्यस्थीचे एखादे पद तुम्ही चांगल्या प्रकारे भूषवाल आणि ज्या ठिकाणी शांतता आणि एकजूट राखायची असल्यास तुम्हाला पाचारण केले जाईल, असे क्षेत्र तुमच्यासाठी चांगले राहील. ज्या ठिकाणी ताबडतोब आणि सतत निर्णय घ्यावे लागतात, असे कार्यक्षेत्र निवडू नका, कारण तुम्हाल चटकन निर्णय घेणे कठीण जाते.\nSumedh Mudgalkarच्या व्यवसायाची कुंडली\nतुम्ही शब्द उत्तर प्रकारे जुळवून मांडू शकता. त्यामुळे तुम्ही पत्रकार, प्राध्��ापक किंवा पर्यटन विक्री प्रतिनिधी (ट्रॅव्हलर सेल्समॅन) म्हणून उत्तम का करू शकता. काही व्यक्त करण्याने तुम्हाला कधी नुकसान होणार नाही. या गुणामुळे तुम्ही उत्तम शिक्षक होऊ शकाल. पण तुमचा संयम सुटतो, तेव्हा मात्र तुमची वागणूक वेगळीच असते. ज्या ठिकाणी चटकन विचार करून निर्णय घेणे आवश्यक असते, ते क्षेत्र तुमच्यासाठी योग्य असेल. पण ते एकसूरी काम नसावे, अन्यथा तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्हाला बदल आणि वैविध्य यांची आवड आहे. त्यामुळे ज्या कार्यक्षेत्रात तुम्हाला विविध ठिकाणी फिरावे लागेल, असे कार्यक्षेत्र तुमच्यासाठी चांगले राहील. दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःसाठी काम केले तर अधिक उत्तम राहील. तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे यायला आणि जायला आवडते, आणि तुम्ही स्वतःच स्वतःचे मालक असाल तरच हे शक्य आहे.\nSumedh Mudgalkarची वित्तीय कुंडली\nआर्थित परिस्थिती ही तुमच्या विरुद्ध असेल. तुम्हाला कधी कधी नशीबाची पूर्ण साथ मिळेल तर कधी कधी परिस्थिती एकदम उलट असेल. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सट्ट्यापासून किंवा जुगारापासून दूर राहा आणि उधळपट्टीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीत तुम्हाला बरेचदा विलक्षण आणि अनिश्चित परिस्थितीला सामोरे जावे लागते. तुम्हाला त्यातून पैसा मिळेल पण तुमच्याकडे तो सदैव राहणार नाही. तुमच्या कल्पना काळाच्या पुढच्या असतात. तुम्ही सट्टेबाजाराकडे आकर्षिले जाल आणि एक नियम म्हणून तुम्ही नेहमी मागे पडलेल्या घटकावर पैसा लावाल. इलेक्ट्रिक शोध, वायरलेस, रेडिओ, टीव्ही, चित्रपट आणि आगळ्यावेगळ्या इमारती किंवा बांधकाम, साहित्य किंवा अत्यंत कल्प रचना याबाबतीत तुम्हाला उत्तम संधी आहे.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2021-08-02T20:12:58Z", "digest": "sha1:S4SC5SVKPVDCBU7DG5Q5OTXU5WJC64XM", "length": 13215, "nlines": 316, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्लादिमिर पुतिन - विकिपीडिया", "raw_content": "\n७ ऑक्टोबर, इ.स. १९५२\n१२०००० अमेरिका डॉलर वार्षिक\n३१ डिसेंबर १९९९ ते ७ मे २००८\nव्लादिमिर व्लादिमीरोविच पुतिन (रशियन: Владимир Владимирович Путин) (७ ऑक्टोबर, इ.स. १९५२ - हयात) हे संयुक्त रशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष व सध्या रशियाचे पंतप्रधान, तसेच संयुक्त रशिया व रशिया आणि बेलारुस संघाच्या मंत्रिपरिषदेचे अध्यक्ष आहेत. ३१ डिसेंबर, इ.स. १९९९ रोजी रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन याच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर पुतिन राष्ट्राध्यक्ष बनले. इ.स. २००० सालातील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकींत पुतिन विजयी झाले. दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर ते ७ मे, इ.स. २००८ पर्यंत पदारूढ होते.\nरशियन राज्यघटनेच्या अनिवार्य अटींमुळे पुतिन सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊ शकले नाहीत. इ.स. २००८ च्या निवडणुकीमध्ये जिंकलेला त्याचा उत्तराधिकारी दिमित्री मेदवेदेव, याने पुतिन यांचे नाव पंतप्रधानपदासाठी सुचवले. पुतिन यांनी ८ मे, इ.स. २००८ रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. सप्टेंबर, इ.स. २०११ मध्ये त्यांनी इ.स. २०१२ सालातील अध्यक्षीय निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करून तिसर्‍यांदा अध्यक्ष बनण्याचा इरादा स्पष्ट केला.\nदेशात राजनैतिक स्थैर्य आणणे आणि कायदा सुव्यवस्था पुनःप्रस्थापित करण्याचे श्रेय पुतिन यांना दिले जाते.[१] दुसर्‍या चेचेन युद्धानंतर पुतिन यांनी राष्ट्रीय एकात्मता पुनःस्थापित केली. पुतिन यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत रशियन अर्थव्यवस्था आर्थिक संकटातून वर आली. सलग ९ वर्षे रशियन अर्थव्यवस्थेत वृद्धी होत आहे. देशाचे सकल आर्थिक उत्पन्न ७२% वाढले आहे [२] आणि गरिबी ५०%नी घटली.[३][४][५] देशातील जनतेचे सरासरी मासिक उत्पन्न ८० अमेरिकी डॉलरांहून वाढून ६४० अमेरिकी डॉलर झाले आहे[ संदर्भ हवा ]....\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : [[अनोळखी भाषा संकेत]] भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\n (German भाषेत). ०५/११/२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसोव्हियेट संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख\nलेनिन · स्टॅलिन · मालेन्कोव · ख्रुश्चेव्ह · ब्रेझनेव्ह · आंद्रोपोव्ह · चेरन���न्को · गोर्बाचेव · इवाश्को (कार्यवाहक)\nइ.स. १९५२ मधील जन्म\nसंदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2021-08-02T17:32:45Z", "digest": "sha1:5DUFUUYVI7RVLDP43TVR3CQGZKCLV7XN", "length": 7033, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुषमा शाळिग्राम - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nसुषमा अशोक शाळिग्राम या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी काही गुजराती पुस्तकांची मराठीत भाषांतरे केली आहेत.\nअतरापी (अनुवादित कादंबरी, मूळ गुजराती लेखक - ध्रुव भट्ट)\nअयोध्येचा रावण आणि लंकेचा राम : राम आणि रावण ह्यांच्या वैचारिक सहअस्तित्वाची अभिनव पुराणकथा (अनुवादित, मूळ गुजराती लेखक - दिनकर जोषी)\nकालपुरुष... : निर्विकार काळाची कहाणी (अनुवादित, मूळ गुजराती लेखक - दिनकर जोषी)\nचक्र ते चरखा (अनुवादित कथा, मूळ गुजराती लेखक - दिनकर जोषी) : अधारातील कृतिप्रवणता हीच जीवनशैली असणाऱ्या जमातीवरील अनोखी कहाणी). या कादंबरीवर 'Pilgrims in the Dark' नावाचा इंग्रजी चित्रपट आहे.\nचला जाणून घेऊ या गुडघेदुखी (अनुवादित, मूळ इग्रजी लेखिका - डाॅ. सावित्री रमैय्या)\nतिमिरपंथी (अनुवादित कथा, मूळ गुजराती 'चक्रथी चरखासुधी' लेखक - दिनकर जोषी)\nमनगट दणकट छातीत हिम्मत... (अनुवादित आत्मचरित्र, मूळ गुज��ाती लेखक - जुबानसिंह जाडेजा)\nमहाभारतातील पितृवंदना (अनुवादित, मूळ गुजराती 'महाभारतमां पितृवंदना' लेखक - दिनकर जोषी)\nमहाभारतातील मातृवंदना (अनुवादित, मूळ गुजराती - महाभारतमां मातृवंदना' लेखक - दिनकर जोषी)\nमहामानव सरदार पटेल (अनुवादित, मूळ गुजराती लेखक - दिनकर जोषी)\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० फेब्रुवारी २०१९ रोजी १०:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thelokshakti.com/fadnavis-should-apologize-bjp-mp-yuvraj-sambhaji-raje/", "date_download": "2021-08-02T19:10:41Z", "digest": "sha1:HGOQEMEKA7RTJ6D6QXJV26CQX7ZHGGMP", "length": 76944, "nlines": 649, "source_domain": "thelokshakti.com", "title": "फडणवीसांनी माफी मागावी - भाजप खासदार युवराज संभाजीराजे - लोकशक्ती", "raw_content": "सोमवार, ०२ ऑगस्ट २०२१\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या...\nकोरोनावरील लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याबाबतचा निर्णय आम्हाला न विचारता घेतला – तज्ञ डॉक्टर समिती\nRBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब���बर संचालकांची सद्दी संपणार..\n“…जेंव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श आणि बघण्यासाठी देखील कर आकारेल..”\nलहान मुलांवर उपचार करताना रेमडीसिवर इंजेक्शन वापरण्यास बंदी, स्टेरॉइडचा वापर प्रमाणात करण्याच्या सूचना..\nमनविसे अध्यक्ष पद अमित ठाकरेंकडे द्या, मनसे नेते अमेय खोपकर यांची मागणी\n| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मनसेला हा...\nमाझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप, गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार, केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी- आमदार प्रताप सरनाईक\nविदर्भाच्या प्रश्नावर लग्न न करण्याची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय गांभीर्याने घ्यावे\nकेंद्रात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावे – हसन मुश्रीफ\nगणेश नाईक आंदोलनावर की आंदोलनाच्या नेतृत्वावर नाराज.\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\n| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | रमन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाऊंडेशन, गुजरात संचालित उषा नॅशनल सायन्स...\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\n| मुंबई | महापुरामुळे चिपळूण आणि महाड येथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. कधीही न भरून येणारे...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\nमहाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या प्रदेश महिला अध्यक्षा पदी मिता तांबे यांची निवड..\nडॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या माध्यमातून अंध व अपंग व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय उपलब्ध..\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \nसध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या...\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\n| नागपूर / लोकशक्ती ऑनलाईन | देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग,...\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nपद्य पुरस्कार २०२१ घोषित.. वाचा पूर्ण यादी..\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\n| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | प्रत्येक...\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\nथोडेसेे गुणी शिक्षकांविषयी – भाग १ : प्रदिप देवरे\n४५० विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; शाळेबाहेर पालकांचे प्रतीकात्मक शाळा सुरु आंदोलन..\nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\n| नवी दिल्ली | स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळात...\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\n| प्रयोगशील | रँचो ची भारतीय सैन्यांना उबदार भेट \nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\n| साऊथम्पटन / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल...\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आ��तरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nIPL च्या खेळाडू लिलावाची तारीख ठरली.. इथे आणि या दिवशी होणार लिलाव..\nकोल्हापुरातही दि(डि)सले गुरुजी.. स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम विकसित..\nकाही दिवसांपूर्वी रवी केदार सर अध्यापक, विद्यामंदिर यादववाडी, तालुका करवीर यांना अविष्कार फाउंडेशनचा शाहू पुरस्कार जाहीर झाला....\nविशेष लेख : आझाद भाऊ मुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले\nअसा काढा ऑनलाईन आपल्या जमिनीचा नकाशा..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\nसामाजिक आणि व्यावसायिक ठिकाणी वावरताना आपला असंख्य लोकांशी संपर्क येतो. त्यातील काही लोकांशी आपल्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये जुळतात...\n‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nफडणवीसांना अफजलखान चावला का \nअन्वयार्थ : अजगराच्या पोटात अख्खा देश\nअन्वयार्थ : .…..त्यामुळे स्वराज्य मंडळ सर्वसामान्य सभासदांचा आवाज बनत आहे..\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने प��रणार नाहीत....\n“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या...\nकोरोनावरील लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याबाबतचा निर्णय आम्हाला न विचारता घेतला – तज्ञ डॉक्टर समिती\nRBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब्बर संचालकांची सद्दी संपणार..\n“…जेंव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श आणि बघण्यासाठी देखील कर आकारेल..”\nलहान मुलांवर उपचार करताना रेमडीसिवर इंजेक्शन वापरण्यास बंदी, स्टेरॉइडचा वापर प्रमाणात करण्याच्या सूचना..\nमनविसे अध्यक्ष पद अमित ठाकरेंकडे द्या, मनसे नेते अमेय खोपकर यांची मागणी\n| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मनसेला हा...\nमाझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप, गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार, केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी- आमदार प्रताप सरनाईक\nविदर्भाच्या प्रश्नावर लग्न न करण्याची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय गांभीर्याने घ्यावे\nकेंद्रात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावे – हसन मुश्रीफ\nगणेश नाईक आंदोलनावर की आंदोलनाच्य�� नेतृत्वावर नाराज.\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\n| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | रमन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाऊंडेशन, गुजरात संचालित उषा नॅशनल सायन्स...\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\n| मुंबई | महापुरामुळे चिपळूण आणि महाड येथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. कधीही न भरून येणारे...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\nमहाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या प्रदेश महिला अध्यक्षा पदी मिता तांबे यांची निवड..\nडॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या माध्यमातून अंध व अपंग व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय उपलब्ध..\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \nसध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या...\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\n| नागपूर / लोकशक्ती ऑनलाईन | देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग,...\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nपद्य पुरस्कार २०२१ घोषित.. वाचा पूर्ण यादी..\nउषा नॅश���ल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\n| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | प्रत्येक...\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\nथोडेसेे गुणी शिक्षकांविषयी – भाग १ : प्रदिप देवरे\n४५० विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; शाळेबाहेर पालकांचे प्रतीकात्मक शाळा सुरु आंदोलन..\nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\n| नवी दिल्ली | स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळात...\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\n| प्रयोगशील | रँचो ची भारतीय सैन्यांना उबदार भेट \nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\n| साऊथम्पटन / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल...\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nIPL च्या खेळाडू लिलावाची तारीख ठरली.. इथे आणि या दिवशी होणार लिलाव..\nकोल्हापुरातही दि(डि)सले गुरुजी.. स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम विकसित..\nकाही दिवसांपूर्वी रवी केदार सर अध्यापक, विद्यामंदिर यादववाडी, तालुका करवीर यांना अविष्कार फाउंडेशनचा शाहू पुरस्कार जाहीर झाला....\nविशेष लेख : आझाद भाऊ मुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले\nअसा काढा ऑनलाईन आपल्या जमिनीचा नकाशा..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\nसामाजिक आणि व्यावसायिक ठिकाणी वाव���ताना आपला असंख्य लोकांशी संपर्क येतो. त्यातील काही लोकांशी आपल्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये जुळतात...\n‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nफडणवीसांना अफजलखान चावला का \nअन्वयार्थ : अजगराच्या पोटात अख्खा देश\nअन्वयार्थ : .…..त्यामुळे स्वराज्य मंडळ सर्वसामान्य सभासदांचा आवाज बनत आहे..\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत....\n“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\nफडणवीसांनी माफी मागावी – भाजप खासदार युवराज संभाजीराजे\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | — मे ७, २०२० add comment\n| कोल्हापूर | छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी एका वादग्रस्त ट्विटवरून वाद निर्माण झाला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्विट केलं होतं. त्यावरून घमासान सुरू असताना काही जणांनी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनाही या वादात ओढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत वाद निर्माण क��णाऱ्यांना कडक शब्दात सुनावलं आहे.\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवरून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. कोल्हापूरमधील शाहू प्रेमी जनतेनं याचा निषेध करत फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. या संपूर्ण प्रकरणावर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी भूमिका मांडली. ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांनी शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.\nमाजी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासाहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केलं होतं. यामध्ये त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ असा केला. यातील ‘कार्यकर्ते’ या शब्दावर आक्षेप घेत शाहूप्रेमी नागरिकांनी फडणवीस यांच्या टीका केली. या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली होती.\nछत्रपती संभाजी राजे यांची ट्विटर पोस्ट :\nछत्रपती घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हे मला कुणीही शिकवण्याची गरज नाही छत्रपतींविषयी जेव्हा केव्हा एखादं प्रकरण समोर आलं, तेव्हा सर्वात आधी मी भूमिका घेतली आहे. प्रत्येक वेळी मी पुढे असतो, यापुढेही असेन. शिवरायांची तुलना नरेंद्र मोदींसोबत जेव्हा केली गेली, तेव्हा देशात सर्वात आधी मी बोललो होतो. सिंदखेड राजामधील माझ्या चालू भाषणात जेव्हा मला हे कळलं तेव्हा तात्काळ या घटनेचा जाहीर निषेध मी केला होता. केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, तेव्हा मी त्यांना माफी मागायला भाग पाडलं होतं. मग इतरांचं काय घेऊन बसलाय\nकाल माझ्या घरगुती कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्याने, समाज माध्यमांमध्ये घडत असलेली चर्चाही मला माहिती नव्हती. त्याआधी दिवसभरात माझ्या सहकाऱ्यांना राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती दिनाची तसेच आमच्या चिरंजीवांच्या वाढदिवसाची पोस्ट करायला सांगितली होती.\nसंध्याकाळी जेव्हा मी फोन चालू केला तेव्हा पत्रकाराचा फोन आला होता. त्यांना मी प्रतिक्रिया सुद्धा दिली. तोपर्यंत ते वा��ग्रस्त ट्विट डिलिट केलं गेलं होतं. म्हणून मी त्यावर काही बोललो नव्हतो. तरीही मी प्रतिक्रिया दिली.\nशिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज हे माझ्यासाठी सर्वस्व आहेत. त्यांच्या चरित्रातील आदर्शांवर चालण्याचा माझा प्रयत्न असतो. म्हणूनच दिल्लीमध्ये ऐतिहासिक शिवजयंती साजरी केली. राष्ट्रपती असतील किंवा परदेशी राजदूत असतील या सर्वांना महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला मी भाग पाडले. आज जगभर त्या शिवजयंतीची दखल घेतली जात आहे.\nसंसदेच्या प्रांगणात राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. त्यात देशभरातील सर्वपक्षीय नेत्यांना बोलावलं होतं. जवळपास ७० खासदार जमले होते. शाहू महाराजांवरील जयसिंगराव पवारांचे हजारो पुस्तके मी देशी विदेशी अतिमहत्वाच्या व्यक्तींना भेट म्हणून दिले आहेत. त्यातून महाराजांचा इतिहास पोचवण्यास मदतच होत आहे.\nमहाराष्ट्रात सारथी संस्थेच्या स्वायत्ततेसाठी आंदोलन उभं केलं. ते राजर्षी शाहू महाराजांचे जिवंत स्मारक आहे. त्याला जिवंत ठेवण्यासाठी मी रस्त्यावर उतरलो होतो. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी जे जे केलं. त्या गोष्टींमधून आदर्श घेऊन मी कार्य करत असतो. मराठा आरक्षणाच्या लढ्यात मी त्याच उद्देशाने उतरलो होतो. आजही आहे. कोल्हापुरातील महापुरात स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या करत असताना मी स्वतःचा विचार करत नाही. कारण, त्यावेळी माझ्यासाठी देशहित , समाजहित महत्वाचे असते.\nसांगायचा मुद्दा एवढाच आहे की, प्रत्यक्ष कृतीतून काम करून दाखवण्याचा माझा स्वभाव आहे. शिवरायांपासून, राजर्षींपर्यंत माझ्या सर्व पूर्वजांनी हीच शिकवण दिली आहे.\nघराणे छत्रपती शिवाजी महाराज देवेंद्र फडणवीस भाजपा मराठा समाज राजश्री शाहू महाराज वारसा शिवप्रेमी सामाजिक चळवळ\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 28, 2021\nदेश - विदेश महाराष्ट्र\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 27, 2021\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हा��� मदतीचा..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 26, 2021\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 26, 2021\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 25, 2021\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 25, 2021\nमहाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या प्रदेश महिला अध्यक्षा पदी मिता तांबे यांची निवड..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 24, 2021\nडॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या माध्यमातून अंध व अपंग व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय उपलब्ध..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 23, 2021\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या सहा विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने उचलला शैक्षणिक खर्च..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 22, 2021\nठाणे महाराष्ट्र शहर शैक्षणिक\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 21, 2021\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 20, 2021\nमनविसे अध्यक्ष पद अमित ठाकरेंकडे द्या, मनसे नेते अमेय खोपकर यांची मागणी\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 18, 2021\nउल्हासनगरमध्ये नवीन १०० बेड्सच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा आणखी एक यशस्वी पाठपुरावा..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 16, 2021\nपुणे महाराष्ट्र मुंबई शहर\nमहत्वाची बातमी : उद्या दहावीचा निकाल, दुपारी होणार जाहीर\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 15, 2021\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे उद्या राज्यव्यापी आंदोलन, केंद्राकडून निधी मिळावा सह विविध महत्वाच्या मागण्यांवर उद्या होणार लक्षवेधी आंदोलन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 14, 2021\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 13, 2021\nअमरावती नागपूर पुणे महाराष्ट्र शहर\nजुन्या पेन्शनच्या मागणीसाठी होणार भव्य आंदोलन, राज्यातील कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीची ऑनलाईन सभा संपन्न..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 12, 2021\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन ��क्क संघटनेचा चौफेर मंत्रालयीन पाठपुरावा; महत्वाच्या विषयांबाबत घेतल्या विविध भेटी..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 10, 2021\nनाशिक लेखमाला शहर शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा शैक्षणिक\nथोडेसेे गुणी शिक्षकांविषयी – भाग १ : प्रदिप देवरे\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 9, 2021\nठाणे महाराष्ट्र राजकारण शहर\nमाझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप, गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार, केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी- आमदार प्रताप सरनाईक\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 6, 2021\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nGo to top गुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nGo to top दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम……… एकेकाळी जगात डाव्या विचारांचा तत्कालीन तरुणाईच्या मनावर मोठे गारुड होते. रशिया ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nGo to top माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज बुधवारी (दि. ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजग बदलणारी माणसं - बाबा आमटे\nGo to top श्रध्येय बाबा आमटे यांची आज जयंती.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ - साने गुरुजी\nGo to top करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे जडेल नाते प्रभुशी तयाचे या ओळींचा मथितार्थ ज्यांनी आयुष्यभर जपला, ज्यांनी लावलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजुन्या पेंशन चळवळीचा अजातशत्रू - बाजीराव मोढवे\nGo to top तो काळ होता… पेंशन साठी संघटन असावे ह्या विचाराचा जोर संपुर्ण राज्यभर तुफान पकडत होता. तब्बल १० ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलाखो संकटांना एकाकी आस्मान दाखवणारा कणखर सह्याद्री शरद पवार..\nGo to top महाराष्ट्र हा राकट आहे कणखर आहे चिवट आहे आणि इथली माणसंही तशीच, याचा प्रत्यय देणारी घटना म्हणजेच ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : भारत भालके - जनमानसातील नेतृत्व\nGo to top पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी (27 नोव्हेंबर) मध्यरात्री निधन झालं. यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nराजकारणातील आश्वासक तरुण तुर्क - मा. आ. राहूलदादा जगताप\nGo to top राजकारणात जमिनीवर पाय रोवून जो काम करतो तो नेहमीच यशस्वी होतो. ही गोष्ट जो नेता अंगिकारतो, तो ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तीवेध : नोबेल पुरस्कार प्राप्त अमेरिकन साहित्यिक लुइज ग्लूक..\nGo to top स्वीडिश नोबेल कमेटीने गुरुवारी अमेरिकन कवयत्री लुइज ग्लूक (७७) यांना या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर केला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nअशी आहे रामजन्मभूमी पूजन कार्यक्रमाची पत्रिका..\nराज्यातील लॉकडाऊन वर मुंबईतील डब्बेवाले, टॅक्सी वाले नाराज..\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\nविशेष लेख : खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना अनावृत्त पत्र\nदिल्या घरी सध्या तरी खुश, वैभव पिचड यांच्या सध्या शब्दाने राजकीय चर्चेला उधाण..\nव्यक्तिवेध : आधुनिक काळातील संत वै. ह. भ. प. विनायक अण्णा कोंढरे\nछत्रपती चे संचालक अनिल बागल यांच्यावर प्राणघातक हल्ला..\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nGo to top असं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nGo to top ही धन्य सावित्री बाई sssहा हा हा हा..ही धन्य सावित्री बाई..आमुची आईवेगळी मायरोवूनी पायकोटी समुदायसज्ज झाला..उभे आभाळ ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nGo to top ( मा. शिवसेनाप्रमुख गेलेत.. तेव्हा त्यांना वाहिलेली आदरांजली..) तू वेगळा सेनापती अन वेगळे सरकार तू..तू ढाल अन ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nGo to top गोळी विरुद्ध गांधी –बापू..त्यांनी तुझ्यावर तीन गोळ्या झाडल्या –तू मेला नाहीसपुन्हा पुन्हा उगवत राहिलासतनात, मनात, शेतात, रानात… ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : आत्महत्या - ह्याची नि त्याची\nGo to top गळफास त्यानेही घेतला गळफास यानेही घेतलाजीवानिशी तो ही गेला अन् जीवानिशी हा ही गेला हा बांधावरच्या बाभळीला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : ' बाप ' नावाची आई..\nGo to top रोज रात्र झाली कि मी शोधत असतो बाप..आयुष्याच्या क्षणाक्षणात अन् पुस्तकाच्या पानापानात..बाप असतो मनाच्या हळव्या कोपऱ्यातली जागा..उसवलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत हरहुन्नरी सायकलिस्ट अमर शर्मा..\nGo to top सर्वांना नमस्कार🙏 लोकसंवाद मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आज आपण भेटणार आहोत एका बहाद्दर सायकलिस्टला अर्थात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत मंगलमय गोपळवाडीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक - श्रीमान नारायण मंगलारम\nGo to top आज लोक संवाद मध्ये आपल्या सोबत आहेत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक नारायण मंगलारम. नारायण सरांना सन ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत आपल्या शाळेला आयुष्य अर्पित केलेले आदर्श गुरु - संदीप पवार सर..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. संदीप भगवान सर , सहशिक्षक जिल्हा ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत एक अवलिया विज्ञान प्रसारक डॉ. सुधीर कुंभार..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, एक बहुपेडी विज्ञान अवलिया डॉक्टर सुधीर कुंभार सर… डॉ. सुधीर कुंभार ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत प्रतिभावान युवा कवयित्री ज्योती भारती..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, युवा कवयित्री ज्योती भारती… त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून एम ए (मराठी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : ह. भ. प. गणेश महाराज भगत यांच्यासमवेत..\nGo to top कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nसद्य परिस्थितीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/jalgaon-accident-news-32", "date_download": "2021-08-02T19:36:54Z", "digest": "sha1:J2D47ZQ4MZREUUJRIRDIPEALYRETDMSI", "length": 3821, "nlines": 27, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "jalgaon accident news", "raw_content": "\n...अखेर 'त्या' कारचालकाविरोधात गुन्हा दाखल\nनशिराबाद येथील घटना : चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने घडली होती घटना\nजळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :\nतालुक्यातील नशिराबाद येथे बा��ाजी तोलकाट्यासमोर राष्ट्रीय महामार्गावर दुभाजकावर बसलेल्या दोन जणांना भरधाव कारने उडविल्याची घटना 11 जुलै रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली होती.\nया अपघातात झैनोद्दीन अमिर मण्यार वय 60 रा. मणीयार मोहल्ला, नशीराबाद याचा मृत्यू झाला होता. या अपघाताप्रकरणी सोमवार, 12 जुलै रोजी अज्ञात कारचालकाविरोधात नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.\n11 जुलै रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास नशीराबाद येथील बालाजी तोलकाट्यासमोर राष्ट्रीय महामार्गावर वाहन उभे करुन झैनोद्दीन मण्यार व चांदखान रशीदखान हे दोघे जण बसले होते. यादरम्यान भुसावळकडून एम.एच. 19 झेड 2020 या क्रमांकाची भरधाव वेगाने कार आली.\nत्याने अचानक बे्रक दाबला, यात त्याचा कारवरील ताबा सुटला. या कारने दुभाजकावर बसलेल्या झैनोद्दीन व चांदखान मण्यार या दोघांना धडक दिली. अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. झैन्नोदीन मण्यार यांचा यात मृत्यू झाला होता.\nतसेच वाहनाचेही नुकसान झाले होते. अपघातानंतर कारचालक घटनास्थळाहून पसार झाला होता. या अपघाताप्रकरणी सोमवार 12 जुलै रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास शरीफ खान, शशीद खान वय 44 रा. रहेमान शहा बाबा चौक, नशीराबाद यांच्या फिर्यादीवरुन एम.एच. 19 झेड 2020 या क्रमाकांच्या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र भास्कर करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/national-international/the-monsoon-session-of-parliament-will-take-place-from-july-19-to-august-13-will-have-19-business-days-lok-sabha-speaker-om-birla", "date_download": "2021-08-02T17:40:44Z", "digest": "sha1:6QKQRWDBSTPINGX75LM7NPDVXYWOJUTX", "length": 8589, "nlines": 29, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Parliament Monsoon Session : १९ दिवस चालणार संसदेचे पावसाळी अधिवेशन, 'या' मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा", "raw_content": "\nParliament Monsoon Session : १९ दिवस चालणार संसदेचे पावसाळी अधिवेशन, 'या' मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन(Monsoon Session Of Parliament) १९ जुलैपासून सुरू होणार आहे. १३ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार आहे. पावसाळी अधिवेशनात एकूण १९ दिवस कामकाज चालणार असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला(Loksabha Speaker Om Birla) यांनी दिली आहे.\nओम बिर्ला यांनी सांगितले की, संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होईल आणि ते १३ ऑगस्टपर्यंत चालेल. या सत्रामध्ये १९ बैठका होतील. ओम बिर्ला यांनी पुढे सांगितले की संसदेचे ग्रंथालय डिजिटल केले जाईल. यामध्ये १८५४ पासून ते आत्तापर्यंतची सर्व कार्यवाही डिजिटल करण्यात येईल. यासह, १०० % ई-नोटीसचे लक्ष्य आहे. प्रश्नांची उत्तरही डिजिटल असतील.\nPetrol-Disel Price : डिझेलच्या दरात काहीशी घट पण पेट्रोलचा भडका कायम, जाणून घ्या आजचे दर\nलोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व विस्तृत व्यवस्था सभागृहात केल्या जातील, जेणेकरुन सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू शकेल. कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे, परंतु देशातील बर्‍याच राज्यांत अद्यापही संसर्ग दर ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आम्ही करोनाच्या नियमांचे पालन करूनच सर्व व्यवस्था केल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, ज्यांनी कोरोना लस घेतली नाही अशा लोकांना अधिवेशनासाठी, संसद आवारात प्रवेश करण्यापूर्वी आरटी-पीसीआर चाचणी (RT-PCR Test) करण्यास सांगितले जाईल. ३२३ खासदारांचे लसीकरण झाले आहे, तर काही वैद्यकीय कारणांमुळे २३ खासदार लसीचा पहिला डोसही घेऊ शकले नाहीत.\nदरम्यान, या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष अनेक विषयांवर सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न करेल. उत्तर प्रदेशातील नुकत्याच झालेल्या ब्लॉक प्रमुख निवडणुकीत झालेला हिंसाचार, करोना लसीकरण (Corona vaccination) किंवा करोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी, शेतकरी चळवळ, महागाई या सर्व मुद्दयांवरून विरोधी पक्ष मोदी सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. याचबरोबर, कृषी कायदे रद्द करण्याची मागणीही संसदेत पुन्हा एकदा होऊ शकते.\nCorona Update : भारतातील रिकव्हरी रेट ९७.२२ टक्क्यांवर, आतापर्यंत तीन कोटी रुग्णांची करोनावर मात\nदुसरीकडे, संसदेचे जास्तीत जास्त कामकाज कोणत्याही अडथळाविना करता येईल, याची खात्री करुन घेण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असेल. तसेच, या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार जास्तीत जास्त बिले मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिसून येते. संसदेत ४० हून अधिक बिले प्रलंबित आहेत. पाच अध्यादेशांनाही बिलाचे स्वरूप दिले जाऊ शकते. सध्या होमिओपॅथी सेंट्रल काउन्सिल (दुरुस्ती) अध्यादेश, इंडियन मेडिसिन सेंट्रल काउन्सिल (दुरुस्ती) अध्यादेश, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि त्यालगतच्या क्षेत्रातील वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोग अध्यादेश, दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (दुरुस्ती) अध्यादेश आणि न्यायाधिकरण सुधारणा (युक्तिवाद आणि सेवा अटी) अध्यादेश ���ागू आहे. या अधिवेशनात विधेयक स्वरूपात हे अध्यादेश आणले जाऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nदरवर्षी पावसाळी अधिवेशन हे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते आणि स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर संपते. गेल्या वर्षी कोरोनाच्या संकट काळात १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर असा संसदेच्या अधिवेशनाचा कार्यक्रम ठरवण्यात आला होता. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगनुसार खासदारांची बैठक व्यवस्था, दोन रांगांमध्ये काचांचे आवरण अशा अनेक पद्धतीने करण्यात आली होती. खासदारांच्या डेस्कसमोर काचेचे आवरणही लावण्यात आले होते. इतकेच नाही तर उभे राहून बोलण्यास मनाई करण्यात आली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathilyrics.net/2015/08/ek-tutari-dya-maj-anuni.html", "date_download": "2021-08-02T18:17:30Z", "digest": "sha1:VOQOQHSFPC52OXLAHCBTR6EIAHK7R4AL", "length": 3447, "nlines": 80, "source_domain": "www.marathilyrics.net", "title": "Ek tutari dya maj anuni / एक तुतारी द्या मज आणुनी -- #केशवसुत | Marathi Lyrics", "raw_content": "\nEk tutari dya maj anuni / एक तुतारी द्या मज आणुनी -- #केशवसुत\nएक तुतारी द्या मज आणुनी\nफुंकीन जी मी स्वप्राणाने\nभेदुनी टाकीन सारी गगने\nदीर्घ तिच्या त्या किंकाळीने,\nअशी तुतारी द्या मजलागुनि\nजुने जाऊ द्या मरणालागुनि\nजाळूनी किंवा पुरुनी टाका\nसडत न एका ठायी ठाका\nसावध ऐका पुढल्या हाका\nखांद्यास चला खांदा भिडवूनी\nएक तुतारी द्या मज आणुनी\nप्राप्तकाल हा विशाल भूधर\nसुंदर लेणी तयात खोदा\nनिजनामे त्या वरती नोंदा\nबसुनी का वाढविता मेदा\nविक्रम काही करा चला तर\nहल्ला करण्या ह्या दंभावर,ह्या बंडावर\nशुरांनो या त्वरा करा रे\nसमते चा ध्वज उंच धारा रे\nनीती ची द्वाही फिरवा रे\nतुतारीच्या या सुरा बरोबर\nवृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें \nअगड धूम नगारा सोन्याची जेजुरी, I Jai Malhar Title song Lyrics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/yavatmal/four-arrested-in-yavatmal-for-black-marketing-of-remdesivir/articleshow/82494189.cms", "date_download": "2021-08-02T19:18:56Z", "digest": "sha1:UOS72NMKPZFNXHDMYKUV4K3LM5CYLYRP", "length": 14687, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरेमडेसिविरचा काळाबाजार; पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवले आणि...\nरेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा यवतमाळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.(Remdesivir Black Marketing in Yavatmal)\nयवतमाळमध्ये रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश\nबनावट ग्राहक पाठवून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौघांना रंगेहाथ पकडले\nनागपूरमधून रेमडेसिविरचा पुरवठा झाल्याचा संशय\nयवतमाळ: जिल्ह्यात रेमडिसिवर इंजेक्शनचा काळाबाजार जोरात सुरू असून गरजू करोना रुग्णांना न मिळणाऱ्या या इंजेक्शनची मनमानी दराने विक्री होत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळंब येथील एका मेडिकलवर बनावट ग्राहक पाठवून सुरुवातीला तीन व नंतर सहा इंजेक्शन खरेदी केली व ही इंजेक्शन विकणाऱ्या डॉक्टरसह चौघांना रंगेहाथ अटक केली. यामध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (Remdesivir Black Marketing in Yavatmal)\n; जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल\nकळंब येथील डॉ. अक्षय तुंडलवार यांच्या मेडिकलमधून रेमडिसिवर विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने एक डमी ग्राहक पाठवून तेथे रेमडिसिवर इंजेक्शनची मागणी केली. सुरुवातीला ६० हजारात इंजेक्शन खरेदीचा व्यवहार ठरला. त्यानुसार मेडिकल स्टोअरमधील सावन अरुण राठोड (वय ३५) यांने कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाखाली तीन इंजेक्शन आणून दिले. त्यावेळी तिथं साध्या वेषात असलेल्या पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. त्यांच्या सांगण्यावरून डॉ. अक्षय तुंडलवार (वय २५) वर्षे यालाही ताब्यात घेतले. कळंब येथील कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेला कंत्राटी परिचारक सौरभ मोगरकर याने इंजेक्शन पुरविल्याचे डॉक्टरने सांगितले. पोलिसांनी तात्काळ सौरभला ताब्यात घेतले.\nवाचा: 'तसं होऊ द्यायचं नसेल तर मोदी-शहांना स्वत:ला बदलावं लागेल'\nअशाच प्रकारे दुसरा सापळा रचून रेमडेसिविरची विक्री करणाऱ्या बिल्किस बानो मोहम्मद इक्बाल अन्सारी (६७ वर्षे, राहणार - जाजू चौक यवतमाळ) हिला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या महिलेकडे १२ इंजेक्शनची मागणी केली. तिने सहा इंजेक्शन काढून दिले तर उर्वरित सहा रविवारी देण्याचे ठरले. पोलीस पथकाने लगेचच तिला अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, गुन्हे शाखेचे प्रमुख प्रदीप सिंह परदेशी, किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय अमोल पुरी, विवेक देशमुख, गजानन करेवाड, औषधे निरीक्षक सविता दातीर, गजानन डोंगरे, विशाल भगत, कवीश पाळेकर, निलेश राठोड यांनी केली.\nरुग्णांना दिली जाणारी इंजेक्शन बाहेर विक्रीला आणली जात असावी, असा पोलिसांचा संशय व्यक्त होत आहे. आरोग्य कर्मचारी असलेला सौरभ मोगरकर हा यवतमाळ येथील रुग्णालयात काही दिवस कार्यरत होता. बिल्किस बानो हिची नातेवाईक नागपूर येथे परिचारिका म्हणून काम करते. तिथूनच रेमडिसिवर इंजेक्शन पुरविले जात असल्याचा संशय आहे.\nवाचा: लॉकडाऊनमुळं शेतकऱ्यांची कोंडी; बाजारातून परत आणावा लागतोय शेतमाल\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nकरोना काळात दिव्यांगांना मिळणार हक्काची ई-ट्रायसिकल महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nन्यूज जिनं हरवलं ती 'ताई'च झाली सिंधूची फॅन; म्हणाली, सिंधूमुळेच मला...\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nक्रिकेट न्यूज भारतीय संघाला मोठा धक्का; महत्वाचा सलामीवीरही इंग्लंडमधील सामन्याला मुकणार\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nक्रिकेट न्यूज IND VS ENG : रोहित शर्मानं टीम इंडियासाठी बनवला अफलातून गेम; व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही खूष व्हालं...\nमुंबई मुंबई, ठाण्यातील निर्बंध उठणार की कायम राहणार असा आहे सरकारचा आदेश\nन्यूज भारत, चीन,अमेरिका नाही तर हे छोटे देश देतात ऑलिम्पिक पदक विजेत्यांना सर्वाधिक रक्कम, जाणून घ्या...\nरत्नागिरी 'या' जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सुरू असलेलं फेसबुक अकाऊंट फेक\nन्यूज एका चित्रपटानं हॉकी संघात भरला जोश अन् इतिहास घडला, जाणून यशाची पूर्ण कहाणी...\nमुंबई 'या' ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम; पाहा, यात तुमचा जिल्हा आहे का\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nकार-बाइक Maruti ची 'स्वस्त' कार याच महिन्यात लाँच होणार किंमत ५ लाखांपेक्षा कमी, ५ हजारांत बुकिंग सुरू\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B5_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82", "date_download": "2021-08-02T20:05:55Z", "digest": "sha1:O4YESHV5Y75NVNQDRXAFRIPD37NUMHIK", "length": 5849, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अमेरिकेतील इमारती व वास्तू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:अमेरिकेतील इमारती व वास्तू\nअमेरिकेतील इमारती व वास्तू\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\n► अमेरिकेतील उंच इमारती व वास्तू‎ (३ प)\n► अमेरिकेतील धरणे‎ (२ प)\n► न्यू यॉर्क शहरामधील इमारती व वास्तू‎ (७ प)\n► अमेरिकेतील विमानतळ‎ (४ क, ५५ प)\n► वॉशिंग्टन, डी.सी.मधील इमारती व वास्तू‎ (५ प)\n► शिकागोमधील इमारती व वास्तू‎ (२ सं.)\n\"अमेरिकेतील इमारती व वास्तू\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nदेशानुसार इमारती व वास्तू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १८:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policetimes.co.in/9582/", "date_download": "2021-08-02T17:56:25Z", "digest": "sha1:LMSGHJKJH5JD4V2GNKOIUR4FFV24LUS2", "length": 18142, "nlines": 180, "source_domain": "policetimes.co.in", "title": "इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी सावदा या कार्यकारिणीत *उपाध्यक्ष पदी शेख रफीक शेख गुलाब* – पोलिस टाईम्स", "raw_content": "\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा व��्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nपोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे मोठे नुकसान\n*सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचा बेमुदत संपाचा इशारा\nसम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nश्री बागडे बाबा मानवमित्र* *संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत\nयेवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी\nHome/ताज्या घडामोडी/इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी सावदा या कार्यकारिणीत *उपाध्यक्ष पदी शेख रफीक शेख गुलाब*\nइत्तेहाद एज्युकेशन सोसायटी सावदा या कार्यकारिणीत *उपाध्यक्ष पदी शेख रफीक शेख गुलाब*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070 26/05/2021\nइत्तेहाद एज्युकेशन सोसायटी सावदा या कार्यकारिणीत *उपाध्यक्ष पदी शेख रफीक शेख गुलाब*\nजळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा शहरातील नामांकित संस्था इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी ची नुकतेच बैठक संपन्न झाली असता सभेत कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले आहे संस्थेच्या उपाध्यक्ष पदी ज्येष्ठ संस्थापक संचालक शेख रफीक शेख गूलाब यांची वर्णी लागली असून सर्वानुमते ठराव करुन त्यांना निवड करून‌ नियुक्ती करण्यात आली आहे\nगावात त्यांना पद मिळाले म्हणून संस्थेच्या कार्याची प्रशंसा होत आहे\nसंस्थेने त्यांना न्याय दिला आहे\nसंस्था प्रगती पथावर आहे\nसंस्था ने संस्था द्वारा संचलित कारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल साठी नवीन इमारत बांधकाम पूर्ण करून शाळेसाठी उपलब्ध करून दिली आहे\nशेख रफीक गुलाब हे खुश असून संस्था व शाळेसाठी नेहमी प्रगती करण्यासाठी संस्था मंडळासोबत राहतील\nसंस्था अध्यक्ष अकबर खान , सचिव शेख सुपडू , संचालक शेख इक्बाल,अकरम खान, लुकमान खान, मुख्तार अली आणि हनिफ सर यांनी अभिनंदन केले आहे\nगावात सर्व संचालकांचा कौतुक केलं जातं आहे\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nछप्परबंद, शाह, फकीर समाजास विमुक्त जातीचे दाखले व वैधता प्र���ाणपत्र मिळण्यास अडचणी दूर होणार : आमदार फारूक शाह*\nकर्जत मध्ये उभे राहणार प्रशासकीय भवन 14 कोटींची तरतूद\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय*\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nजे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…\nसावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…\nखालापुर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने साजरा\nसावदा पालिका व मातंग वड्यात क्रांतीचे उत्तम साहित्य निर्माते अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली*\n.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब About Business Classic Color Content Foods Games Life Style Team Tech Timeline Travel World अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी https://policetimes.co.in/4479/ पोलीस टाईम न्यूज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290 मंत्री\nमाहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक\nभारती ताई पवार# यांनी वधुवराना शुभ आशिर्वाद दिला\nवनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*\nनामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”\nअदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक\nजत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.\nआयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सतिशसिंह परदेशी यांची नियुक्ती*\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nवाचकानी कंमेन्ट जरुर करावी...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nसतिशसिंग जी हार्दीक अभिनंदन...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nशादी हाॅल येवला मे शाह काॅलनी के लिये सब से ज्यादा सुझाव आये...\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070\nपोलीस टाईम्स न्युज साठी महाराष्ट्र राज्यात प्रतीनीधी नेमने आ...\nसर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-marathi-news-signs-temperature-rise-today-and-heavy-rains-february-399844", "date_download": "2021-08-02T17:43:34Z", "digest": "sha1:LTN3VLMKQZR65QVCOZVSPOFHV4E44UVM", "length": 9735, "nlines": 135, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आजपासून तापमान वाढीचे अन् फेब्रुवारीत वादळी पावसाचे संकेत", "raw_content": "\nयंदा थंडीने हुलकावणी दिली असून, आजपासून दिवसाच्या तापमानात वाढ होण्याची व पुढील आठवड्यासह फेब्रुवारीमध्ये वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार असून, आतापासूनच शेतकऱ्यांना आवश्‍यक ती खबदरादी म्हणून उपाययोजना करावी लागणार आहे.\nआजपासून तापमान वाढीचे अन् फेब्रुवारीत वादळी पावसाचे संकेत\nअकोला : यंदा थंडीने हुलकावणी दिली असून, आजपासून दिवसाच्या तापमानात वाढ होण्याची व पुढील आठवड्यासह फेब्रुवारीमध्ये वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार असून, आतापासूनच शेतकऱ्यांना आवश्‍यक ती खबदरादी म्हणून उपाययोजना करावी लागणार आहे.\nउत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम गेल्या आठवड्यात विदर्भासह राज्यभरात दिसून आला होता. त्यामुळे मागील आठ ते दहा दिवस सर्वत्र काही प्रमाणात थंडीची लाट अनुभवला आली होती. त्यानंतर संपूर्ण जानेवारीत कडाक्याच्या थंडीची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, तीन ते चार दिवसांपासून अचानक वातावरणात बदल दिसून येत असून, दिवसाच्या तापमानात काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे.\nहेही वाचा - कोरोना लसीकरणानंतर दोन महिलांना आली रिॲक्शन\nसोमवारी (ता.१८) अकोल्यात कमाल ३२.६ तर, किमान १८ अंश सेल्सिअसची नोंद झाली. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे चित्र सुद्धा अकोल्यासह काही भागात आहे. या आठवड्यात वातावरणात अशाच प्रकारे बदल राहून दिवसाच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.\nहेही वाचा - आमदार अमोल मिटकरी यांच्या गावात ग्रामस्वराज्य पॅनलचा उधळला गुलाल\nयाचाच परिणाम म्हणून पुढील आठवड्यासह फेब्रुवारीत वादळी पावसाची शक्यता सुद्धा वर्तविण्यात आली आहे. याचा गहू, हरभरा, भाजीपाला व फळ उत्पादकांना मात्र मोठा फटका बसून, नुकसान सोसावे लागू शकते.\nकिडीचा हल्ला ठरतोय डोकेदुखी\nवातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम पिकांवर झाला असून, बहुतांश भागात हरभऱ्याच्या पिकावर किडीचा ���्रादूर्भाव झाल्याचे चित्र आहे. वातावरणातील या बदलाचा इतर पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना कीड नियंत्रण व्यवस्थापनाचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.\nहेही वाचा - धक्कादायक मतमोजणी सुरू असतानाच सख्ख्या चुलत भावाने केला चाकू हल्ला\nया वर्षी अपेक्षित थंडी अनुभवायला आली नाही. सध्या अकोला, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यासह विदर्भात तापमानात वातावरणात काही प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र आहे. पुढील आठवड्यात तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम म्हणून पुढील आठवड्यासह फेब्रुवारीत वादळी पावसाची शक्यता राहू शकते.\n- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर\n(संपादन - विवेक मेतकर)\nशिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या मदाणी ग्रामपंचायतवर फडकविला झेंडा\nमतदारराजाची युवकांना पसंती, तेल्हारा तालुक्यात परिवर्तनाची लाट\nआजपासून प्रवाशांच्या सेवेत आणखी तीन विशेष रेल्वे गाड्या\nनवा गडी नवा राज, मूर्तिजापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत तरूणांना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154356.39/wet/CC-MAIN-20210802172339-20210802202339-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}