diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0378.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0378.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0378.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,397 @@ +{"url": "http://www.akhilbhartiyavarkarimandal.org/gallery.html", "date_download": "2021-07-29T21:03:50Z", "digest": "sha1:WT4R6ZK5LJTS3OZVTQL46VOPEIZ4HMQP", "length": 2175, "nlines": 15, "source_domain": "www.akhilbhartiyavarkarimandal.org", "title": "अखिल भारतीय वारकरी मंडळ", "raw_content": "\nमंडळाच्या अध्यक्ष विषयी महिती\nअखिल भारतीय वारकरी मंडळाच्या छायाचित्रांचा संग्रह\n१) अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विविध कार्यक्रमाचे मान्यवरांना निमंत्रण देताना विविध प्रसंगी भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांना निवेदन देताना मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश बोधले महाराज व इतर मान्यवर आणि मंडळाचे काही पदाधिकारी.\n2) अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विविध कार्यक्रमाचे मान्यवर व मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश बोधले महाराज व इतर मान्यवर आणि मंडळाचे काही पदाधिकारी.\n3) अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विविध कार्यक्रमाचे मान्यवरांना निमंत्रण व निवेदन देताना मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश बोधले महाराज व इतर मान्यवर आणि मंडळाचे काही पदाधिकारी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/manacha-warkari-decided-for-kartiki-ekadashi-official-mahapuja-which-is-held-at-pandharpur-vitthal-temple-mhsp-499751.html", "date_download": "2021-07-29T21:14:37Z", "digest": "sha1:DMB6RIGTCY2OJ26NH5OESP5TWIEXKG64", "length": 8048, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विठुमाऊलीची सेवा करणाऱ्या या दामप्त्याला मिळाला कार्तिकीच्या महापूजेचा मान– News18 Lokmat", "raw_content": "\nविठुमाऊलीची सेवा करणाऱ्या या दामप्त्याला मिळाला कार्तिकीच्या महापूजेचा मान\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा होणार\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा होणार\nपंढरपूर, 25 नोव्हेंबर: विठ्ठल मंदिरात गेल्या 10 वर्षांपासून वीणेकरी म्हणून पहारा देणारे कवडुजी नारायण भोयर (वय- 64 ) व त्यांच्या पत्नी कुसुमबाई भोयर (वय-55) या दाम्पत्याला कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा मान मिळाला आहे. उद्या, गुरुवारी पहाटे कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचेवेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून भोयर दाम्पत्य उपस्थित राहणार आहे. हेही वाचा...राज ठाकरेही हळहळले, अहमद पटेलांचा सत्तेच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच विठ्ठल मंदिरातील एकूण सहा वीणेकऱ्यांमधून चिठ्ठी टाकून ही निवड आज करण्यात आली. भोयर दाम्पत्य हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा होणार आहे. यंदा कार्तिकी यात्रेवे��ी देखील वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश नसल्याने आषाढी एकदाशीप्रमाणेच मंदिरातील वीणेकऱ्यांमधून चिठ्ठी टाकून कवडुजी भोयर यांची निवड करण्यात आली. कवडुजी भोयर हे मूळचे डौलापूर (पो.मोझरी, शेकापूर तालुका हिंगणघाट, जि. वर्धा) येथील रहिवासी असून गेल्या 10 वर्षांपासून पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ते वीणेकरी म्हणून पहारा देत आहेत. ते स्वतः आणि त्यांचं कुटुंबीय माळकरी आहेत. मागील आठ महिन्यांपासून लॉकडाऊनच्या काळात देखील ते मंदिरात पूर्णवेळ सेवा करीत आहेत. पंढरपूरात नाकाबंदी विठ्ठल मंदिरातील एकूण सहा वीणेकऱ्यांमधून चिठ्ठी टाकून ही निवड आज करण्यात आली. भोयर दाम्पत्य हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा होणार आहे. यंदा कार्तिकी यात्रेवेळी देखील वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश नसल्याने आषाढी एकदाशीप्रमाणेच मंदिरातील वीणेकऱ्यांमधून चिठ्ठी टाकून कवडुजी भोयर यांची निवड करण्यात आली. कवडुजी भोयर हे मूळचे डौलापूर (पो.मोझरी, शेकापूर तालुका हिंगणघाट, जि. वर्धा) येथील रहिवासी असून गेल्या 10 वर्षांपासून पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ते वीणेकरी म्हणून पहारा देत आहेत. ते स्वतः आणि त्यांचं कुटुंबीय माळकरी आहेत. मागील आठ महिन्यांपासून लॉकडाऊनच्या काळात देखील ते मंदिरात पूर्णवेळ सेवा करीत आहेत. पंढरपूरात नाकाबंदी दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाची कार्तिकी एकादशीची यात्रा प्रतिकात्मक आणि मर्यादित स्वरुपात करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि सोलापूर जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहराची नाकाबंदी करण्यात आली आहे. हेही वाचा..विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याच्या शेंडीवर न्हाव्यानं फिरवली कात्री, नंतर झालं असं... कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये चारही बाजूंनी नाकाबंदी करण्यात आली आहे. पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या 9 गावामध्ये ही नाकाबंदी असणार आहे. कार्तिकी यात्रा गावोगावी साजरा करण्याचं सोलापूर जिल्हा प्रशासनाने आवाहन केलं आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये गर्दी कमी होण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा मानस आहे. अन्य जिल्ह्यातील भाविक, वारकरी पंढरपुरात येऊ नये यासाठी ��ंढपूर शहरात अठराशे पोलिस तैनात करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.\nविठुमाऊलीची सेवा करणाऱ्या या दामप्त्याला मिळाला कार्तिकीच्या महापूजेचा मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranayak.in/dhaandaraphalae-karsanaa-raavajai", "date_download": "2021-07-29T22:33:08Z", "digest": "sha1:5RMNHGJC2U3QPC3JABJPUT2C5SH6AZV5", "length": 27928, "nlines": 138, "source_domain": "maharashtranayak.in", "title": "धांदरफळे, कृष्णा रावजी | महाराष्ट्र नायक", "raw_content": "\nSearch for पर्याय निवडा महाराष्ट्र नायकलेखक\nकार्यक्षेत्र निवडा (Optional) साहित्य विज्ञान-तंत्रज्ञान शिक्षण न्यायपालिका प्रशासन संरक्षण कृषी-पशुसंवर्धन दृश्यकला चित्रपट संगीत प्राच्यविद्या धर्मपरंपरा आरोग्य राजकारण समाजकारण पत्रकारिता उद्योग अर्थकारण सहकार इतिहास नाटक क्रीडा प्रस्तावना\nजन्मस्थळ निवडा (Optional) कोल्हापूर छिंदवाडा जुनागड तळे त्र्यंबकेश्‍वर दिग्रास नांधवडे न्याहळोद पुणे पुसद फ्रान्स बँकॉक बर्‍हाणपूर मराठवाडा माझगाव मिसराकोटी वाठार वाराणसी वाशिम सांगली हुबळी amaravati gulbarga kinvat अंबप अंबाजोगाई अंबेजोगाई अंबोरा अंमळनेर अकोट अकोला अकोला अकोळनेर अहमदनगर अक्कलकोट अचलपूर अजमेर अत्रौली(उत्तर प्रदेश) अदासा अमरावती अमरावती अमरावती - बाजार अमरावती - भातकुली - देवरी अमेरिका अलाहाबाद अलाहाबाद(उत्तर प्रदेश) अलिगढ अलिबाग अलिबाग - धोकवडे अलिराजपूर अलीबाग अहमदनगर अहमदनगर - लोणी अहमदाबाद अहिरवाडी(सोलापूर) आंजर्ली आंजर्ले आंध्र प्रदेश आंध्रप्रदेश आंबाजोगाई आंबेगाव आंबेजोगाई आग्रा आचरे(मालवण) आजगांव आजरा आटपाडी आपटे आयर्लंड आर्वी आलिबाग आळे इंग्लंड इंदापूर इंदापूर - बावडा इंदूर इंदौर इचलकरंजी इस्लामपूर उज्जैन उत्तर कानडा उत्तर प्रदेश उत्तर बंगाल उत्तरप्रदेश उनियारा उमरेठ उसगाव गोवा उस्मानाबाद एलिचपूर ओतूर(पुणे) औंध औरंगाबाद औरंगाबाद - कन्नड कणकणहळ्ळी कणकवली(सिंधुदुर्ग) कन्नड करंजगाव करजगाव कराची कराड कर्जत कर्नाट कर्नाटक कर्नाटक - धारवाड कर्नाटक - विजापूर - सिंदगी कऱ्हाड कलकत्ता कलेढोण कल्याण कळंब कळमनुरी कवठे कवठे एकंद कवलापूर जि. सांगली काटेवाडी काणकोण कानपूर कारवार कारवार - होनावर काळभोर काश्मीर किर्लोस्करवाडी कुंदगोळ कुंभोज कुरंदवाड कुरुंदवाड कुरूंदवाड कुलाबा केरळ केळवली कोकण कोकण - रायगड - पाली कोकण - वे��गुर्ले कोकणा-नेरळ कोजागरी कोट्याळ कोदेगाव कोपरगाव कोपरगाव - मढी खुर्द कोपरगाव - माहेगाव कोपरगाव जि. अहमदनगर कोरगाव(गोवा) कोलकत्ता कोल्हपुर कोल्हापुर कोल्हापुर - नृसिंहवाडी कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर - इचलकरंजी कोल्हापूर - शिरोळ - जांभळी कोल्हापूर - शिरोळा - निमशिरगाव कोळथरा कोव्हियम कौठा - औसा - लातूर खटाव खडकवाडी खांडवा खानदेश खानदेश - जळगाव - अमळनेर - डांगरी खामगाव खामागावी गगनबाडा गडचिरोली गडहिंग्लज गावदेवी गिरगाव गुजरात गुजराथ गुहागार गोंदवले सातारा गोंदिया गोकर्ण, महाबळेश्वर गोधेगाव गोमंतक गोमेवाडी गोरेगाव गोवा ग्वाल्हेर ग्वाल्हेरला चंद्रपूर चंद्रपूर - ब्रह्मपुरी - नवरगाव चांदा चांदूर चाकलपुरा चाफळ चाळीस-गाव चाळीसगाव चिंचणी चिंचवड चिकोडी चिपळूण चिमूर चेन्नई चैन्नई जन्म आंध्र जबलपुर जबलपूर जमखंडी जमखिंडी जयपूर जर्मनी जळगाव जळगाव - चाळीसगाव जळगाव - पाचोरा जळगाव - भुसावळ - मनूर जळगाव - सावदा जांभळी जालना जिंतूर जुनागढ जुन्नर जुवे(गोवा) जेजुरी जेजुरी-थोपाटेवाडी जोधपुर जोधपूर झज्जर झज्जर(हरियाणा) झाशी ठाणे ठाणे - बोर्डी ठेंबू डिचोली(गोवा) तामिळनाडू तामीळनाडू तासगाव तीरुवला तुगाव तेल्हारा त्नागिरी - वेंगुर्ले - कोचरे द. आफ्रिका दमन दर्यापूर दादर दाभोई दामोह दारव्हा दिंडोरी नाशिक दिल्ली दुतोंड देगलूर देवगड देवरुख द्वारका धरणगाव धार धारवाड धाराशिव धुळे नंदुरबार नगर नरसिंगगड नवसारी नांदेड नागपुर नागपूर नागपूर नाशिक नाशिक - कळवण - बेज नाशिक - निफाड नाशिक - निफाड - कुंदेवाडी नाशिक - पिंपळगाव निकोल्स्बर्ग निपाणी निलंग नेपाळ नेरूर नेवासा पंजाब पंजाब - मुलतान पंढरपूर पणजी पनवेल परभणी परभणी परभणी - वसमत - पुरजळ परळी परळी-वैजनाथ पांढरकवडा(विदर्भ) पाकिस्तान पाचगणी पाटण पाटणसांगवी(नागपूर) पाडळी - ठाणगाव - नाशिक पारगाव पारनेर पार्से पालघर पालोद पुणे पुणे पुणे - बारामती पुणे - बारामती - काटेवाडी पुणे - भोर- हातनोशी पुणे - मुळशी - ताथवडे पुरंदर पेठ पेडने पेण पैठण पोलंड पोलादपूर फगवाल(जम्मू) फलटण फानासगाव फोंडा(गोवा) बंगरूळ बंगलोर बंगळुरु बंगळुरू बंगळूर बंगाल बडोदा बांदोडा-फोंडा बाणापूर बाप्तिस्मा बामणोली बारामती बारामती - निंबुत बालाघाट बिलासपुर बिलासपूर बिहार बीड बुलढाणा बेडग बेळगाव बेळगाव - मुचंडी बोरविहार बोर्डी ब्रह्मदेश भंडारा भंडारा - साकोली - लाखनी भावनगर भिलवाडा भिवंडी भीरतंडे भुसावळ भोर मंगरूळ मंगरूळपीर मंगलोर मंगळवेढा मंचर मडकई मडगाव मडगाव-गोवा मद्रास मध्य प्रदेश मध्यप्रदेश मध्यप्रांत ममदापूर मलकापूर महाड महाराष्ट्र महू माणगाव सावंतवाडी माणूर माथेरान माध्य प्रदेश मालवण मालेगाव मालेगाव बीड माळेगाव माहुली मिरज मिरजोळी मीरत मुंबई मुंबई मुंबई - दादर मुंबई - पार्ले मुंबई उपनगर मुंबई शहर मुम्बई मुरादाबाद(उत्तर प्रदेश) मुरुड मुरुड दापोली मूलतापी मेनापूर मैसूर मैहर मोडलिंब मोरगाव मोहाडी म्यानमार म्हापसा(गोवा) म्हैसूर - बेनाडी यमनकडी यरगट्टी यवतमाळ यवतमाळ - पुसद - गहुली यावली यू.एस.ए. येवला येसगाव रंगून रत्नागिरी रत्नागिरी - आढंब रत्नागिरी - परुळे रत्नागिरी - मुरूड रत्नागिरी - श्रीक्षेत्र परशुराम रत्नागीरी रत्‍नागिरी राजमहेंद्री राजस्थान राजापूर रामदुर्ग(दक्षिण महाराष्ट्र) रायगड रायगड - पनवेल - साई रायपुर रायपूर राहुरी रोण रोहा - सोनगाव रोहे लंडन लखनऊ लांजा लाडवंती लातूर लालीयाना लासूर लाहोर लोणी वरणगाव वरपुड वरूड वरोरा वर्धा वऱ्हाड वसई वसई वाई वाढोडे वाळकेश्वर वाळवा वाशीम विजपूर - सिंदगी विजापूर विदर्भ विरार विशाखापट्टणम विसापूर वेंगुर्ला वेंगुर्ले वेल्हे महाल वैजापूर वैश्वी शिरवळ शिरोडे शिर्डी शेगाव शेणगाव अमरावती श्रीगोंदा श्रीरामपूर श्रीलंका संगमनेर संगमेश्वर सहारनपूर सांगली सांगली सांगली - खानापूर - पोसेवाडी सांगली - पद्माळे सांगली - मिरज - पद्माळे सांगेम साखरपा(नाणीज-नांदवली) सातारा सातारा सातारा - कासेगाव सातारा - कोरेगाव - पाडळी सातारा - लिंब-गोवा सातारा - वाई - भुईंज सातारा - सांगली - देवराष्ट्र सावंतवाडी सावनेर - पाटनसावंगी सावर्डे सासवड सिंदखेड सिंधुदुर्ग सिंधुदूर्ग सिकंदराबाद सिन्नर सुरत सुलतानकोट - सक्कर सुळेभावी(कर्नाटक) सूरत सेंधवा सोनई सोलापुर सोलापूर सोलापूर - मार्डी सोलापूर - माळशिरस सौराष्ट्र स्कॉटलंड स्कॉटलंड - डम्बर्टन स्टुटगार्ड हंगेरी हंगोली हडफडे हरगुड हरदोली हिंगणघाट हिंगोली हिस्सार(हरियाणा) हेदवी हेदेवी हैदराबाद हैद्राबाद\nमराठवाड्यातील माहुरगड येथील रेणुकामातेचे भक्त व थोर दत्त उपासक, प्रसिद्ध कविश्रेष्ठ संत विष्णुदास माहूरकर यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रावजी होते. ��्यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील ‘धांदरफळ’ म्हणून त्यांचे आडनाव धांदरफळे झाले. मूळ पुरुष चिंतामणीबुवा ऊर्फ श्रीधर हे धर्मपरायण होते. पुढे हे घराणे भ्रमण करीत सातारा येथे स्थायिक झाले.\nविष्णुदास यांचे परिवारातील नाव कृष्णा होते; परंतु विष्णुदास हेच नाव सर्वत्र प्रसिद्ध झाले. त्यांना विष्णू, अनंत, गणपती असे तीन भाऊ व दोन बहिणी होत्या. आपले ज्येष्ठ बंधू विष्णू याविषयीच्या आदरापोटी कृष्णाने कवी म्हणून ‘विष्णुदास’ असे नाव धारण केले असावे, असे काही अभ्यासकांचे मत आहे. सातारा येथेच विष्णुदास यांचे प्राथमिक शिक्षण झाले. लहानपणापासूनच त्यांस भटकंतीची आणि देवाधर्माची विशेष आवड होती. साताऱ्याजवळील माहुली,जरंडेश्वर, खिंडीतील गणपती,औंधची देवी ही ठिकाणे विष्णुदासांची आवडीची ठिकाणे होती. या स्थळांना वारंवार भेटी देण्याचा त्यांस छंदच जडला होता. लहानपणीच ते प्रवचन, कीर्तन शिकले होते. तसेच उत्स्फूर्त कविता, विशेषत: भक्तिगीते रचण्याचा त्यांना नाद होता.\nसातारा-औंध रस्त्यावरील रहिमतपूर येथील हरिभक्तिपरायण सातपुते यांचा धांदरफळे कुटुंबाशी निकटचा स्नेहसंबंध होता. या सातपुते यांची कन्या रुक्मिणी हिच्याशी विष्णुदास यांचा १८५६ साली विवाह झाला. अध्यात्मरंगी विष्णुदासांना परमार्थात प्रपंचाची अडचण नको होती; पण अखेर आई-वडिलांच्या आग्रहापुढे त्यांना नमते घेऊन लग्न करणे भाग पडले. लग्न झाले तरी विष्णुदास संसारात रमले नाहीत.\nसाताऱ्याजवळील त्रिपुटी येथील साधक-अधिकारी पांडुरंगबुवा दगडे यांच्याशी पारमार्थिक चर्चा करण्यात, साधना करण्यात विष्णुदास यांचा वेळ जात असे. दगडेबुवा यांच्या समवेत विष्णुदासांनी पंढरपूर, तुळजापूर, देहू, आळंदी अशा तीर्थक्षेत्रांच्या यात्राही केल्या होत्या. परमेश्वराची ओढ, ईश्वराचा शोध त्यांना घरात स्वस्थ बसू देत नव्हता. पण प्रपंच-पत्नी सोडून कसे जायचे, हा प्रश्न त्यांना पडला होता. पत्नीची परवानगी घेऊन घर सोडून जावे या प्रामाणिक हेतूने त्यांनी पत्नीला आपला मनोदय सांगितला आणि एके दिवशी ते घर सोडून निघून गेले.\nगृहत्याग करून, ठिकठिकाणी हिंडून ते पंढरपूरला आले व तेथून तुळजापूर, विजापूर करीत हंपीच्या विरूपाक्षाच्या दर्शनाला गेले. असेच भटकत भटकत ते एके दिवशी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आले. रेणुकामाते��े दर्शन करताच त्यांना एक प्रकारची मन:शांती, समाधान लाभले आणि ईश्वरभेटीची त्यांची तळमळ संपुष्टात आली. रेणुकामातेच्या भक्तीने त्यांच्या काव्याला नवा बहर आला व नव्या-नव्या रचना होत राहिल्या. माहूर येथील श्री. रेणुराव देशमुखांकडे त्यांना आश्रय मिळाला. भल्या पहाटे उठून मातृतीर्थावर स्नान करून, संध्या आटोपून विष्णुदास गडावर रेणुकामातेच्या दर्शनास जात. तेथून समोरच्या डोंगरावरील दत्त दर्शनास व अनसूया दर्शनास जात व परत येताना गडावरील कालीमातेचे दर्शन करून येत. हा त्यांचा नित्यनेम होता. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता एक कठोर व्रत म्हणूनच ते हा नित्यनेम पार पाडत असत. गावात पाच घरे भिक्षा मागून ते आपली भूक भागवत व उरलेला सर्व वेळ रेणुकामातेशी संवादात, अनुसंधानात घालवत. विष्णुदास यांना साक्षात रेणुकेचे व दत्तप्रभूंचे दर्शन घडलेले होते.\nसंत विष्णुदास यांचे चरित्र व काव्य तीन खंडांमध्ये प्रसिद्ध झालेले आहे. या खंडांमध्ये त्यांनी रचलेल्या भक्तिरचना, आरत्या, कविता, पदे,अष्टके आणि अभंग अशी वैविध्यपूर्ण व विपुल काव्यरचना आहे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या काही लावण्या, प्रेमगीते, विरहगीतेसुद्धा प्रसिद्ध आहेत. रेणुका व दत्तभक्तांमध्ये यांच्या भक्तिरचना फार लोकप्रिय आहेत.\nसातारकडचे एक देवीभक्त सदोबा काळे माहूरला दर्शनास आले असता त्यांना विष्णुदास दृष्टीस पडले. ही वार्ता साताऱ्याला जाऊन त्यांनी विष्णुदास यांच्या पत्नीला सांगितली. विष्णुदासांची सोळा वर्षांनी पत्नीशी माहूर येथे भेट झाली. त्यांचा नव्याने संसार सुरू झाला; पण काही वर्षांतच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. ५०-५५ वर्षे माहूर येथेच वास्तव्य केल्यामुळे विष्णुदासांना ‘माहूरकर’ म्हणूनच ओळखले जाते. थोर दत्तभक्त टेंब्येस्वामींसह अनेक साधु-संत विष्णुदासांना भेटण्यास आले होते.\nसत्तरी ओलांडल्यानंतर विष्णुदासांची प्रकृती वृद्धापकाळाने क्षीण होत गेली. मठाची जबाबदारी शिष्य खंडेराव यांच्यावर सोपवून ते मुक्त झाले. पौष शुद्ध सप्तमीला, (इ.स. १९१६) ते रात्री सिद्धासन घालून ओंकार जप करीत बसले व पहाटे समाधिस्थ झाले. तेथे त्यांचे समाधी मंदिर बांधण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/%E0%A4%9F%E0%A5%80-20-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8/", "date_download": "2021-07-29T20:58:05Z", "digest": "sha1:JAMKOVZPQHODWPM6QBT6VYKHTCHSEZL5", "length": 50812, "nlines": 431, "source_domain": "shasannama.in", "title": "टी 20 विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यासाठी शिखर धवनला 'ही' गोष्ट करणे गरजेचे, वीवीएस लक्ष्मणचा महत्त्वपूर्ण सल्ला | Indian New Skipper Shikhar Dhawan Should hit More runs in Sri lanka Tour to Secure Postion t20 World Cup Team says VVS Laxman – शासननामा न्यूज - Shasannama News टी 20 विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यासाठी शिखर धवनला 'ही' गोष्ट करणे गरजेचे, वीवीएस लक्ष्मणचा महत्त्वपूर्ण सल्ला | Indian New Skipper Shikhar Dhawan Should hit More runs in Sri lanka Tour to Secure Postion t20 World Cup Team says VVS Laxman – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nमदत नव्हे कर्तव्य; राज देशमुख मित्र परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदत\nचिकुनगुनिया, डेंग्यूचे उरुळीकरांवर सावट\nवीर धरणाचे सात दरवाजे उघडले; नीरा नदीला आला पुर\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला गुन्हा\nअटल अर्थसहाय्य योजना : २०१९ च्या संदर्भात कृषिपूरक सहकारी संस्था चालकांचे केंद्रीय सहकार मंत्र्यांना साकडे..\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला गुन्हा\nपुणे पिंपरी चिंचवडमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार का …पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय भाष्य, म्हणाले …\nछावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामघायतिडक पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\n‘त्या’ भन्नाट ट्विटनंतर पुणे पोलिसांचा आणखी एक षटकार, मनोज वाजपेयीसह नेटिझन्सकडून लाईक्सचा पाऊस\nस्थानिकांच्या धाडसामुळं चिमुकलीला जीवदान, वाहून जाणाऱ्या मुलीची अशी केली सुटका, पाहा थरारक VIDEO\nICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांतील कामगिरीचा फायदा | ICC Players of the Month June Nominees Announced indias...\nM S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं स्टम्पिंग करायचा, धोनीसाठी आयसीसीचा खास Video | ICC Wish M S Dhoni Happy...\nCopa America : Live मॅचमध्ये मेस��सीच्या पायातून रक्ताची धार, तरी सामन्यात दिमाखदार खेळ, संघाला पोहचवलं अंतिम सामन्यात | In Copa America 2021 Argentina vs...\nVideo | राज कपूर यांच्या टीमशी मुकाबला, दिलीप कुमारांनी क्रिकेटच्या मैदानातही दाखवला जलवा\nIND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून परतीचे आदेश | Ind vs Eng Test Series BCCI Tells Opener Shubman Gill...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nमदत नव्हे कर्तव्य; राज देशमुख मित्र परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदत\nचिकुनगुनिया, डेंग्यूचे उरुळीकरांवर सावट\nवीर धरणाचे सात दरवाजे उघडले; नीरा नदीला आला पुर\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला गुन्हा\nअटल अर्थसहाय्य योजना : २०१९ च्या संदर्भात कृषिपूरक सहकारी संस्था चालकांचे केंद्रीय सहकार मंत्र्यांना साकडे..\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला गुन्हा\nपुणे पिंपरी चिंचवडमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार का …पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय भाष्य, म्हणाले …\nछावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामघायतिडक पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\n‘त्या’ भन्नाट ट्विटनंतर पुणे पोलिसांचा आणखी एक षटकार, मनोज वाजपेयीसह नेटिझन्सकडून लाईक्सचा पाऊस\nस्थानिकांच्या धाडसामुळं चिमुकलीला जीवदान, वाहून जाणाऱ्या मुलीची अशी केली सुटका, पाहा थरारक VIDEO\nICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांतील कामगिरीचा फायदा | ICC Players of the Month June Nominees Announced indias...\nM S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं स्टम्पिंग करायचा, धोनीसाठी आयसीसीचा खास Video | ICC Wish M S Dhoni Happy...\nCopa America : Live मॅचमध्ये मेस्सीच्या पायातून रक्ताची धार, तरी सामन्यात दिमाखदार खेळ, संघाला पोहचवलं अंतिम सामन्यात | In Copa America 2021 Argentina vs...\nVideo | राज कपूर यांच्या टीमशी मुकाबला, दिलीप कुमारांनी क्रिकेटच्या मैदानातही दाखवला जलवा\nIND vs ENG : भारतीय संघा��ा झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून परतीचे आदेश | Ind vs Eng Test Series BCCI Tells Opener Shubman Gill...\nHomeक्रीडाटी 20 विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यासाठी शिखर धवनला 'ही' गोष्ट करणे गरजेचे,...\nसध्या युवा खेळाडू असणारा भारतीय संघ (Indian Cricket team) श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) या संघाचे नेतृत्त्व करत आहे.\nमुंबई : भारताच्या युवा खेळाडूंचा भरणा असलेला क्रिकेट संघ सध्या कर्णधार शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर आहे. यावेळी संघासोबत बीसीसीआयचे दोन निवडकर्ते देखील या दौऱ्यावर जाणार आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू देबाशीष मोहंती आणि अबे कुरवीला अशी या दोघांची नावे असून ते आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी देता येऊ शकते हे पाहणार आहेत. युवा खेळाडूंसह दिग्गज शिखर धवनही मागील काही सामने चांगल्या फॉर्मसाठी धडपड करत असल्याने आगामी टी-20 विश्वचषकात त्याला जागा मिळवता यावी यासाठी माजी दिग्गज क्रिकेटपटू वीवीएस लक्ष्मणने त्याला एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. (Indian New Skipper Shikhar Dhawan Should hit More runs in Sri lanka Tour to Secure Postion t20 World Cup Team says VVS Laxman)\nआगाम टी20 विश्वचषकाच्या भारतीय संघात सलामीवीर म्हणून जागा मिळवण्यासाठी धवनने मेहनत करण्यास सुरुवात केली आहे. आयपीएलमध्ये त्याने चांगली कामगिरी देखील केली आहे. मात्र तरीदेखील के एल राहुल (K L Rahul) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यानंतर शिखरचा पर्याय उपलब्ध होत असल्याने त्याला आणखी मेहनत करणे गरजेचे आहे. हा श्रीलंका दौऱा त्याच्यासाठी चांगली संधी असल्याने त्याने याचा फायदा घ्यावा असं लक्ष्मणने म्हटलं आहे.\nलक्ष्मण स्टार स्पोर्ट्सच्या ‘गेम प्लान’ या कार्यक्रमात बोलताना म्हणाला, ”टी-20 विश्वचषकाचा विचार करता शिखर धवनने या संधीचा फायदा उचलणे महत्त्वाचे आहे. भारतीय संघात जागा बनवण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. त्यातच धवन श्रीलंका दौऱ्यावर कर्णधार म्हणून असल्याने त्याच्यावर इतरही जबाबदाऱ्या असतील. पण त्याने जबाबदाऱ्यांसोबतच धावा बनवून संघात स्थान सुरक्षित करण्याचा प्रयत्न करायला हवा.’’\nभारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या मते टी-20 सामन्यांत सलामी फलंदाजानी चांगली सुरुवात करुन देणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यात भारताकडे चांगल्या फॉर्ममध्ये असणारे के एल राहुल आणि रोहिथ शर्मा हे फलंदा�� असल्याने शिखरसाठी स्पर्धा मोठी आहे. त्यामुळे त्याने जास्तीत जास्त धावा केल्यास त्याची संघात जागा सुरक्षित होऊ शकते असंही लक्ष्मणने म्हटलं.\nहे ही वाचा :\nWTC Final मध्ये पराभवानंतर श्रीलंका दौरा जिंकण्यासाठी युवा क्रिकेटपटू करतायत मेहनत, बीसीसीआयने शेअर केले फोटो\nVideo : ‘या’ स्टार खेळाडूने बॅटने नाही तर गॉल्फ स्टिकने खेळला हेलिकॉप्टर शॉट, व्हिडीओ पाहून क्रिकेटप्रेमी खुश\nIPL 2022 बाबत मोठी माहिती समोर, स्पर्धेत होणार मोठे बदल, संघाची संख्या वाढवणार, ‘या’ कंपन्यामध्ये संघ विकत घेण्यासाठी चुरस\nPrevious articleफडणवीसांना सभागृहात बोलूच दिले नाही, भुजबळांना मात्र मुभा, यामुळे भाजप आमदार झाले आक्रमक\nNext articleBhaskar Jadhav: हमरीतुमरी, शिवीगाळ… भास्कर जाधवांनी सांगितलं नेमकं काय घडलं\nICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांतील कामगिरीचा फायदा | ICC Players of the Month June Nominees Announced indias...\nM S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं स्टम्पिंग करायचा, धोनीसाठी आयसीसीचा खास Video | ICC Wish M S Dhoni Happy...\nCopa America : Live मॅचमध्ये मेस्सीच्या पायातून रक्ताची धार, तरी सामन्यात दिमाखदार खेळ, संघाला पोहचवलं अंतिम सामन्यात | In Copa America 2021 Argentina vs...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले – शासननामा न्यूज - Shasannama News on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले - coronavirus see latest updates m on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्य on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nखासगी शाळेच्या मनमानी \"फी\" पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट् on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nशिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार – शासननामा न्यूज - Shasannama News on ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध – मा. आमदार नरेंद्र पवार\nओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्य on राज्यपाल भेटीत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप; निलंबित आमदारांनी केल्या २ मागण्या\n12 MLC appointments: ठाकरे सरकारला सुप्रिम कोर्टात दणका; विधान परिषदेवर आमदारांच्या नियुक्त्यांचे आदेश राज on दिनो मोरिया हा BMC मधला सचिन वाझे; ‘या’ आमदाराचा खळबळजनक आरोप\nतरच मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु होणार; महापौरांनी दिली माहिती – शासननामा न्यूज - Shasannama News on धनगर समाजाचे आरक्षण अंमलबजावणी व एक हजार कोटिंकरिता मुख्यमंत्र्यांची वेळ मागीतली आहे – खा. डॉ. विकास महात्मे\nसरनाईक यांच्या पत्रावर संजय राऊत म्हणाले, तो मुद्दा महत्त्वाचा – शासननामा न्यूज - Shasannama News on धनगर समाजाचे आरक्षण अंमलबजावणी व एक हजार कोटिंकरिता मुख्यमंत्र्यांची वेळ मागीतली आहे – खा. डॉ. विकास महात्मे\n सलग तिसऱ्या दिवशीही शून्य करोनामृत्यूची नोंद – शासननामा न्यूज - Shasannama News on धनगर समाजाचे आरक्षण अंमलबजावणी व एक हजार कोटिंकरिता मुख्यमंत्र्यांची वेळ मागीतली आहे – खा. डॉ. विकास महात्मे\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\n नवोदित अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू; महिनाभरापूर्वी झालं होतं लग्न\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फा�� गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.कारण परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी...\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nमुंबई : पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी...\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nमुंबई – अंधेरी उपनगरात आज एक चार मजली इमारत कोसळली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमाराला हा प्रकार घडला. त्यात जीवित हानी झाली नसली तरी सहा जण...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले – शासननामा न्यूज - Shasannama News on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले - coronavirus see latest updates m on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्य on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nखासगी शाळेच्या मनमानी \"फी\" पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट् on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nशिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार – शासननामा न्यूज - Shasannama News on ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध – मा. आमदार नरेंद्र पवार\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://unacademy.com/class/undefined/CTW3X880", "date_download": "2021-07-29T21:58:33Z", "digest": "sha1:YVFGGF4ULFDLF3HGNOT5VEYUOB4DOE5R", "length": 4742, "nlines": 111, "source_domain": "unacademy.com", "title": "MPSC - महाराष्ट्राचा प्राकृतिक रचनेवर आतापर्यंत विचारले गेलेले MPSC चे PYQ Concepts Explained on Unacademy", "raw_content": "\nमहाराष्ट्राचा प्राकृतिक रचनेवर आतापर्यंत विचारले गेलेले MPSC चे PYQ\nस्पर्धा परीक्षेचा अभ्यास जुन्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे केला तर तो सर्वात चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो त्यामुळे मी नोव्हेंबर 2019 मध्ये आपल्यासाठी महाराष्ट्रातील भूगोलावर आधारित म्हणजेच एमपीएससी च्या जुन्या प्रश्नपत्रिका व प्रश्न घेऊन येत आहे स्पेशल क्लास हा मोफत असतो तरी आपण सर्वांनी स्पेशल क्लास मध्ये सहभागी व्हावे\n२ तासांचा संयुक्त महा रणसंग्राम : भाग ५ (किरण गायकवाड सरांसोबत)\nGeography :- कम्बाईन परीक्षेसाठी नकाशांचा अभ्यास\nनकाशाच्या साहाय्याने अभ्यास करा व अचूक प्रश्न सोडवा\nमहाराष्ट्राचा भूगोल - ३ तासात रिव्हिजन - IV\nसंयुक्त पूर्वपरीक्षा स्पेशल - भूगो�� उजळणी मॅरेथॉन 1\nभूगोल- प्रश्न उत्तरे आणि सर्वांगीण विश्लेषणP2\nभूगोल (96): महाराष्ट्राचा व भारताचा महारांसंग्राम किरण सरांसोबत\nभूगोल (97): महाराष्ट्राचा व भारताचा महारांसंग्राम किरण सरांसोबत\nराज्यघटना अखंड उजळणी (भाग 66): बीएसएम मेथड व जुन्या प्रश्नांसह\nभूगोल : ७, ८, ९ वि क्रमिक पुस्तक : किरण सरांसोबत भाग 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/coronavirus-today-246-patients-infected-and-ten-died-314398", "date_download": "2021-07-29T22:59:16Z", "digest": "sha1:D7VWJLHNTWE7H6E4XQHDYRQ2HHKUJIOY", "length": 20200, "nlines": 148, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | औरंगाबादेत दहा कोरोनाबाधीतांचा मृत्यू, २४६ रुग्ण बाधीत", "raw_content": "\nऔरंगाबादेत आता रोजच कोरोना बाधित दोनशेच्या पार रुग्ण आढळत आहेत. औरंगाबादकरांसाठी ही चिंतेची बाब असून जिल्ह्यात आज (ता. २९) २४६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यात औरंगाबाद शहरातील १४३ व ग्रामीण भागातील १०३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे औरंगाबादकरांसह ग्रामीण भागातील नागरिकांनी अधिक सुरक्षित राहण्याची खूप गरज आहे.\nऔरंगाबादेत दहा कोरोनाबाधीतांचा मृत्यू, २४६ रुग्ण बाधीत\nऔरंगाबाद : औरंगाबादेत सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूत वाढ होत असुन आणखी दहा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात एक महिला व नऊ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.\nजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २५७ बळी कोरोनासह इतर व्याधींनीही गेले आहेत. यात घाटी रुग्णालयात १९६ खासगी रुग्णालयात ६० व जिल्हा रुग्णालयात एक जणाचा बळी गेला आहे.\nद्वारकापुरी, उस्मानपुरा येथील ६४ वर्षीय पुरुष रुग्णाला २८ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याच दिवशी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.\nजयभवानीनगर येथील ९४ वर्षीय पुरुष रुग्णाला २६ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा १८ जूनला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचा २८ जूनला सकाळी आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.\nदेवळाई सातारा परिसर येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णाला २८ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा २८ जूनला दुपारी एकच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांचा २९ जूनला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब होता.\nभीमनगर, भावसिंगपुरा येथील २७ वर्षीय पुरुष रुग्णाला २८ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा २८ जूनला रात्री पाऊने अकराच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांचा २९ जूनला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना एक्यूट गॅस्ट्रोएंटरायटीस ही व्याधी होती.\nमॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार\nकुंभारवाडा येथील ७७ वर्षीय पुरुषाला २५ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा २६ जूनला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचा २८ जूनला मध्यरात्री मृत्यू झाला.\nसदफ कॉलनी येथील ४५ वर्षीय पुरुष रुग्णाला १८ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याच दिवशी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचा २९ जूनला पहाटे अडीचच्या सुमारास मृत्यू झाला. मध्यम लठ्ठपणा व उच्चरक्तदाब त्यांना होता.\nया आवडत्या पक्षापासून माणसांना भिती अॅलर्जी, दम्याची : वाचा....\nपळशी येथील ९० वर्षीय महिला रुग्णाला २५ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा २२ जूनला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचा २९ जूनला पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. कोरोनासह सेरिब्रोव्हॅस्कुलर ॲक्सीडेंट (पक्षाघात) हेही त्यांच्या मृत्यूचे कारण आहे.\nशहागंज येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाला १५ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा त्याच दिवशी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यांचा २९ जूनला पहाटे पाऊने सहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मधुमेह व उच्च रक्तदाब त्यांना होता.\nहोय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती\nसिडको एन - सहा, राजे संभाजी कॉलनी येथील ५२ वर्षीय पुरुष रुग्णाला २८ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा त्याच दिवशी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचा २९ जूनला सकाळी सव्वा सहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांना ह्‍दयविकार होता.\nजुना बाजार येथील ७५ वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला.\nआज २४६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले\nऔरंगाबाद : औरंगाबादेत आता रोजच कोरोना बाधित दोनशेच्या पार रुग्ण आढळत आहेत. औरंगाबादकरांसाठी ही चिंतेची बाब असून जिल्ह्यात आज (ता. २९) २४६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यात औरंगाबाद शहरातील १४३ व ग्रामीण भागातील १०३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे औ��ंगाबादकरांसह ग्रामीण भागातील नागरिकांनी अधिक सुरक्षित राहण्याची खूप गरज आहे.\nजिल्ह्यात आज आढळलेल्या २४६ कोरोनाबाधित रुग्णांत १५४ पुरूष, ९२ महिला आहेत. आतापर्यंत एकूण ५ हजार २८३ कोरोनाबाधित आढळले असून यातील २ हजार ६६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २५७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २ हजार ३५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ११३ जणांना सुटी दिलेल्यात महापालिका हद्दीतील ७४, ग्रामीण भागातील ३९ जणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.\nआज शहरात आढळलेले १४३ रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) -\nदेवळाई सातारा परिसर (१), आंबेडकर नगर (१), भीमनगर, भावसिंगपुरा (२), जामा मस्जिद परिसर (४), हर्षल नगर (१), मुकुंदवाडी (३), संजय नगर (१), हिंदुस्तान आवास (२), न्यू बालाजी नगर (१), पुंडलिक नगर (४), सन्म‍ित्र कॉलनी (१), शिवाजी नगर (२), एन बारा (२), नागेश्वरवाडी (५), काबरा नगर, गारखेडा (१), न्याय नगर (३), एन चार सिडको (१), नवजीवन कॉलनी, हडको (१), पहाडसिंगपुरा (५), मिल कॉर्नर (१), बालाजी नगर (५), उत्तम नगर (१), भाग्य नगर (७), नारेगाव (७), अजब नगर (३), जय भवानी नगर (४), न्यू हनुमान नगर (१), शिवशंकर कॉलनी (४), बीड बायपास (१), विजय नगर (१), सिद्धार्थ नगर (१), नाईक नगर, बीड बायपास (१), संभाजी कॉलनी (१), अरिश कॉलनी (३), मुकुंवाडी (१), एन दोन, सिडको (६), अविष्कार कॉलनी (१), पिसादेवी (१), विसावा नगर (१), विठ्ठल नगर (२), भिमाशंकर कॉलनी (१), राजा बाजार (२), ठाकरे नगर (१), चिकलठाणा (३), जाधववाडी (३), कैलास नगर (३), एन अकरा, सिडको (१), उल्कानगरी (१), एन आठ, सिडको (२), एन नऊ, सिडको (१), अन्य (२), सदगुरु सोसायटी, चिकलठाणा (१), समृद्धी नगर,एन- चार, सिडको (१), उल्कानगरी (१), जाफरगेट (१), वसंत नगर, जाधववाडी (१) न्यू उस्मानपुरा, क्रांती चौक (१), आरेफ कॉलनी (१), अरिहंत नगर (१), शिवाजी नगर, गारखेडा परिसर (१), पंचायत समिती परिसर, गणेश कॉलनी (१), टीव्ही सेंटर (१), उस्मानपुरा (२), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटलजवळ (२), राहुल नगर,रेल्वे स्टेशन (१), बायजीपुरा (१), मुकुंदवाडी (१), रोशनगेट (१), शिवशंकर कॉलनी (१), बालक मंदिर (१), भारत मंदिर(१), एन सात सिडको (१), घृष्णेश्वर कॉलनी (१), एन - सहा, एमजीएम वसतीगृह परिसर (१), रशीदपुरा (१), नॅशनल कॉलनी (२), गजानन नगर, गारखेडा (१)\nग्रामीण भागात आज आढळलेले १०३ रुग्ण -\nशाहू नगर, इसारवाडी, पैठण (१), शिवराई, वाळूज (१), कन्नड (२), वडनेर, कन्नड (१), वरुडकाझी, करमाड (६), वाळूज सिड���ो, बजाज नगर (१), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (१), बजाज नगर (११), कृष्णा कोयना सो., बजाज नगर (२), भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर (२), नवजीवनधारा सो., बजाज नगर (२), श्रीराम नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर (२), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (६), भवानी चौक, बजाज नगर (२), गुलमोहर कॉलनी, बजाज नगर (३), शिवालय चौक, बजाज नगर (१), संभाजी चौक, बजाज नगर (१), ‍सिडको वाळूज महानगर, बजाज नगर (४), बजाज विहार, बजाज नगर (१), कृष्णामाई सो., बजाज नगर (३), गणेश नगर, सिडको महानगर, बजाज नगर (२), नवनाथ सो., बजाज नगर (१), देवदूत सो., बजाज नगर (१), तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर (१), गोकुळधाम सो., बजाज नगर (१), वाळूज हॉस्पीटल शेजारी, बजाज नगर (१), नवनाथ सो., बजाज नगर (१), सप्तशृंगी मंदिराजवळ, बजाज नगर (२), अयोध्या नगर, बजाज नगर (१), पन्नालाल नगर, पैठण (२), बोजवरे गल्ली, गंगापूर (२), वाळूज, गंगापूर (२), भेंडाळा, गंगापूर (२), शिवाजी नगर, गंगापूर (२), दर्गावेस, वैजापूर (१२), लासूरगाव, वैजापूर (१), सारा पार्क वैजापूर (१) रांजणगाव (२), कन्नड (१), गणेश नगर, सिडको महानगर (१) सारा वृंदावन, सिडको वाळूज (१), श्रीराम कॉलनी, शिवाजी नगर, वाळूज (१) वडनेर, कन्नड (१), बेलखेडा कन्नड (१) साऊथ सिटी, बजाज नगर (१), ममता हॉस्पीटल, बजाज नगर (१), ज्योतिर्लिंग सो., बजाज नगर (१), कोलगेट कंपनीसमोर, बजाज नगर (१), साऊथ सिटी (१), वाळूज, गंगापूर (१), वडगाव कोल्हाटी, बजाज नगर, वाळूज (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.\nसुटी झालेले रुग्ण - २६६९\nउपचार घेणारे रुग्ण - २३५७\nएकूण मृत्यू - २५७\nआतापर्यंतचे बाधित - ५२८३\nऔरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/09/03/prime-minister-of-india-narendra-modi-donated-rs-103-crore-so-far-from-his-savings-here-is-pm-cares-fund-donation-list/", "date_download": "2021-07-29T22:51:36Z", "digest": "sha1:2UHXOYLHNRZKLFLLHFS4AOOLCLVXN7F7", "length": 7044, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आतापर्यंत बचत आणि लिलावातून मिळालेले इतके कोटी मोदींनी केले दान - Majha Paper", "raw_content": "\nआतापर्यंत बचत आणि लिलावातून मिळालेले इतके कोटी मोदींनी केले दान\nकोरोना व्हायरस संकटाच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी पीएम केअर्स फंडची सुरुवात करण्यात आली होती. या फंडच्या ऑडिटेड अकाउंटमध्ये पहिले दान 2.25 लाख रुपये आल्याचे दाखविण्यात आलेले आहे. न्यूज18 च्या वृत्तानुसार पीएम केअर्स फंडमध्ये पंतप्रधान मोदींनीच या फंडमध्ये सव्वा दोन लाख रुपये जमा करत सुरुवात केली होत��. यानंतर अवघ्या 5 दिवसात या फंडमध्ये जवळपास 3100 कोटी रुपये जमा झाले होते.\nकेवळ पीएम केअर्स फंडच नाही, तर आतापर्यंत पंतप्रधान मोदींनी अनेकवेळा दान केले आहे. मुलींच्या शिक्षणासाठी, नमामी गंगेपासून ते शोषित-वंचित समाजासाठी देखील मोदींनी मदतीचा हात अनेकवेळा पुढे केला आहे. मुख्यमंत्री असल्यापासून ते आतापर्यंत आपल्या बचतीमधून 103 कोटी रुपये दान केले आहेत.\n2019 मध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या वैयक्तिक बचतीमधून 21 लाख रुपये कुंभ मेळ्यात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलल्या फंडमध्ये दान केले होते. सिओल शांती पुरस्कार मिळाला त्यावेळी देखील मोदींनी 1.3 कोटी रुपये दान केले होते. वस्तूंचा लिलाव करून मिळालेल्या रक्कमेच्या 3.40 कोटी रुपये त्यांनी नमामी गंगेसाठी दान केले होते.\n2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री म्हणून आपले पद सोडले, त्यावेळी आपल्या पगारातून बचत केलेले 21 लाख रुपये त्यांनी गुजरात सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी सहाय्यता म्हणून दिले होते. मुख्यमंत्री असताना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करून जमा झालेला 89.96 कोटी रुपयांचा निधी त्यांनी कन्या केलावानी फंडमध्ये दान केला होता. आतापर्यंत मोदींनी जवळपास 103 कोटी रुपये दान केले आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/shweta-tiwari-daughter-palak-tiwari-shares-her-photos-during-coronavirus-mhmj-444218.html", "date_download": "2021-07-29T21:48:03Z", "digest": "sha1:XPSYROPK2HIZCUTCGFKY6FWLYZO24ZPD", "length": 7508, "nlines": 90, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "क्वारंटाईनमध्ये श्वेता तिवारीच्या मुलीनं शेअर केले Hot Photos, चाहत्यांनी विचारलं...– News18 Lokmat", "raw_content": "\nक्वारंटाईनमध्ये श्वेता तिवारीच्या मुलीनं शेअर केले Hot Photos, चाहत्यांनी विचारलं...\nपलक तिवारीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत.\nपलक तिवारीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत.\nमुंबई, 29 मार्च : कोरोना व्हायरसनं आजकाल लोकांचं जगणं कठीण करुन सोडलं आहे. एकीकडे सर्व सेलिब्रेटी सोशल मीडियावरून सर्वांना घरी राहण्याचा सल्ला देताना दिसत आहेत तर दुसरीकडे अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी मात्र सतत सोशल मीडियावर हॉट आणि स्टायलिश फोटो शेअर करताना दिसत आहे. आताही पलकनं काही असे फोटो शेअर केले आहेत. जे पाहिल्यावर तिच्या चाहत्यांना आई श्वेता तिवारीची आठवण आली. पलक तिवारीनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये पलक ब्लॅक क्रॉप टॉप आणि जीन्समध्ये दिसत आहे. ती बाल्कनीमध्ये उभी असून या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. पण तिचे हे फोटो पाहिल्यावर तिला चाहत्यांनी काही विनोदी प्रश्न विचारले आहेत. एका युजरनं तर तिला तुझी आई कुठे आहे असा प्रश्न विचारला आहे. क्वारंटाईनमध्येही विरुष्काचा रोमान्स सुरू, विराटसाठी अनुष्का झाली हेअरस्टायलिस्ट\nपलक तिवारी काही दिवसांपूर्वी तिच्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. ज्यात तिचा लुक डब्बू रत्नानीनं केलेल्या कियारा अडवाणीच्या फोटोशूटशी मिळता-जुळता होता. तिचं हे फोटोशूट क्रिस राठोडनं केलं होतं. ज्यामुळे पलकनं कियाराचा लुक केल्याचं बोललं जात होतं. याशिवाय पलकचे तिच्या मामाच्या लग्नातील काही फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. SHOKING कनिका कपूरच्या अडचणीत वाढ, तिसरी कोरोना टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह\nपलक तिवारी लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र तिनं या सर्व गोष्टी केवळ अफवा असल्याचं सांगितलं होतं. सध्या तरी माझा असा कोणताही प्लान नसल्याचं तिनं म्हटलं होतं. पलक तिवारीचा स्टारडम कोणत्याही बॉलिवूड स्टार किड्सपेक्षा कमी नाही. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून नेहमीच आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. जीवघेण्या Coronavirus वर सुश्मिता सेननं सुचवलं 100% गुणकारी औषध\nक्वारंटाईनमध्ये श्वेता तिवारीच्या मुलीनं शेअर केले Hot Photos, चाहत्यांनी विचारलं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-07-29T23:07:11Z", "digest": "sha1:YAZPXQGKKRIDIHPHB62TWKRQ3FUK6FLI", "length": 8025, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विलायत खान - विकिपीडिया", "raw_content": "\nऑगस्ट २८, इ.स. १९२८\nमार्च १३, इ.स. २००४\nभारत (इ.स. १९५० – )\nब्रिटिश भारत ( – इ.स. १९४७)\nपद्मश्री पुरस्कार (इ.स. १९६४)\nपद्मभूषण पुरस्कार (इ.स. १९६८)\nपद्मविभूषण पुरस्कार (इ.स. २०००)\nविलायत खान (जन्म २८ ऑगस्ट, १९२८ - १३ मार्च, २००४) हे एक भारतीय सतार वादक होते.[१]\n१९८९-९० - कालिदास सन्मान पुरस्कार\nइ.स. १९२८ मधील जन्म\nइ.स. २००४ मधील मृत्यू\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ फेब्रुवारी २०२० रोजी १२:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/subhash-velingkar-said-save-hindus-goa-jihadi-rohingyas-14210", "date_download": "2021-07-29T20:43:40Z", "digest": "sha1:HKAPMP7IMCVC37TY3PI7TX6XXK4UUWXN", "length": 4674, "nlines": 18, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "गोव्यातील हिंदूंना जिहादी रोहिंग्यांपासून वाचवा: प्रा. सुभाष वेलिंगकर", "raw_content": "\nगोव्यातील हिंदूंना जिहादी रोहिंग्यांपासून वाचवा: प्रा. सुभाष वेलिंगकर\nपणजी: गोव्यातील हिंदूंना जिहादी रोहिंग्यांपासून वाचवा, असे आवाहन भारत माता की जय संघटनेचे संयोजक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे. वेलिंगकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, 3 जून 2021 रोजी, पश्चिम बंगालचे भाजपा नेते, डॉ. अनिर्बान गांगुली यानी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व भाजपा नेत्यांना, पश्चिम बंगालात रोहिंग्या मुसलनांनी हिंदूविरोधात केलेल्या भीषण हिंसाचाराची आँखोंदेखी माहिती दिली. (Subhash velingkar said Save Hindus in Goa from Jihadi Rohingyas)\nछोट्याशा गोव्यातही सुमारे 85 हजार रोहिंग्या व बांगलादेशी मुसलमान, सर्व पक्षांच्या नेत्यानी गठ्ठा मतांच्या लालसेने या जिहादी घुसखोरांना सुप्रस्थापित केले आहेत. ते सर्व अड्डे भाजपा, काँग्रेस व आपच्या नेत्यांना माहित आहेत. गोव्यात, श्रीपरशुराम गोमंतक से��ा, हिंदू जनजागृती व अन्य देशप्रेमी संघटनांनी अनेकदा, लेखी निवेदने मुख्यमंत्र्याना देऊन या घुमसत्या ज्वालामुखीकडे लक्ष वेधले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना हद्दपार करायचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आता वाट न पाहता, मतांचा राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून या संदर्भात लोकसुरक्षेसाठी आपले धोरण व कालबद्ध कारवाई तातडीने जाहीर करून आपली इच्छाशक्ती दाखवून द्यावी, अशी मागणी प्रा. वेलिंगकर यांनी केली आहे.\nCovid19 Goa: राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण नव्या रुग्णांपेक्षा जास्त\nगोव्यातील जनतेला, विशेषतः हिंदू समाजाला, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगालसारखे हिंसक रोहिंग्या व बांगलादेशी जिहादींच्या अतिरेकाला बळी पडण्यापासून वाचवा, आग लागली की विहीर खणण्याची वृत्ती सोडून त्वरित कारवाई करा, अशी गोव्यातील समग्र हिंदू समाजाची मागणी आहे, असेही प्रा. वेलिंगकर यांनी या पत्रकात नमूद केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/muktapeeth-article-written-m-g-matapurkar-192731", "date_download": "2021-07-29T23:10:09Z", "digest": "sha1:LRFEAYYFG5AJNR7ZQJOUP22WX4ZD7Q3K", "length": 7323, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | फक्त लढ म्हणा!", "raw_content": "\nकष्टाने त्याने पदवी मिळवली; पण शिक्षणाला अनुसरून नोकरी कशी मिळवावी हे त्याला कळत नव्हते. तो अस्वस्थ होता.\nकर्मचारी व्यवस्थापनातील अधिकारी मित्राचा मला फोन आला, 'अरे, एक शिपाई आहे, कुठल्याही विभागात टिकत नाही. सर्व जण परत पाठवतात, काम करत नाही म्हणून. तुझ्याकडे पाठवू का\nमी म्हटले, 'दे पाठवून.'' आणि आज तो समोर उभा होता. 'किती शिकला आहेस'' मी विचारले. 'मी बीई झालो आहे, सर,'' तो म्हणाला. मी आश्‍चर्यचकित झालो. 'तू बीई होऊन शिपायाची नोकरी कशी करतोस'' मी विचारले. 'मी बीई झालो आहे, सर,'' तो म्हणाला. मी आश्‍चर्यचकित झालो. 'तू बीई होऊन शिपायाची नोकरी कशी करतोस'' 'सर, खूप मोठी स्टोरी आहे.'' 'बैस'', मी खुर्चीकडे निर्देश केला, पण तो बसेना. खूप आग्रह केल्यावर बसला. 'माझा बाप याच ऑफिसमध्ये सफाई कामगार होता. रात्री खूप दारू प्यायचा, मला ठोकून काढायचा. पिऊन पिऊन लिव्हर खराब झाली. तो अकाली मरण पावला. आमची खायची पंचाईत झाली. मी नुकताच दहावी झालो होतो व सोळा वर्षांचा होतो. घरात मीच सर्वांत मोठा. कंपनीत मोठ्या साहेबांना भेटलो. ते म्हणाले, तू अठरा वर्षांचा झाला की ऑफिसात शिपाई म्हणून घेऊ. तोपर्यंत येथे रोजंदारीवर सफाईचे काम करीत जा.\nरोज येथे सफाई काम करून मी अकरावी-बारावी पुरी केली. बारावीनंतर इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. येथे शिपाई म्हणून नोकरी सुरू झाली. अभ्यास करता यावा म्हणून मी कायम रात्रपाळी मागून घेतली. यंदा बीई झालो. पूर्वीचे साहेब बदलून गेले आहेत. नवीन साहेबांना भेटलो व विनंती केली, मला माझ्या शिक्षणाला अनुसरून नोकरी द्यावी. ते मला फक्त कारकुनाची नोकरी देण्यास तयार आहेत. मी नाही म्हणालो.''\nत्याला योग्य नोकरी कशी मिळवावी कळत नव्हते. तो अगदी निराश झाला होता. मी त्याला सांगितले, 'आता तू या ऑफिसमध्ये नोकरी करू नकोस. तू इंजिनिअर झाला आहेस, तुला नोकरीमध्ये आरक्षणही आहे. वृत्तपत्रातील जाहिराती वाच. फक्त गॅझेटेड अधिकाऱ्यांसाठी आलेल्या जाहिराती वाच आणि अर्ज कर.'' 'काय मी एकदम मोठा अधिकारी होईन'' 'हो, निश्‍चितच'' सहा महिन्यांनी तो हसत आला. त्याला रेल्वेमध्ये इंजिनिअरिंग विभागात मोठ्या अधिकाऱ्याची नोकरी मिळाली होती. मला पेढे द्यायला आला. चांगले एक किलो पेढे. मी फक्त एक घेतला व त्याला आशीर्वाद दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/shocking-type-student-commits-10282/", "date_download": "2021-07-29T21:47:18Z", "digest": "sha1:FWJPE7Q72TTB5YDZ43OIQ4XDXRQMTM3F", "length": 11822, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "महाराष्ट्र | धक्कादायक प्रकार! पित्याने टॅब घेऊन न दिल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्र��या\n पित्याने टॅब घेऊन न दिल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या\nबीड : कोरोनाचे सावट संपूर्ण जगभर पसरलेले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे काही कारखाने, कंपन्या आणि शाळा सुद्धा बंद आहेत. तसेच कोरोनाच्या संकटापासून दूर\nबीड : कोरोनाचे सावट संपूर्ण जगभर पसरलेले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे काही कारखाने, कंपन्या आणि शाळा सुद्धा बंद आहेत. तसेच कोरोनाच्या संकटापासून दूर राहण्यासाठी राज्य सरकारने शाळा बंद ठेवून, ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु ऑनलाईन शिक्षणासाठी शेतकरी पित्याने टॅब घेऊन न दिल्याने, नाराज झालेल्या एका विद्यार्थ्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे घडली.\nमिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्याने दहावीची परिक्षा दिली होती. मात्र अद्याप निकाल आलेला नाही. परंतु राज्यभरात पुढील शिक्षणासाठी ऑनलाईन क्लासेस सुरु झाले आहेत. त्यामुळे त्याला टॅबची गरज लागणार होती. परंतु सध्या खरीप हंगामाची लगबग सुरु आहे. पेरणी झाल्यावर टॅब घेऊन देतो, असं शेतकरी बापाने पोराला सांगितलं होतं. मात्र हट्ट धरलेल्या मुलाने धीर सोडून, थेट गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, याप्रकरणी गेवराई पोलिसांनी घटनास्थळी चाचपणी केली आहे. तसेच या गंभीर प्रकरणाचा गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/threatened-to-kill/", "date_download": "2021-07-29T21:59:38Z", "digest": "sha1:UIG7SSB3OF52SIRTGJYHYUWFRT276Y4I", "length": 4050, "nlines": 73, "source_domain": "mpcnews.in", "title": "threatened to kill Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune Crime News : ठार मारण्याची धमकी देत नगरसेविकेच्या मुलाकडे 40 हजाराची खंडणी मागितली\nWakad News : जीवे मारण्याची धमकी देत मागितला दहा हजारांचा हप्ता\nएमपीसी न्यूज - फर्निचरच्या दुकानात येऊन जीवे मारण्याची धमकी देत प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांचा हप्ता देण्याची मागणी केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 19) रात्री वाकड हिंजवडी रोडवर मानकर चौकात घडला.तुषार मानकर, प्रदीप जगताप (दोघे रा.…\nTalegaon Crime : उसन्या पैशांच्या वादावरून अभिनेते प्रणव जोशी यांना जीवे मारण्याची धमकी\nएमपीसी न्यूज - उसने घेतलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाने अभिनेते प्रणव जोशी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार तळेगाव दाभाडे येथे घडला आहे.प्रणव रघुनाथ जोशी (वय 32, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव…\nChakan Crime: कंपनीतील कामाचे काँन्ट्रॅक्ट मिळविण्यावरून वाद; जीवे मारण्याची धमकी देत मागितली 50…\nएमपीसी न्यूज - कंपनीतील कामाचे काँन्ट्रॅक्ट मिळविण्याच्या कारणावरून तिघांनी एका व्यावसायिकासोबत वाद घातला. तसेच व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडे 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. ही घटना निघोजे येथील स्कोडा व्ही. डब्ल्यू.…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/xiaomi-redmi-9-power-price-cut-india-redmi-10-series-may-launch-soon/", "date_download": "2021-07-29T20:50:31Z", "digest": "sha1:E6UWCOL2K5ASXI6A2AR4ZAEAXGMUMSDI", "length": 8520, "nlines": 150, "source_domain": "ournagpur.com", "title": "6,000mAh बॅटरी असलेला ‘या’ Xiaomi फोनची किंमत झाली कमी; जाणून घ्या नवीन किंमत", "raw_content": "\nHome Technology 6,000mAh बॅटरी असलेला ‘या’ Xiaomi फोनची किंमत झाली कमी; जाणून घ्या नवीन...\n6,000mAh बॅटरी असलेला ‘या’ Xiaomi फोनची किंमत झाली कमी; जाणून घ्या नवीन किंमत\nकाही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि Xiaomi आपली बजेट सीरिज Redmi 10 Series भारतात घेऊन येणार आहे. कंपनीने ही स��रिज ट्विटरवर टीज केली होती. आज अशी एक बातमी आली आहे त्यामुळे रेडमी 10 सीरीजचा लाँच निश्चित झाला आहे. शाओमीने भारतातील Redmi 9 Power ची किंमत कमी केली आहे. रेडमी 9 सीरीजच्या स्मार्टफोनच्या प्राइस कटवरून Xiaomi Redmi 10 सीरीज भारतात लवकरच दाखल होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.\nरेडमी 9 पावर भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला होता. यातील 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत कंपनीने 500 रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे 10,999 रुपयांमध्ये मिळणारा हा स्मार्टफोन आता 10,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनच्या 4GB रॅम + 128GB आणि 6GB रॅम + 128GB व्हेरिएंट्सची किंमत क्रमशः 11,999 रुपये आणि 12,999 रुपये आहे.\nXiaomi Redmi 9 Power चे स्पेसिफिकेशन्स\nरेडमी 9 पावरमध्ये 6.53 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वाॅलकाॅमचा स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 610 जीपीयूला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित मीयुआय 12 वर चालतो.\nरेडमी 9 पावरमधील क्वाॅड रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी रेडमी 9 पावरमध्ये 18वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असेलली 6,000एमएएचची मोठी बॅटरीला देण्यात आली आहे.\nPrevious articleट्विटरवर चौथा गुन्हा दाखल, चाइल्ड पोर्नोग्राफीसंबंधी कारवाई\nNext articleव्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरही ८४ रुपयांनी भडकले\nVoter ID हरवलं तर चिंता नको, अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n डेटासह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग; किंमत 300 रुपयांच्या आत\n Apps मध्ये मोठी गडबड असल्याचा खुलासा, डेटा चोरीसह आर्थिक नुकसानाचाही धोका\n48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Redmi Note 10T 5G लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nLPG Gas Cyliner: गॅस सिलेंडर बुकिंगवर 900 रुपयांची सूट, पाहा कसा घेता येईल या ऑफरचा फायदा\n PhonePay, Google Pay, Paytm कसं कराल सुरक्षित, पाहा प्रोसेस\nहायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला...\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा...\nVoter ID हरवलं तर चिंता नको, अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/two-and-half-thousand-tonnes-rice-train-281487", "date_download": "2021-07-29T23:06:30Z", "digest": "sha1:JAJK7F43YB3XOE22WRBC5FK64LUAQOTT", "length": 7747, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दिलासादायक ! अडीच हजार टन तांदूळ मालगाडीने रत्नागिरीत", "raw_content": "\nभारतीय अन्न महामंडळाकडून पाठविण्यात आलेला तांदळाचा साठा कोकण रेल्वेच्या मालगाडीने रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाला आहे. 42 डब्यांची मालगाडी भटू येथून तीन दिवसांचा प्रवास करत बुधवारी (ता. 15) रत्नागिरीत आली.\n अडीच हजार टन तांदूळ मालगाडीने रत्नागिरीत\nरत्नागिरी/लांजा - भारतीय अन्न महामंडळाकडून पाठविण्यात आलेला तांदळाचा साठा कोकण रेल्वेच्या मालगाडीने रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाला आहे. 42 डब्यांची मालगाडी भटू येथून तीन दिवसांचा प्रवास करत बुधवारी (ता. 15) रत्नागिरीत आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे अन्न-धान्याचा तुटवडा उद्‌भवू नये यासाठी आवश्‍यक साठा केंद्र शासनाकडून पाठविण्यात येत आहे. हा तांदूळ भारतीय खाद्य निगमच्या रत्नागिरी गोदामात ठेवण्यात येणार आहे.\nकेंद्र शासनाने दोन महिन्यांचे धान्य रास्त दराच्या धान्य दुकानातून पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावातल्या गावात ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहेत. त्यासाठी लागणाऱ्या धान्याची मागणी जिल्ह्यांकडून मागवण्यात आली होती. त्यानुसार भारतीय अन्न महामंडळाकडून राज्यांना आवश्‍यक साठा पुरवठा केला जात आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण दळणवळण व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे माल वाहतुकीसाठी कोकण रेल्वे प्रशासनाचे सहकार्य घेण्यात येत असून मालगाड्यांद्वारे वाहतूक सुरू आहे.\nकोकण रेल्वेच्या मालगाडीने धान्यसाठा आणण्यात येतो. तांदूळ घेऊन मालगाडी रत्नागिरी स्थानकात दाखल झाली. त्याला 42 डबे असून त्यात 2600 टन तांदूळाचा पुरवठा विभागाला उपलब्ध झाला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालगाडीने धान्यसाठा सुरळीतपणे जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे. भारतीय खाद्य निगमच्या परवानगी दिलेल्या माथाडी कामगार, कर्मचारी आणि कोकण रेल्वे कर्मचारी यांची प्राथमिक तपासणी केली आहे. हे धान्य रत्नागिरी एमआयडीसीसह भोके येथील गोदामामध्ये साठा करून ठेवले आहे. जिल्हाधिकारी यांच्या ��ार्गदर्शक सूचनांनुसार धान्य वितरण सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी तांदळाची मालगाडी झाराप येथे आली होती. येत्या काही दिवसात गहू घेऊन एक गाडी रत्नागिरीत येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/gondia-news-marathi/the-need-to-hit-those-who-spit-in-the-open-gutkha-consumption-is-high-in-the-district-nrat-101931/", "date_download": "2021-07-29T21:08:06Z", "digest": "sha1:6KOOYY2WMP4OSHKSWKAVK46CNWMQK6UL", "length": 14481, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "गोंदिया | उघड्यावर थुंकणाऱ्यांना दणका देण्याची गरज; जिल्ह्यात गुटखा खाणाऱ्यांचे प्रमाण अधिक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nगोंदियाउघड्यावर थुंकणाऱ्यांना दणका देण्याची गरज; जिल्ह्यात गुटखा खाणाऱ्यांचे प्रमाण अधिक\nशिंकल्याने तसेच थुंकल्याने आपल्या लाळेतून उडणाऱ्या तुषारांपासून कोरोनाचा झपाट्याने प्रसार होतो. ही बाब लक्षात घेवून कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी व सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांना तोंडावर मास्क लावण्यास सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव बळावला असताना उघड्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई केली जात होती.\nगोंदिया (Gondia). शिंकल्याने तसेच थुंकल्याने आपल्या लाळेतून उडणाऱ्या तुषारांपासून कोरोनाचा झपाट्याने प्रसार होतो. ही बाब लक्षात घेवून कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी व सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांना तोंडावर मास्क लावण्यास सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव बळावला असताना उघड्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. मात्र, आता कारवाई बंद असल्याने अशा बेजबाबदार नागरिकांना रान मोकळे असून सार्वजनिक जागांवर ते बिनधास्त थुंकत असताना दिसत आहेत.\nदेवरी/ कृषी अधिकाऱ्याने बनविला ‘प्रकाश सापळा’; पतंगवर्गीय शत्रु कीडीवर येणार नियंत्रण\nदेशात कोरोना शिरकाव झाल्यानंतर मागील वर्षी मार्च माहिन्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर अवघ्या जगातच नागरिकांना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. बाधित व्यक्तीच्या शिंकल्याने तसेच बोलताना वा थुंकल्याने तोंडातून निघाणाऱ्या लाळेतील तुषार हवेत उडतात व त्याच्या संपर्कात येणारी व्यक्तीही बाधित होऊ शकते. यासाठी तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करून उघड्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. परिणामी याला थोड्या प्रमाणात प्रतिबंध लागला होता. कोरोना बाधितांची संख्या कमी होताच जिल्हा प्रशासनाकडून पूर्वी होती ती सक्ती शिथिल करण्यात आली आहे.\nयाचा गैरफायदा काही बेजबाबदार नागरिक घेत आहे. कित्येक नागरिक सार्वजनिक स्थळी उघड्यावरच सर्रास थुंकताना दिसून येत आहेत. मात्र, राज्यात पुन्हा कोरोना विषाणूने डोके वर काढले आहे. परिणामी, अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातही दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आता जिल्हा व पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाई करणे गरजेचे झाले आहे.\nगुटखा खाणाऱ्यांमुळे सर्वाधिक धोका\nदिवसभर तोंडात गुटखा भरून ठेवणारे जागा मिळेल तेथे थुंकतात. हा प्रकार अत्याधिक धोक्याचा असून अशात एखाद्या बाधितापासून कित्येकांना कोरोना व अन्य संसर्गजन्य आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता आता जिल्हा प्रशासनाने पुन्हा उघड्यावर थुंकणाऱ्यांना चांगलाच दणका देण्याची मागणी शहरतील सुज्ञ नागरिक करीत आहेत.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://halfpricebooks.in/products/bhartiya-samajvidnyan-kosh", "date_download": "2021-07-29T22:35:08Z", "digest": "sha1:F424QHNV67OX2AHNVMWPFOGK2MPESPCD", "length": 4581, "nlines": 97, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "BHARTIYA SAMAJVIDNYAN KOSH : KHAND 6 by ED. S. M. GARGE BHARTIYA SAMAJVIDNYAN KOSH : KHAND 6 by ED. S. M. GARGE – Half Price Books India", "raw_content": "\nभारतीय समाजविज्ञानाच्या सहाव्या खंडात बदललेल्या सहस्रकातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या लेखांचे संकलन केले आहे. बदललेल्या सहस्रकातील राजकारण, अर्थकारण आणि समाजकारणाने जागतिक पातळीवर किती वेगवान आणि धक्कादायक बदल घडवून आणले आहेत, याची प्रामुख्याने दखल या कोशात घेण्यात आली आहे. भारतात मोठ्या प्रमाणात श्रीमंतांच्या संख्येत झालेली वाढ, तेवढ्याच गतीने श्रीमंत व गरीब या दोन वर्गातील रुंदावत चाललेली दरी, तसेच शेतीक्षेत्रामध्ये झालेली क्रांती आणि त्याचवेळेस शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात झालेली वाढ हा विरोधाभास सदर कोशातून टिपला आहे. आर्थिक क्षेत्रातील बदल व नवीन क्रांतिकारक घडामोडींची अद्ययावत नोंद घेतली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण, बिनसरकारी संस्थांच्या खाजगी कामांची नोंद, या कोशातून घेण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व स्वावलंबी होणाऱ्या स्त्रियांमुळे कुटुंबव्यवस्थेवर अटळपणे होणारे परिणाम, जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वार्मिंग), वसुंधरा बचाव, यांसारख्या चळवळीला प्राप्त झालेले विशेष महत्त्व, दहशतवाद या मुद्द्यांकडेही या कोशात लक्ष वेधण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2021-07-29T22:26:11Z", "digest": "sha1:M53WOEUCKMDFJLXBEBRYUAY6FZP7YTJF", "length": 3537, "nlines": 50, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "पीकविमा Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nप्रलंबित दाव्यांच्या दंडात्मक व्याजापासून शेतकरी वंचित\n२०१९-२० मध्ये मुदत उलटून ७ महिने झाल्यानंतरही शेतकऱ्यांना देय असलेले ३,००० कोटी रुपये कंपन्यांनी दिलेले नाहीत. या केवळ दाव्यापोटी देय रकमा व विलंबाचा ...\nकबीर अगरवाल आणि धीरज मिश्रा 0 June 13, 2019 3:00 pm\n२०१८च्या खरीप हंगामात विमा कंपन्यांनी २०,७४७ कोटी रु.चा प्रीमियम कमावला असून शेतकऱ्यांना मात्र ७,६९६ कोटी रु. वाटप झाल्याची माहिती ‘आरटीआय’ अंतर्गत ‘द ...\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/crime-news-alandi/", "date_download": "2021-07-29T22:20:32Z", "digest": "sha1:C6OK7FE2BD3JEJEHPLC2UGXC4TPRVGYQ", "length": 9233, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "crime news Alandi Archives - MPCNEWS", "raw_content": "\nAlandi : भाईला नवरी मुलीसोबत फोटो काढून दिला नाही म्हणून टोळक्याची व-हाडावर दगडफेक\nएमपीसी न्यूज - भाईला नवरी मुलीसोबत फोटो काढून दिला नाही म्हणून दहा जणांच्या टोळक्याने वऱ्हाडावर तसेच मंगल कार्यालयावर दगडफेक केली. यामध्ये वधूची आई जखमी झाली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 6) दुपारी साडेतीनच्या सुमारास आळंदी येथे घडला.…\nAlandi : घरगुती वादातून सासू-सुनेची परस्पर विरोधी तक्रार\nएमपीसी न्यूज - घरगुती वादातून सासूने सुनेवर आणि सुनेने सासूवर परस्पर विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार च-होली रोड आळंदी येथे घडला आहे.सपना किशोर वाढे (वय 32, रा. च-होली रोड, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…\nAlandi : लग्नाच्या अमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार\nएमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार लैगिक अत्याचार करण्यात आले. तसेच लग्न न करता फसवणूक करण्यात आली. ही घटना आळंदी येथे घडली.वसीम खलील इनामदार (रा. आठ म���ठा रोड, खडकी, मूळगाव राजीवनगर, बाजार रोड, सांगली) असे गुन्हा…\nAlandi : खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा\nएमपीसी न्यूज - तीन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना केळगाव, आळंदी येथे घडली.मीनाक्षी गुलाब काळे, समृद्धी अंबादास एल्हांडे, अंबादास लक्ष्मण एल्हांडे (तिघे रा. केळगाव, आळंदी) गोरख महाराज आहेर…\nAlandi : टोळी वर्चस्वाच्या वादातून तरुणावर तलवारीने खुनी हल्ला\nएमपीसी न्यूज - अविनाश धनवेच्या गँगपेक्षा माझी गॅंग मोठी आहे, असे म्हणत तरुणावर तलवारीने खुनी हल्ला केला. या हल्ल्यात दोघजण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 30) रात्री साडेअकराच्या सुमारास च-होली खुर्द येथील हॉटेल रॉयल दोन येथे घडली.…\nAlandi : गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी चोरीला\nएमपीसी न्यूज - दारासमोर बांधलेली जनावरे देखील सुरक्षित नसल्याचा प्रकार आळंदी येथे उघडकीस आला आहे. घरासमोर बांधलेल्या दोन म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना सोमवारी (दि. 23) पहाटे चारच्या सुमारास वडगाव घेनंद येथे उघडकीस आली.…\nAlandi : चोरी करून जाणा-या चोरट्याला लोकांनी पकडून पोलिसात दिले\nएमपीसी न्यूज - चोरी करून जाणा-या चोरट्याला परिसरातील नागरिकांनी पकडले आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले. ही घटना रविवारी (दि. 1) पहाटे तीनच्या सुमारास खेड तालुक्यातील चिंबळी येथे घडली.सुरेश गोरख जाधव (वय 29, रा. रामनगर, चिंचवड) असे अटक…\nAlandi : शेती नांगरण्यासाठी नकार देणा-या दोघांवर वार\nएमपीसी न्यूज - आपल्या वाटणीची शेती नांगरण्यासाठी नकार दिल्याने तीन जणांनी मिळून नकार देणा-या दोघांना मारहाण करत चॉपरने वार करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 17) दुपारी साडेपाचच्या सुमारास च-होली खुर्द येथे घडली.गणेश उत्तम पगडे (वय…\nMoshi : पादचारी महिलेची सोन्याची साखळी हिसकावली\nएमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेची दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी सोन्याची साखळी हिसकावून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री मोशी आळंदी रस्त्यावर घडली.मनीषा निलेश खोकले (वय 30 रा. आळंदी रोड, मोशी) यांनी या…\nAlandi : दुचाकीस्वाराला टोळक्याकडून कोयत्याने मारहाण\nएमपीसी न्यूज - दुचाकीस्वाराला कट मारून त्याला टोळक्याने कोयत्याने मारहाण केली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 7) रात्री साडेअकराच्या सुमारास खेड तालुक्यातील सोळू येथे घडली.सुशांत सुनील कांबळे (वय 20, रा. सोळू,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cotton-shortage-country-maharashtra-41091?page=2&tid=121", "date_download": "2021-07-29T21:22:21Z", "digest": "sha1:5ZOOCZCXGSUU7DOWAXBGRFPQR4YAISL2", "length": 18458, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi cotton shortage in country Maharashtra | Page 3 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापसाचा तुटवडा जाणवू लागला\nकापसाचा तुटवडा जाणवू लागला\nरविवार, 21 फेब्रुवारी 2021\nदेशात सूतगिरण्यांसमोर कापूसटंचाई तयार झाली आहे. रोज एक लाख गाठींपेक्षा (एक गाठ १७० किलो रुई) अधिक गरज गिरण्यांना सूतनिर्मितीसाठी आहे. परंतु कापूस गाठींचे दरही वधारले आहेत.\nजळगाव : देशात सूतगिरण्यांसमोर कापूसटंचाई तयार झाली आहे. रोज एक लाख गाठींपेक्षा (एक गाठ १७० किलो रुई) अधिक गरज गिरण्यांना सूतनिर्मितीसाठी आहे. परंतु कापूस गाठींचे दरही वधारले आहेत. अशा स्थितीत सहकारी सूतगिरण्यांसाठी कापूस गाठींचा स्टॉक करावा व तो वाजवी दरात उपलब्ध करून द्यावा, असा मुद्दा महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाने उपस्थित केला आहे.\nयाबाबत राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातील मंडळीची सूतगिरण्यांचे अध्यक्ष, यंत्रमागधारक आदींनी भेट घेतली आहे. त्यात वस्त्रोद्योगासमोरच्या अडचणींसह कापूस गाठींचा सुरळीत व वाजवी दरात पुरवठा व्हावा याची मागणी करण्यात आली. वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांना आपापल्या समस्यांबाबत वस्त्रोद्योग महासंघाने माहिती दिली असून, समस्या सोडविण्यासाठी साकडे घातले आहे.\nराज्यात सर्वाधिक सहकारी सूतगिरण्या आहेत. यात १५० सूतगिरण्या कार्यरत आहेत. राज्यातील सूतगिरण्यांसाठी १४ लाख गाठी राखीव करून त्याचा स्टॉक करावा आणि वाजवी दरात या गाठींचा पुरवठा राज्यातील सूतगिरण्यांना करावा, अशी मागणी वस्त्रोद्योग महासंघाने केली आहे. देशात सर्वाधिक ४०० सूतगिरण्या तमिळनाडूमध्ये आहेत. सध्या देशभरातील गिरण्यांना रोज एक लाखापेक्षा अधिक गाठींची गरज सूतनिर्मितीसाठी आहे. परंतु एवढ्या गाठी वाजवी दरात उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.\nकापूस महामंडळाकडे (सीसीआय) सुमारे १०० लाख गाठींचा साठा होता. यात यंदाच्या हंगामात ९१ लाख गाठींची खरेदी केली आहे. यातील ३५ टक्के गाठींची विक्री सीसीआयने ई-लिलाव पद्धतीने केली आहे. लिलावात काही मोठ्या संस्था सहभाग घेऊन खरेदी करीत आहेत. खंडीचे दर (३५६ किलो रुईची एक खंडी) महिनाभरात चार हजार रुपयांनी वधारून ४५ ते ४६ हजार रुपये प्रतिखंडी, असे आहेत. हे दर अडचणीतील सूतगिरण्यांसाठी परवडणारे नाहीत. शिवाय आयातीत गाठींचे दरही आयात शुल्क पाच टक्के केल्याने परवडणारे नाहीत. दुसरीकडे देशात कापसाचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी येईल, अशी स्थिती तयार होत आहे.\nदेशात कापसाचे उत्पादन ३७० लाख गाठी एवढे येईल, असा अंदाज जुलै, ऑक्टोबर यादरम्यान कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया व इतर संस्थांनी व्यक्त केला होता. परंतु हा अंदाज अतिवृष्टी व प्रतिकूल स्थितीनंतर सतत बदलत गेला. आता देशात ३२० ते ३२५ लाख गाठींच्या उत्पादनाचा नवा अंदाज सांगितला जात आहे. दुसरीकडे देशातील सूतगिरण्यांना २६० ते २७० लाख गाठींची गरज असणार आहे. त्यात गाठींची निर्यात वाढत आहे. ही निर्यात किमान ५० लाख गाठींची होईल, असे संकेत आहेत. अशा स्थितीत सूतगिरण्यांसह लघुउद्योगासाठी कापूसटंचाई तयार होईल. अडचणीतील गिरण्या १०० टक्के क्षमतेने कार्यवाही करू शकणार नाहीत, अशी स्थिती तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nखंडीचे दर (३५६ किलो रुई) महिनाभरात चार हजार रुपयांनी वधारले आहेत. कापसाची आयात महाग ठरत आहे. देशात उत्पादन कमी येईल, असे सांगितले जात असले, तरी कापसाचा पुरेसा साठा आहे. कापूस महाग होत आहे, पण सुताचे दरही वधारले आहेत. अडचणीतील वस्त्रोद्योगाला शासनाने मदतीचा हात पुढे केल्यास गिरण्यांचा नफा वाढू शकेल व अडचणी दूर होतील.\n- अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (पीक समिती)\nकापूस जळगाव महाराष्ट्र मंत्रालय जैन\nचंद्रपूर दारूबंदी निर्णयाच्या निमित्ताने...\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजीच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यात गेली सहा वर्षे लागू असले\nगेल्या आठवड्यात कोसळलेल्या अस्मानी संकटातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही.\nफळपिकासाठी जमीन अन खत व्यवस्थापन\nफळबागेसाठी योग्य जमिनीची निवड, माती परीक्षण, सेंद्रिय खते, हिरवळीची खते, निंबोळी पेंड ,जै\nभात पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन\nभात पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी येण्यामध्ये कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव हे होय.\n७२ तासांची सक्ती नको ः आयुक्त\nपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इ\nतेलबिया उत्पादनात वाढ वॉशिंग्टन ः जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी...\nसांगली बाजार समितीत हळदीची आवक वाढलीसांगली ः कोरोना विषाणूचा वाढता...\nसरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादनात घट यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पिकांना बदलत्या...\nदेशात साखर उत्पादनात ४० लाख टनांनी वाढलेकोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी...\nकेंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता अनेक...नवी दिल्ली ः केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता...\nपाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात...\nहरभरा बाजारात सुधाराची चिन्हे पुणे ः बाजारात हरभरा आवक सुरू झाली आहे....\nबाजारात तूर खातेय भाव; वाढ कायम पुणे ः इतर कडधान्य पिकांसह तूर उत्पादनातही घट...\nहळदीला दराचा ‘रंग’ पुणे ः हळद उत्पादनात घट झाल्याने यंदा हळदीचे दर...\nअन्नधान्याचे विक्रमी उत्पादन नवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी...\nराष्ट्रीय खाद्यतेल मिशनचा यंदाही चकवापुणे : राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची यंदाही घोषणा न...\nसोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः सोयाबीनने प्लॅंट दरासह बाजार...\nहरभरा बाजाराला ‘नाफेड’चा टेकू पुणे ः नाफेडने राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट जाहीर...\nकापसाचा तुटवडा जाणवू लागला जळगाव : देशात सूतगिरण्यांसमोर कापूसटंचाई तयार...\nदेशातील हरभरा उत्पादनात घट होण्याची...नवी दिल्ली : यंदाच्या हंगामात देशातील हरभरा...\nकोल्हापुरी गुळाला गुजरातेत आव्हान;...कोल्हापूर : यंदा कोल्हापुरी गुळाला गुजरातमधील...\nभारतात यंदा ३६० लाख कापूस गाठींचे...मुंबई : भारतात यंदा ३६० लाख गाठींचे (१ गाठ = १७०...\nप्रोजेक्ट रिपोर्ट, लायसन्ससाठी यापुढे...पुणे : केंद्र शासनाच्या कृषिविषयक योजनांचा लाभ...\nदेशात तांदळाचे विक्रमी उत्पादन कोल्हापूर : देशात यंदा तांदळाचे विक्रमी उत्पादन...\nबाजारात हरभराही खाणार भाव हरभरा डाळ आणि बेसनला स्नॅक्स, प्रक्रिया उद्योग,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-slow-response-nashik-district-filling-crop-insurance-application-45288", "date_download": "2021-07-29T22:56:20Z", "digest": "sha1:QTWW7J4EXQG23U6DZJFVVNK2VEKLWZJY", "length": 16203, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi slow response in Nashik district for filling crop insurance application | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपीकविमा अर्ज भरण्यास नाशिक जिल्ह्यात थंड प्रतिसाद\nपीकविमा अर्ज भरण्यास नाशिक जिल्ह्यात थंड प्रतिसाद\nबुधवार, 21 जुलै 2021\nयेवला : तांत्रिक दोष, नुकसान होऊनही न मिळणारी भरपाई मिळाली, तर मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ होणार, आदी त्रुटींमुळे पाऊस लांबूनही शेतकऱ्यांनी पीकविमा काढण्यास हात आखडता घेतला आहे.\nयेवला : तांत्रिक दोष, नुकसान होऊनही न मिळणारी भरपाई मिळाली, तर मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ होणार, आदी त्रुटींमुळे पाऊस लांबूनही शेतकऱ्यांनी पीकविमा काढण्यास हात आखडता घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ ८० हजार शेतकऱ्यांनी पीकविमा भरला. ही संख्या अल्प मानली जात आहे. शासनाने २३ जुलैपर्यंत विमा भरण्याला मुदतवाढ दिली आहे.\nमागील वर्षी खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेत १ लाख ९६ हजार ३९३ शेतकरी सहभागी झाले. या वर्षी पाऊस लांबला. पावसात सातत्य नसल्याने पिके धोक्यात सापडू शकतात. हे माहीत असूनही शेतकरी विमा काढण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. शासनाने पूर्वीपेक्षा विम्याचे निकष कडक केले आहेत. विविध जटिल निकषामुळे शेतकरी लाभापासून वंचित राहण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आता शेतकरीही ‘पीकविमा नको रे बाबा’ म्हणू लागले आहेत.\nयंदा जिल्ह्यासाठी भारती ॲक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्त करण्यात आली. खरीप हंगामात भात, खरीप, ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस व खरीप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण मिळणार आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेस कळविणे बंधनकारक आहे.\nयोजनेतंर्गत पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैस���्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, भु-संखलन, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट जोखमीत समाविष्ट आहे. जिल्ह्यातील प्रमुख अन्नधान्य, गळीत धान्य, नगदी पिकांचा समावेश योजनेत आहे.\nविमा काढण्यासाठी आतापर्यंत अनेक तालुक्यांनी पाठ फिरविली आहे. दिंडोरी, येवला, सिन्नर आदी धोक्यात राहणाऱ्या तालुक्यांत सर्वात कमी शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. येवल्यात तर २०१९ मध्ये २२ हजार,२०२० मध्ये १४ हजार शेतकऱ्यांनी विमा उतरविला. या वर्षी हा आकडा अवघा १७०० आहे. नुकसान होऊनही मागील वर्षी नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी नाखूष आहेत.\nऊस पाऊस खरीप शेतकरी पूर floods भारत इन्शुरन्स भुईमूग groundnut सोयाबीन उडीद तूर कापूस आग वीज सिन्नर sinnar\nचंद्रपूर दारूबंदी निर्णयाच्या निमित्ताने...\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजीच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यात गेली सहा वर्षे लागू असले\nगेल्या आठवड्यात कोसळलेल्या अस्मानी संकटातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही.\nफळपिकासाठी जमीन अन खत व्यवस्थापन\nफळबागेसाठी योग्य जमिनीची निवड, माती परीक्षण, सेंद्रिय खते, हिरवळीची खते, निंबोळी पेंड ,जै\nभात पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन\nभात पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी येण्यामध्ये कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव हे होय.\n७२ तासांची सक्ती नको ः आयुक्त\nपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इ\nयुरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...\nजळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...\nशनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...\nपरभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...\nनाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...\nसोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...\nअकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...\nमंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्��ात...\nकोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...\nनाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......\nसिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...\nरत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...\nनांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...\nनगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...\nकोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...\nराजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...\nविमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...\nचिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...\nपाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...\nशेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/raju-patil-demand-for-free-cor-7593/", "date_download": "2021-07-29T21:45:53Z", "digest": "sha1:WO6WEB3PZED5ARP7EQUYF5WL3V4ZINZ7", "length": 12649, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ठाणे | सगळ्या कोरोनाग्रस्तांना मोफत उपचार द्या - आ. राजू पाटील यांची मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली व��ढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nठाणेसगळ्या कोरोनाग्रस्तांना मोफत उपचार द्या – आ. राजू पाटील यांची मागणी\nकल्याण : महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे या दिवशी राज्यातील कोरोनाग्रस्त १०० टक्के रुग्णांना मोफत उपचार देण्यात येतील, अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र प्रत्यक्षात ही घोषणा हवेतच विरली असल्याचे\nकल्याण : महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे या दिवशी राज्यातील कोरोनाग्रस्त १०० टक्के रुग्णांना मोफत उपचार देण्यात येतील, अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र प्रत्यक्षात ही घोषणा हवेतच विरली असल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे. सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत उपचार देण्याची घोषणा केली. मग आता पांढऱ्या रेशनकार्ड धारकांना बिल का आकारले जात आहे कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प पडले असताना रेशनकार्डचा रंग बघून उपचार दिला जाईल का कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प पडले असताना रेशनकार्डचा रंग बघून उपचार दिला जाईल का असा सवाल राजू पाटील यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना केला असून राज्यातील सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत उपचार देण्याबाबतच्या निर्णयाबाबत सर्व रुग्णालयांना स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारला केली आहे.\nकल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील शास्त्रीनगर रुग्णालय हे कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. कल्याणमधील होलीक्रॉस, डोंबिवलीमधील आर.आर. आणि पडले येथील नियॉन या खासगी रुग्णालयांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्तांकडून या रुग्णालयांच्या प्रशासनाला पत्रक काढून रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णाकडून उपचारासाठी बिल आकारण्याच्या पद्धती विशद केल्या आहेत. वास्तविक शासनाकडून कोरोना रुग्णांसाठी मोफत उपचार देण्याची घोषणा करण्यात आली असेल तर अशा पध्दतीने बिल आकारण्याबाबत पत्रक कसे काढण्यात आले आहे, त्यामुळे सर्वजण संभ्रमात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/02/blog-post_7.html", "date_download": "2021-07-29T22:18:12Z", "digest": "sha1:W4XXNKV3IHLZ5IECX57AP3MY5ZEV6NRG", "length": 5851, "nlines": 58, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "खंडस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा संपन्न", "raw_content": "\nHomeखंडस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा संपन्न\nखंडस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा संपन्न\nनागपूर पंचायत समिती अंतर्गत जि. प . प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील बालकांच्या क्रीडा व सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्यासाठी खंडस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन खापरी रेल्वे येथे करण्यात आले होते . सभापती नम्रता राऊत यांचे हस्ते क्रीडाध्वजारोहन व उपसभापती सुजित नितनवरे यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून उपस्थित मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पं स . सदस्य रेखा मसराम, दिलीप नंदागवळी, प्रभाकर उईके, गट विकास अधिकारी किरण कोवे, सहाय्यक गविअ तथा गटशिक्षणाधिकारी सुभाष जाधव, शा . व्य . स . अध्यक्ष गजानन टिळक, सरपंच पप्पू ठाकूर, सुरेंद्र बानाईत, दीपक राऊत ,ज्योत्स्ना नितनवरे प्रामुख्याने उपस्थित होत���. कार्यक्रमा दरम्यान तालुक्यातील शाळांना उत्कृष्ठ सहकार्य करणाऱ्या निवडक ग्राम पंचायत सरपंच/सचिव, दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांच्या प्रमुखांचा शाल श्रीफळ, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत तेरा समूहसाधन केंद्रातील भरीव कामगिरी करणाऱ्या १३ शिक्षकांना शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.\nस्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून मान्यवरांची मने जिंकली . प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी सुभाष जाधव ,संचालन सरिता बाजारे व विलास भोतमांगे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी छाया इंगोले यांनी केले.आयोजनासाठी शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुनघटकर गुलाब उमाठे, छाया इंगोले, रामराव मडावी, केंद्रप्रमुख शरद भांडारकर, प्रेमा दिघोरे, हेमचंद्र भानारकर, राजेंद्र देशमुख, सीमा फेंडर आदींनी केले.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/akshay-kumar-twinkle-ankhichdi-dimples-first-visit-is-memorable-learn-the-benefits-of-eating-khichdi/", "date_download": "2021-07-29T22:54:44Z", "digest": "sha1:RZ3274OFOI2KJJI63CRMGQ4N24BCVNMN", "length": 14022, "nlines": 125, "source_domain": "bahujannama.com", "title": "Akshay Kumar-Twinkle Ankhichdi! Dimple's first visit is memorable, learn the benefits of eating 'Khichdi'|अक्षय कुमार-ट्विंकल अन् खिचडी ! डिंपलची पहिली भेट संस्मरणीय, जाणून घ्या 'खिचडी' खाण्याचे फायदे", "raw_content": "\nअक्षय कुमार-ट्विंकल अन् खिचडी डिंपलची पहिली भेट संस्मरणीय, जाणून घ्या ‘खिचडी’ खाण्याचे फायदे\nबहुजननामा ऑनलाइन टीम – पचनक्रिया ठिक ठेवण्यासाठी खिचडी तितकीच प्रसिद्ध आहे. जितकी डिंपल कपाडियासोबत अक्षय कुमारची बॉन्डिंग(Akshay Kumar-Twinkle) आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान डिंपल कपाडियाने अक्षय-ट्विंकल आणि खिचडी यांच्यातील एक किस्सा सांगितला आहे. अक्षय आणि ट्विंकलच्या (Akshay Kumar-Twinkle)लग्नानंतर जेव्हा ती पहिल्यांदा अक्षय आणि ट्विंकल यांना भेटली तेव्हा खिचडीशी संबंधित एक मजेदार गोष्ट घडली.\nजेव्हा आई लग्नानंतर प्रथमच आ��ल्या मुलीच्या घरी जाते तेव्हा आई खिचडी घेऊन नाही जात किंवा मुलगी व जावई त्यांना खिचडी देत नाहीत कारण त्यांचे त्यांच्या घरी प्रथमच स्वागत करणे नेहमीच विशेष असते. पण त्या दिवसाची खिचडी डिंपलसाठी संस्मरणीय ठरली. कारण त्या काळात अक्षय कुमारचे पोट खराब होते आणि ट्विंकल त्यांच्यावर सतत विनोद करत होती. इथे एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, अभिनेता असो की सामान्य माणूस, जेव्हा पोटाला बरे करण्याचा विचार येतो तेव्हा प्रत्येकाला खिचडीवर अवलंबून राहावे लागते …\n_पोटाच्या कोणत्या समस्यामध्ये खिचडी खाल्ली जाते\nखिचडी खाण्याची काही वेळ नसते. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण खाऊ शकतो. परंतु जेव्हा आपले पोट व्यवस्थित नसेल अपचन, जुलाब, पित्त किंवा गॅसची समस्या आपल्याला सतत त्रास देत असते. तेव्हा मग तुम्ही खास करून खिचडी खावी.\n_ खिचडी बनवण्यासाठी तांदूळ आणि मुग डाळ वापरली जाते. याशिवाय तुम्ही हिरव्या कोथिंबिरीची पाने, हंगामी भाज्या इत्यादी एकत्र करुनही बनवू शकता.\n_जुलाब होत असेल तर खिचडी फक्त तांदूळ आणि हिरवी मूग डाळ यापासूनच तयार केली जाते. ते बनवताना पाण्याचे प्रमाण पुलावापेक्षा किंचित जास्त ठेवले जाते. जेणेकरून ते थोडे पातळ होईल. जुलाब झाल्यावर पाचक प्रणाली खूपच कमकुवत होते आणि अशा परिस्थितीत अन्न पचवणे फार अवघड असते.\nखिचडीमुळे आराम कसा मिळवू शकेल\n_आपल्याला माहित आहे की भात आणि डाळीचा उपयोग करून खिचडी बनवली जाते. त्यात फायबर, कार्बोहायड्रेट आणि पाणी असते.\n_कार्बोहायड्रेट्स शरीराला आतून बळकट करण्यासाठी मदत करतात. फायबर हळूहळू पचते. जेणेकरून ते आपल्या शरीरास बर्‍याच काळासाठी ऊर्जा देते. पाणी शरीरात डिहाइड्रेशन होऊ देत नाही. कारण जुलाब झाल्यावर शरीरात पाण्याची कमतरता असणे सामान्य आहे.\n_म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला काही हलके खाण्याचा मूड असेल किंवा पोटाची काही समस्या असेल तर तुम्ही खिचडी खाऊ शकता.\n‘शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर हे जनतेनं ठरवावं \nअजितदादा आणि जितेंद्र आव्हाडांच्या नाराजीच्या वृत्तावर खडसेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nअजितदादा आणि जितेंद्र आव्हाडांच्या नाराजीच्या वृत्तावर खडसेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये चोरी, चोरट्यांचा लाखो रुपयांवर डल्ला\nपुणे : बहु���ननामा ऑनलाईन - पुण्यात (Pune Crime) घरफोडीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. पुणे (Pune Crime) शहरातील मार्केटयार्ड (Marketyard) परिसरात...\nPavana Dam | पवना धरणातून 3,500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nPM Modi | PM मोदींची मोठी घोषणा मराठीसह ‘या’ 5 भाषांमध्ये करता येणार इंजिनिअरिंग\nPolice Suspended | पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण\n ‘ऑनलाइन क्लास’ मुलांसाठी अतिशय धोकादायक, शरीरासह मेंदूवर सुद्धा होतोय वाईट परिणाम, जाणून घ्या\nWeather Update | आगामी 4 दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात मुसळधार पावसाचा इशारा\nPM Modi | ‘नवीन शिक्षण धोरण कोणत्याही दबावापासून मुक्त, विद्यार्थी काय शिकणारे हे फक्त संस्था ठरवू शकत नाही’ – पीएम मोदी\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 304 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी\nPMRDA |PMRDA विकास आराखड्याचे प्रारूप मान्य, नागरिकांच्या सुचना व हरकती मागविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nअक्षय कुमार-ट्विंकल अन् खिचडी डिंपलची पहिली भेट संस्मरणीय, जाणून घ्या ‘खिचडी’ खाण्याचे फायदे\nPune Corporation | महापालिकेतील भाजप पदाधिकार्‍यांची ‘एकाधिकारशाही’ कार्यकर्त्यांची हाती ‘घड्याळ’ बांधायला सुरूवात, नगरसेवक शेवटच्या टप्प्यात करणार ‘करेक्ट’ कार्यक्रम\nIncome Tax | प्राप्तीकर विभागाचा दावा, दैनिक भास्कर ग्रुपने केली 700 कोटी रुपयांच्या टॅक्सची ‘चोरी’\nFluid in Lungs | फुफ्फुसात पाणी होण्याच्या समस्येवर करा ‘हे’ 6 घरगुती उपाय, मिळेल आराम; त्रास होईल दूर, जाणून घ्या\nPolice Officer Transfer | मुंबईतील पोलिस उपायुक्त पठाण व मणेरे, सहाय्यक आयुक्त संजय पाटील व शिंदे आणि मपोनि आशा कोरके यांची बदली\nSBI Offering CA Service | SBI ची नवीन सुविधा, केवळ 199 रुपयात घ्या CA ची सर्व्हिस \n स्मार्टफोनने 59 % मुले करताहेत ‘चॅटिंग’, 10 टक्केच विद्यार्थ्यांकडून अभ्यासासाठी वापर; स्टडी रिपोर्टमध्ये आश्चर्यकारक खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://beingmarathi.co.in/category/lifestyle/", "date_download": "2021-07-29T21:47:18Z", "digest": "sha1:RIAIIWCRKPG6762YM564CEM2BUAN6SMY", "length": 48678, "nlines": 232, "source_domain": "beingmarathi.co.in", "title": "लाइफफंडा - बिइंग मराठी", "raw_content": "\nराज्यात होत असलेल्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, भाजप आमदाराचा दावा\nराणें म्हणाले सीएम बीएम गेला उडत ,अजित पवार म्हणतात मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली नव्हती\nपूरामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधितांना तातडीची मदत करणे सुरु,पंचनामे पूर्ण झाल्यानंतर वाढीव मदतीचा प्रस्ताव आणणार\nआता शिवसेना,भाजपा,राष्ट्रवादी असं काही नाहीसध्याचं संकट आणि त्यासाठीचं समर्पण महत्त्वाचं- पंकजा मुंडे\nबापलेकाने दंड थोपटले,राज पुण्यात तर अमित नाशिकमध्ये\nकोरोना इम्पॅक्ट बातमी लाइफफंडा\nगुजरातमध्ये कोरोपासून बचावासाठी अनोखा उपाय, डॉक्टरांनी सांगितला मोठा धोका\nभारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे.दुसऱ्या लाटेत खेडेगावात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत.खेड्यातील नागरिक कोरोनापासून वाचण्यासाठी घरगुती उपाय करत आहेत. पण हे उपाय चुकीचे असून यामध्ये फार मोठा धोका आहे ,असे डॉक्टरांनी सांगितले आहे. गुजरातमध्ये तर अनेक लोक कोरोनापासून बचावासाठी चक्क शेणाने अंघोळ करत आहेत,तसेच गोमूत्र देखील पित आहेत. अनेकांना असे वाटते […]\nलाइफफंडा वायरल झालं जी\n जिओचे मालक गर्भ श्रीमंत असूनदेखील सेकंड हँड टेस्ला गाडी वापरतात..\nमुकेश धीरूभाई अंबानी भारतातीलच काय जगातील एक श्रीमंत व्यक्ती आहेत.त्यांच्या मनात आले तर ते गाड्यांचे उत्पादन देखील करू शकतील.पण मुकेश अंबानी हे अतिशय साधे सरळ पण तितकेच हुशार व्यक्ती आहेत.त्यांना फार कमी छंद आहेत.त्या पैकी त्यांचा आवडता एक छंद आहे. महागड्या गाड्या वापरणे. मुकेश यांच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये अनेक महागड्या गाड्या आहेत.गाड्याच काय त्यांच्याकडे स्वताचे विमान […]\nलाइफफंडा वायरल झालं जी\nजेव्हा पृथ्वीवरील ऑक्सिजन पूर्णपणे नष्ट झाला होता…\nपृथ्वी आणि इतर ग्रह या दोन्ही फार चिकित्सा निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत.माणसाला पृथ्वी आधी कशी होती आणि आता कशी आहे हे जाणून घेण्यामध्ये प्रचंड रस आहे.त्यामुळे अनेक वैज्ञानिक सतत त्यांचा अभ्यास करतअसतात.नुकतेच अभ्यासातून एक सत्य समोर आले आहे.आजपासून तब्बल ४५० कोटी वर्ष���ंपूर्वी पृथ्वीवरील ऑक्सिजन संपला होता.आता तुम्ही विचार कराल ऑक्सिजन कसा काय संपला होता\nकमी वयात टक्कल का पडतो\nआजकालचं जीवन हे खूपच धावपळीचं झालेलं आहे. त्यात ताण-तणाव वाढत आहे. तुम्हाला माहिती आहे का, ताण-तणावाचा आपल्या आयुष्यावर खूपच वाईट परिणाम होतो. यापैकीच एक परिणाम आहे तो म्हणजे केसगळती. तुम्ही पाहिलं असेल अनेकांना खूप कमी वयातच टक्कल पडतो. कधी कधी तणाव हेही त्यांच्या केसगळतीचं किंवा टक्कल पडण्याचं प्रमुख कारण असतं. कमी वयातही लोकांना टक्कल का […]\nउन्हाळ्यात ‘या’ गोष्टींमुळे अंगावर पित्तं उसळू शकतं आवर्जून घ्या ‘ही’ काळजी घ्या\nउन्हाळा म्हटलं की अनेक अडचणी येतात.अनेक त्रास होतात.पण या सर्वात जास्त त्रास होतो तो पित्त उसळल्या नंतर. मान,बोटं,चेहरा या भागांवर पित्त उसळते. हे पित्तं उसळलेले जवळपास ६ आठवडे राहते. त्यामुळे तुम्हाला जर असा त्रास झाला तर पुढील प्रमाणे अशी काळजी घ्यावी.सर्वात आधी पित्त उसळणे म्हणजे काय ते जाणून घेऊया जेव्हा शरीरातील उष्णता वाढते म्हणजेच शरीरातील […]\nटेक इट EASY बातमी लाइफफंडा\nएटीएम मधून मिळालेल्या फाटलेल्या नोटांचे काय करावे \nआजकाल आपण स्वताजवळ जास्त रक्कम ठेवत नाही.आपल्याकडे एटीएम कार्ड असते त्यामुळे आपण जेव्हा आपल्या गरज असते तेव्हा एटीएम मधून पैसे काढतो.पण पैसे काढताना देखील कधी- कधी अडचणी येतात.जसे की कधी – कधी मशीनमध्ये रक्कमच नसते.कधी १०० च्या नोटांच नसतात तर कधी फक्त ५०० रुपयांच्या नोटा असतात,अशा वेळेस मात्र आपली पंचायत होते.पण सर्वात जास्त त्रास तर तेव्हा […]\nयशोगाथा लाइफफंडा वायरल झालं जी\nचौकातला टपोरी म्हणून हिणवला गेलेला मुलगा जेव्हा PSI होतो…\nप्रत्येक शहर असो किंवा गाव.चौकात अनेक तरुण मुले बसलेली असतात.त्या मुलांचा सर्वांनाच राग येत असतो.हे आयुष्यात काही करणार नाहीत असं सर्वांनी गृहीत धरलेलं असतं.पण जेव्हा चौकात बसणारा मुलगा ज्याला संपूर्ण परिसर टपोरी म्हणून ओळखत असतो.तो मुलगा जेव्हा पीएसआय बनतो,तेव्हा खऱ्या अर्थाने अनेकांची तोंड बंद झालेली असतात.पण दहा टपोरी मुलांपैकी एकच असा मुलगा असतो जो स्वताला […]\nबातमी लाइफफंडा वायरल झालं जी\nजीवनदान देण्यासाठी तो हत्तीच्या पिल्लाला चक्क खांद्यावर घेऊन धावला पहा खराखुरा ‘बाहुबली’ \nसोशल मिडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हारलं होतं असतात.अनेकदा काही व्हिडीओची सत्यता देखील पडताळली जात नाही त्यामुळे अनेकांची बदनामी देखील होते. पण कधी कधी असे व्हिडीओ पुढे येतात ज्यामुळे अनेक नवीन आणि खऱ्या गोष्टी समोर येतात. असाच एक जुना विडियो सोशल मिडयावर सध्या व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ २०१७ सालचा आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हत्तीच्या […]\nसाधी वाटणारी लक्षणे हृदयरोगांसाठी ठरू शकतात धोक्याची घंटा \nहदयरोग ही फार मोठी समस्या झाली आहे.जगातील अनेक लोकांना हदयाचा त्रास होतो.वयाची पन्नाशी पार केलेल्यांना तर सर्वाधिक त्रास हा हृदय रोगाचा होतो.त्यामुळे हदय रोगाला इतक्या सहजतेने घेऊ नका.तुमच्या घरातील कोणालाही हदयाचा त्रास होत असेल तर सर्व चाचण्या करून घ्या. नेमका का त्रास होत आहे यांचा शोध लावा.हदय रोगांमध्ये सर्वाधिक हाय बीपीचा त्रास होतो.आज आपण अशी […]\nबातमी लाइफफंडा वायरल झालं जी\nअवघ्या पाच रुपयांत अंडाकरी आणि चिकन थाळी गरजूसाठी कोल्हापुरात अनोखा उपक्रम\nजगात भारी आम्ही कोल्हापुरी असं म्हणतात.कोल्हापुरी माणूस दिलखुलास असतो.त्यांच्या बोलण्यात देखील एक वेगळंच प्रेम असतं. कधीही आवाज द्या मदतीसाठी तत्पर असा कोल्हापुरी माणूस नेहमी वेगळा ठरतो.वेगळ्या काही गोष्टी घडत असतील तर त्या देखील कोल्हापूरमध्ये घडतात.लॉक डाऊन काळात अनेक लोकांनी मदतीचे हात पुढे केले.अनेक सामाजिक संस्था देखील पुढाकार घेऊन पुढे आल्या आहेत. लॉक डाऊन नंतर खऱ्या […]\nबातमी यशोगाथा लाइफफंडा वायरल झालं जी\nभिकाऱ्यांची मोफत रुग्णसेवा करणारा पुण्याचा अवलिया डॉक्टर….\nरुग्ण सेवा ही ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य प्रत्येक डॉक्टर अभिमानाने सांगतात.पण पुण्यातील अभिजीत आणि मनीषा सोनावणे हे दांपत्य मात्र हे वाक्य रोज जगतात.या वाक्याला शोभेल असं मोठं काम करतात.डॉक्टर अभिजीत आणि मनीषा यांना पुणेकरचं काय अवघा महाराष्ट्र त्यांना भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून ओळखतात. अभिजीत आणि मनीषा या दोघांची ओळख पुण्याच्या टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयात झाली. मैत्रीचे […]\nब्लॉग लाइफफंडा वायरल झालं जी\n२०१६ पर्यंत ज्या गावात वीज पण नव्हती पोहचली.. तेच आज स्वतःच वीज निर्माण करत आहेत…\nअन्न,वस्त्रआणि निवारा या माणसांच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु आता काळ बदला आहे, काळा बरोबर माणसांच्या गरजा देखील वाढल्या आहेत.यामध्ये वीज ���ी देखील एक मुलभूत गरज झाली आहे. वीज असेल तर पाण्याचा प्रश्न देखील आपोआप सुटतो. पण विजचं नसेल तरतुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्रात असे एक गाव आहे. जेथे 2016 पर्यत वीजच पोहचली नव्हती.हे गाव […]\nअनेक व्यवसाय करून हाती आले अपयश शेवटी दुग्ध-व्यवसायाने मिळाली उंच भरारी आता कमावत आहे करोडो रुपये…\nव्यवसाय ही एक कला आहे. ती प्रत्येकाला जमतेच असे नाही असे म्हटले जाते ,पण आपण जर असाच विचार करत राहिलो तर कोणीच व्यवसाय करू शकणार नाही. व्यवसाय करण्यासाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात एक म्हणजे धाडस आणि दुसरे म्हणजे कष्ट करण्याची तयारी. या दोन गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच व्यवसायात यशस्वी होतात. ही गोष्ट आहे […]\nपुणे ब्लॉग महाराष्ट्र महिला विशेष यशोगाथा लाइफफंडा\nसलाड बनवण्याच्या आवडीतून, WhatsApp च्या माध्यमातून उभा राहिला लाखोंचा बिझनेस…\nआपण आपली एखादी आवड जपली आणि वाढवून त्याचे रुपांतर जर एका व्यवसायात केले तर त्यात यश हे नक्कीच येणार…कारण आवडीच्या कामातून यश तर मिळतेच पण त्यतून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. असेच आपली आवड जाणून रिअल इस्टेट कंपनीत काम करणार्‍या पुण्यातील एका महिला उद्योजकाने काही काळातच आपली यशोगाथा लिहिली. गेल्या १५ वर्षांपासून एका रिअल इस्टेट […]\nतुम्हाला माहिती आहेत का द्राक्षांचे आश्चर्यकारक फायदे\nबेरीच्या कुटूंबाखाली वर्गीकृत, द्राक्ष हे फळांची राणी म्हणून ओळखले जाते. जगातील बहुतेक द्राक्षाचे उत्पादन वाइन बनवण्याच्या उद्योगासाठी केले जाते, तर उरलेल्या चा उपयोग फळ म्हणून केला जातो व वाळलेल्या द्राक्षाचे बेदाणे बनवले जातात. असे हे उपयूक्त फळ अजूनही अनेक गोष्टींसाठी उपयोगी ठरते. द्राक्षाच्या मुळांचा शोध घेताना असे म्हटले जाते की सर्वप्रथम मिडल इस्टमध्ये द्राक्षांची लागवड […]\nतुम्हाला साखरेचे व्यसन तर लागले नाहीये ना..\nतुम्हाला सारखी साखर किंवा साखरेचे पदार्थांचे घायची इच्छा होते का किंवा इच्छा झाल्यावर ही ते न खाऊन काय होते हे तुम्ही पहिले आहे का किंवा इच्छा झाल्यावर ही ते न खाऊन काय होते हे तुम्ही पहिले आहे का साखर किंवा साखरेचे पदार्थ खायचे नाहीत असे ठरवून ही तुम्ही ते खाण्यापासून स्वतःला थांबवू शकत नसाल तर हे तुमच्यासाठीच आहे. साखर प्रत्येकाच्या दैनंदिन आहाराचा अनिवार्य घटक आहे. परंतु आप��� दररोज खात […]\nह्या गोष्टी तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही नक्कीच मानसिक दडपणाखाली आहात…\nअधिक लोकांना त्यांच्या आयुष्यात मानसिक आजाराचे निदान होताना दिसत आहे. परंतु प्रत्येकाला आवश्यक असणारी मदत मिळतेच असे नाही. मानसिक आजारावरील नॅशनल अलायन्सच्या मते, केवळ चाळीस टक्के प्रौढ आणि पन्नास टक्के तरुणांना आवश्यक ते वैद्यकीय मदत मिळते. जरी मानसिक आजार हा सामान्य असला तरीही त्याच्या भोवती एक मोठे कलंकित जाळे विणले जाते. हा कलंक मदत मिळविण्यास […]\nरोज सकाळी उठल्यावर चहा पिताय तर थांबा…..\nआपण बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतो. हा आपला दिनक्रमच झालेला आहे. बर्‍याच लोकांना चहा आणि कॉफीची इतकी आवड असते की ते दररोज 4-5 कप चहा-कॉफी घेतात. परंतु फारच थोड्या लोकांना हे माहित असते की चहा आणि कॉफी हे दोघेही निसर्गातील अम्लीय पदार्थ आहेत. यामुळे इतके नुकसान होऊ शकते ज्याची आपण कधीही कल्पनाही करू […]\n‘या’ नैसर्गिक घटकांचा वापर करून त्वचेची काळजी घ्या\nआपले सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी बर्‍याच स्त्रिया बाजारात विकल्या जाणाऱ्या उत्पादनांचा वापर करण्यास सुरुवात करतात. तसेच वेळोवेळी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल वगैरे करतात. परंतु काही लोकांची त्वचा इतकी संवेदनशील असते की बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर केल्याने मुरुम, सूज यासारख्या समस्या चेहऱ्यावर दिसू लागतात. अशा परिस्थितीत पार्लरमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा लोकांसाठी, होम फेशिअल पद्धती महत्त्वपूर्ण ठरते. […]\nतास न तास खुर्चीत बसून काम करताय \nअनेक जण तास न तास खुर्चीत बसून काम करत असतात. किंवा काही कोलेजची, शाळकरी मुले खुर्चीवर बसून अनेक वेळ गेमही खेळत असतात. परंतु ऑफिसमध्ये सतत एकाच खुर्चीवर, जागेवर बसणं शरीरासाठी नुकसानकारक आहे. अशाप्रकारच्या बसण्यामुळे त्याचा आरोग्यावर नकारात्मक, विपरीत परिणाम होत असतो. सतत टिव्ही पाहणं, कंप्यूटर, स्मार्टफोनवर पाहतं राहणंदेखील शरीराला नुकसान पोहचवत असतं. अमेरिकेत झालेल्या […]\n३ महिन्यात चक्क २० किलो वजन कमी करून झाले फिट कपल…\nआजकालच्या या फास्ट लाईफ स्टाईलच्या जमान्यात सगळ्यांनाच आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ राहिलेला नाही. नीट व्यायाम, योग्य आहार, शांत झोप या तीन महत्वाच्या गोष्टी साठीच माणसाकडे वेळ उरला नाहीये. त्यातून फास्ट जगताना फास्ट फूड ची साथ आहेच. या मुळे होणारं नुकसान ही आपल्याला माहित असतं पण आपण त्याकडे दूर्लक्ष करतो. मग शरीराची स्थिती बिघडायला लागली […]\nतुम्हाला ‘नैसर्गिक मेकअप’ हवाय मग हि घ्या काळजी…\nचेहरा सुंदर दिसण्यासाठी तुम्ही कितीही मेकअप करा पण मुळात जर तुमची त्वचा च निरोगी नसेल तर त्यावर वेळीच उपाय करा. सुंदर आणि तजेलदार त्वचा दिसण्यासाठी तुम्हाला मेकअप पेक्षा जास्त महत्वाचा आहे तुमचा संतुलित आहार आणि जीवनशैली. धकाधकीचे आयुष्य,प्रवास ,प्रदुषण,ताणतणाव ,ऑफिस तसंच घरातील काम इत्यादी गोष्टींमुळे आपल्याला स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे आपल्या आरोग्यासह त्वचेवर […]\nजागतिक कर्करोग दिवस; जगभरात मिनिटाला होतात एवढ्या लोकांचे मृत्यू…\nकर्करोगाविषयी जनजागृती करण्याकरिता ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाबाबत माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हे जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्ट आहे. पॅरिस येथे सन २००० मध्ये झालेल्या जागतिक परिषदेत कर्करोगविषयक मसुदा (World Summit Against Cancer) मांडण्यात आला. अशा प्रकारचा विषय हाताळणारी ही पहिलीच परिषद […]\n मग करा हे घरगुती उपाय…\nप्रदूषण, शरीरातील वाढती उष्णता आणि शरीरात होणाऱ्या हार्मोन चेंजेसच्या बदलांमुळे नेहमी चेहऱ्यावर पिंपल्स येतात. बाजारात पिंपल्स दूर करण्यासाठी अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत. पण यांचा फारस फायदा होत नाही. आज आम्ही काही घरगुती उपायांबाबत सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने पिंपल्स दूर करणं शक्य होतं. पिंपल्स किंवा पूरळ चेहऱ्यावर येणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पण अनेकदा […]\nPCOD आजारापासून वेळीच सावध व्हा, जाणून घ्या काय आहेत लक्षणे .\nसध्याच्या जीवनशैलीमुळे अनेक आजाराच्या समस्या समोर येत आहेत. त्यातली महिलांच्या संबंधितली एक गंभीर समस्या म्हणजे ‘पीसीओडी’. आणि दिवसेंदिवस हि समस्या असणाऱ्या महिलांची संख्या वाढतच चालली आहे. ‘पॉलीसिस्टिक ओव्हेरीयन डिसीज’ (पीसीओडी)या नावातच सारे काही आले. पॉली- अनेक, सिस्टीक- गाठी, ओव्हेरीयन- अंडाशयाचा आजार. अर्थातच, या आजारात अंडाशयाला अनेक गाठी येतात आणि त्यामुळे मुख्यत: हॉर्मोन्सचा समतोल बिघडतो. साधारणपणे […]\nजाणून घ्या सकाळी कोमट पाणी पिण्य��चे फायदे…\nबहुतेक लोक दिवसाची सुरुवात गरम चहा किंवा कॉफीने करतात, जेणेकरून शरीराला ताजेतवाने वाटेल. त्याच वेळी, पाणी पिताना, सामान्य किंवा थंड पाणी पितात. आयुर्वेदानुसार हे चुकीचे आहे. सर्दी पडश्यात लाभदायक– सर्दी झाल्यावर कोमट पाणी पिण्याने कफ वितळतो. दिवसातून तीन किंवा चार वेळा कोमट पाणी घेतल्यास थंडीत आराम मिळेल. कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या केल्याने देखील खोकला […]\n मग हे ‘फळ’ नक्की खा …\nसुंदर आणि निरोगी त्वचा प्रत्येकालाच हवी आहे, पण देखभाल करण्यासाठी वेळ कोणाकडेच नसतो, बदलत्या ऋतुनुसार शरीराला आवश्यक पोषक आहार मिळायला हवा. नितळ त्वचा मिळवण्यासाठी प्रत्येकजण काहीनाकाही प्रकारचे उपाय करत राहतात. काही लोक महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात तर काही जणी वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिकल ट्रीटमेंट घेतात. एवढे प्रयोग करूनही त्वचेमध्ये सुधार येण्याच्याऐवजी उलट साईड इफेक्टस होत […]\nटुथपिकमुळे तुमच्या दातांना होऊ शकतो त्रास…\nअनेकांना सतत टुथपिकचा वापर करण्याची सवय असते. मात्र याच्या वापरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो. प्रत्येकवेळी एकाच जागी टूथपिकचा वापर होत राहिला तर दातांमधील फट वाढत जाते आणि तिथे अन्नकण अडकत राहतात. यामुळे दातांमध्ये कॅविटी होण्याचा धोका बळावतो. बऱ्याच जणांना टूथ पिक चावत बसण्याचा नाद असतो. मात्र, ही बाब दातांवरील सुरक्षा आवरणाला धोका पोहोचवणारी ठरते. प्लास्टिक […]\nब्लॉग मुंबई यशोगाथा लाइफफंडा वायरल झालं जी\nफक्त भाषणे देऊन बदल होत नसतो त्यासाठी मैदानात उतरावं लागतं ..आणि मल्हार ने ते करून दाखवलं\nफक्त भलीमोठी भाषणे देऊन बदल घडत नाहीत तर त्यासाठी ग्राउंड वर उतरणे महत्त्वाचे असते हे आजकालच्या तरुण पिढीने ओळखले आहे. अलीकडे तरुण पिढी या स्वच्छतेच्या मोहिमेत आवर्जून भाग घेत आहे. त्यांच्यामध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण होत आहे. हे हे जितकं आपल्याला ऐकायला सकारात्मक वाटत आहे प्रत्यक्ष चित्रदेखील तितकेच प्रेरणादायी आहे. त्याचे एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे मुंबईचा […]\nकाम-धंदा देश ब्लॉग मनोरंजन लाइफफंडा विदेश\nफिरायला जायचा प्लॅन आहे पण तुमच्याकडे पासपोर्ट/व्हिसा नाहीये तरीही तुम्ही ‘हे’ देश फिरू शकता..\nआता लॉकडाउन हि संपला आता सर्वच पर्यटनप्रेमी फिरायला जायचे प्लॅन्स करत असणार ना जर बाहेर देशांत फिरायला जायचे तुमचे प्लॅन्स असतील तर, हि माहिती नक्कीच तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आम्ही तुम्हाला असे काही देशांची माहिती सांगणार आहोत जिथे व्हिसा आणि पासपोर्ट ची आवश्यकता नसते. म्हणजेच तुम्ही विना व्हिसा आणि भारतीय पासपोर्ट वर ‘त्या’ देशांना फिरायला […]\n मग हे जरूर वाचा…\nएखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध होते आणि आपला ‘रागाचा पारा चढतो’, ‘तळपायाची आग मस्तकात जाते’ ,’समोरच्याला खाऊ का गिळू’ असं होतं. राग किंवा क्रोध हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर रागावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे. राग हा आपल्या प्रगतीमधील सर्वांत मोठा अडथळा आहे. राग आल्यावर मानव एकाग्रता गमावून बसतो. राग आल्यावर […]\n जाणून घ्या सायकल चालवण्याचे फायदे …\nआपण सर्वच आरोग्यदायी जीवनासाठी धडपडत असतो. पण त्यासाठी काही सहज सोपे व्यायाम जे आपल्याला करणे गरजेचे असते. सायकलिंग करणे हा व्यायामाचा उत्तम प्रकार आहे त्यामुळे शक्यतो सायकल नेहेमी चालवावी. बाहेर चालवणे शक्य नसेल तर जिम सायकल हि चालवू शकता कारण दोन्ही प्रकारच्या सायकलींचे फायदे सारखेच असतात. सायकल चालवण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. १. नियमित सायकल […]\nचरबी कमी करायची आहे ….’या’ रसांचे सेवन करा.\nएका संशोधनातून हे सिद्ध झालं आहे कि अ‍ॅपल सायडर व्हिनेगर हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. यात ऑसिटीक ऍसिड आढळते जे मेटाबोलिज्म सुधारण्यास मदत करते. यामुळे पोट आणि लिव्हर वर मेदपेशी जमा होत नाही आणि भुक सुद्धा कमी लागते. एवढचं नाही तर ऑसिटीक ऍसिड हे इंसुलिन सेंसिटिविटी सुधारण्यात तर मदत करतेच पण सोबतच रक्तातील शुगर […]\n मग हे नक्की वाचा ..\nआजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आरोग्याबाबत एक तक्रार नेहेमी जाणवते ती म्हणजे तुमचे हिमोग्लोबिन कमी होण्याचे प्रमाण, होय सगळ्या आजारांच्या मुळाशी हिमोग्लोबिन कमी असल्याची शक्यता जास्त असते. तुमच्या शरीरात जर रक्त किंवा हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी झाले तर वेळीच काळजी घ्या कारण त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात , ऍनिमिया सारखे आजार तसेच लवकर थकवा येणे, दम लागणे, […]\nफळं-भाज्यांच्या सालांमध्ये लपलेत भरपूर औषधी गुणधर्म…\nजपानसह जगातील विविध देशांमध्ये केलेल्या संशोधनात फळ आणि भाज्यांच्या साली या नैराश्यापासून हृदयविकाराच्या समस्येवर गुणकारी ठरत असल्याचे दिसून आले आहे. फळं-भाज्यांच्या सालांमध्ये लपलेत भरपूर औषधी गुणधर्म पाहा ‘या’ सालींचे फायदे… भाज्या किंवा फळे खाताना बऱ्याचदा आपण त्यांच्या साली टाकून देतो. मात्र, आपल्याला या सालीमध्ये असलेले औषधी गुणधर्म कळल्यास पुढच्या वेळी आपण नक्की या सालांना काळजीपूर्वक जपून ठेवू. जपानसह […]\nराज्यात होत असलेल्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, भाजप आमदाराचा दावा\nराणें म्हणाले सीएम बीएम गेला उडत ,अजित पवार म्हणतात मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली नव्हती\nपूरामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधितांना तातडीची मदत करणे सुरु,पंचनामे पूर्ण झाल्यानंतर वाढीव मदतीचा प्रस्ताव आणणार\nआता शिवसेना,भाजपा,राष्ट्रवादी असं काही नाहीसध्याचं संकट आणि त्यासाठीचं समर्पण महत्त्वाचं- पंकजा मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pune-nashik-railway/", "date_download": "2021-07-29T22:51:34Z", "digest": "sha1:A3AMSVSBM6JX7KZWB7AL6FGP6YQIXLX2", "length": 4815, "nlines": 77, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune Nashik Railway Archives - MPCNEWS", "raw_content": "\nShirur News : खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान\nShirur: जनतेने पाहिलेले पुणे नाशिक रेल्वेचे स्वप्न पूर्ण करणार – डॉ. अमोल कोल्हे\nएमपीसी न्यूज - पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प आपल्याला करायचाच आहे. त्यामुळे परिवहन, वित्त, नियोजन आणि महसूल सचिवांनी तातडीने कार्यवाही करून या प्रकल्पाच्या मंजुरीचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर सादर करावा, असे आदेश राज्याचे…\nPune: पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणार – अजित पवार\nएमपीसी न्यूज - ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन…\nPune : पुणे-नाशिक रेल्वे मार्ग उभारणे हाच माझा निवडणूक अजेंडा -आढळराव पाटील\nएमपीसी न्यूज - गेल्या पंधरा वर्षात अनेक विकासकामे केली. विकासाच्या जोरावर व मतदाराच्या पाठिंब्यामुळे मी नक्कीच चौकार मारणार, पुणे ते नाशिक रेल्वे मार्गास मंजुरी मिळाली. तो मार्ग पूर्ण करून या मतदारसंघातील स्वच्छता व आरोग्याचा प्रश्न…\nNashik : बहुप���रतीक्षित पुणे-नाशिक रेल्वेमार्ग तीन वर्षात पूर्ण होणार – गिरीश महाजन\n'महारेल'च्या माध्यमातून साडेसात हजार कोटींची गुंतवणूकएमपीसी न्यूज- मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या पुणे नाशिक या 248 किलोमीटरच्या रेल्वेमार्ग उभारणीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. हे काम तीन वर्षात पूर्ण होईल. त्यामुळे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/baramati-strict-lockdown-again-in-sharad-pawars-katewadi-only-essential-services-are-allowed-in-these-8-villages/", "date_download": "2021-07-29T22:41:52Z", "digest": "sha1:EW4WQXTCVK4Y25AIK3SA2SNG65PBMVTV", "length": 36141, "nlines": 323, "source_domain": "shasannama.in", "title": "बारामती : पवारांच्या काटेवाडीत पुन्हा कडक लॉकडाऊन; या ८ गावांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू – शासननामा न्यूज - Shasannama News बारामती : पवारांच्या काटेवाडीत पुन्हा कडक लॉकडाऊन; या ८ गावांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nशासननामा न्यूज – Shasannama News\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री…\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी…\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती…\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”;…\nमदत नव्हे कर्तव्य; राज देशमुख मित्र परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदत\nचिकुनगुनिया, डेंग्यूचे उरुळीकरांवर सावट\nवीर धरणाचे सात दरवाजे उघडले; नीरा नदीला आला पुर\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nअटल अर्थसहाय्य योजना : २०१९ च्या संदर्भात कृषिपूरक सहकारी संस्था चालकांचे…\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nपुणे पिंपरी चिंचवडमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार का …पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय…\nछावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामघायतिडक पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी…\n‘त्या’ भन्नाट ट्विटनंतर पुणे पोलिसांचा आणखी एक षटकार, मनोज वाजपेयीसह नेटिझन्सकडून…\nस्थानिकांच्या धाडसामुळं चिमुकलीला जीवदान, वाहून जाणाऱ्या मुलीची अशी केली सुटका, पाहा…\nICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या…\nM S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं…\nCopa America : Live मॅचमध्ये ���ेस्सीच्या पायातून रक्ताची धार, तरी सामन्यात…\nVideo | राज कपूर यांच्या टीमशी मुकाबला, दिलीप कुमारांनी क्रिकेटच्या मैदानातही…\nIND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून…\nHome महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र बारामती : पवारांच्या काटेवाडीत पुन्हा कडक लॉकडाऊन; या ८ गावांमध्ये फक्त अत्यावश्यक...\nबारामती : पवारांच्या काटेवाडीत पुन्हा कडक लॉकडाऊन; या ८ गावांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू\nबारामती : काही दिवसांपूर्वी करोनाचा संसर्ग कमी झाल्याने शहरासह तालुक्यात प्रशासनाने निर्बंध शिथिल केले होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून तालुक्यातील आठ गावांत दहापेक्षा अधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने या गावांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. संबंधित गावांत सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं गाव अशी ओळख असणाऱ्या काटेवाडीचाही यामध्ये समावेश आहे.\nकाटेवाडी, माळेगाव बुद्रुक, उंडवडी क.प., मोरगाव, मानाजीनगर, शिर्सुफळ, पणदरे आणि सावळ या आठ गावांमध्ये करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. २४ जूनपासून पुढील आदेश येईपर्यंत आठ गावांत लॉकडाऊन करण्यात आले आहे.\nकाय सुरू राहणार, काय होणार बंद\nनव्या निर्णयानुसार गावात खासगी कोचिंग क्लासेस, आठवडी बाजार, धार्मिक, राजकीय कार्यक्रम, मंगल कार्यालय, मॉल, लग्नसमारंभ, सामाजिक कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. फक्त मेडिकल, कृषि सेवा केंद्रे, किराणा दुकाने आणि दूध डेअरी सुरू राहणार आहे. गावातील लोकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त रस्त्यावर येऊ नये, निष्कारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.\n‘बारामतीमधील आठ गावांत करोनाची सक्रिय रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्बंध लागू केले आहेत; तसेच संचारबंदीच्या काळात पाचपेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. गावकऱ्यांनी स्वत:साठी आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रशासनास सहकार्य करावे,’ असं बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी म्हटलं आहे.\nबारामती तालुक्यात काय आहे स्थिती\nएकूण रुग्णसंख्या : २५,४३१\nबरे झालेले रुग्ण : २४,४७४\nमृत���यू झालेले रुग्ण : ६५०\nबारामती शहराची लोकसंख्या : १ लाख ५० हजार\nतालुक्याची लोकसंख्या : ३ लाख ५४ हजार\nपॉझिटिव्हिटी रेट : १० टक्के\nलॉकडाऊन केलेली गावे आणि रुग्णसंख्या\nमाळेगाव बुद्रुक : १०\nउंडवडी क.प. : १०\nPrevious articleकरोना: आज राज्यात ९,८४४ नवे रुग्ण; ९,३७१ झाले बरे, मृत्यू १९७\nNext articlerashami desai nandish sandhu divorce: ‘भविष्यातील योजना उद्ध्वस्त झाल्या, मी कोलमडले’ अभिनेत्रीनं व्यक्त केलं दुःख नात्यात तुम्हीही या चुका करताय नात्यात तुम्हीही या चुका करताय\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\n नवोदित अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू; महिनाभरापूर्वी झालं होतं लग्न\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.कारण परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी...\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nमुंबई : पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी...\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nमुंबई – अंधेरी उपनगरात आज एक चार मजली इमारत कोसळली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमाराला हा प्रकार घडला. त्यात जीवित हानी झाली नसली तरी सहा जण...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; ���ुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले – शासननामा न्यूज - Shasannama News on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले - coronavirus see latest updates m on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्य on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nखासगी शाळेच्या मनमानी \"फी\" पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट् on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nशिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार – शासननामा न्यूज - Shasannama News on ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध – मा. आमदार नरेंद्र पवार\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/pune-news-kidnapping-of-33-years-old-youth-murder/", "date_download": "2021-07-29T21:43:40Z", "digest": "sha1:BIKDD57RE2GNZAHWP6CRN3S4IY6MRJKD", "length": 14992, "nlines": 121, "source_domain": "bahujannama.com", "title": "Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ? - बहुजननामा", "raw_content": "\nPune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून \nपुणे : बहुजननामा ऑनलाइन – लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला आहे. त्याचा खून केला असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे सुभेदाराला पोलिसांनी अटक देखील केली आहे. पण, अपहरण झालेला चालकाचा मृतदेहच सापडत नसल्याने पोलिसांच्या तपासला गती मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. कारण, अपहरण नाट्य दीड महिन्यापूर्वी घडले असून अद्यापही अपहरण झालेल्याचा पत्ता लागलेला नाही.\nशिवशंकर नरसिंग पाटोळे (वय 33) असे अपहरण झालेल्याचे नाव आहे. तर या प्रकरणी महादेव वाबळे (वय 60) याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात IPC कलम 364 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संजिवनी पाटोळे (वय 24) यांनी तक्रार दिली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती बिबवेवाडी परिसरात राहण्यास आहेत. शिवशंकर हे कार चालक. दरम्यान, आरोपी वाबळे हा सुभेदार म्हणून लष्करातून निवृत्त झाला आहे.\nजानेवारी महिन्यात फिर्यादी यांचे पती शिवशंकर बेपत्ता झाले. त्यांनी शोध घेतला. पण ते मिळाले नाहीत. मग त्यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी देखील प्रथम मिसिंग दाखल केली व त्याचा तपास सुरू केला. त्यानंतरही ते मिळले नाहीत. मग शिवशंकर यांचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण केला, असल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी मग 19 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला. तसेच तपासाला सुरुवात केली. त्यात पालिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही तपासले. त्यात एका ठिकाणी शिवशंकर व आरोपी महादेव वाबळे हे गाडीत जात असताना दिसून आले. त्यानुसार त्यांच्याकडे चौकशी केली. पण त्याने माझी भेटच झाली नसल्याचे पहिल्या चौकशीत सांगितले. यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली आणि तपासाला सुरुवात केली. त्यावेळी त्याने मला गावी जायचे होते, मी गाडी घेऊन जात होते. त्यावेळी तो देखील गावी जायचे म्हणून आला. मग आम्ही गावाला निघालो. कारण, त्याचे गाव माझ्या रस्त्यावर होते म्हणून मी त्याला सोबत घेतले. पण, इंदापूरजवळ गेल्यानंतर शिवशंकर यांच्याजवळ पिस्तुल असल्याने मी त्याला रस्त्यातच सोडले आणि निघून गेलो, असे तपासात सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तपासला सुरुवात केली आहे.\nपोलिसांनी दोन वेळा आरोपीची पोलीस कोठडी घेतली आहे. पण, हाती काहीच मिळत नसल्याने पोलीस देखील हैराण झाले आहेत. तर शिवशंकर याचा मृतदेह देखील कुठे मिळत नसल्याचे सांगण्यात आले आहे.\nआता पोलिसांनी शहरात बेवारस सापडलेले मृतदेहाची तपासणी सुरू केली आहे. त्याचवेळी वाबळे व शिवशंकर गेलेल्या सोलापूर रस्त्यावर दोन मृतदेह आढळून आले आहेत. त्यांचे डीएनए तपासले जाणार आहेत. त्यानुसार या खुनाच्या उद्देशाने अपहरण झालेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.\nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज\nJio ने सुरू केली 5G लाँचिंगची तयारी, खरेदी केला 57 हजार कोटीचा ‘स्पेक्ट्रम’\nJio ने सुरू केली 5G लाँचिंगची तयारी, खरेदी केला 57 हजार कोटीचा 'स्पेक्��्रम'\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये चोरी, चोरट्यांचा लाखो रुपयांवर डल्ला\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यात (Pune Crime) घरफोडीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. पुणे (Pune Crime) शहरातील मार्केटयार्ड (Marketyard) परिसरात...\nPavana Dam | पवना धरणातून 3,500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nPM Modi | PM मोदींची मोठी घोषणा मराठीसह ‘या’ 5 भाषांमध्ये करता येणार इंजिनिअरिंग\nPolice Suspended | पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण\n ‘ऑनलाइन क्लास’ मुलांसाठी अतिशय धोकादायक, शरीरासह मेंदूवर सुद्धा होतोय वाईट परिणाम, जाणून घ्या\nWeather Update | आगामी 4 दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात मुसळधार पावसाचा इशारा\nPM Modi | ‘नवीन शिक्षण धोरण कोणत्याही दबावापासून मुक्त, विद्यार्थी काय शिकणारे हे फक्त संस्था ठरवू शकत नाही’ – पीएम मोदी\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 304 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी\nPMRDA |PMRDA विकास आराखड्याचे प्रारूप मान्य, नागरिकांच्या सुचना व हरकती मागविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nPune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून \nPune-Bangalore Highway | पुणे-बेंगलोर महामार्गावर 3 फूट पाणी, महामार्ग अद्यापही बंदच; 40 तासापासून वाहतूक खोळंबली\nAssam-Mizoram Border Issue | आसाम-मिझोरामच्या सीमेवरील हिंसाचारात इंदापूरचे सुपूत्र वैभव निंबाळकर गंभीर जखमी\nVehicle charging station | राज्यात 100 व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी सरकारकडून महावितरणला ‘लेटर’\nPune News | ‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’; स्वरगंधर्व सुधीर फडके यांचा चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात \nPune Crime | रायगडमधील 7 एक्कर जमीन व पिंपळे गुरव येथील जागा जबरदस्तीने बळकवण्यासाठी डोक्याला पिस्तुल लावून हवेत गोळीबार; ‘उद्योजक’ कुटुंबावर FIR\nSangli News | इस्लामपुरातील राजारामबापू कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील यांचे अपघाती निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/serum-institute-ceo-adar-poonawala-says-oxford-corona-vaccine-available-in-500-to-600-rs/", "date_download": "2021-07-29T22:53:18Z", "digest": "sha1:YC73OJTODZZQCK7O7WNBVVXXAFPP45IV", "length": 14844, "nlines": 120, "source_domain": "bahujannama.com", "title": "Corona Vaccine : 'कोरोना' लसीची भारतात किती असेल किंमत ?, सीरम इन्स्टिटयुटचे अदार पुनावाला म्हणाले... | serum institute ceo adar poonawala says oxford corona vaccine available in 500 to 600 rs", "raw_content": "\nCorona Vaccine : ‘कोरोना’ लसीची भारतात किती असेल किंमत , सीरम इन्स्टिटयुटचे अदार पुनावाला म्हणाले…\nमुंबई : बहुजननामा ऑनलाइन – जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवरील लस( corona vaccine) लवकरच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी सर्वसामान्यांना किती पैसे मोजावे लागतील(How much will the corona vaccine cost in India), ती लस कधी उपलब्ध होणार अशा प्रत्येकाला प्रश्न पडलेला असणार. याबाबत ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीची अ‍ॅस्ट्रेजेनिकासोबत चाचणी करणारे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला म्हणाले की, भारतात कोरोनाच्या लसची किंमत 500 ते 600 रुपयांच्या दरम्यान राहणार आहे.\nएका मुलाखतीत पूनावाला म्हणाले की, की 2021 च्या पहिल्या तिमाहीत ऑक्सफोर्डच्या कोविड 19 लसचे सुमारे 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. या लसीसाठी सामान्य लोकांना 500 ते 600 रुपये द्यावे लागतील. भारत सरकारला ही लस स्वस्त दरात दिली जाईल. भारत आमची प्राथमिकता असल्याचे ते म्हणाले.\nअमेरिकन औषध निर्माता कंपनी मोडेर्नाने नुकतेच जाहीर केले आहे की, कोविड 19 साठीची आमची लस 94.5 टक्के प्रभावी आहे. यापूर्वी अमेरिका आणि जर्मनी यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या फायझर (Pfizer) आणि बायोटिक यांनी देखील अशीच घोषणा केली होती. या दोन्ही लसींचा तिसरा टप्प्यातील चाचणी दरम्यान चांगला निकाल लागला असून नियामकाच्या मान्यतेनंतर, लोकांना लस डोस देण्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू करण्याची शक्यता आहे.\nमॉडर्ना आणि फायझर-बायोटेक या दोन कंपन्य़ांनी तिसर्‍या टप्प्यातील चाचणीदरम्यान मोठ्या प्रमाणात निकाल यशस्वी झाल्याची घोषणा केली आहे. तर सध्या किमान 10 कंपन्यांच्या लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. फायझरचा अभ्यास करणार्‍या स्वतंत्र पॅनेलने सांगितले की कोविड 19 रोखण्यासाठी ही लस 90 टक्के प्रभावी असल्याचे आढळले आहे. असाच एक अभ्यास मॉडेर्नावर घेण्यात आला आणि त्यात ही लस 94.5 टक्के प्रभावी असल्याचे आढळले. यूएस फूड अ‍ॅन्ड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या (एफडीए) बेंचमार्क अंतर्गत मंजुरीसाठी 50 टक्के प्रभावी असणे आवश्यक आहे. म्हणून दोन्ही लसींना नियामक मंजुरी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे.\n-फायझर लस : भारतात फायझर लसीचे स्टोरेज करणे ही सर्वात मोठी अडचण ठरणार आहे. फायझर लस -70 डिग्री तापमानात साठवावी लागते आणि वाहतूक करावी लागेल. याव्यतिरिक्त 5 दिवस फ्रिजमध्ये ठेवले जाऊ शकते. तसेच तीन आठवड्यांच्या आत या लसीचा दुसरा डोस घ्यावा लागेल.\n– मोडर्ना लस : मॉडर्ना लस भारतासाठी योग्य म्हणता येईल. या लसीला स्टोरेज आणि वाहतुकीसाठी -20 डिग्री तपमान आवश्यक आहे. तर 30 दिवसांपर्यंत ही लस रेफ्रिजरेटर तापमानात ठेवता येऊ शकते. 12 तास ही लस घरातील तपमानावर देखील ठेवली जाऊ शकते. तर या लसीचा दुसरा डोस चार आठवड्यांच्या फरकांनी घ्यावा लागेल.\nमिठाईच्या बॉक्समध्ये 10 लाख रुपये सापडले, महिला सफाई कर्मचाऱ्याने केले परत, प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक\nSBI नं कोटयावधी लोकांना केलं सावध, सांगितलं – ‘परवानगी शिवाय केलं हे काम तर कडक कारवाई होणार’\nSBI नं कोटयावधी लोकांना केलं सावध, सांगितलं - 'परवानगी शिवाय केलं हे काम तर कडक कारवाई होणार'\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये चोरी, चोरट्यांचा लाखो रुपयांवर डल्ला\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यात (Pune Crime) घरफोडीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. पुणे (Pune Crime) शहरातील मार्केटयार्ड (Marketyard) परिसरात...\nPavana Dam | पवना धरणातून 3,500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nPM Modi | PM मोदींची मोठी घोषणा मराठीसह ‘या’ 5 भाषांमध्ये करता येणार इंजिनिअरिंग\nPolice Suspended | पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण\n ‘ऑनलाइन क्लास’ मुलांसाठी अतिशय धोकादायक, शरीरासह मेंदूवर सुद्धा होतोय वाईट परिणाम, जाणून घ्या\nWeather Update | आगामी 4 दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात मुसळधार पावसाचा इशारा\nPM Modi | ‘नवीन शिक्षण धोरण कोणत्याही दबावापासून मुक्त, विद्यार्थी काय शिकणारे हे फक्त संस्था ठरवू शकत नाही’ – पीएम मोदी\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 304 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी\nPMRDA |PMRDA विकास आराखड्याचे प्रारूप मान्य, नागरिकांच्या सुचना व हरकती मागविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाक���े\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nCorona Vaccine : ‘कोरोना’ लसीची भारतात किती असेल किंमत , सीरम इन्स्टिटयुटचे अदार पुनावाला म्हणाले…\nPune Rain | पुण्याच्या रास्ता पेठेतील केईएम हॉस्पीटलसमोर भरपावसात रिक्षावर झाड कोसळलं; चालकासह महिला जखमी\nAgri Produce Exporters | भारताचा जगातील टॉप-10 कृषी निर्यातदार देशांच्या यादीत समावेश, तांदूळ निर्यातीमध्ये थायलँडला टाकले पाठीमागे\n ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट\nBJP Maharashtra | झारखंडमध्ये सरकार पाडण्याच्या षडयंत्राचे महाराष्ट्र भाजपशी ‘कनेक्शन’ नेते अडचणीत येण्याची शक्यता\nMoney Laundering Case | मनी लॉड्रिंग प्रकरणात शिवसेनेच्या आमदाराला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा\nVehicle charging station | राज्यात 100 व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी सरकारकडून महावितरणला ‘लेटर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dnyanpravahnews.com/archives/1803", "date_download": "2021-07-29T22:09:20Z", "digest": "sha1:R4NCW3IHRK4QDHFVLNHDQJOR5QVLSQCJ", "length": 6279, "nlines": 103, "source_domain": "dnyanpravahnews.com", "title": "कुर्डुवाडीत घरेलू कामगार दिन साजरा – ज्ञान प्रवाह", "raw_content": "\nकुर्डुवाडीत घरेलू कामगार दिन साजरा\nJun 18, 2021 कुर्डुवाडी न्युज, कुर्डुवाडीत घरेलू कामगार दिन, घरेलू कामगार दिन\nकुर्डूवाडी / राहुल धोका – कुर्डूवाडी शहरात घरेलू कामगार दिन हा कनफेडरेशन ऑफ फ्री ट्रेड युनियन ऑफ इंडिया शाखा महाराष्ट्र यांचेवतीने साजरा करण्यात आला. घरकाम करणाऱ्या महिलांना या वेळी ओळखपत्र,सॅनीटायजर,डेटॉल या वस्तूंचे वाटप करून त्यांचा सत्कार येथील नगरसेविका राधिका मनोज धायगुडे यांच्या हस्ते करण्यात आला.\nमहिलांना मार्गदर्शन करताना श्रीमती लता मोरे मॅडम यांनी, स्त्री आणि पुरूष समाजाचे सारखेच घटक आहेत म्हणून दोघांनाही समान संधी आणि सारखीच वागणूक मिळणे हा त्यांचा हक्क आहे असे सांगितले.\nमहिलांनी आपल्या अडीअडचणी सांगितल्या असून त्या युनियनच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.या कार्यक्रमात लैला शेख ,जयश्री जावळे,वर्षा मोरे,सलिमा शेख, सुवर्णा वजळे आदीसह महिला उपस्थित होत्या.\nपंढरपूरात चित्रकला व निबंध स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न\nग्राम संवाद सरपंच संघ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश भुई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यकारणी जाहिर\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-29T22:43:07Z", "digest": "sha1:47T73X4Y75TA2K5ENGZB3KCEEMW77FYQ", "length": 50306, "nlines": 429, "source_domain": "shasannama.in", "title": "भारत-श्रीलंका मालिकेपूर्वीच 'हा' दिग्गज घेतोय निवृत्ती, 90 टेस्‍ट आणि 218 वनडे खेळलेल्या खेळाडूची मोठी घोषणा | Before India vs Sri Lanka Series Angelo Mathews Thinking to Take Retirement from International Cricket Says Reports – शासननामा न्यूज - Shasannama News भारत-श्रीलंका मालिकेपूर्वीच 'हा' दिग्गज घेतोय निवृत्ती, 90 टेस्‍ट आणि 218 वनडे खेळलेल्या खेळाडूची मोठी घोषणा | Before India vs Sri Lanka Series Angelo Mathews Thinking to Take Retirement from International Cricket Says Reports – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nमदत नव्हे कर्तव्य; राज देशमुख मित्र परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदत\nचिकुनगुनिया, डेंग्यूचे उरुळीकरांवर सावट\nवीर धरणाचे सात दरवाजे उघडले; नीरा नदीला आला पुर\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला गुन्हा\nअटल अर्थसहाय्य योजना : २०१९ च्या संदर्भात कृषिपूरक सहकारी संस्था चालकांचे केंद्रीय सहकार मंत्र्यांना साकडे..\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला गुन्हा\nपुणे पिंपरी चिंचवडमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार का …पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय भाष्य, म्हणाले …\nछावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामघायतिडक पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\n‘त्या’ भन्नाट ट्विटनंतर पुणे पोलिसांचा आणखी एक षटकार, मनोज वाजपेयीसह नेटिझन्सकडून लाईक्सचा पाऊस\nस्थानिकांच्या धाडसामुळं चिमुकलीला जीवदान, वाहून जाणाऱ्या मुलीची अशी केली सुटका, पाहा थरारक VIDEO\nICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांतील कामगिरीचा फायदा | ICC Players of the Month June Nominees Announced indias...\nM S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं स्टम्पिंग करायचा, धोनीसाठी आयसीसीचा खास Video | ICC Wish M S Dhoni Happy...\nCopa America : Live मॅचमध्ये मेस्सीच्या पायातून रक्ताची धार, तरी सामन्यात दिमाखदार खेळ, संघाला पोहचवलं अंतिम सामन्यात | In Copa America 2021 Argentina vs...\nVideo | राज कपूर यांच्या टीमशी मुकाबला, दिलीप कुमारांनी क्रिकेटच्या मैदानातही दाखवला जलवा\nIND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून परतीचे आदेश | Ind vs Eng Test Series BCCI Tells Opener Shubman Gill...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nमदत नव्हे कर्तव्य; राज देशमुख मित्र परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदत\nचिकुनगुनिया, डेंग्यूचे उरुळीकरांवर सावट\nवीर धरणाचे सात दरवाजे उघडले; नीरा नदीला आला पुर\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला गुन्हा\nअटल अर्थसहाय्य योजना : २०१९ च्या संदर्भात कृषिपूरक सहकारी संस्था चालकांचे केंद्रीय सहकार मंत्र्यांना साकडे..\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला गुन्हा\nपुण��� पिंपरी चिंचवडमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार का …पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय भाष्य, म्हणाले …\nछावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामघायतिडक पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\n‘त्या’ भन्नाट ट्विटनंतर पुणे पोलिसांचा आणखी एक षटकार, मनोज वाजपेयीसह नेटिझन्सकडून लाईक्सचा पाऊस\nस्थानिकांच्या धाडसामुळं चिमुकलीला जीवदान, वाहून जाणाऱ्या मुलीची अशी केली सुटका, पाहा थरारक VIDEO\nICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांतील कामगिरीचा फायदा | ICC Players of the Month June Nominees Announced indias...\nM S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं स्टम्पिंग करायचा, धोनीसाठी आयसीसीचा खास Video | ICC Wish M S Dhoni Happy...\nCopa America : Live मॅचमध्ये मेस्सीच्या पायातून रक्ताची धार, तरी सामन्यात दिमाखदार खेळ, संघाला पोहचवलं अंतिम सामन्यात | In Copa America 2021 Argentina vs...\nVideo | राज कपूर यांच्या टीमशी मुकाबला, दिलीप कुमारांनी क्रिकेटच्या मैदानातही दाखवला जलवा\nIND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून परतीचे आदेश | Ind vs Eng Test Series BCCI Tells Opener Shubman Gill...\nHomeक्रीडाभारत-श्रीलंका मालिकेपूर्वीच 'हा' दिग्गज घेतोय निवृत्ती, 90 टेस्‍ट आणि 218 वनडे खेळलेल्या...\nभारताचे युवा भारतीय क्रिकेटपटू असणारी भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यावर गेली आहे. दोन्ही संघ मर्यादीत षटकांच्या सामन्यांसाठी सज्ज झाले असून यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे.\nकोलंबो : भारतीय क्रिकेट युवा खेळाडू असलेली तरुण तडफदार भारतीय टीम कर्णधार शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली श्रीलंका सर करण्यासाठी सज्ज झाली आहे. श्रीलंका दौऱ्यावर 13 जुलै रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळला जाईल. दरम्यान ही एकदिवसीय मालिका सुरु होण्यापूर्वी श्रीलंकेच्या एका दिग्गज खेळाडू निवृत्ती घेणार असल्याची महिती समोर येत आहे. श्रीलंकेकडून 90 टेस्‍ट, 218 वनडे आणि 78 टी-20 सामने खेळलेल्या या खेळाडूचे नाव आहे एंजेलो मैथ्‍यूज (Angelo Mathews). (Before India vs Sri Lanka Series Angelo Mathews Thinking to Take Retirement from International Cricket Says Reports)\nमागील काही काळापासून श्रीलंका क्रिकेट (Sri Lanka Cricket) आणि खेळाडूंमध्ये वाद असल्याची अनेक वृत्त समोर येत आहेत. अनेक खेळाडूंनी याबाबत माहिती दिली आहे. याच पार्श्वभूमीवरील ताज्या माहितीनुसार श्रीलंकेचा दिग्‍गज अष्टैपलू एंजेलो मैथ्‍यूज हा देखील आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध���न निवृत्ती घेणायाचा विचार करत असल्याचं समोर आलं आहे. 34 वर्षीय मैथ्‍यूजने श्रीलंकेकडून एप्रिल 2020 मध्ये आपली अखेरची टेस्ट मॅच खेळली होती. न्‍यूजवायर या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, मैथ्‍यूजने श्रीलंका क्रिकेटला याबाबतची निवृत्ती घेण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली आहे.\nएंजेलो मैथ्‍यूजने श्रीलंका संघाकडून 90 टेस्‍ट मध्ये 44.86 च्या सरासरीने 6 हजार 236 धावा केल्या आहेत. ज्यात 11 शतकांसह 36 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 200 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. एकदिवसीय सामन्यांचा विचार करता एंजेलोने 218 वनडेमध्ये 41.67 च्या सरासरीने 3 शतक आणि 40 अर्धशतकांच्या मदतीने 5 हजार 835 रन्स केले आहेत. मैथ्‍यूजने 78 टी-20 सामन्यात 25.51 च्या सरासरीने 5 अर्धशतक ठोोकत 1 हजार 148 रन्स केले आहेत. यासोबतच गोलंदाजीमध्ये मैथ्‍यूजने टेस्‍टमध्ये 33, वनडेमध्ये 120 आणि टी-20 मध्ये 38 विकेट्स पटकावले आहेत.\nहे ही वाचा :\nIND vs SL : राहुल द्रविड देतोय युवा खेळाडूंना धडे, श्रीलंकेवर विजयासाठी भारतीय संघाचा सराव, बीसीसीआयने शेअर केला Videoभारतीय क्रिकेटर्सना अच्छे दिन, मॅच फी वाढवण्याचा BCCI चा निर्णय, पाहा आता किती पैसे मिळणार\nभारताचा धाकड अष्टपैलू क्रिकेटर पुन्हा मैदानावर अवतरणार, श्रीलंकेत करणार पुनरागमन\nIND vs SL : कुरवीला आणि मोहंती टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावर, नेमकं कारण काय\nPrevious articlewhat not to eat after covid-19 vaccine: Diet Plan : कोरोना वॅक्सिननंतर होतायत भयंकर साइड इफेक्ट्स, ‘या’ ५ पदार्थांच्या सेवनामुळे वेदना कमी होण्यासोबत एनर्जी होईल बुस्ट\n बॉलिवूडमधील ‘या’ ग्लॅमरस सुनांना मिळाली आहे ‘ड्रिम सासू’, तुम्ही देखील घ्यावा असा आदर्श\nICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांतील कामगिरीचा फायदा | ICC Players of the Month June Nominees Announced indias...\nM S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं स्टम्पिंग करायचा, धोनीसाठी आयसीसीचा खास Video | ICC Wish M S Dhoni Happy...\nCopa America : Live मॅचमध्ये मेस्सीच्या पायातून रक्ताची धार, तरी सामन्यात दिमाखदार खेळ, संघाला पोहचवलं अंतिम सामन्यात | In Copa America 2021 Argentina vs...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले – शासननामा न्यूज - Shasannama News on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले - coronavirus see latest updates m on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्य on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nखासगी शाळेच्या मनमानी \"फी\" पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट् on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nशिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार – शासननामा न्यूज - Shasannama News on ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध – मा. आमदार नरेंद्र पवार\nओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्य on राज्यपाल भेटीत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप; निलंबित आमदारांनी केल्या २ मागण्या\n12 MLC appointments: ठाकरे सरकारला सुप्रिम कोर्टात दणका; विधान परिषदेवर आमदारांच्या नियुक्त्यांचे आदेश राज on दिनो मोरिया हा BMC मधला सचिन वाझे; ‘या’ आमदाराचा खळबळजनक आरोप\nतरच मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु होणार; महापौरांनी दिली माहिती – शासननामा न्यूज - Shasannama News on धनगर समाजाचे आरक्षण अंमलबजावणी व एक हजार कोटिंकरिता मुख्यमंत्र्यांची वेळ मागीतली आहे – खा. डॉ. विकास महात्मे\nसरनाईक यांच्या पत्रावर संजय राऊत म्हणाले, तो मुद्दा महत्त्वाचा – शासननामा न्यूज - Shasannama News on धनगर समाजाचे आरक्षण अंमलबजावणी व एक हजार कोटिंकरिता मुख्यमंत्र्यांची वेळ मागीतली आहे – खा. डॉ. विकास महात्मे\n सलग तिसऱ्या दिवशीही शून्य करोनामृत्यूची नोंद – शासननामा न्यूज - Shasannama News on धनगर समाजाचे आरक्षण अंमलबजावणी व एक हजार कोटिंकरिता मुख्यमंत्र्यांची वेळ मागीतली आहे – खा. डॉ. विकास महात्मे\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\n नवोदित अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू; महिनाभरापूर्वी झालं होतं लग्न\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख���यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.कारण परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी...\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nमुंबई : पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी...\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nमुंबई – अंधेरी उपनगरात आज एक चार मजली इमारत कोसळली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमाराला हा प्रकार घडला. त्यात जीवित हानी झाली नसली तरी सहा जण...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्���ा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले – शासननामा न्यूज - Shasannama News on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले - coronavirus see latest updates m on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्य on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nखासगी शाळेच्या मनमानी \"फी\" पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट् on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nशिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार – शासननामा न्यूज - Shasannama News on ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध – मा. आमदार नरेंद्र पवार\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/yusuf-pathan-dashaphal.asp", "date_download": "2021-07-29T21:55:54Z", "digest": "sha1:GCCTZK3FDLTZ5RTNF6LI2PVOF6SYLTBS", "length": 20189, "nlines": 319, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "युसुफ प���ाण दशा विश्लेषण | युसुफ पठाण जीवनाचा अंदाज Sports, Cricket IPL", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » युसुफ पठाण दशा फल\nयुसुफ पठाण दशा फल जन्मपत्रिका\nरेखांश: 73 E 13\nज्योतिष अक्षांश: 22 N 18\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nयुसुफ पठाण प्रेम जन्मपत्रिका\nयुसुफ पठाण व्यवसाय जन्मपत्रिका\nयुसुफ पठाण जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nयुसुफ पठाण 2021 जन्मपत्रिका\nयुसुफ पठाण ज्योतिष अहवाल\nयुसुफ पठाण फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nयुसुफ पठाण दशा फल जन्मपत्रिका\nयुसुफ पठाण च्या भविष्याचा अंदाज जन्म पासून तर May 2, 1996 पर्यंत\nतुम्ही नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन बाळगून असता आणि या वर्षातील घटना तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनात भरच घालतील. तुमच्या राशीला उत्तम कालखंडात तुम्ही गुंतवणूक केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. तुमच्या जवळच्या व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. विरोधकांवर मात करू शकाल आणि लग्न किंवा रोमँटिक प्रसंगांमुळे देण्यात येणारी पार्टी असे काही प्रसंग घडतील. कौटुंबिक आयुष्य समाधानी राहील.\nयुसुफ पठाण च्या भविष्याचा अंदाज May 2, 1996 पासून तर May 2, 2003 पर्यंत\nहा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. तुमच्याकडून अनावश्यक खर्च होईल पण तुम्हाला त्यावर आवर घालावा लागेल. कोणत्याही प्रकारचा सट्टा खेळू नका. कामाचा दबाव खूप असल्याने प्रचंड कष्ट करावे लागतील. उद्योगात कोणताही धोका पत्करू नका कारण हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. कौटुंबिक वातावरणही फार एकोप्याचे नसेल. या मनस्तापाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. मंत्र आणि अध्यात्मिक कार्याकडे तुमचा कल राहील.\nयुसुफ पठाण च्या भविष्याचा अंदाज May 2, 2003 पासून तर May 2, 2023 पर्यंत\nया काळात तुम्हाला चहुबाजूंनी यश मिळणार आहे. तुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही अशी उंची गाठाल, ज्यामुळे तुम्हाला मोबदला आणि ओळख असे दोन्ही मिळेल. तुमच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नामध्ये वाढ होईल. कौटुंबिक आयुष्य सुखी असेल. एखादी चांगली नोकरीची संधी, मोबदला, हुद्दा किंवा बढती मिळणे शक्य आहे. तुम्ही सोन्याची किंवा हिऱ्याची खरेदी कराल. एकूणातच तुम्ही तुमचे मित्र/सहकारी आणि विविध पातळ्यांवरील व्यक्तींची चांगले संबंध राखाल.\nयुसुफ प���ाण च्या भविष्याचा अंदाज May 2, 2023 पासून तर May 2, 2029 पर्यंत\nतुमच्या रोमँटिक आय़ुष्यात थोडी रंगत आणण्याचा हा काळ आहे. तुम्ही मिळवेली कंत्राटे आणि करार यातून फायदा मिळविण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या कालावधीत तुम्ही नवीन व्यवहार करू शकता. हे व्यवहार तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. उद्योगातून आणि इतर धंद्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल आणि तुमची पत व स्थान यातही वृद्धी होईल. तुमच्या खासगी आयुष्यात सौख्य आणण्यासाठीच्या सर्व आवश्यकता पूर्ण झालेल्या असतील. तुम्ही वाहन किंवा इतर आरामदायी वस्तुंची खरेदी कराल. तुमचे आणि कुटुंबाचे सामाजिक स्थान उंचावण्यासाठी हा योग्य कालावधी आहे. तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणे आहे.\nयुसुफ पठाण च्या भविष्याचा अंदाज May 2, 2029 पासून तर May 2, 2039 पर्यंत\nहा तुमच्यासाठी आर्थिक स्थैर्याचा कालावधी आहे. या काळात तुम्ही तुमची इच्छापूर्ती आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकता. प्रेम आणि रोमान्ससाठी हा अनुकूल काळ आहे. या काळात तुमच्या नवीन ओळखी होतील आणि त्या तुमच्यासाठी लाभदायी आणि उपयुक्त असतील. समजाकडून तुमचा आदर आणि सन्मान केला जाईल आणि विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय व्हाल. दूरचा प्रवास संभवतो.\nयुसुफ पठाण च्या भविष्याचा अंदाज May 2, 2039 पासून तर May 2, 2046 पर्यंत\nआत्मसंतुष्टता आणि उथळ वागणे टाळणे गरजेचे आहे. तुमच्या स्वभावातील दिखाऊपणा कमी करून कष्ट करा, तरच तुम्हाला यश मिळेल. आर्थिक दृष्ट्या हा थोडा कठीण समय आहे. या कालावधीत चोरी, घोटाळे आणि वाद होतील. कामाच्या ठिकाणी वाढीव दबाव आणि जबाबदारीची पातळी वाढेल. तुमच्या आरोग्यासाठी हा थोडा वाईट कालावाधी आहे. डोळ्यांचे आणि कानाचे विकार संभवतात. तुमच्या जोडीदाराला आरोग्याच्या समस्या भेडसावतील. तुमची मन:शांती ढळलेली राहील.\nयुसुफ पठाण च्या भविष्याचा अंदाज May 2, 2046 पासून तर May 2, 2064 पर्यंत\nफायदेशीर व्यवहार कराल. कर्जासाठी अर्ज केला असेल तर कर्ज मंजूर होईल. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात समतोल साधाल आणि आयुष्याच्या या दोन्ही महत्त्वाच्या अंगांकडे तुम्ही उत्तम प्रकारे लक्ष पुरवाल. खूप कष्टांनंतर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, आणि अखेर तुम्हाला समृद्धी, उत्पन्न आणि लाभ मिळेल. स्पर्धेत विजेते ठराल आणि मुलाखतींमध्ये यशस्वी व्हाल.\nयुसुफ पठाण च्या भविष्याचा अंदाज May 2, 2064 पासून तर May 2, 2080 पर्यंत\nया वर्षात कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर केलेल्या भागिदाऱ्या तुम्हाला फायदेशीर ठरतील. तुम्ही ज्या बदलाची इतकी वर्ष वाट पाहत होतात, तो बदल या वर्षात घडून येईल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईकांशी तुमचे अत्यंत जवळचे संबंध राहतील. संवाद आणि वाटाघाटी तुमच्या बाजूने राहतील आणि तुम्हाला नवीन संधी प्राप्त करून देतील. व्यवसाय आणि कामाच्या निमित्ताने वारंवार प्रवास होईल. तुम्ही कदाचित हिरे, दागिने यांची खरेदी कराल.\nयुसुफ पठाण च्या भविष्याचा अंदाज May 2, 2080 पासून तर May 2, 2099 पर्यंत\nया कालावधीत तुमचे एकूणच वर्तन साधारण राहील. तुम्ही कामातून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा कामाकडे अधिक लक्ष द्या. या काळात काही समस्या आणि काही आरोग्याचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यांचा तुमच्या कामावर परिणाम होईल. आव्हाने आणि नव्या घटकांना काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. नवीन प्रकल्प हाती घेणे पूर्णपणे टाळा. तुमचा जुळवून घेण्याचा स्वभाव आणि स्पर्धा यामुळे या काळात तुमच्यासमोर अडथळे निर्माण होतील. जमीन किंवा यंत्राची खरेदी काही काळ पुढे ढकला.\nयुसुफ पठाण मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nयुसुफ पठाण शनि साडेसाती अहवाल\nयुसुफ पठाण पारगमन 2021 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/coronavirus-outbreak-india-cases-and-deaths-16-august-news-and-updates-novel-corona-covid-19-death-toll-india-today-127620240.html", "date_download": "2021-07-29T21:46:12Z", "digest": "sha1:COSSGNPW4NZOSLOPZRG4GZCFWXOLDUNO", "length": 6086, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Coronavirus Outbreak India Cases and Deaths 16 August News and Updates; Novel Corona (COVID 19) Death Toll India Today | एकूण रुग्णसंख्या 26 लाखांच्या पुढे; रिकव्हरी रेट 72% तर मृत्यूदर 7% कमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदेशात कोरोना:एकूण रुग्णसंख्या 26 लाखांच्या पुढे; रिकव्हरी रेट 72% तर मृत्यूदर 7% कमी\nदेशातील कोरोना रुग्णांचा आकडा रविवारी 26 लाखांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत देशभरात 26 लाख 41 हजार 296 रुग्ण झाले आहेत. यात चांगली बाब म्हणजे, एकूण रुग्णांपैकी 19 लाख 11 हजार 292 रुग्ण ठीक झाले आहेत. तसेच, आतापर्यंत देसभरात 50 हजार 969 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 6 लाख 78 हजार 531 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nदेशात सर्वात जास्त अॅक्टीव्ह रुग्ण पुण्यात आहेत. शहरात आतापर्यंत 1 लाख 27 हजार 518 रुग्णांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. यातील 41,080 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, तर 83,308 रुग्ण ठीक झाले आहेत. तसेच, 3,130 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. यासोबतच, मुंबईत 1 लाख 27 हजार 716 रुग्णांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. यातील 17,581 रुग्णांवर उपचार सुरू असून, 1 लाख 02 हजार 749 रुग्ण ठीक झाले आहेत.\nमाजी क्रिकेटर आणि यूपी सरकारमधील मंत्री चेतन चौहान यांचा मृत्यू\nमाजी क्रिकेटर आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री चेतन चौहान (73) यांचे रविवारी निधन झाले. कोरोना संक्रमित झाल्यानंतर त्यांना गुरुग्रामधील मेदांता हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते. मागच्या महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उत्तर प्रदेश मंत्रीमंडळात चौहान यांच्याकडे सैनिक कल्याण, होमगार्ड, पीआरडी आणि नागरी सुरक्षा मंत्रालयाची जबाबदारी होती. चौहान यापूर्वी दोनवेळा खासदारही झाले होते. कोरोनामुळे आतापर्यंत यूपी सरकारमधील दोन मंत्र्यांचा मृत्यू झाला आहे. याआधी 2 ऑगस्टला मंत्री कमला रानी वरुण यांचेही कोरोनामुळे निधन झाले.\nराजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश इंद्रजीत महंती यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मणिपूर सरकारने राज्यात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. येथे मागील 24 तासांत 192 रुग्ण आढळले.\nदेशात ज्या वेगाने नवीन रुग्ण वाढत आहेत त्या प्रमाणात मृत्यूचे प्रमाण वाढत नाही. उदाहरणार्थ, देशात सुरुवातीचे 10 हजार मृत्यू 16 जूनपर्यंत झाले होते, तेव्हा एकूण 3.54 लाख रुग्ण होते. म्हणजेच यापैकी 2.82% रुग्णांचा मृत्यू झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2021-07-29T20:48:13Z", "digest": "sha1:LKERZQDHCKXOGOJY475FOOR5EAEBP46T", "length": 6132, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कपबशी - विकिपीडिया", "raw_content": "\nकपबशी हे चहा पिण्यासाठी वापरले जाणारे एक साधन आहे. कपबशी ही कप आणि बशी या दोन साधनांपासून बनत असते. कपबशी ही विशिष्ट मातीची, काहीवेळेस काच, प्लास्टिक इ. पासून बनवलेली असते.\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nन���ीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० फेब्रुवारी २०२० रोजी ०३:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-chana-market-firm-maharashtra-41354?page=2&tid=121", "date_download": "2021-07-29T21:57:42Z", "digest": "sha1:L2BKU4MUKUXVRFFFGAZGK43YAZOEIUSN", "length": 21831, "nlines": 181, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi chana market firm to up Maharashtra | Page 3 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहरभरा बाजारात सुधाराची चिन्हे\nहरभरा बाजारात सुधाराची चिन्हे\nसोमवार, 1 मार्च 2021\nबाजारात हरभरा आवक सुरू झाली आहे. त्याचबरोबर दरात वाढ झाली. मागील आठवडाभरात दर हे ४२०० रुपयांपासून ४७०० रुपयांपर्यंत गेले आहेत. दर वायद्यांत तीनच दिवसांत ३०० रुपयांची वाढ पाहायला मिळाली.\nपुणे ः बाजारात हरभरा आवक सुरू झाली आहे. त्याचबरोबर दरात वाढ झाली. मागील आठवडाभरात दर हे ४२०० रुपयांपासून ४७०० रुपयांपर्यंत गेले आहेत. दर वायद्यांत तीनच दिवसांत ३०० रुपयांची वाढ पाहायला मिळाली. बाजारात मालाची आवक सुरू झाल्यानंतर सामान्यपणे त्या काळातील वायद्यांतील सौदे कमी दराने होतात. मात्र यंदा सौदे चढ्या दराने होत आहेत. त्यामुळे हरभरा बाजार यंदा चांगला राहील असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले.\nदेशात हरभरा पेरणी वाढल्यानंतर यंदा उत्पादनातही वाढ होईल, असा अंदाज सुरुवातीच्या काळात वर्तविण्यात येत होता. मात्र प्रतिकूल हवामान, अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाल्याने उत्पादकतेला फटका बसला. परिणामी, उत्पादनात घट झाली. वाढलेली मागणी, कमी साठा आणि अल्प पुरवठा यामुळे बाजारात हरभरा दर वाढलेले आहेत. सामान्यपणे नवीन मालाची बाजारात ��वक सुरू झाल्यानंतर दर काही प्रमाणात तुटतात. मात्र यंदा आवक सुरू होऊनही दर वाढतच आहेत. त्यामुळे यंदा हरभराही चांगला भाव खाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nव्यापाऱ्यांचा निम्म्याच उत्पादनाचा अंदाज\nकेंद्र सरकारने नुकताच देशातील २०२०-२१ मधील अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज जाहीर केला आहे. यात सरकारने यंदा ११६.२ लाख टन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला आहे. गेल्या हंगामातील ११०.८ दशलक्ष टनांपेक्षा हा अंदाज जास्त आहे. मात्र व्यापारी सूत्रांनी यंदा हरभरा उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार व्यापाऱ्यांनी बाजारात खरेदी सुरू केली आहे. व्यापारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘‘यंदा देशात ६५ ते ७० लाख टनच उत्पादन होण्याचा अंदाज आहे. तर काही व्यापाऱ्यांच्या मते एकूण पुरवठा ८५ ते ९५ लाख टनांपर्यंत होईल. त्यामुळे बाजारात दर वाढलेले आहेत.’’ सरकारच्या अंदाजापेक्षा व्यापारी सूत्रांनी वर्तविलेला अंदाज हा जवळ जवळ निम्माच्या थोडा अधिक आहे. त्यामुळे सरकार आणि व्यापाऱ्यांच्या अंदाजामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र बाजारातील स्थिती पाहता व्यापाऱ्यांचा अंदाज खरा निघेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.\nउत्पादन घटीमुळे दरात सुधारणा ः सोमाणी\nशेतीमाल बाजार विश्‍लेषक दिनेश सोमाणी म्हणाले, की देशात यंदा हरभरा उत्पादकता प्रभावित झाली आहे. त्यामुळे उत्पादनात अपेक्षेपेक्षा जास्त घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन बाजारात साठेबाज सक्रिय झाले आहेत. त्यामुळे मागील आठवड्यांपासून हरभरा दर वाढले आहेत. ‘एनसीडीईएक्स’वर हरभरा दर केवळ मागील तीन दिवसांत ४५८० रुपयांवरून ४८८० रुपयांवर गेले आहेत. महाराष्ट्रात एकरी उत्पादकता सरासरी ७ ते ८ क्विंटल असते. मात्र यंदा एकरी उत्पादकतेत मोठी घट होऊन ४ ते ५ क्विंटल येत असल्याची माहिती आहे. त्यातच शेतकरीही बाजाराचा कानोसा घेऊन माल विकत आहेत. हमीभावाने विक्रीसाठी शेतकऱ्यांनी माल बाजारात आणला नाही. त्यामुळे पुरवठा प्रभावित झाला आहे. त्याच्या परिणामी दरवाढ झाली आहे. पुढील काही दिवसांत दर ५००० रुपयांचा टप्पा गाठतील, असा अंदाज आहे.\nउत्पादकतेत घट हा महत्त्वाचा घटक\nमागील वर्षातील शिल्लक साठा कमी\nसध्या दर हमीभावापेक्षा कमी\nबाजारात साठेबाजांची खरेदी सुरू\nशेतकरी माल राखून ठेवण्याचे प्रमाण वाढले\nबाजारात हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. मात्र मोठ्या आवकेचा हंगाम अद्याप सुरू झाला नाही. मागील वर्षी पीक बाजारात दाखल होत असतानाच जसजशी आवक वाढत गेली दर कमी होत गेले होते. वायद्यांतही सौदे कमी दराने झाले. मात्र यंदा बाजारात जसजशी आवक वाढत आहे त्यासोबत दरही वाढताना दिसत आहे. वायदे बाजारातही सौदे चढ्या दराने होत आहेत. वायद्यांमध्ये केवळ तीन दिवसांत ३०० रुपयांची वाढ झाली आहे. आवक एकदम वाढल्यानंतर १०० ते २०० रुपयांनी दर तुटण्याचा अंदाज आहे. मात्र वायद्यांत दर वाढल्यानंतर बाजारातही दर वाढतील, असे जाणकारांनी सांगितले. मोठ्या आवकेचा कालावधी सोडल्यास दर वाढतच राहतील. पुढील काळात हरभरा हमीभावाचा टप्पा गाठेल, असा अंदाज बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.\nशेतकऱ्यांनी बाजाराचा अंदाज घ्यावा\nबाजारात सध्या हरभरा दर वाढत आहेत. मात्र आवक वाढल्यास आणि देशातील सर्वच बाजारांत आवक सुरू झाल्यास दर २०० ते ३०० रुपयांनी तुटतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. यंदाच्या हंगामात दर ४४०० रुपयांच्या कमी राहणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा योग्य अंदाज घेऊन विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले आहे.\nवर्षनिहाय हरभरा उत्पादन (लाख टनांत)\n(स्रोत ः कृषी मंत्रालय)\nहरभरा पुणे हवामान अवकाळी पाऊस ऊस पाऊस गारपीट सरकार व्यापार शेती महाराष्ट्र शेतकरी हमीभाव खून मंत्रालय\nचंद्रपूर दारूबंदी निर्णयाच्या निमित्ताने...\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजीच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यात गेली सहा वर्षे लागू असले\nगेल्या आठवड्यात कोसळलेल्या अस्मानी संकटातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही.\nफळपिकासाठी जमीन अन खत व्यवस्थापन\nफळबागेसाठी योग्य जमिनीची निवड, माती परीक्षण, सेंद्रिय खते, हिरवळीची खते, निंबोळी पेंड ,जै\nभात पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन\nभात पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी येण्यामध्ये कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव हे होय.\n७२ तासांची सक्ती नको ः आयुक्त\nपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इ\nतेलबिया उत्पादनात वाढ वॉशिंग्टन ः जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी...\nसांगली बाजार समितीत हळदीची आवक वाढलीसांगली ः कोरोना विषाणूचा वाढता...\nसरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादनात घ��� यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पिकांना बदलत्या...\nदेशात साखर उत्पादनात ४० लाख टनांनी वाढलेकोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी...\nकेंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता अनेक...नवी दिल्ली ः केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता...\nपाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात...\nहरभरा बाजारात सुधाराची चिन्हे पुणे ः बाजारात हरभरा आवक सुरू झाली आहे....\nबाजारात तूर खातेय भाव; वाढ कायम पुणे ः इतर कडधान्य पिकांसह तूर उत्पादनातही घट...\nहळदीला दराचा ‘रंग’ पुणे ः हळद उत्पादनात घट झाल्याने यंदा हळदीचे दर...\nअन्नधान्याचे विक्रमी उत्पादन नवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी...\nराष्ट्रीय खाद्यतेल मिशनचा यंदाही चकवापुणे : राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची यंदाही घोषणा न...\nसोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः सोयाबीनने प्लॅंट दरासह बाजार...\nहरभरा बाजाराला ‘नाफेड’चा टेकू पुणे ः नाफेडने राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट जाहीर...\nकापसाचा तुटवडा जाणवू लागला जळगाव : देशात सूतगिरण्यांसमोर कापूसटंचाई तयार...\nदेशातील हरभरा उत्पादनात घट होण्याची...नवी दिल्ली : यंदाच्या हंगामात देशातील हरभरा...\nकोल्हापुरी गुळाला गुजरातेत आव्हान;...कोल्हापूर : यंदा कोल्हापुरी गुळाला गुजरातमधील...\nभारतात यंदा ३६० लाख कापूस गाठींचे...मुंबई : भारतात यंदा ३६० लाख गाठींचे (१ गाठ = १७०...\nप्रोजेक्ट रिपोर्ट, लायसन्ससाठी यापुढे...पुणे : केंद्र शासनाच्या कृषिविषयक योजनांचा लाभ...\nदेशात तांदळाचे विक्रमी उत्पादन कोल्हापूर : देशात यंदा तांदळाचे विक्रमी उत्पादन...\nबाजारात हरभराही खाणार भाव हरभरा डाळ आणि बेसनला स्नॅक्स, प्रक्रिया उद्योग,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-FLS-unknwon-facts-about-smita-patil-unknwon-facts-about-smita-patil-5441032-PHO.html", "date_download": "2021-07-29T22:35:47Z", "digest": "sha1:SOSXA5ORLK2GUDV7ZBUEJGKDEIFCJ7Q7", "length": 4546, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Unknwon Facts About Smita Patil Unknwon Facts About Smita Patil | जीन्सवरच साडी परिधान करायची स्मिता, राज-नादिराचा संसार उद्धवस्त केल्याची झाली होती टीका - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बा��म्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजीन्सवरच साडी परिधान करायची स्मिता, राज-नादिराचा संसार उद्धवस्त केल्याची झाली होती टीका\n'अर्धसत्‍य', 'शक्‍ती', 'बाजार', 'उंबरठा', 'जैत रे जैत', 'मिर्च मसाला' या आणि अशा अनेक चित्रपटांमधून अभिनयाने चित्रपटसृष्‍टीत आपला दरारा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून तिने अभिनयाचे धडे घेतले. अभिनेते राज बब्बर यांच्याबरोबर स्मिता विवाहबंधनात अडकली होती.\n17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात स्मिताचा जन्म झाला होता. तर 13 डिसेंबर 1986 रोजी वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी स्मिताने या जगाचा निरोप घेतला. स्मिता पाटीलची आज 61 वी जयंती. स्मिताच्या निधनानंतर तिचे जवळपास 14 चित्रपट प्रदर्शित झाले होते.\nदोन दशकं आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणा-या स्मिताच्या आयुष्याला वादाचीही किनार आहे. स्मितावर संसार उद्धवस्त केल्याचा आरोप लावण्यात आला होता. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला स्मिताच्या आयुष्यातील अशा काही गोष्टी सांगत आहोत, ज्या कदाचितच तुम्हाला ठाऊक असतील.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या स्मिताविषयी बरंच काही...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/practice-yoga-post-covid-treatment-says-health-experts-14475", "date_download": "2021-07-29T21:55:27Z", "digest": "sha1:GKTDE4HSSVWRSFLWRC5WUQ7WEKQFITHT", "length": 4809, "nlines": 19, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "कोरोनामुक्त झाल्यानंतरचा 'योग'मंत्र", "raw_content": "\nकोविड—19 (Covid 19) वर मात केली आहे मात्र त्यानंतरही तुम्हाला दम लागतोय श्वास घेण्यास त्रास होतोय श्वास घेण्यास त्रास होतोय कोरोनातून बरं होणं म्हणजे नुसतं ‘आजारी नाही’ असं नसून ‘रिकव्हरी (Recovery) आणि रिहॅबिलिटेशन’ (Rehabilitation) हे दोन्ही अविभाज्य भाग आहेत. या प्रवासात तुम्हाला योगासने (yoga) आणि प्राणायाम मोलाची साथ देऊ शकतात. (Practice yoga post COVID treatment, says health experts)\nकोविड 19 ने सव्वा वर्षांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. योग्यवेळी निदान, औषधोपचार या बळावर लाखो लोकांनी कोरोनावर विजय मिळवला. पण कोरोना विषाणूविरोधातील य���द्ध इथेच संपत नाही. त्यातच जर आधीपासूनच सहव्याधी किंवा शारीरिक समस्या असतील, तर आणखी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवर अधिक काळ राहिल्यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतर फुफ्फुसांना इजा होण्याची शक्यता असते. दम लागणे, श्वास घेण्यास त्रास अशा नवीन व्याधींचा सामना करावा लागू शकतो. डॉक्टरांच्या मते, कोरोनामुक्त झाल्यानंतर गाफील राहून चालणार नाही.\nगोव्यातील क्रिकेटपटूंसाठी ऑनलाईन तंदुरुस्ती; जाणुन घ्या काय आहे संकल्पना\nमानसोपचारतज्ज्ञांच्या मते, एखादा रुग्ण कोविडमुक्त झाला तरी त्याला सतत भीती वाटत असते. स्ट्रेसमुळे सर्व आंतरिक इंद्रियांवर अतिरिक्त भार पडतो आणि त्यांची ठरलेली कामे उत्तमप्रकारे होऊ शकत नाहीत. असे दीर्घकाळ चालू राहिले तर अनेक रोगांचा शिरकाव चालू होतो.\nशरीराच्या आणि मनाच्या फिटनेससाठी योगसाधनेची मोठी मदत होते. मात्र, नेमकी कोणती आसने करायची, किती वेळ करायची, कधी करायची, कोणते प्राणायाम करायचे, असे अनेक छोटे-छोटे प्रश्न अडथळे बनून उभे राहतात. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता ‘ई गोमन्तक’ मधून मिळणार आहेत. योगप्रशिक्षक देवयानी एम. यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 17 जूनपासून (गुरुवार) या संबंधित लेख, विविध आसन-प्राणायामांची माहिती आणि व्हिडिओ तुम्हाला 'ई गोमन्तक' च्या वेबसाइटवर वाचायला व बघायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/04/27/jio-airtel-vodafone-will-not-extend-prepaid-plan-validity-trai-states/", "date_download": "2021-07-29T20:41:47Z", "digest": "sha1:NR3SYD76XYBHWWTQLFF3FTLOJ3AWV2KY", "length": 5862, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "लॉकडाऊन : टेलिकॉम कंपन्या आता वाढवणार नाही प्लॅनची वैधता - Majha Paper", "raw_content": "\nलॉकडाऊन : टेलिकॉम कंपन्या आता वाढवणार नाही प्लॅनची वैधता\nतंत्र - विज्ञान, मुख्य / By Majha Paper / एअरटेल, जिओ, टेलिकॉम कंपन्या, ट्राय, व्होडाफोन-आयडिया / April 27, 2020 April 27, 2020\nटेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि रिलायन्स जिओला प्रीपेड प्लॅनची वैधता वाढवण्यास मनाई केली आहे. नवीन दिशानिर्देश जारी करण्यास नकार देण्यात आला आहे.\nयाआधी ट्रायने लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना विना अडथळा टेलिकॉम सेवा देण्यासाठी कंपन्यांना एक प्रीपेड रिचार्ज पॅटर्नला सबमिट करण्यास सांगितले होते.\nनवभारत ट��ईम्सच्या वृत्तानुसार, ट्राय परिस्थितीकडे लक्ष ठेऊन असून, त्यानंतर कंपन्यांशी संपर्क साधेल.\nलॉकडाऊन वाढल्यानंतर भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने आपल्या प्रीपेड युजर्सच्या प्लॅन्सची वैधता वाढवली होती. सोबतच 10 रुपयांचा टॉक-टाईम देखील प्रीपेड ग्राहकांच्या अकाउंटमध्ये जमा केला होता. बीएसएनएलने देखील आपल्या ग्राहकांना अशाच प्रकारची सेवा दिली.\nलॉकडाऊन दुसऱ्या टप्प्यात वाढल्यानंतर पुन्हा एकदा कंपन्यांनी वैधता 3 मे पर्यंत वाढवली होती. व्होडोफान-आयडियाने आपल्या 9 कोटी, तर जिओने आपल्या सर्वच ग्राहकांच्या प्लॅनची वैधता वाढवली होती.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/08/19/ms-dhoni-retired-international-cricket-pakistan-pacer-shoaib-akhtar-prime-minister-narendra-modi/", "date_download": "2021-07-29T22:15:37Z", "digest": "sha1:C6WXFQ2DTEC747G3QJR3AXWMUANRGMS7", "length": 6376, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मोदींनी आग्रह केल्यास धोनी टी-20 वर्ल्ड कप खेळू शकतो – शोएब अख्तर - Majha Paper", "raw_content": "\nमोदींनी आग्रह केल्यास धोनी टी-20 वर्ल्ड कप खेळू शकतो – शोएब अख्तर\nक्रीडा, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / पंतप्रधान मोदी, महेंद्रसिंह धोनी, शोएब अख्तर / August 19, 2020 August 19, 2020\nदिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली होती. मागील अनेक महिन्यांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्याने निवृत्ती जाहीर केली. आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पंतप्रधान मोदी हे दोन्ही आगामी वर्ल्ड कप खेळण्यास सांगू शकतात असे म्हटले आहे.\nअख्तर आपल्या युट्यूब चॅनेलवर म्हणाला की, मला वाटते धोनी टी-20 वर्ल्ड कप खेळू शकतो. ज्या प्रकारे भारत आपल्या स्टार्सला सन्मान देतो, त्यांना ओळख देतो, ते पाहून असे वाटते की धोनी टी-20 वर्ल्ड ��प नक्कीच खेळायला लावला असता, मात्र शेवटी हा खेळाडूचा निर्णय आहे.\nअख्तर म्हणाला की, धोनीने सर्व काही जिंकले आहे. रांचीवरून आलेल्या एका खेळाडूने सर्व भारताला आनंद दिला. आणखी काय हवे. भारतासारखा देश हे कधीच विसरणार नाही. अख्तर म्हणाला की, भविष्यात धोनी पंतप्रधान मोदींच्या विनंतीवर परतू शकतो. तुम्ही काही सांगू शकत नाही. मोदी त्याला फोन करून टी-20 वर्ल्ड कप खेळण्यास सांगू शकतात.\nअख्तर म्हणाला की, तुम्ही पंतप्रधानांना नाही म्हणू शकत नाही. मला वाटते की भारताच्या पंतप्रधानांनी धोनीला 2021 टी-20 वर्ल्ड कपसाठी भारताचे नेतृत्व करण्यासाठी विनंती करायला हवी. भारताने धोनीला एक फेअरवेल द्यायला हवा.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/05/blog-post_82.html", "date_download": "2021-07-29T21:03:29Z", "digest": "sha1:Y4CDSYCFKPTFUUKE5UJ4C4OCDLEBYYJ6", "length": 2966, "nlines": 55, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "महिला आयोगाच्या अध्यक्षा नि केली राजुरा येथे जाऊन पीडितांची केली चौकशी", "raw_content": "\nHomeमहिला आयोगाच्या अध्यक्षा नि केली राजुरा येथे जाऊन पीडितांची केली चौकशी\nमहिला आयोगाच्या अध्यक्षा नि केली राजुरा येथे जाऊन पीडितांची केली चौकशी\nराजुरा येथील आदिवासी विद्यार्थीवर झालेल्या अत्याचार संदर्भात पाहणी करीता आलेल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती विजया राहटकर यांनी राजूरा येथील आदिवासी विद्यार्थी पालक यांची विचारपूस करून त्यांचावर झालेला अत्यंत दुर्दवी घटनेची चौकशी करून काटोर कारवाईचे दिले आदेश .\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शा��ेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://dnyanpravahnews.com/archives/1806", "date_download": "2021-07-29T21:21:37Z", "digest": "sha1:YF4Q33HCLI4KKIENA4PNQT5AJIQTMOVC", "length": 9279, "nlines": 104, "source_domain": "dnyanpravahnews.com", "title": "ग्राम संवाद सरपंच संघ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश भुई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यकारणी जाहिर – ज्ञान प्रवाह", "raw_content": "\nग्राम संवाद सरपंच संघ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश भुई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यकारणी जाहिर\nJun 18, 2021 ग्राम संवाद सरपंच संघ, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश भुई\nग्राम संवाद सरपंच संघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश भुई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यकारणी जाहिर Satish Bhui, West Maharashtra Vice President of Gram Samvad Sarpanch Sangh\nपंढरपूर /प्रतिनिधी - महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य या सरपंच संघटनेची सोलापूर जिल्हा कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष आजिनाथ धामणे, उपाध्यक्ष प्रमोद भगत, सचिव विशाल लांडगे ,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश भुई यांच्या नेतृत्वाने व मार्गदर्शनाने तसेच जिल्हाध्यक्ष सुनील राजमाने व प्रमोद गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी व तालुकाध्यक्ष यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.\nग्राम संवाद सरपंच संघ हा महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व ग्रामपंचायतपर्यंत पोहोचला असून आजी-माजी सरपंच , उपसरपंच सदस्य यांना कोरोना परिस्थिती असल्याने ऑनलाइन झूम मिटींगद्वारे ग्रामपंचायतमध्ये योजना राबवणे करता येणाऱ्या अडचणी, 15 वित्त आयोग विषयी, तो खर्च करण्यात येणाऱ्या अडचणी गावाचा विकास आराखडा तयार करणे, ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढवणे,विकासात्मक योजना राबवणे,नव बौद्ध व दलित वस्ती सुधार योजनेतून निधी प्राप्त करून घेणे याविषयी सतत ग्राम संवाद सरपंच संघाच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण देऊन सर्वांना मार्गदर्शन व प्रबोधन केले जात आहे. त्याचा लाभ अनेक सरपंच व उपसरपंच घेत आहेत.\nगाव कोरोना मुक्त केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युवा सरपंच कोमल करपे ताई यांचे नुकतेच अभिनंदन केले आहे. अशा कर्तुत्ववान महिला सरपंचांच वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. गाव कोरणा मुक्त करणे करता त्यांनी केलेल्या उपाय योजनांची अंमलबजावणी सरपंच उपसरपंच यांनी आपापल्या गावामध्ये केल्यास नक्कीच गाव कोरोना मुक्त होण्यास मदत होईल.ग्राम संवाद सरपंच संघ हा निःपक्षपातीपणे कार्य करत आहे. ही सरपंच संघटना महाराष्ट्र भर पोहचवून वेळोवेळी अडचण येईल तेथे वरिष्ठांचे मार्गदर्शन व सल्ला घेऊन एकजुटीने होऊन कार्य करायचे आहे . ग्राम संवाद सरपंच संघटनेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा अशा भावना सतीश भुई यांनी व्यक्त केल्या.\nकुर्डुवाडीत घरेलू कामगार दिन साजरा\nएक क्लिक आणि खाते रिकामे होईल -एसबीआय अलर्ट\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/book/19872449/nishant-6", "date_download": "2021-07-29T21:53:55Z", "digest": "sha1:PKQD5EK6QWXAHBZEWYEBGAKFLOP72XVM", "length": 5931, "nlines": 110, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "निशांत - 6 Vrishali Gotkhindikar द्वारा सामाजिक कथा में मराठी पीडीएफ", "raw_content": "\nनिशांत - 6 Vrishali Gotkhindikar द्वारा सामाजिक कथा में मराठी पीडीएफ\nVrishali Gotkhindikar द्वारा मराठी सामाजिक कथा\nसकाळी सकाळीच तिचा फोन वाजला. फोनवर अन्वया बोलत होती. बाबांची खुप आठवण येतेय म्हणत होती आजी आजोबा मामा मामी कीती प्रेम करतात ,कीती काळजी घेतात हे सांगत होती. आई तु पण तिकडे ठीक आहेस ना स्वतःची काळजी घेते आहेस ना ...अजून वाचाविचारत होती. मी ठीक आहे ग माझी काळजी नको करू असे सांगताना तिचे मन भरून आले , कमी वाचा\nमोबाईल वर डाऊनलोड करा\nVrishali Gotkhindikar द्वारा मराठी - सामाजिक कथा\nसर्वोत्तम मराठी कथा | मराठी पुस्तके PDF | मराठी सामाजिक कथा | Vrishali Gotkhindikar पुस्तके PDF\nमराठी लघुकथा | मराठी आध्यात्मिक कथा | मराठी कादंबरी भाग | मराठी प्रेरणादायी कथा | मराठी क्लासिक कथा | मराठी बाल कथा | मराठी हास्य कथा | मराठी नियतकालिक | मरा��ी कविता | मराठी प्रवास विशेष | मराठी महिला विशेष | मराठी नाटक | मराठी प्रेम कथा | मराठी गुप्तचर कथा | मराठी सामाजिक कथा | मराठी साहसी कथा | मराठी मानवी विज्ञान | मराठी तत्त्वज्ञान | मराठी आरोग्य | मराठी जीवनी | मराठी अन्न आणि कृती | मराठी पत्र | मराठी भयपट गोष्टी | मराठी मूव्ही पुनरावलोकने | मराठी पौराणिक कथा | मराठी पुस्तक पुनरावलोकने | मराठी थरारक | मराठी विज्ञान-कल्पनारम्य | मराठी व्यवसाय | मराठी खेळ | मराठी प्राणी | मराठी ज्योतिषशास्त्र | मराठी विज्ञान | मराठी काहीही |\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nलॉगिन करून आपण मातृभारतीच्या \"वापरल्या गेलेल्या संज्ञा\" आणि \"गोपनीयता धोरण\" यांना सहमती देता\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/aarey-colony", "date_download": "2021-07-29T21:38:22Z", "digest": "sha1:W3FLHFSCTEGC6PX3PBBJNV2EVO52ZK7D", "length": 5616, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Aarey colony Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\nराज्याच्या वतीने दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालयाची घोषणा होणे आणि पर्यावरणप्रेमी कलावंतांनी मिळून मुंबईतल्या जैवविविधतेचा नकाशा तयार करणे, य ...\n‘आवश्यक सर्व झाडे कापली’\nअन्य ठिकाणची झाडे तोडण्यास सुप्रीम कोर्टाची स्थगिती ...\n#SaveAareyforest संतप्त झाला सोशल मीडिया\nमुंबईतील आरे येथे मेट्रो शेडसाठी शनिवार रात्री झाडे कापण्यास सुरवात केल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर मुंबई महापालिका, राज्य सरकार व मेट्रो कॉ ...\n‘आरे’त बंदोबस्तात झाडांची कत्तल\n‘आरे’मध्ये रात्रीच पोलीस बंदोबस्तामध्ये झाडे कापण्यास सुरुवात झाली असून, सुमारे ४०० झाडांची आत्तापर्यंत कत्तल करण्यात आल्याची माहिती आहे. ‘आरे’कडे ...\nआरे : पर्यावरणवाद्यांच्या चार याचिका फेटाळल्या\nमुंबई : गोरेगाव उपनगरातील प्रस्तावित मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या पर्यावरणवाद्यांच्या चार याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळल्या. ही प्रस ...\nआरे कॉलनी आंदोलन सुरूच\nमुंबई : मुंबई मेट्रो शेड योजनेसाठी शहरातील आरे कॉलनी लगतच्या जंगलतोडीविरोधात स्थानिक नागरिकांनी पुकारलेले आंदोलन चिघळले असून माजी केंद्रीय पर्यावरणमंत ...\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/14174/abhijeet-bhattacharya-sonu-nigam-twitter-controversy/", "date_download": "2021-07-29T22:09:13Z", "digest": "sha1:BKALPBXBZJOZKXGDQXNQVDPHW3JRPDSO", "length": 12998, "nlines": 58, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' भारतीय कलाकारांचा ट्विटर बहिष्कार?! अभिजितचं अकाऊंट बंद केल्यामुळे सोनू निगमने ट्विटर सोडलं!", "raw_content": "\nभारतीय कलाकारांचा ट्विटर बहिष्कार अभिजितचं अकाऊंट बंद केल्यामुळे सोनू निगमने ट्विटर सोडलं\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nभारतात सध्या सोशल मिडियावरून डावे आणि उजवे यांच्यामध्ये ट्रोलींग युद्ध बरंच रंगतंय. प्रश्न कधी सैन्याचा असतो, कधी काश्मीरचा तर कधी आणखी काही फेसबुकवर वर ज्या प्राणप्रमाणे दोन्हीकडचे सैनिक आपआपली बाजू लढवत आहेत, त्याच प्राणपणाने ट्विटरवर या दोन्ही बाजूच्या सैनिकांचे प्रमुख पुढारी आपापली बाजू कधी मिश्कीलपणे, कधी दुसऱ्यांना टोमणे मारत, तर कधी सरळ सरळ आरोप प्रत्यारोप करून या युद्धाची रंगत अधिक वाढवत आहेत. म्हणजे दोन युद्धभूम्या सध्या शब्दांच्या माऱ्याने माखलेल्या आहेत, एक म्हणजे फेसबुक आणि दुसरी म्हणजे ट्विटर. फेसबुकवर तर सारे काही सध्या तरी सुरळीत आहे, पण ट्विटवर मात्र या ट्रोलींग युद्धाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या विचारांच्या लढाईमध्ये सहभागी झालेल्या काही भारतीय कलाकारांना आपले विचार ट्विटरवर मांडणे काहीसे महाग पडले आहे.\nप्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य तुम्हाला माहितच असतील, त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या ट्रोलींग युद्धादरम्यान आपले विचार ठेवले आणि काल ट्विटरने थेट त्यांचं अकाऊंटचं सस्पेंड केलं. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या ट्वीट मध्ये काहीसा आक्षेपार्ह, महिलांचा अपमान करणारा सूर होता.\nअभिजित भट्टाचार्य यांनी टार्गेट केलं होतं जेएनयुची विद्यार्थी आणि कार्यकर्ती सेहला रशीद हिला कारण तिने हिंदुस्तान टाइम्स वर प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या भाजपाच्या नेत्याचा संदर्भ देऊन भाजप सरकारवर आरोप केले होते.\nतिला ट्रोल करताना अभिजित भट्टाचार्य यांनी सदर ट्वीट केलं\nआणखी एका ट्वीटमध्ये त्यांनी अजून एका महिला ट्विटर युजरला उत्तर देताना खालच्या दर्जाची भाषा वापरली, जेव्हा त्या महिला ट्विटर युजरने आक्षेपार्ह ट्वीट्स लिहिण्याबदल त्यांच्यावर टीका केली होती. तिला प्रत्युत्तर देताना अभिजित भट्टाचार्य यांनी हे ट्वीट केले होते की,\nअभिजित हे कट्टर नरेंद्र मोदी समर्थक आणि देशभक्त म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळेच अश्या प्रकारच्या अनेक ट्वीट्स याआधीही त्यांच्या मार्फतअनेकदा केल्या गेल्या आहेत. तेव्हाही अभिजित भट्टाचार्य चर्चेत आले होते. पण यावेळेस मात्र सेहला रशीद हिच्यावर केलेल्या खालच्या दर्जाच्या ट्वीटमुळे ट्विटरने थेट अभिजित भट्टाचार्य यांचे ट्विटर अकाऊंटच सस्पेंड केले आहे.\nट्विटर अकाऊंटच सस्पेन्शनबद्दल अभिजित यांची प्रतिकिया अशी आहे की,\nलेखिका अरुंधती रॉय आणि जेएनयु समर्थक गटाने कट करून माझं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करवलं आहे.\nअभिजित भट्टाचार्य यांना सपोर्ट करण्यासाठी #IStandWithAbhijeet या नावाने त्यांच्या समर्थकांनी ट्विटर चळवळ उभी केली आणि काही तासातच हा हॅशटॅग ट्रेंडिंग मध्ये आला होता.\nकेवळ अभिजित भट्टाचार्य हेच नाही तर त्यांच्याच उजचव्या गटाचे प्रसिद्ध अभिनेते परेश रावल हे देखील सध्या चर्चेत आहेत. लेखिका अरुंधती रॉय यांनी काश्मीरमधील भारतीय सैन्याच्या कारवाईविरोधात टिप्पणी केली होती. त्याला उत्तर म्हणून परेश रावल यांनी सदर ट्वीट केले होते.\nया ट्वीट विरोधात डाव्या गटाने मोहीम उघडली आणि परिणामी परेश रावल यांना आपले ट्वीट डिलीट करावे लागले.\nपरेश रावल यांना जबरदस्तीने ट्वीट डिलीट करण्यास भाग पाडल्यामुळे त्यांचे समर्थक आणि उजव्या गटाने याचा साफ निषेध केला आणि ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचे म्हटले आहे.\nया दोन्ही कारवायांविरोधात अजूनही ट्वीटरमार्फत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. मध्यंतरी सोनू निगमने देखील अजान विरोधात ट्वीट केले होते. तेव्हा त्याला देखील प्रचंड मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. आता अभिजित भट्टाचार��य यांचे ट्वीटर अकाऊंट सस्पेन्ड झाल्याचे कळताच सोनू निगमने स्वत:हून शेवटचे २४ ट्वीट करून ट्वीटरला राम राम ठोकत असल्याची घोषणा केली आहे. असा निर्णय घेण्याचे कारण सांगताना तो म्हणतो की.\nमी ना डाव्या गटातील आहे ना उजव्या गटातील आहे, मी सर्वांच्या मतांचा आदर करतो, पण ट्विटर मात्र हळूहळू बदलत चालले आहे. येथे राहायचे असल्यास तुम्हाला कोणत्या तरी एका गटाला फॉलो करावे लागते अन्यथा तुमचे इथे काही स्थान नाही.\nतर असा सगळा गदारोळ सुरु आहे ट्विटरवर आता हे युद्ध लवकर थंड होईल की याला अजून काही वेगळी कलाटणी मिळेल ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← …आणि ह्या तरुण डॉक्टर मुलीने एका चिमुकल्याचे प्राण अबॉर्शन होण्यापासून वाचवले\nMP3 फॉरमॅट “बंद” झालाय – म्हणजे नक्की काय झालंय – वाचा\nपानिपतचं ट्रेलर निराशाजनक, दर्शक बुचकळ्यात – हा चित्रपट बाजीराव मस्तानी आहे की बाहुबली\nतुमच्या आवडत्या खाद्यपदार्थांच्या शोधामागच्या या अफलातून रंजक कथा तुम्हाला नक्कीच माहित नसतील\nभारतीय न्यायव्यवस्थेने स्त्रियांसाठी बहाल केलेले ‘विशेष’ कायदे आणि अधिकार\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/bhandara-news-marathi/mlas-younger-brother-dies-in-horrific-accident-19806/", "date_download": "2021-07-29T22:52:47Z", "digest": "sha1:N5L3OFZI7U6SB27QJWRYTWWCJG3FTEXV", "length": 12075, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "भंडारा | आमदाराच्या लहान भावाचा भीषण अपघातात मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी ���ाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nभंडाराआमदाराच्या लहान भावाचा भीषण अपघातात मृत्यू\nआमदार राजू कोरमोरे यांचे लहान भाऊ बालू कोरमोरेंचा शुक्रवारी रात्री कार अपघात झाला. ते राईस मिल येथून आपल्या घराच्या दिशेने जात होते. भरधाव ट्रकने कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. हा अपघात इतकी भीषण होता की, यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच गाडीचा चक्काचूर झाला आहे.\nभंडारा – भंडारामधील आमदार राजू कोरमोरे यांचा लहान भाऊ बालू(रामेश्वर) कोरमोरे यांचे अपघातात निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बालू कोरमोरे हे आपल्या चारचाकी वाहनातून वरठीतल्या राईस मिल मधून घरी परतत होते. या दरम्यान त्यांचा भीषण अपघात झाला. आपघातात बालू कोरमोरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.\nआमदार राजू कोरमोरे यांचे लहान भाऊ बालू कोरमोरेंचा शुक्रवारी रात्री कार अपघात झाला. ते राईस मिल येथून आपल्या घराच्या दिशेने जात होते. भरधाव ट्रकने कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. हा अपघात इतकी भीषण होता की, यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच गाडीचा चक्काचूर झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वरठी पोलीस घटना स्थळी रवाना झाले. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह जवळील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठण्यात आला आहे. अशी माहिती पोलीसांनी दिली.\nपोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या ट्रकला ताब्यात घेतले आहे. तसेच सर्व प्रत्यक्षदर्शींचा चौकशी केली जाणार आहेत. अपघात कसा झाला याची चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. अपघात झालेल्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीसांनी अपघाती वाहनांना रस्त्याच्या बाजूला करण्यात आले आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/normal-urine-output-in-24-hours-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-29T22:21:47Z", "digest": "sha1:RPINBVKE6GZRBMBZLFCZEE4F2BMF5XHW", "length": 44402, "nlines": 331, "source_domain": "shasannama.in", "title": "normal urine output in 24 hours: एका दिवसात किती वेळा लघुशंका होणं आहे सामान्य गोष्ट? यापेक्षा जास्त वेळा जावं लागत असेल तर व्हा सावध! – शासननामा न्यूज - Shasannama News normal urine output in 24 hours: एका दिवसात किती वेळा लघुशंका होणं आहे सामान्य गोष्ट? यापेक्षा जास्त वेळा जावं लागत असेल तर व्हा सावध! – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nशासननामा न्यूज – Shasannama News\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री…\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी…\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती…\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”;…\nमदत नव्हे कर्तव्य; राज देशमुख मित्र परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदत\nचिकुनगुनिया, डेंग्यूचे उरुळीकरांवर सावट\nवीर धरणाचे सात दरवाजे उघडले; नीरा नदीला आला पुर\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nअटल अर्थसहाय्य योजना : २०१९ च्या संदर्भात कृषिपूरक सहकारी संस्था चालकांचे…\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nपुणे पिंपरी चिंचवडमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार का …पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय��\nछावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामघायतिडक पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी…\n‘त्या’ भन्नाट ट्विटनंतर पुणे पोलिसांचा आणखी एक षटकार, मनोज वाजपेयीसह नेटिझन्सकडून…\nस्थानिकांच्या धाडसामुळं चिमुकलीला जीवदान, वाहून जाणाऱ्या मुलीची अशी केली सुटका, पाहा…\nICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या…\nM S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं…\nCopa America : Live मॅचमध्ये मेस्सीच्या पायातून रक्ताची धार, तरी सामन्यात…\nVideo | राज कपूर यांच्या टीमशी मुकाबला, दिलीप कुमारांनी क्रिकेटच्या मैदानातही…\nIND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून…\nHome मनोरंजन normal urine output in 24 hours: एका दिवसात किती वेळा लघुशंका होणं...\nnormal urine output in 24 hours: एका दिवसात किती वेळा लघुशंका होणं आहे सामान्य गोष्ट यापेक्षा जास्त वेळा जावं लागत असेल तर व्हा सावध\nएका दिवसात आपल्याला किती वेळा लघुशंका होणं गरजेचं आहे याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का होय, ही बाब तुमच्या क्वचितच लक्षात आली असेल. गरजेपेक्षा जास्त आणि कमी वेळा लघवीला गेल्याने आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. तसं तर लघवी होणं आपण दिवसभरात काय आणि किती पेय पदार्थ पितो यावर अवलंबून असते. पण याव्यतिरिक्त लघुशंका होणं बहुतेकदा शरीराचा आकार, हायड्रेशन लेव्हल, व्यायाम, वैद्यकीय स्थिती, दिवसभरातील अ‍ॅक्टिव्हिटीज या गोष्टींवर अवलंबून असते. तज्ञांच्या मते निरोगी एखादी निरोगी व्यक्ती दोन ते अडीच तासांमध्ये 6 ते 8 वेळा लघवीला गेली तरी ते देखील सामान्य असू शकते.\nपण जर दिवसभरात यापेक्षा जास्त किंवा कमी वेळा लघवीला जात असाल तर लक्ष देण्याची वेळ आली आहे. एका दिवसात आपण किती वेळा लघवीला जाणं गरजेचं आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तसंच कोणत्या परिस्थितीत आपल्याला जास्त किंवा कमी वेळा लघवीला जाण्याची आवश्यकता भासू शकते याची देखील माहिती देणार आहोत.\nसतत लघवीला होण्यामागे काय कारण असतं\nएक निरोगी व्यक्ती दिवसातून 4 ते 10 वेळा कधीही लघवीला जाऊ शकतो. पण एखाद्या दिवशी कमी किंवा जास्त वेळा लघुशंका होणं सामान्य गोष्ट नाही. आपण किती वेळा लघुशंका करतो हे आपले वय, औषधोपचार, मधुमेह, मूत्राशयाचा आकार इत्यादी घटकांवर अवलंबून असते. काही परिस्थिती जसे की गर्भावस्था आणि प्रसूतीनंतरचे काह��� आठवडे लघवीवर परिणाम होतो. गर्भावस्थे दरम्यान एक स्त्री बाळाच्या वाढत्या आकारामुळे मूत्राशयावर आलेल्या दाबामुळे आणि गर्भाच्या द्रव परिवर्तनामुळे अनेक वेळा लघुशंकेस जाते.\n(वाचा :- Yoga For Diabetes : मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी रामबाण ठरतील ही ‘७’ योगासनं, कधीच वाढणार नाही साखरेची पातळी)\nजर तुम्हाला मधुमेह असेल तर रक्तामध्ये अतिरिक्त साखरेमुळे द्रव पदार्थात वाढ होते, ज्यामुळे आपल्याला भरपूर वेळा लघुशंका होते.\nहायपरक्लेसीमिया- शरीरातील कॅल्शियमची पातळी असंतुलित झाल्यास हे आपल्या शरीरातील मूत्र प्रवाहावर परिणाम करू शकते.\nसिकल सेल अॅनीमिया– या स्थितीत किडनीची काम करण्याची क्षमता आणि युरिन कंसन्ट्रेशनवर परिणाम होतो. ज्यामुळे या आजाराने ग्रस्त लोकांना अधिक वेळा लघुशंका होते.\n(वाचा :- National Doctor’s Day: डॉक्टरांच्या ‘या’ ४ सल्ल्यांचं करा तंतोतंत पालन, इम्युनिटी वाढेल व करोनापासूनही होईल बचाव\nयूटीआय ही एक समस्या आहे ज्यामुळे आपल्या लघवीचा कालावधी कमी होतो. यूटीआयचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक सामान्य आहे. यामध्ये आपण आताच लघुशंकेस जाऊन आलो असलो तरीही आपल्याला पुन्हा लघुशंकेची आवश्यकता भासू शकते. यूरिन इनफेक्शन दरम्यान आपण दिवसातून 9 पेक्षा जास्त वेळा लघवीला जाऊ शकतो पण प्रत्येक वेळी लघवीचे प्रमाण मात्र कमी असते. लघवी करताना जळजळ होण्याची देखील शक्यता असते.\n(वाचा :- या 120 किलो वजनाच्या मुलीला लागायचे XXL साइजचे कपडे, ‘या’ ट्रिक्सच्या मदतीने घटवलं 30 Kg वजन\nजास्त वेळा लघवीला होण्याची स्थिती पुरुषांमध्ये प्रोस्टेटमुळे उद्भवते. जेव्हा प्रोस्टेट वाढते ते आपल्या मूत्राशयातील मूत्र प्रवाह रोखू शकते, ज्यामुळे आपल्याला लघवीला जाऊन आल्यानंतरही पोट रिकामी झाल्यासारखं वाटत नाही. याव्यतिरिक्त हृदयविकाराची समस्या, उच्च रक्तदाब किंवा किडनी खराब झालेले लोक घेत असलेल्या औषधांमुळे सुद्धा त्यांच्यामध्ये सामान्यपेक्षा जास्त वेळा लघवीला होण्याची समस्या उद्भवू शकते.\n(वाचा :- ‘ही’ सात फळं खाल्ल्याने पावसाळ्यात तुम्ही पडणार नाही आजारी, रोगप्रतिकारक शक्तीही होईल दुप्पट)\nजास्त पाणी पिणे व अन्य काही कारणे\nअसे म्हटले जाते की दररोज 2 ते 3 लिटर पाणी प्यावे. परंतु जे लोक या मर्यादेपेक्षा जास्त पाणी पितात त्यांच्यामध्ये मूत्र उत्पादन आणि वारंवार लघवीला जाण्याची समस्या वाढू शकते. एका निरोगी व सामान्य व्यक्ती दिवसातून 4 ते 10 वेळा कधीही लघुशंकेस जाऊ शकते. पण आपण किती लघवी करणे हे आपले वय, औषधोपचार, मधुमेह, मूत्राशयाचा आकार इत्यादी घटकांवर अवलंबून असते.\n(वाचा :- Delta Plus : वॅक्सिन घेतलेले लोक देखील होत आहेत ‘या’ भयंकर विषाणूचे शिकार कोणाला आहे सर्वाधिक धोका कोणाला आहे सर्वाधिक धोका\nडॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा\nसामान्यत: लघवी होणे आपल्या निरोगीपणाचे लक्षण असते, पण जेव्हा आपल्याला असे वाटेल की जास्त वेळा लघवी झाल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत आहे तेव्हा डॉक्टरकडे जाण्यास उशीर करू नका. याव्यतिरिक्त जर आपल्याला मूत्रातून रक्त पडण्याचा अनुभव आला, लघवीच्या रंगात बदल झाला, मूत्रातून तीव्र किंवा असामान्य असा गंध येण्याची समस्या भेडसावत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता एखाद्या डॉक्टरांशी थेट संपर्क साधावा.\n(वाचा :- Yoga For Knee Pain : लठ्ठपणा, गुडघेदुखी, पोट साफ न होणं, निरुत्साह या समस्यांपासून मिळेल कायमची मुक्ती, करा हे ५ मिनिटांचं आसन\nसतत लघुशंका होत असल्यास काय करावं\nजर तुम्ही गर्भवती असाल तर बाळाला जन्म देईपर्यंत लघवी सुरू राहील\nआपल्याला मधुमेह असल्यास रक्तातील साखर नियंत्रित केल्यास लघवीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल\nयूटीआयमुळे वारंवार लघवी होत असल्यास यूटीआयची समस्या ठीक झाल्यावर आपले लघवीचे प्रमाण सामान्य झाले पाहिजे\nतुम्हाला प्रोस्टेट असल्यास ते मूत्र प्रवाह रोखेल. म्हणूनच मूत्र प्रवाह वाढविण्यासाठी किंवा प्रोस्टेटचा आकार कमी करण्यासाठी डॉक्टरांशी संवाद साधा.\nजर तुम्ही उच्च रक्तदाबचे रुग्ण असाल तर डॉक्टर लक्षणे कमी करण्यासाठी डोसचे प्रमाण बदलण्याचा करण्याचा प्रयत्न करतील\nजास्त पाणी पिऊन वारंवार लघवीला होणे स्वाभाविकच आहे. पण जर तुम्हाला वारंवार कमी किंवा जास्त प्रमाणात लघवीची समस्या भेडसावत असेल तर ही काही लहान समस्या नाही. जर ही स्थिती कायम राहिली तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.\n(वाचा :- वेट लॉस करणा-यांना करीनाच्या डाएटिशियनचा खास सल्ला, चुकूनही ‘हे’ पदार्थ खाऊन करू नका दिवसाची सुरूवात\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \njaya bachchan amitabh bachchan relationship: जेव्हा अमिताभ बच्चन सर्वांसमोर जया यांच्यावर ���ूप भडकले, बऱ्याचदा महिलांना या समस्येचा करावा लागतो सामना\nkareena kapoor hot dress: इतका स्वस्त ड्रेस घालून तैमूरच्या शाळेत पोहोचली होती करीना, हॉट लुककडेच खिळल्या साऱ्यांच्या नजरा\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात ��णि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\n नवोदित अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू; महिनाभरापूर्वी झालं होतं लग्न\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिं���ाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.कारण परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी...\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nमुंबई : पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी...\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nमुंबई – अंधेरी उपनगरात आज एक चार मजली इमारत कोसळली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमाराला हा प्रकार घडला. त्यात जीवित हानी झाली नसली तरी सहा जण...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्���ा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले – शासननामा न्यूज - Shasannama News on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले - coronavirus see latest updates m on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्य on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nखासगी शाळेच्या मनमानी \"फी\" पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट् on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nशिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार – शासननामा न्यूज - Shasannama News on ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण��ऱ्या मविआ सरकारचा निषेध – मा. आमदार नरेंद्र पवार\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/02/blog-post_21.html", "date_download": "2021-07-29T21:21:30Z", "digest": "sha1:5FQE46LJJQMAZ2DRVK2N4JLBQC2JB56T", "length": 4724, "nlines": 57, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "स्वराज टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक महिलेने राजमाता आई जिजाऊ यांचा विचार अंगीकारावा - बेबीताई उईके", "raw_content": "\nHomeस्वराज टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक महिलेने राजमाता आई जिजाऊ यांचा विचार अंगीकारावा - बेबीताई उईके\nस्वराज टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक महिलेने राजमाता आई जिजाऊ यांचा विचार अंगीकारावा - बेबीताई उईके\nस्वराज टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक महिलेने राजमाता आई जिजाऊ यांचा विचार अंगीकारावा:बेबीताई उईके\nएकता ग्रामीण व शहरी विकास बहुद्देशीय संस्था च्या वतीने हिंदवी स्‍वराज्‍याचे संस्‍थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या 390 वी जयंती इंदिरानगर येथे साजरी करण्यात आली .राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी छत्रपती शिवजीराजेंच्‍या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन केले. व सर्वांना शुभेच्छ दिल्या व शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिले पण ते स्वराज टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक महिलेने राजमाता आई जिजाऊ यांचा विचार अंगीकारून आपल्याच घरापासून मुलांना चांगले संनस्कlर दिले तर समाजात परिवर्तन होणार असे मार्गदर्शन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष अविनाश वैद्य सुलोचना कर्नेवार पार्वती कामटकर सुमित्रा वैद्य आशा नांनाववरे सुमित्रा नारनवरे सुरेखा ठाकरे सुरेखा भोयर आदी महिलांची उपस्थिती होती.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/indias-shivalik-sukanyas-show-of-strength-in-four-days-of-practice-127894950.html", "date_download": "2021-07-29T21:22:44Z", "digest": "sha1:MT2UMJCSVPUUS3EDXZBGEJUAXDGMJPLC", "length": 3577, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "India's Shivalik, Sukanya's show of strength in four days of practice | चार दिवसांच्या सरावात भारताच्या शिवालिक, सुकन्याचे शक्तिप्रदर्शन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमालाबार 2020चा समारोप:चार दिवसांच्या सरावात भारताच्या शिवालिक, सुकन्याचे शक्तिप्रदर्शन\nक्वाड देशांचा संयुक्त लष्करी सराव मालाबार-२०२० शुक्रवारी संपला. चार दिवस चाललेल्या या लष्करी सरावात भारतीय नौदलाची युद्धनौका रणविजय, शिवालिक, शक्ती, सुकन्या व सबमरीन सिंधूराजने भाग घेतला होता. भारतीय सबमरीननेही वॉरफेअर ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला. बंगालच्या खाडीत विशाखापट्टणमजवळ मालाबार येथे भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व जपानच्या नौदलांनी आपल्या सुसज्ज शस्त्रांनी ताबडतोब फायरिंग केली.\nसंरक्षण मंत्रालयाने सांगितले, अमेरिकी नौदलाचे जॉन एस. मॅक्केन क्षेपणास्त्र विध्वंसक, ऑस्ट्रेलियाची बॅलरेट युद्धनौका व जपानी विध्वंसक युद्धनौकेसह एका पाणबुडीसह भारतीय नौदलाची ५ जहाजे सरावात तैनात होती. कोरोनामुळे चारही देशांच्या नौदलाच्या सैनिकांनी आपसात संपर्क ठेवला नव्हता. चार दिवसांच्या सरावात विविध शस्त्रे, फायरिंग सराव चर्चेचे केंद्रबिंदू ठरले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/state-government-takes-major-decision-on-toll-stop-from-midnight-mhsp-444336.html", "date_download": "2021-07-29T22:46:26Z", "digest": "sha1:O6V7N4EYSLVEPLLHNVREUDVNQRUMZNRB", "length": 7438, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मध्यरात्रीपासून टोलवसुली बंद, माल वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय– News18 Lokmat", "raw_content": "\nमध्यरात्रीपासून टोलवसुली बंद, माल वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.\nमुंबई, 29 मार्च: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिपत्याखालील टोल नाक्यांवर माल वाहतूक (good transport)करणाऱ्या वाहनांवर आकारण्यात येणारी टोल वसुली रविवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने चाबाबतची अधिसूचना जारी केली आहे. हेही वाचा.. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रुपांतर, संख्या वाढल्याने निर्णय सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 29 मार्च 2020 रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून टोल वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. टोलवसुलीच्या स्थगितीचे हे आदेश पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत अंमलात राहतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळवले आहे. हेही वाचा...महाराष्ट्रावर आता आणखी एका आजाराचं सावट, स्वत: मुख्यमंत्र्यांनीच व्यक्त केली भीत महाराष्ट्रात 1 लाख लोकांना मिळणार 5 रुपयांमध्ये जेवण दुसरीकडे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आजपासूनच याबाबतची अंमलबजावणी सुरू होणार आहे. शिवभोजन थाळीच्या वेळेत वाढ केली असून आता 11 ते 3 या वेळेत हे भोजन दिलं जाईल. याअंतर्गत रोज 1 लाख लोकांना शिवभोजन दिल जाईल. तसंच ही थाळी आता 10 ऐवजी फक्त 5 रुपयांत मिळणार आहे. 3 महिन्यांकरता ही सवलत असेल,' अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. हेही वाचा...BREAKING: कोरोनाचा विदर्भात पहिला बळी, बुलडाण्यात 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 'शिवभोजन थाळीसाठी 45 रुपये सरकार कडून थाळी केंद्राला दिले जातील. ग्रामीण मध्ये 30 रुपये दिले जातील. 1 एप्रिल ऐवजी ताबडतोब आजच्या आज ही योजना सुरू होणार आहे. शिवभोजन थाळीच्या 5 पट भोजन थाळ्या वाढवून दिलेल्या आहेत. लोकांनी नाशिकमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. गर्दी झालेली असेल तर त्याबाबत तात्काळ कारवाई करत आहेत,' असंही छगन भुजबळ म्हणाले.\nमध्यरात्रीपासून टोलवसुली बंद, माल वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/rbi-giving-1-lakh-76-thousands-crore-to-gov/", "date_download": "2021-07-29T22:43:36Z", "digest": "sha1:BTEKPATJ3ZIU3R6IBIIP3C3CYCJDSCTP", "length": 12621, "nlines": 150, "source_domain": "ournagpur.com", "title": "आरबीआय देणार केंद्राला १ लाख ७६ हजार कोटी", "raw_content": "\nHome Marathi आरबीआय देणार केंद्राला १ लाख ७६ हजार कोटी\nआरबीआय देणार केंद्राला १ लाख ७६ हजार कोटी\nनागपूर : केंद्र सरकारला रिझर्व्ह बँकेकडून लाभांश व अतिरिक्त राखीव निधीपोटी १ लाख ७६ हजार कोटी रुपयांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळ�� झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या अतिरिक्त राखीव निधीपैकी किती निधी सरकारकडे वर्ग करता येईल यासाठी सरकारने नेमलेल्या बिमल जालन समितीने सोपवलेला अहवाल रिझर्व्ह बँकेने सोमवारी स्वीकारला. देशातील आर्थिक मंदीची चिंता व्यक्त होत असतानाच, सरकारला या निधीमुळे दिलासा मिळाला आहे.\nजालन समितीने केलेल्या शिफारशी रिझर्व्ह बँकेने स्वीकारल्याने केंद्र सरकारला हा निधी मिळणार असून, यामध्ये २०१८-१९ या आर्थिक वर्षातील १ लाख २३ हजार ४१४ कोटी रुपये अतिरिक्त निधीचा समावेश आहे. उर्वरीत रकमेत ५२ हजार ६३७ कोटी रुपयांच्या अतिरिक्त तरतुदींचा समावेश आहे. अतिरिक्त तरतुदींची ही रक्कम आर्थिक भांडवल आराखड्यानुसार (ईसीएफ) निश्चित करण्यात आली, असे रिझर्व्ह बँकेच्या पत्रकात म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेची आर्थिक लवचिकता, बँकेचे देशभरातील व्यवहार, कायदेशीर तरतुदी, रिझर्व्ह बँकेच्या सार्वजनिक धोरणाविषयीचे आदेश, बँकेचा ताळेबंद, संभाव्य धोके आदी सर्व गोष्टी लक्षात घेऊन जालन समितीने या शिफारशी केल्या आहेत, अशी माहितीही ‘आरबीआय’ने दिली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपीच्या (एकूण राष्ट्रीय उत्पादन) तुलनेत वित्तीय तूट ३.३ टक्क्यांपर्यंत राखण्याचे उद्दिष्ट सरकारने आखले आहे. रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या या निधीमुळे हे उद्दिष्ट साध्य करण्यात सरकारला मदत होईल. रिझर्व्ह बँकेतील निधीबाबत निर्णय घेण्यासाठी यापूर्वी व्ही. सुब्रमण्यम (१९९७), उषा थोरात (२००४) आणि वाय. एच. मालेगाम (२०१३) अशा तीन समित्या नेमण्यात आल्या होत्या. तातडीचा निधी म्हणून रिझर्व्ह बँकेच्या एकूण मालमत्तेच्या १८ टक्के निधी राखीव ठेवावा, अशी शिफारस थोरात समितीने केली होती. तर, हा निधी १२ टक्के असावा, असे सुब्रमण्यम समितीने सुचवले होते.\n‘आरबीआय’कडे एकूण निधी ९.६० लाख कोटी\nरिझर्व्ह बँकेकडे सध्या ९ लाख ६० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी आहे. या निधीतील काही हिश्श्याची केंद्र सरकारने मागणी केल्याची वृत्ते प्रसिद्ध झाल्याने गेल्या वर्षी वाद निर्माण झाला होता. सरकारकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले होते. सहा सदस्यीय जालन समितीची २६ डिसेंबर, २०१८मध्ये स्थापना करण्यात आली. जालन अध्यक्ष असलेल्या समितीच्या उपाध्यक्षपदी माजी डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन आहेत. अन्य सदस्यांमध्ये वित्तीय सचिव सुभाषचंद्र गर्ग, डेप्युटी गव्हर्नर एन. एस. विश्वनाथन आणि रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय बोर्डाचे सदस्य असणाऱ्या भरत दोशी आणि सुधीर मांकड यांचा समावेश आहे. समितीच्या पहिल्या बैठकीनंतर ९० दिवसांच्या आत हा अहवाल सोपविण्याचे ठरविण्यात आले होते. या समितीची पहिली बैठक ८ जानेवारीला झाली. पहिल्या बैठकीनंतर ९० दिवसांच्या कालावधीत समितीने रिझर्व्ह बँकेला अहवाल देणे अपेक्षित होते. मात्र समितीमधील सहा सदस्यांमध्ये एकमत होत नसल्याने एकूण तीन बैठका घ्याव्या लागल्या. यामधील गर्ग यांनी हा निधी देण्यास विरोध केला होता.\nबुडीत व संशयित कर्जांसाठी केलेली तरतूद, मालमत्तांचा घसारा, कर्मचाऱ्यांच्या पीएफमधील अंशदान, कर्मचारी निवृत्ती वेतनासाठीची तरतूद व बँकेच्या कायद्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व तरतुदी केल्यानंतर नफ्याचा उर्वरित हिस्सा हा रिझर्व्ह बँकेने सरकारला पूर्णपणे द्यावा, असे रिझर्व्ह बँक कायद्याच्या कलम ४७ मध्ये म्हटले आहे. त्याचाच आधार घेत रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला निधी देण्याचे पाऊल उचलले आहे.\nNext articleनागपूर होणार ऐव्हिएशन मॅन्‍युफॅक्चरिंग हब\nहायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला संशय\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा 6.31 लाखांचा फायदा\n डेटासह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग; किंमत 300 रुपयांच्या आत\n Apps मध्ये मोठी गडबड असल्याचा खुलासा, डेटा चोरीसह आर्थिक नुकसानाचाही धोका\n48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Redmi Note 10T 5G लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nहायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला...\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा...\nVoter ID हरवलं तर चिंता नको, अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/mocca-action-taken-by-police-who-misbehave-with-peoples-on-pune-solapur-highway-nrka-137052/", "date_download": "2021-07-29T21:43:44Z", "digest": "sha1:T4PSE6TPKK2Q3FI6FOHCKWZ66EHCWRLU", "length": 18981, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनचालकांना अडवून लुटमार करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिल�� इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nपुणेपुणे-सोलापूर महामार्गावर वाहनचालकांना अडवून लुटमार करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’\nइंदापूर : इंदापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे १० वर्षांपासून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडवून लुटमार करणाऱ्या पवार टोळीवर ‘मोक्का’अंर्तगत कारवाई करण्यात आली आहे.\nराहुल बाळासाहेब पवार, गणेश बाळासाहेब पवार, पिनेश उर्फ दिनेश उर्फ मयुर महेंद्र धाईजे, विवेक पांडुरंग शिंदे, सागर नेताजी बाबर अशी या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. त्यांच्यावर २०११ ते १३ मे २०२१ या कालावधीत दरोडा टाकणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, अवैध सावकारी करणे, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, हाणामारी करणे अशाप्रकारचे एकूण ११ गुन्ह्यांची नोंद आहे.\nआरोपींनी संघटितपणे गुन्हे केले असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्या टोळीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिले. त्यानुसार इंदापूरचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे त्याबाबतचा प्रस्तावही दिला. ही टोळी सध्या गजाआड असून, बारामती विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.\nपुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामतीचे अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, बारामती विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, इंद��पूरचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक धनवे, बिरप्पा लातुरे, फौजदार धोत्रे, सहाय्यक फौजदार जगताप, ठोंबरे, तांबे, हवालदार दीपक पालके, पोलिस नाईक संजय जाधव, विनोद पवार, मोहिते, मोहळे, पोलिस शिपाई केसकर, अमोल गारूडी, विक्रम जमादार, मोरे यांनी मोक्काअंर्तगत कारवाई केली.\nदरम्यान, अशाच प्रकारची कडक कारवाई इतर गुन्हेगारांवर करण्यात येणार आहे. वाळू चोरांवरही लवकरच मोक्कासारखी कडक कारवाई करण्यात येणार आहे. जवळपास २५ वाळूचोरांना तडीपार करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली.\nसन २०११ मध्ये या टोळीने एक जणास हॉकी स्टीकने डोक्यात मारहाण करुन भांडणे केली होती. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या इतरांनाही हाताने, लाथाबुक्याने मारहाण केली होती. त्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर ही टोळी समोर आली. २०१४ मध्ये या टोळीने नगरपरिषदेसमोर लावलेली एक पियाजो रिक्षा चोरुन नेली होती. २०१५ मध्ये बेकायदेशीर जमाव जमवून गणपती विसर्जन मिरवणुकीच्या कारणावरून दंगल करुन दगड, विटा, लाथाबुक्क्या व फायटरने मारामारी करून गोंधळ घातला होता. २०१६ मध्ये या टोळीने दुकानदारास खंडणी मागितली होती. मात्र, ती देण्यास नकार दिल्याने दुकानाच्या काचा फोडून दुकानातील गल्ल्यातील पैसे काढून घेतले. याबाबत गुन्हा दाखल आहे.\nसन २०१७ मध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्कामाच्या काळात यात्रेमध्ये पाळण्यात बसण्याचे कारणावरून पवार टोळीने काही जणांना जातीवाचक अपशब्द वापरून गज व कोयत्याने मारहाण केली होती. रिव्हॉल्वर रोखून गोळ्या घालण्याची धमकी देत, दहशत माजवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे ठार माण्याचा प्रयत्नही केला होता. सन २०१८ मध्ये या टोळीने इंदापूर शहरातील औषधाची दुकाने फोडून औषधांसह संगणक, रोख रक्कम, मोबाईल हँडसेटची चोरी केली होती. सन २०२० मध्ये या टोळीने बेकायदेशीर जमाव जमवून कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करुन लोकांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. टोळीने अकलूज रस्त्याने जाणाऱ्या लोकांची दुचाकी व रिक्षा अडवून त्यांच्याकडील घड्याळ, पैसे जबरीने काढून घेत मारहाण केल्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे. रिक्षाचा वापर करून शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरुन नेल्याचा प्रकारही या टोळीने केला आहे.\n१३ मे २०२१ रोजी पहाटे साडेपाचच्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हिंगणगावच्या जवळ असणाऱ्या सोनाई पेट्रोल पंपाजवळ दुचाकीवरुन आलेल्या एकाला इंडिका कार (एम.एच. १२/बी.पी.४३४५) मधून आलेल्या पाच जणांनी ‘कारला का कट मारला’ अशी विचारणा करत कोयत्याने मारहाण केली. त्याच्याकडील रोकड, मोबाईल, पाकिट, आधारकार्ड जबरदस्तीने हिसकावून घेतले. यासंदर्भात फिर्याद दाखल झाल्यानंतर तपास करताना नाकाबंदीदरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार पोलिसांना पायल सर्कलजवळ सापडली. त्यामध्ये राहुल पवार, पिनेश उर्फ दिनेश उर्फ मयुर धाईजे, विवेक शिंदे, सागर बाबर हे आरोपी बसले होते. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गणेश पवार या आणखी एका साथीदाराचे नाव सांगितले. पोलिसांनी टोळीतील आरोपीची खात्री केली असता ते रेकॉडवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/global/mr/cities/haridwar/", "date_download": "2021-07-29T20:57:23Z", "digest": "sha1:NGKSGECYSXFRU7VJOU2JAANWUZVZRNY6", "length": 7818, "nlines": 123, "source_domain": "www.uber.com", "title": "हरिद्वार: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nHaridwar: राईड घ्या. प्रवास करा. वेगवेगळी ठिकाणे पहा.\nUber च्या मदतीने ट्रिप प्लॅन करणे सोपे आहे. आसपास फिरण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांची तुलना करा आणि तुमच्या जवळपास काय पाहण्यासारखे आहे ते जाणून घ्या.\nइतरत्र कुठे जात आहात Uber उपलब्ध असलेली सर्व शहरे पहा.\nHaridwar मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Haridwar मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nआम्ही शहरांसोबत भागीदारी कशी करतो\nतुमचा आणि आमचा संबंध कदाचित फक्त एका टॅपपासून सुरू होत असेल पण वेगवेगळ्या शहरांमधून तो अधिकाधिक घट्ट होत जातो. जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि भविष्यात अधिक स्मार्ट, अधिक कार्यक्षम शहरे बनवण्यासाठी इतरांकरता एक आदर्श म्हणून काम करणे हे आमचे लक्ष्य आहे.\nआमचा निनावी डेटा शहरी नियोजक आणि स्थानिक नेत्यांना पायाभूत सुविधा आणि ट्रांझिटविषयक त्यांच्या निर्णयांसाठी माहिती पुरवण्याकरता शेअर केला जातो.\nUber अॅप वापरणाऱ्या ड्रायव्हर्सनी मद्यपदार्थ किंवा मादक पदार्थांचे सेवन करणे Uber सहन करत नाही. तुमच्या ड्रायव्हरने मादक पदार्थ किंवा मद्यपदार्थाचे सेवन केले असल्याचे तुम्हाला वाटत असल्यास कृपया ड्रायव्हरला तात्काळ ट्रिप समाप्त करण्यास सांगा.\nव्यावसायिक वाहने राज्य सरकारच्या अतिरिक्त करांच्या अधीन असू शकतात, जे टोलच्या व्यतिरिक्त असतील.”\nमदत केंद्रास भेट द्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://dnyanpravahnews.com/archives/1809", "date_download": "2021-07-29T22:50:48Z", "digest": "sha1:4DY7L3CEUVRFRI6LWHY54QTQ4PTAEWCZ", "length": 7845, "nlines": 104, "source_domain": "dnyanpravahnews.com", "title": "कुर्डुवाडीतील डॉक्टरांनी केला डॉक्टर आणि रुग्णालयांवर होणार्‍या भ्याड हल्ल्यांचा निषेध – ज्ञान प्रवाह", "raw_content": "\nकुर्डुवाडीतील डॉक्टरांनी केला डॉक्टर आणि रुग्णालयांवर हो���ार्‍या भ्याड हल्ल्यांचा निषेध\nJun 18, 2021 कुर्डुवाडी न्युज, डॉक्टर आणि रुग्णालयांवर होणारे हल्ले\nकुर्डुवाडीत केला डॉक्टर आणि रुग्णालयांवर होणार्‍या भ्याड हल्ल्यांचा निषेध Protests against cowardly attacks on doctors and hospitals in Kurduwadi\nकुर्डूवाडी/ राहुल धोका – देशभरात डॉक्टर आणि रुग्णालयांवर होणार्‍या भ्याड हल्ल्यांच्या निषेधार्थ कुर्डूवाडी येथील आय.एम.ए.कडून निषेध दिन पाळला असून डॉक्टरांनी काळ्या फीती लावून काम केले असल्याची माहिती डॉ. संतोष कुलकर्णी,राज्य अध्यक्ष महाराष्ट्र गर्भलिंग निदान प्रतीबंधित समिती व राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य आय.एम.ए. यांनी दिली.\nराष्ट्रीय स्तरावर निषेध दिन पाळण्यात येत असून याबाबत मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष डॉ. आशिष शहा ,डॉ.चंद्रशेखर साखरे, डॉ.सचिन माढेकर,डॉ.लकी दोशी,डॉ.रोहित बोबडे आदी उपस्थित होते.\nया निवेदनात डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्या साठीचा केंद्रीय कायदा पारित करण्यात यावा, जेणेकरून आरोग्य व्यवस्थेवर हिंसाचार हा भारतीय दंड संहितेच्या कक्षेत येईल सर्व वैद्यकीय आस्थापना या संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात याव्यात ,रुग्णालयांच्या सुरक्षेचे प्रमाणीकरण करण्यात यावे, हल्लेखोर व्यक्तींवरील खटले जलद न्यायालयात चालवावेत.\nया मागण्यांबाबत वारंवार आंदोलने करण्यात आले असून देखील केंद्र सरकारने अद्याप कडक कायदा लागू केलेला नाही. कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये संपूर्ण भारतातील डॉक्टर समूदायाने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता काम केलेले असतांनाही या काळात रूग्णालयांवर होणारे हल्ले हे मानव जातीला काळीमा फासणारे आहेत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.\nपंढरपूरात चित्रकला व निबंध स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न\nएक क्लिक आणि खाते रिकामे होईल -एसबीआय अलर्ट\nउपमुख्यमंत्री अजित पवार वाढदिवसा निमित्त दादाश्री फाऊंडेशनच्यावतीने वृक्षारोपण\nमोठेपणातील साधेपण की साधेपणातील मोठेपण \nअभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांच्या समस्यांत सतत वाढच\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामद���व पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/5-dead-as-terrorists-attack-pakistan-stock-exchange-in-karachi/", "date_download": "2021-07-29T22:23:34Z", "digest": "sha1:35TOOW7KL7UIURI6N4GAQHAIH6DIVAZ3", "length": 8950, "nlines": 150, "source_domain": "ournagpur.com", "title": "पाकिस्तानच्या Stock Exchange वर दहशतवादी हल्ला; पाच जण ठार", "raw_content": "\nHome International पाकिस्तानच्या Stock Exchange वर दहशतवादी हल्ला; पाच जण ठार\nपाकिस्तानच्या Stock Exchange वर दहशतवादी हल्ला; पाच जण ठार\nदहशतवाद्यांनी इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या परिसरात ग्रेनेड फेकले.\nनवी दिल्ली: पाकिस्तानच्या कराची येथील स्टॉक एक्स्चेंजच्या Karachi Stock Exchange इमारतीवर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी साधारण दहा वाजण्याच्या सुमारास चार दहशतवादी याठिकाणी आले. त्यांनी ग्रेनेड (हातबॉम्ब) फेकल्यानंतर Karachi Stock Exchange इमारतीच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला.\nमात्र, पोलीस आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना घेराव घातला. यानंतर दोन्ही बाजूंनी बराचवेळ गोळीबार सुरु होता. दोन दहशतवादी प्रवेशद्वारावरच ठार झाले. तर, दोनजणांनी इमारतीत घुसखोरी केली. मात्र, मोठा घातपात करण्याआधी त्यांना कंठस्नान घातले.हे सर्व दहशतवादी पोलिसांचा गणवेश परिधान करुन आले होते. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या घटनेनंतर Karachi Stock Exchange चा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. तसेच कराचीतील सर्व रुग्णालयांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nहल्ल्यानंतर इमारतीत अडकलेल्या लोकांना मागील बाजूला असणाऱ्या दरवाजाने बाहेर काढण्यात आले. या दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुरक्षा दलाने शेअर बाजार इमारत परिसर सील केला आहे. त्याशिवाय या परिसरातील काही इमारतींवर स्नाइपर्सही तैनात केले आहेत.\nया घटनेसंदर्भात स्टॉक एक्स्चेंजचे संचालक आबिद अली हबीब यांनी ट्विटरवरुन माहिती दिली. त्यांनी म्हटले की, दहशतवादी इमारतीच्या पार्किंगमधून आतमध्ये घुसले आणि त्यांनी समोर येणाऱ्या प्रत्येकावर गोळीबार केला. पोलिसांनी सध्या परिस्थिती नियंत्रणात असून इमारतीत सध्या सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे आबिद हली हबीब यांनी सांगितले.\nNext articleकेंद्र सरकारचा चीनी कंपनीला झटका; रद्द केला इतक्या हजार कोटींचा प्रकल्प\nहायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला संशय\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा 6.31 लाखांचा फायदा\n डेटासह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग; किंमत 300 रुपयांच्या आत\n Apps मध्ये मोठी गडबड असल्याचा खुलासा, डेटा चोरीसह आर्थिक नुकसानाचाही धोका\n48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Redmi Note 10T 5G लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nहायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला...\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा...\nVoter ID हरवलं तर चिंता नको, अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2021-07-29T21:08:54Z", "digest": "sha1:NEV3KGPGOQH4OMP7ZDB2YPX4AUCYAYMV", "length": 3718, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सैतामा - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मे २०१६ रोजी ०१:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vishalgarad.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-29T20:49:14Z", "digest": "sha1:NHZKDG35LO2GEIBJPW5ZVT72LYQSUU2X", "length": 6365, "nlines": 83, "source_domain": "vishalgarad.com", "title": "वाचाल तर वाचाल | Vishal Garad", "raw_content": "\nमाझ्या मेंदुतील ८६ अब्ज मज्जातंतूंना विचारांचा खुराक वाचनातून मिळतो. उपाशी पोटी असताना जसं मेंदु काम करत नाही तसं वाचनाअभावी तो प्रभावी ठरत नाही. फक्त जेवन करून ईतिहास घडत नसतो पण वाचन करून मात्र नक्की घडतो. चौदाव्या वर्षी संभाजी महाराजांनी ग्रंथ लिहिला, सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि जगातली सर्वात मोठी राज्यघटना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली या तिन्ही ऐतिहासिक घटनांचा पाया ‘वाचन’ आहे.\nमी असेल नसेल उद्याच्या जगात पण लोक माझे शरिर नाही तर मेंदु लक्षात ठेवतील; नव्हे तो त्यांना ठेवावाच लागेल एवढे सामर्थ्य त्यामध्ये मी निर्माण करीन. होय, हे सर्वांनाच शक्य आहे पण वाचनाचं व्यसन जडलं तर. एका पुस्तकाची नशा हजारो लिटर दारू पेक्षाही कैकपटीने जास्त असू शकते. मेंदुला झिंगवणाऱ्या नशेपेक्षा मेंदुला विचार करायला लावणारी वाचनाची नशा सर्वांनीच करायला हवी. माणसाने किती वाचायला हवे याचे विशिष्ठ असे काही मानक नाही परंतु मला मात्र निदान माझ्या मेंदुत असलेल्या न्युराॅन्स एवढे तरी शब्द वाचायचे आहेत. हे स्वप्न भयंकर मोठ्ठं आहे पण डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी सांगीतल्याप्रमाणे स्वप्न पाहणे गुन्हा नसतो पण लहान स्वप्न पाहणे गुन्हा आहे म्हणुन माझी प्रत्येक स्वप्न सुद्धा लार्जर दॅन लाइफ असतात.\nसाधारणतः अठरा मिनिटात एक पान हा माझा वाचनाचा वेग आहे. लेखणीच्या दर्जाप्रमाणे तो थोडासा कमीजास्त होत असतो. परंतु आपण जेवन जितक्या चवीने करतो तितकेच वाचनही करायला हवे. प्रत्येक शब्द मेंदुमध्ये फिक्स डिपाॅझीट करण्यासाठी फार मोठी प्रक्रिया नाही फक्त वाचताना नुसतं डोकं पुस्तकात घालण्यापेक्षा डोळे आणि मेंदुमधली झापड उघडी ठेवनं गरजेचे असते. पण ही झापड एकाग्रतेची असते तीच्या सहीशिवाय एकही शब्द मेंदुत रूतुन बसू शकत नाही. डोळे उघडल्यानंतर तर सर्वांनाच दिसत ओ पण त्या दिसण्यातली दृष्टी मात्र वाचनामुळेच बदलते तेव्हा उघडा डोळे आणि वाचा नीट.\nवक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड\nदिनाक : १५ ऑक्टोंबर २०१८ (वाचन प्रेरणा दिन)\nNext article© शब्दांचीच शस्त्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/campal-indoor-stadium-buzzing-again-2300", "date_download": "2021-07-29T22:03:30Z", "digest": "sha1:M7B7KGV7QE5BWVJHZZ4EANZKXUMMCHXD", "length": 7418, "nlines": 23, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "कांपाल इनडोअर स्टेडियम पुन्हा गजबजले", "raw_content": "\nकांपाल इनडोअर स्टेडियम पुन्हा गजबजले\nकोरोना विषाणू महामारी लॉकडाऊनमुळे सुमारे दोन महिने बंदिस्त अवस्थेत असलेले कांपाल येथील इनडोअर स्टेडियम पुन्हा गजबजले, त्यात शारीरिक संपर्क नसलेल्या खेळांच्या सरावास सुरवात झाली.\nलॉकडाऊन ४.० मध्ये शिथिलता आणताना स्टेडियम आणि क्री���ा संकुले खुली करण्यात परवानगी मिळाली आहे, यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार नियमाचे काटेकोर पालन करत कांपाल येथील इनडोअर स्टेडियमध्ये युवा आणि व्हेटरन खेळाडूंत उत्साह दिसला. कांपाल येथील इनडोअर स्टेडियम प्रशिक्षण-सरावासाठी संध्याकाळी ६.३० पर्यंत खुले असेल.\nकांपाल येथील इनडोअर स्टेडियममध्ये शारीरिक संपर्क नसलेल्या खेळाचा सराव झाला, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या खेळात सबज्युनियर गटापासून व्हेटरन गटातील खेळाडूंनी घाम गाळला. गोव्यात या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नियोजित असलेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनिमित्त कांपाल येथील इनडोअर स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले आहे, मात्र लॉकडाऊन निर्बंधामुळे हे स्टेडियम २४ मार्चपासून क्रीडापटूंसाठी बंदच होते.\nव्हेटरन गटातील बॅडमिंटन सरावात क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे सचिव जे. अशोक कुमार यांची कोर्टवरील उपस्थिती लक्षणीय ठरली. अशोक कुमार राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारीही आहेत. अग्निशमन सेवा संचालनालयाचे संचालक अशोक मेनन यांनीही अशोक कुमार यांच्या समवेत बॅडमिंटन सरावात भाग घेतला. पणजी परिसरातील राज्यस्तरीय मानांकित बॅडमिंटनपटूंनीही सराव केला.\nयुवा गटातील राज्यस्तरीय मानांकित बॅडमिंटनपटू सलिल देशपांडे याने पुन्हा बॅडमिंटन कोर्टवर येण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. लॉकडाऊन कालावधीत आपण घरीच तंदुरुस्तीविषयक व्यायामावर भर दिला, तसेच छंद जोपासल्याचे त्याने सांगितले. गतमोसमात राष्ट्रीय सबज्युनियर (१३ वर्षांखालील) बॅडमिंटन स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व केलेल्या श्रीया सराफ हिनेही मंगळवारी बॅडमिंटन सराव सत्रात भाग घेतला. ``गतमोसमात राज्यस्तरीय स्पर्धांत मी चांगले खेळले, लॉकडाऊनमुळे प्रशिक्षणात खंड पडला. आज पुन्हा पुन्हा बॅडमिंटन खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल मी उत्साहित आहे. दीर्घ काळानंतर खेळल्यामुळे थोडे अवघडले, पण पुन्हा एकदा नियमित सराव करण्याचे नियोजन आहे,`` असे श्रीया हिने सांगितले.\nस्टेडियम पुन्हा खोलण्याच्या निर्णयाचे गोवा बॅडमिंटन संघटनेने स्वागत केले आहे. संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांनी सांगितले, की ``स्टेडियम पुन्हा खुली करण्याच्या निर्णयाने आम्ही आनंदित आहोत. कोवि�� १९ मुळे यंदा गोवा बॅडमिंटन संघटनेला उन्हाळी सुट्टीतील प्रगत बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिर घेता आले नाही. आता क्रीडा मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यामुळे आम्ही कांपाल येथील इनडोअर स्टेडियममध्ये निवडक राज्यस्तरीय खेळाडूंसाठी प्रशिक्षण-सराव शिबिर घेऊ. खेळाडूंना पुन्हा खेळातील लय प्राप्त व्हावी या त्यामागचा मुख्य उद्देश आहे. ६.३० पर्यंत वेळेचे बंधन पाळावे लागेल, पण सुरवात झालीय हे महत्त्वाचे आहे.``\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/hassan-mushrif-assures-that-gadhinglaj-to-be-number-one-city-in-the-country/", "date_download": "2021-07-29T21:08:55Z", "digest": "sha1:VBJ3Q6P6FABJMHLGZVW3HUIUIOTSJGLF", "length": 12686, "nlines": 100, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "गडहिंग्लजला देशात एक नंबरचे शहर बनवणार..! : ना. हसन मुश्रीफ | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash गडहिंग्लजला देशात एक नंबरचे शहर बनवणार.. : ना. हसन मुश्रीफ\nगडहिंग्लजला देशात एक नंबरचे शहर बनवणार.. : ना. हसन मुश्रीफ\nगडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज हे व्यावसायिक केंद्र आहे. मागील १५ वर्षांत मी ३ वेळा इथून निवडून आलो. शरद पवारसाहेबांमुळे मंत्रिमंडळात संधी मिळाली. गडहिंग्लजमध्ये भव्य प्रशाकीय भवन बांधण्यात येणार आहे. यामध्ये सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यात येतील. गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालय २०० खाटांचे करण्यात येईल. गडहिंग्लजचा सर्वांगीण विकास करून देशातले एक नंबरचे शहर बनविणार, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. गडहिंग्लजच्या सर्वांगीण विकासासाठी ११ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी दिल्याबद्दल शहर महाविकास आघाडी व गडहिंग्लजकर नागरिकांच्या वतीने त्यांचा आज (शुक्रवार) नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.\nपावसाच्या व्यत्ययामुळे हा कार्यक्रम नगरपालिकेच्या शाहू सभागृहात घेण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ना. मुश्रीफ म्हणाले की, संजय गांधी निराधार योजनेची सध्याची पेन्शन १०००/- असून ती लवकरच २०००/- करण्यात येणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे सरकार येणार हे चित्र स्पष्ट होत.आणि भाजप ने शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही.आणि पवार साहेबांनी चाणक्य नीती वापरून महाविकास आघाडी सत्तेवर आणली, अन्यथा आम्हाला विधानसभेच्या पायऱ्यांवर पाच वर्षे बोंब मारत बसावं लागलं असत. कोरोना महामारीचे संकट अजून आहे. त्यामुळे काळजी घ्य���. देशांत निर्मिण्यात आलेल्या दोन्ही लसी सुरक्षित आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. माझ्याकडे ग्रामविकास खाते आहे आणि मी ग्रामीण भागातील पुढील पंचवीस वर्षांतील कोणतंच विकासकाम शिल्लक ठेवणार नाही असं आश्वासन त्यांनी दिले.\nप्रा. किसनराव कुराडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी गडहिंग्लजमधील सर्व व्यापारी, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, इंजनिअर्स, वकील तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच नागरिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nPrevious articleमानधनवाढीबद्दल ‘आशा’च्या युनियनने सीईओ, जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांचे मानले आभार\nNext articleमहापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून आणा : ना. एकनाथ शिंदे (व्हिडिओ)\nसंभापूरमध्ये ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nशिरोळ (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (गुरुवार) शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. तसेच येथील पद्माराजे विद्यालयातील पूरग्रस्त लोकांना भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,...\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २२ जणांचे मृत्यू झाले असून ११३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १८६,...\nअभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरूनच श्रेयसने आपल्या...\nवाघुर्डेतील नाईक कुंटूंबाकडून न्यायालयीन बंदी आदेशाचा भंग : फिर्याद दाखल\nकळे (प्रतिनिधी) : वाघुर्डे (ता.पन्ह���ळा) येथे न्यायालयाच्या बंदी आदेशाचा भंग करून चुलता आणि पुतण्याला जखमी करण्याची घटना घडली. तुकाराम महादेव नाईक, रंगराव महादेव नाईक आणि सोनाबाई रंगराव नाईक यांच्याविरोधात मारुती रामा नाईक यांनी कळे...\nकोल्हापूरच्या प्रश्नांबाबत दोन आमदारांचा स्वयंसेवी संस्थांशी सवांद…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. रोहित पवार आणि आ. ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील विविध प्रश्नांबाबत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी सवांद साधला. आ. रोहित पवार हे कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, आ. ऋतुराज पाटील यांच्या...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/zilla-parishad-and-panchayat-samiti-by-elections-postponed", "date_download": "2021-07-29T22:49:53Z", "digest": "sha1:RO6PPQJPGMLTHDUDVKKTUACTFGCJIVBL", "length": 6963, "nlines": 67, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित - द वायर मराठी", "raw_content": "\nजिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित\nमुंबई – कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरलेली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि ‘डेल्टा प्लस’चा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील ५ जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.\nमदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या ५ जिल्हा परिषदांमधील ७० निवडणूक विभाग आणि ३३ पंचायत समित्यांमधील १३० निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी १९ जुलै २०२१ रोजी मतदान होणार होते; परंतु ७ जुलै २०२१ रोजी राज्य शासनाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.\nसर्वोच्च न्यायालयाचे ६ जुलै २०२१ रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-१९ बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. कोविड-१९ ची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही मदान यांनी सांगितले.\nजलसंपदा प्रकल्पांना गती द्या – मुख्यमंत्री\nगिग कामगारांची परिस्थिती निर्णायक टप्प्यावर\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathi-hygiene-village-promotion-experimental-farming-41018?page=1&tid=162", "date_download": "2021-07-29T22:43:52Z", "digest": "sha1:4I4NAATR4RZAIDJMCURINAQN3I45UPST", "length": 18613, "nlines": 172, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi hygiene in Village, promotion of experimental farming | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nग्राम स्वच्छता, प्रयोगशील शेतीला चालना\nग्राम स्वच्छता, प्रयोगशील शेतीला चालना\nशुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021\nलोणी बुद्रुक (ता.पाथरी, जि.परभणी येथे पाणीपुरवठा योजनेच्या स्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन सिंचन विहिरींचे काम सुरू करण्यात आले आहे.\nलोणी बुद्रुक (ता.पाथरी, जि.परभणी येथे पाणीपुरवठा योजनेच्या स्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी महात्मा गां��ी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन सिंचन विहिरींचे काम सुरू करण्यात आले आहे.\nडिसेंबर, २०१७ मधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट जनतेने निवडून दिल्यामुळे मी लोणी बुद्रुक (ता.पाथरी, जि.परभणी) गावचा सरपंच झालो. ग्रामस्थांनी टाकलेल्या विश्‍वास सार्थ ठरविण्यासाठी लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचे नियोजन केले. यापूर्वी नळपाणीपुरवठा योजनेअंतर्गत नळजोडणी तसेच हातपंपाद्वारे कुटुंबांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जाते असे. परंतु पाणी गुणवत्ता तपासणीनंतर ग्रामस्थांच्या निरोगी आरोग्यासाठी ग्रामपंचायतीच्या गाळ्यामध्ये पाणी शुद्धीकरण संयंत्र बसविले. त्याद्वारे प्रत्येक कुटुंबास पाच रुपयांमध्ये वीस लिटर शुद्ध पाणी दिले जाते.\nलोणी बुद्रुक (ता.पाथरी, जि.परभणी येथे पाणीपुरवठा योजनेच्या स्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन सिंचन विहिरींचे काम सुरू करण्यात आले आहे. गावशिवारातील ओढ्यावर दोन बंधारे बांधण्यात आले आहेत. शेतरस्त्याचा हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांनी वर्गणी जमा केली. त्याद्वारे जवळपास अर्धा किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात आला आहे. शेती विकासासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.\nगावामध्ये पंधरा स्वयंसाह्यता बचत गटांच्या माध्यमातून महिला एकत्र आल्या आहेत. यातून महिन्याकाठी गरजू व्यक्तींना कर्ज दिले जाते.\nग्राम शिक्षण समितीच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्गखोल्यांची रंगरंगोटी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन.\nगावातील अनेक जण सैन्यदल, सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांचा ग्रामपंचायतीतर्फे गौरव.\nग्रामपंचायतीच्या आजी -माजी पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.\nजिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम पूर्ण.\nलॉकडाउनच्या काळात गावातील ऊसतोड कामगारांना गावी सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न.\nतांडा वस्ती सुधार योजनेतून त्या ठिकाणी शाळा वर्गखोल्या, रस्ते, पथदिव्याची सुविधा.\nग्रामपंचायतीस वित्त आयोगाचा निधी, समाज कल्याण विभाग यांच्याकडून प्राप्त विकास निधीतून गावामध्ये सिमेंट रस्ते बांधले, पेव्हर ब्लॉक बसविले. ग्राम स्वच्छतेवर भर दिला.\nग्रामपंचायतीने घंटा गाडी सुरू केली आाहे.\nगावातील ९० टक्के कुटुंबात स्वच्छतागृह बांधकाम करून वापर सुरू केला आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह प्रस्तावित आहे.\nगावाजवळील स्मशानभूमीमध्ये पेव्हर ब्लॉक बसवून, रंगरंगोटी करून, सुशोभीकरण करून, तेथे वृक्षारोपण करण्यात आले आहे.\nशाळा तसेच सार्वजनिक ठिकाणी, गावातील रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करून त्यांना ट्री गार्ड बसविण्यात आले आहेत.\nपरभणी parbhabi पाणी water रोजगार employment सिंचन यती yeti सरपंच उपक्रम आरोग्य health विकास पुढाकार initiatives कर्ज शिक्षण education कला सीमा सुरक्षा दल प्रजासत्ताक दिन republic day कल्याण विभाग sections\nचंद्रपूर दारूबंदी निर्णयाच्या निमित्ताने...\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजीच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यात गेली सहा वर्षे लागू असले\nगेल्या आठवड्यात कोसळलेल्या अस्मानी संकटातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही.\nफळपिकासाठी जमीन अन खत व्यवस्थापन\nफळबागेसाठी योग्य जमिनीची निवड, माती परीक्षण, सेंद्रिय खते, हिरवळीची खते, निंबोळी पेंड ,जै\nभात पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन\nभात पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी येण्यामध्ये कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव हे होय.\n७२ तासांची सक्ती नको ः आयुक्त\nपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इ\nभाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...\nग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...\nविकासकामाच्या जोरावर ब्रम्हपुरीला `... ब्रम्हपुरी ग्रामपंचायतीला आयएसओ...\nप्रत्येक कुटुंब अन ्गाव आत्मनिर्भर...ध्यास, प्रयत्न, चिकाटीचा संगम झाल्याने हस्ता...\nलोकसहभागातून तयार होईल ग्रामविकासाचा...शाश्‍वत ग्रामविकास करताना विकासाच्या विविध...\nसुधारित तंत्राद्वारे बदलला गावचा...गावकऱ्यांचे प्रयत्न, करडा कृषी विज्ञान केंद्राचे...\nगावशिवाराचा शाश्‍वत विकास करणारी ‘एफईएस’आनंद (गुजरात) येथे नोंदणीकृत असलेल्या फाउंडेशन...\nदुर्गम सावंगी गावात घडले एकीतून कृषी...गावातील युवकांना दिशा देण्यासोबतच त्यांच्यातील...\nनैसर्गिक वारसा जपत देवडे गाव समृद्धीकडेऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेले रत्���ागिरी...\nग्राम पर्यटन, पर्यावरण संवर्धनातील...गेली पंधरा वर्षे रत्नागिरी येथील निसर्गयात्री ही...\nपायाभूत सुविधांसह शेतीतून प्रगतिपथावर...रस्ते, बंधारे उभारणी, सांडपाणी व्यवस्थापन,...\nपिंपळगाव वाघाच्या शिवारात लोकसहभागातून...कित्येक वर्षापासून दुष्काळाशी सामना करत असलेल्या...\nटंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...\nलोकसहभागातून हिंगणगाव झाले ‘पाणी’दारपाणीटंचाई आणि कित्येक वर्षांपासून दुष्काळाशी...\nचुडावा बनले रेशीम शेतीचे क्लस्टरचुडावा (ता.पूर्णा,जि.परभणी) गावातील येथील...\nस्वच्छ, सुंदर स्मशानभूमीसाठी ग्रामस्थ...परभणी : जिल्ह्यातील आव्हई (ता.पूर्णा) येथील...\nशेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....\nगावी परतलेल्यांसाठी आधार ठरेल मनरेगाग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्याचा हक्क अबाधित...\nबारीपाडा शिवारात रुजली शाश्वत शेती,...बारीपाडा (जि.धुळे) गावाने शाश्वत शेती, वनीकरण आणि...\nजलसंधारणातून प्रगतीकडे पाऊल कोळपांढरी (ता.शहादा,जि.नंदुरबार) येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/sunday-or-monday-everyone-eats-eggs-33643/", "date_download": "2021-07-29T22:40:58Z", "digest": "sha1:NPK6JA5GQP6FGAMHNGXNNADWVUAR2K4E", "length": 12663, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | संडे हो या मंडे... हर कोई खाता है अंडे..! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग ��नावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nपुणेसंडे हो या मंडे… हर कोई खाता है अंडे..\nकोरोना काळात वधारला अंड्यांचा भाव\nपिंपरी: कोरोनावर मात करण्यासाठी रोगप्रतीकारशक्ती वाढविणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे ही शक्ती कशाकशाने वाढते, याची यादीच नागरिक ‘फॉलो’ करताहेत. त्यातला एक महत्वाचा जिन्नस म्हणजे अंडी. त्यात आता डॉक्टरांनीच दररोज एकतरी अंडी खावे, असा सल्ला दिल्यामुळे खवैय्यांचे चांगलेच फावले आहे. परिणामी, बाजारात अंड्यांचा भाव वधारला आहे.\nकोरोना संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात कोंबडी आणि अंड्यांमुळे संसर्ग वाढतो, अशा अफवांनी बाजार गरम झाला होता. परिणामी, पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले. तथापि, पोल्ट्री व्यावसायिक आणि राज्य शासनातर्फे वारंवार आवाहन करूनही ग्राहक काही फिरकत नव्हता. संक्रमणाच्या प्रारंभी त्यातही लॉकडाउनच्या कालावधीत या व्यवसायाला उतरती कळा लागली. अफवांसोबत बाजारपेठा बंद राहण्याचाही परिणाम या व्यवसायावर झाला. सद्या कोरोना संक्रमणाची गती वाढली आहे. दररोज हजारोंच्या संख्येत संक्रमित रुग्ण आढळू लागले आहेत.\nउपचारादरम्यान संक्रमित रुग्णांना आहाराकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यातही प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी दररोज एकतरी अंडे खावे, असे वैद्यकी तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. याचा अंडेविक्रीच्या व्यवसायावर सकारात्मक परिणाम झाला आहे. या व्यवसायातील मंदी हटून अंडीविक्रीला सुगीचे दिवस आले आहेत. पाच रुपयांना मिळणारे एक अंडे आता दोन रुपयांनी महागले असून त्याची किंमत सात रुपये झाली आहे. बंद पडलेली अंडीविक्रेत्यांची दुकाने अनलॉकमध्ये पुन्हा सुरू झाली आहेत.\n‘अंडी खाण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिल्या जात आहे. त्याचबरोबर अनलॉकमध्ये व्यवसाय देखील मुक्त झाला आहे. त्याचा बराच सकारात्मक परिणाम अंडी विक्रीवर झाला आहे. किरकोळ विक्रेत्यांंकडून देखील मागणीत वाढ झाली असून कालपर्यंत असणारी ग्राहकांची प्रतिक्षा आता संपली आहे.’\n– मुझ्झफर बशीर शेख, अंडी विक्रेता, भोसरी.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मी���ाबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/in/mr/ride/safety/?utm_medium=rideoptions&utm_source=uber&utm_term=wpkyPzXmMUnSRZnSM9xFrRnvUkkTQj2hI27fVA0", "date_download": "2021-07-29T22:00:41Z", "digest": "sha1:L3EUNP7SW6PNKQQAO7I4CIOG6PTGYM2C", "length": 11075, "nlines": 157, "source_domain": "www.uber.com", "title": "Uber रायडर्ससाठी सुरक्षित आहे का? | Uber", "raw_content": "\nआमचे सुरुवात ते शेवट सुरक्षा स्टॅंडर्ड\nUber च्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे समर्थित असलेल्‍या, सामायिक जबाबदारीला प्रोत्साहित करणार्‍या आणि आरोग्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळालेल्या या नवीन उपाययोजना आमच्या प्लॅटफॉर्मचा वापर करणार्‍या प्रत्येकाच्या आरोग्याचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण करण्‍यात मदत करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.\nआमचे सुरुवात ते शेवट सुरक्षा स्टॅंडर्ड\nतुम्हाला सुरक्षित व निरोगी ठेवण्यासाठी नवे उपाय.\nसर्व रायडर्स आणि ड्रायव्हर्सना Uber वापरताना चेहर्‍यावरील आवरण किंवा मास्क घालणे आवश्यक आहे.\nआम्ही ड्रायव्हर्सना गाडी चालवण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्यांच्या स्वतःचा फोटो घेण्यास सांगतो आणि आमचे तंत्रज्ञान त्यांनी चेहर्‍यावरील आवरण लावले आहे का याची पडताळणी करण्यात मदत करते.\nड्रायव्हर्ससाठी आरोग्य आणि सुरक्षेचे पुरवठे\nआम्ही ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी करणाऱ्या लोकांना खाद्यपदार्थ डिलिव्हर करण्यासाठी ���ास्क्स, जंतुनाशके आणि हातमोजे यांसारख्‍या आरोग्य आणि सुरक्षेच्या वस्तू पुरवण्यासाठी काम करत आहोत.\nआम्ही सुरक्षिततेच्या टिप्स आणि संसाधने शेअर करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) सह काम करत आहोत.\nआता तुम्ही ड्रायव्हरने चेहर्‍यावरील आवरण किंवा मास्क घातलेला नाही, यांसारख्या आरोग्य संबंधित मुद्द्यांविषयी अभिप्राय देऊ शकाल. यामुळे आम्हाला सुधारणा करण्यात मदत होते आणि प्रत्येकाला जबाबदार धरता येते.\nतुम्हाला सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी असलेली वैशिष्ट्ये\nशहरे आणि सुरक्षा तज्ञांसह आमच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे आणि एकत्र काम करून, आम्ही प्रत्येकासाठी सुरक्षित प्रवास प्रदान करण्यात मदत करत आहोत.\nतुमची सुरक्षा आम्हाला प्रेरित करते\nआपला समुदाय मजबूत करणे\nसमुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन करा\nतुम्हाला हवे तेव्हा आणि हवे तिथे आत्मविश्वासाने गाडी चालवा.\n*काही आवश्यकता आणि वैशिष्ट्ये प्रदेशानुसार बदलतात आणि कदाचित उपलब्ध नसतील.\n¹ हे वैशिष्ट्य रोल आउट करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि ते सध्या केवळ निवडलेल्या मार्केट्समध्‍ये उपलब्ध आहे.\nमदत केंद्रास भेट द्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/riteish-deshmukh-tweeted-nishikant-kamat-is-struggling-with-life-and-death-pray-for-him-milap-zaveri-tweeted-the-news-of-the-demise-127623353.html", "date_download": "2021-07-29T22:59:24Z", "digest": "sha1:PY225PWSR4NWPYQQNL3CNLFNJZL4PESQ", "length": 7561, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Riteish Deshmukh tweeted - 'Nishikant Kamat is struggling with life and death, pray for him'; Milap Zaveri tweeted the news of the demise | रितेश देशमुखने ट्विट करुन सांगितले - 'निशिकांत कामत यांचा जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरु आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करा'; मिलाप झावेरी यांनी ट्विट करुन दिली होती निधनाची बातमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिलासा:रितेश देशमुखने ट्विट करुन सांगितले - 'निशिकांत कामत यांचा जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरु आहे, त्यांच्यासाठी प्रार्��ना करा'; मिलाप झावेरी यांनी ट्विट करुन दिली होती निधनाची बातमी\nसोमवारी सकाळी निशिकांत कामत यांचे निधन झाल्याची बातमी आली होती.\nप्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे आज निधन झाल्याची बातमी दिग्दर्शक मिलाप झावेरी यांनी ट्विट करुन दिली होती. त्यामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता. मात्र ही बातमी चुकीची असून निशिकांत कामत आपल्यातच आहे, मात्र त्यांचा जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरु आहे. ते व्हेटिंलेटरवर असून त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असे अभिनेता रितेश देशमुखने सांगितले आहे.\nदिग्दर्शक मिलाप झावेरी यांनी चुक सुधारली\nमिलाप झावेरी यांनी निशिकांत कामत यांच्या निधनाचे ट्विट केल्यानंतर काही मिनिटांतच दुसरे ट्विट करुन माझे निशिकांत कामत यांच्या निकटवर्तीयांशी नुकतेच बोलणे झाले असून ते आपल्यातच आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांचा जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरु आहे, असे सांगितले आहे.\n50 वर्षीय कामत यांना काविळ आणि पोटदुखीच्या त्रासामुळे 31 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.\n2005 मध्ये दिग्दर्शनात केले पदार्पण\nनिशिकांत कामत यांनी 2005 साली 'डोंबिवली फास्ट' या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट त्यावर्षीच्या हिट मराठी चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.\nमराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या निशिकांत यांनी कमी वेळातच हिंदी सिनेसृष्टीत आपला जम बसवला. 'दृश्यम', 'मुंबई मेरी जान', 'मदारी', 'फोर्स' हे त्यांचे चित्रपट हिट ठरले. 2015 मध्ये आलेल्या दृष्यम या चित्रपटाद्वारे त्यांना लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात अजय देवगण, तब्बू आणि श्रेया सरन यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. मराठीतही त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 'डोंबिवली फास्ट'सह रितेश देशमुख स्टारर 'लय भारी', स्वप्निल जोशी-सुबोध भावे स्टारर 'फुगे' हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले आहेत.\nअनेक चित्रपटांमध्ये केला अभिनय\nदिग्दर्शनाबरोबरच निशिकांत यांनी अभिनयातही आपणी चुणूक दाखवली आहे. 'सातच्या आत घरात' (मराठी), 'रॉकी हॅण्डसम', '404 एरर नॉट फाऊंड', 'जुली-2', 'भावेश जोशी' या चित्रपटात त्यां���ी अभिनय केला. यापैकी 2016 मध्ये आलेल्या रॉकी हँडसम या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dnyanpravahnews.com/archives/430", "date_download": "2021-07-29T21:33:08Z", "digest": "sha1:A3SWCT3XV2BTPBR55QSZKQT5FH5H5MG4", "length": 19994, "nlines": 117, "source_domain": "dnyanpravahnews.com", "title": "भारतीय सिने उद्योगाचे जनक धुंडीराज उर्फ दादासाहेब फाळके – ज्ञान प्रवाह", "raw_content": "\nभारतीय सिने उद्योगाचे जनक धुंडीराज उर्फ दादासाहेब फाळके\nभारतीय सिने उद्योगाचे जनक धुंडीराज उर्फ दादासाहेब फाळके Dhundiraj alias Dadasaheb Phalke,father of Indian cinema\n३० एप्रिल भारतीय सिने उद्योगाचे जनक धुंडीराज उर्फ दादासाहेब फाळके यांची जयंती सर्वप्रथम त्यांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण आदरांजली. दादासाहेबांचा जन्म ३० एप्रिल १८७० (त्रंबकेश्वर). मृत्यू १६ फेब्रुवारी १९४४ (नाशिक).\nआज शतकी परंपरा लाभलेला हा चित्रपट व्यवसाय देशात, विदेशात मोठ्या झपाट्याने विस्तारला. एका मराठी माणसाने सुरू केलेला हा व्यवसाय १०० वर्षात संपूर्ण रुजला, रुळला, वाढला. लाखों कुटुंब या व्यवसायात कार्यरत असून कित्येक कोट्यावधींची उलाढाल होते. कोटीच्या कोटी उड्डाणे चित्रपट घेतात असे म्हटले जाते. अलिकडच्या काही वर्षात मराठी भाषिक चित्रपटांनी सुद्धा ही कोटींची उड्डाणे पूर्ण केली आहेत, त्यावरूनच या व्यवसायाची महती कळते.\nमुंबईच्या सँडहर्स्टरोडवरील एका चित्रपटगृहात लाईफ ऑफ ख्राईस्ट नावाचा चित्रपट सुरू होता. दादासाहेबांसह अनेक प्रेक्षक उत्सुकतेने हा चित्रपट पाहात होते. मात्र चित्रपट पाहतांना दादासाहेबांच्या मनात वेगळ्याच विचारांचे काहूर उठले. चित्रपटातील प्रसंग पाहून त्यांचे मन कावरेबावरे झाले त्या चित्रपटाची तुलना ते आपल्या रामायण-महाभारताशी करु लागले. चार-पाच वेळा त्यांनी लाईफ ऑफ ख्राईस्ट पाहिला आणि याच ठिकाणी चित्रपट निर्मितीची ठिणगी पेटली. भारतीय चित्रपटसृष्टीच्या पर्वाची सुरूवात झाली.\nमराठी माणूस एकदा मनात आले की, मग काहीही होवो मागे हटणार नाही.. वयाच्या ४० व्या वर्षी एका नव्या क्षेत्रात भरारी घेण्याचे स्वप्न बाळगून दादासाहेबांनी चित्रपटनिर्मितीचे कार्य सुरू केले. चित्रपटनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या घटकांचा त्यांनी प्रथम अभ्यास केला. केवळ तीन तासांची झोप आणि अभ्यास याचा परिणाम त्यांच्या दृष्टीवर झाला. प्रख्यात ��ेत्र विशारद डॉ. प्रभाकर यांनी दादासाहेबांना पुन्हा दृष्टी प्राप्त करून दिली. सावधानतेचा इशारा दिला पण त्याचीही पर्वा न करता त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. चित्रपटनिर्मितीच्या जोशाने भारावलेल्या फाळकेंनी लंडनला जाऊन चित्रपटनिर्मितीचे तंत्र समजावून घेतले. त्यासाठी आपली विमा पॉलिसी गहाण ठेवली. लंडन येथे त्यांची भेट बायोस्कोप सिने विकली या सिने साप्ताहिकाच्या संपादकांशी मि. केपबर्न यांच्याशी झाली. त्यांना दादासाहेबांनी लंडन येथे येण्यामागील हेतू स्पष्ट केला. त्यावर यात पडू नका, इंग्लंडचे काही निर्मातेही अयशस्वी ठरले आहेत. शिवाय भारतात चित्रपटाची फिल्म ठेवण्यासाठी योग्य हवामान नाही असाही सल्ला केपबर्न यांनी दिला. त्यावर दादासाहेबांनी आपल्या अभ्यासाच्या आधारे प्रतिकूल मुद्दे खोडून अनुकूल मुद्दे मांडले व केपबर्न यांना प्रभावित केले. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते सेसिल हेपवर्थ यांच्या वाल्टन येथील स्टुडिओत चित्रपटनिर्मितीची प्रक्रिया आत्मसात करुन फाळके हिंदुस्थानात परतले.\nराजा हरिश्चंद्र : निर्मिती\nराजा हरिश्चंद्र हा एक तासाचा चित्रपट तयार होण्यास आठ-नऊ महिन्यांचा कालावधी लागला होता. या चित्रपटात राजा हरिश्चंद्राची भूमिका दादासाहेबांनी स्वत: केली तर तारामतीची भूमिका साळुंके नावाच्या पुरूष कलावंताने साकारली. राजा हरिश्चंद्राच्या मुलाची भूमिका दादासाहेबांचा मुलगा भालचंद्र यांनी केली होती. कठोर परिश्रमातून तयार झालेल्या या चित्रपटाने प्रचंड यश, किर्ती व पैसा मिळविला आणि भारतीय चित्रपट उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. राजा हरिश्चंद्र या चित्रपटानंतर दादासाहेबांनी आपला स्टुडिओ नाशिक येथे स्थलांतरीत केला. त्या ठिकाणी मोहिनी भस्मासूर व सावित्री सत्यवान हे चित्रपट निर्माण केले. चित्रपटाच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबरच आणखी अत्याधुनिक यंत्रसामुग्री तसेच चित्रपटांच्या प्रिंट काढणाऱ्या मशिनरीची त्यांना गरज भासू लागली. यासाठी १ ऑगस्ट १९१४ रोजी दादासाहेब पुन्हा इंग्लंडला गेले. ४ ऑगस्टपासून दुसरे महायुद्ध सुरू झाले. त्यामुळे अडचणी वाढल्या फारसे पदरात न पडता दादासाहेबांना रिक्त हस्ताने परत यावे लागले.\nदादासाहेबांची चित्रपटनिर्मिती सुरूच होती. त्यांनी १९१७ मध्ये लंकादहन या चित्रपटाची निर्मिती केली. लंकादहनने त्या काळातील चित्रपटांचे सर्व रेकॉर्ड मोडले. मद्रास येथे या चित्रपटाच्या तिकीटविक्रीची जमा झालेली चिल्लर पोत्यात भरून बैलगाडीतून पोलीस बंदोबस्तात न्यावी लागली.\nतद्नंतर त्यांनी How Films are made (१९१७), श्रीकृष्ण जन्म (१९१८), कालिया मर्दन (१९१९), भक्त प्रल्हाद (१९२०) हे अविस्मरणीय चित्रपट निर्माण केले. दरम्यान मूक चित्रपटांचा जमाना संपून बोलपटाचे युग सुरू झाले होते. १९३२ मध्ये बोलपटाचा जमाना आला. दादासाहेबांनी सेतुबंधन या मूकपटाचे डबिंग करुन तो बोलपट बनवला. पुढे कोल्हापूर सिनेटोन कंपनीसाठी दादासाहेबांनी १९३७ मध्ये गंगावतरण हा चित्रपट दिग्दर्शित केला. हाच चित्रपट दादासाहेबांचा शेवटचा चित्रपट ठरला.\nफाळके यांनी ५२ मूकपट, गंगावतरण बोलपट, अनुबोधपटांबरोबर ३० लघुपटांची निर्मीती केली. ३ मे १९१३ रोजी मुंबई च्या कॉरनेशन चित्रपटगृहात “राजा हरिश्चंद्र” चित्रपट प्रदर्शित झाला आणि दादासाहेबांचे नाव जागतिक पातळीवर “भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक” म्हणून नोंदविले गेले.\nदादासाहेबांचा अंतिम काळ मात्र कष्टदायक गेला. १६ फेब्रुवारी १९४४ रोजी नाशिक येथे फाळके युगाचा अस्त झाला. दादासाहेब फाळके यांचे स्मारक नाशिक येथे आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असलेली दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव येथे मोठ्या दिमाखाने उभी आहे. या ठिकाणी त्यांचा एक सुरेख पूर्णाकृती पुतळा देखील आहे. भारतीय पोस्ट विभागाने दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ तिकिट देखील काढले आहे.\nदादासाहेबांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी केलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ अत्यंत मानाचा प्रतिष्ठेचा असा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार भारत सरकारने दादासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त सन १९६९ पासून सुरू केला. पहिल्या पुरस्काराच्या मानकरी देविका राणी ठरल्या. तर नुकताच अभिनेते रजनीकांत यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.\nचित्रपटसृष्टीतील पृथ्वीराज कपूर, रुबी मायर्स (सुलोचना), नितीन बोस, सोहराब मोदी, नौशाद, दुर्गा खोटे, सत्यजीत रे, व्ही.शांताराम, राज कपूर, एल.व्ही.प्रसाद, ऋषिकेश मुखर्जी, भालजी पेंढारकर, भुपेन हजारिका, मजरुह सुलतानपूरी, गीतकार प्रदिप, डॉ.राजकुमार, दादामुनी अशोक कुमार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, दिलीप कुमार, शिवाजी गणेशन, बी.आर.चोप्रा, यश ���ोप्रा, देव आनंद, मृणाल सेन, अदूर गोपालकृष्णन, बी.एन.सिरचार, पंकज मालिक, बी.एन.रेड्डी, धिरेंद्रनाथ गांगुली, काननदेवी, रायचंद बोराट, बी.नागी रेड्डी, आशा भोसले, जयराज, ए.नागेश्वर राव, शाम बेनेगल, तपन सिंन्हा, मन्ना डे, व्ही.के.मुर्ती, डी.रामा नायडू, के.बालचंदर, शशी कपूर व गीतकार गुलजार, सौमित्र चटर्जी, मनोज कुमार, प्राण, के. विश्वनाथ, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आदी विभूतींना हा पुरस्कार मिळाला आहे.\n– डॉ.राजू पाटोदकर, विभागीय संपर्क अधिकारी, मुंबई\n(संदर्भ : महाराष्ट्राचे शिल्पकार दादासाहेब फाळके. लेखक बापू वाटवे)\nया वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय\nसंयुक्त महाराष्ट्रासाठी कुर्डुवाडीचे योगदान\nमोठेपणातील साधेपण की साधेपणातील मोठेपण \nइंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यूआयडीएआय साठी देणार आधार मध्ये मोबाइल नंबर अद्ययावत करण्याची सेवा\nडिजिटल आय स्ट्रेनमुळे डोळ्यांच्या समस्यात होतेय वाढ\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/akshay-kumar-drives-car-in-mumbai-as-twinkle-khanna-foot-broken-during-coronavirus-covid-19-india-lockdown-mhmj-444261.html", "date_download": "2021-07-29T21:08:16Z", "digest": "sha1:P4EJ5YRIWT6PCD7I47URJZMNDHH3XE5L", "length": 8752, "nlines": 86, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खरं की खोटं : ट्विंकल खन्नाला Coronavirus ची लागण? बायकोसह हॉस्पिटलमध्ये पोहोचला अक्षय कुमार– News18 Lokmat", "raw_content": "\nखरं की खोटं : ट्विंकल खन्नाला Coronavirus ची लागण बायकोसह हॉस्पिटलमध्ये पोहोचला अक्षय कुमार\nकोरोना व्हायरस दरम्यान अक्षय कुमार पत्नी ट्विंटकल खन्नासोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nकोरोना व्हायरस दरम्यान अक्षय कुमार पत्नी ट्विंटकल खन्नासोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nमुंबई, 29 मार्च : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या खूप चर्चेत आहे. कोरोनाग्रस्तांसाठी 25 कोटी रुपये दान केल्यानं सर्वच स्तरातून अक्षय कुमारचं कौतुक होताना दिसत आहे. पण या कोरोना व्हायरस दरम्यान अक्षय कुमार त्याची पत्नी ट्विंटकल खन्नासोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. ज्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अक्षयची पत्नी ट्विंकलनं स्वतःच तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात स्वतःच ड्रायव्हिंग करुन अक्षय तिला हॉस्पिटलमधून घेऊन येताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोना दरम्यान ट्विंकल आणि अक्षय हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानं ट्विंकलला कोरोना व्हायरसची लागण झाली का असा प्रश्न सर्वांना पडला होता. पण याचं उत्तर स्वतः ट्विंकलनं या व्हिडीओमध्ये दिलं आहे. कोरोनाग्रस्तांसाठी अभिनेत्री झाली नर्स, अभिनय सोडून करतेय रुग्णांची सेवा\nट्विंकल म्हणाली, ‘मी आणि अक्षय हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. पण मला कोरोना झालेला नाही. माझ्या पायाचं हाड मोडल्यानं आम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. सध्या मुंबईचे सर्व रस्ते जवळपास रिकामी आहे. ड्रायव्हरला सुट्टी असल्यानं आज अक्षयच माझा ड्रायव्हर आहे.’ या व्हिडीओमध्ये ट्विंकलच्या पायाला प्लास्टर केलेलं पाहायला मिळात आहे. Lockdown मध्ये एकमेकांना वेळ देत आहेत रणबीर-आलिया, VIDEO व्हायरल\nट्विंकल खन्ना नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतच तिनं अक्षय कुमारबाबत एक ट्विट केलं होतं जे सोशल मीडियावर खूप व्हायरलही झालं. या ट्वीटमध्ये तिनं लिहिलं, ‘मला माझ्या नवऱ्याचा खूप अभिमान वाटतो. जेव्हा मी त्याला विचारलं की तू खरंच एवढी मोठी रक्कम दान करणार आहेस का त्यावर त्यानं उत्तर दिलं, जेव्हा मी सुरुवात केली होती त्यावेळी माझ्याकडे काहीही नव्हतं. मी स्वतः काहीही नव्हतो. पण आज मी या जागी आहे. जिथे माझ्याकडे सर्वकाही आहे. मग अशा वेळी मी ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना काहीतरी देत असताना मागे-पुढे का पाहावं. मी त्यांच्यासाठी काहीतरी करत आहे ज्यांकडे आज काहीच नाही.’ ‘खरंच 25 कोटी दान करणार आहेस का त्यावर त्यानं उत्तर दिलं, जेव्हा मी सुरुवात केली होती त्यावेळी माझ्याकडे काहीही नव्हतं. मी स्वतः काहीही नव्हतो. पण आज मी या जागी आहे. जिथे माझ्याकडे सर्वकाही आहे. मग अशा वेळी मी ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना काहीतरी देत असताना मागे-पुढे का पाहावं. मी त्यांच्यासाठी काहीतरी करत आहे ज्यांकडे आज काहीच नाही.’ ‘खरंच 25 कोटी दान करणार आहेस का’ अक्षय कुमारचं उत्तर ऐकून वाटेल अभिमान\nखरं की खोटं : ट्विंकल खन्नाला Coronavirus ची लागण बायकोसह हॉस्पिटलमध्ये पोहोचला अक्षय कुमार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2021-07-29T22:03:34Z", "digest": "sha1:I5LIU7L5RCHSH5CZ3AX4CXNRHNNQGJIC", "length": 23411, "nlines": 432, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आंतरराष्ट्रीय २०-२० सामन्यातील विक्रमांची यादी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआंतरराष्ट्रीय २०-२० सामन्यातील विक्रमांची यादी\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\n२.१ संघ विजय आणि पराभव\n२.२.१ सर्वोच्च धावसंख्या (डाव)\n२.२.२ सर्वोच्च धावसंख्या (सामना)\n२.२.३ सर्वात कमी धावसंख्या (डाव)\n३.१.२ सर्वात जास्त धावा (कारकीर्द)\n३.१.४ सर्वोच्च स्ट्राईक रेट\n३.१.५ सर्वात जास्त षटकार (कारकीर्द)\n३.१.६ सर्वात जास्त षटकार (डाव)\n३.१.७ सर्वात जास्त धावा (एक षटक)\n३.२.२ सर्वात जास्त बळी (कारकीर्द)\n३.३.१ सर्वात जास्त बळी\n४.१ विक्रमी भागीदारी (प्रत्येक क्रमांक)\nसंघ विजय आणि पराभवसंपादन करा\nभारत ९ ६ १ १ १ ८१.२५\nपाकिस्तान ११ ८ २ १ ० ७७.२७\nश्रीलंका ८ ५ ३ ० ० ६२.५०\nदक्षिण आफ्रिका १२ ७ ५ ० ० ५८.३३\nऑस्ट्रेलिया १३ ७ ६ ० ० ५३.८४\nन्यूझीलंड १३ ५ ७ १ ० ४२.३०\nवेस्ट इंडीज ६ २ ३ १ ० ४१.६६\nबांगलादेश ८ ३ ५ ० ० ३७.५०\nझिम्बाब्वे ३ १ २ ० ० ३३.३३\nइंग्लंड ११ ३ ८ ० ० २७.२७\nस्कॉटलंड २ ० १ ० १ ०.००\nकेनिया ४ ० ४ ० ० ०.००\nSource: क्रिकईंन्फो, last updated डिसेंबर १६ इ.स. २००७.\nसर्वोच्च धावसंख्या (डाव)संपादन करा\n१ २६०-६ (२० षटके)\nश्रीलंका v केनिया Johannesburg १४/०९/२००७\n२ २२१-५ (२० षटके)\nऑस्ट्रेलिया v इंग्लंड Sydney ०९/०१/२००७\n३ २१८-४ (२० षटके)\nभारत v इंग्लंड Durban १९/०९/२००७\n४ २१४-५ (२० षटके)\nऑस्ट्रेलिया v न्यूझीलंड ऑकलंड १७/०२/२००५\n५ २०९-३ (२० षटके)\nऑस्ट्रेलिया v दक्षिण आफ्रिका Brisbane ०९/०१/२००६\nसर्वोच्च धावसंख्या (सामना)संपादन करा\nवेस्ट इंडीज (205-6) v\nवेस्ट इंडीज (208-8) v\nदक्षिण आफ्रिका (201-4) v\nन्यूझीलंड (170) ऑकलंड 17/02/2005\nसर्वात कमी धावसंख्या (डाव)संपादन करा\nपूर्ण झालेले डाव. गडद अक्षरांतील संघाची डावसंख्या दिलेली आहे.\nवेस्ट इंडीज पोर्ट एलिझाबेथ 16/12/2007\nस्रोत: क्रिकइन्फो.कॉम, डिसेंबर १६, इ.स. २००७ला पाहिले.\n१ ११७ क्रिस गेल\nदक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग ११/०९/२००७\n२ ९८* रिकी पॉंटिंग\n३ ९६ डेमियन मार्टिन\nदक्षिण आफ्रिका ब्रिस्बेन ०९/०१/२००६\n४ ९०* हर्शल गिब्स\nवेस्ट इंडीज जोहान्सबर्ग ११/०९/२००७\n५= ८९* ग्रेम स्मिथ\n५= ८९* जस्टिन केंप\nस्रोत: क्रिकइन्फो.कॉम, सप्टेंबर १९, इ.स. २००७ला पाहिले.\nसर्वात जास्त धावा (कारकीर्द)संपादन करा\n१ ३६० (११ inn.) ग्रेम स्मिथ\nदक्षिण आफ्रिका from २००५-present\n२ ३३७ (१० inn.) ॲंड्रु सिमन्ड्स\n३ ३१५ (१० inn.) रिकी पॉंटिंग\n४ ३०८ (९ inn.) मॅथ्यू हेडन\n५ २९० (७ inn.) गौतम गंभीर\n२= २० मोहम्मद अशरफुल\n४ २१ माहेला जयवर्दने\n५ २३ सनत जयसुर्या\nसर्वोच्च स्ट्राईक रेटसंपादन करा\nसर्वात जास्त षटकार (कारकीर्द)संपादन करा\nसर्वात जास्त षटकार (डाव)संपादन करा\n१ क्रिस गेल १०\n३= जस्टिन केंप ६\n३= जेकब ओराम ६\nसर्वात जास्त धावा (एक षटक)संपादन करा\nभारत स्टुवर्ट ब्रॉड १९/०९/२००७\n२ ३० रिकी पॉंटिंग\nऑस्ट्रेलिया डॅरिल टफी १७/०२/२००५\n३ २९ जेहान मुबारक\nश्रीलंका लमेक ओन्यंगो १४/०९/२००७\n४= २५ सनत जयसुर्या\nश्रीलंका स्टीव टिकोलो १४/०९/२००७\n४= २५ क्रेग मॅकमिलन\n१ ४-७ मार्क गिलेस्पी (NZ)\n२ ४-९ डेल स्टाइन (RSA)\nवेस्ट इंडीज पोर्ट एलिझाबेथ २००७-१२-१६\n३ ४-१३ रुद्र प्रताप सिंग (Ind)\nदक्षिण आफ्रिका दर्बान २००७-०९-२०\n४ ४-१७ मोर्ने मॉर्केल (RSA)\n५ ४-१८ मोहम्मद आसिफ (PAK)\nस्रोत: क्रिकइन्फो.कॉम, सप्टेंबर २०, इ.स. २००७ला पाहिले.\nसर्वात जास्त बळी (कारकीर्द)संपादन करा\n१ १४ १० शहीद आफ्रिदी\n२= १३ ८ उमर गुल\n२= १३ ७ स्टुअर्ट क्लार्क\n२= १३ ८ रुद्र प्रताप सिंग\n२= १३ ८ अब्दुर रझाक\n२= १३ १० शॉन पोलॉक\nदक्षिण आफ्रिका from २००५-present\nसर्वात जास्त बळीसंपादन करा\n१ १२ ऍडम ग��लक्रिस्ट\n२ ११ मुशफिकर रहिम\n३= १० कामरान अकमल\n३= १० ब्रेन्डन मॅककुलम\n४ ८ मार्क बाउचर\nदक्षिण आफ्रिका ८ ०\nविक्रमी भागीदारी (प्रत्येक क्रमांक)संपादन करा\n2nd wicket 111 ग्रेम स्मिथ & हर्शल गिब्स (RSA) v\n3rd wicket 120* हर्शल गिब्स & जस्टिन केंप (RSA) v\n6th wicket 77* रिकी पॉंटिंग & मायकल हसी (AUS) v\n7th wicket 91 पॉल कॉलिंगवूड & मायकेल यार्डी (ENG) v\n8th wicket= 40 स्कॉट स्टायरिस & जेफ विल्सन (NZL) v\n8th wicket= 40 जेहान मुबारक & चामिंडा वास (SRL) v\n9th wicket 44 दिल्हारा फर्नॅन्डो & लसिथ मलिंगा (SL) v\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मे २०२१ रोजी १०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Roberto_Mura", "date_download": "2021-07-29T23:03:33Z", "digest": "sha1:YHH5VSYSB464S7OBY66ZXQGWI4XRJ6PV", "length": 3550, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "Roberto Mura साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nRoberto Mura साठी सदस्य-योगदान\nFor Roberto Mura चर्चा रोध नोंदी अपभारणे नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n००:५०, ८ फेब्रुवारी २०१० फरक इति +३४२‎ न सदस्य चर्चा:Roberto Mura ‎ n सद्य\n००:४९, ८ फेब्रुवारी २०१० फरक इति +३,२३१‎ न सदस्य:Roberto Mura ‎ न्\n२१:३१, २८ डिसेंबर २००८ फरक इति +१५‎ पोन्मुदी ‎\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Welcome", "date_download": "2021-07-29T23:26:07Z", "digest": "sha1:ARRZHEKH52V32KISMSHK52TLSBB6KUQZ", "length": 30885, "nlines": 236, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा चर्चा:Welcome - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया बदल Welcome message मधे बदल सुचवण्यासाठी या पानाचा वापर करा.\n५ Want to add link मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने\n६ समसमीक्षा (पिअर रिव्ह्यू)\n१० मजकूरातील बदल आणि नामांतर\n१५ दाखवा लपवा साचा काम करत नाही\n१७ नव्या स्वागत साच्यामध्ये भाषा सुधारण्याची गरज आहे\nहा लेख मराठीत भाषांतर करण्यास हरकत नसावी. - अशिन्तोष\nनवीन येणारे सदस्य युनिकोड मराठी लिहु/वाचु शकतीलच असे नाही. ईंग्लिशमध्ये असल्यास त्यांना ही माहिती तरी वाचता येईल. :-)\nअभय नातू 06:17, 20 फेब्रुवारी 2006 (UTC)\nतसे असेल तर हे पान या] पानाहून वेगळे कसे या पानाचे एक दुवा इंग्रजी वाक्यासहित देणे पुरेसे नाही का या पानाचे एक दुवा इंग्रजी वाक्यासहित देणे पुरेसे नाही का शिवाय सध्याही या पानावरील काही मजकूर युनिकोड मध्ये आहे.\nआशा आहे की नवील येणार्‍या सदस्याने युनिकोड लिहीण्या/वाचण्यासाठी आवश्यक बदल केलेले असतील. जर असे असले, तर ते सदस्य युनिकोड मजकुर वाचुन ते दुवे बघतील.\nआता ज्यांनी बदल केलेले नाहीत, किंवा त्यांना ते कसे करायचे ते माहिती नसेल, तर त्यांच्या साठी ईंग्लिश माहिती पाहिजे. एखादे वाक्य ईंग्लिशमध्ये ठेवून बाकी युनिकोड करण्यास हरकत नाही. माझा 'हट्ट' :-) आहे की जे युनिकोड वाचू शकत नाहीत (सुरूवातीला) त्यांच्यासाठी पुरेशी माहिती ईंग्लिशमध्येही असावी.\nमी स्वतः सुरूवातीला फक्त युनिकोड पाहून वाचता न आल्याने गोंधळलो होतो, त्यामळे हा 'हट्ट'\nअभय नातू 17:09, 23 फेब्रुवारी 2006 (UTC)\nWant to add link मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने[संपादन]\nअभय नातू 16:20, 15 नोव्हेंबर 2006 (UTC)\nहे पान थोडे decorate व मराठी भाषांतर add करीन म्हणतोय.Is it Ok→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 13:30, 12 डिसेंबर 2006 (UTC)\nThanks. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 13:53, 12 डिसेंबर 2006 (UTC)\nविकिपीडिया:सफर. प्र्कल्प . संपादन . साहाय्य.आधारस्तंभ.संज्ञा.कौल.चावडी.दूतावास.\n– केदार {संवाद, योगदान} 07:41, 13 डिसेंबर 2006 (UTC)\n– केदार {संवाद, योगदान} 17:50, 13 डिसेंबर 2006 (UTC)\nजीथे रोमन लिपीत इंग्रजी आवश्यक आहे तीथे शक्यतो 'माऊस ओव्हर क्लिक' म्हणजे मूळ टेक्स्ट मराठी आणि त्या टेक्स्ट लिंक वर क्लिक करण्याच्या आधी इंग्रजी टेक्स्ट दिसेल अशी काही व्यवस्था करता येईल का त्यामुळे मराठी करण पण होईल आणि ज्यांचे फाँट सेटींग झालेले नाही त्यांना पण असुविधा होणार नाही. आणि कमीत कमी शब्दात कार्यभागही साधता येईल असे वाटते.\nमी तांत्रिक दृष्ट्या हे किती बरोबर सांगितले ते कल्पना नाही.पण शक्य तेवढे मराठी करण व्हावे असे वाटते.Mahitgar 13:59, 13 डिसेंबर 2006 (UTC)\nम्हणजे आपणांस केवळ मराठी भाषांतर ठेवून (इंग्रजी मजकूर hover) ठेवायचे असे सुचवायचे आहे क→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 14:32, 13 डिसेंबर 2006 (UTC)\n– केदार {संवाद, योगदान} 17:50, 13 डिसेंबर 2006 (UTC)\nकेदार ने सुचविलेला रंग (FCFAF6) मला ठीक वाटतो. जर इतर कोणाची हरकत नसेल तर आपण तो बदलू शकतो.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 06:22, 14 डिसेंबर 2006 (UTC)\n– केदार {संवाद, योगदान} 09:16, 13 डिसेंबर 2006 (UTC)\n– केदार {संवाद, योगदान} 07:12, 14 डिसेंबर 2006 (UTC)\n– केदार {संवाद, योगदान} 07:12, 14 डिसेंबर 2006 (UTC)\n →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 06:22, 17 डिसेंबर 2006 (UTC)\n– केदार {संवाद, योगदान} 05:24, 18 डिसेंबर 2006 (UTC)\n– केदार {संवाद, योगदान} 18:21, 17 डिसेंबर 2006 (UTC)\nमजकूरातील बदल आणि नामांतर[संपादन]\nसाच्याचे नाव 'स्वागत' असे जास्त संयुक्तिक वाटते.\nतसेच साच्यातील मजकूर बदलण्याची गरज आहे.\nत्यासाठी 'स्वागत/धूळपाटी' असा लेख असावा का\nप्रत्येक महत्त्वाच्या लेखासाठी (उदा. मुखपृष्ठ, साचे) त्याच्याशी संलग्न धूळपाटी लेख असू शकतो.\n\"Welcome\" साचा \"स्वागत\" नावाने स्थानांतरीत करावा आणि जे प्रतिनिर्देशक पान तयार होईल ते काढू नये. म्हणजे दोन्हीपैकी काहीही एक वापरता येईल.\nमहत्त्वाच्या पानांसाठी संलग्न धूळपाटी ठेवण्याची कल्पना छानच आहे. महत्त्वाच्या/किचकट साच्यांसाठीही तसे करायला हरकत नाही पण प्रत्येक साच्याची \"by default\" धूळपाटी नको.\n– केदार {संवाद, योगदान} 20:39, 21 डिसेंबर 2006 (UTC)\nस्वागत आणि साहाय्य चमू\nकौस्तुभ समुद्र (चर्चा) ०७:२७, ८ मार्च २००८ (UTC)\nसाचा:Welcome करिता साचा:धूळपाटीसाचा येथील सुचवलेले बदल पहा खालील बदल केले आहेत.\nइंग्रजीतील वेलकम मेसेज साचाच्यामाथ्यावर दाखवा लपवा साचात टाकला आहे.त्यामुळे एकुण मेसेजची लांबी कमी होते आहे. आवश्यकता असलेली व्यक्तिच केवळ इंग्रजी संदेश उघडेल\nअर्थात तो दिसण्यात बाकी साच्याशी मॅचिंगकरण्यात सहाय्य हवे आहे.\nदाखवा हा शब्द \"show me\" असा इंग्रजीत दिसून हवा आहे.\nमराठी मेसेज मध्ये देखिल अधिक माहिती आणि सहाय्य दाखवा लपवा साच्यात टाकले. मेसेजची लांबी कमी होते आणि ज्या व्यक्तिस आणि जेव्हा सहाय्य हवे तेव्हा ती उघडून पाहू शकते.\nसाचा {{Subst:धूळपाटीसाचा}} वेलकम म्ध्ये स्थानांतरीत केल्या नंतर {{Subst:स्वागत}} लिहिल्यास संदेश देणार्‍या व्यक्���िची सही आपोआप उमटेल.\nसाचा:धूळपाटीसाचाला पुढे परिष्कृत करून साचा:Welcome मध्ये आणावे असे सुचीत करत आहे.\nमाहीतगार ०६:०१, २४ ऑगस्ट २००९ (UTC)\nहा साचा अज्ञात व्यक्तींच्या पानावर लावल्यावर येणार्‍या मजकुरात बऱ्याच ऐवजी बर्‍याच असा बदल करावा. Gypsypkd ११:५६, २७ एप्रिल २०१० (UTC)\nदाखवा लपवा साचा काम करत नाही[संपादन]\nV.narsikar: साचात काही त्रुटी आली असे दिसते. दाखवा लपवा साचातील मजकुर दिसत नाही. सवडी नुसार पहावे ही विनंती.\nMahitgar (चर्चा) १८:५३, १२ ऑक्टोबर २०१७ (IST)\nMahitgar: ती बऱ्याच दिवसांची त्रुटी आहे. ती भानगड Navbar/ Navbox ची आहे.मी मागे एकदा त्यात लक्ष घातले होते पण काही कारणामुळे ते काम मागे पडले. कोणतातरी साचा जुन्या पद्धतीचा आहे. (Module आधारीत नाही). त्या फरकामुळे हे घडते असे काहीसे मला स्मरत आहे. पुन्हा बघतो एकदा.--V.narsikar (चर्चा) २०:२५, १२ ऑक्टोबर २०१७ (IST) Mahitgar: आता कृपया बघावे ही विनंती.--V.narsikar (चर्चा) २१:५४, २७ ऑक्टोबर २०१७ (IST)\nTiven2240: ‘साचा:स्वागत’ असे शीर्षक असावे, असे वाटते --संदेश हिवाळेचर्चा १८:५५, २६ एप्रिल २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १८:५५, २६ एप्रिल २०१८ (IST)\nसंदेश हिवाळे:{{स्वागत}} असे साचा आहे. हा साचा इंग्लिश मधेच असला पाहिजे कारण ते स्क्रिप्ट व इतर ठिकाणी वापरले जातात. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:५७, २६ एप्रिल २०१८ (IST)\n{{स्वागत}} व {{Welcome}} यात काही फरक आहे का --संदेश हिवाळेचर्चा १९:०१, २६ एप्रिल २०१८ (IST)\nनाही परंतु स्क्रिप्ट इंग्लिश भाषेत असते त्याला मराठी साचा लावले जाऊ शकत नाही. :) --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १९:०५, २६ एप्रिल २०१८ (IST)\nठिक आहे, संपादनासाठी शुभेच्छा. :) --संदेश हिवाळेचर्चा १९:५२, २६ एप्रिल २०१८ (IST)\nनव्या स्वागत साच्यामध्ये भाषा सुधारण्याची गरज आहे[संपादन]\nअनेक वाक्ये दुर्बोध आहेत.\nमला हे पान संपादित करण्याची परवानगी नाही, नाहीतर मी केले असते. सुरेश खोले \"चुक माझी असेल तर मी माफ़ी मागायला कमी करत नाही, पण चुक तुमची असेल तर. . . . \" १५:०६, १५ ऑगस्ट २०१८ (IST)\nसाचा:स्वागत/धूळपाटी इथे सुधारणी करू शकता. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १५:४०, १५ ऑगस्ट २०१८ (IST)\nहोय, व्याकरण, वाक्यरचना सुधारण्यास वाव आहे. वर सुचविल्याप्रमाणे धूळपाटीवर किंवा तुमच्या सदस्य (उप)पानावर बदल सुचवावे. धन्यवाद. -- अभय नातू (चर्चा) २१:०१, १५ ऑगस्ट २०१८ (IST)\n(जर आपण लेखक/मालक असाल तर, आपण योग्य प्रक्रियेचे अनुसरण करणे आवश्यक आहे)\nझाले. --टायवीन२���४० (A) माझ्याशी बोला १७:३२, १३ ऑगस्ट २०१८ (IST)\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास आपल्यावर प्रतिबंध घालण्यात येतील व आप ल्याला तडीपार करण्यात येईल. (जर संबंधित मजकुराचे आपण लेखक/मालक असाल तर, आपणास तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे अनुसरण करणे आवश्यक आहे). तटस्थ बिंदू दृश्य मध्ये मजकूर जोडा. आपण टाकलेल्या मजकूराचे समर्थनार्थ व बळकटीसाठी योग्य तो स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेख नास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nकृपया वरीलप्रमाणे दुरुस्ती करावी*\nझाले. सौदामिनी कल्लप्पा: धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १५:३३, २० ऑगस्ट २०१८ (IST)\nमाझे म्हणणे ऐकल्याबद्दल आभार.- सौदामिनी तसेच लेख नास ला लेखनास असे कृपया करावे.आभार.-सौदामिनी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१८ रोजी १०:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-due-heavy-rains-87-villages-damage-three-thousand-hectares-45278", "date_download": "2021-07-29T22:40:12Z", "digest": "sha1:OGEZMBNGTOZTI7TEIPHHOD6LAJXZEWQ5", "length": 15832, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Due to heavy rains in 87 villages Damage to three thousand hectares | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअमरावती : अतिवृष्टीमुळे ८७ गावांतील तीन हजार हेक्‍टरवर नुकसान\nअमरावती : अतिवृष्टीमुळे ८७ गावांतील तीन हजार हेक्‍टरवर नुकसान\nबुधवार, 21 जुलै 2021\nअमरावती जिल्ह्यात सुरुवातीला खंड देणाऱ्या पावसाने पुन्हा जोरदार कमबॅक केले आहे. चार तालुक्‍यांना रविवारच्या (ता.१८) पावसाचा तडाखा बसला. चार महस���ल मंडळात अतिवृष्टी झाल्याने ८७ गावे बाधित आहेत.\nअमरावती : जिल्ह्यात सुरुवातीला खंड देणाऱ्या पावसाने पुन्हा जोरदार कमबॅक केले आहे. चार तालुक्‍यांना रविवारच्या (ता.१८) पावसाचा चांगलाच तडाखा बसला. चार महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने ८७ गावे बाधित झाली आहेत. ३५६३ हेक्‍टरवरील पिके खरडून गेली आहेत. दोन युवक वाहून गेले आहेत. २६५ घरांची पडझड झाली आहे.\nजिल्ह्यात रविवारी धारणी तालुक्‍यात साद्राबाडी, अमरावती तालुक्‍यात वलगाव व आसरा तसेच चांदूर बाजार तालुक्‍यात बेलोरा या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. या भागातील नदी-नाल्यांना पूर आल्याने पिके वाहून गेली, जमीन खरडून गेली आहे. सुमारे ६४६ हेक्‍टरमधील पिके खरडून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या शिवाय शेतात पाणी साचल्याने २,९१७ हेक्‍टरमधील पेरणी व पिकांचे नुकसान झाले आहे. भातकुली तालुक्‍यात ६९ गावे बाधित झाली आहेत.\nखारतळेगाव येथे दोघे युवक नाला पार करताना वाहून गेले. या दोघांचे मृतदेह शोधण्यात आपत्ती निवारण पथकाला यश आले आहे. १४५ घरांचे नुकसान झाले तसेच ६४६ हेक्‍टरमधील जमीन खरडून गेली आहे. चांदूर बाजार तालुक्‍यात २४ घरांची पडझड झाली. चिखलदरा तालुक्‍यातही पिकांचे व घरांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. नुकसानीचे परिपूर्ण, सविस्तर व गतीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. सर्व्हेक्षणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.\nभरपाई मिळवून देणार : ठाकूर\nजिल्ह्यातील अतिवृष्टी व त्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मदत, पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही या दोघांनी दिल्याचे ॲड. ठाकूर यांनी सांगितले.\nअमरावती पूर floods यशोमती ठाकूर yashomati thakur मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare विजय victory विजय वडेट्टीवार vijay vadettiwar\nचंद्रपूर दारूबंदी निर्णयाच्या निमित्ताने...\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजीच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यात गेली सहा वर्षे लागू असले\nगेल्या आठवड्यात कोसळलेल्या अस्मानी संकटातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही.\nफळपिकासाठी जमीन अन खत व्यवस्थापन\nफळबागेसाठी योग्य जमिनीची निवड, माती परीक्षण, सेंद्रिय खते, हिरवळीची खते, निंबोळी पेंड ,जै\nभात पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन\nभात पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी येण्यामध्ये कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव हे होय.\n७२ तासांची सक्ती नको ः आयुक्त\nपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इ\nयुरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...\nजळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...\nशनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...\nपरभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...\nनाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...\nसोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...\nअकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...\nमंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...\nकोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...\nनाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......\nसिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...\nरत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...\nनांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...\nनगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...\nकोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...\nराजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...\nविमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...\nचिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...\nपाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...\nशेतकरी नियोजन पीक : कांदा��ेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/dhoom-of-online-booking-booking-flowers-in-a-few-minutes", "date_download": "2021-07-29T21:28:03Z", "digest": "sha1:LMI5VAPHHKSBPOLUNLTAF5EGRE6QG7KG", "length": 8729, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ऑनलाइन बुकिंगची धूम, काही मिनिटात बुकिंग फुल्लं!", "raw_content": "\nऑनलाइन बुकिंगची धूम, काही मिनिटात बुकिंग फुल्लं\nअकोला ः कोविड-१९ करीता लसीकरण मोहीम सुरू असून, १ मे २०२१ पासून १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींसाठी सुद्धा लसीकरण सुरू झाले आहे. या गटातील व्यक्तींची संख्या सर्वाधिक असल्याने मोहीमेला चांगलीच गती आली आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन बुकिंग करताना स्पर्धा होत असून, संबंधित तारखेला लसीची संख्या उपलब्ध होताच काही मिनिटाच्या आत सर्व बुकिंग फुल्लं होत असल्याचे चित्र आहे.\nकोविड-१९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, तो रोखण्यासाठी शासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाला हरविण्यासाठी सोशल डिस्टंन्सिंग, वेळोवेळी साबणाने हात धुणे, मास्क लावणे इत्यादीसोबतच लसीकरण करून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्‍प्यात ६० वर्षांवरील नागरिक व ४५ ते ६० वयोगटातील आरोग्य विषयक समस्या असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. १ मे २०२१ पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली असून, यामध्ये १८ ते ४५ वयोगटातील सर्वच नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी मात्र, आधी ऑनलाइन नोंदणी व बुकिंग करणे गरजेचे आहे. आता सर्वांनाच लसीकरणाचे महत्त्व पटलेले असून, ऑनलाइन नोंदणी व बुकिंग करण्यासाठी सर्व नागरिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शासनाने दिलेल्या लिंक, ॲपवर लसीची उपलब्धता मिळताच अवघ्या काही मिनिटाच्या आत बुकिंग फुल्लं होत असल्याचे पाहायला मिळत आहे.\nलसीकरण केंद्र व लसीची उपलब्धता वाढविण्याची मागणी\nजिल्‍ह्यात सध्या मोजक्याच केंद्रावर १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय दररोज उपलब्ध होणाऱ्या लस साठ्याच्या तुलनेत नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरण केंद्र व लसीची उपलब्धता वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.\nयोद्धे हो तुम्ही वाचलात, दुसऱ्यालाही वाचवा\nगेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात पंचवीस हजाराच्यावर कोरोना रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा कहर जोरात आहे. अनेकांचे श्वास कोंडले आहेत. अनेकजण जीवनरक्षक प्रणालीवर श्वास घेत आहेत. या परिस्थीतीत कोरोनाची लागण झाल्यानंतर ठणठणीत झालेल्या नागरिकांच्या रक्तातील प्लाझमा अनेकांचे जीव वाचवू शकते. या कोरोनाशी दोन हात करणाऱ्या या कोरोना योद्ध्यांनी आता उपचार घेत असलेल्या कोरोना बाधितांचे जीव वाचविण्यासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. प्लाझमा थेरपी हा शेवटचा उपाय नसला, तरी अ‍ॅन्टीबॉडी कमतरता भरून निघण्यास मदत होणार आहे. याबाबत सामाजिक संस्थानी पुढाकार घेवून जनजागृती करण्याची गरज आहे.\nसंपादन - विवेक मेतकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/mobiles-batteries-found-again-in-kalamba-jail/", "date_download": "2021-07-29T22:06:33Z", "digest": "sha1:KUSPBL44SIGE3YSLCT25LXF6RHW2UFPA", "length": 10285, "nlines": 99, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "कळंबा कारागृहात पुन्हा सापडला मोबाईल, बॅटऱ्या… | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर कळंबा कारागृहात पुन्हा सापडला मोबाईल, बॅटऱ्या…\nकळंबा कारागृहात पुन्हा सापडला मोबाईल, बॅटऱ्या…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये सर्कल क्रमांक सात जवळील एका झाडाच्या बुंध्याजवळ जुना राजवाडा पोलिस आणि कारागृह प्रशासनातील अधिकाऱ्यांना एक मोबाईल, तीन मोबाईलच्या बॅटऱ्या आढळून आल्या. याप्रकरणी तुरुंगाधिकारी राकेश अभिमन देवरे (वय, ३५) यांनी अज्ञातांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आज (शुक्रवार) फिर्याद दाखल केली आहे.\nपोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, काही दिवसांपूवी या कारागृहात अतिसुरक्षा विभाग जवळ १ मोबाईल आणि चार मोबाईलच्या बॅटऱ्या सापडल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच जुना राजवाडा पोलिस आणि कारागृह प्रशासनाने काल (गुरुवार) रात्री या कारागृहाची अचानक तपासणी केली. यावेळी कारागृहातील सर्कल क्रमांक ७ च्या समोरील बाजूला असणार्‍या एका झाडाच्या बुंध्याजवळ एका बिस्किटाच्या पुडाच्या आवरणामध्ये एक मोबाईल हँडसेट आणि तीन मोबाईलच्या बॅटऱ्या आढळून आल्या. त्यामुळे कारागृहात पुन्हा खळबळ उडाली.\nPrevious article…अन रंकाळ्यातील म्हशींची झाली सुटका..\nNext articleकोरोना अपडेट : जिल्ह्यात आजअखेर १७०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू\nसंभापूरमध्ये ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nशिरोळ (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (गुरुवार) शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. तसेच येथील पद्माराजे विद्यालयातील पूरग्रस्त लोकांना भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,...\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २२ जणांचे मृत्यू झाले असून ११३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १८६,...\nअभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरूनच श्रेयसने आपल्या...\nवाघुर्डेतील नाईक कुंटूंबाकडून न्यायालयीन बंदी आदेशाचा भंग : फिर्याद दाखल\nकळे (प्रतिनिधी) : वाघुर्डे (ता.पन्हाळा) येथे न्यायालयाच्या बंदी आदेशाचा भंग करून चुलता आणि पुतण्याला जखमी करण्याची घटना घडली. तुकाराम महादेव नाईक, रंगराव महादेव नाईक आणि सोनाबाई रंगराव नाईक यांच्याविरोधात मारुती रामा नाईक यांनी कळे...\nकोल्हापूरच्या प्रश्नांबाबत दोन आमदारांचा स्वयंसेवी संस्थांशी सवांद…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. रोहित पवार आणि आ. ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील विविध प्रश्नांबाबत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी सवांद साधला. आ. रोहित पवार हे कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, आ. ऋतुराज पाटील यांच्या...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/increase-of-112-new-corona-patients-in-ambegaon-taluka-33118/", "date_download": "2021-07-29T22:21:12Z", "digest": "sha1:D5H3OSPK3L7AHEWDWC7KH7KYMLCYSEHS", "length": 11597, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "#Corona Update | आंबेगाव तालुक्यात ११२ नवीन कोरोना रुग्णांची वाढ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\n#Corona Updateआंबेगाव तालुक्यात ११२ नवीन कोरोना रुग्णांची वाढ\nचार रुग्णांचा एकाच दिवसात मृत्यू\nमंचर : आंबेगाव तालुक्यात ११२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असुन चार रुग्णांचा मृत्यु झाला आहे. एकुण रुग्णसंख्या २ हजार ९३५ झाली आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी जािलंदर पठारे यांनी शुक्रवारी दिली.\nपारगांव येथे ३२,अवसरी खुर्द येथे १५,घोडेगांव ,साकोरे येथे प्रत्येकी १०, काळेवाडी/ दरेकरवाडी येथे ६,निरगुडसर येथे ७, मंचर येथे ५, पहाडदरा,पिंपळगांव,तांबडेमळा,शिगवे, जवळे येथे प्रत्येकी ३,टाकेवाडी,लोणी येथे प्रत्येकी २, मेंगडेवाडी,अवसरी बुद्रुक,शिनोली,महाळुंगे पडवळ, चिंचोडी, चास,रांजणी, एकलहरे,भराडी,नारोडी,चांडोली खुर्द, आमोंडी,कळंब येथे प्रत्येकी एक रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहे. एकुण रुग्णसंख्या २ हजार ९३० झाली असुन आतापर्यंत ८५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. १ हजार ९४३ रुग्ण बरे झाले असुन ९०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी दिली. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. नागरिकांनी महत्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडु नये. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या नियमांचे पालन करावे. अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.असा इशारा मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे, घोडेगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रदिप पवार यांनी दिला आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-change-present-investment-policy-4310895-NOR.html", "date_download": "2021-07-29T21:59:09Z", "digest": "sha1:LW77GXATN5SRCEA46FXNFQRSSPXLVT3L", "length": 8332, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Change Present Investment Policy | सद्य:स्थितीत बदला गुंतवणुकीचे धोरण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसद्य:स्थितीत बदला गुंतवणुकीचे धोरण\nडॉलरच्या तुलनेत रुपया 60 च्या पातळीत पोहोचला आहे. चालू खात्यातील वित्तीय तूट फुगत चालली आहे. सरकारच्या खाद्यान्न सुरक्षा कायद्यानंतर वित्तीय तुटीची काय स्थिती असेल हे अद्याप स्पष्ट नाही. नजीकच्या काळात प्रमुख व्याजदरात कपात न करण्याचे संकेत रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. आर्थिक स्थितीवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाहीत. मात्र, या परिस्थितीचा आपल्या व्यक्तिगत गुंतवणुकीवर होणारा परिणाम आपण निश्चित कमी करू शकतो. जेव्हा गुंतवणुकीचा प्रश्न येतो तेव्हा त्यात योग्य नियोजन आणि ठरावीक उद्दिष्टासह गुंतवणूक करणे योग्य ठरते. या समीकरणानुसार गुंतवणूक केल्यास नजीकच्या काळात येणा-या चढ-उतारापासून आपली दीर्घकालीन गुंतवणूक सुरक्षित राखता येईल. आपल्या गुंतवणुकीतून भरघोस परतावा पदरी पाडून घ्यायचा असेल तर काही बाबींचे पालन करणे आवश्यक ठरते. त्या बाबी अशा...\n1. खर्चावर नियंत्रण : रुपयातील घसरण अशीच सुरू राहिली तर आपला मासिक खर्च निश्चित वाढणार आहे. रुपयाच्या घसरणीचा महागाईवर तत्काळ परिणाम होतो. कारण यामुळे कच्च्या तेलाची आयात महागते व अनेक वस्तूंच्या वितरणाचा खर्च वाढून आपला किराणा महागतो. हा धोका लक्षात घेऊन आपल्या बजेटनुसार खर्चाचे नियोजन करणे केव्हाही चांगले. खर्चाचे योग्य नियोजन केल्यास कुटुंबाच्या मासिक खर्चाची पूर्तता करण्यास अडचण येणार नाही. त्याबरोबरच अडचणीच्या काळासाठी योग्य ती रक्कम मागे शिल्लक राहील.\n2. डेट फंड : मागील काही महिन्यांत कर्जरोख्यांवर आधारित फंडांनी (डेट फंड) चांगला परतावा दिला आहे. महागाई वाढण्याची शक्यता आणि रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात न करण्याचे संकेत यामुळे सरकारी रोख्यांवरील व्याजदर वाढत आहेत. एखाद्याने शॉर्ट टर्मसाठी दीर्घ अवधीच्या डेट फंडात गुंतवणूक केली असेल तर त्याने ही गुंतवणूक शॉर्ट टर्म फंड किंवा डायनॅमिक फंडात वळवावी. पोर्टफोलिओतील बदलासाठी हे फंड योग्य असतात. दीर्घकाळाचे उद्दिष्ट असेल तर सध्याची गुंतवणूक जैसे थे ठेवून सर्व निर्णय फंड व्यवस्थापकाकडे सोपवावेत. सध्या बंद मुदतीच्या दीर्घकालीन योजनांत (क्लोज एंडेड लाँग टर्म प्रॉडक्ट) गुंतवणूक करणे टाळावे. तसेच योग्य असेट अलोकेशनसह सतर्कतेने गुंतवणूक केल्यास, ओपन एंडेड फंड कराचा विचार केल्यास चांगला परतावा मि��वता येईल.\n3. इक्विटी फंड : सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता एकरकमी मोठी रक्कम गुंतवणे जोखमीचे आहे. त्यामुळे मोठी रक्कम इक्विटी फंडात गुंतवणे टाळा. बाजारात उपलब्ध असलेल्या पद्धतशीर गुंतवणूक योजना (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) किंवा सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅनचा वापर करा. यामुळे केवळ बाजाराच्याच नव्हे तर जोखमीची सरासरी राखण्यात मदत होईल. भले आपले उद्दिष्ट जरी दीर्घकालीन असले तरी या धोरणामुळे आपल्या परताव्यावर फारसा परिणाम होणार नाही.\nआणखी एक महत्त्वाचे म्हणजे आर्थिक परिस्थितीच्या आधारावर कोणत्याही उत्पादनाची निवड किंवा त्यात गुंतवणूक करण्याचे धोरण आखू नका. आपले लक्ष्य आणि जोखमीची क्षमता याकडे दुर्लक्ष करू नका. हे लक्षात घेऊनच योग्य असेट अलोकेशनला प्राधान्य द्या.\nलेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-TRD-diwali-2017-narak-chaturdashi-yamdev-temple-news-marathi-5723055-PHO.html", "date_download": "2021-07-29T22:58:24Z", "digest": "sha1:HPVIIBXRC4PSKKKABOEMY63JJANPHR55", "length": 3529, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "diwali 2017 narak chaturdashi yamdev temple news marathi | नरक चतुर्दशी : येथे आहे यमदेवाचे जगातील एकमेव मंदिर, या आहेत खास गोष्टी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनरक चतुर्दशी : येथे आहे यमदेवाचे जगातील एकमेव मंदिर, या आहेत खास गोष्टी\nदिवाळीच्या एक दिवस अगोदर नरक चतुर्दशी असते. या सणाचे दक्षिण भारतात खूप महत्त्व आहे. या दिवशी यमदेवाचे स्मरण करून घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला तांदुळाची रास मांडून त्यावर दिवा लावून ठेवला जातो. यमदेवाकडे अकाल मृत्यू दूर ठेवण्यासाठी प्रार्थना केल्यास घरामध्ये कोणाचाही अकाली मृत्यू होत नाही. या दिवसाला यमाचा दिवस मानले जाते. यामुळे नरक चतुर्दशीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला यमदेवाच्या एका अनोख्या मंदिराची माहिती सांगत आहोत....\nहिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यातील भरमौर नावाच्या गावात हे मदिर आहे. हे मंदिर एखाद्या घराप्रमाणे दिसते. या मंदिराजवळ पोहचल्यानंतरही अनेक लोकांना मंदिरात जाण्याचे धाडस होत नाही. मंदिराच्या बाहेरूनच नमस्कार करून निघून जातात. कारण या मंदिरात धर्मराज यमदेव राहतात.\nपुढे वाचा या मंदिरासंदर्भातील इतर काही खास गोष्टी....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/estimates-of-one-and-a-half-lac-literary-lovers-to-come-to-the-marathi-sahitya-sammelan-at-usmanabad-126391273.html", "date_download": "2021-07-29T22:57:02Z", "digest": "sha1:M3MAYFUJI6KNNAKA2NB64D3WVT4Z7D5Q", "length": 8017, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Estimates of one and a half lac literary lovers to come to the Marathi Sahitya Sammelan at Usmanabad; | संमेलनाला दीड लाख साहित्यप्रेमी येण्याचा अंदाज, 10 हजार क्षमतेच्या मुख्य मंडपाच्या कामाला सुरुवात, ग्रंथ दालनासह चार मंडपांच्या उभारणीला सुरुवात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसंमेलनाला दीड लाख साहित्यप्रेमी येण्याचा अंदाज, 10 हजार क्षमतेच्या मुख्य मंडपाच्या कामाला सुरुवात, ग्रंथ दालनासह चार मंडपांच्या उभारणीला सुरुवात\nअ. भा. मराठी साहित्य संमेलनासाठी मुख्य मंडप उभारणीचे काम सुरू असून याशिवाय आणखीही चार मंडप उभारले जाणार आहेत.\nउस्मानाबाद : १०, ११ व १२ जानेवारी २०२० दरम्यान होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. शहरातील जिल्हा परिषद कन्या (मल्टी पर्पज) शाळेच्या पाठीमागील भागात मोकळ्या मैदानावर सुमारे १० हजार रसिक-साहित्यिक बसतील इतक्या आकाराचा भव्य मुख्य मंडप उभारण्यात येत आहे. याच शाळेच्या प्रांगणात मंडप क्रमांक दोन आणि ग्रंथ दालन उभारत आहे. तर शाळेच्या आतील प्रांगणात मंडप क्रमांक ३ ची रचना करण्यात येत आहे. संमेलनासाठी सुमारे दीड लाख रसिक-साहित्यिक उपस्थित राहतील, असा अंदाज असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले.\nउस्मानाबादच्या इतिहासात प्रथमच अखिल भारतीय पातळीवरील साहित्य संमेलन होत आहे. संमेलन आयोजकांनीही संमेलन अत्यंत दिमाखदारपणे साजरे करण्याची भूमिका घेतली असून, त्यादृष्टीने जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हा परिषद कन्या शाळेच्या प्रांगणात आणि पाठीमागील सरकारी जागेत संमेलनाचा उत्सव पार पडणार आहे. शाळेच्या मागील जागेत सुमारे १० हजार रसिक-साहित्यिकांच्या क्षमतेचा मंडप उभारण्यात येत आहे. मंडप उभारणीचे काम सोलापूर येथील कंपनीकडून करण्यात येत आहे. कन्या शाळेच्या प्रांगणात सुमारे २५० स्टॉल्सचे ग्रंथदालन उभारण्यात येणार आहे. ग्रंथदालनाचेही काम सुरू झाले आहे. क्रमा���क दोन मंडपही याच प्रांगणात असून, तिथे ५०० ते ७०० रसिक-साहित्यिकांच्या क्षमतेचा मंडप असेल. या मंडपामध्ये परिसंवाद होतील. शाळेच्या अातील प्रांगणात कवीकट्ट्याचा मंडप उभारण्यात येत आहे.\nउस्मानाबादी जामुनसह मराठमोळा मेनू\nउस्मानाबादमध्ये संमेलनाची घोषणा झाली त्यावेळी जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट होते. आता मात्र, परिस्थिती बदलली आहे. मात्र, आम्ही पिठलं-भाकरी खाऊ घालू, पण अभ्यागतांचे सन्मानपूर्वक स्वागत करू, अशी भूमिका आणि निर्धार आयोजकांनी केला होता. आता साहित्यिक-रसिकांना तीन दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, भात, चपाती आणि उस्मानाबादची ओळख असलेल्या गुलाबजामूनचा यात अग्रक्रमाने समावेश असणार आहे.\nसाहित्य संमेलनासाठी परगावहून येणाऱ्या निमंत्रितांसाठी, संमेलन प्रतिनिधींसाठी शहरातील सर्व प्रमुख हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत. कार्यालयाकडून संमेलनाच्या वार्तांकनासाठी नियुक्त केलेल्या पत्रकारांसाठीही निवास आणि भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. भरगच्च कार्यक्रमांमुळे शहरवासीयांनाही साहित्य पर्वणी मिळणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/ajitdada-is-upset-oh-why-did-sharad-pawar-do-it-at-the-time-of-eknath-khadses-entry/", "date_download": "2021-07-29T20:38:11Z", "digest": "sha1:WTILAAV5NRO7GR2VDB3JVJEYPPU6X4O5", "length": 12274, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "Ajitdada is upset, oh!' Why did Sharad Pawar do it at the time of Eknath Khadse's entry?| 'अजितदादा नाराज आहेत, अरे !' कशाला एकनाथ खडसेंच्या प्रवेशावेळी शरद पवारांनी केलं स्पष्ट", "raw_content": "\n‘अजितदादा नाराज आहेत, अरे ’ कशाला एकनाथ खडसेंच्या प्रवेशावेळी शरद पवारांनी केलं स्पष्ट\nबहुजननामा ऑनलाइन टीम – गेल्या 40 वर्षांपासून भाजप सोबत असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुलगी रोहणी यांच्यासह अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हेही उपस्थित होते. पक्ष प्रवेशानंतर जयंत पाटील (Jayant Patil)यांनी खडसेंचं स्वागत केलं. खडसे यांच्या प्रवेशावर काही नेते नाराज असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. खुद्द शरद पावार यांनीच आता या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.\nएकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या निर्णयापासूनच त्यांना प्रवेशानंतर मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार असल्याची चर्चा सुरू होती. राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचे खातेबदल केले जाणार असल्याचीही चर्चा होती. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या या चर्चेला पवारांनी पूर्णविराम दिला आहे.\nखडसेंच्या पक्षप्रवेशानंतर शरद पवार म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून माध्यमं खडसेंच्या प्रवेशाच्या बातम्या चालवत होते. आज काहीतरी वेगळंच. मध्येच काहीतरी जाहीर करून टाकलं की, अजितदादा (Ajit Pawar) नाराज आहेत. अरे कशाला नाराज आहेत.”\nपुढं बोलताना पवार म्हणाले, “असं आहे की, कोरोनाच्या (Covid-19) संकटात प्रत्येकाची काळजी घ्यावी लागते. काळजी घेण्याच्या सूचना मी प्रत्येकाला दिल्या आहेत. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)व्हेंटीलेटरवर होते. राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांना कोरोना झाला. त्यामुळं काळजी घेत आहोत. खबरदारी म्हणून काही सहकारी दिसले नाहीत. म्हणून लगेच काहीतरी गडबड झाली. काहीही गडबड झालेली नाही” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.\nMTNL च्या ‘या’ मालमत्तांची विक्री करणार सरकार, विक्री प्रक्रिया झाली सुरू\nदसर्‍याला रावणाला जाळले तर होईल FIR श्रीकृष्णाच्या मथुरामध्ये बांधले जाणार रावण महाराजांचे मंदिर\nदसर्‍याला रावणाला जाळले तर होईल FIR श्रीकृष्णाच्या मथुरामध्ये बांधले जाणार रावण महाराजांचे मंदिर\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये चोरी, चोरट्यांचा लाखो रुपयांवर डल्ला\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यात (Pune Crime) घरफोडीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. पुणे (Pune Crime) शहरातील मार्केटयार्ड (Marketyard) परिसरात...\nPavana Dam | पवना धरणातून 3,500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nPM Modi | PM मोदींची मोठी घोषणा मराठीसह ‘या’ 5 भाषांमध्ये करता येणार इंजिनिअरिंग\nPolice Suspended | पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण\n ‘ऑनलाइन क्लास’ मुलांसाठी अतिशय धोकादायक, शरीरासह मेंदूवर सुद्धा होतोय वाईट परिणाम, जाणून घ्या\nWeather Update | आगामी 4 दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात मुसळधार पावसाचा इशारा\nPM Modi | ‘नवीन शिक्षण धोरण कोणत्याही दबावापासून मुक्त, विद्यार्थी काय शिकणारे हे फक्त संस्था ठरवू शकत नाही’ – पीएम मोदी\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 304 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी\nPMRDA |PMRDA विकास आराखड्याचे प्रारूप मान्य, नागरिकांच्या सुचना व हरकती मागविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n‘अजितदादा नाराज आहेत, अरे ’ कशाला एकनाथ खडसेंच्या प्रवेशावेळी शरद पवारांनी केलं स्पष्ट\nGold Price Today | सोन्याचा दर वाढून 46,753 रुपयांवर पोहचला, चांदीही महागली; जाणून घ्या आजचे दर\nPune Corporation | मंडई विद्यापीठ कट्टावर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसोबत मनसोक्त चर्चा; माजी मंत्री रमेश बागवे म्हणाले – ‘काँग्रेस स्वबळावर पुणे महानगरपालिका लढायला सक्षम’\n तीन आठवड्यातच मोडला संसार; नवोदित अभिनेत्रीचा अपघातात जागीच मृत्यू\nModi Government | अधिकार्‍यांच्या कामाचा आढावा घेणार मोदी सरकार, 50 वर्षांवरील अकार्यक्षम ऑफिसरला करणार सेवानिवृत्त \nMaharashtra Unlock | राज्यातील 14 जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता, यादी मुख्यमंत्र्यांकडे सादर\nChanges From 1st August | बदललेल्या नियमांमुळे 1 ऑगस्टपासून दैनंदिन व्यवहारांवर होणार परिणाम, ‘या’ गोष्टी बदलणार; जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/former-mla-of-pandharpur-sudhakar-ramchandra-paricharak-passed-away-he-was-known-as-a-co-operative-doctor-127626615.html", "date_download": "2021-07-29T23:05:29Z", "digest": "sha1:NGBTGL66KGWA6H2XYJGZ2PPJBSNFVWY4", "length": 13330, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Former MLA of Pandharpur Sudhakar Ramchandra Paricharak passed away, he was known as a co-operative doctor | पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर रामचंद्र परिचारक यांचे निधन, सहकारातील डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनिधन:पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर रामचंद्र परिचारक यांचे निधन, सहकारातील डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती\nपंत, श्रीमंत आणि मालक म्हणुन मिळविला होता नावलौकीक\nपंढरपूरचे माजी आमदार आणि सहकारातील डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे सुधाकर रामचंद्र परिचारक (वय ८४) यांचे पुणे येथील एका खासगी रुग्णालयात सोमवारी रात्री साडे अकरा वाजता अल्प आजाराने निधन झाले. त्याच्या ज्येष्ठ बंधूवरही पुण्यातच उपचार चालू आहेत.\nसुधाकरपंत यांच्यामागे मागे एक भाऊ, पुतणे, सुना तसेच नातव��डे आणि पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांनी सलग पाच वेळा पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे त्यांनी प्रतिनिधीत्व केले होते. दरम्यान त्यांच्या निधनामुळे सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.\nपंढरपूर अर्बंन बँक, श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना, टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची यशस्वीपणे त्यांनी धुरा सांभाळली होती. पांडुरंग आणि भीमा सहकारी साखर कारखान्यास कर्जाच्या खाईतून बाहेर काढून त्यांनी जिल्ह्यात सर्वाधिक दर देणारे साखर कारखाने म्हणून नावलौकिक मिळवुन दिला होता. सहकारी संस्थांच्या सभासदांचे हित जोपासत कोणतीही संस्था आदर्शपणे कशी चालवावी याचे कौशल्य त्यांच्याकडेच होते. त्यामुळेच सहकाराचे डॉक्टर म्हणून देखील आवर्जून त्यांचा उल्लेख केला जात होता. सोलापूर जिल्हा परिषद, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघ आदीं संस्थांवर देखील आपला दबदबा ठेवत जिल्ह्यातील राजकारणात स्वत:चे भक्कम असे स्थान पंतांनी निर्माण केले होते.\nपरिचारकांनी जनता पक्षातर्फे १९७८ मध्ये पहिल्यांदा पंढरपूर विधानसभेची निवडणूक लढविली होती. या निवडणूकीत ओदुंबर पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र पराभवाने ते खचून गेले नाहीत. पुढे १९८५ मध्ये पहिल्यांदा ओदुंबर पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या यशवंतभाऊ पाटील यांचा मोठ्या फरकाने त्यांनी पराभव केला. त्या नंतर पराभव कसला तो परिचारकांनी पाहिला नाही. १९९० मध्ये काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवत जनता दलाचे पी.बी.पाटील यांचा तर १९९५ मध्ये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ओदुंबर पाटील यांचे पुत्र राजाभाऊ पाटील यांचा पराभव त्यांनी केला. राज्याच्या राजकारणात वसंतदादा पाटील गटाचे म्हणून सुरुवातीला त्यांची, विजसिंह मोहिते आणि जिल्ह्यातील अन्य नेत्यांची ओळख होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी काळाची पाऊले ओळखत जिल्ह्यातील विजयसिंह मोहित्यांसह इतर मातब्बर नेत्यांना शरद पवारांच्या पाठीशी उभे करण्यात पंतांचा सिंहाचा वाटा होता.\nदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे १९९९ मध्ये त्यांनी निवडणूक लढवून अपक्ष उमेदवार वसंतराव काळे यांचा पराभव केला होता. २००४ मध्ये यशवंतभाऊ पाटील यांचे पुत्र राजुबापू उर्फ पांडुरंग पाटील यां���ा देखील त्यांनी पराभूत केले होते. मात्र २००९ मधील विधानसभेच्या निवडणुकीवेळी प्रचाराचा नारळ फोडून देखील विजयसिंह मोहितेंसाठी आपला हक्काचा पंढरपूर विधानसभा मतदार संघ त्यांनी सोडला होता. या निवडणूकीत विजयसिंहाना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे मोहिते आणि परिचारकांमध्ये काहीकाळ कटुता निर्माण झाली होती. पुढे २०१४ मध्ये पुतणे प्रशांत परिचारक यांना निवडणूकीच्या रिंगणात त्यांनी उतरले होते. मात्र प्रशांत यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. पराभवाने खचून न जाता भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून विधान परिषदेवर पुन्हा प्रशांत यांना निवडून आणण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती.\nनुकत्याच २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत ८३ वय असताना देखील एखाद्या तरुणाला लाजवेल अशा पध्दतीने प्रचारात सक्रीय राहून भाजपच्या वतीने त्यांनी निवडणूक लढविली होती. मात्र दुर्देवाने पराभवाला त्यांना सामोरे जावे लागले. या देखील निवडणूकीत पराभवाने खचून न जाता सार्वजनिक कार्यक्रमातून ते सक्रीय रहात होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे उपचारासाठी पुणे येथे त्यांना दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील पितामह हरपल्याची भावना सर्वसामान्यांतून आपसुकच व्यक्त होताना ऐकावयास मिळत आहे.\nपंत, श्रीमंत आणि मालक म्हणुन मिळविला होता नावलौकिक\nसुधाकर परिचारकांनी राज्य राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत तोट्यातील महामंडळाचा तोटा काही प्रमाणात कमी करुन त्याच महामंडळाची फायद्याच्या दिशेने वाटचाल करण्याची किमया त्यांनी करुन दाखविली होती. लोकांमध्ये मिसळुन काम करण्याचा त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे सर्वसामान्यांत त्यांच्या बद्दल विशेष आपुलकी होती. या आपुलकी पोटीच ज्येष्ठ नेते शरद पवार, गणपतराव देशमुख यांच्या पासून ते संपुर्ण राज्यभरात पंत,श्रीमंत किंवा मालक म्हणून आदराने त्यांचा उल्लेख केला जात असे. राजकीय कारकीर्दीतील आपल्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंतांचा राजकारणातील संत म्हणून देखील आवर्जुन उल्लेख होत असे. आपल्या पक्षासह राज्यातील इतर राजकीय पक्षांमधील वरिष्ठ नेते मंडळी देखील त्यां��ा शब्द प्रमाण मानत असत. राजकारणातील प्रदीर्घ अनुभवामुळेच जिल्ह्यातील नेते वडिलकीच्या नात्याने आवर्जुन पंतांचा सल्ला देखील घेत असत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/among-pankaja-munde-many-bjp-leaders-are-in-contact-with-us-shivsena-mp-sanjay-raut-126191448.html", "date_download": "2021-07-29T22:38:56Z", "digest": "sha1:VJNLKBROG4WF5LSLNQKOO3CCCDL3RQPR", "length": 5471, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Among Pankaja Munde many BJP leaders are in contact with us- Shivsena MP Sanjay Raut | 'पंकजा मुंडेच काय, भाजपचे बडे नेते आमच्या संपर्कात', संजय राऊतांचा खळबळजनक दावा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'पंकजा मुंडेच काय, भाजपचे बडे नेते आमच्या संपर्कात', संजय राऊतांचा खळबळजनक दावा\nफेसबूक पोस्टनंतर मुंडे पक्ष सोडणार असल्याचा चर्चा सुरू\nनाशिक- पंकजा मुंडेसोबत भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. पंकजा मुंडेनी केलेल्या फेसबूक पोस्टनंतर त्या भाजपला सोडचिठ्ठी देणार, या चर्चांना उधाण आले आहे. यावर संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फक्त पंकजा मुंडेच नाही तर राज्यातले भाजपचे बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषद बोलत होते.\nपंकजा मुंडे लवकरच राजकीय भूकंप घडवणार अशा चर्चा सुरू असताना संजय राऊतांनी हे विधान केल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये पंकजा मुंडेचा भाऊ धनंजय मुंडेंकडून धक्कादायक पराभव झाला. त्यानंतर राज्यातील सत्ता भाजपने गमावली. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आता स्थापन झाले आहे. या सर्व घडामोडीनंतर पंकजा मुंडे यांनी राज्यात राजकीय भूकंप घडवण्याची तयारी सुरु केली असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. रविवारी पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांसाठी फेसबूकवर पोस्ट लिहिली आहे. आपला निर्णय, भविष्यातील भूमिका त्या 12 डिसेंबरला जाहीर करणार आहेत.\nन्या. भानुमतींचा पेटारा उघडू नका किंवा इतिहास नव्याने लिहिण्याचा प्रयत्न करू नका : मुस्लिम पक्ष\nदहा रुपयांत जेवण राहू द्या, शिवसेनेने दाेन रुपयांत किमान वडापाव तरी द्यावा - सुप्रिया सुळे\nहिंदू आणि मुस्लिम पक्षाचे वकील न्यायालयात कट्टर विरोधक, मात्र बाहेर पक्के मित्र\nहिंदू पक्षकारांनी साडेसा�� लाख, मुस्लिम पक्षकारांनी काढल्या ५ लाख फोटोकॉपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/neha-kakkar-says-goodbye-to-social-media-for-couple-of-days-after-chaos-on-this-platform-mhjb-460315.html", "date_download": "2021-07-29T21:09:09Z", "digest": "sha1:GIQ7TUSAKSDWOKSM567QYOFTBIKKRLTW", "length": 6471, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गायिका नेहा कक्कर म्हणाली- 'काळजी करू नका, मी मरणार नाही फक्त...'– News18 Lokmat", "raw_content": "\nगायिका नेहा कक्कर म्हणाली- 'काळजी करू नका, मी मरणार नाही फक्त...'\nबॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने (Neha Kakkar) सोशल मीडियाला अलविदा केले आहे.\nबॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने (Neha Kakkar) सोशल मीडियाला अलविदा केले आहे.\nमुंबई, 23 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) चं अचानक जाणं हा सर्वांसाठी मोठा धक्का होता. यानंतर सोशल मीडियावर विविध विषयांवरून चर्चा होत आहे. काहीजण नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं बोलत आहेत तर अनेकांनी त्याचा मृत्यू बॉलिवूडमधील नेपोटिझमशी जोडला आहे. सोशल मीडियावर अनेक कलाकारांना, दिग्दर्शक-निर्मात्यांना चाहत्यांकडून किंवा इतर काही सेलिब्रिटींकडून लक्ष्य केलं जात आहे. सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं जात आहे. अशावेळी बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने (Neha Kakkar) सोशल मीडियाला अलविदा केले आहे. इन्स्टाग्रामवर लांबलचक पोस्ट शेअर करून तिने या आभासी दुनियेला काही काळासाठी राम राम केला आहे. यामध्ये ती म्हणते आहे की, 'मी पुन्हा झोपायला जात आहे. जेव्हा एक चांगले जग निर्माण होईल तेव्हा मला झोपेतून उठवा. एक असं जग जिथे स्वातंत्र्य, प्रेम, आदर, काळजी, मज्जा, स्वीकृती आणि चांगली माणसं असतील. अशी जागा जिथे द्वेष, नेपोटिझम, मत्सर, जजमेंट्स, हुकमती माणसं, हिटलर्स, खून, आत्महत्या आणि वाईट माणसं नाहीत. शुभरात्री काळजी करू नका मी मरणार नाही फक्त काही काळासाठी दूर जात आहे'. (हे वाचा-...जेव्हा करणसमोर कृती सेननने केलं होतं सुशांतचं कौतुक, पाहा VIDEO)\nगेल्या काही काळापासून असेच वाटत असल्याचं नेहा कक्करने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. त्याचप्रमाणे तिने ज्यांना वाईट वाटलं असेल त्यांची माफी देखील मागितली आहे. (हे वाचा-\"मी तुमची पॉवर काढून घेतली\", ट्विटर एक्झिटनंतर सोनाक्षीचं ट्रोलर्सना उत्तर)\nगायिका नेहा कक्कर म्हणाली- 'काळजी करू नका, मी मरणार नाही फक्त...'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE_%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A1_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A8", "date_download": "2021-07-29T23:23:02Z", "digest": "sha1:7HMDX3CUWXE4WRQITAE6WWAFS2BOHTWL", "length": 6490, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेलियम हायड्राइड आयन - विकिपीडिया", "raw_content": "\nजीएमओएल त्रिमितीय चित्रे चित्र १\nरसायनांची माहिती ही, काही विशेष नोंद केली नसल्यास, त्यांच्या सामान्य स्थितीतील आहे. (तापमान २५ °से. किंवा ७७ °फॅ. व दाब १०० किलोपास्कल)\nहेलियम हायड्राइड आयन हा हेलियम व विजाणूविरहित उदजन यांच्यापासून तयार झालेला धनप्रभारित आयन आहे.\nहेलियम हायड्राइड आयन (HeH+)\nनियॉनची संयुगे अद्याप माहित झालेली नाहीत.\nआरगॉन फ्लोरोहायड्राइड (HArF) • आरगॉनोडायफ्लोरोमिथॅनियम आयन (ArCF22+)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/mob-targets-tanishq-showroom-in-gujarat-on-his-advertisement-trolling-on-social-media-mhak-487656.html", "date_download": "2021-07-29T22:30:19Z", "digest": "sha1:YCM2ANXGPFZCGTHR6YTM6RRDSS53PIGQ", "length": 8158, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुजरातमध्ये ‘तनिष्क’च्या शोरूमवर हल्लाबोल, संतप्त जमावाने केली माफीची मागणी– News18 Lokmat", "raw_content": "\nगुजरातमध्ये ‘तनिष्क’च्या शोरूमवर हल्लाबोल, संतप्त जमावाने केली माफीची मागणी\nअशा काही वादाची आम्ही कल्पनाही केली नव्हती. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षीततेसाठी आम्ही ही जाहीरात मागे घेत आहोत असंही कंपनीने म्हटलं होतं.\nअशा काही वादाची आम्ही कल्पनाही केली नव्हती. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षीततेसाठी आम्ही ही जाहीरात मागे घेत आहोत असंही कंपनीने म्हटलं होतं.\nगांधीनगर 14 ऑक्टोबर: दागिण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘तनिष्क’च्या जाहीरातीचा वाद चिघळला आहे. गुजरात (Gujarat) मधल्या कच्‍छ जिल्ह्यातल्या गांधीधाममध्ये तनिष्‍क (Tanishq) च्या जाहिरातीवरून संतप्त जमावाने शोरूमवर हल्लाबोल केला. तनिष्क (Tanishq Advertisement) शोरूम च्या मॅनेजरला माफी मागायला भाग पाडलं. शेवटी मॅनेजरने माफीनामा लिहून तो बोर्डवर लावला तेव्हा कुठे जमाव परत गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. या जाहीरातीवरून वाद झाल्याने मंगळवारीच कंपनीने ही जाहीरात मागे घेतली हिती. या जाहीरातीत दोन वेगळ्या धर्मांचे कुटुंबीय दाखवण्यात आले होते. ही जाहीरात ही ‘लव्ह जिहाद’ला आणि बेगडी धर्मनिरपेक्षतेला प्रोत्साहन देणारी आहे असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर सोशल मीडियावरूनही त्या विरुद्ध कॅम्पेन चालवलं गेलं. नंतर तनिष्क ने निवेदन प्रसिद्ध करून आपली भूमिका मांडली होती. आम्हाला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. या जाहीरातीमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही खेद व्यक्त करतो असंही कंपनीने म्हटलं होतं. टाटांचा मोठा ब्रँड असलेल्या तनिष्कने दागिण्यांचा संग्रह ‘एकत्वम’साठी ही जाहीरात केली होती. 'होतं नव्हतं सगळं पावसानं नेलं'; हे PHOTOS पाहून डोळ्यात येतील अश्रू अशा काही वादाची आम्ही कल्पनाही केली नव्हती. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षीततेसाठी आम्ही ही जाहीरात मागे घेत आहोत असंही कंपनीने म्हटलं होतं. काय आहे जाहीरातीमध्ये तनिष्कच्या या जाहिरातीमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की, हिंदू मुलीचं मुस्लीम मुलाशी लग्न झालेलं असतं. तिच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम सुरू असतो. मुस्लीम मुलाचं कुटुंब हिंदू पद्धतीप्रमाणे तिचं डोहाळेजेवण करतं. तेव्हा हिंदू मुलगी आपल्या सासूला विचारते की, \"सासूबाई तुमच्या घरात ही परंपरा नाही. मग तुम्हीच हे का करत आहात. ...आणि एका क्षणात पुरात वाहून गेला तरुण, पाहा अंगावर शहारे आणणारा VIDEO तेव्हा तिची सासू तिला उत्तर देते की, पण मुलीला खुश ठेवण्याची परंपरा प्रत्येक घरात असतेच ना\". ही जाहिरात बघितल्यानंतर त्यावर लव्ह जिहादला (Love Jihad) पाठिंबा देणारी जाहिरात असल्याचा आरोप करण्यात आला. ट्विटरवर #BoyCottTanishq असा ट्रेंड सुरू झाला. त्यामुळे तनिष्कने हा व्हिडीओ यूट्यूब (Youtube)वरुन काढून टाकला आहे.\nगुजरातमध्ये ‘तनिष्क’च्या शोरूमवर हल्लाबोल, संतप्त जमावाने केली माफीची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/stories/travel-stories", "date_download": "2021-07-29T21:56:03Z", "digest": "sha1:FJPYJBT3FFSXX6HDDIG3FCEFMOV7GQ2H", "length": 20898, "nlines": 242, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "सर्वोत्कृष्ट प्रवास विशेष कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात | मातृभारती", "raw_content": "\nसर्वोत्कृष्ट प्रवास विशेष कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३६.\nआपण बघितलं जॉलीच्या जाण्याने सगळे खूप दुखावले गेले होते..... इन्फॅक्ट मी ही.... पण, कसं असतं जाणारा निघून जातो आणि जे त्या व्यक्तीत मन गुंतवून असतात त्यांचं कुठेतरी मनात असतं.... ...\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३५.\nफोनवर पलीकडचं ऐकून सचिनच्या हातून फोन खाली पडतो व तो खुर्चीत कोसळतो आणि त्याला भोवळ येते..... त्याच्या आवाजाने तावरे पळतच आत येतात.... तावरे : \"सर.... सर....\" सचिन कसाबसा उठत..... ...\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३४.\nइकडे हॉस्पिटलमध्ये सल्लू आणि आजी - आजोबा आले असतात..... पिल्लू, संजय आणि जया सोबत घरीच थांबणार असते..... कली आणि सल्लू चेअरवर बसले असतात..... तर, आजी - आजोबा येरझाऱ्या मारत ...\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३३.\nसकाळी..... हॉस्पिटलमध्ये सचिन पोहचतो..... आत जॉलीची ट्रीटमेंट सुरू असते....... आजी आणि आजोबा बाहेर बसून, डॉक्टरांची बाहेर येण्याची वाट बघत असतात..... सचिन : \"आई - बाबा..... आली का जॉली शुद्धीवर....\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३२.\nसल्लू, सचिन जवळ उभा असतो तर पिल्लु इकडून तिकडे प्रत्येकांच्या चेहऱ्याकडे कन्फ्युज नजरेने बघत रडवेली होते...... आजी तिला उचलून धरते...... आजी : \"यू आर स्ट्रॉंग ना..... डोन्ट क्राय...... चल ...\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३१.\nतिकडे जॉली एका सुमसान जागी पोहचते...... तिथे तिला एक एजेड लेडीज भेटते...... जॉली जाऊन तिला जोरात मिठी मारत....... जॉली : \"नॅन्सी....\" नॅन्सी : \"डोन्ट वरी जॉली बेबी..... आपलीच ...\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३०.\nसकाळी......... सगळे मस्त डायनिंग टेबलवर बसून हसत - खेळत नाष्टा एन्जॉय करत असतात...... आजोबा : \"कालचा फंक्शन अगदीच मस्त झाला असं मला माझ्या फ्रेंड्सनी फोन करून सांगितलं....\" आजी : ...\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २९.\nसकाळी...... सल्लू : \"सलमा यार..... क्या हैं चल ना बच्चा.... मुझें भीं तो रेडी होना हैं ना...... यार....\" पिल्लू : \"पकन मना....\" पिल्लू : \"पकन मना....\" सल्लू : \"अरे क्या तेरा पकन मना....\" सल्लू : \"अरे क्या तेरा पकन मना....\nका मन उदास झाले...नाविन्याचा शोध घेता न भान स्व: चे राहिले नेहमीच पैशांनी तोलले जाणारे अस्तित्व हे आज हरले... स्व: चे स्वप्�� जपता मन आज हरवून गेले काळजीने दुसऱ्यांच्या ...\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २८.\nसकाळपासूनच तयारीला सुरुवात झालेली.... आमच्यात हळद पहाटेच लागते नंतर सगळे हळद एन्जॉय करतात..... इथेही हळदीचं डेकोरेशन अल्मोस्ट झालंय फक्त आता जोडपी नटून येणार.... \nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २७.\nसकाळी....... आजी : \"हे सल्लू..... संगीत साठी परफॉर्मन्स कोणाचा आहे आज...\" सल्लू : \"अरे आम्मीजी.... तुझे नहीं पता\" सल्लू : \"अरे आम्मीजी.... तुझे नहीं पता....\" आजी : \"नहीं....\" सल्लू : \"अरे आम्मीजी... आपल्या एरियात एक मुलगी ...\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २६.\nसकाळी....... आजी : \"संजू बेटा मेहंदी नंतर लगेच संगीत साठी डेकोरेशन करून घे म्हणजे, संगीत दुपार नंतर सुरू करता येईल.....\" संजय : \"सांगितलं आहे आई..... रात्री सगळं सामान येईल.... ...\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २५.\n आज सगळे शॉपिंग करायला जाणार...... सल्लू : \"सलमा रूक..... सल्लू : \"सलमा रूक..... अरे......\" पिल्लू : \"पकल मना......\" सल्लू : \"पकलतो थांब.....\" सल्लू : \"पकलतो थांब.....\" आजी : \"काय सुरू आहे तुम्हा भावा - बहिणीचं....\" आजी : \"काय सुरू आहे तुम्हा भावा - बहिणीचं....\nप्रवास बिपीन बऱ्याच वेळापासून पुण्याला जाण्यासाठी बीडच्या बसस्थानकामध्ये उभा होता. उद्या त्याचा पुण्याला स्पर्धा परीक्षेचा पेपर होता. त्याला आजच इंजिनिअरिंगला जावून सात वर्ष झाली तरी अजून इंजिनिअरिंगच करत ...\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २४.\nसकाळी....... पिटर अंकल, जॉली आणि सोबत जॉलीची कजन कलिका आलेले असतात.... आजोबा ही आज घरी आले असल्याने आजी खुश असते.... संजयने सुट्टी घेतली असते तर सचिन इथल्या प्रोग्राम नंतर ...\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २३.\nकाही दिवस असेच जातात..... सचिन & जॉली विथ फॅमिली त्यांचं गेट - टू - गेदर नेहमीच होत असतं...... कधी - कधी ते दोघेच फिरायला सुद्धा जातात...... त्यांचं प्रेम दिवसेंदिवस ...\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २२.\nसदाशिवरावांचा केस सॉर्ट होऊन, सचिनला रिपोर्ट्स मिळाले असतात.... त्यांच्या मुलांना न्यायालयाकडून आदेश असतात की, एकतर त्यांनी काही रक्कम महिन्याला आपल्या वडिलांना देऊ करावी..... किंवा त्यांना स्वतःसोबत घेऊन जावे आणि ...\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २१.\nसल्लू आणि सचिन घरी येतात........ सल्लू : \"यारू.... मुझे बात करनी हैं तुझसे.....\" सचिन : \"हा बोल ना सल्लू.....\" सचिन : \"हा बोल ना सल्लू.....\" गाडी पार्क करत सचिन बोलत असतो...... स���्लू : \"यारू....... मुझे ...\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २०.\nसकाळी...... सगळे उठून, फ्रेश होतात आणि डायनिंग टेबलवर येऊन बसतात.... सल्लू : \"माँई.....\" जया : \"हां हां..... लाती हुं तेरी सलमा कों......\" जया : \"हां हां..... लाती हुं तेरी सलमा कों......\" ऊर्वी : \"..\" आजी : \"बेटा ऊर्वी, ...\nदोन वर्षांपूर्वी मावसजाऊ केनिया फिरायला आली होती, तेव्हा पहिल्यांदा केनिया सफारी केली. खूप सारे प्राणी, पक्षी, तानझानिया-केनिया बॉर्डर, आणि सगळ्यात जास्त पर्यटक जुलै-ऑगस्ट ह्या महिन्यात ज्यासाठी येतात ते वाईल्ड ...\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १९.\nसचिन सोबत सगळे आत येतात....... कॉन्स्टेबल एश्वर्या धावत जाऊन, पिल्लूला उचलून घेते....... एश्वर्या : \"ओले मेला बच्चा...... कसाय तू...... मिस नाय केलं माशीला.... मेला क्यूट बच्चा......\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १८.\nआजी, आजोबा घरी येतात........ जया आतून पिण्यासाठी पाणी एका ट्रेमध्ये घेऊन येते...... सगळे हॉलमध्ये बसले असतात..... आजोबा : \"अरे वाह..... डेकोरेशन तर एकदमच भारी......\nआम्ही युगांडाला असताना भारतात सुट्टीसाठी जाताना ४ दिवस दुबई बघून नंतर भारतात जायचे हे ठरवले. तिथल्याच एका एजन्टकडे बुकिंग केले तेव्हा त्याने विचारले की अजून एका कपलला दुबई बघायचे ...\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १७.\nसकाळी...... सगळे @०६:०० वाजता उठून तयारीला लागले...... लाईटींग्स, बलून्स, आणि अजुन काय ते सर्व करायचं ठरलं की सोपं नसतं ओ..... म्हणून, आज सकाळ पासूनच सगळे भिडले...... जया : \"नाष्टा ...\nअन्न आणि कृती |\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १६.\nरूम आत येऊन त्या व्यक्तीने आजीला आत बेडवर बसवले आणि आतून दार लावून घेतला....... नंतर आजीसमोर येऊन ती व्यक्ती उभी झाली...... आजी एकदम रागात त्या व्यक्तीवर धावून, चेहऱ्यावरचे मास्क ...\nमाझी आई युगांडाला आमच्याबरोबर थोड्या दिवसांसाठी राहायला आली होती. त्यावेळी तिला वेगवेगळी ठिकाणे दाखवण्यासाठी खूप फिरलो. खूप साऱ्या ट्रिप्स अविस्मरणीय होत्या पण त्यातली एक ट्रिप कायम लक्षात राहिली ती ...\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १५.\nआज १४ सप्टेंबर.....☺️ अर्थात उद्या आपल्या पिल्लूचा बर्थ डे असणार...... मग आज धावपळ नसून कसं चालायचं नाही का❣️ चला मग या कोण - कुठ - काय - कसं हे ...\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १४.\nसकाळी..... जया : \"सल्लू झाला का फ्रेश बाळा.... ये ब्रेक फास्ट तयार आहे......☺️ संजू..... आई या सगळे..... दादा ये की, नंतर त्य�� तुझ्या रोपांना पाणी दे..... आई या सगळे..... दादा ये की, नंतर त्या तुझ्या रोपांना पाणी दे.....\nरोमांचक प्रवास - East Africa\nमाझा सगळ्यात पहिला परदेशप्रवास - घाना (East Africa). खूप छान देश आहे हा. छान infrastructure आणि लोकपण खूप चांगली आहेत. नशिबाने तिथे पोहोचलो आणी 2 ते 3 दिवसात ...\nप्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १३.\nआज एका आठवड्यानंतर संजय घरी परतलाय....... आजी : \"तर मग संजू, कशी झाली तुझी टूर......\" संजय : \"मस्तच आई.......☺️ गोवळलकर अँड सन्स ने एक गाव दत्तक घेतलंय..... त्यात आम्ही ...\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nलॉगिन करून आपण मातृभारतीच्या \"वापरल्या गेलेल्या संज्ञा\" आणि \"गोपनीयता धोरण\" यांना सहमती देता\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.info-about.ru/1/140/home.html", "date_download": "2021-07-29T21:49:32Z", "digest": "sha1:G4KOXN3TRCWWUEMG3DQHXKWYF64N666S", "length": 47958, "nlines": 361, "source_domain": "mr.info-about.ru", "title": "Free online encyclopedia. Did you know? page 140", "raw_content": "\nदिनेश आणि तारकेश्वरी राठोड\nशिनेकॉक हिल्स गोल्फ क्लब\n२००५ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री\n२०१६ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री\n२०१७ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री\n२०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री\n२०१९ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री\nक्रीडा क्रिकेट फुटबॉल चित्रकथा दूरचित्रवाहिनी पर्यटन पाककला इंटरनेट रेडियो चित्रपट बॉलीवूड नृत्य संगीत व्यंगचित्र काव्य शिल्पकला नाटक इतिहास कालमापन संस्कृती देशानुसार इतिहास युद्ध महायुद्धे साम्राज्ये समाजशास्त्र भूगोल कला आणि संस्कृती विश्वास अभियांत्रिकी विज्ञान आरोग्य मनोरंजन पर्यावरण व्यक्ती आणि वल्ली साहित्य भाषा\nज्ञानोदय हे अहमदनगर येथून प्रकाशित होणारे वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र १८४३ साली सुरू झाले. अमेरिकन मराठी मिशनने याची सुरुवात केली. ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे हा याचा मुख्य उदेश होता. हे वृतपत्र आजही सुरू आहे.\nतरूण भारत हे महाराष्ट्रातील अनेक शहरांतून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेड कंपनीमार्फत प्रकाशित केले जाते. नागपूर येथे याचे मुख्यालय असून अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, अकोला, ...\nतरूण भारत हे शहरांतून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र आहे. कर्नाटकातील बेळगाव शहरात याचे मुख्यालय असून गोवा, कोल्हापूर येथूनही याच्या आवृत्त���या प्रकाशित होतात. गावकरी नाशिकचे आत्ताचे सुप्रसिद्ध दैनिक गावकरी हे प्रथम मालेगाव येथे सुर ...\nभारतामधील सर्वात मोठ्या मीडिया हाऊस म्हणजेच दैनिक भास्कर ग्रुपने १९५८ मध्ये भोपाळ येथून हिंदी आवृत्ती सुरु केली. २००३ मध्ये गुजरातमधील अहमदाबाद येथे गुजराती आवृत्ती सुरु करण्यात आली आणि त्यानंतर २९ मे २०११ रोजी दैनिक भास्कर ग्रुपने महाराष्ट्रामध् ...\nदीनबंधू या वृत्तपत्राची सुरुवात बहुजन समाजात जागृती व्हावी व त्यांचा उध्दार करण्यासाठी सुरु केले होते. महात्मा फुले यांचे एक जवळचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू पत्र सुरु केले. कृष्णराव भालेकर यांनी पुण्यात १ जानेवारी १८७७ साली दीनबंधू पत् ...\nदीनमित्र हे सर्वस्वी निराळ्या पठडीतले, केसरी परंपरेच्या व विचारांच्या विरोधी असे वृत्तपत्र होते. या पत्राचे आणखी एक वेगळेपण असे की ते पत्र अक्षरशः एक हाती चालवण्यात येत असे. हे पत्र खऱ्या अर्थाने ग्रामीण होते. १८८४ साली दीनबंधू सार्वजनिक सभेची स् ...\nनवा काळ हे महाराष्ट्रातील मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे दैनिक वृत्तपत्र आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर या दैनिक वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक होते. मुंबईतील गिरगावातून हे वृत्तपत्र प्रकाशित होते.\nप्रबुद्ध भारत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुरू केलेले एक वृत्तपत्र आहे. १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म ग्रहण केला. यासोबतच ‘जनता’ वृत्तपत्राचे नाव बदलून त्यांनी ‘प्रबुद्ध भारत’ करून टाकले. या पत्राच्या मुखशीर्षावर ‘अखिल ...\nअखबार पत्राला आपला संसार फार दिवस चालू ठेवणे शक्य झाल्याचे आढळत नाही. ते लौकरच बंद पडले. अखबार नंतर निघालेले प्रभाकर हे पत्र मात्र बरीच वर्ष म्हणजे किमान २० वर्ष तरी अव्याहतपणे चालू राहिले. प्रभाकर पत्र गोविंद विठ्ठल उर्फ भाऊ महाजन तथा कुंटे यांन ...\nप्रहार हे महाराष्ट्रातील मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र ऑक्टोबर ९, इ.स. २००८ रोजी सुरू झाले. महाराष्ट्रातील राजकीय नेते नारायण राणे हे याचे सल्लागार संपादक आहेत. तर २०१५ पर्यंत महेश बळीराम म्हात्रे हे त्याचे संपादक होते ...\nभाला या पत्राची निर्मिती भास्कर बळवंत, लक्ष्मण बळवंत आणि दिनकर बळवंत या भोपटकर बंधूंनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केली होती. याचा पहिला अंक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिनांक ०५ एप्रिल १९०५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. भाला हे पत्र आपल्य ...\nआचार्य प्र. के. अत्रे त्यांचे मुंबईत निघालेले आणि सतत गाजत राहिलेले दैनिक मराठा हे पत्र सर्वस्वी संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे अपत्य होते. त्या लढ्याच्या गरजेतून, भांडवलाची व अन्य काही तरतूद झालेली नसताना मराठा पत्र काढण्याची घोषणा अत्रे यांनी उस्फू ...\nकेसरीच्याच परंपरेतील, पण मध्यप्रांत वऱ्हाड या हिंदी व मराठी भाषांचा वापर असलेल्या द्विभाषी प्रांतात गाजलेले पत्र म्हणून महाराष्ट्र या पत्राचा उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्र पत्र सुरु करून ते लोकप्रिय करण्यात पुण्यातुन नागपूरला गेलेले लो. टिळकांच् ...\nमहाराष्ट्र टाइम्स हे मुंबईमधून प्रकाशित होणारे एक सुप्रसिद्ध मराठी दैनिक आहे. ते द टाइम्स ऑफ इंडिया ‌ या गटाच्या मालकीचे वृत्तपत्र आहे. द्वा.भ.कर्णिक, गोविंद तळवलकर, कुमार केतकर, भरतकुमार राऊत, अशोक पानवलकर असे नामवंत पत्रकार महाराष्ट्र टाइम्सच्य ...\nमूकनायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. १९२० साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे. पांडुरंग ...\nलोकमत हे भारताच्या अकोला, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, नागपूर, नाशिक, पणजी, पुणे, मुंबई, नवी दिल्ली, सोलापूर या बारा शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. मुख्यालय - नागपूर, महाराष्ट्र लोकमत हे मराठीतील एक अग्रगण्य दैनिक आहे. महाराष्ट्रा ...\nस्वतंत्र मराठी भाषिक राज्यांसाठी झालेल्या लढ्यातून मुंबईत मराठा दैनिक निघाले. विशाल सह्याद्री हे वृत्तपत्र ३० मे १९५८ रोजी प्रसिद्ध झाले आहे. पत्राचे पहिले संपादक अनंतराव पाटील यांनी २३ वर्षे सातत्याने पत्राची धुरा वाहिली. काँग्रेस पक्षाचे अधिकृत ...\nसकाळ हे भारताच्या पुणे शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. सकाळ हे वृत्तपत्र डॉ. नानासाहेब परूळेकर यांनी पुण्यात एक जानेवारी १९३२ रोजी सुरू केले. २१ सप्टेंबर १९८७ पासून या वृत्तपत्राचा ताबा पुण्यातील उद्योजक प्रताप पवार यांच्याकडे आला. सकाळ पु ...\nसमता हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्र��चे प्रकाशन २९ जून, इ.स. १९२८ रोजी झाले. हे वृत्तपत्र डॉ. आंबेडकरांद्वारा समाज सुधार हेतू स्थापित संस्था समता संघाचे मुखपत्र होते. याचे संपादक म्हणून बाबासाहेबांनी देवर ...\nसुराज्य हे महाराष्ट्राच्या सोलापूर शहरातून प्रकाशित होणारे वृत्तपत्र आहे. सोलापुरातील राजकीय आणि गुन्हेगारीच्या बातम्यांमधील नेहमी एक पाऊल पुढे असणारे दैनिक म्हणून सुराज्यची ओळख आहे. या दैनिकाने नुकतेच १६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. दैनिक सुराज ...\nटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादी\nटोपणनावाला इंग्रजीत निकनेम म्हणतात. मराठीले अनेक लेखक निकनेमने लेखन करीत आलेले आहेत, काहीजण अजूनही करतात. अशा टोपणनावाने लिखाण करणाऱ्या लेखकांची ही अपूर्ण यादी:- रामकृष्ण माधव चोणकर: हरी माधव समर्थ भा.रा. भागवत: संप्रस्त विष्णुशास्त्री चिपळूणकर: ...\nअनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी आपली एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग. आदम\nअनिल बाबुराव गव्हाणे हे ग्रामीण भागातील साहित्यिक आहेत. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यात त्यांचे बोरगाव हे गाव होय. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ते बी.ए. झाले आहेत. त्यांचा बळीराजा हा कवितासंग्रह प्रकाशित झ ...\nकोलटकरांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण तेथील राजाराम माध्यमिक विद्यालयात झाले. मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌सचे पदवीधारक असलेले कोलटकर एक उत्तम ग्राफिक्स डिझायनर व जाहिरात क्षेत्रातील अत्यंत यशस्वी कलादिग्दर्शक होते. १९५०–१९ ...\nडॉ. अशोक प्रभाकर कामत हे एक हिंदी-मराठी साहित्यिक आणि संतवाङ्‌मयाचे चिकित्सक अभ्यासक आहेत. आयुष्यात भेटलेल्या मोठ्या लोकांच्या सहवासामुळे त्यांना ग्रंथसंग्रह, वाचन व लेखन या चांगल्या सवयी जडल्या, असे ते सांगतात. त्यांचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह १२ हज ...\nअनंततनय ऊर्फ दत्तात्रेय अनंत आपटे हे एक मराठी कवी होते. ह्यांचे मूळ गाव जुन्नर. स्कूल-फायनलपर्यंत शिकल्यावर त्यांनी पुणे जिल्ह्यातील खेड येथे १२ वर्षे शिक्षकाची नोकरी केली. त्या काळात तेथील सत्पुरुष चंडिराममहाराज यांचे पद्यमय चरित्र त्यांनी लिहून ...\nवासुदेव गोविंद आपटे हे ���राठी लेखक, भाषांतरकार, पत्रकार, आनंद मासिकाचे संस्थापक व संपादक, बंगाली कथा-कादंबऱ्यांचे अनुवादक, निबंधकार व कोशकार होते. कलकत्ता विद्यापीठाची बी. ए. परीक्षा सन १८९६मध्ये उत्तीर्ण झाल्यावर ते नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजात एक ...\nएकनाथ आव्हाड हे एक मराठी कवी आणि बालसाहित्य लेखक आहेत. कथाकथनातले बारकावे सांगण्यासाठी ते शिक्षकांसाठी शिबिरे घेतात. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाने त्यांचे गंमत गाणी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. तीन ते पाच वर्षं वयोगटातील मुलांसाठी ...\nबालाजी मदन इंगळे १७ ऑगस्ट, १९७५:एकोंडी जहांगीर, उमरगा तालुका, उस्मानाबाद जिल्हा, महाराष्ट्र्ट््ट्र्ट्ट्र्ट््ट्र््ट्र्ट््ट्र्ट्ट्र्ट््ट्ट्र्ट्ट्र्ट््ट्र््ट्र्ट््ट्र्ट्ट्र्ट््ट) हे मराठी कवी, कादंबरीकार आहेत. त्यांनी एम.ए.मराठी, बी.एड. झाले असुन त् ...\nश्री.दि. इनामदार हे एक मराठी कवी आणि बालसाहित्यिक होते. मराठवाड्याचे रवींद्रनाथ टागोर, अशी त्यांची ख्याती होती. श्री.दि, इनामदार यांचे शिक्षण लातूर जिल्ह्यातील खामगाव येथे निजाम राजवटीत झाले. स्टेट बँक ऑफ हैदराबादचे प्रशासकीय सचिव या पदावरून ते १ ...\nगोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर जन्मः २३ ऑगस्ट १९१८ - मृत्यूः १४ मार्च २०१० हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृती ...\nरघुनाथ पांडुरंग करंदीकर हे मराठी भाषेतील पत्रांच्या व दैनंदिनींच्या संग्रहासाठी प्रसिद्ध असे साहित्यिक होते. ते मराठी भाषा व संस्कृती यांचे कडवे अभिमानी होते. इ.स. १८४०मध्ये ते वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते वकिली करण्याकरिता साताऱ्यात स्था ...\nनामदेव चंद्रभान कांबळे हे मराठी लेखक, पत्रकार व शिक्षक आहेत. त्यांना राघव वेळ या कादंबरीसाठी इ.स. १९९५मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. विदर्भातील वाशीमच्या चपराशीपुऱ्यात राहणाऱ्या कांबळे यांच्या झोपडीला कुडाच्या भिंती होत्या. वीज किंवा नळ नव ...\nपदव्युत्तर शिक्षणानंतर लगेच ते मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. दासबोधाचा भाषाशास्त्रीय अभ्यास या विषयावर त्यांनी डॉक्टरेट मिळवली. संत साहित्य आणि अर्वाचीन साहित्यावरील कानड्यांचे अभ्यासपूर्ण लेखन विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. नाटक ...\nडॉ. कृष्णा रामभाऊ किरवले हे: महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, साहित्यिक व शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख होते. किरवले हे मूळचे बीड जिल्ह्यातील टाकळी आचार्य गावचे होते. नोकरीनिमित्ताने ते सोळा वर्षांपूर्वी कोल्हापूरला आ ...\nप्रा. डो. किशोर सानप हे एक मराठी लेखक, कवी आणि साहित्य-समीक्षक आहेत. त्यांनी डॉ. श.नु. पठाण यांच्या ’वेदना आणि प्रेरणा’ या आत्मचरित्राला एक दीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. ’साहित्य संमेलने लग्नासारखी उत्सवी होत आहेत’ या विषयावर दैनिक लोकमतने किशोर स ...\nनरहर कुरुंदकर हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते. कुरुंदकर यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील नांदापूर गावात झाला. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा हे त्यांचे मूळ गाव. त्यांनी प्र ...\nकुलकर्ण्यांचा जन्म महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या कुलकर्णी यांनी १९४० मध्ये तर्खडकर सुवर्णपदकासह बी.ए.ची पदवी प्राप्त केली. ते मुंबई विद्यापीठातून १९४२ मध्ये एम.ए. झाले आणि मराठी ...\nविष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाड ...\nचिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील बागलांची राई, तेंडोली येथे झाला. त्यांच्या शिक्षणाची सुरुवात १९३६साली वेंगुर्ले येथून झाली. इ.स. १९३७ साली खानोलकर कुटुंब वेंगुर्ले सोडून सावंतवाडी येथे आले. सुरुवातीला त्यांच्या वडिलांचं ...\nडॉ. राजन गणपती गवस यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ या गावी २१ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. गवस हे मराठीतील नामवंत लेखक आहेत. त्यांच्या तणकट या कादंबरीला २००१ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. राजन गवस यांचे रव ...\nप्राचार्य डॉ. सदाशिव रामचंद्र ऊर्फ स.रा. गाडगीळ हे मराठीतील समीक्षक तसेच भारतीय व पाश्चिमात्य साहित्याचे अभ्यासक होते. स्त्��ीप्रधान समाजव्यवस्था, बौद्धधर्म, मानववंशशास्त्र आणि भारतीय साहित्यशास्त्र हे गाडगीळांचे चिंतनाचे विषय होते. महात्मा बसवेश् ...\nज्ञानराज काशिनाथ गायकवाड राजवंश हे एक मराठी व हिंदी भाषेतील लेखक व माजी प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म सरकोली येथे माता लक्ष्मीबाई आणि पिता काशिनाथ यांच्या महार जातीच्या ग्रामीण कुटुंबात २५ सप्टेंबर १९३८ रोजी झाला. त्यांचे मूळ गाव ढवळस होते.\nचंद्रशेखर गोखले हे एक मराठी कथालेखक व कवी आहेत. ते चारोळी लेखनासाठी अधिक प्रसिद्ध आहेत. चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्यानी एके काळी सर्वांना झपाटून टाकले होते. त्यावेळी चंद्रशेखर गोखले यांचा ‘मी माझा’ हा काव्यसंग्रह तरुणांमध्ये तुफान लोकप्रिय झाल ...\nदत्तात्रय गणेश गोडसे हे इतिहासकार, नाटककार, चित्रकार, नेपथ्यकार, लेखक, कला समीक्षक व १९८८ चे संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते होते. त्यांनी वि.का. राजवाडे, म.वि धोंड यांना अनुसरून फक्त मराठी भाषेत लेखन केले.\nगो.पु. देशपांडे हे एक मराठी नाटककार, कवि आणि निबंधलेखक होते. सातारा जिल्ह्यातील रहितमतपूर हे त्यांचे गाव. त्यांना शाळेत घातल्यावर देशपांडे यांनी दीड वर्षातच पहिली ते तिसरी हा अभ्यास पुरा केला होता. रहिमतपूरहून ते १९५४मध्ये मॅट्रिक झाले, आणि पुढील ...\nदिलीप पु. चित्रे हे मराठी कवी, कथालेखक, समीक्षक, चित्रकार, शिल्पकार होते. मराठी साहित्यविश्वातील मानाचे पान समजल्या जाणा-या लघुनियतकालिक चळवळीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या मराठी साहित्याची जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश भाषांतरे झाली आहेत.\nसंताजी जगनाडे हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे - अर्थात तुकाराम गाथेचे - लेखनिक होते. महाराष्ट्रातील सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. )★☆संत श्री संताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग☆★)भाग-1{क्र. 1 } माझिया जाती ...\nलक्ष्मण नारायण जोशी हे एक मराठीतील ऐतिहासिक आख्यायिकांचे संग्राहक, लेखक, ग्रंथसंपादक व पत्रकार होते. त्यांनी शेक्सपियरच्या तीन नाटकांचे मराठीत रूपांतर केले आहे. इ.स. २००७मध्ये ल.ना. जोशींच्या निधनाला ६० वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे त्यांनी लिहिलेल् ...\nचिंतामण विनायक जोशी हे विनोदी साहित्यासाठी प्रसिद्ध असलेले मराठी लेखक होते. पाली भाषेचा त्यांचा विशेष अभ्यास होता. ब��ोदे महाविद्यालयात ते पाली विषयाचे प्राध्यापक होते. त्यांचे वडील विनायक रामचंद्र जोशी हे शिक्षक होते. त्यांनी आगरकर यांच्या सुधारक ...\nदिनेश आणि तारकेश्वरी राठोड\nशिनेकॉक हिल्स गोल्फ क्लब\n२००५ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री\n२०१६ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री\n२०१७ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री\n२०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री\n२०१९ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pravinsthakur.blogspot.com/2019/02/ek-sankatacha-khada.html", "date_download": "2021-07-29T22:01:50Z", "digest": "sha1:WDRPNOJDI5TAFMSLV2T54Q2SG5IHCPJB", "length": 5633, "nlines": 123, "source_domain": "pravinsthakur.blogspot.com", "title": "एक संकटाचा खडा - Pravin Thakur Motivational Speaker Blog", "raw_content": "\nएका इमारतीचे बांधकाम चालू होते.\nअकराव्या मजल्यावर इंजीनियर होता.\nखाली कामगार काम करत होता.\nइंजिनियरला त्या कामगाराला कायतरी सांगायचे होते\nपरंतु त्याचा आवाज कामगारापर्यंत पोहोचत नव्हता.\nत्या कामगाराला सुचना कशा करायच्या\nयाचा विचार करत होता.\nइंजीनियर आपल्या खिशात हात घालतो एक रुपयांचा नाणे खाली फेकतो,\nत्याला वाटते ते एक रूपयाच नाण पाहून कामगार वर पाहील पण तसे काही होत नाही.\nकामगार ते पडलेलेे एक रूपयाच नाणं खिशात घालतो व आपले काम सुरू ठेवतो.\nइंजीनियर परत इकडे तिकडे पाहतो परत पाच रूपयाच नाणं खाली टाकतो\nआतातरी कामगार वर पाहील असं त्या इंजीनियरला वाटते पण तसं काही होता नाही\nपण तो कामगार वर काही पाहत नाही, परत कामगार ते पाच रूपयाच नाणंही खिशात घालतो आणि आपले काम सुरू ठेवतो\nआता इंजीनियर कामगाराच्या दिशेने वरून एक खडा टाकतो.\nआता मात्र कामगार खडा़ कोणी टाकला म्हणून लगेच वर बघतो\nअसेच काही माणसाचे झाले आहे\nदेव माणसाला नोकरी देतो\nज्यावेळी त्याला पैसा देतो त्यावेळी त्याचे लक्ष देवाकडे जात नाही.\nदेव माणसाला प्रमोशन देतो अधिक पैसा देतो तरीही माणसाचे लक्ष देवाकडे जात नाही\nमग देव माणसाच्या जीवनात एक संकटाचा खडा टाकतो\nमग मात्र माणसाचे लक्ष देवाकडे जातं\nमग माणूस देवाकडे हात जोडतो\nतर योग्य वेळीच आपण जर देवाकडे हात जोडले तर देव आपले लक्ष वेधण्यासाठी आपल्या आयुष्यात खडा टाकणार नाही\nयशस्वी होण्यासाठी तयारी केली पाहिजे | Marathi Motivational Story\nयशस्वी होण्यासाठी तयारी केली पाहिजे | Marathi Motivational Story\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/education-jobs/solapur-after-graduation-there-are-many-options-higher-education-and-job-good-career", "date_download": "2021-07-29T23:12:47Z", "digest": "sha1:U6OCSDFJPGRE3O57FZFNXHIBIKB6DRLF", "length": 18205, "nlines": 135, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ग्रॅज्युएशननंतर पुढे काय? जाणून घ्या चांगल्या करिअरसाठी उच्च शिक्षण व नोकरीचे अनेक पर्याय", "raw_content": "\nआपण कुठल्याही क्षेत्रातील ग्रॅज्युएट असल्यास, आपल्या कारकिर्दीत अनेक आश्‍चर्यकारक आणि आकर्षक पर्याय आहेत. आपण उच्च शिक्षण किंवा नोकरीमधून कोणताही पर्याय निवडू शकता. पदवीनंतर आपण डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्सद्वारे एक उत्तम करिअर देखील निवडू शकता...\n जाणून घ्या चांगल्या करिअरसाठी उच्च शिक्षण व नोकरीचे अनेक पर्याय\nसोलापूर : आपण पदवीधर विद्यार्थी असल्यास किंवा आपण नुकतेच पदवी संपादन केले असेल तर आपल्या मनात पहिला प्रश्न येईल की पुढे काय पदवीनंतर करिअर निवडताना आणि त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीबद्दल अनेकदा विद्यार्थी संभ्रमित असतात.\nआजकाल विद्यार्थ्यांसाठी करिअरचे अनेक पर्याय आहेत. तथापि, बऱ्याच पर्यायांमधून एक आणि योग्य कारकीर्द निवडणे खूप आव्हानात्मक आहे. जर आपण काही विशेष गोष्टी लक्षात ठेवून पुढे सरसावलात तर आपल्या उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी कोणता पर्याय चांगला आहे, हे आपल्याला समजू शकेल.\nपदवी (ग्रॅज्युएशन) नंतर काय करावे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण, आपण शैक्षणिक क्षेत्रात पुढे गेलेला आहात आणि आपल्यासाठी योग्य कारकीर्द निवडण्याचा निर्णय करण्याची योग्य वेळ आता आली आहे. भविष्यात आपल्यासाठी उत्तम कारकिर्दीचा मार्ग उघडला जाईल की नाही हे या वेळी घेतलेल्या निर्णयाने सिद्ध होईल. हा निर्णय घेणे इतके सोपे नसले तरी रोजगाराची बाजारपेठ झेप घेऊन वाढत आहे आणि बऱ्याच ऑफ बीट नोकऱ्या सध्या लोकप्रिय होत आहेत. म्हणूनच बीकॉम किंवा बीटेक केल्यावर तुम्ही अभियंता किंवा एमबीए करणे आवश्‍यक नाही. जर आपली आवड, कौशल्य आणि योग्यता इतर कोणत्याही क्षेत्रात असेल तर आपण आपल्या करिअरला योग्य ती दिशा देऊ शकता. हे केवळ आपले उच्च शिक्षण चालू ठेवण्यासच मदत करणार नाही तर आपण आपल्या इच्छित क्षेत्रात एक उत्तम करिअर आणि भविष्य तयार करण्यास सक्षम असाल.\nकरिअरचा योग्य पर्याय निवडणे कठीण\nहे खरे आहे, की जेव्हा योग्य करिअरची निवड करण्याची वेळ येते तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्‍न निर्माण होतात. मी अजून उच्च शिक्षण घेतले पाहि��े, की मला पदवीनंतरच चांगली नोकरी मिळेल यासाठी तुम्हाला प्रथम तुमची आवड माहीत असायला हवी. आपल्यासाठी काय चांगले आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा. जर ही पद्धत आपल्यासाठी प्रभावी ठरली नाही तर तुम्ही करिअर काउन्सलरचा सल्ला घेऊ शकता किंवा तुमच्या आवडत्या क्षेत्रात इंटर्नशिप घेऊन त्या क्षेत्रात आपली आवड आणि शक्‍यता किती आहे हे जाणून घ्या.\nपदवी आणि नोकरीमधून काय निवडायचे\nसर्वप्रथम तुम्ही घेतलेली पदवी तुम्हाला एक चांगली आणि आवडती नोकरी मिळविण्यासाठी पुरेसे आहे की नाही, हे समजून घेणे आवश्‍यक आहे. चांगली नोकरी मिळवण्यासाठी पुरेसे नाही असे आपल्याला वाटत असल्यास आपण उच्च शिक्षणाचा विचार केला पाहिजे. आपली कौशल्ये वाढविण्यासाठी व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा डिप्लोमा केला पाहिजे. जर तुम्ही प्रोफेशनल कोर्समध्ये पदवी घेतली असेल तर तुम्हाला जॉबचा पर्यायदेखील आहे, जसे की तुम्ही बीटेक केले असेल तर तुम्हाला अभियांत्रिकी क्षेत्रात सहज नोकरी मिळेल. आजकाल नोकरीमधील शक्‍यता सतत बदलत असतात. स्वत:ला अपडेट ठेवण्यासाठी तुम्हाला लेटेस्ट मार्केट ट्रेंड्‌सबद्दल चांगली माहिती असणे आवश्‍यक आहे. आपल्या करिअरला चालना देण्यासाठी आपण नवीन कौशल्ये शिकत राहायला पाहिजे. यासाठी उच्च शिक्षणाचा पर्यायही खुला ठेवावा.\nआर्टस्‌ पदवीधरांसाठी योग्य करिअर पर्याय कसा निवडायचा\nतुम्ही बीए पदवीधर असल्यास तुमच्या करिअरसाठी बरेच नावीन्यपूर्ण पर्याय आहेत. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाऊ शकता, याशिवाय नोकरीसाठीही उत्तम पर्याय आहेत. पारंपरिक अभ्यासक्रम आणि नोकरी व्यतिरिक्त आजकाल आर्टस् ग्रॅज्युएट्‌ससाठी अनेक नवीन परंतु फायदेशीर करिअरचे पर्याय आहेत. तर उच्च शिक्षण आणि नोकरीमध्ये आपल्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे जाणून घ्या...\nआपण आर्टस् ग्रॅज्युएट असल्यास आणि उच्च शिक्षणात पुढे जायचे असल्यास तुमच्या आवडत्या विषयांमध्ये इंग्रजी, अर्थशास्त्र आणि इतिहासात एमए करू शकता. एमफिल आणि पीएचडीद्वारे अभ्यास सुरू ठेवत एमए करणे योग्य आहे. याव्यतिरिक्त ज्या उमेदवारांना शिक्षकी पेशा हा व्यवसाय निवडायचा आहे अशा उमेदवारांसाठी एमए डिग्री खूप चांगली आहे.\nजर तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात करिअर करायचं असेल तर तुम्ही बीएड अ���्थात बॅचलर ऑफ एज्युकेशनचा अभ्यास करू शकता. यात विद्यार्थ्यांना अध्यापनाचे प्रशिक्षण दिले जाते. ग्रॅज्युएशननंतर तुम्ही बीएड डिग्री घेतल्यानंतर कोणत्याही सरकारी शाळेत शिक्षक होऊ शकता. तथापि, यासाठी आपल्याला टेट म्हणजेच टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट पास करणे आवश्‍यक आहे.\nयाशिवाय आपल्या आवडीच्या कोणत्याही क्षेत्रात तुम्ही डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स करू शकता. हे डिप्लोमा प्रोग्राम्स अल्प मुदतीचे प्रोग्राम्स आहेत, जे विविध क्षेत्रात व्यावसायिक प्रशिक्षण देतात. या डिप्लोमाच्या आधारे आपणास सहज रोजगार मिळू शकेल. तुम्हाला पत्रकारितेत आवड असल्यास आपण एक वर्षाचा पीजी डिप्लोमा करू शकता. याशिवाय अभिनय, ऍनिमेशन, चित्रपट निर्मिती, संगणक तंत्रज्ञान आणि चित्रकला अशी अनेक क्षेत्रे आहेत ज्यात आपण डिप्लोमा मिळवून करिअर बनवू शकता. जर आपल्याला व्यवस्थापन क्षेत्रात रस असेल तर आपण पदवीनंतर एमबीए देखील करू शकता. पदवीनंतर एमबीए हा आजकालचा ट्रेंड आहे. आपण मानव संसाधन, विपणन, विक्री किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात करिअर बनवू शकता.\nआर्टस् पदवीधरांसाठी नोकरीचे पर्याय\nपदवीनंतर आजकाल बाजारात बरेच पर्याय आहेत. सर्वप्रथम बॅंकिंग, कृषी, केंद्रीय सचिवालय, रेल्वे आणि इतर सरकारी नोकऱ्यांसाठी पर्याय आहेत. यासाठी तुम्हाला आयबीपीएस आणि एसएससी यांसारख्या परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतील. नंतर पदवीनंतर तुम्ही नागरी सेवेसाठी तयारी करू शकता. यूपीएससीमार्फत दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेतली जाते, ती उत्तीर्ण झाल्यावर आयएएस, पीसीएस, डिफेन्स सर्व्हिसेस, फॉरेस्ट सर्व्हिसेस अशा अनेक विभागांत आपण एक उत्तम सरकारी नोकरी करू शकता. परंतु ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील.\nजर आपले संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व चांगले असेल तर आपण बीपीओमध्ये कस्टमर सर्व्हिस असोसिएट किंवा रिलेशनशिप एक्‍झिक्‍युटिव्ह म्हणून काम करू शकता. चांगल्या व्यक्तिमत्त्वासह आर्टस् पदवीधरांसाठी जनसंपर्क क्षेत्रात नोकरीचे चांगले पर्याय देखील आहेत. या क्षेत्रातही बऱ्याच चांगल्या पगारासह नोकरीच्या उत्तम संधी आहेत.\nजर तुमचे लेखन कौशल्य खूप चांगले असेल व तुम्हाला बातम्यांमध्ये इंटरेस्ट असल्यास आणि तुमच्याकडे कोणत्याही विषयावर खूप चांगले लिहिण्याची कला असेल तर आपण कोणत्याही मीडिया हाउसमध्ये उपसंपादक किंवा कोणत्याही जाहिरात एजन्सीमध्ये कॉपी-रायटर म्हणूनही काम करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/08/21/235-million-instagram-tiktok-and-youtube-user-data-leak-says-report/", "date_download": "2021-07-29T21:51:38Z", "digest": "sha1:NNREATQKSZG24PN3VBNXKXBR2TCF4KRL", "length": 5834, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "धक्कादायक! तब्बल 23.5 कोटी सोशल मीडिया युजर्सचा डेटा लीक - Majha Paper", "raw_content": "\n तब्बल 23.5 कोटी सोशल मीडिया युजर्सचा डेटा लीक\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / इंस्टाग्राम, डेटा लीक, युट्यूब, सोशल मीडिया / August 21, 2020 August 21, 2020\nजगभरातील 23.5 कोटी इंस्टाग्राम, युट्यूब आणि टीक-टॉक युजर्सची खाजगी माहिती सार्वजनिक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या डेटी लीकची माहिती सिक्युरिटी रिसर्च कंपनी कॉमपॅरिटेकने दिली आहे. नुकतेच डार्कवेबच्या फोरमवर 15 बिलियन लॉग इन डिटेल्स लीक झाले होते. यातील 386 मिलियन डेटा हॅकरने सार्वजनिक केला होता.\nया डेटा लीकमध्ये 100 मिलियन इंस्टाग्राम युजर्सची माहिती लीक झाली आहे. ज्यात युजर्सच्या प्रोफाईलचा समावेश आहे. तर 42 मिलियन टीक-टॉक युजर्स आणि 4 मिलियन युट्यूब युजर्सची खाजगी माहिती लीक झाली आहे. लीक झालेल्या प्रोफाईलचे नाव, खरे नाव, प्रोफाईल फोटो, अकाउंट डिस्क्रिप्शन, अकाउंट मॅनेजमेंट, फॉलोअर्सची संख्या, फॉलोअर्स ग्रोथ रेट, लोकेशन आणि लाईक्सचा समावेश आहे.\nया माहितीचा वापर करून हॅकर्स ब्लॅकमेल करू शकतात. याशिवाय युजर्सचे नाव आणि प्रोफाईलचा चुकीच्या कामासाठी वापर करू शकतात. हा डेटा कसा लीक झाला याची अद्याप अचूक माहिती मिळालेली नाही. मात्र यामागचे कारण अनसिक्युर डेटाबेस असल्याचे सांगितले जाते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/08/30/karan-johar-fell-in-love-with-virushka-and-became-a-troll/", "date_download": "2021-07-29T22:08:09Z", "digest": "sha1:BI6BL7ESZ4J2LXOV2XSWQ4YLBCHZ6SBE", "length": 7335, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "विरुष्काला शुभेच्छा देणे करण जोहरला पडले महागात, झाला ट्रोल - Majha Paper", "raw_content": "\nविरुष्काला शुभेच्छा देणे करण जोहरला पडले महागात, झाला ट्रोल\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / अनुष्का शर्मा, करण जोहर, ट्रोल, विराट कोहली / August 30, 2020 August 30, 2020\nभारतीय संघाचा आक्रमक कर्णधार विराट कोहली याने काही दिवसांपूर्वीच त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. त्याने याची माहिती देणारी एक पोस्ट करत त्याला ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असे कॅप्शन दिले होती. विराटच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्या दोघांना शुभेच्छा दिल्या. पण त्यांना शुभेच्छा देणे बॉलिवूडचा डॅडी अर्थात निर्माता, दिग्दर्शक करण जोहरला महागात पडले आहे. त्याला त्याने केलेल्या कमेंटमुळे ट्रोल करण्याता आले आहे.\nविरुष्काच्या पोस्टवर करण जोहरने ‘प्रेम प्रेम आणि खूप जास्त प्रेम’ या आशयाची कमेंट केली होती. त्याच्या या कमेंटवर अनेकांनी त्याला उत्तर देत ट्रोल करण्यास सुरुवात केली. करण जोहर अनुष्का आणि विराटच्या मुलाची वाट बघत आहे. कारण त्याला बॉलिवूडमध्ये लाँच करायचे असल्याचे एका युजरने असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने या स्टारकिडला लाँच करण्यासाठी तू प्लॅन करत आहेस स्टुडंट ऑफ द इअर ४२० असे म्हणत ट्रोल केले आहे.\nबॉलिवूडमधील घराणेशाही हा वाद अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर पेटून उठला. अनेक स्टारकिड्स आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांना सुशांतच्या चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. विशेष करुन नेपोटीझम प्रमोटर म्हणून करण जोहरला ट्रोल करण्यात आले. ट्रोलिंगला कंटाळून करणने त्याचा कमेंट बॉक्स प्रायव्हेट केला होता. तसेच सोशल मीडियापासूनही तो काही काळांपासून लांब होता. आता पुन्हा करण सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तसेच विरुष्काच्या पोस्टवर कमेंट केल्यामुळे करणला पुन्हा ट्रोल करण्यात येत आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, म��ाठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aniltikotekar4sme.com/2021/07/04/preparing-for-a-hybrid-future-the-economic-times-video-et-now/", "date_download": "2021-07-29T22:56:39Z", "digest": "sha1:YPKWSPII4LOQWYH6JBLEG6CZDMO7ZYC6", "length": 7384, "nlines": 134, "source_domain": "aniltikotekar4sme.com", "title": "Preparing for a hybrid future – The Economic Times Video | ET Now – aniltikotekar4sme.com", "raw_content": "\nआपण आतापर्यंत लघु उद्योजकांना येणाऱ्या अडचणी कोणत्या ––त्यावर कशी मात करायची वगैरे बाबत विचार करत होतो. परंतु करोना मुळे आपण सर्वच जण केवळ अडचणीत आलो आहोत असे नाही तर पुढे काय करायचे हे देखील आपणाला कळेनासे झाले आहे. पण सर्वात महत्वाचे – माझ्या दृष्टीने – आता पुढे व्यवसाय कसा करायचा / व्यवसाय करायच्या पध्दतीत काही बदल करायचा का याचा विचार देखील आपण करणे गरजेचे ठरणार आहे. नवीन काही शिकायचे असेल तर जुने विसरावे लागते –-सर्वच जुने वाईट आहे असे नाही तर जे आता कालबाह्य झाले आहे ते तरी विसरण्याची आपली तयारी आहे का की वर्षानुवर्षे जसा व्यवसाय करत आलो तसाच करायचा याचा देखील वेळीच विचार वेळीच करावा लागणार आहे. मला जे उपयुक्त वाटते ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हीही विचार करा , तुमचे मंत कळवा. पण एक गोष्ट नक्की करा, विचार न करता घाईघाईत व्यवसाय सुरु करू नका—जोपर्यंत तुम्ही समग्र विचार करत नाही तोपर्यंत–\nव्यवसाय करताना घ्यावयाची काळजी\nतुमची बँक तुम्हाला मदत करावयास सदैव तयार आहे\nकॅश फ्लो किती महत्वाचा आहे\nहा कायदा मदतीला येऊ शकतो\nकोर्टाचे काही निर्णय–जे तुम्हांला उपयोगी पडू शकतील.\nव्यवसाय करताना घ्यावयाची काळजी\nतुमची बँक तुम्हाला मदत करावयास सदैव तयार आहे\nकॅश फ्लो किती महत्वाचा आहे\nहा कायदा मदतीला येऊ शकतो\nकोर्टाचे काही निर्णय–जे तुम्हांला उपयोगी पडू शकतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/brihanmumbai-municipal-corporation-bmc-has-registered-an-fir-against-a-youth-who-did-not-wear-a-mask-mhak-487744.html", "date_download": "2021-07-29T21:04:26Z", "digest": "sha1:X2SVHQQBC2DBIWQDSYPHBGHVLLA35DX6", "length": 8541, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "म���ंबई महापालिकेचा मोठा दणका, ‘मास्क’ न घालणाऱ्या तरुणाविरुद्ध FIR दाखल; राज्यातली पहिलीच कारवाई– News18 Lokmat", "raw_content": "\nमुंबई महापालिकेचा मोठा दणका, ‘मास्क’ न घालणाऱ्या तरुणाविरुद्ध FIR दाखल; राज्यातली पहिलीच कारवाई\nमास्क न घातल्यास आधी 200 रुपये दंड केला जात होता. आता ही रक्कम दुप्पट करण्यात आली असून आता 400 रुपये दंड भरावा लागणार आहे.\nमास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे या तीन गोष्टींमुळेच कोरोनाला दूर राखता येतं हे आता सिद्ध झालं आहे. त्यामुळे आपला आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी मास्कचा वापर करा असं आवाहन मुंबई महानगर पालिकेने केलं आहे.\nमुंबई 14 ऑक्टोबर: कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरा असं आवाहन राज्य शासन वारंवार करत आहे. मात्र लोक नियमांचं पालन करत नसल्याने मुंबई महापालिकेने कठोर कारवाईचा करण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क न वापरता कारवाईत अडथळा आणल्याबद्दल बीएमसीने एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्यातली ही पहिलीच कारवाई समजली जाते. एक दिवसापूर्वीच मुंबई महापालिकेने दंडाची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय जाहीर केला होता. प्रथमेश जाधव (वय 29) असं FIR दाखल झालेल्या व्यक्तिचं नाव असून गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मास्क न वापरणे आणि कारवाईत अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. IPC186,188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत 40 हजार जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. मुंबई महापालिका आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्त मोहिम राबवून ही कारवाई केली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोनाचा धोका कायम आहे. मात्र काही लोक अजुनही मास्क वापरण्यात कुचराई करत आहेत. अशा लोकांना चाप लावण्यासाठी महापालिकेने(BMC) दंडाची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क न घातल्यास आधी 200 रुपये दंड केला जात होता. आता ही रक्कम दुप्पट करण्यात आली असून आता 400 रुपये दंड भरावा लागणार आहे. देवेंद्र फडणवीसांना आणखी एक धक्का, ‘जलयुक्त शिवार’च्या कामांची होणार SIT चौकशी महापालिका मुंबईकरांना मास्क वापरण्यासाठी आवाहन करत आहे. परंतु अनेक मुंबईकर मास्कचा वापर करत नाहीत त्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांनी सरकारच्या सर्व नियमांचं पालन करावं असं आवाहन मुंबई मह��पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केलं आहे. जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत मास्कचा वापर करणं हे अत्यावश्यक आहे असं जगभरातल्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कंपनीला घातला 56 लाखांचा गंडा, पुणेकर उद्योजकांचा उद्योग पाहून पोलीसही हैराण मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे या तीन गोष्टींमुळेच कोरोनाला दूर राखता येतं हे आता सिद्ध झालं आहे. ‘मास्क’ आता बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून त्याच्या किंमतीही सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आहेत. त्यामुळे आपला आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी मास्कचा वापर करा असं आवाहन मुंबई महानगर पालिकेने केलं आहे.\nमुंबई महापालिकेचा मोठा दणका, ‘मास्क’ न घालणाऱ्या तरुणाविरुद्ध FIR दाखल; राज्यातली पहिलीच कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/now-15-minutes-okhta-yenar-garditel-corona-interrupted/", "date_download": "2021-07-29T22:03:37Z", "digest": "sha1:KMYQRHONYLN37EBLUH775EJUKCKC6J4B", "length": 9553, "nlines": 148, "source_domain": "ournagpur.com", "title": "या उपकरणाचे नाव कोविड अलार्म असे ठेवण्यात आले आहे", "raw_content": "\nHome Breaking आता १५ मिनिटात ओळखता येणार … गर्दीतील कोरोना बाधित\nआता १५ मिनिटात ओळखता येणार … गर्दीतील कोरोना बाधित\nब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या अनोख्या उपकरणाच्या सहाय्याने आता फक्त पंधरा मिनिटात कोरोना बाधित रुग्णाचा शोध घेणे शक्य होणार आहे. एखाद्या खोलीत अनेक व्यक्ति जमले असतील तर त्यापैकी कोणी कोरोना बाधित असेल तर त्या खोलीतील अलार्म वाजेल आणि पंधरा मिनिटातच ही गोष्ट निदर्शनात येईल. खोलीचा आकार मोठा असेल तर मात्र ही गोष्ट समजण्यासाठी अर्धा तास लागू शकेल. आगामी कालावधीत विमानातील केबिन क्लास रूम केअर सेन्टर्स, घर आणि कार्यालयांमध्ये हे तंत्रज्ञान उपयोगी ठरणार आहे.\nया उपकरणाचे नाव कोविड अलार्म असे ठेवण्यात आले आहे. आगीची सूचना देणाऱ्या स्मोक अलार्म पेक्षा हे उपकरण थोडे मोठे असणार आहे. लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन आणि डरहम युनिवरसिटी या दोन संस्थांमधील वैज्ञानिकानी संयुक्तपणे प्रयोग करून हे संशोधन यशस्वी केले आहे. वैज्ञानिकांनी जेव्हा चाचणी केली तेव्हा त्याचे निष्कर्ष 98 ते शंभर टक्के खरे आले. आगीची सूचना देणाऱ्या स्मोक अलार्म पेक्षा हे उपकरण थोडे मोठे असणार आहेरुग्ण शोधण्यासाठी सध्या आरटिपीसीआर आणि एं��ीजन या दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. पण त्यापेक्षाही ही अलार्म सिस्टीम जास्त प्रभावी असल्याचा संशोधकांनी दावा केला आहे. एखाद्या खोलीत असलेल्या अनेक व्यक्तींपैकी कोणाला कोरोनाचे संक्रमण झाले आहे, हे शोधण्यासाठी मात्र पुन्हा एकदा चाचणी करून घ्यावी लागते.\nखोलीत जर जास्त लोक जमले असतील तर त्यामध्ये संक्रमित रुग्ण असेल तर आपोआप हा अलार्म वाजणार आहे त्यानंतर प्रत्येकाची व्यक्तिगत चाचणी करून शोध घेतला जाणार आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त कोरोना नव्हे तर इतर अनेक रुग्णांचा शोध घेण्यासाठी ही अलार्म सिस्टम महत्वाची ठरू शकते. डरहॅम युनिव्हर्सिटीतील बायोसायन्स प्रोफेसर लिंडसे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्रत्येक रोगाचा एक स्वतंत्र असा वास असतो. त्या वासाच्या सहाय्याने रुग्णांचा शोध घेणे शक्य आहे. यासाठी हे उपकरण विकसित करण्यात आले असून त्याची किंमत फक्त पाच लाख 15 हजार रुपये आहे.\nPrevious articleGoogle चं नवं फीचर, आता मिळणार फोटो आणि व्हिडीओ Hide करण्याची सुविधा\nNext articleलग्नास नकार देणाऱ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार; बार व्यवस्थापकावर आरोप\nहायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला संशय\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा 6.31 लाखांचा फायदा\n डेटासह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग; किंमत 300 रुपयांच्या आत\n Apps मध्ये मोठी गडबड असल्याचा खुलासा, डेटा चोरीसह आर्थिक नुकसानाचाही धोका\n48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Redmi Note 10T 5G लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nहायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला...\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा...\nVoter ID हरवलं तर चिंता नको, अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/three-thousand-tons-cashew-nuts-will-be-exported-goa-14397", "date_download": "2021-07-29T21:53:04Z", "digest": "sha1:V6Y5QSQ6TY6IMYBC2AVVYQREVW53M7KP", "length": 5414, "nlines": 19, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "गोव्यातून संपूर्ण भारतात दोन हजार तर विदेशात एक हजार टन काजूची निर्यात होणार", "raw_content": "\nगोव्यातून संपूर्ण भारतात दोन हजार तर विदेशात एक हजार टन काजूची निर्यात होणार\nसासष्टी: गोव्याच्या(Goa) काजूची(Cashews) चव संपूर्ण जगात(World) कु��ेही नाही. त्यामुळे गोव्याला भेट देणारे पर्यटक(Tourism) काजू घेतल्याशिवाय जात नाहीत. येथील काजूगर परदेशातही निर्यात केला जात आहे. गोव्यातून प्रक्रिया केलेल्या काजूची निर्यात या महिन्यात होणार असून विदेशात एक हजार, संपूर्ण भारतात दोन हजार टन काजूची निर्यात होणार आहे. भारतात 2021-22 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था(economic system) वेगाने पुनरुज्जीवित होण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत असल्यामुळे भारतात(India) काजूला मागणी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती गोवा काजू उत्पादक संघटनेचे खजिनदार सिध्दार्थ झांट्ये यांनी दिली. (Three thousand tons of cashew nuts will be exported from Goa)\nकोविडची दुसरी लाट आली, त्यात तौक्ते चक्रीवादळचा तडाखा बसल्याने यंदा प्रक्रिया केलेला काजूगर विदेशात तसेच भारतात निर्यात करण्यास अद्याप शक्य झाले नाही. आता या महिन्यात प्रक्रिया केलेल्या काजूची निर्यात करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी कोविडच्या आधी काजूची निर्यात करण्यात आल्यामुळे 2019-20 या आर्थिक वर्षात निर्यात वाढली होती. 2020-21 या आर्थिक वर्षात काही प्रमाणात निर्यात कमी झाली होती, तर यंदाही निर्यात समान राहणार आहे, असे सिध्दार्थ झाट्ये यांनी सांगितले.\nGoa Monsoon Update: डिचोलीत पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत\nभारतात 2021-22 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित होण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत असल्यामुळे यंदा भारतात काजूला मागणी वाढणार आहे. राज्यात वाढणारे कोरोनाबाधित रुग्ण व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूसंख्येवर लक्ष केंद्रीत करुन कर्फ्यू लागू करण्यात आला होता. कफ्यूमध्ये औद्योगिक क्षेत्रात बंदी नव्हती. पण, गावगावात कोरोना पसरल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते, त्यामुळे कामगार कामावर येत नव्हते. कोरोनामुळेसण, समारंभ, कार्यक्रम आदींवर रोख असून पर्यटन व्यवसायही पूर्णपणे ठप्प झालेला होता. गेल्या वर्षी गोव्यात प्रक्रिया केलेल्या काजूला मागणी कमी झाली होती, तर यंदा निर्बंध हटविल्यानंतर काही प्रमाणात मागणी वाढणार आहे.\nGOA: कोरोना रूग्णसंख्येत घट, ब्लॅक फंगसचे 24 रुग्ण, गोमेकॉत खास वाॅर्ड ची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/police-rushed-aid-grandmother-lockdown-284750", "date_download": "2021-07-29T23:03:14Z", "digest": "sha1:3XMJCIZU6MVH62QWALP3HHOIHU2A4EXW", "length": 7887, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | खाकीतली माया ! लॉकडाऊनमध्ये 'त्या' आजीच्या मदतीला धावून गेले पोलीस", "raw_content": "\nलॉकडाऊनमुळे शहरात एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे फारच हाल होत आहेत. परस्वाधिन असलेल्या अनेक ज्येष्ठ नागरीकांच जगणेच उतारवयात लॉकडाऊन झाल्याची अनुभूती येत आहे.\n लॉकडाऊनमध्ये 'त्या' आजीच्या मदतीला धावून गेले पोलीस\nठाणे : लॉकडाऊनमुळे शहरात एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे फारच हाल होत आहेत. परस्वाधिन असलेल्या अनेक ज्येष्ठ नागरीकांच जगणेच उतारवयात लॉकडाऊन झाल्याची अनुभूती येत आहे. ठाण्यातील अशाच एका घरात बाथरूममध्ये पडून उपचाराअभावी खितपत पडलेल्या 85 वर्षीय आजीबाईसाठी नौपाडा पोलीस देवदुताप्रमाणे धावून गेले. पोलिसांनी तातडीने प्रथमोपचार करून डॉक्टरांना पाचारण केल्याने त्या आजीही सुखावल्या आहेत.\nनक्की वाचा : कोरोनाच्या ८३ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत, मग काय आहेत यामागची कारणं \nलॉकडाऊन काळात तर, अहोरात्र रस्त्यावर राबूनही पोलीस फटकेबाजीसाठीच बदनाम झाले आहेत. अशात पोलिसांमधील ज्येष्ठांप्रती असलेला मायेचा ओलावा दाखवणारी बाब समोर आली आहे. ठाण्यातील चरई परिसरात शिवसेना शाखेजवळील इमारतीत आपल्या मानसिक रुग्ण असलेल्या मुलीसोबत राहणाऱ्या 85 वर्षीय प्रेमा कल्लीहाल आठवडयापुर्वी घरातील बाथरूममध्ये पडून जखमी झाल्या होत्या. अनेक दिवस त्यांना उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध होईना. त्यांची एक मुलगी बेंगलोरला असून जावई नेव्हीमध्ये आहेत. त्यांनी याबाबत सोशल मिडियात मदतीचे आवाहन केले होते. ही बाब नौपाडा पोलिसांच्या कानावर येताच, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक विनोद लबडे व सहकारी गुरूवारी सायंकाळी आजीबाईच्या घरी पोहचले आणि विचारपूस करून तातडीची औषधे आणून देत शुक्रवारी सकाळी डॉक्टरानाही पाचारण केल्याने आजीबाईवर उपचार सुरू झाले आहेत.\nमोठी बातमी : बापरे धारावीत नवे 25 कोरोना रुग्ण. कोरोनाची ही चेन तुटणार तरी कधी \nलॉकडाऊनच्या काळात नागरीकांनी सामाजिक भावनेतुन एकमेकांच्या मदतीला\nधावून जाणे गरजेचे आहे. अखेरचा, पर्याय म्हणजे 'पोलीस' आहेत. तरीही, अशा अडचणींची माहिती मिळाली की, त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे वरिष्ठांचे निर्देश असल्याने आपण कर्तव्य बजावले आहे.\n- अनिल मांगले, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, नौपाडा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/prayas-ray-barman-transit-today.asp", "date_download": "2021-07-29T23:10:30Z", "digest": "sha1:GEITHK7ABG4AFCUZTK3ZXCOXKBCB6E3C", "length": 13049, "nlines": 309, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Prayas Ray Barman पारगमन 2021 कुंडली | Prayas Ray Barman ज्योतिष पारगमन 2021 Prayas Ray Barman, cricket", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पारगमन 2021 कुंडली\nरेखांश: 88 E 20\nज्योतिष अक्षांश: 22 N 30\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nPrayas Ray Barman प्रेम जन्मपत्रिका\nPrayas Ray Barman व्यवसाय जन्मपत्रिका\nPrayas Ray Barman जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nPrayas Ray Barman फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nPrayas Ray Barman गुरु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nप्रवासात तुम्ही तुमच्यासारख्या व्यक्तींना भेटाल आणि त्यांच्यासोबत खूप चांगला संवाद घडेल. तुमच्या व्यावसायिक आणि कौंटुबिक आयुष्याचा चांगल्या प्रकारे समतोल साधाल आणि दोन्ही ठिकाणी उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडाल. तुमच्या इच्छा खूप कष्टांनंतर पूर्ण होतील पण अखेर त्यातून तम्हाला समृद्धी, लोकप्रियता आणि चांगले उत्पन्न व लाभ मिळेल. जुन्या मित्रांशी भेट होईल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. वरिष्ठांकडून आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळेल.\nPrayas Ray Barman शनि त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nतुम्हाला सत्ता मिळेल, या सत्तेची फळं कदाचित तुम्ही या पूर्वी अनुभवलेली नसतील. व्यक्तिगत आय़ुष्यात तुमच्या जवळची माणसे तुमच्यावर अवलंबून असतील. तुम्हाला या काळात खूप प्रसिद्धी मिळेल. तुम्ही मानसिक दृष्ट्या कणखर राहाल. तुमच्या पत्नीसोबतचा तुमचा संवाद आणि तुमचे संबंध प्रेमाचे राहतील. अपत्यप्राप्ती संभवते. तुमचे सहकारी तुम्हाला पूर्ण सहकार्य देतील. एकूणच हा अत्यंत आनंददायी समय असेल.\nPrayas Ray Barman राहु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nहा तुमच्यासाठी फार समाधानकारक काळ नाही. अचानक आर्थिक नुकसान संभवते. याचिका किंवा वादामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागेल. प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे तुम्ही त्रासिक व्हाल. कामाचा दबाव खूप असल्यामुळे प्रचंड कष्ट करावे लागतील. कुटुंबातही तणावपूर्ण वातावरण असेल. हा कालावधी फार अनुकूल नसल्याने व्यवसायात फार धोका पत्करू नका. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक नुकसान संभवते.\nPrayas Ray Barman केतु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nया काळात तुम्ही धाडसी व्हाल आणि एका वेगळ्या उंचीवर पोहोचाल. वैवाहिक आयुष्यात आनंद लाभेल. प्रभावशाली व्यक्तींशी असलेले तुमचे संबंध वृद्धिंगत होतील. तुमचे शत्रु तुम्हाला सामोरे येऊ शकणार नाहीत. दूरचा प्रवास फलदायी ठरेल. शृंगारासाठी हा अत्यंत अनुकूल कालावधी आहे. कोणत्याही वादामध्ये तुमचा वरचष्मा राहील. आरोग्याच्या कुरबुरी राहतील. कौटुंबिक संबंध सलोख्याचे राहतील. तुमच्या मुलांसोबतचे संबंध मात्र काहीसे तणावपूर्ण असतील.\nPrayas Ray Barman मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nPrayas Ray Barman शनि साडेसाती अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97_%E0%A5%A8", "date_download": "2021-07-29T22:52:48Z", "digest": "sha1:CC2MJHVFBXMTYEHZMWTKPJ3RFU42AT34", "length": 6228, "nlines": 72, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग २ (पुस्तक) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग २ (पुस्तक)\n(रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग २ या पानावरून पुनर्निर्देशित)\nरेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग २\nलेखक पु. ल. देशपांडे\nसाहित्य प्रकार विनोदी कथा\nप्रकाशन संस्था मौज प्रकाशन\n१. कलावंताला पत्र १\n३. नभोनाट्य कसं लिहावं\n५. भ्रमण मंडळात होळी २८\n६. भगीनी- मंडळात भाऊगर्दी ४०\n७. रेडिओसाठी लिहावं कसं\n८. अडचणीत टाकणारे रसिक ५४\n९. पत्नी बरोबर खरेदी ६२\n१०. मी गाणं शिकतो ६७\n११. एकेकाची हौस: १ ७८\n१२. एकेकाची हौस: २ ८७\n१३. काय झालं हसायला\n१४. मी सिगरेट सोडतो ९७\n१५. रॉंग नंबर १०१\n१६. अभ्यास: एक छंद १०७\n१७. मला घडवणारे शिक्षक ११३\n१८. झेंडूची फुले ११६\n१९. भावगीतांतील अराजक १२१\n२०. शोधा म्हणजे सापडेल १२७\n२२. घ्ररगुती भांडणं १३६\n२४. अधिक खाण्याविषयी थोडंस १४६\n२५. अडला नारायण १५०\n२६. नट, नाटककारआणि प्रेक्षक १५४\n२७. लेखक आणि समाजनिष्ठा १५९\n२८. विनोदी साहित्य: एक दृष्टिकोन १६५ २९. परिशिषष्ट\n’आपल्या दीर्घ व विविधरूपी कलानिर्मितीच्या जीवनात पु. ल. देशपांडेयांनी नभोवाणी / आकाशवाणीसाठी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. … त्यांच्या भाषणांची व श्रुतिकांची बहुतेक हस्तलिखिते जिव्हाळ्याने व साक्षेपाने सुनीता देशपांडे यांनी जपून ठेवली होती. त्यांतील निवडक प्रस्तुत संग्रहात, दोन भागांत, प्रसिद्ध होत आहेत.’\nपुलंच्या वाचकांना इतर अनेक पुस्तकांच्या मलपृष्ठावरील का/ गो छायाचित्र परिचित आहे. या दोन पुस्तकांत मात्र अनुक्रमाणिकेनंतर पुलंच ’वय झाल्यावरचं’ - वार्धक्यातील रंगीत छायाचित्र पहावयास मिळेल.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १८:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/08/12/lets-hope-dino-morea-doesnt-get-the-padma-award-soon/", "date_download": "2021-07-29T22:04:39Z", "digest": "sha1:E662SXCI5GZO4I4J2OFFDUMP3JE72HGE", "length": 7418, "nlines": 74, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आता आशा करुयात की दिनो मोरियाला लवकर पद्म पुरस्कार मिळणार नाही - Majha Paper", "raw_content": "\nआता आशा करुयात की दिनो मोरियाला लवकर पद्म पुरस्कार मिळणार नाही\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / आदित्य ठाकरे, कॅबिनेट मंत्री, डिनो मोरिया, नितेश राणे, भाजप नेते, महाराष्ट्र सरकार / August 12, 2020 August 12, 2020\nमुंबई – राज्य सरकारने केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी एक समिती स्थापन केली असून राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री अदित्य ठाकरे यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात असून या समितीमध्ये पाच कॅबिनेट मंत्री, दोन राज्यमंत्री, प्रधान सचिव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी अशा एकूण नऊ जणांचा समावेश आहे.\nयामध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री उद्योग अदिती तटकरे, राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय भरणे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. प्रधान सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी या दोघांचीही या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nदरम्यान आदित्य ठाकरेंच्या या समितीच्या अध्यक्षपदी निवडीनंतर आमदार नितेश राणेंनी आदित्य यांची खिल्ली उडवली आहे. आदित्य यांच्या निवडीची नितेश राणे यांनी ट्विट करुन माहिती दिली. त्यासोबतच आता आशा करुयात की दिनो मोरियाला लवकर पद्म पुरस्कार मिळणार नाही, असेही म्हटले. नाईट लाईफ गँगसोबत दिनो एम. चे मोठे योगदान आहे, तरीही त्याला लवकर पद्म पुरस्कार मिळणार नाही, अशी आशा करुयात. वेट अँड वॉच असे ट्विट नितेश राणेंनी केले आहे. नेहमीच ठाकरे कुटुंबाला आणि खासदार संजय राऊत यांच्यावर राणे बंधुंकडून टीका करण्यात येते, या निवडीवरुनही नितेश राणेंनी टीका केली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://hindimarathistatus.com/marathi-status/", "date_download": "2021-07-29T22:27:21Z", "digest": "sha1:DLOTSLRI5GWTILYXHXFD6USHAEIZ5KIV", "length": 37546, "nlines": 571, "source_domain": "hindimarathistatus.com", "title": "101 मराठी स्टेटस for WhatsApp & Facebook | Marathi Status", "raw_content": "\nतुम्ही जर मराठी स्टेटस च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच मराठी संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून HindimarathiStatus.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी शुभेच्छा संदेश आणि Status चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.\nआता कोणालाही नाही बघायचं..\nआता कोणालाही नाही पहायचं..\nकारण आज पासून ठरवलं मी..\nपहिलं प्रेम फक्त बायकोवरच करायचं..\nकोणी असो कितीही सुंदरी..\nअसो भले ही ती स्वर्गातली परी..\nआपण मात्र तिला त्या नज़रेने नाही बघायचं..\nकारण आज पासून ठरवलं मी..\nपहिलं प्रेम फक्त बायकोवरच करायचं..\nकोणी करेलही इशारा डोळ्याचा..\nकोणी करेल जरी प्रयत्न बोलायचा..\nआपण मात्र गप्प गप्पच बसायचं..\nकारण आज पासून ठरवलं मी..\nपहिलं प्रेम फक्त बायकोवरच करायचं..\nकोणी करेल जरी स्वताहून तुमच्याशी बात..\nकोणी करेल जरी समोर तुमच्या 1आपला हात..\nआपण नुसतच हसून दूसरी कड़े बघायचं..\nकारण आज पासून ठरवलं मी..\nपहिलं प्रेम फक्त बायकोवरच करायचं..\nकारण आज पासून ठरवलं मी..\nपहिलं प्रेम फक्त बायकोवरच करायचं..\nBirthday Wishes for Sister Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nकधी कधी तर तू मला आपली\nकेवळ तूच समजून घेतेस..\nतुझे डोळे भरून येतात..\nअशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,\nतूच आम्हाला धीर देतेस…\nतू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा \nबहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जर मराठी संदेश शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या पानावर आम्ही काही निवडक असे Birthday Wishes for Sister in Marathi घेऊन आलो आहोत. नेहमीच बहिणीची तक्रार असते कि तुम्ही तिला बायको आल्यापासून आधीसारखा वेळ देत नाही, तर आजचा दिवस बहिणीला वेळ द्या आणि तिला Happy Birthday My Sister बोलायला विसरू नका.\nमी खरंच भाग्यवान आहे..\nपरमेश्वराला माझी प्रार्थना आहे की,\nतुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी..\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई..\nताई तू तिच्या कर्तव्याचा भार उचलला.\nअशा माझ्या मोठ्या ताईस,\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..\nपरमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील\nसर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार बहीण दिली..\nमाझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..\nफूलों का तारों का सबका कहना है,\nएक हजारों में मेरी बहना है..\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..\nदिवस आहे आज खास..\nतुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास..\nदिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा..\nबहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी\nनेहमी माझी काळजी घेणारी,\nमला चांगले वाईट समजावणारी,\nमाझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..\nलाखों में मिलती है तुझ जैसी 👧 बहन,\nकरोड़ो में मिलता है मुझ जैसा 🧒 भाई…\n🍬🎂हेप्पी बर्थ डे बहना… सदा हँसती रहना…🎂🍬\nपण त्या हजार नात्यात एक असे नाते,\nजे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा\nसोबत असते ते म्हणजे बहीण..\n😍 हॅपी बर्थडे दीदी🌼🎂🏵️\nआई भवानी तुला उदंड आयुष्य देवो,\nआणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो…\nलाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा\nप्रत्येक जन्मी देवाने मला\nतुझ्यासारखी बहीण द्यावी हीच माझी इच्छा..\nमाझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्���िक शुभेच्छा..\nसर्वात वेगळी आहे माझी बहीण,\nसर्वात प्रेमळ आहे माझी बहीण,\nमाझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे\nहि एकच माझी इच्छा\nजिला फक्त पागल नाही\nतर महा-पागल हा शब्द सूट होतो\nअशा माझ्या लाडक्या पागल बहिणीला\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..\nबाबांना सतत नाव सांगणारी,\nवेळ आल्यावर माझ्या पाठी उभी राहणारी..\nअशा माझ्या क्यूट बहिणीला\nआयुष्याच्या वाटेवर तुझ्या सर्व स्वप्नांना बहर येऊ दे,\nतुझ्या प्रयत्न आणि आशा आकांशांना भरभरून यश मिळू दे,\nपरमेश्वराजवळ एकच इच्छा माझ्या ताईला उदंड आयुष्य लाभू दे..\nताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..\nजे जे हवं ते ते तुला मिळू दे,\nतुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे,\nदेवाकडे फक्त एकच मागणं आहे.\nतुझ्या वाढदिवसा दिवशी तुला उदंड आयुष्य लाभू दे.\n🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂\nया पानावरील सर्व Sister Birthday Wishes in Marathi तुम्हाला आवडले असतीलच. सर्व भावांना विनंती आहे कि जर तुम्ही खरंच आपल्या बहिणीवर खूप प्रेम करत असाल तर खाली दिलेला लेख वाचायला आणि त्यावर कंमेंट द्यायला विसरू नका.\nBirthday Wishes for Girlfriend Marathi | प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nहा फोटो बॅनर एडिट करा\nप्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जर मराठी संदेश शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या पानावर आम्ही काही निवडक असे Birthday Wishes for Girfriend in Marathi घेऊन आलो आहोत. नेहमीच प्रेयसीची तक्रार असते कि तुम्ही तिला वेळ देत नाही, तर आजचा दिवस पत्नीला वेळ द्या आणि तिला Happy Birthday My Love बोलायला विसरू नका.\nमी खूप नशीबवान आहे,\nकारण मला तुझ्यासारखी मनमिळावू,\nसमजूतदार, काळजी घेणारी आणि\nजिवापाड प्रेम करणारी जोडीदार भेटली..\n🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा डियर 🎂\nस्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तु माझी होशील,\nमाझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील..\n🎂🤭 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. Dear\nअसा एक ही दिवस गेला नाही,\nज्या दिवशी मी तुला #Miss 🥺 केलं नाही,\nअशी एक ही रात्र गेली नाही,\nज्या रात्री तू माझ्या स्वप्नात आली नाही..\n💕 हॅप्पीबर्थडे स्वीट हार्ट 💕\nमाझ्या आयुष्यातील खुप स्पेशल व्यक्ती आहेस तू,\nदेवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू,\n🎂❤️ हॅप्पी बर्थडे माय जान ❤️🎂\nप्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी\nनेहमी माझी काळजी घेणारी,\nमला चांगले वाईट समजावणारी,\nमाझ्या लाडक्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..\nतुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,\nमी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ\nव्यक्तीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…\nतुझ्यावरचं माझं प्रेम कधीही कमी न होवो,\nतुझा हात सदैव माझ्या हातात राहो,\nतुझ्या वाढदिवसा निमित्त तुला\nचांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..\n❤️🍰 हॅप्पी बर्थडे डियर 🍰❤️\nआयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,\nकोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..\nकधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,\nपण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…\nप्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nतू आहेस म्हणून मी आहे,\nतुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..\nतूच माझ्या जीवनाची सुरुवात,\nआणि तूच शेवट आहेस…\nम्हणून हे एकच वाक्य\nवाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा\nहि एकच माझी इच्छा\nतू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..\nनाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने\nआयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली..\nपूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात\nनव्या आनंदाने बहरून आले..\nपूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे\nनव्या चैतन्याने सजून गेले..\nआता आणखी काही नको,\nहवी आहे ती फक्त तुझी साथ\nआणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं\n आणखी काही नको… काहीच\nमाझी आवड आहेस तू..\nमाझी निवड आहेस तू..\nमाझा श्वास आहेस तू..\nमला जास्त कोणाची गरज नाहीये..\nकारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,\nजी लाखात एक आहे..\nमी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू..\nमाझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू..\nमाझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू..\nमाझी प्रेयसी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..\nआजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..\nतुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा\nजे जे हवं ते ते तुला मिळू दे,\nतुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे,\nतुझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे.\nदेवाकडे फक्त एकच मागणं आहे.\nतुझ्या वाढदिवसा दिवशी तुला उदंड आयुष्य लाभू दे.\n🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂\nया पानावरील सर्व Gf Birthday Wishes in Marathi तुम्हाला आवडले असतीलच. सर्व पुरुषांना विनंती आहे कि जर तुम्ही खरंच आपल्या प्रेयसीवर खूप प्रेम करत असाल तर खाली दिलेला लेख वाचायला आणि त्यावर कंमेंट द्यायला विसरू नका.\nBirthday Wishes for Girlfriend Marathi, प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mr.info-about.ru/1/352/home.html", "date_download": "2021-07-29T21:58:17Z", "digest": "sha1:NJX7AYJWF5RZJP4IW54QIMZMDBASQF2T", "length": 38769, "nlines": 361, "source_domain": "mr.info-about.ru", "title": "Free online encyclopedia. Did you know? page 352", "raw_content": "\nक्रीडा क्रिकेट फुटबॉल चित्रकथा दूरचित्रवाहिनी पर्यटन पाककला इंटरनेट रेडियो चित्रपट बॉलीवूड नृत्य संगीत व्यंगचित्र काव्य शिल्पकला नाटक इतिहास कालमापन संस्कृती देशानुसार इतिहास युद्ध महायुद्धे साम्राज्ये समाजशास्त्र भूगोल कला आणि संस्कृती विश्वास अभियांत्रिकी विज्ञान आरोग्य मनोरंजन पर्यावरण व्यक्ती आणि वल्ली साहित्य भाषा\nयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते.हे कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा क ...\nयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन् ...\nयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते.हे कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा क ...\nयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन् ...\nयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते.हे कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा क ...\nयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते.हे कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा क ...\nयेथे मध्यम आणि चांगल�� हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन् ...\nयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन् ...\nयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते.हे कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा क ...\nवाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे पिक-शिलोतर मार्गाने गेल्यावर पिक फाट्याने हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १६ किमी अंतरावर आहे.\nहे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५१४ कुटुंबे राहतात. एकूण २०२० लोकसंख्येपैकी १०२४ पुरुष तर ९९६ महिला आहेत. गावाची साक्षरता ८३.०७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८९.४० आहे तर स्त्री साक्षरता ७६.५५ आहे. गावातील वय वर्ष शून् ...\nडहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे ग्रामपंचायत कार्यालय आंबेसरी गेटीपाडा नंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव २१ किमी अंतरावर आहे.\nसफाळे रेल्वे स्थानकापासून पूर्वेस तांदुळवाडी मार्गावर उजवीकडे जाणाऱ्या फाट्याने करवाळे गावाच्या मार्गाने गेल्यावर घाटीम गावानंतर हे गाव लागते. सफाळे रेल्वेस्थानकापासून हे गाव १२ किमी अंतरावर आहे.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.\nयेथे मुख्यतः मुस्लिम, भंडारी, मांंगेले समाजातील लोक पिढ्यानपिढ्या राहतात. खरीप हंगामातील भातशेती बरोबरच रब्बी हंगामात फुलभाज्या, फळभाज्या, पालेभाज्या पिकविल्या जातात. दांडाखाडी गावाला लागूनच असल्याने खाडी तसेच समुद्रातील मासेमारी हा येथ��ल बारमाही ...\nसफाळे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला टेंभीखोडावे मार्गाने गेल्यावर विराथन बुद्रुक मार्गाने डोंगरे गावानंतर हे गाव लागते. सफाळेपासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे.सफाळेपासून रामबाग मार्गाने गेल्यास हे गाव १९ किमी अंतरावर पडते.\nजव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर पुढे नाशिकरस्ता, आल्याचीमेटरस्ता, जामसर रस्त्याने डावीकडे हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १७ किमी अंतरावर आहे.\nयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन् ...\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.\nयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते.हे कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा क ...\nजव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर पुढे नाशिकरस्ता, आल्याचीमेटरस्ता, जामसर रस्त्याने गेल्यावर दापटी-वांगणी रस्त्यावर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव २१ किमी अंतरावर आहे.\nडहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे आंबेसरी नाका बसथांब्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव २७ किमी अंतरावर आहे.\nजव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर पुढे नाशिक, आल्याचीमेट, जामसर मार्गाने जाऊन वाडोळी रस्त्यावर डावीकडे जाणाऱ्या रस्त्याने हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ३३ किमी अंतरावर आहे.\nडहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ७३ ने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ५५ किमी अंतरावर आहे.घोलवड रेल्वे स्थानकावरून गेल्यास तलासरी,खेरडी,उधवा,खानवेळ मार्गाने दिवाशी ग्रामपंचायतीनं���र ...\nडहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे सावटामार्ग पकडून डहाणू-वाणगाव रस्त्याने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव १८ किमी अंतरावर आहे.\nवाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे गारगाव मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव २० किमी अंतरावर आहे.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.\nजव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर पुढे नाशिकरस्ता, आल्याचीमेटरस्ता, जामसर रस्त्याने जाऊन वाडोळी रस्त्यावर डावीकडे वळून दाभोसे मार्गाने हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १८ किमी अंतरावर आहे.\nजव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर पुढे नाशिकरस्ता, आल्याचीमेटरस्ता, जामसररस्ता वाडोळी-देहेरे रस्त्याने हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव २४ किमी अंतरावर आहे.\nदासगांव हे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव आहे. वीर रेल्वे स्थानकापासून जवळ असलेल्या या गावात कोकण रेल्वेचा सर्वात पहिला बोगदा लागतो. या गावामध्ये असलेल्या डोंगरावर दौलतगड हे ऐतिहासिक ठिकाण आहे. हे गाव मुंबई-गोवा महामार्गालगत ...\nजव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर पुढे नाशिकरस्ता, आल्याचीमेटरस्ता, जामसररस्ता, वाडोळी रस्त्याने गेल्यानंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ३७ किमी अंतरावर आहे.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.\nयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन् ...\nडहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे उधवा-खाणवेळ-मांदोणी रस्ताने जाऊन नंतर तळावळी रस्त्याने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ५१ किमी अंतरावर आहे.\nयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन् ...\nजव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर पुढे डहाणू रस्त्याने गेल्यानंतर कासटवाडीनंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १२ किमी अंतरावर आहे.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.\nयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन् ...\nयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते.हे कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा क ...\nयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते.हे कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा क ...\nडहाणू बस स्थानकापासून डहाणू-चिंचणी सागरी महामार्गाने गेल्यावर पुढे चिंचणी-वाणगावनाका रस्त्याने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव २० किमी अंतरावर आहे.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.\nभारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे पालघर स्थानकापासून मनोर राज्य महामार्गावर डाव्या बाजूला फुटणाऱ्या रस्त्याने येथे जाता येते. पालघरपासून ६ किमी अंतरावर पूर्वेला हे गाव वसलेले आहे.गावालगत पाणी साठविण्यासाठी देवखोप धरण बांधलेले आहे त्यामुळे वर्षभर पा ...\nजव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर पुढे नाशिकरस्ता, आल्याचीमेटरस्ता, जामसररस्ता, वाडोळीरस्ता, देहेरेरस्ता, देवगाव रस्त्याने हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव २२ किमी अंतरावर आहे.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.\nवाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे पळसईफाटा-खानिवळी मार्गाने गेल्यावर गौरापूर-कुडुस रस्त्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १९ किमी अंतरावर आहे.\nयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते.हे कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा क ...\nयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन् ...\nवाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे गोर्हे मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १७ किमी अंतरावर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AB%E0%A5%AC%E0%A5%A9", "date_download": "2021-07-29T23:25:01Z", "digest": "sha1:A3HK6T7WPKYGDYNBCSZ6NRKJLJN4OYJR", "length": 5100, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ५६३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक\nदशके: पू. ५८० चे - पू. ५७० चे - पू. ५६० चे - पू. ५५० चे - पू. ५४० चे\nवर्षे: पू. ५६६ - पू. ५६५ - पू. ५६४ - पू. ५६३ - पू. ५६२ - पू. ५६१ - पू. ५६०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्व��च्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ५६० चे दशक\nइ.स.पू.चे ६ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०१७ रोजी २३:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%8B", "date_download": "2021-07-29T23:10:21Z", "digest": "sha1:RQYPNUTLH2JHRQFKTS3O7LSAK7R3D6GE", "length": 21720, "nlines": 462, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टोराँटो - विकिपीडिया", "raw_content": "\n(टोरोंटो या पानावरून पुनर्निर्देशित)\nस्थापना वर्ष २७ ऑगस्ट १७९३\nक्षेत्रफळ ६३० चौ. किमी (२४० चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची २४९ फूट (७६ मी)\n- घनता ४,१४९.५ /चौ. किमी (१०,७४७ /चौ. मैल)\nसी.एन. टॉवर हे टोरॉंटोमधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.\nटोरॉंटो (इंग्लिश: Toronto) ही कॅनडा देशाच्या ऑन्टारियो प्रांताची राजधानी व कॅनडामधील सगळ्यात मोठे शहर आहे. टोरॉंटो शहर कॅनडाच्या आग्नेय भागात ऑन्टारियो सरोवराच्या उत्तर काठावर वसले आहे. त्याचे क्षेत्रफळ ६३० चौरस किमी (२४० चौ. मैल) इतके आहे. २०११ साली टोरॉंटो शहराची लोकसंख्या सुमारे २६.१५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ५५.८३ लाख होती. ह्या दोन्ही बाबतीत टोरॉंटो कॅनडामधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.\nटोरॉंटो कॅनडाचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. आग्नेय कॅनडामधील अत्यंत घनदाट लोकवस्तीच्या गोल्डन हॉर्स शू नावाने प्रसिद्ध असलेल्या भूभागाचे टोरॉंटो मुख्य शहर आहे. २०१४ मधील एका सर्वेक्षणानुसार टोरॉंटो निवासासाठी जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक होते. सी.एन. टॉवर ही १९७६ ते २००७ दरम्यान जगातील सर्वात उंच असलेली इमारत येथेच आहे.\nयुरोपीय शोधक उत्तर अमेरिकेमध्ये दाखल होण्यापूर्वी ह्या भूभागावर इरुक्वाय, मिसिसागा इत्यादी स्थानिक जमातींचे वर्चस्व होते. इ.स. १७८७ साली ब्रिटिश साम्राज्याने हा भूभाग मिसिसागा लोकांकडून व���कत घेतला. इ.स. १७९३ साली राज्यपाल जॉन सिम्को ह्याने यॉर्क नावाच्या गावाची स्थापना केली व त्याला अप्पर कॅनडा प्रांताची राजधानी बनवले. इ.स. १८१२ सालच्या अमेरिका व ब्रिटन ह्यांदरम्यान झालेल्या युद्धामधील यॉर्कच्या लढाईमध्ये अमेरिकेने यॉर्कवर विजय मिळवला. अमेरिकन सैन्याने यॉर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर लुटालूट केली व अनेक इमारती जाळून टाकल्या. ६ मार्च १८३४ रोजी यॉर्कला शहराचा दर्जा प्राप्त झाला व त्याचे नाव बदलून टोरॉंटो ठेवले गेले. येथे गुलामगिरीवर बंदी असल्यामुळे टोरॉंटोमध्ये अनेक आफ्रिकन अमेरिकन लोक स्थानांतरित होऊ लागले. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात टोरॉंटोची झपाट्याने वाढ झाली व जगभरामधून येथे लोक स्थलांतर करू लागले. १८४९ ते १८५२ व १८५६ ते १८५८ दरम्यान अल्प काळांकरिता टोरॉंटो कॅनडाची राजधानी होती.\nविसाव्या शतकाच्या सुरूवातीस टोरॉंटो मॉंत्रियालखालोखाल कॅनडामधील दुसर्‍या क्रमांकाचे शहर होते. १९३४ साली टोरॉंटो शेअर बाजार कॅनडामधील सर्वात मोठा बनला. दुसर्‍या महायुद्धानंतर युरोपातून टोरॉंटोमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. १९८० साली टोरॉंटो कॅनडामधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर बनले. ६ मार्च २००९ रोजी टोरॉंटोने १७५वा वर्धापनदिन साजरा केला.\nटोरॉंटोमधील हवामान आर्द्र खंडीय स्वरूपाचे असून येथील उन्हाळे सौम्य तर हिवाळे प्रदीर्घ व थंड असतात.\nटोरॉंटो साठी हवामान तपशील\nविक्रमी कमाल आर्द्रता निर्देशांक\nविक्रमी कमाल °से (°फॅ)\nसरासरी कमाल °से (°फॅ)\nसरासरी किमान °से (°फॅ)\nविक्रमी किमान °से (°फॅ)\nसरासरी वर्षाव मिमी (इंच)\nसरासरी पर्जन्य मिमी (इंच)\nसरासरी हिमवर्षा सेमी (इंच)\nसरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.2 mm)\nसरासरी पावसाळी दिवस (≥ 0.2 mm)\nसरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 0.2 cm)\nटोरॉंटो हे एक जागतिक व्यापार व वाणिज्य केंद्र आहे. टोरॉंटो रोखे बाजार हा बाजारमूल्याच्या दृष्टीने जगातील आठव्या क्रमांकाचा मोठा आहे. कॅनडामधील बहुतेक सर्व मोठ्या कंपन्यांची मुख्यालये टोरॉंटो येथेच आहेत. सध्या टोरॉंटो महानगरामध्ये फारश्या कंपन्या नसल्या तरी अनेक वितरण व मालवाहतूक सुविधा टोरॉंटोमध्ये आहेत. १९५९ साली उघडलेल्या सेंट लॉरेन्स सागरी मार्गाद्वारे टोरॉंटोमार्गे ग्रेट लेक्समधून अटलांटिक महासागरापर्यंत जलवाहतूक होत असल्यामुळे तयार मालाची वाहतू��� हा देखील टोरॉंटोमधील एक मोठा उद्योग आहे. २०११ साली टोरॉंटो कॅनडामधील सर्वात महागडे शहर होते. २०१० साली टोरॉंटो महानगरपालिकेवर ४.४ अब्ज डॉलर्सचे कर्ज होते.\nटोरॉंटोमधील शहरी वाहतुकीसाठी रेल्वे व रस्ते मार्गांचा वापर केला जातो. जलद परिवहनासाठी टोरॉंटो रॅपिड ट्रांझिट ही प्रणाली उपलब्ध आहे. चार मार्ग व ६९ स्थानके असणारी ही सुविधा मॉंट्रियाल मेट्रो खालोखाल कॅनडामधील सर्वात वर्दळीची परिवहन सेवा आहे. परंतु आर्थिक चणचणीमुळे नवे मार्ग बांधण्याची कामे संथ गतीने चालू आहेत. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी युनियन स्टेशन हे टोरॉंटोमधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. टोरॉंटो पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कॅनडामधील सर्वात मोठा विमानतळ टोरॉंटो शहरामध्ये असून एअर कॅनडा ह्या कॅनडामधील सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनीचा प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे.\nटोरॉंटोमधील एअर कॅनडा सेंटर\nफुटबॉल, बेसबॉल, आईस हॉकी, बास्केटबॉल इत्यादी टोरॉंटोमधील लोकप्रिय खेळ आहेत. येथील अनेक संघ अमेरिकेमधील व्यावसायिक लीगमध्ये खेळतात.\nकॅनेडियन फुटबॉल लीग कॅनेडियन फुटबॉल रॉजर्स सेंटर 1873\nनॅशनल हॉकी लीग आइस हॉकी एअर कॅनडा सेंटर 1917\nमेजर लीग बेसबॉल बेसबॉल रॉजर्स सेंटर 1977\nनॅशनल बास्केटबॉल असोसिएशन बास्केटबॉल एअर कॅनडा सेंटर 1995\nमेजर लीग सॉकर फुटबॉल बी.एम.ओ. फील्ड 2007\nटोरॉंटो शहराचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.[२]\nहो चि मिन्ह सिटी\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील टोरॉंटो पर्यटन गाईड (इंग्रजी)\nलाल दुवे असणारे लेख\nसंदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२० रोजी ११:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://wrd.maharashtra.gov.in/Site/1193/Kharland-Projects", "date_download": "2021-07-29T20:36:17Z", "digest": "sha1:QKCQMZ4L2M2FMU2CTOE3WWA26P3CFLCI", "length": 22388, "nlines": 285, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "खारभूमी प्रकल्प- जलसंपदा विभाग, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nछायाचित्र आणि व्हिडिओ गॅलरी\nमहाराष्ट्रातील सहभागी सिंचन व्यवस्थापनाचे पुनरुज्जीवन\nई - कार्यशाळा सादरीकरण संग्रह\nपाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण\nई - सेवा पुस्तक\nअपयशातून शिकवण व नाविन्यपूर्ण संकल्पना\nवेबिनार मालिका - १८ ते २३ जानेवारी २०२१\nआंतरराज्य जल विवाद अधिनियम 1956\nगोदावरी पाणी तंटा लवाद\nकृष्णा पाणी तंटा लवाद\nनर्मदा पाणी तंटा लवाद\nमहाराष्ट्र सिंचन कायदा 1976\nम. सि. प. शे. व्य. कायदा २००५\nम. सि. प. शे. व्य. नियम २००६\nमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन बाबतचे कायदे\nमुंबई कालवे नियम -१९३४\nवन संरक्षण अधिनियम 1980\nमहाराष्ट्र नागरी सेवा नियम\nएम.पी.ड्ब्लु नियमपुस्तिका (इंग्रजी आवृत्ती)\nएम. पी. डब्लु नियमपुस्तिका\nएम. पी. डब्लु लेखासंहिता\nलघु पाटबंधारे नियम पुस्तिका\nओ एफ डी नियमपुस्तिका\nराज्य जल आराखडा नियमपुस्तिका\nधरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प (टप्पा २ व ३)\nऊर्ध्व गोदावरीतील खरीप पाणी वापर\nसिंचननामा- पालखेड पाटबंधारे विभाग , नाशिक\nपूर नियंत्रण माहिती पुस्तिका- ऊर्ध्व गोदावरी खोरे व गिरणा खोरे\nउपसा सिंचन लाभधारक यादी\nम. कृ. खो. वि. म\nता. पा. वि. म.\nभूजल निःसारण योजनांमुळे सुधारलेल्या क्षेत्राचा अहवाल\nसिंचन सध्य स्थिती दर्शक अहवाल\nकृषीक्षेत्रातील पाण्याची बचत आणि संवर्धन\nमहाराष्ट्र जल आणि सिंचन आयोग अहवाल जून १९९९\nकृष्णा खोऱ्यातील सन २०१९ मधील पूरपरिस्थिती अभ्यास समिती अहवाल\nसंदर्भपुस्तिका -जलाशयांच्या क्षमतेचा अभ्यास सन १९७४-२०२०\nसिंचन विषयक विशेष चौकशी समिती अहवाल\nअभियांत्रिकी सेवा नियम पुर्नरचना समितीचा अहवाल\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nवि .पा.वि .म.-नियामक मंडळ ठराव\nवि .पा.वि .म-परिपत्रके व पत्रे\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nगो.पा.वि. मं -नियामक मंडळ ठराव\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nमहाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था\nमु.अ.(स्थापत्य) जलविद्युत प्रकल्प व गुण नियंत्रण\nपाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय\nजलविज्ञान प्रकल्प व धरण सुरक्षितता\nमुख्य लेखा परीक्षक जल लेखा औरंगाबाद\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nबीओटी द्वारे हायड्रो प्रकल्प\nमहाराष्ट्र शासनाची ई-निविदा यंत्रणा-नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर\n१० लाखांपर्यंत निविदा सूचना\nएकात्मिक राज्य जल आराखडा\nगोदावरी खोरे जल आराखडा\nकृष्णा खोरे जल आराखडा\nतापी खोरे जल आराखडा\nपश्चिम वाहिनी नद्या जल आराखडा\nनर्मदा खोरे जल आराखडा\nमहानदी खोरे जल आराखडा\nस्वयंप्रेरणेने प्रकाशित केलेली माहिती-१ ते १७ बाबी\nऑनलाइन माहिती अधिकार प्रणाली\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nराज्यातील पूर स्थितीचा अहवाल (वर्ष २०२१-२२)\nपुणे महानगरपालिका पाणी वापर\nकृष्णा भीमा पाणी पातळी बुलेटीन\nकृष्णा भीमा खोरे - सांडवा विसर्ग\nबिगर सिंचन देयक प्रणाली\nचाचणी, प्रशिक्षण व सराव\nगुणनियंत्रण आणि साहित्य चाचणी प्रणाली\nचाचणी, प्रशिक्षण व सराव\nकृष्णा भिमा रिअल टाइम डीएसएस\nअंदाजपत्रक व प्रारुप निविदा प्रस्ताव\nचाचणी, प्रशिक्षण व सराव\nजीआयएस आणि रिमोट सेंसिंग\nमहिला लैंगिक छळ तक्रार पेटी\nईडी ते ईई लॉगिन\nडीई आणि एसओ लॉग इन\nईडी ते ईई ई-मेल आयडी यादी\nडीई आणि एसओ ई-मेल आयडी यादी\nमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण\nजल शक्ति मंत्रालय जल संपदा, नदी विकास व गंगा संरक्षण विभाग\nमहाटेंडर-आनलाईन निविदासाठी NIC पोर्टल\nसेवार्थ- वेतन देयक तयार करण्यासाठी\nवेतानिका-वेतन निश्चिती व पडताळणी\nएसबीआय सी एम पी\nजलसंपदा विभागातील सेवा निवृत्त अधिकारी / कर्मचारी... + more\nआलेवाडी बु.ल.पा. योजनेकरिता खाजगी जमिनीची सरळ... + more\nजाहिरात -गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ,औरंगाबाद... + more\nजिगाव प्रकल्प बुडीत क्षेत्राकरिता मौजे नारखेड... + more\nअ म प्र वि, अमरावती-जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त... + more\nजिगाव प्रकल्प बुडीत क्षेत्राकरिता मौजे निमगाव... + more\nजाहिरात -गुणनियंत्रण पुणे मंडळ अंतर्गत... + more\nजाहिरात -गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ,औरंगाबाद... + more\nतुम्ही आता येथे आहात\n“खार जमिन” म्हणजे, बंधारा बांधुन समुद्रापासुन किंवा भरतीचे पाणी आत येणाऱ्या नदी पासुन संरक्षण करुन, जी लागवडीस योग्य किंवा कोणत्याही रितीने अन्य प्रकारे लाभप्रद करण्यात आली आहे अशी भरतीच्या पाण्याखालील जमिन आणि तीत, खार, खाजण, खारेपाट, गझनी या किंवा इतर कोणत्याहीरितीने वर्णन करण्यात येणाऱ्या अशा सर्व जमिनींचा समावेश होतो.\nकोकण प्रदेशात पश्चिम किनारपट्टी ही ��कुण सुमारे 720 कि.मी असुन मुंबईसह ठाणे, पालघर,रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे 5 जिल्हे पश्चिम किनारपट्टीलगत वसलेले आहेत. सह्याद्रीमधुन उगम पावणाऱ्या नद्यांचे पाणी खुप मोठ्या प्रमाणात खाड्यांद्वारे अरबी समुद्रात जाऊन मिळते. तसेच भरतीच्या वेळी दिवसातून दोन वेळा समुद्रातील खारे पाणी खाडीच्या प्रवाहाच्या विरुध्द दिशेने खाडीत शिरकाव करते. साधारण 10 ते 15 कि.मी.लांबी पर्यंतच्या खाडीच्या पात्रातील गोडे पाणी खार होऊन लगतच्या शेत जमिनीचे नुकसान करते.\nखारभूमी विकास योजनेमध्ये समुद्र किनारी किंवा खाडी किनारी उच्चतम भरतीच्या पातळीवर (HTL) मातीचा बांध घालून भरतीचे पाणी उथळ जमिनीवर पसरण्यास प्रतिबंध केला जातो. त्यामुळे शेतीचे समुद्राच्या पाण्यापासून संरक्षण होते. बांधाचे संरेखन शक्यतो सरळ रेषेत व खाडी लगत असते.\nनाला किंवा शेतामधून येणारे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याकरिता खाडीच्या मुखावर बंधाऱ्यास उघाडी बांधली जाते. या उघाडीस एकतर्फी झडपा बसविण्यात येतात. जेणेकरून पावसाचे पाणी समुद्रास जाउन मिळेल व समुद्राचे खारे पाणी शेत जमिनीस शिरकाव करणार नाही.\nमातीचा बांध घालून खारभूमीचे संरक्षण केल्यामुळे शेतीलायक जमिनीत क्षारांच्या प्रवेशास अटकाव होतो. तसेच गोडया पाण्याचे साठे पुर्नभरीत होउन पुन:प्रापण केलेल्या खार जमिनीवर अधिक चांगली लागवड करता येते व खरीप हंगामातील पीकांसह इतर पीकांची उदा. नारळ सुपारी व काजूची लागवड सुघ्दा करता येईल.\nखारभूमी विकास विभागाचा संघटन तक्ता\nकायदे व शासन निर्णय\n१ खारभूमी कायदा १९७३\n२ शासन निर्णय दि. २५-०५-२००३ खारभूमी विकास योजनांच्या व्यवस्थापनात शेतकऱ्यांचा सहभाग अनिवार्य करणे व खारभुमी योजनांमुळे लाभ होणाऱ्या शेतकऱ्यांच्या/ लाभार्थींच्या सहकारी संस्था स्थापन करून खारभूमी विकास योजना व्यवस्थापनासाठी सदर संस्थांकडे हस्तांतरित करणे\n३ शासन निर्णय दि. १२-०३-२०१३ - खारभूमी योजनांच्या बांधाचे सुधारीत संकल्पन व तांत्रिक मानके\n४ शासन निर्णय दि. २२-०६-२०१५ - खारभूमी विकास योजनांचे प्रती हेक्टरी खर्चाचे आर्थिक मापदांड सुधारित करण्याबाबत\nजिल्हानिहाय खारजमिन विकास योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nखारभूमी योजनाची ३१ मार्च २०१९ रोजीची सद्यस्थिती\n© जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, भारत यांचे ���े अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित. | महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान\nएकूण दर्शक : 1323398\nआजचे दर्शक : 70\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/satara-news-30-bed-corona-center-satara-district-426979", "date_download": "2021-07-29T23:06:19Z", "digest": "sha1:34IFVWCSB4M5OJYKZFKPY6T2WFKAIBIS", "length": 9558, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | घाबरु नका! साताऱ्यात तालुकानिहाय 30 बेडचे कोरोना सेंटर; आरोग्य विभागाकडून सतर्कता", "raw_content": "\nसाताऱ्यात गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, मागील चार दिवसांपासून रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे.\n साताऱ्यात तालुकानिहाय 30 बेडचे कोरोना सेंटर; आरोग्य विभागाकडून सतर्कता\nसातारा : जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, मागील चार दिवसांपासून रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने प्रत्येक तालुक्‍यात 30 बेडची कोरोना केअर सेंटर (सीसीसी) उघडण्यात आली आहेत. त्यामुळे या सेंटरमध्ये असणाऱ्या कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही पुढील एक वर्षासाठी पुनर्नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन सेंटरची संख्या वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.\nमार्च ते सप्टेंबर या महिन्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने सरकारी व खासगी रुग्णालयांत उपचारासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. या परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आली होती. यामध्ये बाधित रुग्ण, संशयित रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून उपचारासाठी सुविधा दिल्या जातात. या सेंटरसाठी आरोग्य विभागात असलेल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडू लागल्याने वैद्यकीय क्षेत्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची एक वर्षासाठी नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये प्रत्येक सेंटरसाठी एक वैद्यकीय अधिकारी, सहा स्टास नर्स, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा ऑपरेटर, कक्ष सेवक अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा एकदा सीसीसी सुरू करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता भासू लागल्याने 68 कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती दे��्यात आली आहे.\nदुधेबावीत भवानीआई डोंगरात वणव्याचा भडका; वन विभागाने लावलेली अनेक झाडे जळून खाक\nमार्च महिन्यापासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरू झाल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. त्यानंतर ऑक्‍टोबर ते जानेवारी या कालावधीत रुग्णसंख्येचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून झपाट्याने रुग्णसंख्येत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. सद्य:स्थितीत प्रत्येक तालुक्‍यात एक सेंटर सुरू करण्यात आले आहे. याचबरोबर हॉटस्पॉटच्या ठिकाणी कोरोना सेंटर वाढविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिली आहे.\nHow’s The Josh : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मेढ्यातल्या दोन भावांची भारतीय नौदलात निवड\n कोरोना चाचणीपासून ते प्लाझ्मा मिळण्यापर्यंतची महत्वाची माहिती जाणून घ्या एका क्लिकवर\n सासपडेच्या शिक्षकाने सापडलेल्या मोबाईलसह रोख रक्कम केली परत\nसंपादन : बाळकृष्ण मधाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/11/11/be-careful-the-countrys-largest-bank-alert-advised-customers/", "date_download": "2021-07-29T22:30:39Z", "digest": "sha1:5TN5UQR2IVNQYQKRDI6EGBKNEP4TUCHP", "length": 8377, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सावधान! देशातील सर्वात मोठ्या बँकेचा अलर्ट, ग्राहकांना दिला हा सल्ला - Majha Paper", "raw_content": "\n देशातील सर्वात मोठ्या बँकेचा अलर्ट, ग्राहकांना दिला हा सल्ला\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर / आर्थिक फसवणूक, ऑनलाईन फसवणूक, सायबर हल्ला, स्टेट बँक ऑफ इंडिया / November 11, 2020 November 11, 2020\nनवी दिल्ली – भारत सरकार देशातील डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे. देशातील डिजिटल व्यवहार 2021 पर्यंत चार पटीने वाढेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. सुरक्षित बँक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी भारतीय बँकांनी अनेक पावले उचलली आहेत. बँका वेळोवेळी फसवणूक रोखण्यासाठी मार्गदर्शकतत्त्वे जारी करतात. पण तरीही फसवणूक करणारे बँक खात्यातून पैसे काढतात. फसवणूक आणि सुरक्षित बँकिंग टाळण्यासाठी आपण काही गोष्टी विशेष काळजी घेतली पाहिजे. देशातील सर्वात मोठी सरकारी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ग्राहकांना सतर्क केले आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊया.\nएसबीआयने ग्राहकांना सतर्क केले आहे क��� त्यांनी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या फेक मेसेजला बळी पडू नये. फसवणूक करणारे सोशल मीडियावर बनावट किंवा दिशाभूल करणारे मेसेज पाठवत असून सध्या बँकेकडून ग्राहकांना कोणताही संदेश पाठविला जात नसल्याचे बँकेने म्हटले आहे.\nहे लक्षात ठेवा की बँकेचे प्रतिनिधी कधीही ग्राहकांना कॉल करीत नाहीत आणि त्यांना ईमेलही करीत नाहीत आणि गोष्ट देखील लक्षात ठेवा की बँक ऑनलाईन फॉर्म भरुन घेत नाही किंवा बँक खात्याशी संबंधित माहिती फोनवर विचारत नाही. म्हणून बँक खात्याची माहिती कोणालाही मेल, एसएमएस किंवा फोनवर सांगू नका. सुरक्षित बँकिंगसाठी ग्राहकांनी मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगमध्ये ऑटोफिल किंवा सेव्ह यूजर आयडी किंवा संकेतशब्द यासारखे पर्याय सक्षम करू नये, कारण हे धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते.\nफिशिंग हल्ला ही सायबर हल्ल्याची सर्वात जुनी आणि सर्वात सोयीस्कर पद्धत आहे. फिशिंग हल्ल्यांमध्ये ई-मेल आयडी देखील हॅक झाले आहेत. यासाठी हॅकर्स आपल्या मित्रांच्या नावावर बनावट आणि तत्सम ई-मेल पाठवितात, ज्यात व्हायरसचे दुवे आहेत. फसवणूक टाळण्यासाठी आपण कधीही फिशिंग ईमेलवर क्लिक करू नये आणि ऑनलाइन देयकामध्ये नेहमी वन टाइम संकेतशब्द (ओटीपी) निवडा. यामुळे फसवणूकीची शक्यता कमी होऊ शकते.\nग्राहकांनी वेळोवेळी खाते तपासत रहावे. प्रत्येक वेळी जेव्हा आपण व्यवहार करता, तेव्हा आपण योग्य रक्कम दिली आहे का किंवा आपण संपूर्ण रक्कम प्राप्त केली आहे की नाही ते तपासून पहावे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/indian-idol-12-danish-mohammad-overwhelmed-by-archana-puran-singhs-admiration-nrst-131687/", "date_download": "2021-07-29T21:08:58Z", "digest": "sha1:BK2IKHWSSN2GKVPBZBDLKWTPETBJFVUA", "length": 12768, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Indian Idol 12 | अर्चना पूरण सिंगन��� केले दानिश मोहम्मदचे कौतुक, म्हणाली.... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nIndian Idol 12अर्चना पूरण सिंगने केले दानिश मोहम्मदचे कौतुक, म्हणाली….\nदानिश आणि अरुणिताने “मुझे नींद न आए’ आणि ‘घुंघट की आड से दिलबर का’ ही गाणी सादर केली, त्यावर कुमार सानू म्हणाला, “दानिश, मला तुझे गाणे फारच आवडते. तुझी गाण्याची आणि आवाज लावण्याची पद्धत फार छान आहे.\nसोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सत्र 12 मध्ये या वीकएंडला सुप्रसिद्ध गायक कुमार सानू, अनुराधा पौडवाल आणि रूपकुमार राठोड हजारी लावणार आहेत. अप्रतिम परफॉर्मन्सेस तर असतीलच पण त्याच बरोबर या कार्यक्रमाचा होस्ट आदित्य नारायण पाहुणे परीक्षकांच्या सांगीतिक प्रवासाबद्दलचे काही अज्ञात किस्से सांगेल. परीक्षक अन्नू मलिक आणि हिमेश रेशमिया देखील सगळ्या परफॉर्मन्सेसचा आनंद घेताना आणि स्पर्धकांचे कौतुक करताना दिसतील, ज्यामुळे स्पर्धकांचा आत्मविश्वास नक्कीच आणखीन वाढेल.\nदानिश आणि अरुणिताने “मुझे नींद न आए’ आणि ‘घुंघट की आड से दिलबर का’ ही गाणी सादर केली, त्यावर कुमार सानू म्हणाला, “दानिश, मला तुझे गाणे फारच आवडते. तुझी गाण्याची आणि आवाज लावण्याची पद्धत फार छान आहे. तू एक प्रशिक्षित शास्त्रीय गायक आहेस आणि त्यामुळे तुझे गाणे सगळ्यांच्यात उठून दिसते. तू आपल्या गुरूचा नेहमी मान राखतोस, जे तुझ्या यशाचे गमक आहे. देव तुझे भले करो.” या टिप्पणीनंतर कुमार सानू, अनुराधा पौडवा�� आणि रूपकुमार राठोड यांनी दानिशला मौला मेरे मौला चित्रपटातील ‘आंखें तेरी कितनी हसीं” हे त्यांचे आवडते गाणे म्हणण्याची विनंती केली.\nत्यानंतर आदित्य नारायणने अर्चना पूरणसिंहने सोशल मीडियावर दानिशच्या परफॉर्मन्सचे कौतुक केले त्याबद्दल दानिशला विचारले असतं तो म्हणाला, “मी अर्चना मॅमचा प्रशंसक आहे आणि मला त्यांनी दिलेला पाठिंबा पाहून मी खरोखर भारावून गेलो आहे. त्यांना माझे गाणे आवडते हे समजल्यानंतर मला माझे पुढचे सगळे परफॉर्मन्स आणखी सरस करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/zp-school-teaching-japani-language-in-school-127620739.html", "date_download": "2021-07-29T22:35:07Z", "digest": "sha1:4KCXJKV4YK5DBSPU5QTZUN663SLO7IL4", "length": 8237, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "zp school teaching japani language in school | ' हाजीमेशाते सान, दो झो योरोशुकू ' नमस्कार भेटून आनंद झाला;जि.प. शाळेतील विद्यार्थी गिवतायेत जापनीज भाषेचे धडे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअभिनव प्रयोग:\" हाजीमेशाते सान, दो झो योरोशुकू ' नमस्कार भेटून आनंद झाला;जि.प. शाळेतील विद्यार्थी गिवतायेत जापनीज भाषेचे धडे\nऔरं��ाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे\n\" हाजीमेशाते सान, दो झो योरोशुकू ' नमस्कार भेटू आनंद झाला असे सुदीक्षा अमृता म्हणते, तर वैष्णवी ,\" कानोज्यो नो ओ नामाए वा नान देस का' तिचे नाव काय आहे. ही कोणती भाषा असे प्रथम ऐकणाऱ्यांना वाटेल. तर मित्रांनो ही आहे जपानी भाषा. हे संवाद साधाणारे विद्यार्थी कोणत्याही मोठ्या इंग्रजी माध्यमातील शाळेचे विद्यार्थी नसून तर हे आहेत गाडीवाट या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आहेत. जे आता आपल्या वर्ग मित्रांशी जपानी भाषेत संवाद साधत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्या बद्दल पालक शिक्षक आशावादी असून, या प्रयोगाने सर्वांसमोर एक आदर्शन निर्माण केला आहे.\nदेशभरात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे यंदा परीक्षा न घेताच शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत. आता शाळा कधी सुरु होणार याबाबत अजून स्पष्टता नसली तरी शाळा मात्र ऑनलाइन सुरु आहेत. अनेक सुविधा आणि मोठ्या इमारतीत भरणाऱ्या शाळांमधील आवश्यक साहित्य उपलब्धअता आपण नेहीमच पाहता. परंतु गरीबांच्या पोरांची शाळा म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद शाळा देखील आता कात टाकत आहेत. याचे उदाहरण म्हणजे औरंगाबाद शहरापासून आत आडवळी भागात असलेले गाडीवाट या गावात जिल्हा परिषद शाळा आहे. सध्या प्रत्यक्ष वर्ग नसला तरी ऑनलाइन शाळा सुरु आहेत. हा वर्ग झाल्यानंतर विद्यार्थी खेळतांना जापनीज भाषेची तयारी करतात. ही मुले इयत्ता पाचवी ते आठीच्या वर्गातील आहेत. या विद्यार्थ्यांना जापनीज भाषेचे अभ्यासक सुनील जोगदेव हे गुगल मिटच्या माध्यमातून ऑनलाइन विनामूल्य ही भाषा शिकवत असल्याचे शिक्षक दादासाहेब नवपुते यांनी सांगितले. लॉकडाऊन काळाने अनेक परिणाम हे शिक्षण क्षे़त्रावर झालेे आहेत. काही वाईट तर काही चांगल्या गोष्टी माणस शिकत आहेत. त्याचाच हा एक प्रयोग असल्याचे शिक्षक म्हणाले. जापनीज भाषेतील संधीही मुलांना खुनावत असल्याने त्यांना ही भाषा शिकतांना मज्जाही येत आहे.\nअसा सुरु झाला अभिनव प्रयोग\nपरदेशी भाषा उपक्रमांतर्गत मुख्याध्यापक पद्माकर हुलजुते यांच्याकडे जापनीज भाषा विद्यार्थ्यांना शिकवावी असा मानस व्यक्त केला. त्यावर विस्तार अधिकारी रमेश ठाकुर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना जापनीज भाषा शिकवण्यात येत आहे.\nआज मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसित झाले आहे. खऱ्या अर्थाने आपण लॉकडाऊनमुळे डिजिटल युगात वावरतो आहे. मुलांना देखील आम्ही कोणती भाषा शिकायला आवडेल असे विचारले असता त्यांनी जापनीज भाषेची निवड केली. या भाषेसाठी शाळेने २० विषयमित्र केले. हे विषयमित्र स्वत: शिकून इतर वर्ग मित्रांना शिकवतील याप्रमाणे नियोजन केले. हे २० विषय मित्र आता ८० विद्यार्थ्यांना शिकवतायेत. आता एकूण शंभर विद्यार्थी सध्या जापनीज भाषा शिकवत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/08/pune-municipal-corporation-is-ready-for-strict-lockdown-from-tomorrow/", "date_download": "2021-07-29T21:36:03Z", "digest": "sha1:WSFBJ2Z3HPWXWAKUHA3LZ3WSCKYADIHU", "length": 5906, "nlines": 68, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "उद्यापासूनच्या कडक लॉकडाऊनसाठी पुणे महापालिका सज्ज - Majha Paper", "raw_content": "\nउद्यापासूनच्या कडक लॉकडाऊनसाठी पुणे महापालिका सज्ज\nमुख्य, पुणे / By माझा पेपर / डॉ. विक्रम कुमार, पुणे महानगरपालिका, महापालिका आयुक्त, मिनी लॉकडाऊन / April 8, 2021 April 8, 2021\nपुणे : पुणे शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. शहरातील आरोग्य व्यवस्था रोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असल्यामुळे ढासळत चालल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पण योग्य पद्धतीने संपूर्ण यंत्रणा परिस्थिती हाताळत असून आवश्यक त्या उपाययोजना केल्याची माहिती पुण्याचे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने बेडची गरज वाढली. पण आवश्यकतेनुसार वाढ करत असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nगेल्या दोन दिवसांत पुण्यात व्हेंटिलिटेरचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्याबाबत माहिती देताना आयुक्तांनी सांगितले की, पुण्यात एकूण 550 व्हेंटिलेटर बेड पैकी फक्त 2 शिल्लक होते. पण, लष्कराकडून 20 व्हेंटिलेटर बेड आणि 20 आयसीयू बेड मिळणार असून पुढील चार दिवसांत 50 व्हेंटिलेटर बेड वाढवणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ऑक्सिजन बेडचा विचार करता पुण्यात 400 ऑक्सिजन बेड शिल्लक असून त्यात आणखी 350 ऑक्सिजन बेड वाढवत असल्याचेही आयुक्त यावेळी म्हणाले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/08/blog-post.html", "date_download": "2021-07-29T22:49:57Z", "digest": "sha1:BFSIICVTJL7EBYGPTRPKKLXYZCKJZGTP", "length": 5924, "nlines": 56, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "सेवानिवृत्त नंदा सेलोकर यांचा सत्कार, निरोप समारंभ व शै. साहित्याचे वितरण*", "raw_content": "\nHomeसेवानिवृत्त नंदा सेलोकर यांचा सत्कार, निरोप समारंभ व शै. साहित्याचे वितरण*\nसेवानिवृत्त नंदा सेलोकर यांचा सत्कार, निरोप समारंभ व शै. साहित्याचे वितरण*\nसेवानिवृत्त नंदा सेलोकर यांचा सत्कार, निरोप समारंभ व शै. साहित्याचे वितरण*\nपंचायत समिती नागभीड अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिकमारा येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापिका नंदा दामोधर सेलोकर नियत वयोमानानुसार 31 जुलैला सेवानिवृत्त झाल्यामुळे शाळेत साडी, शाल व श्रीफळ देऊन सत्कार व भावपूर्ण निरोप समारंभाचा कार्यक्रम तसेच सामाजिक ऋण व विद्यार्थ्याप्रति जिव्हाळा या भावनेने प्रेरित होऊन सत्कारमूर्ती तर्फे सर्व विद्यार्थ्यांना दोन नोटबुक व एक पेनचे मान्यवरांचे हस्ते वितरण करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशजी घोटेकर अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, सत्कारमूर्ती नंदा सेलोकर, विशेष अतिथी एन. के. भानारकर, शिक्षण विस्तार अधिकारी, प्रमुख पाहुणे म्हणून कोर्धा केंद्राचे केंद्र प्रमुख राज एकवनकर, म्हसली केंद्राचे केंद्र प्रमुख टेमदेव नावघडे, शा व्य स. उपाध्यक्षा किर्तीताई गोंगल, बाबुराव भेंडारकर विद्यालयाचे मुख्याध्यापक पितांबर गोंगल, ग्रा. पं. सदस्य गणेश ठाकरे, संगीता घोटेकर, शा. व्य. समिती सदस्य बाळाजी देशमुख, जयश्री रडके, संगीता मेश्राम, योगिता देशमुख, तक्षशिला गणवीर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय काकडे यांनी केले. त्यानंतर मान्यवरांचे नंदाताई सेलोकर यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा करून भावी आयुष्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे संचालन दिलीप चंदनबावणे यांनी केले तर आभारप्रदर्शन माधुरी ननावरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाऊराव डोईजड, कांता राऊत व पुरुषोत्तम नंदगवळी यांनी अथक परिश्रम घेतले.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/01/blog-post_13.html", "date_download": "2021-07-29T22:45:33Z", "digest": "sha1:QEU2Y7FPHXSKH3HFTRJ3KFAB4ZSYEQ3N", "length": 2527, "nlines": 57, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "त्या पुस्तकाच्यावादावर सुधीर मुनगंटीवार यांची जळजळीत प्रतिक्रिया!", "raw_content": "\nHomeत्या पुस्तकाच्यावादावर सुधीर मुनगंटीवार यांची जळजळीत प्रतिक्रियात्या पुस्तकाच्यावादावर सुधीर मुनगंटीवार यांची जळजळीत प्रतिक्रिया\nत्या पुस्तकाच्यावादावर सुधीर मुनगंटीवार यांची जळजळीत प्रतिक्रिया\nत्या पुस्तकाच्यावादावर सुधीर मुनगंटीवार यांची जळजळीत प्रतिक्रिया\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.info-about.ru/1/63/home.html", "date_download": "2021-07-29T21:13:29Z", "digest": "sha1:F7WNV45STSREFOPPVGEBQRMEER65ZEUY", "length": 52674, "nlines": 361, "source_domain": "mr.info-about.ru", "title": "Free online encyclopedia. Did you know? page 63", "raw_content": "\nडोरेमोन: नोबिताचा नवीन डायनासोर\nस्टैंड बाय मी डोरेमोन २\nगजनी (२००५ तमिळ चित्रपट)\nशिवाजी द बॉस (चित्रपट)\nअशी ही बनवाबनवी (चित्रपट)\nआम्ही जातो आमुच्या गावा (चित्रपट)\nआयना का बायना (चित्रपट)\nदयानिधी संत भगवानबाबा (चित्रपट)\nरमा माधव (२०१४ चित्रपट)\nगुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल\nगेम (२०११ हिंदी चित्रपट)\nदिल बेचारा (हिंदी चित्रपट)\nभुज: द प्राईड ऑफ इंडिया\nफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार\n���िल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पदार्पण पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री समीक्षक पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट असमीया चित्रपट\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट\nराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट\nकयामत से कयामत तक\nद थ्री मस्केटीयर्स (१९९३ चित्रपट)\nदिलवाले दुल्हनिया ले जायेंगे\nकहो ना. प्यार है\nकभी खुशी कभी गम\nक्रीडा क्रिकेट फुटबॉल चित्रकथा दूरचित्रवाहिनी पर्यटन पाककला इंटरनेट रेडियो चित्रपट बॉलीवूड नृत्य संगीत व्यंगचित्र काव्य शिल्पकला नाटक इतिहास कालमापन संस्कृती देशानुसार इतिहास युद्ध महायुद्धे साम्राज्ये समाजशास्त्र भूगोल कला आणि संस्कृती विश्वास अभियांत्रिकी विज्ञान आरोग्य मनोरंजन पर्यावरण व्यक्ती आणि वल्ली साहित्य भाषा\nमल्याळी चित्रपट कलाकारांची यादी\nआमा हा एक १९६४ नेपाळी चित्रपट आहे जो दुर्गा श्रेष्ठ व चैत्यदेवी यांनी लिहिले आहे आणि हिरास��ंग खत्री दिग्दर्शित आहे. नेपाळच्या राजा महेन्द्रने नेपाळ सरकारच्या माहिती विभागाच्या औपचारिकरित्या रॉयल नेपाळ फिल्म कॉर्पोरेशन बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती ...\nआनंद हा हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील एक अजरामर कलाकृति आहे.आनंद हा सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या दैदीप्यमान कारकिर्दितिल एक मानाचे पान होय.राजेश खन्ना यानी साकारलेेेली आनंद हि व्यक्तिरेेेखा अतिशय लोकप्रिय झाली होती.राजेश खन्नाच्या आनंद ने अख्या ...\nगोलमाल हा एक हिंदी भाषेतील विनोदी सिनेमा आहे. हृषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात अमोल पालेकर आणि उत्पल दत्त यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. | नाव = | छायाचित्र = | चित्र रुंदी = | चित्र शीर्षक = | निर्मिती वर्ष = १९७९ | भाषा = ...\nडेढ इश्किया हा २०१४ साली प्रदर्शित होणारा एक बॉलिवूड चित्रपट आहे. अभिषेक चौबेने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये माधुरी दीक्षित, अर्शद वारसी, नसीरुद्दीन शाह व हुमा कुरेशी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १० जानेवारी, २०१४ रोजी प्रदर् ...\nदूसरा आदमी (हिंदी चित्रपट)\nदुसरा आदमी हा रमेश तलवार यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट १९७७ साली प्रदर्शित झाला.यश चोप्रा यांनी त्याची निर्मिती केली.ऋषी कपूर,नीतू सिंग,राखी,शशी कपूर,देवेन वर्मा,परीक्षित सहानी अशा नावाजलेल्या कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या या चित्रपटात राजेश र ...\nनायक: द रियल हिरो हा २००१ साली एस. शंकर यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. ह्या चित्रपटामध्ये राजकारण आणि त्याच्या मधील भ्रष्टाचारी नेत्यांच्या विरोधात शिवाजीराव अनिल कपूर कसा लढतो आणि त्यांना सुधारायचा प्रयत्न करतो हे दाखविले आहे. यात अनिल कपू ...\nपिया का घर (हिंदी चित्रपट)\nपिया का घर हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.छान आहे. {{माहितीचौकट चित्रपट | नाव = | छायाचित्र = | चित्र रुंदी = | चित्र शीर्षक = | निर्मिती वर्ष = १९७१ | भाषा = हिंदी | इतर भाषा = | देश = भारत | निर् ...\nअमिताभ बच्चन - राज मल्होत्रा हेमा मालिनी - पूजा मल्होत्रा सलमान खान - आलोक राज मल्होत्रा, राज आणि पूजाचा दत्तक मुलगा अमन वर्मा - अजय मल्होत्रा, राज यांचा पहिला मुलगा समीर सोनी - संजय मल्होत्रा, राज यांचा दुसरा मुलगा साहिल चड्ढा - रोहित मल्होत्रा, ...\nमोहब्बतें ह�� इ.स. २००० सालात प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, शाहरूख खान, ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भूमिका आहेत.\nशोले हा भारतामधील हिंदी भाषिक चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी मानला गेलेला चित्रपट आहे. हा चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, संजीव कुमार व अमजदखान यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. चित्रपट प् ...\nवॉल्टर एलिआस डिस्नी हे अनेक ऑस्कर पुरस्कार विजेते अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक, ध्वनिअभिनेता, रेखाचित्रकार आणि उद्योजक होते. त्यांची अनेक जनकल्याणांची कामेसुद्धा केली आहेत. त्यांनी त्यांचा भाऊ रॉय डिस्नी याच्यासोबत मिळून वॉल्ट ड ...\nफ्रांसिस फोर्ड कोपोला हा ऑस्कर पुरस्कार विजेता पटकथालेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. याच्या द गॉडफादर या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट, सर्वोकृष्ट अभिनेता, आणि सर्वोत्तम स्क्रिनप्ले साठी ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत व आजवरच्या सर्वोतकृष्ट अमेरिकन च ...\nसत्यजित राय हे ऑस्कर पुरस्कारविजेते भारतीय लेखक, पटकथालेखक, संगीतकार, निर्माते आणि दिग्दर्शक होते. चित्रपट जगतातील त्यांच्या कामगिरीबद्दल इ.स. १९९२ मध्ये त्यांना जीवनगौरव ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. ऑस्कर मिळवणारे ते एकमेव भारतीय दिग्दर्शक आहेत. ...\nहे चिनी नाव असून, आडनाव ली असे आहे. आं ली हे ऑस्कर विजेते चित्रपट अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. प्राचीन संस्कृती आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम हे त्यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यांच्या चित्रपटांमुळे पाश्चात्य प्रेक्षकांन ...\nकुमारसेन समर्थ हे एका पुरोगामी विचाराच्या मराठी घरात जन्माला आले. चित्रपट सृष्टिच्या आकर्षणामुळे ते या व्यवसायात आले. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले, नल दमयंती आणि रुपये की कहानी हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट आहेत. साई ...\nपहलाज निहलानी हिंदी दिग्दर्शक-निर्माता आहेत. निहलानी यांनी वयाच्या १४व्या वर्षी चित्रपट वितरक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. १९७५मध्ये त्यांनी स्वतःची चित्रपट वितरण कंपनी सुरू केली तसेच चित्रपट निर्मितीही केली. १९९० च्या दशकात त्यांनी हिंदी चित ...\nफातिमा बेगम ही हिंदीतली पहिली चित्रपट दिग्दर्शक होती. फातमा बेगम हिने सन १९२४मध्ये सीता सरदावा, पृथ्वी बल्लभ, काला नाग, आणि गुलबकावली या चित्रपटांत व नंतर १९२५मध्ये मुंबई नी मोहिनी या चित्रपटात भूमिका केल्या. पुढे ती चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेख ...\n२०१२ साली अमेरिकेतील ‘इलिनोइस’ राज्याची राजधानी असलेल्या ‘स्प्रिंगफील्ड’ शहरात अकराव्या \"राऊट 66\" आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता झाली. जगभरातील अनेक सिनेमांमधून निवडक सिनेमे या महोत्सवामध्ये दाखविण्यात आले. ‘ऑडियन्स फेव्हरिट डेब्यू फिल्म ...\nसोमनाथ वाघमारे हे एक भारतीय लघुपट माहितीपट निर्माते आहेत. ते महाराष्ट्र राज्यातील आहेत. त्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि अगदी अलीकडील चित्रपट, द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव: एन अनएंडिंग जर्नी होता, ज्याची समीक्षा भारत व परदेशात झाली. आत्तापर्यंत त्यांचे सर ...\nआउट ऑफ आफ्रिका (चित्रपट)\nआउट ऑफ आफ्रिका हा एक इ.स. १९८५ मधील अमेरिकन रोमॅंटिक नाट्य चित्रपट आहे जो सिडनी पॉलेक द्वारा दिग्दर्शित आणि निर्मित आहे. रॉबर्ट रेडफोर्ड आणि मेरिल स्ट्रीप यांच्या यात भूमिका आहेत. १९३७ साली प्रकाशित झालेल्या व इसाक दीनेसें डेन्मार्कचे लेखक करेन ब ...\nआर्गो हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड आहे. बेन ॲफ्लेकचे दिग्दर्शन व प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १२ ऑक्टोबर २०१२ रोजी प्रदर्शित झाला. एका सत्यकथेवर आधारित असलेल्या आर्गोमध्ये १९७९ सालच्या इराणी क्रांतीदरम्यान तेहरानमध्ये अडकलेल्या अमे ...\nकिल बिल भाग १\nकिल बिल भाग १ हा २००३ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड चित्रपट आहे. क्वेंटिन टारान्टिनोचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये उमा थर्मन नायिकेच्या भूमिकेमध्ये आहे. ह्या चित्रपटाचे कथानक लांब बनल्यामुळे तो २ भागांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. किल ...\nकिल बिल भाग २\nकिल बिल भाग २ हा २००४ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड चित्रपट आहे. क्वेंटिन टारान्टिनोचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये उमा थर्मन नायिकेच्या भूमिकेमध्ये आहे. ह्या चित्रपटाचे कथानक लांब बनल्यामुळे तो २ भागांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. किल ...\nडाय हार्ड भाग-१ (चित्रपट)\nडाय हार्ड हा अमेरीकन ऍक्शनपट असून १९८८ मध्ये प्रदर्शित झाला होता. याचे मुख्य भूमिका ब्रुस विलिस व ऍलन रिकमन यांची आहे. हा चित्रपट रॉडरिक थोर्प यांच्या नथिंग लास्ट फोरएव्हर या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपट ऍक्शन चित्रपटांसाठी एक मैलाचा दगड असल् ...\nद इल्युजनिस्ट हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झालेला एक अमेरिकन चित्रपट आहे. हा चित्रपट एका काल्पनिक कथेवर आधारित आहे. एक गरीब कुटुंबातील जादूगार व उमराव घराण्यातील मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडतात परंतु राजघराण्याच्या दडपशाहीने त्यांचे प्रेम विभा ...\nस्पायडरमॅन हा 200२ साली प्रदर्शित झालेला इंग्लिश भाषेतला चित्रपट आहे स्पायडर-मॅन इंग्लिश: Spider-Man हा २००२ साली प्रदर्शित झालेला एक अमेरिकन इंग्रजी चित्रपट आहे. प्रसिद्ध कॉमिक स्पायडरमॅन वरुण प्रेरणा घेवून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. ह् ...\n\"आनंद मठ\" हा भारतीय ऐतिहासिक देशभक्तीपर चित्रपट आहे.हा चित्रपट हिंदी भाषेत आहे. इ.स.१८८२ मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी बंगाली भाषेत ‘आनंदमठ’ही कादंबरी लिहिली. या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे.\nइंग्लिश विंग्लिश हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. गौरी शिंदेने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये श्रीदेवीची प्रमुख भूमिका आहे. इंग्लिश विंग्लिशद्वारे श्रीदेवीने तब्बल १५ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले. हा च ...\nकुछ कुछ होता है हा १९९७ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. करण जोहरने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, काजोल व राणी मुखर्जी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त ...\nक्लास ऑफ ८३ (चित्रपट)\nक्लास ऑफ ८३ हा २०२० चा भारतीय गुन्हेगारी नाटक चित्रपट आहे, दिग्दर्शित अतुल साभरवाल. या चित्रपटाची निर्मिती रेड चिलीज एंटरटेन्मेंटने केली आहे. हा चित्रपट द क्लास ऑफ ८३ या पुस्तकावर आधारित आहे आणि एका पोलिस नायकाच्या एका डीनच्या रूपात शिक्षा पोस्ट ...\nतान्हाजी: द अनसंग वॉरियर हा २०२० मध्ये प्रदर्शित हिंदी भाषेतील ऐतिहासिक चरित्रात्मक चित्रपट आहे. हा चित्रपट ओम राऊतने दिग्दर्शित केला निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि अजय देवगण यांनी केली. हा चित्रपट मराठी भाषेतही प्रदर्शित झाला होता. हा चित् ...\nद लंचबॉक्स हा २०१३ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. हिंदी व इंग्लिश ह्या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या ह्या प्रणयपटात इरफान खान व निम्रत कौर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जगभर वितरण झालेल्या लंचबॉक्सला अनेक पुरस्कार मिळाल ...\nद सिनेमॅटिक इमॅजिनेशन हे भारतीय सिनेमांचा सामाजिक इतिहासाचा पुरावा म्हणून अभ्यास करणारे पुस्तक आहे. या पुस्तकात लेखिकेने सिनेमावर राष्ट्र ही संकल्पना कशा प्रकारे प्रभाव करते आणि त्याचबरोबर सिनेमा वेगवेगळ्याप्रकारे समाजातील गोष्टींची मांडणी कशाप्र ...\nदादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणार्‍या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. ह ...\nदिल तो पागल है\nदिल तो पागल है हा १९९७ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, माधुरी दीक्षित व करिश्मा कपूर ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ...\nहम आपके हैं कौन.\nहम आपके हैं कौन. हा १९९४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. सूरज बडजात्याने दिग्दर्शन केलेला हा चित्रपट प्रचंड गाजला व त्याने जगभर सुमारे १.३५ अब्ज रुपयांची मिळकत केली. ह्या चित्रपटाला ५ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.\nशिक्षणमहर्षी बापूजी साळूखे शिक्षण क्षेञातील योगदान अंडरडॉग हा २००७मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. याच नावाच्या चित्रकथेवर आधारित या चित्रपटात एका अचाट शक्ती लाभलेल्या कुत्र्याची गोष्ट सांगितली आहे. स्पायग्लास एन्टरटेनमेंट आणि क्लासिक मीडियाने ...\nटॉड ॲंडरसन जोश हॅमिल्टन यांना त्यांचे खाते आउटसोर्स केल्यावर भारतात जावे लागते. टॉड आनंदी नाही परंतु जेव्हा त्याच्या बॉस डेव्हने त्याला कळविले की सोडून देणे म्हणजे त्याचा स्टॉक पर्याय गमावणे आहे, तो आपल्या भारतीय बदल्या पुरो असिफ बस्राला प्रशिक्ष ...\nटर्मिनेटर ही तीन हॉलिवूड चित्रपटांची शृंखला आहे. या चित्रपटांतील प्रमुख भूमिका अरनॉल्ड श्वार्झनेगर यांनी केली आहे. अतिशय गाजलेल्या या चित्रपटांचशंखलेची पटकथा काल्पनिक आहे.जगाचा ताबा घेण्यास मनुष्य व मानवनिर्मित यंत्रे यात भविष्यात महाविनाशक संघर् ...\nटर्मिनेटर २-द जज���ेंट डे\nटर्मिनेटर २-द जजमेंट डे हा टर्मिनेटर चित्रपट शृंखलेतील दुसरा चित्रपट आहे. हा चित्रपट नुसतेच टर्मिनेटर २ किंवा टी२ असे ओळखले जातो. हा चित्रपट १९९१ साली प्रदर्शित झाला. जेम्स कॅमेरुन दिग्दर्शीत या चित्रपटातील प्रमुख भूमिका आर्नोल्ड श्वार्झनेगर,लिंड ...\nदी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस\nदी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस हा मार्क रॉब्सन यांनी दिग्दर्शित केलेला आणि १९५८ मध्ये प्रदर्शित झालेला एक इंग्रजी चित्रपट आहे. इन्ग्रिड बर्गमन आणि कर्ट जर्गन्स हे या चित्रपटातील मुख्य कलाकार होते. ह्या चित्रपटात इन्ग्रिडने चीनमध्ये स्थायिक होण्याची आ ...\n२०१२ हा २००९ मध्ये अमेरिकेत बनवलेला नैसर्गिक आपत्तीवर आधारित चित्रपट आहे. रोलँड एमेरिच यांनी दिग्दर्शित केलेला आणि सह-लिखाण केलेला चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती हॅराल्ड क्लोझर, मार्क गॉर्डन आणि लॅरी जे फ्रँको यांनी केली होती. क्लोसरने एम्मर ...\n३०० हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट थर्मोपिलाईच्या लढाईवर आधारित् आहे. चित्रपटात थर्मोपिलाई येथे धारातीर्थी पडलेले ३०० सैनिक प्रचंड बहादुरीने २ लाखाहूनही मोठ्या सैन्याला तीन दिवसापर्यंत थोपवून धरतात, शेवटी एका ग्रीक नागरिकाच्या ब ...\nअनफरगिव्हन हा एक अमेरिकन चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन क्लिंट ईस्टवुड व याच्या कथेचे लेखन डेव्हिड वेब पिपल्स याने केले आहे. या चित्रपटात विल्यम मुन्नी यास एक गुन्हेगार व हत्यारा म्हणून दाखविण्यात आलेला आहे. त्याने शेती सुरू केल्यानंतर तो ए ...\nऑल द प्रेसिडेंट्स मेन\nरॉबर्ट वाल्डेन=डोनाल्ड सेग्रेटी पेनी फुलर=सॅली येकिन स्टिफन कॉलिन्स=ह्यू स्लोन्स, ज्युनियर हॅल होलब्रुक = डीप थ्रोट जेसन रॉबर्ड्स = बेन ब्रॅडली नेड बेटी=मार्टिन डार्डीस डस्टिन हॉफमन = कार्ल बर्नस्टीन जेन अलेक्झांडर = ज्यूडी होबॅक मार्टिन बालसाम = ...\nगांधी हा १९८२मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट होता. मोहनदास करमचंद गांधी यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत्. याची निर्मिती आणि दिग्दर्शन रिचर्ड ॲटनबरो यांनी केली होती आणि गांधींची भूमिका बेन किंग्सले या भारतीय व ...\nचित्रपटाच्या सुरुवात होते ती शिकागोचा प्रसिद्ध डॉक्टर रिचर्ड किंबल हॅरिसन फोर्ड याला अटक होत असते. त्याला त्याच्या पत्नीच��या खुन केल्याचा आरोप असतो. त्यानंतर कोर्टातील सुनावणीत रिचर्डने गुन्हा केला आहे हे सिद्ध होते. घटनास्थळीचे सर्व पुरावे रिचर् ...\nसेव्हिंग प्रायव्हेट रायन हा १९९८ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड चित्रपट आहे. स्टीव्हन स्पीलबर्गचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट २४ जुलै १९९८ रोजी प्रदर्शित झाला. सेव्हिंग प्रायव्हेट रायनचे कथानक दुसऱ्या महायुद्धातील नॉर्मंडीवर दोस्त राष्ट्रांनी क ...\nस्लमडॉग मिलियोनेर इंग्लिश भाषा: Slumdog Millionaire हा २००८ साली प्रदर्शित झालेला इंग्रजी भाषेतील एक ब्रिटिश चित्रपट आहे. हा चित्रपट भारतीय लेखक व राजदूत विकास स्वरूप ह्यांनी २००५ मध्ये लिहिलेल्या \"क्यू अँड ए\" ह्या कादंबरीवर आधारित आहे. स्लमडॉग म ...\nडोरेमोन: नोबिताचा नवीन डायनासोर\nस्टैंड बाय मी डोरेमोन २\nगजनी (२००५ तमिळ चित्रपट)\nशिवाजी द बॉस (चित्रपट)\nअशी ही बनवाबनवी (चित्रपट)\nआम्ही जातो आमुच्या गावा (चित्रपट)\nआयना का बायना (चित्रपट)\nदयानिधी संत भगवानबाबा (चित्रपट)\nरमा माधव (२०१४ चित्रपट)\nगुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल\nगेम (२०११ हिंदी चित्रपट)\nदिल बेचारा (हिंदी चित्रपट)\nभुज: द प्राईड ऑफ इंडिया\nफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक प ..\nफिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पदार्पण ..\nफिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक ..\nफिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुर ..\nफिल्मफेअर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक ..\nफिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुर ..\nफिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक प ..\nफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक प ..\nफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री समीक्षक ..\nफिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता प ..\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृ ..\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृ ..\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृ ..\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृ ..\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृ ..\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृ ..\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृ ..\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृ ..\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृ ..\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्व��त्कृ ..\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृ ..\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृ ..\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृ ..\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृ ..\nराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट\nकयामत से कयामत तक\nद थ्री मस्केटीयर्स (१९९३ चित्रपट)\nदिलवाले दुल्हनिया ले जायेंगे\nकहो ना. प्यार है\nकभी खुशी कभी गम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/novels/3651/nirbhaya-by-amita-a-salvi", "date_download": "2021-07-29T22:50:14Z", "digest": "sha1:6YEJKWHD3XIJP776UKYDKTNPKKTLFO34", "length": 26125, "nlines": 221, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "Amita a. Salvi लिखित कादंबरी निर्भया | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा | मातृभारती", "raw_content": "\nAmita a. Salvi लिखित कादंबरी निर्भया | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा\nAmita a. Salvi द्वारा मराठी कादंबरी भाग\nदीपा आश्चर्यचकित होऊन राकेशकडे बघत होती. दोन वर्षांपूर्वीचा तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा राकेश आणि हा राकेश ..... दोघांमध्ये जमीन - अस्मानाचा फरक होता.\nमोबाईल वर डाऊनलोड करा\nदीपा आश्चर्यचकित होऊन राकेशकडे बघत होती. दोन वर्षांपूर्वीचा तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा राकेश आणि हा राकेश ..... दोघांमध्ये जमीन - अस्मानाचा फरक होता.\nनिर्भया - part 2\nमी माझ्या जबाबदा-या पूर्ण होईपर्यंत लग्नाचा विचारही करू शकत नाही. इतके दिवस तू माझ्यासाठी थांबावंस असं मी म्हणणार नाही. तुझा मार्ग तुला मोकळा आहे. दीपाने स्पष्ट शब्दात राकेशला उत्तर दिलं.\nजे काही घडलं त्यात तुझी काहीही चूक नाही. स्वतःला दोष देऊ नको. काळ पुढे जाईल तसा तसा तुला मार्ग मिळत जाईल. फक्त हे काही दिवस स्वतःला सांभाळ. आईच्या या बोलण्यातला आशावाद दीपाला जगण्याचं बळ देऊन गेला.\nतीन मित्र पार्टीसाठी एकत्र येतील, तेव्हा दोन पेग पोटात गेले, की मर्मबंधातील गुपित ओठावर यायला वेळ लागणार नाही, याची दीपाला खात्री होती.\nसर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारा मोठा भाऊ असतानाही महेश वाईट मार्गाला लागला, याचं श्रेय या त्याच्या मित्रांनाच जातं. दीपाच्या मनात विचार आला.\nनिर्भया - part- 6\nआई-बाबांचं निमित्त करून राकेश स्वतःचे विचार सांगतोय, हे दीपाच्या लक्षात आलं होतं.\nनिर्भया - part -7\nराकेशच्या दृष्टीने दीपा आता त्याच्या हातातली कठपुतली होती-\nनिर्भया- ८ त्यादिवशी सकाळी इन्स्पेक्टर सुशांत पाटील खूप उशिरा उठले. कालचा पूर्ण दिवस धावपळीत गेला होता. उत्तर प्रदेशात खंडणी आणि खुनासाठी पोलिसांना हवा असलेला एक सराईत गुंड मुंबईत आला होता आणि इथल्या एका झोपडपट्टीत लपला होता. झोपड्यांचं ...अजून वाचाजाळं असणा-या त्या विभागात त्याला शोधणं जेवढं जिकीरीचं होतं, तेवढीच ती जिवावरची जोखीम होती. तिथे नेहमीच अनेक अट्टल गुन्हेगारांना आसरा दिला जात असे. त्यांना शोधायला आलेल्या पोलिसांवर हल्ले झाल्याच्याही अनेक घटना घडल्या होत्या. पण त्या खतरनाक एरियात बेडरपणे जाऊन सुशांतने ती मोहीम यशस्वी करून दाखवली होती. खुन्याला बेड्या घालून\nनिर्भया- ९ निर्मलाबाईंनी- दीपाच्या आईने दरवाजा उघडला. समोर पोलीसांना पाहून त्या थोड्या घाबरल्याच \"काय झालं तुम्ही- कशासाठी आला आहात साहेब\" तिने चाचरत विचारलं.\"मी इन्स्पेक्टर सुशांत पाटील. दीपा इथेच रहाते नं\" तिने चाचरत विचारलं.\"मी इन्स्पेक्टर सुशांत पाटील. दीपा इथेच रहाते नं तिला जरा बोलावून ...अजून वाचाझालंय साहेब तिला जरा बोलावून ...अजून वाचाझालंय साहेब\" निर्मलाताईंनी विचारलं. त्यांचा आवाज थरथरत होता.\" एका केसच्या संदर्भात तिच्याशी बोलायचं आहे. \" सुशांत म्हणाले. त्यांच्या स्वरात पोलिसी जरब नव्हती , त्यामुळे निर्मलाताईंची भीती थोडी कमी झाली. \" ती झोपली आहे.\" त्या म्हणाल्या. \" इतक्या उशिरा पर्यंत\" निर्मलाताईंनी विचारलं. त्यांचा आवाज थरथरत होता.\" एका केसच्या संदर्भात तिच्याशी बोलायचं आहे. \" सुशांत म्हणाले. त्यांच्या स्वरात पोलिसी जरब नव्हती , त्यामुळे निर्मलाताईंची भीती थोडी कमी झाली. \" ती झोपली आहे.\" त्या म्हणाल्या. \" इतक्या उशिरा पर्यंत\nनिर्भया - १० त्या संध्याकाळी लॅबचे रिपोर्ट. आले. ग्लासमधील सरबतात विष होतं. आणि ग्लासवर राकेश आणि दीपा दोघांच्याही बोटांचे ठसे मिळाले होते. दीपाचे ठसे ग्लासवर मिळाले, म्हणजे तिच्यावरचा माझा संशय ...अजून वाचा खरा ठरला. \" मानेंच्या स्वरात त्यांचा संशय खरा ठरल्याचा आनंद होता.\"तिने स्वतःच मला सागितलं, की निघताना तिने सरबत बनवून दिलं होतं. त्यामुळे तिच्या बोटांचे ठसे ग्लासवर असणं स्वाभाविक आहे, नाही का माने\" सुशांत म्हणाले. आज तिला पाहिल्यापासून तिचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोरून\nनिर्भया- ११- -------------- राकेशच्या फ्लॅटकडे लक्ष होतं, हे लक्षात आल्यावर सुशांतला झालेला आनंद, त्यांच्या पुढच्या उत्तराने विरून गेला. \"दीपा गेल्यावर कोणी आलं ...अजून वाचाका \" या त्यांच्या प्रश्नाला मराठेंचं उत्तर होतं,\" कोणी आलं असेल तरी मला माहीत नाही. कारण मी पाच-दहा मिनिटातच पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलो आणि अर्ध्या तासाने परत आलो.\" मराठे म्हणाले. \" बरोबर आहे \" या त्यांच्या प्रश्नाला मराठेंचं उत्तर होतं,\" कोणी आलं असेल तरी मला माहीत नाही. कारण मी पाच-दहा मिनिटातच पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलो आणि अर्ध्या तासाने परत आलो.\" मराठे म्हणाले. \" बरोबर आहे दिवसभर त्यांच्यावर लक्ष ठेवायचं होतं, त्यामुळे कुठे जाता\nनिर्भया - १२ - \"जेव्हा राकेशने नयनाला बघून लग्नाला होकार दिला तेव्हा आम्हाला वाटलं की आता सगळं सुरळीत होईल. पण आता कळलं की, ऑफिसच्या निमित्ताने घरी यायला जमणार नाही, असं आमहाला सांगून तो आमच्या दुसर्‍या घरात ...अजून वाचादीपाला भेटत होता. शेवटी तिच्या प्रेमानेच माझ्या मुलाचा जीव घेतला.\" राकेशचे आई-वडील आपल्या मनातल्या सर्व गोष्टी सुशांतला न लपवता सांगत होते होते, राकेशच्या मनावर ताण वाढायला या दोघांचे विचारच कारणीभूत असावेत. दीपाच्या मनाचा विचार यांनी केला नाहीच; पण सामाजिक प्रतिष्ठा जपतांना\nनिर्भया - part 13\nनिर्भया- १३ सुशांतने दीपाला फोन केला आणि दुसऱ्या दिवशी येणार असल्याचं सांगितलं. ते तिच्या घरी गेले, तेव्हा ती त्याची वाट बघत होती. गेल्या काही दिवसांत तिने सुशांतच्या स्वभावातले अनेक पैलू पाहिले होते. त्यांचा धाडसी स्वभाव, बुद्धिमत्ता यांची स्तुती नेहमीच ...अजून वाचावर्तमानपत्रात वाचायला मिळत होती पण त्याचबरोबर तो किती सहृदय आहे हे तिने स्वतः अनुभवलं होतं. तिला तिच्या दु:स्वप्नातून बाहेर काढण्यासाठी त्याने किती प्रयत्न केले होते, हे ती विसरू शकत. नव्हती. राकेशच्या आई - वडिलांकडून नक्कीच तिच्याविषयी सर्व माहिती त्याला मिळाली\nदुस-या दिवशी सुशांतचे आई - बाबा ठरल्याप्रमाणे दीपाच्या घरी आले. सुंदर आणि सोज्वळ दीपा त्यांना पाहिल्याबरोबर पसंत पडली. महिन्याभरात दोघांचं लग्नही झालं. सुशांतच्या ...अजून वाचासहवासात हळूहळू ती पूर्वीच्या कटु स्मृती अाणि दुःख विसरून गेली आणि नव्या जोमाने आयुष्य जगू लागली. शिवाय नाशिकमध्ये तिच्याविषयी माहिती असणारे परिचित लोक आजूबाजूला नसल्यामुळे तिला नको असलेल्या नजरांचा सामना करावा लागत नव्हता. न��ीन वातावरणात ती आत्मविश्वासाने वावरू लागली. पण सहा महिन्यातच सुशांतची बदली परत मुंबईला झाली. शेतीकडे लक्ष द्यायचे असल्यामुळे सुशांतच्या आई-बाबांना गावी रहाणे भाग होते. सुशांतच्या कामाच्या वेळा ठरलेल्या नव्हत्या. ब-याच वेळा ते रात्री उशीरा घरी येत. घरी दिवसभर एकटे रहाण्यापेक्षा दीपाने परत हाॅस्पिटलमध्ये नोकरी सुरू केली.\nनिर्भया - Part 15\nनिर्भया- १५. आईच्या विरोधाकडे लक्ष न देता सुशांतने मूल दत्तक घेण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण केले. त्याला जो दोन वर्षांचा मुलगा-- सिद्धेश आवडला होता त्याच्याविषयी बोलताना संचालक म्हणाले, \"त्याचे आई- वडील गेल्या वर्षी झालेल्या भूकंपात दगावले. याची एक पाच ...अजून वाचाबहीण- शिल्पा, इथेच आहे आहे. जेव्हा भावंडं आमच्याकडे असतात, तेव्हा दोघांनाही एकाच घरात दत्तक द्यावे असा अामचा आग्रह असतो कारण त्यामुळे त्यांच्यातले भावबंध कायम राहतात; पण जर तुम्हाला एकच मूल पाहिजे असेल तर तुम्ही इतर मुलांमधून निवडू शकता.\" पण दीपाला गोबऱ्या गालांची आणि मोठ्या डोळ्यांची गोंडस शिल्पा खूप आवडली होती. \"आपण\nनिर्भया - १६ दीपाची मानसिक अवस्था इतकी वाईट झाली होती की ती सोसायटीच्या कार्यक्रमालाही गेली नाही. तिचं डोकं सुन्न झालं होतं. पंधरा वर्षांपूर्वीच्या- आठवणी तिच्याभोवती फेर धरून विकट हास्य करत होत्या. तिला बरं वाटत नाही, हे पाहून सुशांतच्या ...अजून वाचाकार्यक्रमाला जाण्याचा बेत रद्द केला. सासू- सासऱ्यांना कसंबसं जेवायला वाढून ती बेडरूममध्ये जाऊन झोपली. पण जुन्या आठवणी पाठ सोडत नव्हत्या. पडल्या- पडल्या तिला झोप लागली. तिच्या मनातले विचार स्वप्नांमध्ये मूर्तरूप घेऊ लागले. स्वप्नात ती जीव तोडून धावत होती. पण दुस-याच क्षणी तिला स्वतःच्या जागी शिल्पा दिसू लागली. तिला नराधमांनी घेरलं होतं आणि ती दीपाला जिवच्या आकांताने हाका मारत\n- निर्भया - १७ - दीपाच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. शिल्पाची वाट पहात उशीला टेकून बसली. तिच्या मस्तकातील विचारचक्र मात्र चालूच होतं. रात्रीचा एक वाजला तरीही ईशा आली नव्हती. मोबाइल वाजू लागला. दीपाने पाहिलं; सुशांतचा फोन होता. ...अजून वाचा\"हॅलो सुशांत शिल्पा अजून घरी आली नाही. यासाठीच मी तिला रात्री बाहेर पाठवायला तयार नव्हते. पण तुम्ही कोणीच माझं ऐकायला तयार नव्हता.\" त्याला बोलायची संधी न देता द���पा बोलत होती. तिचा आवाज थरथरत होता. \"मी ते सांगायलाच फोन केलाय शिल्पाला आणि तिच्या मैत्रिणींना घेऊन माने व्हॅनमधून येतायत शिल्पाला आणि तिच्या मैत्रिणींना घेऊन माने व्हॅनमधून येतायत तू काळजी करत असशील हे मला माहीत\nनिर्भया - १८. दीपाला कळून चुकलं, की शिल्पाला समजावण्याच्या भरात तिला कळू नये, अशी गोष्ट ती बोलून गेली होती. जर शिल्पाला अर्धवट सत्य समजलं तर ती गैरसमज करून घेईल; \"पण शिल्पा अजून लहान आहे. तिला या सगळ्या ...अजून वाचाआकलन होईल का तसं असलं तरी आज अशी वेळ आली आहे की, तिला सगळं समजायलाच हवं. मला सुद्धा माझी बाजू मांडायला परत कधी संधी मिळेल की नाही ; हे सांगता येत नाही.\" दीपाचं हेलकावे घेत होतं.शेवटी तिने शिल्पाला सगळं सांगायचा निर्णय घेतला.\nनिर्भया- १९ - शिल्पा तिच्या खोलीत जाऊन काॅलेजला जाण्याची तयारी करतेय याची खात्री करून घेऊन सुशांत बोलू लागले, \"अशा गोष्टी मुलांकडे बोलू नयेत हे तुझंच मत आहे ; मग आज शिल्पाला सर्व का सांगत होतीस ...अजून वाचालहान आहे अजून ...अजून वाचालहान आहे अजून \" \" माझा नाइलाज झाला \" \" माझा नाइलाज झाला तुमची डायरी चुकून तिच्या हातात पडली, शिल्पा वाचलेल्या गोष्टींविषयी उलटसुलट विचार करत राहिली असती. अर्धवट ज्ञान नेहमी नुकसान करतं तुमची डायरी चुकून तिच्या हातात पडली, शिल्पा वाचलेल्या गोष्टींविषयी उलटसुलट विचार करत राहिली असती. अर्धवट ज्ञान नेहमी नुकसान करतं म्हणून मी तिला सगळं सांगून टाकलं. चांगलं - वाईट ठरवण्याइतकी ती नक्कीच\nसर्वोत्तम मराठी कथा | मराठी पुस्तके PDF | मराठी कादंबरी भाग | Amita a. Salvi पुस्तके PDF\nमराठी लघुकथा | मराठी आध्यात्मिक कथा | मराठी कादंबरी भाग | मराठी प्रेरणादायी कथा | मराठी क्लासिक कथा | मराठी बाल कथा | मराठी हास्य कथा | मराठी नियतकालिक | मराठी कविता | मराठी प्रवास विशेष | मराठी महिला विशेष | मराठी नाटक | मराठी प्रेम कथा | मराठी गुप्तचर कथा | मराठी सामाजिक कथा | मराठी साहसी कथा | मराठी मानवी विज्ञान | मराठी तत्त्वज्ञान | मराठी आरोग्य | मराठी जीवनी | मराठी अन्न आणि कृती | मराठी पत्र | मराठी भयपट गोष्टी | मराठी मूव्ही पुनरावलोकने | मराठी पौराणिक कथा | मराठी पुस्तक पुनरावलोकने | मराठी थरारक | मराठी विज्ञान-कल्पनारम्य | मराठी व्यवसाय | मराठी खेळ | मराठी प्राणी | मराठी ज्योतिषशास्त्र | मराठी विज्ञान | मराठी काहीही |\nगूगल सह लॉग ���न करा\nगूगल सह लॉग इन करा\nलॉगिन करून आपण मातृभारतीच्या \"वापरल्या गेलेल्या संज्ञा\" आणि \"गोपनीयता धोरण\" यांना सहमती देता\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-ethanol-policies-india-44037?tid=120", "date_download": "2021-07-29T22:11:26Z", "digest": "sha1:4VM3VXABWA5RUFGIEZHEIWQ4KEDADZFG", "length": 19440, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon agralekh on ethanol policies in India | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nइथेनॉलला प्रोत्साहन सर्वांच्याच हिताचे\nइथेनॉलला प्रोत्साहन सर्वांच्याच हिताचे\nशनिवार, 5 जून 2021\nभारतात पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठायचे असेल, तर केवळ ऊस मळीपासूनच्या इथेनॉलवर विसंबून राहून चालणार नाही.\nकेंद्र सरकारने इंधनावरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट लवकरच गाठायचे ठरविले आहे. पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य आता २०२३ मध्येच गाठायचे आदेश देण्यात आले आहेत. देशात पेट्रोलमध्ये इथेनॉल वापरण्याचे धोरण २००२ मध्ये स्वीकारले गेले. परंतु गरजेनुसार इथेनॉल तयार होत नसल्याने २००६ मध्ये पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणासाठीचे नवे धोरण आणले गेले. असे असले तरी इथेनॉलनिर्मिती आणि वापरास २०१४ पर्यंत गती मिळाली नाही. त्यामुळे मोदी सरकारने २०२२ पर्यंत तरी पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नव्याने धोरण आखणी केली. पुढे २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. हे लक्ष्य आधी २०२५ पर्यंत आणि आता तर २०२३ मध्ये गाठायचे ठरविण्यात आले आहे.\nपेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवीत असताना आणि हे उद्दिष्ट कमी कालावधीत साध्य करण्यासाठी देशात इथेनॉलनिर्मिती, विक्री, वापर यांस पूरक काही निर्णयदेखील मोदी सरकारने घेतले आहेत. साखर उद्योग तसेच डिस्टिलरीला प्रोत्साहनासाठी आर्थिक लाभाच्या काही योजना देण्यात आल्या. मोलॅसिस, बी हेवी, तसेच थेट उसाच्या रसापासूनचे इथेनॉल असे वर्गीकरण करून ���्यानुसार वाढीव दरही जाहीर करण्यात आले आहेत. इथेनॉलनिर्मिती आणि विक्रीसाठी जीएसटी तसेच वाहतुकीतही सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे २०१३-१४ मध्ये जेमतेम ३८ कोटी लिटर असलेले इथेनॉल उत्पादन २०३० मध्ये १९५ कोटी लिटरवर पोहोचले. अर्थात, मागील सात वर्षांत इथेनॉल उत्पादनात पाच पटीहून अधिक वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे २०२० मध्ये देशात असलेले १९५ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन एकाच वर्षात ३०० कोटी लिटर करण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे. असे असले तरी आतापर्यंत आपण पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणात केवळ सात टक्क्यांपर्यंत पोहोचू शकलो आहोत.\nपेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळायचे धोरण साध्य करायचे असेल, तर जवळपास १००० कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. २०२१ मध्ये ३०० कोटी लिटर इथेनॉल आपण करू शकलो, तरी पुढील दीड-दोन वर्षांत तिपटीहून अधिक उत्पादन वाढवावे लागेल. देशातील साखर कारखान्यांनी ३५५ कोटी लिटर निर्मितीची यंत्रणा उभी केली आहे. येत्या काही काळात ही निर्मितीक्षमता ४६६ कोटी लिटरपर्यंत पोहोचेल. महत्त्वाचे म्हणजे देशात उत्पादित सर्व ऊस मळीपासून इथेनॉलनिर्मिती केली, तरी आपण ५०० कोटी लिटर इथेनॉल उत्पादनापर्यंत पोहोचू. त्यामुळे उसाचा रस तसेच साखरेपासून इथेनॉलनिर्मिती करावी लागेल. त्याचबरोबर खराब धान्ये, बांबूसारख्या वनस्पती, पिकांचे अवशेष यापासून इथेनॉलनिर्मितीवरही भर द्यावा लागेल. देशात इथेनॉल उत्पादन वाढवीत असताना तेल कंपन्यांकडून इथेनॉल खरेदी होईल, हेही पाहावे लागेल. पेट्रोल कंपन्या आणि इथेनॉलनिर्मिती करणाऱ्या कंपन्या यांच्यातील करार दोघांनाही पूरक असतील, असे बनवावे लागतील. अशा करारांचे दोन्ही पार्टीकडून पालन होईल, याची काळजी घ्यावी लागेल. दरम्यानच्या काळात तेल कंपन्यांना इथेनॉल साठवणक्षमता वाढवावी लागेल. देशात मोठ्या प्रमाणात इथेनॉलनिर्मिती करणारे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक असे काही राज्येच आहेत. या राज्यांमधून दूरच्या राज्यांत इथेनॉल पाठवायचे म्हणजे वाहतुकीत केवळ सवलत देऊन चालणार नाही, तर पूर्ण वाहतूक खर्च देण्याबाबतही विचार व्हायला हवा. इथेनॉल हे पर्यावरण पूरक इंधन आहे. इथेनॉलनिर्मितीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होती. साखर कारखान्यांचे अर्थचक्र सुधारेल. सरकारचे परकीय चलनही वाचेल. अर्थात, इथेनॉलला प्रोत्साहनातच सर्वांचे हित आहे.\nभारत इथेनॉल ethanol ऊस इंधन साखर वर्षा varsha पेट्रोल महाराष्ट्र maharashtra उत्तर प्रदेश कर्नाटक पर्यावरण environment उत्पन्न रोजगार employment\nचंद्रपूर दारूबंदी निर्णयाच्या निमित्ताने...\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजीच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यात गेली सहा वर्षे लागू असले\nगेल्या आठवड्यात कोसळलेल्या अस्मानी संकटातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही.\nफळपिकासाठी जमीन अन खत व्यवस्थापन\nफळबागेसाठी योग्य जमिनीची निवड, माती परीक्षण, सेंद्रिय खते, हिरवळीची खते, निंबोळी पेंड ,जै\nभात पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन\nभात पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी येण्यामध्ये कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव हे होय.\n७२ तासांची सक्ती नको ः आयुक्त\nपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इ\nचंद्रपूर दारूबंदी निर्णयाच्या...महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजीच्या ...\nपीकविम्यातील पापीगेल्या आठवड्यात कोसळलेल्या अस्मानी संकटातून...\nकाम सुरळीतपणे पार पाडण्याचे धोरणराज्याच्या कोणत्याही भागात कधीही गेलो तरी तेथील...\nदिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाचीमहाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...\nपेगॅसस प्रकरण नवे नाही. नोव्हेंबर-२०१९ मध्ये हे...\nराज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...\nजल‘प्रलय’शेती हा पूर्वीपासूनच जोखीमयुक्त व्यवसाय आहे....\nपृथ्वीवरील वातावरणाचा ढळतोय तोलसरकारकडून सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेखाली...\nयुरोपच्या अग्निअस्त्रावर निसर्गाचं...गेल्या काही दिवसांत युरोपमधील पुराच्या बातम्या...\nबैलांचा उठलेला बाजारमुळात शेतीच्या यांत्रिकीकरणाने शेतकऱ्यांकडील...\nग्राहक कल्याणात उत्पादकांचे मरण‘इंडिया पल्सेस ॲन्ड ग्रेन्स असोसिएशन’ आणि इंडिया...\nमुदत वाढवा, सहभाग वाढेलवर्ष २०२१ च्या खरीप हंगामासाठी जुलैच्या...\nस्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचे...आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण, संगणक क्रांती, माहिती-...\nअचूक नियोजन हाच निर्यातबंदीवर उपायकेंद्र सरकार नेहमीच कांद्याचे भाव वाढले, की ते...\nसंकट टळले, की वाढलेजुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या...\nही तर ‘नादुरुस्ती’ विधेयके शेतीमाल खरेदी करण्यात बाजार समित्यांची मक्तेदारी...\nफळबाग लागवडीतील अडचणींचा डोंगर यावर्षी राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nमंत्रिमंडळ विस्तार व फेरबदलाबद्दल अनेक ...\nभरवशाचा निर्यातदार हीच खरी ओळखडाळी, कांदा याबरोबरच इतरही शेतीमालाचे देशांतर्गत...\nकृषी प्रक्रिया संचालनालय आव्हानात्मक...शेतीमाल प्रक्रियाक्षम आहे. म्हणजे त्याच्यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/hritik-roshan-s-fan-hrishikesh-name-his-son-hritik-because-of-6-fingers-mhaa-499582.html", "date_download": "2021-07-29T22:11:41Z", "digest": "sha1:Z5JKYECYTDR5SX4WGP7UL6NCBSAYNZAL", "length": 6089, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जबरा फॅन ! चाहत्याने मुलाचं नाव ठेवलं हृतिक; कारण ऐकून चक्रावून जाल– News18 Lokmat", "raw_content": "\n चाहत्याने मुलाचं नाव ठेवलं हृतिक; कारण ऐकून चक्रावून जाल\nहृतिक रोषनच्या (Hritik Roshan) एका चाहत्याने त्याच्या मुलाचं नाव हृतिक ठेवलं आहे. त्याला कारण ठरली आहेत, 6 बोटं.\nहृतिक रोषनच्या (Hritik Roshan) एका चाहत्याने त्याच्या मुलाचं नाव हृतिक ठेवलं आहे. त्याला कारण ठरली आहेत, 6 बोटं.\nमुंबई, 24 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्यांचे देशातच नाही तर जगभरातही अनेक चाहते असतात. काही लोकं त्यांच्या नावामुळे प्रभावित होतात. अभिनेता हृतिक रोषनचाच एक चाहता आहे. त्याने त्याच्या मुलाचं नावही हृतिक ठेवलं आहे. याचं कारण ऐकून तुम्ही चक्रावून जाल. ऋषिकेश अंगोम या हृतिकच्या चाहत्याला मुलगा झाला. त्या मुलालाही हृतिकसारखीच 6 बोटं होती. त्यामुळे त्या चाहत्याने आपल्या मुलाचं नावंही हृतिक ठेवलं आहे. ऋषिकेश अंगोम या व्यक्तीने ट्विटरवर एक ट्वीटही केलं आहे. हृतिक जसा आपल्या नावाच्या पुढे H हे अक्षर लावतो, तसाच हा चाहताही आपल्या नावापुढे H हे अक्षर लावतो. आता त्याने आपल्या मुलाचं नाव हृतिक असं ठेवलं आहे. याबाबत सांगताना ऋषिकेश अंगोम म्हणाला, ‘माझ्या मुलाच्या जन्मानंतर त्याच्या एका हाताला सहा बोटं आहेत हे आमच्या लक्षात आलं त्यानंतर मी त्याचं नाव हृतिक ठेवण्याचा विचार पक्का केला.’ ऋषिकेश अंगोमने ट्वीट करत माहिती दिली की, ‘कहो ना प्यार है या चित्रपटानंतर मी हृतिकचा चाहता झालो. #BeautifullyImperfect’\nऋषिकेश अंगोमच्या या ट्वीटवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. त्याचं हे ट्वीट चांगलंच व्हायरल होत आहे. आत्ता हृतिक रोषनने या ट्वीटवर काही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे या ट्वीटवर हृतिक काय प्रतिक्रिया देतोय हे याची वाट त्याचे चाहते बघत आहेत.\n चाहत्याने मुलाचं नाव ठेवलं हृतिक; कारण ऐकून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/jalgaon-wife-murder-case-accused-husband-arrested/", "date_download": "2021-07-29T21:05:45Z", "digest": "sha1:EO7RWBYCHIBY4KPWG6GLO3M4FUKUK22N", "length": 36500, "nlines": 308, "source_domain": "shasannama.in", "title": "धक्कादायक! भर बाजारात पत्नीची भोसकून हत्या; घरी जाऊन मेहु्ण्यावरही हल्ला – शासननामा न्यूज - Shasannama News धक्कादायक! भर बाजारात पत्नीची भोसकून हत्या; घरी जाऊन मेहु्ण्यावरही हल्ला – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nशासननामा न्यूज – Shasannama News\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री…\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी…\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती…\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”;…\nमदत नव्हे कर्तव्य; राज देशमुख मित्र परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदत\nचिकुनगुनिया, डेंग्यूचे उरुळीकरांवर सावट\nवीर धरणाचे सात दरवाजे उघडले; नीरा नदीला आला पुर\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nअटल अर्थसहाय्य योजना : २०१९ च्या संदर्भात कृषिपूरक सहकारी संस्था चालकांचे…\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nपुणे पिंपरी चिंचवडमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार का …पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय…\nछावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामघायतिडक पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी…\n‘त्या’ भन्नाट ट्विटनंतर पुणे पोलिसांचा आणखी एक षटकार, मनोज वाजपेयीसह नेटिझन्सकडून…\nस्थानिकांच्या धाडसामुळं चिमुकलीला जीवदान, वाहून जाणाऱ्या मुलीची अशी केली सुटका, पाहा…\nICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या…\nM S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं…\nCopa America : Live मॅचमध्ये मेस्सीच्या पायातून रक्ताची धार, तरी सामन्यात…\nVideo | राज कपूर यांच्या टीमशी मुकाबला, दिलीप कुमारांन��� क्रिकेटच्या मैदानातही…\nIND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून…\nHome महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र धक्कादायक भर बाजारात पत्नीची भोसकून हत्या; घरी जाऊन मेहु्ण्यावरही हल्ला\n भर बाजारात पत्नीची भोसकून हत्या; घरी जाऊन मेहु्ण्यावरही हल्ला\nजळगाव : कौटुंबिक वादामुळे माहेरी गेलेल्या पत्नीचा भरबाजारात चॉपरने भोसकून खून (Jalgaon Wife Murder) केल्याची घटना समोर आली आहे. त्यानतंर आरोपी पतीने पत्नीच्या घरी जाऊन मेहुण्यावर देखील चॉपरने वार केले. यानतंर पुन्हा पत्नी जिंवत आहे का ते पाहण्यासाठी हा विक्षिप्त तरुण बाजारात आला असता, त्याला ग्रामस्थांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. आज बुधवारी दुपारी १.३० वाजता पाळधी गावात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.\nपूजा सुनिल पवार (वय २६) असे मृत महिलेचे नाव आहे. शंकर भिका चव्हाण (वय २०, दोघे रा. मातंगवाडा, पाळधी) हा गंभीर जखमी झाला आहे. पती सुनिल बळीराम पवार (वय ३४, रा. जळगाव) याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.\nपूजा आणि सुनिल पवार या दाम्पत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरुन वाद सुरू होता. याच वादामुळे आणि एका लग्नासाठी गेल्या १६ फेब्रुवारीपासून पुजा माहेरी म्हणजे पाळधीत गेली होती. दरम्यानच्या काळात दोघांमध्ये वाद सुरूच होते. सुनिलच्या त्रासाला कंटाळून पुजाच्या माहेरच्यांनी सुनिलविरोधात पाळधी पोलिसात तक्रारही केली होती .या गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलिसांनी सुनिलला आज बुधवारी बोलावले होते. मात्र, सुनिल पोलिस ठाण्यात न जाता चॉपर घेऊन पाळधीत पोहोचला.\nदुपारी दीड वाजता सुनिलची पत्नी पुजा लहान मुलीसोबत मारवाडी गल्लीत एका दुकानात काही वस्तू खरेदी करत होती. पूजा समोर येताच सुनिलने तिच्यावर चॉपरने आठ ते दहा वार केले. जखमी पूजा विव्हळत तेथेच कोसळली. ही घटना पाहून गावकऱ्यांनी पूजाकडे धाव घेतली. तर सुनिल हा चॉपर घेऊन पायी चालतच पूजाच्या घराकडे गेला. त्याने घरात घुसून मेहुणा शंकर चव्हाण याच्यावर हल्ला चढवला. त्याच्या पोटात चॉपरने तीन वार करुन तेथून निघाला.\nपत्नीवर हल्ला केल्यानंतर ती जिवंत आहे की मृत पावली हे पाहण्यासाठी सुनिल पुन्हा बाजारात घटनास्थळी आला. यावेळी पूजाच्या नातेवाईकांसह काही तरुणांनी सुनिलला पकडून चांगलाच चोप दिला. यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. जखमी पूजा व शंकर यांना रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहोचवले. उपचार सुरू करण्यापूर्वीच पूजाचा मृत्यू झाला होता. तर शंकरला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.\nपोलिसांनी रुग्णालयात येऊन जखमी शंकर याच्याकडून घटनेची माहिती घेत जबाब नोंदवला असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.\nPrevious articleमहाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस’चा किती धोका; राजेश टोपे यांनी दिली महत्त्वाची माहिती\nNext articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा परदेशात अवैध मालमत्तेसह काळा पैसा, यादीसह पुरावे ईडीला देणार – आमदार रवी राणा\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\n नवोदित अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू; महिनाभरापूर्वी झालं होतं लग्न\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ��ांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.कारण परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी...\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nमुंबई : पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी...\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nमुंबई – अंधेरी उपनगरात आज एक चार मजली इमारत कोसळली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमाराला हा प्रकार घडला. त्यात जीवित हानी झाली नसली तरी सहा जण...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गा���भीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले – शासननामा न्यूज - Shasannama News on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले - coronavirus see latest updates m on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्य on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nखासगी शाळेच्या मनमानी \"फी\" पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट् on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nशिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार – शासननामा न्यूज - Shasannama News on ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध – मा. आमदार नरेंद्र पवार\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-51629407", "date_download": "2021-07-29T23:01:09Z", "digest": "sha1:LFPIC6EHZ44YJXKADXXJU56H5KXN2FBL", "length": 22102, "nlines": 125, "source_domain": "www.bbc.com", "title": "रतनलाल: दिल्ली हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या पोलिसाच्या कुटुंबाचं आता काय होणार? - BBC News मराठी", "raw_content": "BBC News, मराठीथेट मजकुरावर जा\nरतनलाल: दिल्ली हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या पोलिसाच्या कुटुंबाचं आता काय होणार\nतारीख - 24 फेब्रुवारी 2020, दिवस - सोमवार\nदिल्ली पोलिसात हेड कॉन्स्टेबल असणारे रतनलाल यांच्यासाठी नेहमीसारखाच दिवस होता. गेली अनेक वर्ष ते सोमवारी उपवास करायचे. सकाळी बरोबर 11 वाजता ते ऑफिसमध्ये म्हणजे गोकुलपुरी एसीपी ऑफिसमध्ये जाण्यासाठी रवाना झाले.\nबरोबर 24 तासांनंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता बीबीसीचे आम्ही त्यांच्या घरी आहोत. काही तासातच या घरातलं वातावरण बदलून गेलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याचे विरोधक आणि समर्थक यांच्यात झालेल्या हिंसाचाराने रतनलाल यांचा बळी घेतला.\nदिल्लीतल्या दंगलीत 7 जणांचा मृत्यू, वातावरण तणावपूर्ण\nट्रंप यांनी पंतप्रधान मोदींविषयी केलेले दावे किती खरे किती खोटे\nईशान्य दिल्लीतल्या चांद बाग, भजनपुरा, बृजपुरी, गोकुलपुरी आणि जाफराबाद या भागांमध्ये उसळल��ल्या हिंसाचारात आतापर्यंत रतनलाल यांच्यासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर 90हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.\nपत्नीला कधी दिली बातमी\nरतनलाल यांच्या घरी त्यांचे चुलत भाऊ दिलीप आणि भाचा मनिष यांच्याशी आमची भेट झाली. दोघांनीही सांगितलं की रतनलाल आता या जगात नाहीत, ही बातमी त्यांच्या पत्नीला पूनमला अजूनही सांगितलेली नाही.\nमात्र, घरातून रतनलाल यांच्या पत्नी पूनम यांचा मोठमोठ्याने येणारा रडण्याचा आवाज सांगत होता की त्यांना या अकल्पित घटनेची कल्पना आली असावी.\nगेल्या शनिवारीच दोघांनी लग्नाचा 16 वा वाढदिवस साजरा केला होता.\n1998 साली रतनलाल नोकरीवर रुजू झाले. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी त्यांना रॉबर्ट वाड्रा यांच्या सुरक्षा ताफ्यात तैनात केलं होतं. दोन वर्षांपूर्वी त्यांचं प्रमोशन झालं आणि ते हेड कॉन्स्टेबल झाले.\nरतनलाल यांचे चुलत भाऊ दिलीप सराय रोहिल्लालगतच्या परिसरात राहतात. त्यांनी सांगितलं, \"काल मुलं ट्युशनला गेली तेव्हा पूनमने टिव्हीवर ऐकलं की रतनलाल यांना गोळी लागली आहे. तोवर टिव्हीवर फक्त बातमी येत होती. रतनलाल यांचा फोटो नव्हता. त्यानंतर कदाचित शेजाऱ्यांनी पूनम यांच्या घरचा टिव्ही बंद केला. तेव्हापासून टिव्ही बंदच आहे.\"\nजहांगीर पुरीमध्ये राहणारे रतनलाल यांचे भाचे मनीष सांगतात, \"दिल्लीत उसळलेल्या दंगलींची माहिती आम्हाला होतीच. मामा तिथेच बंदोबस्तावर असल्याचंही माहिती होतं. तरीही जेव्हा रतनलाल यांना गोळी लागल्याची बातमी टिव्हीवर आली तेव्हा आम्हाला वाटलं दिल्ली पोलिसात एकच रतन लाल थोडीच आहे. मात्र, काही वेळाने फेसबुकवर वगैरे फोटो आले तेव्हा कळलं की मामांनाच गोळी लागली आहे. आम्ही लगेच इथे आलो. मात्र, मामींना अजून काही सांगितलेलं नाही.\"\nराजस्थानच्या सीकर जिल्ह्यातले रतनलाल तीन भावंडांमध्ये थोरले होते. मधला भाऊ दिनेश गावात गाडी चालवतात. तर धाकटा भाऊ मनोज बंगळुरुमध्ये एका खाजगी कंपनीत काम करतात. रतनलाल यांच्या आई संतरादेवी सीकरमध्येच दिनेशसोबत राहतात.\nदिलीप यांनी सांगितलं की रतनलाल यांच्या आई संतरादेवी अजून सीकरमध्येच आहेत आणि त्यांनाही रतनलाल यांच्या मृत्यूची बातमी सांगितलेली नाही.\nरतनलाल यांच्या घराजवळ जमलेले शेजारी\nरतनलाल यांना तीन मुलं आहेत. थोरली मुलगी परी 11 वर्षांची आहे. मधली मुलगी कनक 8 वर्षांची आ��े तर धाकटा राम 5 वर्षांचा आहे. तिघेही केंद्रीय विद्यालयात शिकतात. घरात लोकांची गर्दी होऊ लागली तेव्हा तिन्ही मुलांना शेजारी पाठवण्यात आलं. या तिघांपैकी फक्त परीलाच याची कल्पना आहे की तिचे वडील आता कधीही घरी परतणार नाही.\nरतनलाल यांच्या शेजाऱ्यांकडून कळलं की त्यांनी पाच वर्षांपूर्वीच कर्ज काढून बुराडीच्या अमृतविहारमध्ये घर घेतलं होतं. चिंचोळ्या गल्ल्यांच्या आत असलेल्या या घराचं अजून प्लॅस्टरही झालेलं नाही.\nआज याच घराबाहेर चपलांचा ढिग लागला आहे. ज्या भिंतीजवळ लोकांची गर्दी आहे तिथून एक ब्लॅक बोर्ड दिसतो. त्या ब्लॅकबोर्डवर मुलांनी काहीतरी खरडलं आहे. एक जुना कॉम्प्युटरही आहे. पूनम ज्या पलंगावर बसल्या आहेत तिथे त्यांना सांभाळण्यासाठी बऱ्याच महिलाही आहेत.\nपूनम मोठमोठ्याने रडत आहेत. मधेच त्यांची शुद्ध हरपते. टिव्हीवर बातमी पाहिल्यापासून त्यांनी अन्नाचा कणही घेतलेला नाही. कुणी म्हटलंच तर \"ते आल्यावर त्यांच्यासोबतच जेवेन\" म्हणून सांगतात.\nचिंचोळ्या गल्लीत असलेल्या या घरापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला बऱ्याच जणांना पत्ता विचारावा लागला. लोकांनी रस्ता तर सांगितलाच. सोबत रतन लाल यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.\nरतनलाल किती चांगले होते, मनमिळाऊ होते, हे सांगताना कुणी थकत नव्हतं. जे त्यांना नावाने ओळखत नव्हते ते त्यांच्या लांब मिशांवरून तर ओळखायचेच.\nमीडियावाले असं कसं करु शकतात\nमनीष सांगतात, \"गेल्यावेळी शाहीन बाग आणि सीलमपूरमध्ये निदर्शनं झाली त्यावेळीसुद्धा मामा तिथे बंदोबस्तावर होते. त्यांच्या हाताला दुखापतही झाली होती. मात्र, ते फक्त ड्युटीवर असताना पोलीस असतात. घरी येताच सामान्य माणसाप्रमाणे असतात. तुम्ही धाकदपटशा करणारे पोलिसवाले बघितले असतील. ज्यांना बघूनच भीती वाटते. मामा असे अजिबात नव्हते. ऑफिस आणि पोलिसांच्या गोष्टी कधीच घरी आणत नसत.\"\nकायम हसतमुख असणारे रतनलाल यांच्याविषयी बोलताना त्यांचे शेजारी मीडियावर मात्र चांगलेच नाराज होते. त्यांनी सांगितलं की सोमवारी रात्री 11 च्या सुमारास मीडियाची काही माणसं रतनलाल यांच्या घरी आली आणि त्यांच्या झोपलेल्या मुलांना उठवून फोटो काढले.\nलोकांमध्ये यावरुनही संताप होता की दिल्लीत पोलीसच सुरक्षित नाहीत तर सामान्य नागरिकाची व्यथा काय सांगायची.\nजोपर्यंत कुटुंबीयां��्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर रतनलाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी कुजबूज गर्दीतून ऐकू येत होती.\nआम्ही दिलीप यांना कुटुंबीयांच्या मागण्यांविषयी विचारल्यावर ते म्हणाले, \"आमची मागणी थेट आहे. आमच्या भावाला शहिदाचा दर्जा मिळावा. कारण स्वतःसाठी नाही तर लोकांना वाचवताना त्यांचा जीव गेला. वहिनीला सरकारी नोकरी मिळावी आणि सरकारने मुलांच्या शिक्षणाची सोय करावी.\"\nमात्र, या सर्व गोष्टींना अजून वेळ आहे. रतनलाल यांच्या कुटुंबीयांना अजूनही हेही नीटसं माहिती नाही की नेमकं काय घडलं रतनलाल यांचा शवविच्छेदन अहवालाही अजून आलेला नाही. काल रात्री आम आदमी पक्षाचे आमदार संजीव झा कुटुंबीयांची भेट घेऊन गेले. मात्र, दिल्ली पोलिसांनी या कुटुंबाला अजून कुठलीही माहिती दिलेली नाही.\nया परिसरातले लोक सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह आहेत. सर्वांच्याच मोबाईलवर हिंसाचाराशी संबंधित फोटो, व्हिडियो, बातम्या, अफवा असं बरंच काही येतंय. लोकांना सध्यातरी माहितीचा हाच एकमेव स्रोत आहे.\nCAA कायदा काय आहे\nडोनाल्ड ट्रंप यांच्यासाठी भारतातील धार्मिक स्वातंत्र्य महत्त्वाचं\nCAA मुळे राज्यघटनेतील कलम 14चं उल्लंघन होतंय का\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\nमेडिकल प्रवेशासाठीच्या आरक्षणाबाबत मोदी सरकारनं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nराज्यातील 'या' 25 जिल्ह्यांत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होणार- राजेश टोपे\nटोकियो ऑलिंपिक डायरी : माणसा- माणसांत भरून राहिलेली ऊर्जा\nऐन निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय झालेल्या राज ठाकरेंचा मनसेला किती फायदा होईल\nव्हीडिओ, पाऊस आणि पुराच्या वेळी NDRFचं मदतकार्य कसं चालतं\n'मोदी सरकारनं स्वत:च्या मंत्र्यांच्या पत्नी आणि मुलांवरही पाळत ठेवली' - सुप्रिया सुळे\nव्हीडिओ, पूरग्रस्त भागांमध्ये नेत्यांच्या दौऱ्यांनी अडथळे आणले का सोपी गोष्ट 391, वेळ 5,27\nव्हीडिओ, सांगलीकरांना पुरानंतर होतोय आता मगरींचा त्रास, वेळ 2,00\nज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन\n'कोश्यारींना राजकारणाची खुमखुमी असेल तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा' - पटोले\nकोकणात वारंवार नैसर्गिक आपत्ती येऊ��ही प्रशासनाची तयारी का नव्हती\n#गावाकडचीगोष्ट: वीज अंगावर पडू नये म्हणून 'या' गोष्टींची काळजी आवर्जून घ्यावी\nखोदायला गेले विहीर, सापडला 7 अब्जांहून अधिक किमतीचा नीलम\nसौंदर्यासाठी सेक्स : ‘माझ्या कॉस्मेटिक सर्जरीचा खर्च केला, तर सहा महिन्यांसाठी माझं शरीर तुझं’\nसंजय दत्तला जेव्हा सुनील दत्तनी सांगितलं होतं, 'मी आता तुझ्यासाठी काही करू शकत नाही'\nकिती वजन उचलायचं हे गणित चुकलं आणि मल्लेश्वरीचं गोल्ड मेडल हुकलं…\nगेल्यावर्षी झालं होतं काजलचं लग्न, आता आढळले मृतदेहाचे तुकडे - ग्राऊंड रिपोर्ट\nमेडिकल प्रवेशासाठीच्या आरक्षणाबाबत मोदी सरकारनं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\n'आमंत्रण न करता 5 हजार लोक जमले, कोरोना नसता तर 1 लाख लोक आले असते'\nभाजपसोबत युती करण्याबाबत काय म्हणाले राज ठाकरे\n'भारतीय लोक सेक्सविषयी बोलत नाहीत, म्हणून मी त्यांना त्यासाठी मदत करते'\nआसामचे मुख्यमंत्री म्हणतात, 'आमची एक इंच जमीनही कोणाला देणार नाही'\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2021 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-caste-certificate-issue-in-jalgaon-4308371-NOR.html", "date_download": "2021-07-29T21:12:09Z", "digest": "sha1:6GKGNJM46XKHH4ODMYEZKBPIO777H6YF", "length": 8168, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Caste Certificate issue in Jalgaon | नोकरदार संकटात: जात प्रमाणपत्र द्या; नाहीतर नोकरी सोडा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनोकरदार संकटात: जात प्रमाणपत्र द्या; नाहीतर नोकरी सोडा\nजळगाव- शासकीय आणि निमशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील कर्मचार्‍यांनी 31 जुलैपर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास नोकरीतून काढून टाकण्याबाबत शासनाने आदेश काढले आहेत. दुसरीकडे ही प्रमाणपत्रे देणारी यंत्रणाच सक्षम नसल्याचे चित्र आहे. जिल्हास्तरावर कोणतीच व्यवस्था नसताना विभागीय समितीही प्रभारी पदभारांनी ग्रासली आहे. या समितीमध्ये अध्यक्षाव्यतिरिक्त इतर पदे रिक्त आहेत.\nशासकीय आणि निमशासकीय सेवेतील 1 लाख 5 हजार कर्मचार्‍यांना 31 जुलैपर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करायचे आहे. 15 जून 1995 नंतर सेवानिवृत्त झालेल्या 30 हजार कर्मचार्‍यांसाठीही हे आदेश लागू आहेत. अन्यथा त्यांचे निवृत्ती वेतन रोखले जाणार आहे. समितीचे पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास नोकरीतून घरी बसविण्याचा इशारा शासनाने दिला आहे.\nआज होणार निर्णय: जात पडताळणीबाबत मुख्यमंत्र्यांकडे मंगळवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. कमी वेळेत प्रमाणपत्र सादर करणे शक्य नसल्याच्या मुद्यावरून कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. शासनाने प्रमाणपत्र सक्तीसाठी 18 मे रोजी काढलेल्या अध्यादेशाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती मिळू शकते. त्यात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.\nअभियांत्रिकी, एमबीए, फार्मसी, वैद्यकीय, आर्किटेक्चर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना ज्या राखीव कोट्यातून प्रवेश घेतला असेल त्या जातीचे पडताळणी प्रमाणपत्र तीन महिन्यात सादर करायचे आहे. या विद्यार्थ्यांची प्रकरणे समितीकडे प्रलंबित आहेत. त्यांना ती वेळेत न मिळाल्यास विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याचा धोका वाढल्याने जिल्हास्तरावर समितीला अधिकार देण्याची मागणी पुढे आली आहे.\nपडताळणीसाठी येणार्‍या अर्जांची संख्या पाहता जळगाव महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांचे जात पडताळणीसाठी येणारे अर्ज समितीने स्वीकारण्यास नकार दिला आहे. समाजकल्याण, जिल्हाधिकारी कार्यालयातही अर्ज घेतले जात नसल्याने इच्छुक उमेदवारांपुढे पेच निर्माण झाला आहे.\nप्रशासनाकडे पुरेशी यंत्रणाच नाही\nप्रमाणपत्रासाठी जिल्हास्तरावर कोणतीच यंत्रणा नाही. तात्पुरत्या स्वरूपातील समाजकल्याण विभागाच्या समितीला ते अधिकार नाहीत. धुळे येथील विभागीय समितीकडे प्रकरणे पाठविले जातात. तीन सदस्यीय समिती हे प्रमाणपत्र देण्याचे काम करते. तिन्ही सदस्यांकडून संयुक्त निर्णय दिला जातो. धुळे येथील समितीवर अध्यक्ष सोमनाथ गुंजाळ आहेत. तर सदस्य सचिव, सदस्य ही रिक्त आहेत.\nकर्मचारी, अधिकारी यांनी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी ते काम करीत असलेल्या कार्यालयामार्फत जात पडताळणी समितीकडे अर्ज करावा. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमार्फत तर महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांन��� आयुक्तांच्या शिफारशीने स्वत: समितीकडे अर्ज सादर करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-full-of-shopping-of-gold-vehicle-at-nashik-4424182-NOR.html", "date_download": "2021-07-29T23:09:06Z", "digest": "sha1:NMRGOFOIJVFF5ZO3BWUWZMN5NP26SJQJ", "length": 5946, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "full of shopping of gold, vehicle at nashik | प्रकाशपर्वाला झळाळी सुवर्णालंकार खरेदीची - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रकाशपर्वाला झळाळी सुवर्णालंकार खरेदीची\nनाशिक- नाशिककरांनी रविवारी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोने, चांदी, हिरे, अलंकार आणि वाहनांची मनपसंत खरेदी केली. शहरातील सराफी पेढय़ांतून दागिन्यांसह लक्ष्मीचे शिक्के, वेढे, बिस्किटे यांना विशेष मागणी होती. मुहूर्तावरील खरेदी म्हणून दिवसभर ग्राहकांचा उत्साह जसा सराफी पेढय़ांत दिसून आला, तसाच तो दुचाकी आणि चारचाकी वाहन वितरकांच्या दालनांतही दिसून येत होता. यातून रविवारी दिवसभरात शहरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापार्‍यांनी व्यक्त केला.\nसराफी पेढय़ांमध्ये सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 30,400 (22 कॅरेट), चोख सोन्याचा भाव 30,700 रुपयांच्या जवळपास, तर चांदीचा भाव प्रतिकिलोस 49,200 रुपये किलो असा होता. शहरातील टीव्हीएस, होंडा, बजाज, यामाहा, महिंद्रा यांसारख्या दुचाकी, तर मारुती सुझुकी, टोयोटा, शेवरोले या कंपन्यांच्या वितरकांची दालने ग्राहकांनी गजबजलेली होती.\nदिवसभरात एक हजारवर मोटारसायकली, तर चारशेच्या आसपास कारची डिलिव्हरी वितरकांनी दिली. मुहूर्त साधता यावा, याकरिता अनेकांनी चार महिने आधी नोंदणी करणे पसंत केल्याने मुहूर्तावर त्यांना आपली आवडती गाडी घरी घेऊन जाता आली. प्रत्येक शोरूममध्ये वाहनांच्या डिलिव्हरीसह मुहूर्तावरील नोंदणीही झाली.\nदुचाकी वाहन खरेदीत तरुणाईचा उत्साह\nनाशिककरांनी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधून मोटारसायकलींची खरेदी केली. तरुणांत प्रचंड उत्साह दिसून येत होता. आजच्याच दिवशी जवळपास दोनशे गाड्यांची डिलिव्हरी दिली. शहरातील वितरकांचा हाच आकडा एक हजारच्या पुढे जाणारा आहे. विजय कुलकर्णी, व्यवस्थापक, मॅजिक टीव्हीएस\nतीनच दिवसांत 121 कारची डिलिव्हरी आम्ही दिली असून, नवरात्रीपेक्षा दिवाळीत उत्तम प्रतिसाद ग्राहकांनी दिला. शहरातील जवळपास सर्वच वितरकांकडे हीच स्थिती आहे. राजेश कमोद, महाव्यवस्थापक, सेवा ऑटोमोटिव्ह\nमंगळसूत्र, बांगडी यांसारख्या दागिन्यांना विशेष मागणी होती. खरेदी वाढण्यात आगामी लग्नसराईचाही परिणाम जाणवला. नीलेश बाफना, संचालक, बाफना ज्वेलर्स प्रा. लि.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-GUJ-pm-narendra-modi-in-gandhinagar-gujarat-said-women-work-more-responsibly-5546285-PHO.html", "date_download": "2021-07-29T22:54:46Z", "digest": "sha1:PIU3LPW7226TK5DMQZUZXXLKURUP4EYL", "length": 5958, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PM Narendra Modi In Gandhinagar Gujarat, Said Women Work More Responsibly | मोदींना भेटण्यासाठी निघालेल्या महिला सरपंचाला सुरक्षा रक्षकांनी रोखले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोदींना भेटण्यासाठी निघालेल्या महिला सरपंचाला सुरक्षा रक्षकांनी रोखले\nअहमदाबाद - उत्तर प्रदेशातील प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त बुधवारी ते 6 हजार महिला सरपंचाच्या संमेलनाला उपस्थित होते. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशातील एका महिला सरपंचाने पंतप्रधानांना भेटण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी महिलेला अडवले. यामुळे थोडा गोंधळ उडाला. मोदींनी महिला सरपंचांच्या संमेलना स्त्री भ्रूण हत्येचा मुद्दा उपस्थित केला. मोदी म्हणाले, 'ज्या गावात महिला सरपंच आहे तेथे भ्रूण हत्या झाली नाही पाहिजे. मुलांना गावात ज्याप्रमाणे शिक्षण मिळते तोच अधिकार मुलींना मिळाला पाहिजे. त्यासाठी आर्थिक तरतुदीची गरज नाही.'\nमोदींच्या भेटीला निघालेल्या महिला सरपंच काय म्हणाल्या...\n- मोदींच्या भेटीसाठी निघालेल्या सरपंचाचे नाव शालिनी राजपूर होते. उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील एका गावाच्या त्या सरपंच आहे.\n- सरपंच म्हणून कामकाज पाहात असताना पुरुष कसे अडकाठी आणतात हे सांगण्यासाठी त्या पंतप्रधानांकडे जात होत्या.\n- मोदी म्हणाले, ज्याला आपल्या आयुष्याचे ध्येय काय आहे ते कळते, ती व्यक्ती कोणत्याही संकटचा सामना करुन आपले ध्येय साध्य होईपर्यंत शांत राहात नाही.\n- महिलांच्या गुणांबद्दल मोदी म्हणाले, 'एका सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे की महिलांमध्ये नवे शिकण्याची इच्छा जास्त असते. आपल्या क्षमतांचा पूरेपूर वापर करण्यात महिला अग्रेसर असतात. जबाबदारी घेण्यास आणि ती पूर्ण करण्यातही महिला मागे राहात नाहीत.'\n- भ्रूण हत्��ेबद्दल चिंता व्यक्त करताना मोदी म्हणाले, 'ज्या गावात महिला सरपंच आहे तेथे भ्रूण हत्या झाली नाही पाहिजे. मुलांना गावात ज्याप्रमाणे शिक्षण मिळते तोच अधिकार मुलींना मिळाला पाहिजे. त्यासाठी आर्थिक तरतुदीची गरज नाही.'\n- स्वच्छतेचा आणि महिलांचा थेट संबंध असल्याचे सांगत मोदी म्हणाले, की गावात स्वच्छता असेल तर इतर गोष्टी आपोआप व्यवस्थित होतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/vishwas-patils-chandramukhi-will-now-be-seen-on-the-silver-screen-with-prasad-oak-as-the-director-126508534.html", "date_download": "2021-07-29T23:08:43Z", "digest": "sha1:FMHOVZKXCWCQ5AZHP2D5CJPRBUHCBWRM", "length": 7617, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vishwas Patil's 'Chandramukhi' will now be seen on the Silver Screen; With Prasad Oak as the Director | विश्वास पाटील यांची ‘चंद्रमुखी’ आता मोठ्या पडद्यावर, प्रसाद ओक करणार दिग्दर्शन, अजय-अतुलचं संगीत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविश्वास पाटील यांची ‘चंद्रमुखी’ आता मोठ्या पडद्यावर, प्रसाद ओक करणार दिग्दर्शन, अजय-अतुलचं संगीत\nएंटरटेन्मेंट डेस्कः मराठीमध्ये ‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं गेलं, ऐकलं गेलं ते प्रसिध्द लेखक विश्वास पाटील यांच्या लेखणीतून आणि आता ‘चंद्रमुखी’ नाव पुन्हा पाहिलं जाणार मोठ्या पडद्याच्या माध्यमातून... नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात एका नवीन सिनेमाची घोषणा करण्यात आली आणि त्या सिनेमाचे नाव आहे ‘चंद्रमुखी’. आपल्या रुपाने आणि घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहित करणारी सौंदर्यवती, ‘चंद्रमुखी’ हे विश्वास पाटील यांच्या कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्रं. त्यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या मराठी सिनेमाचे टीझर पोस्टर सोशल मिडीयावर प्रदर्शित झाले आहे. या सिनेमाची निर्मिती प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. विशेष म्हणजे ‘AB आणि CD’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या दोन सिनेमांच्या निर्मितीनंतर ‘चंद्रमुखी’ हा त्यांचा तिसरा सिनेमा आहे. अक्षय यांच्या पहिल्या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन यांनी काम केले आहे तर दुस-या सिनेमात सायली संजीवच्या भूमिकेतून पैठणीसाडी भोवती एक सुंदर गोष्ट मांडली आहे आणि आता कादंबरीवर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहेत.\nविश्वास पाटील लिखित ‘चंद्रमुखी’ ही राजकारण आणि तमाशा यांची उत्तम सांगड घालणारी कादंबरी आहे. तमाशात लावणी सादर करणारी नृत्यांगना, सौंदर्यवती अशा भूमिकेला अगदी सहजपणे शोभून दिसणारी आणि ‘चंद्रमुखी’च्या पात्राला अचूक न्याय देणारी अभिनेत्री कोण असेल याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.\nप्रसिध्द लेखकाच्या प्रसिध्द लेखणीवर जेव्हा सिनेमा तयार केला जातो तेव्हा त्या सिनेमाचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखन कोण करणार हा सहजपणे मनात येणारा प्रश्न असतो. कारण कादंबरीत जे मांडलंय ते पडद्यावर तितक्याच ताकदीने मांडलं गेलं पाहिजे ही एक अपेक्षा आणि इच्छा असते. आणि या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी सांभाळली आहे. लेखकाचं मनोगत पडद्यावर मांडण्याचं प्रसाद ओक यांचं कौशल्य अनेकांनी त्यांच्या ‘हिरकणी’ या सिनेमात अनुभवलं आहे. ‘चंद्रमुखी’ सिनेमाचे पटकथा- संवाद चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेले आहे. ‘हिरकणी’ची लेखक-दिग्दर्शक जोडी ‘चंद्रमुखी’साठी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.\nअनुष्का होऊ शकते हृतिक रोशनची नायिका\nवाढती भेसळ आणि भेसळीचे दूध पिऊन दंड पेलणारे पैलवान\nबहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 'हिरकणी' चा ट्रेलर रिलीज, अंगावर काटा उभा करतात यातील दृश्य\n11 दिवसांत कमवले 257 कोटी रुपये, 'कबीर सिंह' नंतर 2019 चा दुसरा हाइएस्ट ग्रॉसर चित्रपट बनला 'वॉर'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/14704/farmer-revolt/", "date_download": "2021-07-29T20:49:35Z", "digest": "sha1:B6YYUSXU7QO6BZAIKGWTGKQPDSYPSV2W", "length": 17109, "nlines": 57, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' शेतकरी बंड: नादान शासन आणि बेभान कृषीजन", "raw_content": "\nशेतकरी बंड: नादान शासन आणि बेभान कृषीजन\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nमहाराष्ट्रातील कृषिसमस्येवर उपाय शोधण्यासाठी पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी सर्वप्रथम शेतकरी सँपांची कल्पना मांडली व वास्तवात आणली. शेतकरी संपाचे धगधगते लोण राज्यभर घोंघावते आहे. गाव – खेड्यातील प्रत्येक घराचा उंबरा न उंबरा ‘आज काय होणार’, या विचाराने कान टवकारून सगळं ऐकतोय, डोळे सताड उघडे ठेवून सगळं पाहतोय, सहनशक्ती वाढवतोय.\nशेतकरी कुटुंबातील सदस्य म्हणून माझा शेतकरी आंदोलन, संप यांना संपातील मागण्यांसाठी पाठींबा आहे. शेतकरी आंदोलनातील मुद्दे जिव्हाळ्याचे, दैनंदिन जीवनातील वास्तवावर उपाय शोधू पाहणारे आहेत, यावर दुमत असण्याचे कारण नाही.\nशेतकरी संप���ची मालिका गाव खेडे, छोटी शहरं, सर्व बाजारपेठा, मोठ्या शहरातील सर्व रस्ते, हमरस्ते, चौक, सोशल मीडियाच्या भिंती, परदेशातील माध्यम आणि कृषी उत्पादन यंत्रणा अशा सर्वाना एकत्र ओवते आहे. शेतकरी चळवळीतील एक दीर्घकालीन लढाईतील महत्वाचे पर्व सुरू आहे, या महत्वपूर्ण लढ्याचे साक्षीदार होण्याची ही डोळस संधी आहे.\nमहाराष्ट्र शासनाला या आंदोलनाचे महत्व, शेतकरी समस्येवर कशी चर्चा करावी, शेतकरी समस्यांवर नेमवायचे उपाय, करायची तातडीची अंमलबजावणी यावर अद्याप रस्ता सापडत नाही, हे सरकारचे दुर्दैव आहे. सत्ताधारी पक्ष ही तर विरोधकांची चाल म्हणून शेतकरी संपाकडे दुर्लक्ष करून विरोधाची आग आणखी तीव्र करत आहे, तर विरोधी पक्ष संपात थेट प्रवेश नसल्याने शक्य तेवढे आम्ही संपात कसे आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.\nशेतकऱ्यांचा शेतकरी म्हणून, कृषीजन म्हणून आत्मसन्मान आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला काही प्रतिनिधींना अंधारात नेऊन वाटाघाटी करून मोठी जखम केली आहे. हे शासन नादान आणि कृषी प्रश्नांची जाण नसलेले, ते सोडवण्याची धमक नसणारे वा सोडवू न इच्छिणारे अज्ञानी शासन आहे, या निष्कर्षांप्रत सध्या आलो आहे.\nशेतकरी संप हे पूर्वीच्या अनुभवानुसार एका जातीय मोर्चाचाच भाग आहेत, यात विरोधकांचा हात आहे, या भ्रमात राहिल्याने शासनाची ही परवड झाली असल्याचे दिसते. शेतकऱ्यांशी सामंजस्याने संवाद साधणारे, शेतकऱ्यांची भाषा बोलणारे, त्यांचे व्यावसायिक दुखणे – खुपणे माहीत असलेले, किमान ते सोडवण्यासाठी तातडीने निर्णय घेणारे हे नेतृत्व नाही, हे मागील काही दिवसांतील शासकीय पातळीवरून चालणाऱ्या हालचाली, सोशल मीडियावर शासनाकडून येणारी वक्तव्ये पाहिली की लक्षात येते. ‘फेल्ड गव्हर्नन्स’ या शब्दांत शासनाचे कौतुक करत आहे.\nशेतमालावर कुठलीही प्रक्रिया न करताही दररोज कोट्यवधी रुपयांची चलती करणाऱ्या साखळीतील ढेकणांनी शेतकरी व ग्राहक दोन्ही बेजार आहेत. शेतकरी व त्या शेतमालाचे खरेदीदार सामान्य ग्राहक हे दोघेही एकाच लुटग्रस्त पारड्यात बसून अन्यायाचा तमाशा लाईव्ह पाहत आहेत. शासनाची कल्याणकारी भूमिका या वाटमारीत रक्षणकर्ता म्हणून पाहायला मिळत नाही. शासन यंत्रणा जास्त दोषी दिसते. शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला हमी भावनिश्चिती करण्यासाठी ��ावले उचलणे हीच सर्वप्रथम करावयाची बाब आहे, त्यासाठी करायचे उपाय तातडीने करून लोकमत सरकारच्या बाजूने आणण्यासाठी शासनाकडे ही मोलाची संधी आहे, पण सत्तेच्या नशेत मत्त झालेल्या खुनशी सत्ताधारी व्यक्तींकडून शासन अशा सुधारणा, चूक दुरुस्ती करेल, ही शक्यता दिसत नाही. उलटपक्षी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद निवडणूक केंद्री मानसिकता ठेवून सर्व शहरी, निमशहरी वर्गाला कोणतीही समस्या पूर्णपणे न सोडवत केवळ भुलवण्यात शासन यंत्रणा वेळ घालवत आहे, हा मागील २ वर्षांचा ‘ट्रेंड’ दिसतो.\nत्यामुळे रोज होणाऱ्या चोरीकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही, हे शेतकऱ्याला ठाऊक झाले आहे. बंडाचा पवित्रा येण्यामागे अशी काही आर्थिक – सामाजिक कारणे दिसतात.\nशेतकरी बंड हे शासनाने ओढवलेले बंड आहे. ते मोडून लढण्यात कुठलेही राजकीय शहाणपण दिसत नाही. उलट जनतेची फसवणूक करणारी राज्यकर्ती जमात हा संदेश लोकांत जातोय, हे दिसते. शहरांमध्ये चढ्या भावाने माल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना शेतकऱ्यांना प्रत्येक उत्पादनामागे मिळणारा अत्यन्त कमी दर समजला, ग्राहकांची व शेतकऱ्यांची होणारी पिळवूनक समजली तरी शेतकरी बंड हे उत्पादक व ग्राहकांचे सामूहिक बंड होईल, याची शासनाने व बंडातील शेतकरी कार्यकर्त्यांनी नोंद घेणे आवश्यक आहे.\nराज्यशासन हे बंड शमविण्यासाठी शेतकरी बंडातील विशिष्ट समाज गटांना हाताशी धरून विशिष्ट समाज गटांना एकटे पाडण्याचा कसोशीने प्रयत्न करताना दिसते. जातींचे राजकारण मोर्चेकरी नव्हे तर फूट पाडण्यासाठी राज्यकर्ते करत आहेत, असे उघड संकेत आहेत.\nभौतिक प्रश्नांवर उत्तर शोधताना राज्यकर्त्यांनी जातीय लांगुलचालनाचा वेडेपणा तो ही राजकीय फायद्यासाठी करणे म्हणजे अशा राज्यकर्त्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आला आहे, त्यांच्या जनतेप्रति असलेल्या निष्ठेला मर्यादा येत आहेत, हे स्पष्ट होते.\nशेतकरी बंड हे धगधगते अग्निकुंड आहे. हजारो आत्महत्या, रोजच्या जगण्यातील भयग्रस्तता, कुठलीही नसलेली शाश्वती, अपयशी शासन, सरकारी धोरणांची शेतकरीविरोधी पाचर, निसर्गाचा तोरा, बदलते जागतिक हवामान आणि पिचणारी शेतकरी जमात हे सर्व शेतकऱ्यांच्या पुढील आणि मागील पिढ्यांना स्वातंत्र्यानंतर माहीत झालेले प्रश्न आहेत. मेलेली कोंबडी आगीला भीत नाही, म्हणतात. शेतकरी बंड हे अशा लाखो म��र्दाड, मन मारलेल्या, मन मारत जगणाऱ्या, रोजचे अपयश पचवत दिवस धकलणाऱ्या, दररोज काबाड कष्ट करत, घाम गाळत बसलेल्या पण फसवणूक झालेल्या कास्तकार समाजाचे बंड आहे. शासनाने त्यांचा अंत पाहू नये. येनकेन प्रकारे आपल्या राजकीय अहंकार फुलवण्यासाठी बंड मोडता येईलही कदाचित, पण त्यातून मेलेली शेती, मेलेली मने पुन्हा उभारी घेणार नाहीत, संतप्त शेतकरी जमात शासनाला पाणी पाजेल, माग काढत येऊन शासन नावाच्या नरभक्षकला त्याच्या गुहेतून बाहेर काढून ठेचेल, नपेक्षा सामूहिक आत्महत्येकडे हा प्रक्षोभ जाईल, इतका विखार, जनक्षोभ लोकांत आहे. जनभावनेचा आदर आणि प्रश्नांची सोडवणूक हे स्पष्ट उपाय दिसतात.\nआजचे बहुतांश शेतकरी प्रश्न हे आधीच्या सत्ताधाऱ्यांनी सोडवण्याचे किमान निर्माण न करण्याचे विषय राहिले आहेत. आधीचे सत्ताधारी व आजचे विरोधक हे सुद्धा या अपयशाचे धनी आहेत. सत्ता हे लोकसेवेचे माध्यम आहे, याचा विसर राजकीय पर्यावरणाला पडला आहे. शेतकरी बंड ही आठवण करून देण्यासाठी पुकारलेले बंड आहे, असे दिसते.\nलेखक: हर्षल हरिश्चंद्र लोहकरे, शेती अभ्यास मंडळ, पुणे\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← मुलांना शिस्त लागावी म्हणून सारखे धपाटे लगावणे अतिशय घातक ठरू शकते\nसरकार – NDTV युद्धाचा पुढचा अध्याय सुरू झालाय का\n” : शिवसेना नगरसेवकाचा सु-संस्कारी आदेश\nकुलभूषण जाधव: भारतीय गुप्तहेर की पाकिस्तानी षडयंत्राचं निष्पाप सावज\nनारा स्वदेशीचा, लढा आत्मनिर्भरतेचा…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/01/20/railways-converted-two-of-its-coaches-into-colorful-classrooms/", "date_download": "2021-07-29T21:48:41Z", "digest": "sha1:3YP62V5ERKRPAPVDGSIJKWFV75Z4BL6O", "length": 6744, "nlines": 74, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "विद्यार्थ्यांसाठी थेट रेल्वेच्या डब्ब्यांनाच बनविण्यात आले क्लासरूम - Majha Paper", "raw_content": "\nविद्यार्थ्यांसाठी थेट रेल्वेच्या डब्ब्यांनाच बनविण्यात आले क्लासरूम\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / कर्नाटक, क्लासरूम, डब्बा, रेल्वे / January 20, 2020 January 20, 2020\nकर्नाटकच्या म्हैसूर शहरातील अशोकापुरम ��ेथील रेल्वे कॉलनीमध्ये असलेल्या प्रायमेरी शाळेत रेल्वेने दोन जुन्या डब्ब्यांना रंगीबेरंगी वर्गाचे स्वरूप दिले आहे. जेणेकरून लहान मुलांना अभ्यासाचा आनंद घेता येईल. या डब्ब्यांना नाली-काली असे नाव देण्यात आले आहे. कन्नड भाषेत या शब्दांचा अर्थ शिकण्याचा आनंद असा होतो. या दोन्ही डब्ब्यांमध्ये पाणी, वीज व स्वच्छतेची संपुर्ण काळजी घेण्यात आलेली आहे.\nरेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या डब्ब्यांना क्लासरूममध्ये बदलण्याचा उद्देश आजुबाजूच्या मुलांना शिकण्यासाठी एक चांगली व सुरक्षित जागा उपलब्ध करून देणे हा होता. एका डब्ब्यात चौथी व पाचवीचा वर्ग भरतो. यामध्ये चार्ट आणि कलाकृती देखील काढल्या आहेत. दुसऱ्या डब्ब्याचा वापर हॉल म्हणून केला जातो.\nडब्ब्यांना केवळ आतूनच नाही तर बाहेरून देखील ग्रीन एन्वायरमेंट आणि एज्युकेशन थीम अंतर्गत रंगवण्यात आले आहे. यावर जलचक्र आणि सौरमंडळ काढण्यात आलेले आहे. मुलांच्या गरजेनुसार, दोन्ही डब्ब्यात बायोटॉयलेट देखील आहे.\nदक्षिण-पश्चिम रेल्वेच्या महिला संघटनेच्या अध्यक्षा सुजाता सिंह यांनी या वर्गांचे उद्घाटन केले. वीज उपलब्ध करून देण्यासाठी एक सब स्टेशन देखील तयार करण्यात आलेले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/bhiwandi-police-arrested-the-accused-for-stealing-a-mobile-phone-mhas-501528.html", "date_download": "2021-07-29T21:51:48Z", "digest": "sha1:VJO3KLG2OK5GKVNHLIWHWSDQK53MA35K", "length": 5713, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ST बसची वाट पाहत उभा असलेल्या प्रवाशाच्या हातातून मोबाईलची चोरी, सापळा रचून पोलिसांनी केली आरोपींना अटक– News18 Lokmat", "raw_content": "\nST बसची वाट पाहत उभा असलेल्या प्रवाशाच्या हातातून मोबाईलची चोरी, सापळा रचून पोलिसांनी केली आरोपींना अटक\nभिवंडी, 1 डिसेंबर : भिवंडी तालुक्यातील राजणोली ���ाका येथे एसटी बसची वाट पाहत उभा असलेल्या प्रवाशाच्या हातातून जबरीने मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोघा आरोपींना कोनगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. महामार्गावर मोबाईल स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने स्थानिक कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी आपल्या पोलीस पथकास या भागात विशेष गस्त लावून या चोरट्यांचा मागोवा काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर सपोनि नितीन सूर्यवंशी ,अभिजित पाटील ,सहाय्यक पो उप निरी सूर्यवंशी ,पोहवा नलावडे,किरण पाटील ,पोना मासरे, कृष्णा महाले ,अविनाश पाटील, गणेश चोरगे ,देवरे या पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने रिजावन अब्दुल मातीनं अन्सारी (20 ) ,फिरोज सलाउद्दीन शेख (19 ) अशा दोन आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातून तीन मोबाईल व एक दुचाकी असा 65 हजार 999 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे . भिवंडी शहर व विशेषतः महंर्गालागतच्या ग्रामीण भागात दुचाकी वरून मोबाईल हिसकवणाऱ्या टोळ्या कार्यरत असून या बाबत विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. नुकतंच भिवंडी गुन्हे शाखेने सुद्धा मोबाईल स्नॅचिंगचे नऊ गुन्हे उघडकीस आणत तीन जणांना ताब्यात घेतलं. ही घटना ताजी असताना कोनगाव पोलिसांनीही मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्याने असे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांच्या गुन्ह्यांस जरब बसली आहे.\nST बसची वाट पाहत उभा असलेल्या प्रवाशाच्या हातातून मोबाईलची चोरी, सापळा रचून पोलिसांनी केली आरोपींना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-bumper-yield-food-grains-and-central-government-policies?tid=120", "date_download": "2021-07-29T22:51:54Z", "digest": "sha1:ZLXQ7VX4OJC7E224AXF3GO4RL65U6MIK", "length": 19915, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon agralekh on bumper yield of food grains and central government policies | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेती प्रगती अन् धोरण विसंगती\nशेती प्रगती अन् धोरण विसंगती\nमंगळवार, 1 जून 2021\nप्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी उच्चांकी अन्नधान्य उत्पादनाचे विक्रम करीत असताना त्यास पूरक धोरणांचा अवलंब केंद्र सरकारकडून होता��ा दिसत नाही.\nचार दिवसांपूर्वीच केंद्रीय कृषी मंत्रालयाचा २०२०-२१ वर्षाचा अन्नधान्य उत्पादनाबाबतचा सुधारीत तिसरा अंदाज जाहीर झाला. यामध्ये देशात यंदा विक्रमी असे ३०५ दशलक्ष टनाहून अधिक अन्नधान्य उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अन्नधान्य उत्पादनात जवळपास ८ दशलक्ष टनांची भर पडल्याचेही स्पष्ट करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी या देशातील शेतकरी, शास्त्रज्ञ आणि केंद्र-राज्य शासनांची धोरणे यामुळे उत्पादनवाढ शक्य झाल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘मन की बात’मध्ये कोरोना संसर्गासारख्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा कृषी क्षेत्राची कामगिरी चमकदार राहिल्याबद्दल देशभरातील शेतकऱ्यांचे कौतुक केले. विक्रमी शेती उत्पादनाबरोबर सरकारने विक्रमी धान्य खरेदी केली असून अनेक भागांत शेतकऱ्यांना मोहरी या पिकाला हमीभावापेक्षा अधिक दर मिळाल्याचेही स्पष्ट केले.\nदेशात मागील दोन वर्षांपासून विक्रमी शेती उत्पादन होत असताना उत्पादित शेतीमालाचे काय होते, याचाही आढावा केंद्र सरकारने वरचेवर घ्यायला हवा. एकूण उत्पादनाच्या केवळ चार टक्के शेतीमालाची हमीभाव प्रक्रियेने खरेदी होते. यातही बहुतांश शेतीमालास हमीभावापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना मिळतो. देशात मागील वर्षभरात अधिकतम काळ हा लॉकडाउनमध्ये गेला. या काळात शेतीमाल विक्रीत प्रचंड अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. गहू, ज्वारीपासून द्राक्ष, डाळिंब, संत्रा, कांदा आदी शेतीमाल मातीमोल भावाने विकावा लागत आहे. शेतीमालाची पारदर्शक, जलद खरेदीसाठी ई-नाम योजना पाच वर्षांपूर्वी सुरु केली. परंतु पुण्यासह देशभरातील अनेक शहरांमध्ये ही योजना अजूनही कागदावरच शोभून दिसतेय. योजनेंतर्गतच्या काही बाजार समित्यांमध्ये केवळ योजना चालू आहे असे दाखविण्यासाठी थोड्याबहुत शेतीमालाची ऑनलाइन खरेदी-विक्री होते. बाकी सर्व व्यवहार प्रचलित पद्धतीनेच होतात.\nशेतकऱ्यांनी अत्यंत कष्टाने पिकविलेला शेतीमाल काढणीपश्चात सेवासुविधा, जसे की साठवण, प्रक्रिया यांची सोय नसल्याने शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागतो. शासनाने खरेदी केलेले धान्यही उघड्यावर पडून असते. पावसाळ्यात पाण्याने भिजून ते सडून जाते. या देशात एकूण उत्पादनाच्या ३५ ते ४० टक्के नाशवंत शेतीमाल खराब होतो. हजारो कोटींचे हे शेतकऱ्यांचे थेट नुकसान आहे. शेतीमाल साठवण, प्रक्रिया, विक्रीसाठी केंद्र सरकारच्या मेगा फूड पार्क, ऑपरेशन ग्रीन्स अंतर्गत टोमॅटो, कांदा-पोटॅटोसाठी (यात अजून काही पिके वाढविली आहेत) ‘टॉप’ अशा काही योजना आहेत. परंतु केवळ अर्थसंकल्पात थोड्याबहुत तरतुदीसाठीच या योजनांचे नाव पुढे येते. पुन्हा या योजनांत काय चालते, हे मात्र कळत नाही. शेतीमालाच्या देशभर विक्रीसाठी ‘किसान रेल्वे’ सुरु करण्यात आली आहे. ही योजना चांगली असून किसान रेल्वेची गती आणि व्याप्ती वाढवावी लागणार आहे.\nदेशात कोणत्याही शेतीमालाचे गरजेपेक्षा अधिक उत्पादन झाले तर निर्यातीला प्रोत्साहन देऊन बाहेर काढावे लागते. शिवाय आपल्या गरजेपेक्षा एखाद्या शेतीमालाचे कमी उत्पादन होत असेल तर आयातही करावी लागते. बहुतांश देश आयात-निर्यातीबाबत असे सर्वसाधारण धोरण राबवितात. आपल्या देशात मात्र गरजेपेक्षा अधिक उत्पादन झाले तरी त्या शेतीमालाचे दर नियंत्रित राहावेत म्हणून अचानकच निर्यातबंदी लादली जाते. तर काही शेतीमाल गरज नसताना आयातही केला जातो. कांदा, डाळींच्या आयात-निर्यातीबाबत अशा धरसोडीच्या धोरणांचा अवलंब केंद्र सरकार वारंवार करीत आले आहे. त्यामुळे या शेतीमालाचे दर पडून शेतकऱ्यांचेच नुकसान झाले आहे. अर्थात प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी उच्चांकी अन्नधान्य उत्पादनाचे विक्रम करीत असताना त्यास पूरक धोरणांचा अवलंब केंद्र सरकारकडून होताना दिसत नाही.\nसरकार मंत्रालय वर्षा varsha नरेंद्रसिंह तोमर नरेंद्र मोदी narendra modi मन की बात शेती farming हमीभाव minimum support price सामना face गहू wheat ज्वारी jowar द्राक्ष डाळिंब ई-नाम e-nam अर्थसंकल्प रेल्वे यंत्र machine\nचंद्रपूर दारूबंदी निर्णयाच्या निमित्ताने...\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजीच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यात गेली सहा वर्षे लागू असले\nगेल्या आठवड्यात कोसळलेल्या अस्मानी संकटातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही.\nफळपिकासाठी जमीन अन खत व्यवस्थापन\nफळबागेसाठी योग्य जमिनीची निवड, माती परीक्षण, सेंद्रिय खते, हिरवळीची खते, निंबोळी पेंड ,जै\nभात पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन\nभात पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी येण्यामध्ये क���ड व रोग व्यवस्थापनाचा अभाव हे होय.\n७२ तासांची सक्ती नको ः आयुक्त\nपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इ\nचंद्रपूर दारूबंदी निर्णयाच्या...महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजीच्या ...\nपीकविम्यातील पापीगेल्या आठवड्यात कोसळलेल्या अस्मानी संकटातून...\nकाम सुरळीतपणे पार पाडण्याचे धोरणराज्याच्या कोणत्याही भागात कधीही गेलो तरी तेथील...\nदिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाचीमहाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...\nपेगॅसस प्रकरण नवे नाही. नोव्हेंबर-२०१९ मध्ये हे...\nराज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...\nजल‘प्रलय’शेती हा पूर्वीपासूनच जोखीमयुक्त व्यवसाय आहे....\nपृथ्वीवरील वातावरणाचा ढळतोय तोलसरकारकडून सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेखाली...\nयुरोपच्या अग्निअस्त्रावर निसर्गाचं...गेल्या काही दिवसांत युरोपमधील पुराच्या बातम्या...\nबैलांचा उठलेला बाजारमुळात शेतीच्या यांत्रिकीकरणाने शेतकऱ्यांकडील...\nग्राहक कल्याणात उत्पादकांचे मरण‘इंडिया पल्सेस ॲन्ड ग्रेन्स असोसिएशन’ आणि इंडिया...\nमुदत वाढवा, सहभाग वाढेलवर्ष २०२१ च्या खरीप हंगामासाठी जुलैच्या...\nस्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचे...आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण, संगणक क्रांती, माहिती-...\nअचूक नियोजन हाच निर्यातबंदीवर उपायकेंद्र सरकार नेहमीच कांद्याचे भाव वाढले, की ते...\nसंकट टळले, की वाढलेजुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या...\nही तर ‘नादुरुस्ती’ विधेयके शेतीमाल खरेदी करण्यात बाजार समित्यांची मक्तेदारी...\nफळबाग लागवडीतील अडचणींचा डोंगर यावर्षी राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nमंत्रिमंडळ विस्तार व फेरबदलाबद्दल अनेक ...\nभरवशाचा निर्यातदार हीच खरी ओळखडाळी, कांदा याबरोबरच इतरही शेतीमालाचे देशांतर्गत...\nकृषी प्रक्रिया संचालनालय आव्हानात्मक...शेतीमाल प्रक्रियाक्षम आहे. म्हणजे त्याच्यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/sandip-waghere-50-bed-4-ventilator-and-2-highflo-machine-give-to-jijamata-hospital", "date_download": "2021-07-29T23:09:08Z", "digest": "sha1:A4XFFKGYVFHND2N3BKVWBRUBEJZWT6FH", "length": 6443, "nlines": 119, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | संदीप वाघेरे यांनी स्वखर्चातून ५० बेड, ४ व्हेंटिलेटर व २ हायफ्लो मशिन जिजामाता रुग्णालयाला दिले", "raw_content": "\nसंदीप वाघेरे यांनी स्वखर्चातून ५० बेड, ४ व्हेंटिलेटर व २ हायफ्लो मशिन जिजामाता रुग्णालयाला दिले\nपिंपरी - महापालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयात भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी स्वखर्चातून पन्नास फाउलर बेड, चार व्हेंटिलेटर व दोन हायफ्लो मशिन दिले. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासन अतोनात प्रयत्न करीत आहे. त्यात छोटासा हातभार लावावा, म्हणून ही अत्याधुनिक उपकरणे दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.\nवाघेरे यांनी दिलेल्या उपकरणांच्या लोकार्पण सोहळ्यास खासदार श्रीरंग बारणे, आयुक्त राजेश पाटील, माजी आमदार विलास लांडे, गौतम चाबुकस्वार, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, प्रभाग सदस्य कुणाल लांडगे उपस्थित होते. समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा प्रयत्न करीत आहे. या उपकरणांतून काही रुग्णांना दिलासा मिळाला तरी माझे हे प्रयत्न सत्कारणी लागेल असे मी समजतो, अशी भावना वाघेरे यांनी व्यक्त केली. आयुक्त पाटील म्हणाले, ‘शहरांमधून वेगवेगळ्या निगेटिव्ह बातम्या कानावर पडत असताना नगरसेवक संदीप वाघेरे यांनी हा एक वेगळा उपक्रम हाती घेत महापालिकेला मोठे सहकार्य केले आहे. त्यांनी लोकार्पण केलेल्या उपकरणांचा लाभ निश्‍चितच शहरातील नागरिकांना होणार आहे.’ सूत्रसंचालन अनिल कातळे यांनी केले. संदीप वाघेरे युवा मंचचे अध्यक्ष हरीश वाघेरे, राजेंद्र वाघेरे, अमित कुदळे, शुभम शिंदे, श्रीकांत वाघेरे, आकाश चव्हाण, विठ्ठल जाधव, रंजना जाधव यांनी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/nana-patoles-new-demand-announcement-of-state-presidents-name-postponed/", "date_download": "2021-07-29T22:13:03Z", "digest": "sha1:PLQFAV5FR7PWLUEEQK7LVSITSIEKCABL", "length": 10704, "nlines": 97, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "नाना पटोलेंची नवी मागणी : प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा लांबणीवर | Live Marathi", "raw_content": "\nHome राजकीय नाना पटोलेंची नवी मागणी : प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा लांबणीवर\nनाना पटोलेंची नवी मागणी : प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा लांबणीवर\nमुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाची अधिकृत घोषणा करणे बाकी असताना पटोले यांनी अध्यक्षपदासोबतच कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या श्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची घोषणा लांबणीवर टाकल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.\nनाना पटोले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यापैकी एक मंत्रिपद आपल्याला देण्याची मागणी केली आहे. पटोले यांच्या या मागणीमुळे काँग्रेस श्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली आहे. बाळासाहेब थोरात यांच्याकडे मंत्रिपद, प्रदेशाध्यक्षपद आणि विधिमंडळ नेतेपद आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदासाठी विदर्भातील आक्रमक नेता असलेले नाना पटोले यांची निवड निश्चित करण्यात आली होती. परंतु आता नाना पटोले यांनी मंत्रिपदाची मागणी केल्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.\nPrevious articleकबनूर येथील संदीप मागाडे खून प्रकरणी पाच जणांना अटक…\nNext articleयड्रावमधील न्यू हायस्कूलमध्ये सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन\nशिंगणापूर उपसा केंद्रावरून पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्नशिल : आमदार चंद्रकांत जाधव\nखा. संजय मंडलिक यांच्याकडून गडहिंग्लज नदी घाट सुशोभीकरणासाठी ७५ लाखांचा निधी जाहीर\nपन्हाळा उड्डाणपुलाचे काम लवकर होण्यासाठी प्रयत्न करणार : खा. धैर्यशील माने\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nशिरोळ (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (गुरुवार) शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. तसेच येथील पद्माराजे विद्यालयातील पूरग्रस्त लोकांना भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,...\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २२ जणांचे मृत्यू झाले असून ११३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १८६,...\nअभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरूनच श्रेयसने आपल्या...\nवाघुर्डेतील नाईक कुंटूंबाकडून न्यायालयीन बंदी आदेशाचा भंग : फिर्याद दाखल\nकळे (प्रतिनिधी) : वाघुर्डे (ता.पन्हाळा) येथे न्यायालयाच्या बंदी आदेशाचा भंग करून चुलता आणि पुतण्याला जखमी करण्याची घटना घडली. तुकाराम महादेव नाईक, रंगराव महादेव नाईक आणि सोनाबाई रंगराव नाईक यांच्याविरोधात मारुती रामा नाईक यांनी कळे...\nकोल्हापूरच्या प्रश्नांबाबत दोन आमदारांचा स्वयंसेवी संस्थांशी सवांद…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. रोहित पवार आणि आ. ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील विविध प्रश्नांबाबत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी सवांद साधला. आ. रोहित पवार हे कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, आ. ऋतुराज पाटील यांच्या...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2021/02/chandrapur_10.html", "date_download": "2021-07-29T21:08:37Z", "digest": "sha1:CLVIYTYM5S7YHTDI6ZACJKLOVFCDUHGQ", "length": 7954, "nlines": 62, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "वसंत देशमुख भाजप सोडणार का ?", "raw_content": "\nHomeचंद्रपूरवसंत देशमुख भाजप सोडणार का \nवसंत देशमुख भाजप सोडणार का \nवसंत देशमुख भाजप सोडणार का \nदिनचर्या न्युज :- चंद्रपूर\nनुकत्याच पार पडलेल्या चंद्रपूर महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी दावेदार असलेल्या वसंत देशमुख यांना त्यांच्याच पक्षांनी विश्वास घात केल्यामुळे वसंत देशमुख हे पक्ष तथा पक्षश्रेष्ठीवर प्रचंड नाराज झाल्याने एकीकडे चंद्रपूरकरांमध्ये निष्ठावान कार्यकर्त्याचा केलेला अपमान असहाय्य झाल्याची शल्य बोचत आहे. तिथे पक्षांतील नगरसेवक सुद्धा पक्षाब���बत उदासीन दिसत आहे .तर अशातच भाजप पक्षाच्या वतीने वसंत देशमुख यांची मनधरणी तथा समर्थन करण्याकरिता विविध पक्षांचे आमदार, खासदाराचे फोन प्रत्यक्ष भेटीचे सत्र चालू झाले असताना गोपनीय माहिती पुढे आली की , वसंत देशमुख यांना सर्व प्रमुख पक्षातर्फे खुले निमंत्रण असून त्या त्या पक्षाचे प्रतिनिधी मागेल त्या अटीवर वसंत देशमुख यांना आपल्या पक्षात सामील करून घेण्यास तयार असल्याचे कळते .\nप्राप्त माहिती नुसार असेही कळले की , विविध स्तराच्या शिष्टमंडळाकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना वसंत देशमुख यांच्या वर झालेल्या अपमानाबद्दल विचारणा सुरूच आहे. .त्यामुळे सुधीर मुनगंटीवार व त्यांचे अति जवळचे समजले जाणारे देवराव भोंगळे जे ह्या सभापती पदाच्या प्रणालीत मुख्य सूत्रधार होते त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली दिसते .कारण तसं नसतं तर सुधीर मुनगंटीवार यांना वसंत देशमुख यांच्या फोनवर शंभर फोन करण्याची गरज नव्हती देवराव भोंगळे यांना वसंत देशमुख यांच्या घराच्या चक्करा घालाव्या लागल्या नसत्या . म्हणून ही मनधरणी कुठल्या शिगेला पोहचेल व येत्या काळात वसंत देशमुख कुठल्या भूमिकेतून आपल्या तीस वर्षाच्या निष्ठावानपणाचा अपमान झाल्याबद्दल निर्णय घेतात हे बघण्यासारखे होईल\n.कारण वसंत देशमुख यांच्या समर्थकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पक्ष श्रेष्ठींना वसंत देशमुख हा प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याचा अपमान असून पक्षश्रेष्ठींनी नामांकन अर्ज दाखल करायच्या अर्ध्या तासा आधीपर्यंत अंधारात ठेऊन जो हेतुपुरस्सर अन्याय केला त्याचे उत्तर मागितले होते . पत्रकार परिषदेतून विचारलेल्या प्रश्नाला सामोरे जात देवराव भोंगळे यांच्या वतीने स्पष्टीकरण दिल्या गेले की , आमच्या पक्षाने आजपर्यंत वसंत देशमुख यांना भरपूर दिले आहे. त्यांच्या अपमान मुळीच केला नाही. पत्रकार परिषदेचा आरोप चुकीचा आहे असं मत मांडले .\nतर मग वसंत देशमुख यांची सातत्याने मनधरणी कशासाठी हा येणारा काळ ठरवेल व वसंत देशमुख नेमका कुठला निर्णय घेतात हे गुलदस्त्यात असून सध्या तरी चंद्रपूरचा भाजपने वसंत देशमुख यांच्या जो नाथाभाऊ झाला याची चर्चा सुरू आहे .म्हणून वसंत देशमुख वेळेप्रसंगी भाजप सोडणार तर नाहि ना \n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pearltrees.com/tv9marathi", "date_download": "2021-07-29T22:33:59Z", "digest": "sha1:IBIK52KH2DBX64IE36OCOCMWPNPW3LBC", "length": 23678, "nlines": 27, "source_domain": "www.pearltrees.com", "title": "TV9 Marathi (tv9marathi) | Pearltrees TV9 Marathi (tv9marathi) | Pearltrees", "raw_content": "\nTv9marathi. TV9 Marathi News. Marathi TV9. Anil Kapoor One Day CM. मुंबई : विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला एकहाती बहुमत न मिळाल्यामुळे सत्तास्थापनेचं त्रांगडं निर्माण झालं आहे.\nमुख्यमंत्रिपद आणि सत्तेच्या समान वाटपावरुन शिवसेना-भाजपच्या अडलेल्या चर्चेला कधीचा मुहूर्त मिळणार माहिती नाही. पण सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस सुरु आहे. ‘नायक’ चित्रपटात ‘एक दिन का सीएम’ झालेले प्रख्यात अभिनेते अनिल कपूर यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी (Anil Kapoor One Day CM) नेटिझन्सनी केली आहे. ‘महाराष्ट्रात मार्ग सापडेपर्यंत अनिल कपूर यांनाच मुख्यमंत्री करुन बघूयात. मोठ्या पडद्यावर त्यांचा एक दिवसाचा कार्यकाळ अख्ख्या देशाने पाहिला आहे आणि त्याचं कौतुकही केलं आहे. बेनेली इम्पीरिअलची नवी बाईक लाँच, रॉयल एनफिल्डला मोठी टक्कर. मुंबई : बेनेली इम्पीरिअल 400 ची लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ (Benelli Imperiale 400 launch) दिसत आहे.\nही बाईक लाँच झाल्यापासून आतापर्यंत 700 लोकांनी बुक केली आहे. इम्पीरिअल 400 ला रॉयल एनफील्ड क्लासिक 350 आणि जावा बाईकचा सर्वात मोठा स्पर्धक समजले जात आहे. Atul Benke meet Raj Thackeray. मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर राजकीय भेटीगाठी सुरु आहेत.\nएकीकडे शिवसेना-भाजपमध्ये (Shiv Sena BJP) मुख्यमंत्रिपदावरुन तणातणी असताना, काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते एकमेकांच्या भेटी घेत आहेत. पुढील रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (Congress NCP) नेत्यांची शरद पवार यांच्या घरी बैठक झाली. दरम्यान, एकीकडे या भेटीगाठी सुरु असताना, मनसे आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना भेटत असल्याने नवीच राजकीय चर्चा होत आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती.\nत्यानंतर आता राष्ट्रवादीचा आमदार (Atul Benke meet Raj Thackeray) थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी प��होचला. विमानात एअर हॉस्टेसचे पायलटसोबत गुटरगू मुंबई : विमानामध्ये प्रेमाचं प्रदर्शन करणाऱ्या पायलट आणि ऑन ड्युटी एअर हॉस्टेसला स्पाईसजेट (SpiceJet) कंपनीने जमिनीवर आणलं आहे.\nप्रवाशाच्या तक्रारीनंतर दोषी कर्मचाऱ्यांना कंपनीने बाहेरचा रस्ता (Air Hostess Pilot sacked) दाखवला आहे. दिल्ली-कोलकाता विमानामध्ये गेल्या महिन्यात घडलेल्या या घटनेसंदर्भात एका प्रवाशाने कंपनीकडे तक्रार दाखल केली होती. पाकिस्तानमध्ये रेल्वेत भीषण स्फोट, 65 प्रवाशांचा मृत्यू, अनेकांच्या धावत्या रेल्वेतून उड्या इस्लामाबाद : पाकिस्तानात कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसमध्ये (Karachi-Rawalpindi Tezgam express fire) भीषण स्फोट झाला.\nया स्फोटात तब्बल 65 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 30 पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी आहेत. पाकिस्तानातील (Karachi-Rawalpindi Tezgam express fire) पंजाब प्रांताच्या दक्षिणेस रहीम यार खान परिसरात गुरुवारी ही दुर्घटना घडली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जेवण बनवणाऱ्या पँट्री कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अपघातातील जखमींवर मुल्तान परिसरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. Chhagan Bhujbal hospitalized. मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal hospitalized ) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.\nछगन भुजबळांना (Chhagan Bhujbal hospitalized) उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने आज सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भुजबळांवर मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये (jaslok hospital) उपचार सुरु आहेत. Dhananjay Munde Health Update. मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपली प्रकृती उत्तम असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन समर्थकांना केलं आहे.\nबुधवारी रात्री अचानक पोटात दुखू लागल्यामुळे ते चर्चगेटमधील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये (Dhananjay Munde Health Update) गेले होते. धनंजय मुंडेंच्या काही प्राथमिक तपासण्या रात्री उशिरा करण्यात आल्या. धनंजय मुंडे यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. ज्यांची बुद्धी भ्रष्ट त्यांचा विनाश : संजय राऊत. मुंबई : शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतलेली नाही, जो शब्द दिलाय तो पाळा, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut warns BJP) यांनी भाजपला दिला.\nएएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राऊत (Sanjay Raut warns BJP) यांनी हा इशारा दिला. शिवसेना म्हणजे कोणतीही बच्चा पार्टी नाही. Ambenali Ghat Bus Accident. रायगड : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात पुन्हा एकदा बस कोसळून भीषण अपघात (Ambenali Ghat Bus Accident) झाला आहे.\nया अपघातामध्ये बसमधील 58 प्रवाशांपैकी 27 जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे वर्षभरापूर्वी आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. आंबेनळी घाटातील दरीत एसटी बस कोसळून 27 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सात जखमींना महाडला हलवण्यात आलं आहे. Ajit Pawar on Vijay Shivtare. मुंबई : राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाली.\nअजित पवार यांना विरोधीपक्ष नेतेपदाची संधी मिळाल्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. सत्ताधाऱ्यांची दिवाळी गोड झाली नाही, असा टोला अजित पवारांनी लगावला. खडसे ते बोंडे, 'त्या' केबिनमध्ये राजकीय कारकीर्दीची अखेर, मंत्रालयात राजकीय अंधश्रद्धा मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय अंधश्रद्धेवर (political superstition in mantralay) मोठी चर्चा सुरु आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील कृषी मंत्रालयाच्या केबिनमध्ये ज्या नेत्याची वर्णी लागते, त्याची राजकीय कारकीर्द (political superstition in mantralay) संपुष्टात येते, अशी चर्चा सध्या मंत्रलयात रंगत आहे. त्यामुळे आता कृषी मंत्रिपद नेमकं कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर 2014 मध्ये कृषीमंत्री आणि महसूल मंत्री म्हणून एकनाथ खडसे यांनी पदभार स्वीकारला होता. Chandrakant Patil Backs Shivsena. मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये अपक्ष आमदारांचा पाठिंबा (Independent MLAs Support) मिळवण्यासाठी चढाओढ सुरुच आहे.\nजळगावातील मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्येला पराभवाची धूळ चारणारे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. चंद्रकांत पाटील यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा (Chandrakant Patil Backs Shivsena) जाहीर केला. मुक्ताईनगरमधून भाजपने एकनाथ खडसे यांचं तिकीट कापत कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली होती. परंतु नाराज झालेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.\nसांगलीत पतीकडून खुरप्याने वार करत पत्नीची हत्या सांगली : घरगुती वादातून पतिने पत्नीची हत्या (husband murder wife sangli) केली. ही धक्कादायक घटना काल (30 ऑक्टोबर) संध्याकाळी 6 च्या दरम्यान सांगली येथील पवार गल्लीत घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना-भाजपचा शपथविधी एकत्र होणार का गिरीश महाजन म्हणतात... मुंबई : मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये तणाव निर्माण झाला असताना, भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan on Swearing-in ceremony) यांनी युतीला दिलासा देणारं वक्तव्य केलं आहे.\nभाजपची आज नेता निवडीसाठी बैठक होत आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांना विधीमंडळ नेता म्हणून निवडलं जाईल. चंद्राबाबूंनी बॉम्बने उडवण्याची धमकी दिलेला नांदेडमधील बाभळी बंधारा भरला नांदेड : गोदावरी नदीवर बांधलेला बाभळी बंधारा यंदा प्रथमच पूर्णपणे भरला (Nanded babhali bandhara full) आहे. विशेष म्हणजे हा बंधारा सात वर्षापूर्वी बांधण्यात आला होता. पण या बंधाऱ्यात आजपर्यंत कधीच पाणीसाठी करण्यात आला नव्हता. Sandeep Deshpande meets Sharad Pawar.\nCouple Robs Watching Youtube Video. उपमुख्यमंत्रिपदासह 16 मंत्रिपदे, भाजपची शिवसेनेला ऑफर, मुख्यमंत्रिपद नाहीच Shivsena BJP Vidhansabha Seats. शिवसेनेसोबत तणाव, भाजप आज देवेंद्र फडणवीसांची विधीमंडळ नेतेपदी निवड करणार Shivsena BJP Vidhansabha Seats. शिवसेनेसोबत तणाव, भाजप आज देवेंद्र फडणवीसांची विधीमंडळ नेतेपदी निवड करणार 'गोकुळ'च्या वार्षिक सभेपूर्वी प्रशासनाचंही ठरलंय, सर्व खुर्च्यांनाही बांधून ठेवलंय 'गोकुळ'च्या वार्षिक सभेपूर्वी प्रशासनाचंही ठरलंय, सर्व खुर्च्यांनाही बांधून ठेवलंय पोलीस कस्टडीत 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पाच पोलीस निलंबित. Jansurajya Party supports BJP. Jansurajya Party supports BJP. Nanded Jeweler Murder Case. दत्ता पडसलगीकर राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार. Independent MLAs Support BJP-Shivsena. LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी Justice Sharad Bobde Chief Justice of India. Marathi Voters choose Shivsena over MNS. देवेंद्र फडणवीस 12 नोव्हेंबर 2014 ची पुनरावृत्ती करणार\n Dhananjay Munde Flat attached for loan default in pune. Maharashtra MLA with Patil Surname. सत्तेच्या भागिदारीत शिवसेना-भाजपचे चार फॉर्म्युले LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी Not reachable Ajit Pawar found. Shivsena Candidates for Chief Minister. अनेकांनी साथ सोडली, तरीही राष्ट्रवादीचे 13 आमदार वाढले, पवारांचा सर्वाधिक फटका कुणाला\nलोकसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर उदयनराजेंचं भावनिक ट्विट. राज ठाकरे सर्व पराभूत उमेदवारांसोबत संवाद साधणार. MLA Aaditya Thackeray Chief Minister. दिग्गजांच्या विजयानंतरची भावूक क्षणचित्रं Maharashtra Vidhansabha Election Partywise Result. चंद्रशेखर बावनक���ळेंचा पत्ता कट केल्याने नागपुरात भाजपला मोठा फटका\n माझ्याच घरात विजय झाला, माझ्याच घरात पराभवही झाला याची खंत, धनंजय मुंडे भावूक. पराभव नम्रपणे स्वीकारते, हा निकाल त्यांनाही (धनंजय मुंडे) अनाकलनीय : पंकजा मुंडे गोपीनाथरावांची कन्या पराभूत होणार असेल तर.... : संजय राऊत. Shivsena Lost in Vandre East. Ashish Shelar BJP Bandra West. Maharashtra Assembly Election 2019 result of Beed District. Baramati Assembly Election 2019 result Ajit Pawar win. अभिजीत बिचुकले यांचं डिपॉझिट जप्त, 500 मतं मिळतानाही नाकी नऊ. PHOTO : विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी हरियाणात काँग्रेसच्या सत्तास्थापनेसाठी हालचाली, भाजपला आत्मविश्वास नडला\nअजित पवार म्हणाले होते, बघतोच कसा आमदार होतो ते, विजय शिवतारे प्रचंड पिछाडीवर. धनंजय मुंडे आघाडीवर, जेसीबीच्या फाळक्यावर बसून कार्यकर्त्यांचा जल्लोष. The voters were in our favour, but we were the least, the Congress confessed The voters were in our favour, but we were the least, the Congress confessed\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%97%E0%A4%B9%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/5e5b8596721fb4a955d194e6?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-07-29T23:04:37Z", "digest": "sha1:ZXTGZEGCNSPY64PEMJ54DSJHKZLMGBM7", "length": 4048, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - गहू पिकात लोंबी भरण्यासाठी. - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nगहू पिकात लोंबी भरण्यासाठी.\nशेतकऱ्याचे नाव - श्री. वाल्मिक कांबळे राज्य - महाराष्ट्र टीप - ००:५२:३४ @७५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.\nपंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मिळेल रेशनकार्ड विना धान्य\nपंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य देण्याची योजना दिवाळीपर्यंत अर्थात नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मागील वर्षी कोरोना संकटात गरीब कल्याण अन्न...\nकृषी वार्ता | लोकमत न्युज १८\nफ्लिपकार्ट वरून केवळ 1 रुपयात खरेदी करा किराणा\n➡️ सातत्याने वाढत जाणारी महागाई हा सध्याचा चर्चेचा विषय बनला आहे. काही वर्षांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक नुकसानीचा...\nकृषी वार्ता | tv9marathi\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती अहमदनगर, पुणे (पिंपरी) आणि सोलापूर येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MM-kim-kardashian-and-khloe-kardashian-in-blu-jam-cafe-4877056-PHO.html", "date_download": "2021-07-29T22:54:34Z", "digest": "sha1:F3NS3QR6BFTPBIDXVN6JQ6K6F3YNFU6B", "length": 2821, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "kim kardashian and khloe kardashian in Blu Jam Cafe | PICS: किम-खोलेने टाइट ड्रेसमधून केले एक्सपोज, पाहा दोघींचा हॉट अंदाज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPICS: किम-खोलेने टाइट ड्रेसमधून केले एक्सपोज, पाहा दोघींचा हॉट अंदाज\nहॉलिवूड रिअॅलिटी स्टार किम कर्दाशिअन आपल्या कर्व्हने नेहमीच चर्चेत असते. ती आपली पर्सनॅलिटी दाखवण्यासाठी टाइट आणि शॉर्ट ड्रेस परिधान करते. अवीकडेच, किम आपली बहीण खोले कर्दाशिअनसोबत दिसली. दोघींनी टाइट ड्रेस परिधान केलेला होता. खोलेने स्किन टाइट जीन्स आणि टॉप घातलेले होते आणि किमने शॉर्ट टाइट ड्रेस परिधान केलेला होता. 34 वर्षीय किम क्रॉप टॉपमध्ये खूपच आकर्षक दिसून आली. दोघी बहिणी बुधवारी (14 जानेवारी) ब्लू ज‌ॅम कॅफेमध्ये बहीण कर्टनीला भेटायला गेल्या होत्या.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कर्दाशिअन बहिणींचा टाइट ड्रेसमधील लूक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/amitabh-bachchan-replies-to-an-irani-fan-who-tweeted-about-the-death-of-her-grandmother-126216047.html", "date_download": "2021-07-29T23:07:44Z", "digest": "sha1:COYWNMCEFEWSST4ANZW2K2FN5CECDEYC", "length": 7318, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amitabh Bachchan Replies To An Irani Fan Who Tweeted About The Death Of Her GrandMother | इराणी फॅनने ट्विटमध्ये लिहिले - माझी आजी हे जग सोडून गेली, 18 मिनिटांत अमिताभ यांनी रिप्लाय देताना म्हटले - ऐकून दुःख झाले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nइराणी फॅनने ट्विटमध्ये लिहिले - माझी आजी हे जग सोडून गेली, 18 मिनिटांत अमिताभ यांनी रिप्लाय देताना म्हटले - ऐकून दुःख झाले\nबॉलिवूड डेस्कः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर कायम अॅक्टिव राहणा-या सेलिब्रिटींंपैकी एक आहेत. ते इंडस्ट्रीशी निगडीत अपडेट्ससह सामाजिक मुद्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करत असतात, शिवाय चाहत्यांनाही ते वेळोवेळी रिप्लाय देत असतात. अलीकडेच त्यांनी रेहन रेजेई नावाच्या एका इराणी चाहतीला रिप्लाय दिला. तिने ट्विटरच्या माध्यमातून तिच्या आईच्या निधनाची बातमी बिग बींपर्यंत पोहोचवली होती.\n18 मिनिटांत बिग बींनी केले रिप्लाय...\nरेहनने बुधवारी रात्री 10:57 वाजता एक फोटो शेअर कर���न ट्विट केले, \"माझी आजी हे जग सोडून निघून गेली आहे.\" तिने ट्विटमध्ये अमिताभ बच्चन यांना मेंशन केले होते. रेहनच्या ट्विटनंतर 18 मिनिटांनी बिग बींनी तिला रिस्पॉन्स दिला. त्यांनी रात्री 11: 15 वाजता लिहिले, \"हे ऐकून मला दुःख झाले. माझी प्रार्थना आणि सांत्वना तुमच्यासोबत आहेत.\" त्यानंतर 56 मिनिटांनी रेहनने बिग बींना धन्यवाद दिले. तिने ट्विटला उत्तर देताना लिहिले, \"तुमच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद सर, कायम स्वस्थ राहा. कृपया आपली काळजी घ्या.\"\nअमिताभ ट्विटरवर रेहनला फॉलो करतात. रेहनचे प्रोफाइल रेहन रेजेई लव अमिताभ नावाने आहे. ती स्वतःला फ्रिलान्स फोटोग्राफर असल्याचे सांगते. रेहनच्या मागील ट्विटवर नजर टाकली असता तिने 28 नोव्हेंबरच्या ट्विटमध्ये तिची आजी कोमात असल्याचे सांगितले होते.\nमनालीत शूटिंग करत आहेत बिग बी...\nअमिताभ सध्या दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मनालीत आहेत. येथे त्यांनी तेथील जनतेचे आभार मानले आहेत. बिग बींनी एक फोटो शेअर करुन लिहिले, \"हिमाचल प्रदेश, विशेषतः मनाली जेथे मी काम करतोय, तेथील प्रेमळ शुभचिंतकांचे प्रेम देण्यासाठी आणि उदार होऊन देखभाल करण्यासाठी धन्यवाद.\" 'ब्रह्मास्त्र'मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट मेन लीडमध्ये असून 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.\nएका फॅनला अक्षय कुमारने स्वतः खर्च करून बोलावले होते मुंबईला, जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा खूप रडला होता\nअक्षय कुमारला भेटायला 900 किमी पायी चालत आला चाहता, 18 दिवसांत पूर्ण केला द्वारका ते मुंबईपर्यंतचा प्रवास\n'हम आपके हैं कौन' : स्क्रीनिंगनंतर महिला फॅनने पकडला सलमानचा हात, बळजबरीने आलिंगन देण्याचा केला प्रयत्न\n'डियर कॉम्रेड' च्या प्रमोशनदरम्यान मंचावर पडला विजय देवराकोंडा, फॅनने पायालाच घेरले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/guillain-barre-syndrome-treatment-guillain-barre-syndrome-covid-%E0%A4%B2%E0%A4%B8-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95/", "date_download": "2021-07-29T21:46:33Z", "digest": "sha1:OV742TIUY6UPRP24SDAUTCPEIMXL6CK5", "length": 40826, "nlines": 329, "source_domain": "shasannama.in", "title": "guillain barre syndrome treatment: Guillain Barre Syndrome Covid लस घेतलेल्या लोकांमध्ये आढळताहेत ‘या’ गंभीर आजाराची लक्षणे, अशी झालीय रुग्णांची अवस्था – शासननामा न्यूज - Shasannama News guillain barre syndrome treatment: Guillain Barre Syndrome Covid लस घेतलेल्या लोकांमध्���े आढळताहेत ‘या’ गंभीर आजाराची लक्षणे, अशी झालीय रुग्णांची अवस्था – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nशासननामा न्यूज – Shasannama News\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री…\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी…\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती…\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”;…\nमदत नव्हे कर्तव्य; राज देशमुख मित्र परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदत\nचिकुनगुनिया, डेंग्यूचे उरुळीकरांवर सावट\nवीर धरणाचे सात दरवाजे उघडले; नीरा नदीला आला पुर\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nअटल अर्थसहाय्य योजना : २०१९ च्या संदर्भात कृषिपूरक सहकारी संस्था चालकांचे…\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nपुणे पिंपरी चिंचवडमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार का …पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय…\nछावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामघायतिडक पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी…\n‘त्या’ भन्नाट ट्विटनंतर पुणे पोलिसांचा आणखी एक षटकार, मनोज वाजपेयीसह नेटिझन्सकडून…\nस्थानिकांच्या धाडसामुळं चिमुकलीला जीवदान, वाहून जाणाऱ्या मुलीची अशी केली सुटका, पाहा…\nICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या…\nM S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं…\nCopa America : Live मॅचमध्ये मेस्सीच्या पायातून रक्ताची धार, तरी सामन्यात…\nVideo | राज कपूर यांच्या टीमशी मुकाबला, दिलीप कुमारांनी क्रिकेटच्या मैदानातही…\nIND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून…\nguillain barre syndrome treatment: Guillain Barre Syndrome Covid लस घेतलेल्या लोकांमध्ये आढळताहेत ‘या’ गंभीर आजाराची लक्षणे, अशी झालीय रुग्णांची अवस्था\nकरोना विषाणूपासून संरक्षण व्हावे (Guillain Barre Syndrome Covid) यासाठी जगभरात लसीकरण मोहिमेवर जोर देण्यात येत आहे. देशात दररोज लाखो लोकांना लस देण्यात येत आहे आणि इतक्याच संख्येत लसीकरणासाठी नोंदणीही केली जात आहे. कारण आरोग्य तज्ज्ञही लस घेण्याचा वारंवार सल्ला देताहेत. देशामध्ये डेल्टा प्लस विषाणूची साथ आल्यापासून लसीकरण केंद्रांवर अधिक गर्दी दिसून येत आहे. प��� यादरम्यान आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.\nएका संशोधनात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, भारतात लस (Covishield Vaccine) घेणाऱ्या व्यक्तींमध्ये गंभीर आजाराची लक्षणे आढळताहेत. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार गिलियन-बार सिंड्रोम असे या आजाराचं नाव आहे. हा अत्यंत घातक प्रकारातील आजार आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती… (फोटो सौजन्य : istock by getty images)\n​गिलियन-बार सिंड्रोम म्हणजे नेमकं काय\nगिलियन-बार सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार आहे. ज्यामध्ये शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळेच आरोग्यावर वाईट दुष्परिणाम होत असल्याचं दिसतंय. तसंच रोगप्रतिकारक शक्तीच मज्जातंतूच्या पेशींवरील संरक्षणात्मक आवरणावर हल्ला करते. हा आजार सामान्यत: बॅक्टेरिया किंवा विषाणूजन्य संसर्गामुळे होत असल्याची माहिती आहे. संशोधकांच्या माहितीनुसार, लसीकरणानंतर गिलियन-बार सिंड्रोम पसरण्याची शक्यता फारच कमी आहे. दरम्यान या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात.\n(दातांना कीड का लागते ही समस्या उद्भवू नये म्हणून अशी घ्या काळजी)\nमज्जातंतूशी (Guillain-Barre Syndrome) संबंधित हा आजार असल्याची माहिती आहे. शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, जर या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर रुग्णास अर्धांगवायूचा झटका देखील येऊ शकतो. संपूर्ण शरीरात हा विषाणू पसरल्यास धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे.\n(मासिक पाळी व पर्यावरण सॅनिटरी पॅड्समुळे आरोग्यास कोणते दुष्परिणाम होऊ शकतात सॅनिटरी पॅड्समुळे आरोग्यास कोणते दुष्परिणाम होऊ शकतात\n​या लोकांमध्ये आढळतोय सिंड्रोम\nमीडिया रिपोर्ट्सनुसार, केरळ राज्यात ‘गिलियन-बार सिंड्रोम’ची सात प्रकरणे समोर आली आहेत. राज्यात सुमारे १.२ दशलक्ष लोकांना अॅस्ट्राझेनेका कोव्हिड १९ वॅक्सिन (AstraZeneca Covid-19 vaccine) देण्यात आलंय. याबद्दल अधिक तपशील येणे बाकी आहे. युरोपियन नियामकांचे (European regulators) म्हणणे आहे की, त्यांनी अॅस्ट्राझेनेकाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी विनंती केली आहे. दरम्यान जगभरात कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे, यापैकी काही जणांमध्ये या दुर्मिळ आजाराची लक्षणे आढळत आहे; ही बाब देखील लक्षात घेतली पाहिजे.\nएनाल्स ऑफ न्युरोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातील माहितीनुसार, भारतात वॅक्सिन घेतल्यानंतर सात जणांमध्ये ‘गिलियन-बार सिंड्रोम�� या दुर्मिळ आजाराची लक्षणे आढळली. या रुग्णांनी कोव्हिशील्ड वॅक्सिनचा पहिला डोस घेतल्याची माहिती आहे. यानंतर १० – २२ दिवसांदरम्यान त्यांच्यामध्ये ‘गिलियन-बार सिंड्रोम’ची लक्षणे आढळली.\n जाणून घ्या श्वसनमार्ग मोकळा करणारी ‘ही’ योग क्रिया)\nचालताना अडचण निर्माण होणे\nहाता-पायांमध्ये मुंग्या येणे (अर्धांगवायू)\nश्वास घेण्यास त्रास होणे\nबोलण्यात अडथळे निर्माण होणे\nघास गिळताना किंवा चघळताना त्रास होणे\nलघवी करताना त्रास होणे\nचेहऱ्याचे स्नायू कमकुवत होणे\n(रक्ताच्या गुठळ्या का होतात ही समस्या टाळण्यासाठी काय करावे, जाणून घ्या सविस्तर)\n​पहिल्या महामारीच्या लसीकरणादरम्यानही आढळली होती ही माहिती\nरॉयटर्सच्या माहितीनुसार, १९७६मध्ये अमेरिकेमध्ये स्वाइन फ्लूच्या प्रादुर्भावादरम्यान आणि २००९मध्ये H1N1 फ्लूची साथ आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. यादरम्यान अशाच स्वरुपात गंभीर आजाराची लक्षणे आढळून आली होती.\nझिका व्हायरसच्या संसर्गादरम्यान ही प्रकरणे नोंदवली गेली होती. ‘गिलियन-बार सिंड्रोम’ हा एक दुर्मिळ आजार आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक क्षमताच आरोग्यास हानिकारक ठरत असल्याची माहिती आहे.\nसंशोधकांच्या माहितीनुसार, करोना विषाणूपासून संरक्षण व्हावे यासाठी देण्यात येणारी लस सुरक्षित आहे. पण यानंतर आपल्याला प्रत्येक यंत्रणेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या सिंड्रोमची कोणतीही लक्षणे आढळल्यास उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.\nPrevious articleब्रेन हॅमरेजचा रुग्ण मृत्यूच्या दाढेतून परतला, डॉ. विनायक राठोड यांच्या उपचाराला यश\nNext articleपुण्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू, वाचा नवे नियम\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \njaya bachchan amitabh bachchan relationship: जेव्हा अमिताभ बच्चन सर्वांसमोर जया यांच्यावर खूप भडकले, बऱ्याचदा महिलांना या समस्येचा करावा लागतो सामना\nkareena kapoor hot dress: इतका स्वस्त ड्रेस घालून तैमूरच्या शाळेत पोहोचली होती करीना, हॉट लुककडेच खिळल्या साऱ्यांच्या नजरा\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\n नवोदित अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू; महिनाभरापूर्वी झालं होतं लग्न\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ता��े माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.कारण परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी...\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nमुंबई : पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी...\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nमुंबई – अंधेरी उपनगरात आज एक चार मजली इमारत कोसळली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमाराला हा प्रकार घडला. त्यात जीवित हानी झाली नसली तरी सहा जण...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\n���ाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले – शासननामा न्यूज - Shasannama News on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले - coronavirus see latest updates m on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्य on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nखासगी शाळेच्या मनमानी \"फी\" पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट् on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nशिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार – शासननामा न्यूज - Shasannama News on ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध – मा. आमदार नरेंद्र पवार\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://halfpricebooks.in/products/pangalichya-aathvani-by-shobha-chitare", "date_download": "2021-07-29T23:08:02Z", "digest": "sha1:X424FRGTWURJZET7OTMTBV4O6BYPVM5G", "length": 4460, "nlines": 98, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Pangalichya Aathvani By Shobha Chitare Pangalichya Aathvani By Shobha Chitare – Half Price Books India", "raw_content": "\nजीवघेण्या विलक्षण अनुभवाचा वेध घेणारी, हृदय हेलावून सोडणारी एक प्रांजळ आत्मकथा.\nम्हटलं तर हे आत्मकथन आहे. त्यातील कथानकाला विशिष्ट काळाच्या, प्रसंगांच्या मर्यादा आहेत. हे शोभा चित्रे यांच्याच जीवनातले प्रसंग जरी असले तरी ते त्यांच्याच कुटुंबापुरते सीमित आहेत. मध्यमवर्गात जन्मलेली लेखिका अमेरिकेतल्या जीवनाचा स्वीकार करून जगत असताना, बदलत्या काळाबरोबर विविध अनुभवांना तोंड देत असताना बदलली नाही ती फक्त एकच गोष्ट. ती म्हणजे मनावरचे मध्यमवर्गीय संस्कार. लग्नानंतरच्या आयुष्यात निर्माण झालेले नवे भावबंध, नातीगोती, मनावरचे मध्यमवर्गीय संस्कार जोपासताना परदेशातील आयुष्यात वाट्याला आलेली अटळ धडपड ही त्यांची वौयक्तिक जरी असली तरी ती वाचकाला प्रातिनिधिक वाटेल. पण त्याही पलीकडे, जीवनातल्या एका विशिष्ट अनुभवावर लिहिता-लिहिता त्यांचं भावविश्व इतकं विस्तारलं जातं की, तो सीमित अनुभव जणू सर्वस्पर्शी बनतो आणि वाचकाला अंतर्मुख करून टाकतो. \"पानगळीच्या आठवणी'' ही प्रत्येकाने आवर्जून वाचावी, अशी भावनाप्रधान साहित्यकृती. जीवघेण्या विलक्षण अनुभवाचा वेध घेत सांगितली जाणारी ही प्रांजळ कथा हृदय हेलावून सोडते, हे नि:संशय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/unlock-2-allows-for-multiple-works-outside-the-restricted-area/", "date_download": "2021-07-29T21:42:47Z", "digest": "sha1:3R5J6HHGKUSWBZEGZBPQRKK6LUKGA6GM", "length": 19220, "nlines": 173, "source_domain": "ournagpur.com", "title": "केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अनलॉक-2 साठीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर अनलॉक 2 मध्ये प्रतिबंधित क्षेत्राबाहेर अनेक कामांसाठी परवानगी, मात्र प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश", "raw_content": "\nHome Marathi केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अनलॉक-2 साठीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर अनलॉक 2 मध्ये प्रतिबंधित क्षेत्राबाहेर...\nकेंद्रीय गृहमंत्रालयाकडून अनलॉक-2 साठीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर अनलॉक 2 मध्ये प्रतिबंधित क्षेत्राबाहेर अनेक कामांसाठी परवानगी, मात्र प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश\nनवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने आज अनलॉक-2 साठीच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. या अनलॉक-2 मध्ये प्रतिबंधित क्षेत्रांच्या बाहेर अनेक कामांसाठी ���रवानगी देण्यात आली आहे. नव्या मार्गदर्शक सूचना 1 जुलै 2020 पासून लागू होणार आहेत, या ही टप्प्यात, अनेक गोष्टी हळूहळू सुरु करण्याची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे.आज जारी झालेल्या नव्या मार्गदर्शक सूचना या, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून आलेल्या सूचना आणि प्रतिसादानुसार, तसेच विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांशी सविस्तर सल्लामसलत केल्यानंतर तयार करण्यात आल्या आहेत.\n30 मे 2020 रोजी जारी करण्यात आलेल्या, अनलॉक-1 च्या आदेश आणि मार्गदर्शक सूचनांनुसार, काही कामांना कालबद्ध पद्धतीने परवानगी देण्यात आली होती. यात, धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक प्रार्थनास्थळे, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि आतिथ्यशीलता व्यवसायाशी सबंधित इतर सेवा, शॉपिंग मॉल या सर्वांना, प्रतिबंधित क्षेत्रांच्या बाहेर, 8 जून 2020 पासून परवानगी देण्यात आली होती. तसेच यासाठीचे, SOP म्हणजे प्रमाणित कार्यवाही कार्यपद्धती जारी करण्यात आली होती.\nअनलॉक-2 साठीच्या मार्गदर्शक सूचनांची ठळक वैशिष्ट्ये :-\nदेशांतर्गत विमाने आणि प्रवासी गाड्यांना मर्यादित स्वरूपात चालवण्यास आधीच परवानगी देण्यात आली आहे. यापुढेही गाड्या आणि विमानांच्या परीचालनाला टप्प्याटप्याने वाढवले जाईल.\nरात्रीच्या संचारबंदीच्या वेळा शिथिल करण्यात आल्या असून, ही संचारबंदी आता रात्री 10.00 ते पहाटे 5.00 या वेळेत लागू असेल. त्यापुढे, औद्योगिक कारखान्यांमध्ये पाळ्यांमध्ये विनासायास काम सुरु व्हावे, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर व्यक्ती आणि मालाची वाहतूक सुरु राहावी, मालाचा चढउतार आणि बसेस, रेल्वेगाड्या तसेच विमानातून जनतेची वाहतूक सुरु व्हावी, यादृष्टीनेही रात्रीची संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे.\nदुकाने कोणत्या क्षेत्रात आहेत, यानुसार, सुरक्षित भागात दुकानांमध्ये 5 व्यक्तीना काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यांना पुरेसे शारीरिक अंतर राखावे लागेल.\n15 जुलै 2020 पासून केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रशिक्षण संस्थाचे कामकाज सुरु करण्यात परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भातील SOP म्हणजे प्रमाणित कार्यवाही कार्यपद्धती, केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाकडून जारी केली जाईल.\nराज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर, असा निर्णय घेण्यात आला आहे की शाळा, महाविद्यालय�� आणि खाजगी कोचिंग क्लासेस 31 जुलै, 2020 पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.\n‘वंदे भारत’ अभियानाअंतर्गत, आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाला मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. पुढच्या प्रवासासाठी टप्याटप्याने पद्धतीने परवानगी दिली जाईल.\nखालील गोष्टी वगळता, इतर सर्व गोष्टींना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर परवानगी देण्यात आली आहे:\nचित्रपटगृहे, जिम, स्विमीग पूल, मनोरंजन पार्क्स, थियेटर, बार, सभागृहे, आणि तत्सम सार्वजनिक जागा.\ni.सामाजिक/राजकीय/क्रीडा/मनोरंजन/शैक्षणिक/सांस्कृतिक/धर्मिक कार्यक्रम आणि इतर मोठी संमेलने.\nii. या सर्व गोष्टी सुरु करण्यासाठीच्या तारखा, त्यावेळच्या परिस्थितीचा अभ्यास करुन, त्यानुसार, वेगळ्या निश्चित केल्या जातील.\nप्रतिबंधित क्षेत्रात 31 जुलै 2020 पर्यंत, लॉकडाऊन लागू असून, त्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल. राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांनी कोविड-19 चे संक्रमण आटोक्यात आणण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यानुसार काळजीपूर्वक प्रतिबंधित क्षेत्रे निश्चित करायची आहेत. त्यासाठी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेतला जावा, प्रतिबंधित क्षेत्रात, नियंत्रण क्षेत्र निश्चित करुन, कठोर पद्धतीने नियमांची अंमलबजावणी केली जावी, तिथे केवळ अत्यावश्यक कामांनाच परवानगी दिली जावी.\nही प्रतिबंधित क्षेत्रे, संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळांवर आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांकडून अधिसूचित केली जावीत.तसेच, त्यांची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयालाही कळवली जावी.\nप्रतिबंधित क्षेत्रातील व्यवहारांवर राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांची बारीक देखरेख असावी आणि या क्षेत्रांसंबंधी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे कठोर पालन केले जावे.\nप्रतिबंधित कक्षेत्रांची आखणी आणि या क्षेत्रात मार्गदर्शक सूचनांचे पालन. यावर, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय देखरेख ठेवेल.\nप्रतिबंधित क्षेत्रांबाहेरील व्यवहारांबाबत राज्य सरकारे निर्णय घेणार\nत्या त्या क्षेत्रातील परिस्थितीचे मूल्यमापन केल्यानंतर राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश, प्रतिबंधित क्षेत्रांबाहेरही काही कामे अथवा व्यवहारांसाठी बंदी घालू शकतील. किंवा ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, असे निर्बंध घालू शकतील.\nमात्र, व्यक्ती आणि मालाच्या आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत वाहतुकीवर कोणतेही निर्बंध असणार नाही. अशा कोणत्याही वाहतुकीसाठी विशेष परवानगी/मंजुरी/इ-परवाना याची गरज लागणार नाही.\nरात्रीची संचारबंदी आता, रात्री 10 ते पहाटे 5 या वेळेत लागू असेल. मात्र अत्यावश्यक सेवा आणि अनलॉक-2 मध्ये दिलेली शिथिलता, याला अपवाद असेल.\nकोविड-19 च्या व्यवस्थापनासाठीच्या राष्ट्रीय सूचना\nकोविड-19 च्या व्यवस्थापनासाठीच्या राष्ट्रीय सूचना देशभरात पुढेही लागू असतील, यात सामाजिक अंतराच्या नियमांचे प्रामुख्याने पालन अपेक्षित आहे. दुकानांमध्येही, ग्राहकांनी शारीरिक अंतर राखणे अनिवार्य असेल. केंद्रीय गृहमंत्रालय या राष्ट्रीय सूचनावलीच्या प्रभावी अंमलबजावणीवर देखरेख ठेवेल.\nदुर्बल किंवा, आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असलेल्या वव्यक्ती, म्हणजेच 65 वर्षांवरील वयाच्या, इतर आजार असलेल्या, 10 वर्ष वयाखालील मुले आणि गर्भवती महिला अशा सर्वांना अत्यावश्यक कामे वगळता घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.\nआरोग्य सेतूचा अधिकाधिक वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिले जावे.\nहायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला संशय\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा 6.31 लाखांचा फायदा\n डेटासह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग; किंमत 300 रुपयांच्या आत\n Apps मध्ये मोठी गडबड असल्याचा खुलासा, डेटा चोरीसह आर्थिक नुकसानाचाही धोका\n48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Redmi Note 10T 5G लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nहायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला...\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा...\nVoter ID हरवलं तर चिंता नको, अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vishalgarad.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-2/", "date_download": "2021-07-29T22:40:55Z", "digest": "sha1:BD65KX3MI4LCCOM53XHCCEMAKHJORGLA", "length": 2636, "nlines": 79, "source_domain": "vishalgarad.com", "title": "© कोरोना | Vishal Garad", "raw_content": "\nहे सगळ्यांनीच अनुभवलंय तरीही या कवितेच्या शेवटच्या ओळीसाठी मला एवढ्या सगळ्या शब्दांची गुंफण करावी लागली. गेल्या पंधरा दिवसात आपण खूप जवळचे नातेवाईक गमावले आहेत, अजूनही काही झुंज देत आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याशिवाय आणि राहिलेल्यांना खबरदारी घ्या म्हणण्याशिवाय तूर्तास तरी आपल्याकडे काहीच शिल्लक नाही. कोरोनाचे तिमिर जावो आणि लवकरच चांगले दिवस येवो.\nPrevious article© मला तोडले नसतेस तर \nNext article© ही वेळ निघून जाईल\n© मला तोडले नसतेस तर \n© पहिली मला मुलगी झाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/10/chandrapur_53.html", "date_download": "2021-07-29T22:58:30Z", "digest": "sha1:7DDXWEVNAFXRPNWB52YFVW7ASPWW2IZF", "length": 8002, "nlines": 63, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "सिद्धबल्ली कंपनीत कामगाराच्या मृत्यूची चौकशी करावी!", "raw_content": "\nHomeचंद्रपूरसिद्धबल्ली कंपनीत कामगाराच्या मृत्यूची चौकशी करावी\nसिद्धबल्ली कंपनीत कामगाराच्या मृत्यूची चौकशी करावी\nसिद्धबल्ली कंपनीत कामगाराच्या मृत्यूची चौकशी करावी,\nव्यवस्थापक, मॅनेजर व सेक्युरिटी यांच्या हलगर्जीपणामुळेच कामगारांची पिळवणूक\nचंद्रपूर एमआयडीसी मधील सिध्दबल्ली इस्पात लिमिटेड कंपनीत नुकताच एका भीषण अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून दोन कामगार हे अतिशय जखमी झाले आहे. ही कंपनी एमआयडीसी परिसरात अनेक वर्षापासून कार्यरत होती, काही वर्षा पासून कंपनी पूर्णपणे बंद अवस्थेत होती. कंपनीने काही महिन्यांपूर्वीच पुन्हा काम सुरू केले असून मी मिंटेनेस करताना हा अपघात झाला. असल्याचेही चर्चा आहे. या कंपनी मधील जुनी सर्व मशिनरी जीर्णावस्थेत असून या जीर्ण मशीन मुळेच हा अपघात झाला असल्याचे चौकशी अंती दिसून येते. मात्र या अपघातामध्ये मृतक अनेक गंभीर जखमी झालेल्या कामगारांना कंपनीने अजूनही न्याय दिला नाही.\nनुकतेच दिनांक 29 ऑक्टोंबर रोजी किसान काँग्रेस चंद्रपूर जिल्हा कमिटीच्या वतीने पालकमंत्री व राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय विजयभाऊ वडेट्टीवार यांना निवेदन देऊन या अपघातात मुत्यु व जखमी झालेल्या कामगारांना न्याय देण्यात यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले. कामगारांना मिलिमम वेजेस प्रमाणे वेतन देण्यात येत नाही. त्यावर सुद्धा निर्णय व्हावा, भविष्य निर्वाह निधी सुट्ट्या कापण्यात याव्या व नियमाप्रमाणे पगार सुद्धा कंपन्यांनी द्यावे, शासन नियमाप्रमाणे शासकीय सुविधा देण्यात यावी,\nव्यवस्थापक मॅनेजर व सेक्युरिटी यांच्या हलगर्जीपणा मुळे कामगारावर अन्याय\nसिद्धबल्ली कंपनीत व्यवस्थापक ,मॅनेजर व सिक्युर���टी यांच्या हलगर्जीपणा मुळे हा अपघात झाला असल्याचे कामगारात बोलल्या जात आहे. कंपनीत अनेक कामगारांना सेफ्टी किट नसल्याने आपल्या जीवावर उदार होऊन कामगारांना काम करावे लागत आहे. संबंधित घटनेची माहिती घेण्यासाठी वर्तमानपत्रातील पत्रकार कंपनीत गेले असता. याबाबतची माहिती देण्यास कंपनीच्या मॅनेजर नी चक्क नकार दिला. व कंपनीतील गेटवरील सेक्युरिटी ना पत्रकारांना आत न जाऊ देण्याचे सांगण्यात आले . मुजोर सेक्युरिटी यांनी पत्रकाराच्या धसक्याने चक्क मेन गेटला कुलूप लावून घेतले. हा प्रकार सोबत असलेल्या सर्व पत्रकारांनी बघितला. यावरून असे लक्षात आले की, या कंपनीत कामगाराच्या जीवावर खेळून, अनेक प्रकारचा सावळागोंधळ या कंपनीत चालत असतो हे सिद्ध होते. मोठ्या प्रमाणात कंपनीत कामगारांची पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास येते. या कंपनीत झालेल्या घटनेची चौकशी करण्यात यावी कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी किसान काँग्रेस चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-IFTM-tejaswini-pandit-wishes-her-husband-happy-birthday-5826839-PHO.html", "date_download": "2021-07-29T22:55:45Z", "digest": "sha1:CBBVAURGDAUYQJW5B27JAK6OMLNRACAT", "length": 3209, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "tejaswini pandit wishes her husband happy birthday | तेजस्विनी पंडीतने पतीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, व्यवसायाने आहे सॉफ्टवेअर इंजिनीअर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतेजस्विनी पंडीतने पतीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, व्यवसायाने आहे सॉफ्टवेअर इंजिनीअर\nमराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आज तिच्या पतीचा वाढदिवस साजरा करत आहे. आज तेजस्विनीने इन्सटाग्रामवर पतीसोबतचा एक फोटो शेअर करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने पोस्ट शेअर करत लिहीले, It's not the years in your life that count... It's the Life in your years I am not just wishing u to have a great bday, I m praying that you are blessed with ur heart's desires\nतेजस्विनीने ग्लॅमर वर्ल्डपास���न दूर असलेल्या भूषण भोपचे या तरुणासोबत संसार थाटला आहे. या दोघांचा विवाह जानेवारी 2013 मध्ये पार पडला. आज तेजस्विनीच्या पतीच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या लग्नाचे काही खास फोटो आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.\nपुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा, तेजस्विनी पंडीतचे काही खास Photos...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-battle-for-mosul-iraq-and-kurdish-troops-make-gains-in-battle-on-isis-5441705-PHO.html", "date_download": "2021-07-29T22:45:07Z", "digest": "sha1:LOQYPRTGP5VJFH4CKTSDKGSJDZUZWEZB", "length": 7865, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Battle For Mosul Iraq And Kurdish Troops Make Gains In Battle On ISIS | इराकच्या मोसुलमध्ये 13 वर्षानंतर तुंबळ युद्ध सुरू, 40 हजार सैनिकांकडून 20 गावे ताब्यात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nइराकच्या मोसुलमध्ये 13 वर्षानंतर तुंबळ युद्ध सुरू, 40 हजार सैनिकांकडून 20 गावे ताब्यात\nया आर्मी ऑपरेशनमध्ये इराकी सेना, शिया मिलिशिया गट, कुर्द गट आणि नाटो ग्रुपचा समावेश आहे.\nबगदाद- इराकी आर्मीने इसिसच्या ताब्यातील मोसुल शहर ताब्यात घेण्याने तुंबळ युद्ध सुरु केले आहे. सुमारे 40 हजार सैनिक शहरात घुसले आहेत. या आर्मी ऑपरेशनमध्ये इराकी सेना, शिया मिलिशिया गट, कुर्द गट आणि नाटो ग्रुपचा समावेश आहे. आतापर्यंत तेथील 20 गावे त्यांनी ताब्यात घेतली आहेत. मोसुलमध्ये मागील 13 वर्षापासूनची ही सर्वात मोठी लष्करी कारवाई आहे. याआधी 2003 मध्ये अमेरिकी आर्मीने सद्दाम हुसेनला हटविण्यासाठी मोठे युद्ध छेडले होते. इसिसने जासूसीच्या संशयावरून 58 लोकांना बुडवून मारले...\n- जर मोसुल शहर इसिसच्या ताब्यातून काढून घेतले तर इसिसचा इराकमध्ये केवळ 10 टक्के भागावरच कब्जा राहील. असे असले तरी सीरियात इसिसचा प्रभाव व ताकद कायम आहे.\n- दरम्यान, इसिसने जासूसीचा आरोप करीत 58 सहका-यांना पाण्यात बुडवून मारले व त्यानंतर जाळून टाकले.\n- मोसुल हे इराकमधील सर्वात दुसरे मोठे शहर आहे. हे शहर इसिसच्या ताब्यातून काढण्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून योजना आखली जात होती.\n- या शहरात आता सुद्धा इसिसचे 7 हजार दहशतवादी आहेत.\nइराकच्या पंतप्रधानांनी म्हटले, मुक्ततेची वेळ आली\n- पीएम हैदर अल अबादी यांनी सोमवारी सरकारी टेलिविजननर सांगितले की, \"दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (इसिस)च्या ताब्यातून मोसुल शहर सोडविण्यासाठी लष्करी कारवाई सुरु करण्यात आली आहे.\n- \" आता लोकांना मुक्त करण्याची वेळ आली आहे. मोसुल शहर लवकरच इसिसच्या ताब्यातून सोडवले जाईल. आता इसिसच्या हिंसेतून आणि दहशतवादातून आपली सुटका होईल.\nतिकरित, रामादी आणि फजुल्लाह इसिसच्या ताब्यातून मुक्त-\n- इराकी लष्कराने मागील दीड वर्षात तिकरित, रामादी आणि फजुल्लाह या भागातून इसिसला हाकलून दिले आहे.\n- क्रूड ऑयलचा मुबलक साठा असलेल्या मोसुल शहरावर इसिसने 2014 मध्ये ताबा मिळवला होता.\n- बगदादीने इराकमधील या शहराला राजधानी बनवले होते. यानंतर 10 लाख लोकांना हे शहर सोडावे लागले होते.\n- यानंतरच बगदादीने फजुल्लाह आणि तिकरितसारखी महत्त्वाची शहरे ताब्यात घेतली होती.\nरासायनिक शस्त्रे उडवू शकतात दहशतवादी-\n- इसिस आपला शेवटचा गड राखण्यासाठी केमिकल प्लॅन्ट उडवून देऊ शकतात.\n- याशिवाय ते आत्मघातकी लोक, कार ब्लास्ट, डायनामाईट ब्लास्ट यासारखे पर्याय वापरू शकतात.\n- प्रत्यक्षदर्शी लोकांच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांनी रस्त्यांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर बॉम्ब पेरून ठेवले आहेत.\nपुढे स्लाईडद्वारे पाहा, इराकमध्ये कसे सुरु आहे तुंबळ युद्ध...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AKO-LCL-news-about-teacher-online-transfer-process-5909302-NOR.html", "date_download": "2021-07-29T23:05:41Z", "digest": "sha1:BKDCXVT2XVS3AFTPW2XX22EC4BILYRX4", "length": 9199, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about Teacher Online Transfer Process | विषय शिक्षकांची ज्येष्ठता यादी; समुपदेशन पद्धतीने पद स्थापना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविषय शिक्षकांची ज्येष्ठता यादी; समुपदेशन पद्धतीने पद स्थापना\nअकाेला- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदलीप्रक्रिये घाेळाबाबत मंगळवारी प्रशासन आणि शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीमध्ये जि.प.मध्ये बैठक झाली. विषय शिक्षक नियुक्तीबाबत तत्काळ माहिती संकलित करुन सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात येणार अाहे. त्यानंतर समुपदेशन पद्धतीने पदस्थापनेचा निर्णय घेण्यात अाले. १ जुलै राेजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी १ जुलै रोजी अन���यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचे अाश्वासन दिले हाेते. त्यानुसार मंगळवारी प्रशासनाने बैठक घेऊन समन्वय समितीशी चर्चा केली.\nशासनाने यंदा शिक्षकांची ऑनलाइन बदलीची प्रक्रिया पाडण्याचा निर्णय घेतला हाेता. शिक्षकांना शाळा निवडण्यासाठी काही पर्यायही देण्यात अाले हाेते. मात्र बदली प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा अाराेप शिक्षकांमधून झाला आणि याविरोधात लढा देण्यासाठी सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन करण्यात अाली.\nअवघड क्षेत्रातील महिला, एकल महिला, गर्भवती, स्तनदा माता यांच्या पुनर्पदस्थापनेबाबत शासनाकडे पाठ पुरवठा करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात अाला. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, शिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांच्यासह समन्वय समितीचे प्रकाश चतरकर, संजय भाकरे, प्रकाश चतरकर, शशिकांत गायकवाड, नामदेवराव फाले, केशव मालोकार, संतोष महल्ले, जब्बार हुसैन, देवानंद मोरे, शाम कुलट, रामदास वाघ, महादेव तायडे, रजनिश ठाकरे, माराेती वाराेकार, विलास माेरे, विजय ठाकरे अादी उपस्थित हाेते.\nविस्थापित शिक्षकांनी दिलेल्या ५ पर्यायांशिवाय त्यांच्या बदल्या करण्यात अाल्याचे शिक्षकांचे म्हणणे अाहे. बदली प्रक्रियेपूर्वी महान येथील एका शाळेत २ पदवीधर शिक्षक हाेते. मात्र या तेथे प्रक्रियेत एकाही पदवीधर शिक्षकाची नियुक्ती करण्यात अाली नाही. सेवा ज्येष्ठता डावलून बदली केल्याचे शिक्षकांचे म्हणणे अाहे. १९९९मध्ये रूजू झालेल्या शिक्षकांना शहरापासून लांबच्या, तर २००७मध्ये नियुक्ती झालेल्या शिक्षकाची नियुक्ती जवळच्या शाळेत करण्यात अाली.\nथेट मुख्यमंत्र्यांकडे शिक्षक परिषदेची धाव\nशिक्षकांच्या ऑनलाइन बदलीप्रक्रिये घाेळाबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने साेमवारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच सविस्तर पत्र पाठवले. पती-पत्नी एकत्रीकरणाला कसा फाटा देण्यात अाला आणि शिक्षिकांची अतिदुर्गम भागात बदली करण्यात अाल्या, याबाबतचा पाढाच पत्रात वाचण्यात अाला अाहे.\nमहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे (प्राथमिक) राज्याध्यक्ष सुरेश सुर्वे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात अनेक बाबींचा उहापाेह केला अाहे.\n१) ग्राम विकास विभागाने अाखलेल्या पती-पत्नी एकत्रीकरणाच्��ा धाेरणाचा विचार न करताना बदली प्रक्रिया राबवली. संवर्ग २ नुसार ३० कि.मी.च्या बाहेरील पती-पत्नीचा विचार करुन त्यांना ३० कि.मी.च्या अात पद स्थापना दिली. ३० कि.मीच्या अातील पती-पत्नीला सेवा संरक्षण न देता ५० ते ९० पेक्षा जास्त कि.मी. अंतरावर बदली केली.\n२) संवर्ग -४ मधील पती-पत्नींना २० गावांचा पर्याय देऊनही त्यांना विस्थापित केले. त्यामुळे बदल्या समान न्याय हक्काच्या तत्वानुसार केल्या नाहीत.\n३) शासन परिपत्रकानुसार गराेदर स्तनदा माता व विधवा शिक्षिकांना त्यांचे मूळ गाव, मूळ तालुकाअंतर्गत पदस्थापना देणे अावश्यक हाेते. मात्र तसे न करता त्यांची दुर्गम भागात बदली करण्यात अाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-mirgya-desease-on-orange-crops-in-amravati-5549087-NOR.html", "date_download": "2021-07-29T23:01:34Z", "digest": "sha1:4AA4ETJK3PQH24MGRRK7XYBRJAVR6SFS", "length": 11915, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "mirgya desease on orange crops in amravati | ‘मिरग्या’वरही अवकळा, वरूड तालुक्यात संत्र्यांचे सौदे व्यापाऱ्यांकडून रद्द - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘मिरग्या’वरही अवकळा, वरूड तालुक्यात संत्र्यांचे सौदे व्यापाऱ्यांकडून रद्द\nवरूड - आंबियाबहाराला यावर्षी विक्रमी भाव मिळत असताना ऐन हंगामात नोटाबंदीच्या निर्णयाने आंबिया बहाराचा संत्रा मातीमोल झाल्यानंतर आता तीच परिस्थिती मृग बहाराच्या संत्र्यावर आली आहे. मागील वर्षी सुमारे तीन हजार रुपये प्रति हजार रुपयांवर गेलेल्या संत्र्याचे दर यावर्षी सरासरी हजार रुपयांपर्यंत घसरल्याने तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.\nतालुक्यात आंबिया मृग बहाराचे मोठ्या प्रमाणात विक्रमी उत्पादन घेतले जाते. यावर्षी आंबिया बहाराला ऐन हंगामात सरासरी तीन हजार रुपये प्रति हजारचा विक्रमी दर मिळत असताना आक्टोबर मध्ये झालेल्या नोटाबंदीचा जबर फटका बसून शेतकऱ्यांना आंबिया बहाराची संत्री सरासरी हजार रुपये प्रति हजार रुपये दराने विकावी लागली होती. आंबिया बहाराच्या हंगामात जबर नुकसान सहन केल्यानंतर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या आशा मृग बहारावर टिकून होत्या. मागील वर्षी मृग बहाराला तीन ते साडे तीन हजार रुपये प्रति हजाराचे चढे दर मिळाले होते. परंतु झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते. यावर्षी आंबियाचा हंगामात जबर नुकसान सहन केल्यानंतर भरघोस आलेल्या मृग बहाराने आशा पल्लवीत केल्या असताना सध्या मृग बहाराच्या संत्र्याचे दरही सरासरी हजार रुपयांवर आले आहेत. या हंगामातही नोटाबंदीचा गंभीर परिणाम दिसून येत असल्याने बागांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.\nपैसाच नसल्याने संत्राबागा खरेदीचे व्यवहार ठप्प झाले असून काही सौदेही रद्द झाले आहेत. तालुक्यात सुमारे २१ हजारपेक्षा अधिक हेक्टरमध्ये संत्रा उत्पादन घेतले जाते. या व्यवहारात कोट्यवधीची उलाढाल केली जात असून तालुक्यातील जामगांव, बारगांव, खडका, बेनोडा शहीद, शेंदुरजनाघाट, टेंभुरखेडा, गव्हाणकुंड, राजुरा\nबाजार, जरूड, हातुर्णा, लोणी, पुसला, आमनेर, गोरेगांव, तिवसा, पळसोना, सातनुर, वाई, चांदस वाठोड्यासह इतर गावांच्या परिसरात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. संत्र्याच्या व्यवहारावर अद्यापही नोटाबंदीचे सावट कायम असल्याने कोट्यावधी रुपयांचा संत्रा व्यवहार ठप्प झाला आहे. यापुर्वी संत्र्याच्या व्यवहारात संत्रातोडीपूर्वी ५० टक्के आणि त्यानंतर ५० टक्के रोख रक्कम संत्रा उत्पादकांच्या हातात पडायची. नोटाबंदिनंतर काही व्यापाऱ्यांनी धनादेशाने व्यवहार करण्याचे मान्य केले.\nपण बागा विकूनही धनादेश बाऊंस झाल्याचा वाईट अनुभव आल्याने सध्या शेतकरी खरेदीदारांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. बहुतांश खरेदीदार परप्रांतीय आहेत. आठ दिवसापासून संत्रा व्यवहार बंद असून थेट शेतातून संत्रा उचलणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संत्रातोडीही थांबल्या आहेत. काही जणांचे पूर्वीचे संत्र्याच्या सौद्याचे करार भरत आल्याने संत्रा तोड जोरात सुरू होती.मात्र सध्या तोडी एकाएकी बंद झाल्या आहेत. नोटाबंदीपुर्वी व्यापाऱ्यांकडे हवालाच्या पैशातून संत्र्याचे व्यवहार होत असे. परंतु सध्या कॅशलेस व्यवहारामुळे खरेदीदारांकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसा नसल्यामुळे संत्र्याचे व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नवीन व्यवहार थांबल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात संत्री झाडावरच पडून असल्याचे भयानक चित्र आहे.\nया वर्षी संत्र्याचे उत्पादन मोठ्याप्रमाणात होते. परंतु अचानक भाजप सरकारने नोटबंदी केल्यामुळे संत्र्याचे भाव गडगडले ते अजुनही वर यायला तयार नाही. रक्कम हवी तेवढी मिळत नाही. संत्रा उत्पादक शेतकरी चेकने रक्कम घ्यायला तयार नसल्याने संत्राचे हाल होत आहे. मनोजपेलागडे, व्यापारी.\nपंतप्रधानांचा नोटाबंदीचानिर्णय शेतकरी शेतमजुरांसाठी त्रासदायक ठरला आहे.एकीकडे संत्र्यांचे सौदे रद्द होत आहेत. नोटा बंदीचा फटका सर्वात जास्त संत्रा उत्पादकांना बसत आहे. आज ही परीस्थीती आहे की, संत्रा घ्यायला कोणी तयार नाही. झालेले सौदेही रद्द होत आहे. -श्रीधर सोलव शेतकरी बारगांव,\nया वर्षी संत्र्याला चांगले भाव असताना नोटाबंदीचा जबर फटका संत्रा उत्पादकांना बसला. शासन कोणतेही असो शेवटी मरण शेतकर्‍याचेच होते. यावर्षीसंत्रा उत्पादक कर्जमुक्त होण्याचे स्वप्न पाहत होते.मात्र खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद झाल्याने संत्रा बेभाव झाला आहे. मोहनअलोणे, शेतकरी बेनोडा शहीद\nसंत्रा उत्पादक सापडले अडचणीत\nसंत्रा बागांच्या व्यवहाराला बाजार समितीच्या आवारात कुठेच संरक्षण मिळत नसल्यामुळे संत्रा उत्पादक कमालीचे अडचणीत आले आहे. परप्रांतीय खरेदीदारांकडे बाजार समितीचे कोणतेच परवाने नसल्याने संत्रा उत्पादकांना फसवणूक झाल्यानंतर कुठेच दाद मागण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-we-will-reach-world-cup-final-dhoni-4873703-NOR.html", "date_download": "2021-07-29T23:09:18Z", "digest": "sha1:NJM7DZ7ZKXVN3XU3NSZTMQ4R36NWNXXK", "length": 5185, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "We will reach world cup final - dhoni | विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणार - धोनी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणार - धोनी\nमेलबर्न - आंतरराष्ट्रीय कसोटीमधून निवृत्त झाल्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियात परतलेल्या महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघ वनडे विश्वचषकातील अंतिम सामना खेळण्यासाठी पुन्हा मेलबर्नमध्ये येईल, असा विश्वास व्यक्त केला.मागील विश्वचषकातील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे धोनीने नमूद केले. मात्र, तेव्हाच्या विश्वचषकापेक्षा या वेळचे वातावरण वेगळे असल्याने त्या अनुरूप आम्हाला खेळ करावा लागणार आहे. नायके या कंपनीने विश्वचषकासाठी केलेल्या नवीन किटच्या अनावरणानिमित्त आयोजित सोहळ्यात तो बोलत होता.\nत्रिकोणी लढती रंगणार : भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन संघा���च्या सामन्यांच्या तिरंगी मालिकेला अॅडिलेडमध्ये प्रारंभ होत आहे. प्रकार कोणता आहे यापेक्षा भारतीय संघाचा एक घटक म्हणून मैदानावर खेळण्याला मी अधिक महत्त्व देतो. त्यामुळे निळ्या रंगाच्या जर्सीत भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे मी माझे भाग्यच समजतो, असेही धोनीने नमूद केले. भारतीय संघासाठी खेळत असताना सर्वोत्तम खेळ करणे हेच माझे कायम लक्ष्य असल्याचे कोहलीने नमूद केले. ऑस्ट्रेलियात मी चांगल्या फॉर्ममध्ये असून तोच कायम राहील,अशी अपेक्षा या वेळी भारताचा कर्णधार धोनीने व्यक्त केल्या.\nभारत - पाकिस्तान सामन्यापासून प्रारंभ\nमेलबर्न क्रिकेट मैदान हे जगातील सर्वोत्तम मैदानांपैकी एक आहे. त्यामुळे २९ मार्चला होणा-या अंतिम सामन्यात आम्हाला पुन्हा या मैदानावर येऊन खेळायला निश्चितच आवडेल, असेही धोनीने नमूद केले. भारताच्या विश्वचषकातील अभियानाला १५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. पहिलाच सामना पाकविरुद्ध असल्याने जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी तो औत्सुक्याचा केंद्रबिंदू ठरणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/babri-mosque-demolition", "date_download": "2021-07-29T22:31:52Z", "digest": "sha1:YY6HHB7UYDZNSMAMLREBQ5QTR5XWVNTI", "length": 2966, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Babri mosque demolition Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nबाबरी मशिदीत राममूर्ती कशी आली : एकाने सांगितलेली कथा\n'अयोध्या- द डार्क नाईट' या कृष्णा झा व धीरेंद्र झा यांच्या पुस्तकातून त्यांच्या परवानगीने घेतलेला हा काही भाग – एका रात्रीत मशिदीचे मंदिर कसे झाले\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2021-07-29T23:08:17Z", "digest": "sha1:OMWEGCA3S7DM2P4ETUOHDAMAXD5AD55U", "length": 5163, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विजय अमृतराज - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील विजय अमृतराजचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९५३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०२० रोजी ००:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/various-organizations-support-samarjit-singh-ghatges-fast/", "date_download": "2021-07-29T21:45:41Z", "digest": "sha1:EB3DGX4S7INJRR7B4667HATSGEMMJJY4", "length": 11338, "nlines": 99, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "समरजितसिंह घाटगे यांच्या उपोषणाला विविध संस्था-संघटनांचा पाठिंबा… | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर समरजितसिंह घाटगे यांच्या उपोषणाला विविध संस्था-संघटनांचा पाठिंबा…\nसमरजितसिंह घाटगे यांच्या उपोषणाला विविध संस्था-संघटनांचा पाठिंबा…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहू साखर कारखान्याचे चेअरमन आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी दि. २४ रोजी ऐतिहासिक दसरा चौकात उपोषणाला बसणार आहेत. याला कोल्हापूरातील वीज बिल भरणार नाही कृती समिती आणि कॉमन मॅन संघटनेच्या वतीने पाठिंब्याचे पत्र आज (शनिवार) समरजितसिंह घाटगे यांना देण्यात आले.\nपत्रात म्हटले आहे की, समरजितसिंह घाटगे हे सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, सरकारला जाग आणण्यासाठी हे उपोषण करीत आहेत. आमचीही भूमिका तीच आहे. त्यामुळे आमचा याला पाठिंबा आहे. लॉकडाऊन काळात वाढून आलेली घरगुती वीज बिल माफ करावे. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनात्मक अनुदान द्यावे. दोन लाखांचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा. अवकाळी पावसामुळे नुकसानग���रस्त शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई मिळावी. या विषयांवर सरकार गेले वर्षभर केवळ घोषणा करीत आहे. याबाबत समरजितसिंह घाटगे यांनी आवाज उठविला आहे. उपोषणा दिवशी सर्वसामान्य जनतेसह आम्ही यामध्ये सहभागी होणार असल्याचे पाठिंबा पत्रात नमूद केले आहे.\nया पत्रावर निवास साळोखे, बाबा पार्टे, अॅड. बाबा इंदुलकर, कोल्हापूर जिल्हा लोरी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, जयकुमार शिंदे यांच्या सह्या आहेत.\nPrevious articleभालचंद्र सिनेमागृहासाठी निधी उपलब्ध करुन देऊ : मंत्री उदय सामंत\nNext articleसरकारी यंत्रणांनी कडक अमंलबजावणी करावी : ना. हसन मुश्रीफ\nसंभापूरमध्ये ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nशिरोळ (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (गुरुवार) शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. तसेच येथील पद्माराजे विद्यालयातील पूरग्रस्त लोकांना भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,...\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २२ जणांचे मृत्यू झाले असून ११३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १८६,...\nअभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरूनच श्रेयसने आपल्या...\nवाघुर्डेतील नाईक कुंटूंबाकडून न्यायालयीन बंदी आदेशाचा भंग : फिर्याद दाखल\nकळे (प्रतिनिधी) : वाघुर्डे (ता.पन्हाळा) येथे न्यायालयाच्या बंदी आदेशाचा भंग करून चुलता आणि पुतण्याला जखमी करण्याची घटना घडली. तुकाराम महादेव नाईक, रंगराव महादेव नाईक आणि सोना���ाई रंगराव नाईक यांच्याविरोधात मारुती रामा नाईक यांनी कळे...\nकोल्हापूरच्या प्रश्नांबाबत दोन आमदारांचा स्वयंसेवी संस्थांशी सवांद…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. रोहित पवार आणि आ. ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील विविध प्रश्नांबाबत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी सवांद साधला. आ. रोहित पवार हे कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, आ. ऋतुराज पाटील यांच्या...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/01/blog-post_381.html", "date_download": "2021-07-29T22:02:29Z", "digest": "sha1:4QOQW23MZKDMRDOYHZH7PX5ZURTNL4TH", "length": 5961, "nlines": 60, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "मलठणमधील सावित्रीच्या लेकींची थांबली पायपीट", "raw_content": "\nHomeपुणेमलठणमधील सावित्रीच्या लेकींची थांबली पायपीट\nमलठणमधील सावित्रीच्या लेकींची थांबली पायपीट\nमहिला व बालकल्याण विभागाकडुन विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप\nअण्णापूर - पुणे (प्रतिनिधी )\nवाडीवस्तीवरुन पायी शाळेत येणाऱ्या विद्यार्थिंनीकरीता पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने सायकल वाटप केले जाते. यावेळी मलठण ( ता.शिरुर )येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील तेरा विद्यार्थिंनींना नुकतेच जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई गावडे यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. दरम्यान या सायकली मिळाल्यामुळे सावित्रीच्या या लेकींची शिक्षण घेण्यासाठी होणारी पायपीट थांबली असुन नव्या उत्साहाने व उमेदीने त्या शाळेत येणार आहेत. यावेळी झालेल्या कार्यक्रमात सुनिताताई गावडे यांच्या निधीतुन मंजुर झालेल्या येथील अंगणवाडी इमारतीचे भुमिपुजनही करण्यात आले. यावेळी शिरुर पंचायत समितीचे सभापती विश्वासआबा कोहकडे, जिल्हा परीषद सदस्य सुनिता गावडे, पंचायत समिती सदस्य डाॕ. सुभाष पोकळे, मलठणचे सरपंच सुहास थोरात, माजी सरपंच कैलास कोळपे, पोलिस पाटील अर्चना थोरात, केंद्र प्रमुख रामदास बोरुडे, मुख्याध्या���क पाटीलबा मिडगुले, तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित पदवीधर शिक्षक सुभाष जाधव, तंत्रस्नेही शिक्षिका रेखा पिसाळ, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष संपत गायकवाड, प्रकाश गायकवाड, दत्ता गायकवाड, संदीप गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते मुकुंद नरवडे, ग्रामसेवक विलास शिंदे, शिक्षक नेते अॅड. युवराज थोरात, नामदेव दंडवते, सुदाम गायकवाड, बाळासाहेब गायकवाड यांचेसह अनेक ग्रामस्थ व पालक उपस्थित होते\nया कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक पाटीलबा मिडगुले , सुत्रसंचालन शिरुर तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा मानसी थोरात, यांनी तर आभार संतोष दंडवते यांनी मानले.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/09/blog-post_17.html", "date_download": "2021-07-29T22:18:53Z", "digest": "sha1:M2XPYH4PSHSSXO5PY3HNNI3XFBI7NHOW", "length": 2382, "nlines": 57, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "वाँक फाॅर लाईफ प्रिव्हेन्ट सुसाईट न व्हाव यासाठी मॅरेथॉन", "raw_content": "\nHomeवाँक फाॅर लाईफ प्रिव्हेन्ट सुसाईट न व्हाव यासाठी मॅरेथॉनवाँक फाॅर लाईफ प्रिव्हेन्ट सुसाईट न व्हाव यासाठी मॅरेथॉन\nवाँक फाॅर लाईफ प्रिव्हेन्ट सुसाईट न व्हाव यासाठी मॅरेथॉन\nवाँक फाॅर लाईफ प्रिव्हेन्ट सुसाईट न व्हाव यासाठी मॅरेथॉन\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/12/blog-post_86.html", "date_download": "2021-07-29T20:51:56Z", "digest": "sha1:W5INCNR2SRJO7JGQIUJMHGJ2WLLFZPHD", "length": 4731, "nlines": 57, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "गिरणार चौकात कर्तव्यावर असणाऱ्या ट्राफिक पोलिसाच्या सत्तरकेने गाडीसह दारूसाठा जप्त!", "raw_content": "\nHomeगिरणार चौकात कर्तव्यावर असणाऱ्या ट्राफिक पोलिसाच्या सत्तरकेने गाडीसह दारूसाठा जप्त\nगिरणार चौकात कर्तव्यावर असणाऱ्या ट्राफिक पोलिसाच्या सत्तरकेने गाडीसह दारूसाठा जप्त\nगिरणार चौकात कर्तव्यावर असणाऱ्या ट्राफिक पोलिसाच्या सत्तरकेने गाडीसह दारूसाठा जप्त\nचंद्रपूर, साडेअकरा वाजता कस्तुरबा रोड ते महाकाली मंदिर कडे जाणाऱ्या गिरनार चौकात कर्तव्यावर असलेले ट्राफिक पोलीस यांना गाडीत काहीतरी असल्याचा संशय आल्याने गाडी क्रमांक एम एच 31 बीबी 78 70 या आवाहनास थांबवले असता त्या गाडीची चौकशी करताना दारूने भरलेल्या दोन चुंगड्या आढळल्या त्यात आर एस पॉईंट व काही बंपर आढळले. अंदाजे वीस ते पंचवीस हजाराचा दारू साठास गाडी जप्त करण्यात आली आहे.स्थानिक चौकात कर्तव्यावर असलेले ट्राफिक पोलीस विकास यांनी आपल्या वरिष्ठांना याची माहिती दिली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने गाडीला आपल्या ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू आहे. मात्र या गाडी चालकांनी गाडी सोडून पळ काढला. गाडी चौकशी केली असता त्या गाडीत डॉक्युमेंट्स त्याचे आयडी आढळून आले आहे. चौकशी स्थानिक गुन्हे विशेषस पथक करीत आहे.\nचंद्रपुरात दारूबंदी झाली असली तरी ती मात्र या ना त्या मार्गाने दारू तस्कर दारूचा पुरवठा करीत असल्याचे आढळून येत आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/maharashtra-corona-update-more-than-31-lakh-corona-tests-in-the-state-more-than-4-lakh-patients-have-overcome-corona-12614-patients-found-on-saturday-127620230.html", "date_download": "2021-07-29T22:00:31Z", "digest": "sha1:4FQJJWAPCJ6OB72DS2LNHV6RT3NHDSSO", "length": 18222, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maharashtra Corona Update : More than 31 lakh corona tests in the state, more than 4 lakh patients have overcome corona, 12614 patients found on Saturday | कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्क्यांवर कायम ; राज्यात साडे दहा लाख लोक होम क्वारंटाईन-आरोग्यमंत्री राजेश टोपे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहाराष्ट्र कोरोना:कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्क्यांवर कायम ; राज्यात साडे दहा लाख लोक होम क्वारंटाईन-आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराज्यात कोरोन��च्या 31 लाखांहून अधिक चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराज्यात आज ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७० टक्के एवढे आहे. आज ११ हजार १११ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५८ हजार ३९५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nआज निदान झालेले ११,१११ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २८८ मृत्यू यांचा तपशील\n(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :\nनवी मुंबई मनपा-३८४ (३)\nकल्याण डोंबिवली मनपा-३५१ (२)\nभिवंडी निजामपूर मनपा-३४ (१)\nमीरा भाईंदर मनपा-१४० (८)\nपिंपरी चिंचवड मनपा-९०५ (१९)\nसांगली मिरज कुपवाड मनपा-१४८ (९)\nइतर राज्य २० (१)\nआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३१ लाख ६२ हजार ७४० नमुन्यांपैकी ५ लाख ९५ हजार ८६५ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५३ हजार ८९७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार २०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे.\nराज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील\nमुंबई: बाधीत रुग्ण- (१,२८,७२६) बरे झालेले रुग्ण- (१,०३,४६८), मृत्यू- (७१३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३००), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७,८२५)\nठाणे: बाधीत रुग्ण- (१,१३,९४४), बरे झालेले रुग्ण- (९०,३२६), मृत्यू (३३२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,२८८)\nपालघर: बाधीत रुग्ण- (२१,२२६), बरे झालेले रुग्ण- (१४,२१०), मृत्यू- (५००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५१६)\nरायगड: बाधीत रुग्ण- (२३,४०२), बरे झालेले रुग्ण-(१७,६४०), मृत्यू- (५७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१८२)\nरत्नागिरी: बाधीत रुग्ण- (२८१५), बरे झालेले रुग्ण- (१५८९), मृत्यू- (१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११२३)\nसिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (५७६), बरे झालेले रुग्ण- (४२६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३८)\nपुणे: बाधीत रुग्ण- (१,३०,६०६), बरे झालेले रुग्ण- (८६,३९३), मृत्यू- (३१९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१,०२०)\nसातारा: बाधीत रुग्ण- (७३८६), बरे झालेले रुग्ण- (४३८३), मृत्यू- (२२४), इतर ��ारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७७८)\nसांगली: बाधीत रुग्ण- (६४०२), बरे झालेले रुग्ण- (३६१८), मृत्यू- (२०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५७५)\nकोल्हापूर: बाधीत रुग्ण- (१३,९०२), बरे झालेले रुग्ण- (६४१८), मृत्यू- (३७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१०९)\nसोलापूर: बाधीत रुग्ण- (१४,३००), बरे झालेले रुग्ण- (८७४५), मृत्यू- (६२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९२८)\nनाशिक: बाधीत रुग्ण- (२६,३४१), बरे झालेले रुग्ण- (१६,३००), मृत्यू- (६६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९३७३)\nअहमदनगर: बाधीत रुग्ण- (१२,८१६), बरे झालेले रुग्ण- (९०८७), मृत्यू- (१३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५९०)\nजळगाव: बाधीत रुग्ण- (१७,९३७), बरे झालेले रुग्ण- (१२,१७८), मृत्यू- (६८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०७८)\nनंदूरबार: बाधीत रुग्ण- (११८२), बरे झालेले रुग्ण- (७६९), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६०)\nधुळे: बाधीत रुग्ण- (५१८७), बरे झालेले रुग्ण- (३५६६), मृत्यू- (१५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४६५)\nऔरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१८,४७३), बरे झालेले रुग्ण- (१२,०७७), मृत्यू- (५७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८२२)\nजालना: बाधीत रुग्ण-(३०८०), बरे झालेले रुग्ण- (१७९४), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११७३)\nबीड: बाधीत रुग्ण- (२६२९), बरे झालेले रुग्ण- (७७०), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१७००)\nलातूर: बाधीत रुग्ण- (५२१९), बरे झालेले रुग्ण- (२३८८), मृत्यू- (१८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६४२)\nपरभणी: बाधीत रुग्ण- (१४६७), बरे झालेले रुग्ण- (५४३), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८७२)\nहिंगोली: बाधीत रुग्ण- (१०२३), बरे झालेले रुग्ण- (७०६), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९५)\nनांदेड: बाधीत रुग्ण- (३८९३), बरे झालेले रुग्ण (१७३३), मृत्यू- (१३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०२३)\nउस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (३५५९), बरे झालेले रुग्ण- (१७६५), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७०२)\nअमरावती: बाधीत रुग्ण- (३५४६), बरे झालेले रुग्ण- (२३३५), मृत्यू- (९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१११४)\nअकोला: बाधीत रुग्ण- (३२६०), बरे झालेले रुग्ण- (२६४६), मृत्यू- (१३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७४)\nवाशिम: बाधीत रुग्ण- (११८८), बरे झालेले रुग्ण- (७८६), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८१)\nबुलढाणा: बाधीत रुग्ण- (२३६१), बरे झालेले रुग्ण- (१३९६), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९०१)\nयवतमाळ: बाधीत रुग्ण- (२०६३), बरे झालेले रुग्ण- (१३०५), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१०)\nनागपूर: बाधीत रुग्ण- (१३,५६४), बरे झालेले रुग्ण- (५६६४), मृत्यू- (३६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७५३९)\nवर्धा: बाधीत रुग्ण- (३७४), बरे झालेले रुग्ण- (२१२), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५१)\nभंडारा: बाधीत रुग्ण- (५१४), बरे झालेले रुग्ण- (३१५), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९४)\nगोंदिया: बाधीत रुग्ण- (७८१), बरे झालेले रुग्ण- (४८९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८२)\nचंद्रपूर: बाधीत रुग्ण- (१०४९), बरे झालेले रुग्ण- (५८७), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५५)\nगडचिरोली: बाधीत रुग्ण- (५१६), बरे झालेले रुग्ण- (३९६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११९)\nइतर राज्ये: बाधीत रुग्ण- (५५८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९८)\nएकूण: बाधीत रुग्ण-(५,९५,८६५) बरे झालेले रुग्ण-(४,१७,१२३),मृत्यू- (२०,०३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१०),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,५८,३९५)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://dnyanpravahnews.com/archives/2106", "date_download": "2021-07-29T20:57:20Z", "digest": "sha1:RO6KXQPTBMBGMSSS6J72XUBQTJNQNFIV", "length": 8634, "nlines": 105, "source_domain": "dnyanpravahnews.com", "title": "विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे इतर शुल्क माफ – ज्ञान प्रवाह", "raw_content": "\nविद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे इतर शुल्क माफ\nJun 30, 2021 उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत\nविद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे इतर शुल्क माफ\nमुंबई,दि.२९ : कोविड १९ च्या प्रा��ुर्भावामुळे ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आई/वडील/पालक मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.\nमंत्री श्री.सामंत म्हणाले,अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठीय विभागातील सर्व अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगेजीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही.त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.\nप्रयोगशाळा व ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल. विद्यार्थ्यांद्वारे व वसतिगृहाचा उपयोग करण्‍यात येत नसल्याने वसतिगृह शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येईल.\nविनाअनुदानित / कायम विनाअनुदानित महाविद्यालयांद्वारे आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व विकास निधी यामध्ये सवलत देण्यात येणार नाही परंतु इतर शुल्कामधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगेजीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे प्रयोगशाळा व ग्रंथालय शुल्क यामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.\nविद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे इतर शुल्क माफ Other fees waived for university and aided college students\nपंढरपूर अंधशाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू\nपंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने ३५,४४,०००/ – रुपयांचा अवैध गुटखा केला जप्त\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदती��ा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://metamorphosis.net.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%85/", "date_download": "2021-07-29T22:31:17Z", "digest": "sha1:YV44UYHT4ULNXFRJSGUQ27S4Y5RYIIKM", "length": 9235, "nlines": 114, "source_domain": "metamorphosis.net.in", "title": "साहित्य - भविष्यातील करिअर - METAMORPHOSIS", "raw_content": "\nसाहित्य – भविष्यातील करिअर\nHome > Blogs > साहित्य – भविष्यातील करिअर\nसाहित्य – भविष्यातील करिअर\nसंपूर्ण इतिहासात अभ्यास केले गेले आहेत आणि त्याबद्दल सिद्धांत लिहिले गेले आहेत\nकारकीर्दीचे स्वरूप प्रभावित करणारे घटक. अनेकांनी मोहकपणा आणला आहे\nसामाजिक पार्श्वभूमी, आर्थिक पार्श्वभूमी, प्रदेश इ. सारखे परिणाम अशा एका परिवर्तनावर लक्ष केंद्रित करते ज्याबद्दल कमी बोलले जाते आणि ते साहित्य आहे.\nकरिअरच्या मार्गाचा अवलंब करण्याची मूळ कल्पना प्रेरणा आहे. कोणताही मनुष्य त्यात टिकू शकत नाही प्रेरणा अभाव कोणत्याही कामाचे वातावरण. आपल्यापैकी बहुतेकांना आपली प्रेरणा मिळते\nआम्ही वाचलेल्या साहित्यात. वेगवेगळ्या युगात विविध प्रकारचे साहित्य होते\nमहाकाव्यांपासून कादंब .्या पर्यंत आणि शेवटी आधुनिक महाकाव्यांपर्यंत. लेख देखील बोलतो\nआपल्या आसपास किंवा आपल्या प्रदेशातील परिस्थितीमुळे त्या साहित्यावर कसा परिणाम झाला याबद्दल उत्पादन होते.\nमहाकाव्यांसह प्रारंभ करणे, अत्यंत संकुचित दृश्यास्पद बिंदूमधील नायकाचे एक लांब साहित्य. मध्ये\nमहाकाव्यांचा नायक आपल्याला परिपूर्णतेची भावना देतो आणि त्याच्या कृती त्याच्या समर्थन देतात\nनैतिक कोड. महाकाव्यांपैकी कोणतीही अनुमान लावता येत नाही आणि त्या अर्थाने ते\nबंद किंवा सीमित साहित्य म्हणून पाहिले जाते. महाकाव्ये देखील नायक असण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि त्याच्या कृती त्याने कर्तव्य म्हणून पार पाडल्या पाहिजेत. तर ए मध्ये\nकादंबरी सर्वकाही बदलू अधीन आहे. हे वास्तविकतेवर अधिक लक्ष केंद्रित करते\nजग आणि त्याच्या समस्या. व्यक्तीकडे अंतर्गत आणि बाह्य समस्���ा आहेत ज्याचे त्याने केले\nसंघर्ष करणे आवश्यक आहे. कादंबरीची कहाणी ही एक मुक्त अंत आहे. कादंबरी सतत टीका करते\nस्वतःच आणि विकसनशील शैली आहे. कारकीर्दीच्या मुद्यावर, त्या काळात\nमहाकाव्य कारकीर्दीला एक उत्कृष्ट काम म्हणून पाहिले गेले होते आणि ते केवळ उच्चभ्रू लोकांसाठी होते प्रत्येकजण नायक नसतो. नंतर कादंबर्‍या उदय झाल्याबरोबर करिअर म्हणून पाहिले गेले\nसर्वोत्तम होण्यासाठी संघर्ष. स्पर्धेत वाढ झाली व्यक्तीवादी दृश्य.\nपण कादंबरी आणि महाकाव्य दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी घडवून आणू शकत नाहीत\nकारकीर्दीवर परिणाम करणारे घटक आणि म्हणून आधुनिक महाग वेगाने वाढला. आधुनिक महाकाव्य नायकाने शोधासाठी प्रवास करावा लागतो अशा प्रवासाच्या कल्पनेला जन्म दिला\nस्वत: ला आणि स्वत: ला जागरूक करा.\nभविष्यात स्वतंत्ररित्या, अर्धवेळ नोकरी इ. खुल्या संपुष्टात येतील\nमार्ग आणि स्वत: ला शोधण्याचा आणि बनण्याचा प्रवास करण्याचा प्रयत्न करण्याची भावना\nPrevPreviousसाहित्य – भविष्य का करियर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Tujhi_Satha_Havi_Re_Roj", "date_download": "2021-07-29T21:40:46Z", "digest": "sha1:WF3QZIS5MRHMVAM6OEFKOSFGYYOJOP67", "length": 2527, "nlines": 37, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "तुझी साथ हवी रे रोज | Tujhi Satha Havi Re Roj | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nतुझी साथ हवी रे रोज\nतुझी साथ हवी रे रोज मला\nनवी बात खुलू दे प्रीतफुला\nजशी दिवसामागे रात फिरे\nगाणी प्रीतिची ग गात फिरे\nदे हाती तुझा रे हात मला\nमी देईन सजणा सूख तुला\nनवी बात खुलू दे प्रीतफुला\nमनी जागे झाले प्रेम खरे\nगाली प्रीतिची ही खूण उरे\nसंसार सुखाची ओढ मला\nकधी सोडून जाणार नाही तुला\nनवी बात खुलू दे प्रीतफुला\nतुजसाठी माझा जीव झुरे\nहे स्वप्‍न मनीचे व्हावे पुरे\nझोप येतच नाही रोज मला\nकिती जागून देऊ साद तुला\nनवी बात खुलू दे प्रीतफुला\nगीत - मा. दा. देवकाते\nसंगीत - बाळ पळसुले\nस्वर - आशा भोसले, सुरेश वाडकर\nगीत प्रकार - चित्रगीत, युगुलगीत\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nआशा भोसले, सुरेश वाडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/01/28/on-the-first-day-so-many-people-in-the-state-took-advantage-of-the-shiv-bhojan-thali/", "date_download": "2021-07-29T22:39:33Z", "digest": "sha1:RDFCOX4X557O6DGMXQUCLGRQ3C6WUCMS", "length": 6652, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पहिल्याच दिवशी राज्यातील एवढ्या लोकांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ - Majha Paper", "raw_content": "\nपहिल्याच दिवशी राज्यातील एवढ्या लोकांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ\nमुख्य, महाराष्ट्र / By माझा पेपर / कॅबिनेट मंत्री, छगन भुजबळ, महाराष्ट्र सरकार, शिवभोजन थाळी / January 28, 2020 January 28, 2020\nनाशिक- राज्यात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात पहिल्याच दिवशी ११ हजार ४१७ लोकांनी या भोजनाचा लाभ घेतल्याचे सांगितले आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन थाळी योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत १२२ शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली असून या केंद्रांच्या माध्यमातून गरीब जनतेला १० रुपयात जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. आमच्या शासनाची शिवभोजन ही प्रमुख योजना असून राज्यात तिची काटेकोर आणि व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला सूचना देण्यात आल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.\nशिवभोजन थाळी योजना स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, भोजनालये, रेस्टॉरंटच्या माध्यमातून राबवली जात आहे. ज्या केंद्रांना योजनेची अंमलबजावणी करण्याची मान्यता देण्यात आली आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत त्या केंद्रातून योजने अंतर्गत जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. लाभार्थींच्या १० रुपयांच्या रक्कमे व्यतिरिक्त उर्वरित रक्कम अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून अनुदान म्हणून केंद्र चालकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/stories/horror-stories", "date_download": "2021-07-29T21:43:44Z", "digest": "sha1:ED2KREZKSU4RLN7W6I4RGJ6NVTH4PIFO", "length": 19899, "nlines": 246, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "सर्वोत्कृष्ट भयपट गोष्टी कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात | मातृभारती", "raw_content": "\nसर्वोत्कृष्ट भयपट गोष्टी कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात\nहॉरर ट्रिप - भाग 1\nमाझी पाहिलीच कथा मला शुद्धलेखन बदल काहीही माहिती नव्हतमाझा पाहिलाच प्रयत्न.... त्यात थोड्याफार चूका आहेतच.ह्या कथेत... पण कंडार मध्ये.... मात्र अशा चूका सापडणार नाहीत....माझा पाहिलाच प्रयत्न.... त्यात थोड्याफार चूका आहेतच.ह्या कथेत... पण कंडार मध्ये.... मात्र अशा चूका सापडणार नाहीत....मध्यरात्री 1:45 अद्यात जंगलरात्रीची वेळ अंगात ...\nनमस्कार मित्रांनो, रितेश समर रिटा गुरुप्रीत आणि त्यांची भावंडं असा दहा जनांचा ग्रुप एकत्र २० वर्ष घालवल्यामुळे त्यांच्यात घट्ट मैत्री होती.... प्रत्येक कामात एकमेकांना मदत करण्याची त्यांना सवय होती... ...\nशेवटची रात्र - एक सत्यकथा\nनमस्कार वाचक मंडळी .. सगळे बरे आहेत ना काळजी घ्या , आणि बाहेर जास्त फिरू ...\nरक्षक भाग १ नमस्कार मित्रांनो, आज घेऊन आलीय एक नवीन भयकथा... कथेच्या नावाप्रमाणेच कथेचा सार आहे... कथेतील सगळी पात्र काल्पनिक आहेत... त्याचा कुठल्याही सत्य घटनेशी काही संबंध नाही.. असल्यास ...\nआणि त्या रात्री - 1\nवर्षभरापूर्वीची गोष्ट असेल... आई बाबांना गावाहून फोन आला ...बाबांचे काका जे गेल्या काही दिवसापासून आजारी होते ते देवाघरी गेले. त्या वेळी मी आर्ट्स च्या शेवटच्या वर्षाला होतो....माझी परिक्षा जवळ ...\nफोन ची रिंग वाजली.“अरे यार इतक्या सकाळी कोण फोन करतेय” झोपेतच बडबडत मी फोन सायलेंट करून पुन्हा झोपी गेलो. काही वेळा नंतर मला जाग आली तसे मी लगेच माझा ...\nनमस्कार मित्रांनो, कथेत सर्व पात्र काल्पनिक आहेत काही समन्वय आढळल्यास योगायोग समजावा निलांबरी ए गण्या, उठ वाजले बघ किती आवरयाचे नाही का उशीर होत आहे ऑफिस ...\nकरणी , एक भयानक अनुभव ...\nनमस्कार मंडळी , हा विषय समाजात सगळ्यात जास्त अंधश्रद्धेचा मानतात ... कुणी ही वास्तविकता पण समजतात .... पण खऱ्या ...\nरेवतीने थर्मामीटर तीनदा पाहिलं. समोर तिचा पाच वर्षांचा मुलगा सुयश तापाने फणफणत होता. ताप उतरायचं काही नाव घेत घेईना.औषध देऊन सहा तास झाले पण तरीही ताप उतरत नाही म्हटल्यावर ...\nभिंतीच्या पल्याड ( भाग 1 )\nरामनगरचे हे गाव तसे म्हंटले तर हे गाव छोटेसेच आहे आणि वस्तीही फारशी कमी प्रमाणातच आहे पण ईथल्या वस्त्या मात्र अर्धा अर्धा किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे तिथे माणसांची वर्दळ फार ...\nमी अरविंद , आजपण मी अनामिक भीतीत जगतोय ,कसली ही भीती तिच मी आज सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. भुतंखेतं फक्त कल्पना असतात अशा विचारांचा मी आज मनोरुग्ण ठरवला ...\nगुप्तधन मरीबा ठरल्याप्रमाणे रात्री बारा वाजता उठला. आपण कोठे चाललो आहोत, याबाबत घरातील लोकांनाही थांगपत्ता लागु नये, यासाठी त्याने लेकरं आणी बायको झोपले आहेत का याचा कानोसा घेतला. ...\nएक टॅक्सी-दोन प्रवासी - अंतीम भाग\nविचार करण्याच्या मनस्थितीत दोघेही नव्हते.आपण कुठल्या षडयंत्रात तर अडकवल नाही नाका कुठलं चेटूक वगैरे झालंय आपल्यालाका कुठलं चेटूक वगैरे झालंय आपल्याला,असे ना ना विचार त्यांच्या मनात येत होते.अन श्वास कोंडल्यावर ज्याप्रमाणे श्वास घ्यायला माणूस ...\nएक टॅक्सी-दोन प्रवासी - भाग 1\nठिकाण:कुठलसं शांत.वेळ:अर्ध्या रात्रीची.टॅक्सीतुन दोन जण उतरले.एकमेकांना अनोळखी.अगदी रात्रीच भेटलेले,पण एकाच गुंत्याने त्यांना एकत्र आणलेलं. रक्त गोठवुन टाकणारी थंडी होती.टॅक्सीतुन पाय खाली टाकवेना,पण माणुसकीच्या नात्याने,अर्ध्या रात्री देवमाणसासारखा भेटले\nस्वप्नद्वार ( भाग 2 ) ही कथा काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी काही स्थळांचा उल्लेख केला आहे. भाग 1 वरून पुढे. सूर्य माथ्यावर चढला होता. रात्रभर ...\nस्वप्नद्वार ( भयकथा ) भाग 1 त्या गर्द काळोख्या भयाण रात्री निशांत एकटाच जिवाच्या आकांतान धावत होता. मागे असलेली अमानवी ...\nहाडळपीडा अमावस्याची रात्र होती. सगळीकडे काळयाकुट्ट अंधाराचे साम्राज्य पसरले होते. साडे दहा वाजताच सामसुम झाली होती. लाईट पण गेलेली होती. बबन आज बाहेरच ढाळजात झोपलेला होता. घरातले सगळेजण ...\nउडता उजेड - 1\nप्रस्तावनाही एक घडीत घटनेवर आधारीत कथा असून कथेचे विवरण हेे मनोरंनासाठी केलेले आहे. तरी कथेतील पात्राची नावे ही घडित व्यक्तीच्या नावावर बदलेली आहे. कोणाच्या भावना, जाती, धर्म, मानसिकतेला धक्का ...\nये... वादा रहा सनम - 3\nइकडे...कर्मवीर आर्किटेक्चरिंग कॉलेज...वेळ सकाळी साडेआठ ची..ऋषीकेश आणि त्याचा ग्रुप कॉलेजमध्ये खूप दिवसांनी एकमेकांना भेटलेले असतात. पण यावेळी ऋषीकेशच मात्र मित्रांच्या बोलण्या कडे आजीबात लक्ष नसत.तो चित्र काढण्यात इतका गुंग ...\nये... वादा रहा सनम - 2\nतेवढ्यात ऋषीकेशची आई रूचीका ���ोलीत येते. रुचीका खूप धार्मिक वृत्तीची असते. तिची महादेवांवर अपार श्रद्धा असते. म्हणूनच की काय पाच वर्षानंतर ऋषीकेश चा जन्म झालेला असतो. ऋषीकेश घरात एकुलता ...\nएक रहस्य आणखी... - भाग 5 - (शेवट )\nएक रहस्य आणखी..... भाग 5 (शेवट ) भाग 4 वरून पुढे \" माफ कर रोहन पण यापुढे मी तुझी मदत नाही करू शकणार ...\nये... वादा रहा सनम - 1\nही एक काल्पनिक कथा आहे. याचा वास्तविक जीवनाशी कुठलाही संबंध नाही.'ये वादा रहा सनम' एक अनोखी कहानी. एक प्रेम करायला शिकवणारी कथा. एक अशी कथा ज्यात रहस्य आहे प्रेम ...\nती कोजागृती पोर्णिमा (भाग-पाच)\nसौरभ भयाण वातावरणात रात्रभर रेवतीला शोधत फिरतो. तेवढ्यात सकाळ कधी होते हे त्याच त्याला ही समजत नाही. आणि अशातच बेशुद्ध आवस्थेत असलेली रेवती त्याच्या समोर येऊन पडते तीला त्या ...\nएक रहस्य आणखी... - भाग 4\nएक रहस्य आणखी.... भाग 4 रोहन रुद्रदमणचा पत्ता घेऊन आपल्या मिणमिणत्या नेत्रात शेवटची आशा म्हणून रुद्रदमणच्या घरी पोहचतो .रुद्रमणचे घर अगदी जुनाट ...\nअन्न आणि कृती |\nघर भूतांचे - 2\nआज मला कंपनी तर्फे एक इथल्या एका कंपनमध्ये प्रेझेंटशन द्यायचं होत पण काल रात्री येणाऱ्या आवाजामुळे माझी झोप झाली नव्हती प्रेझेंटेशन सकाळी ११ ला होत. मी ८.३० पर्यंत सर्व ...\nएक रहस्य आणखी... - भाग 3\nभाग 2 वरून पुढे क्षणातच तिची शुद्ध हरपली आणि ती बेशुद्ध झाली. तिच्या चेहऱ्याला आणि तोंडाला रक्त माखले होते. ती बेशुद्ध जरी असली तरीही तिच्या चेहऱ्यावर असणारी निरागसता ...\nएक रहस्य आणखी... - भाग 2\nभाग 1 वरून पुढे \"काय म्हणजे तू नक्की काय पाहिलंय \" रेवती म्हणाली. काल रात्री जेव्हा मी झोपलो होतो तेव्हा साधारणतः 2 वाजता अचानक कुणीतरी माझ्या अंगावरून ...\nBlue eyes By Sanjay Kamble रात्रीच्या गहिऱ्या काळोखात बुडालेल्या डांबरी रस्त्यावरून ती एकटीच चालत होती... विजेच्या खांबावरील बल्ब ...\nएक रहस्य आणखी.. - भाग 1\nरेवती रक्ताळल्या डोळ्यांनी समोर येत होती... हातात असलेला धारदार चाकू विजेसारखा लख्ख चमकू लागला होता...रोहनच्या कानात कुठूनतरी जोरदार नगाड्यांचा आवाज घुमत होता..वाऱ्यांचा सन.. सन आवाजही आता त्याला स्पष्ट ऐकू ...\nसावली भुत प्रेत आत्मा ह्या सर्वा पासून माणसांना भीती वाटते पण मुळात हे असतात का कि आपला अंधविश्वास आहे बरेच जण म्हणतात असतात आम्ही बघितलं आम्हाला अनुभव आहे. मला ...\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nलॉगिन करून आ��ण मातृभारतीच्या \"वापरल्या गेलेल्या संज्ञा\" आणि \"गोपनीयता धोरण\" यांना सहमती देता\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/08/blog-post_25.html", "date_download": "2021-07-29T21:23:28Z", "digest": "sha1:4DDENFOJTBYQDXMOLIELNDUGFVWDFX6I", "length": 2251, "nlines": 57, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "नगाजी मंदिर, गोपाळकृष्ण मंदिरात भजन, दहीहंडी उत्सव साजरा", "raw_content": "\nHomeनगाजी मंदिरनगाजी मंदिर, गोपाळकृष्ण मंदिरात भजन, दहीहंडी उत्सव साजरा\nनगाजी मंदिर, गोपाळकृष्ण मंदिरात भजन, दहीहंडी उत्सव साजरा\nगोपाळकृष्ण मंदिरात भजन दहीहंडी उत्सव साजरा नगाजी मंदिर\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/stories/cooking-recipe", "date_download": "2021-07-29T21:00:34Z", "digest": "sha1:G2HKDOVRQJYHQYCZUIISY7HUJSVCX3EN", "length": 3977, "nlines": 103, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "सर्वोत्कृष्ट अन्न आणि कृती कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात | मातृभारती", "raw_content": "\nसर्वोत्कृष्ट अन्न आणि कृती कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात\nस्वयपाक हा माझ्या अगदी आवडीचा विषय .विविध प्रकार करून पहाणे आणि त्यात पारंगत होणे खुप आवडीचे आहे माझ्या .पण काही वेळेस काही प्रसंग असे येतात की हाताशी असलेल्या सामुग्रीतून ...\nतुम्ही काय खाल्लं पाहिजे\nतुम्ही रात्री झोपण्यापूर्वी जे अन्न खाता त्याचा सरळ सरळ परिणाम तुमच्या झोपेवर होतो. तुम्ही झोपायच्या आधी काय खाता हे सुद्धा फार महत्वाच आहे.\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nलॉगिन करून आपण मातृभारतीच्या \"वापरल्या गेलेल्या संज्ञा\" आणि \"गोपनीयता धोरण\" यांना सहमती देता\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/farmers-panchayat-association-demands-that-new-agricultural-laws-should-be-cancelled/", "date_download": "2021-07-29T21:36:28Z", "digest": "sha1:BLRNBEPZ5JMFXWZQYDRY2FZG7KTCFVM7", "length": 11397, "nlines": 99, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी शेतमजूर पंचायत संघटनेचे कोल्हापुरात धरणे | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी ���ेतमजूर पंचायत संघटनेचे कोल्हापुरात धरणे\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी शेतमजूर पंचायत संघटनेचे कोल्हापुरात धरणे\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज (शनिवार) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेतकरी शेतमजूर पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. या वेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली.\nकेंद्र सरकारच्या नव्या तीन कृषी कायद्यानं शेतकरी अडचणीत येणार आहेत. हे कायदे शेतकरी हिताचे नसून उद्योजकांच्या हिताचे आहेत, असा आरोप करत या कायद्यांविरोधात अनेक दिवसांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज (शनिवार) शेतकरी शेतमजूर पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. या वेळी निदर्शनंही करण्यात आली. शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करा, दिल्ली येथील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवा, शेती मालाला उत्पादन खर्चाच्या दीटपट भाव मिळाला पाहिजे अशा मागण्या करण्यात आल्या.\nया आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष व्यंकाप्पा भोसले, उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे, सरचिटणीस गणपतराव कांबळे, बी. एस. पाटील यांच्यासह शेतकरी शेतमजूर पंचायत संघटनेचे पदाधिकारी, महिला सहभागी झाल्या होत्या.\nPrevious articleमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे हस्ते नूतन ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार…\nNext articleकोल्हापूरवासीयांची ‘शहाळ्याला’ वाढती पसंती ; व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल (व्हिडिओ)\nसंभापूरमध्ये ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nशिरोळ (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (गुरुवार) शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. तसेच येथील पद्माराजे विद्यालयातील पूरग्रस्त लोकांना भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,...\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २२ जणांचे मृत्यू झाले असून ११३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १८६,...\nअभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरूनच श्रेयसने आपल्या...\nवाघुर्डेतील नाईक कुंटूंबाकडून न्यायालयीन बंदी आदेशाचा भंग : फिर्याद दाखल\nकळे (प्रतिनिधी) : वाघुर्डे (ता.पन्हाळा) येथे न्यायालयाच्या बंदी आदेशाचा भंग करून चुलता आणि पुतण्याला जखमी करण्याची घटना घडली. तुकाराम महादेव नाईक, रंगराव महादेव नाईक आणि सोनाबाई रंगराव नाईक यांच्याविरोधात मारुती रामा नाईक यांनी कळे...\nकोल्हापूरच्या प्रश्नांबाबत दोन आमदारांचा स्वयंसेवी संस्थांशी सवांद…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. रोहित पवार आणि आ. ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील विविध प्रश्नांबाबत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी सवांद साधला. आ. रोहित पवार हे कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, आ. ऋतुराज पाटील यांच्या...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/health-news-marathi/laughter-increases-comprehension-nrng-101775/", "date_download": "2021-07-29T21:48:43Z", "digest": "sha1:AOU5FM6YGF6LRADD23T7DVE62NI3SVIF", "length": 13892, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "अभ्यासकांचा दावा | हास्याने वाढते आकलन क्षमता | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nअभ्यासकांचा दावा हास्याने वाढते आकलन क्षमता\nया प्रयोगात त्यांना आवाक्यापलीकडे असलेले खेळणे एका साधनाने मिळवायचे होते. एका गटात प्रौढांनी नुसते खेळणे घेऊन त्याच्याशी खेळले, दुसऱ्या गटात प्रौढांनी ते खेळणे घेऊन जमिनीवर फेकले, तयमुळे निम्मी बालके हसली.\nमुले नवीन काही शिकण्यास राजी नसतील, तर त्यांना विनोद सांगून हसवा म्हणजे तुमचे काम सोपे होईल, असा सल्ला फ्रेंच वैज्ञानिकांनी दिला आहे. विनोद व त्यापाठोपाठ फुलणारे हास्य यामुळे मुलांची आकलन क्षमता वाढते, असे संशोधन आतापर्यंत मोठय़ा मुलांच्या बाबतीत झाले होते पण आता या वैज्ञानिकांनी बालकांमध्येही ते खरे आहे हे दाखवणारा प्रयोग केला. अठरा महिन्यांच्या मुलांची निवड या प्रयोगासाठी करण्यात आली होती.\nया प्रयोगात त्यांना आवाक्यापलीकडे असलेले खेळणे एका साधनाने मिळवायचे होते. एका गटात प्रौढांनी नुसते खेळणे घेऊन त्याच्याशी खेळले, दुसऱ्या गटात प्रौढांनी ते खेळणे घेऊन जमिनीवर फेकले, तयमुळे निम्मी बालके हसली. जेव्हा वैज्ञानिकांनी माहितीचे विश्लेषण केले. ज्या गटातील बालके हे खेळणे जमिनीवर टाकल्याने हसली होती त्यांच्यात खेळणे मिळवण्याची कृती तुलनेने यशस्वीपणे घडली, ज्या मुलांच्या गटाला प्रौढांनी काहीतरी वेगळी कृती करून हसवले नव्हते त्यांच्यात खेळणे मिळवण्याची क्रिया अवघड गेली. विनोद व त्यानंतरचे हसणे याचा बालकांच्या काही कृती शिकण्याशी काय संबंध असतो हे समजलेले नाही पण संशोधकांच्या मते त्याची दोन कारणे असावीत, एक म्हणजे संयम.\nत्यात विनोदाने शिकण्यास मदत होते असे नाही तर हसरी मुले किंवा एखाद्या कृतीला तसा प्रतिसाद देणारी मुले आजूबाजूच्या वातावरणाशी लगेच जुळवून घेऊ शकतात त्यामुळे ते खेळणे मिळवण्याची कृती यशस्वीपणे करू शकतात. हसणाऱ्या मुलांची सामाजिक कौशल्ये व आकलन क्षमता जास्त असते. त्यांना इतरांशी सहजतेने वागता येते व ते काही कृतींची नक्कल करू शकतात. दुसरे स्पष्टीकरण म्हणजे मेंदूचे रसायनशास्त्र हे आहे. हसणे, प्रयोगकर्त्यांशी एकरूप होणे यांसारख्या सकारात्मक क्रियांनी मेंदूत डोपॅमाइनचे प्रमाण वाढते. त्यामुळे मुलांच्या शिकण्यावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे येथे जो परिणाम दिसतो तो सकारात्मक भावनांचा परिणाम असतो त्याचा विनोद किंवा हसण्याशी थेट संबंध नाही, असेही काही संशोधकांचे मत आहे. ‘कॉग्निशन अँड इमोशन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे\n* सकारात्मक भावन वाढतात\n* डोपॅमाइनचे प्रमाण वाढते\n* खूप गंभीर वातावरणात मुले नवीन काही शिकत नाहीत.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/sangli-jewelry-theft-saying-to-be-the-police/", "date_download": "2021-07-29T21:48:56Z", "digest": "sha1:HMAEEDTUR54UF2UAUTHAEONRBKJUR7OL", "length": 10406, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "पोलिस असल्याची बतावणी करत दागिने केले लंपास - बहुजननामा", "raw_content": "\nपोलिस असल्याची बतावणी करत दागिने केले लंपास\nin क्राईम, ताज्या बातम्या, सांगली\nसांगली : बहुजननामा ऑनलाईन – सांगली येथील एका अज्ञाताने पोलीस असल्याचे बतावणी करून आप्पासाहेब पाटीलनगरमधील महिलेचे २ तोळ्यांचे दागिने लंपास केले आहे. हि घटना शनिवारी घडली आहे. मंगल दिलीप नाईक (वय ५८, रा. आप्पासाहेब पाटीलनगर, सांगली ) या महिलेने या प्रकरणावरुन सांगली शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. यावरून शहर पोलिसांकडून त्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअधिक माहितीनुसार, मंगल नाईक या शनिवारी सायंकाळच्या दरम्यान फिरण्यास गेल्या होत्या. त्यावेळी एक अज्ञात समोरून येत होता. समोर येऊन मी पोलिस आहे. कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन आहे. आमचे साहेब आले आहेत. तुम्ही का फिरत आहात. तुमच्याकडे असलेले दागिने तातडीने काढून द्या, नाहीतर पोलिस तुमच्यावर कारवाई करतील, असे त्याने महिलेला सांगितले. त्या महिलेने भिऊन गळ्यात असणारे २ तोळ्यांचे दागिने लगेच काढून दिले. तर तसेच, त्यावेळी त्या अज्ञाताने दुसर्‍या एका मुलाच्या हातातील अंगठी काढून घेतली. तर काही वेळानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्या महिलेचे लक्षात आल्यास तात्काळ त्या महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणावरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.\nTags: Appasaheb PatilnagarcrimejeweleryLampaspolicepretensesangliWomenआप्पासाहेब पाटीलनगरगुन्हादागिनेपोलिसबतावणीमहिलेलंपाससांगली\nसंजय राऊतांनी केली मोठी मागणी, म्हणाले – ‘देशात युद्धासारखी स्थिती…’\nफडणवीसांचे शिवसेनेचे आमदार गायकवाडांना चोख उत्तर, म्हणाले – ‘तळीरामांना कोरोना लवकर होतो’\nफडणवीसांचे शिवसेनेचे आमदार गायकवाडांना चोख उत्तर, म्हणाले - 'तळीरामांना कोरोना लवकर होतो'\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये चोरी, चोरट्यांचा लाखो रुपयांवर डल्ला\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यात (Pune Crime) घरफोडीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. पुणे (Pune Crime) शहरातील मार्केटयार्ड (Marketyard) परिसरात...\nPavana Dam | पवना धरणातून 3,500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nPM Modi | PM मोदींची मोठी घोषणा मराठीसह ‘या’ 5 भाषांमध्ये करता येणार इंजिनिअरिंग\nPolice Suspended | पुण्यातील पो��ीस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण\n ‘ऑनलाइन क्लास’ मुलांसाठी अतिशय धोकादायक, शरीरासह मेंदूवर सुद्धा होतोय वाईट परिणाम, जाणून घ्या\nWeather Update | आगामी 4 दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात मुसळधार पावसाचा इशारा\nPM Modi | ‘नवीन शिक्षण धोरण कोणत्याही दबावापासून मुक्त, विद्यार्थी काय शिकणारे हे फक्त संस्था ठरवू शकत नाही’ – पीएम मोदी\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 304 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी\nPMRDA |PMRDA विकास आराखड्याचे प्रारूप मान्य, नागरिकांच्या सुचना व हरकती मागविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nपोलिस असल्याची बतावणी करत दागिने केले लंपास\nFacebook | फेसबुकवरील एका चुकीच्या टॅगमूळे पतीची ‘पोलखोल’, पत्नीला समजलं ‘गुपित’ आणि घटस्फोटाचे ‘खरे’ कारण\nDevendra Fadnavis | …पण बऱ्याचदा अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकलीये’ – देवेंद्र फडणवीस\nPune Crime | बनावट ताडीसाठी लागणार्‍या वस्तुंची विक्री करणार्‍या दोघांना अटक; 7 लाखांचा मुद्देमाल जप्त\nAnti Corruption Trap | मानधनाचे बिल मंजूरीसाठी लाच घेणारे दोन डॉक्टर ACB च्या जाळ्यात\nCorona Delta Variant | लसीकरणानंतर सुद्धा लोकांना का होतोय डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nParambir Singh | परमबीर सिंग यांच्या अडचणीत पुन्हा वाढ, आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-giancarlo-gonzalez-who-is-giancarlo-gonzalez.asp", "date_download": "2021-07-29T21:40:27Z", "digest": "sha1:UHI23COERI45B6GOXA5MCGB55NJJUL2C", "length": 16863, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "जियानकारलो गोन्झालेझ जन्मतारीख | जियानकारलो गोन्झालेझ कोण आहे जियानकारलो गोन्झालेझ जीवनचरित्र", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Giancarlo Gonzalez बद्दल\nरेखांश: 84 W 2\nज्योतिष अक्षांश: 10 N 0\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nजियानकारलो गोन्झालेझ प्रेम जन्मपत्रिका\nजियानकारलो गोन्झालेझ व्यवसाय जन्मपत्रिका\nजिय��नकारलो गोन्झालेझ जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nजियानकारलो गोन्झालेझ 2021 जन्मपत्रिका\nजियानकारलो गोन्झालेझ ज्योतिष अहवाल\nजियानकारलो गोन्झालेझ फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Giancarlo Gonzalezचा जन्म झाला\nGiancarlo Gonzalezची जन्म तारीख काय आहे\nGiancarlo Gonzalezचा जन्म कुठे झाला\nGiancarlo Gonzalez चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nGiancarlo Gonzalezच्या चारित्र्याची कुंडली\nतुमची स्वतःची काही अशी तत्व आहेत पण बहुतेक वेळा ही तत्व सुप्तावस्थेतच आहेत. तुमचे हृदय विशाल आहे आणि तुम्ही प्रामाणिक आहात पण काही वेळा तुमचे बोलणे क्वचित फटकळ असते. तुम्ही काहीसे अहंकारी आहात तुमच्या या स्वभावाला खतपाणी घालणारी माणसे तुमचे चांगले मित्र होतात.तुमचे आदर्श अत्यंत उच्च आहेत, पण ते गाठणे अशक्य असते. ती ध्येय गाठण्यात तुम्हाला अपयश येते तेव्हा तुम्ही खचून जाता. तुमच्या स्वभावात एक अस्वस्थपणा आहे. यामुळे एखादी गोष्ट परिपक्व होण्याआधीच तुम्ही त्या गोष्टीला बाजूला सारता. परिणामी, तुमच्या गुणांमुळे तुम्हाला जे यश मिळायला हवे ते यश, आनंद, आराम तुम्हाला मिळत नाही.लोकांमध्ये तुमचे मत कशा प्रकारे व्यक्त करायचे हे तुम्हाला चांगलेच ठावूक आहे आणि तुम्हाला विनोदबुद्धी लाभलेली आहे. तुमच्या सहवासामुळे तुमचे मित्र आनंदी होतात. तुम्ही इतरांचे मनोरंजन करता. तुमच्या मित्रांचा तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडतो. त्यामुळे तुम्ही विचार करूनच Giancarlo Gonzalez ल्या मित्रांची निवड करणे आवश्यक ठरते.तुमचे व्यक्तिमत्व अष्टपैलू अाहे आणि त्यामुळे तुमची उर्जा एकाच वेळी अनेक ठिकाणी वापरली जाते, हा खरे तर तुमच्यातील उणीव आहे. तुम्ही भरमसाट गोष्टींवर लक्ष केंद्रीत न करता केवळ काही गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले तर हा बदल तुम्हाला निश्चितच लाभदायी ठरेल.\nGiancarlo Gonzalezची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुम्ही एकाच स्थानावर टिकणारे व्यक्ती नसाल आणि यामुळेच अधिक वेळेपर्यंत अध्ययन करणे तुम्हाला शक्य नाही. याचा प्रभाव तुमच्या शिक्षणात पडू शकतो आणि त्या कारणाने तुमच्या शिक्षणात काही व्यत्यय येऊ शकतात. तुमच्या आळसावर विजय मिळवल्यानंतरच तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले प्रदर्शन करू शकाल. तुमच्यामध्ये अज्ञानाला जाणून घेण्याची तीव्र इच्छा आणि उत्कंठा आहे आणि तुमची कल्पनाशीलता तु���्हाला तुमच्या विषयात बऱ्यापैकी यश देईल. याचे दुसरे पक्ष आहे की तुम्हाला तुमची एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे म्हणजे जेव्हा तुम्ही अध्ययन करायला बसाल तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सामना करावा लागणार नाही आणि तुमची स्मरणशक्ती तुमची मदत करेल. जर तुम्ही मन लावून परिश्रम कराल आणि Giancarlo Gonzalez ल्या शिक्षणाच्या प्रति आशान्वित राहिले तर कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशस्वी होऊनच रहाल.तुमचा बरेचदा अपेक्षाभंग होतो आणि तुमची अपेक्षा जास्त असते. तुम्ही एखाद्या बाबतीत इतकी काळजी करता की, ज्याची तुम्हाला भीती वाटत असते, नेमके तेच होते. तुम्ही खूप भिडस्त अाहात त्यामुळे Giancarlo Gonzalez ल्या भावना व्यक्त करणे तुम्हाला खूप कठीण जाते. प्रत्येक दिवशी जगातल्या सगळ्या चिंता दूर ठेवून काही वेळ ध्यान लावून बसलात तर तुम्हाला समजेल की तुम्ही समजता तेवढे आयुष्य वाईट नाही.\nGiancarlo Gonzalezची जीवनशैलिक कुंडली\nतुमची मुले ही तुमच्यासाठी प्रेरणास्थान असतील, तिच तुमच्यासाठी ध्येय निश्चित करतील आणि ते पूर्ण करण्यास प्रोत्साहनही देतील. तुमच्यावर त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी वाटेल. त्यांचा अपेक्षाभंग होणार नाही, याची तुम्ही काळजी घ्याल. या प्रेरणास्रोताचा पुरेपुर वापर करा. पण तुम्ही तुम्हाला आवडेल असे काम करताय याची खात्री करून घ्या. केवळ जबाबादारीपोटी तुम्हाला जे काम आवडत नाही ते करण्यासाठी Giancarlo Gonzalez ले श्रम वाया घालवू नका.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pimpri-chinchwad-car-stolen/", "date_download": "2021-07-29T22:37:27Z", "digest": "sha1:DOWQOGGV3W62G2H2NCUKUYUHCNLJ6DJ2", "length": 1909, "nlines": 61, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri chinchwad Car Stolen Archives - MPCNEWS", "raw_content": "\nWakad crime News : चालक लघुशंकेसाठी खाली उतरला अन प्रवाशाने कार पळवली\nएमपीसी न्यूज - प्रवाशाला घेऊन जात असताना एके ठिकाणी कार चालक लघुशंकेसाठी खाली उतरला. त्यावेळी प्रवाशाने कार आणि कारमधील चालकाचा मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 19) रात्री साडेअकरा वाजता वाकड सर्विस रोडवर, जंजीर हॉटेल जवळ घडली.…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2021-07-29T23:20:29Z", "digest": "sha1:JM2LUY43QKP2GC35G73KZAUQPHLFDKU3", "length": 7687, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओकिनावा - विकिपीडिया", "raw_content": "\nजपानी भाषेत : 沖縄県\nक्षेत्रफळ (क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक) २,२७१ km² (४४)\n- % पाणी ०.५%\n- लोकसंख्या १३,७९,३३८ (३२)\n- लोकसंख्या घनता ६०६ /वर्ग किमी\nओकिनावा (जपानी भाषा:沖縄県, ओकिनावा-केन; ओकिनावी भाषा: उचिना-केन) हा जपान देशातील एक राजकीय विभाग आहे. जपानच्या दक्षिण भागात असलल्या या प्रभागात शेकडो द्वीपे आहेत. रायुकु द्वीपसमूहातील हे बेटे क्युशुपासून तैवानपर्यंत १,००० किमीत मध्ये पसरलली आहेत. ओकिनावाची राजधानी नाहा यांतील ओकिनावा द्वीपावर आहे.\nओकिनावाचा भाग असलेल्या सेन्काकु द्वीपसमूहावर चीन व जपान हे दोन्ही देश हक्क सांगतात.\nजपानचे प्रदेश व प्रभाग\nअकिता · इवाते · ओमोरी · फुकुशिमा · मियागी · यामागाता\nइबाराकी · गुन्मा · कनागावा · चिबा · तोक्यो · तोचिगी · सैतामा\nइशिकावा · ऐची · गिफू · तोयामा · नागानो · निगाता · फुकुई · यामानाशी · शिझुओका\nओसाका · क्योतो · नारा · मिई · वाकायामा · शिगा · ह्योगो\nओकायामा · तोतोरी · यामागुची · शिमाने · हिरोशिमा\nएहिमे · कागावा · कोची · तोकुशिमा\nक्युशू बेट: ओइता · कागोशिमा · कुमामोतो · नागासाकी · फुकुओका · मियाझाकी · सागा\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/gokul-milk-no-immediate-increase-in-price-of-gokul-milk-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2021-07-29T20:36:50Z", "digest": "sha1:73XRIVYCGXRX6FSU5LRIWA2BRAUXYAOL", "length": 36287, "nlines": 319, "source_domain": "shasannama.in", "title": "Gokul Milk: no immediate increase in price of gokul milk: ग्राहकांना दिलासा, ‘गोकुळ’ची तत्काळ दूध विक्री दरवाढ नाही - there is no immediate increase in price of milk sales of gokul – शासननामा न्यूज - Shasannama News Gokul Milk: no immediate increase in price of gokul milk: ग्राहकांना दिलासा, ‘गोकुळ’ची तत्काळ दूध विक्री दरवाढ नाही - there is no immediate increase in price of milk sales of gokul – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nशासननामा न्यूज – Shasannama News\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री…\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी…\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती…\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”;…\nमदत नव्हे कर्तव्य; राज देशमुख मित्र परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदत\nचिकुनगुनिया, डेंग्यूचे उरुळीकरांवर सावट\nवीर धरणाचे सात दरवाजे उघडले; नीरा नदीला आला पुर\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nअटल अर्थसहाय्य योजना : २०१९ च्या संदर्भात कृषिपूरक सहकारी संस्था चालकांचे…\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nपुणे पिंपरी चिंचवडमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार का …पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय…\nछावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामघायतिडक पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी…\n‘त्या’ भन्नाट ट्विटनंतर पुणे पोलिसांचा आणखी एक षटकार, मनोज वाजपेयीसह नेटिझन्सकडून…\nस्थानिकांच्या धाडसामुळं चिमुकलीला जीवदान, वाहून जाणाऱ्या मुलीची अशी केली सुटका, पाहा…\nICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या…\nM S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं…\nCopa America : Live मॅचमध्ये मेस्सीच्या पायातून रक्ताची धार, तरी सामन्यात…\nVideo | राज कपूर यांच्या टीमशी मुकाबला, दिलीप कुमारांनी क्रिकेटच्या मैदानातही…\nIND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून…\n‘गोकुळ’ची तत्काळ दूध विक्री दरवाढ नाही.\nगोकुळ राज्यातील इतर दूध संघाशी दूध विक्री दर वाढीबाबत चर्चा करुन निर्णय घेणार.\nगोकुळच्या या निर्णयामुळे दूध ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nराज्यातील इतर दूध संघाशी दूध विक्री दर वाढीबाबत चर्चा करुन निर्णय घेण्याचे गोकुळ दूध संघाने ठरवल्याने ���ूध दरवाढ तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे यामुळे गोकुळ दूध ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (there is no immediate increase in price of milk sales of gokul)\nअमोल दूध संघाने दुधाचे दर वाढवल्यानंतर राज्यातील गोकुळसह इतर काही दूध संघानी दूध दरवाढीबाबत हालचाली सुरू केल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून आज गोकुळ दूध संघाच्या संचालकांची बैठक झाली. या बैठकीत दूध संघाचे अध्यक्ष विश्‍वास नारायण पाटील यांनी ग्राहकांना दिलासा दिला. इतर दूध संघाशी चर्चा करण्याचे संपूर्ण अधिकार चेअरमन विश्वास पाटील यांना देण्यात आले. तूर्तास दूध विक्री दरात वाढ होणार नसल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.\nक्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज ९,४८९ नवे रुग्ण; पाहा, आजची ताजी स्थिती\nशनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ‘वारणा, चितळे, राजारामबापू व इतर सहकारी दूध संघाशी दूध विक्री दरवाढीबाबत चर्चा\nकरून अंतिम निर्णय घेण्‍याविषयी सर्वांचे एकमत झाले.\nक्लिक करा आणि वाचा- तिन्ही कृषी कायद्यांबाबत राष्ट्रवादीचे स्पष्ट केली अधिकृत भूमिका\nयाप्रसंगी जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील- चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेगे, बाबासाहेब\nचौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, संचालिका\nअंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर व संघाचे इतर अधिकरी उपस्थित होते.\nक्लिक करा आणि वाचा- संजय राऊत-आशीष शेलार यांच्या गुप्त भेटीची चर्चा; शेलार यांचा मात्र इन्कार\n‘करोनाच्या पार्श्वभूमीवर शिल्लक दूधाचा प्रश्न, पेट्रोल डिझेलच्या दरवाढ यामुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ यासर्व बाबीचा विचार करून दूध विक्री दरात वाढ करावी का याबाबत संचालक मंडळाचा बैठकीत चर्चा झाली. इतर दूध संघाशी चर्चा करुनच दूध विक्री दरात वाढ करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ.’\nविश्वास पाटील, चेअरमन, गोकुळ दूध संघ\nक्लिक करा आणि वाचा- ‘आता कोणाशीही चर्चा नाही, सोमवारपासून व्यापार सुरू करणारच’\nPrevious articleOBC Reservation : ओबीसींच्या आरक्षणासाठी महादेव जानकर आक्रमक; रविवारी राज्यभरात करणार चक्काजाम\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले���े गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयु��्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\n नवोदित अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू; महिनाभरापूर्वी झालं होतं लग्न\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणा�� चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.कारण परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी...\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nमुंबई : पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी...\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nमुंबई – अंधेरी उपनगरात आज एक चार मजली इमारत कोसळली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमाराला हा प्रकार घडला. त्यात जीवित हानी झाली नसली तरी सहा जण...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले – शासननामा न्यूज - Shasannama News on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले - coronavirus see latest updates m on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्य on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nखासगी शाळेच्या मनमानी \"फी\" पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट् on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nशिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार – शासननामा न्यूज - Shasannama News on ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध – मा. आमदार नरेंद्र पवार\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/fatal-attack-woman-shirwad-two-suspects-arrested-14385", "date_download": "2021-07-29T22:56:12Z", "digest": "sha1:U3XPSNUU7ZLR3FRA6FXNVXDQ5WI7SFO5", "length": 5903, "nlines": 21, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Goa: शिरवडेत महिलेवर जीवघेणा हल्ला; दोन संशयितांना अटक", "raw_content": "\nGoa: शिरवडेत महिलेवर जीवघेणा हल्ला; दोन संशयितांना अटक\nसासष्टी: शिरवडे येथील कुबा मस्जिदजवळ कॅनवी पिरीस यांची अडवणूक करून खुनी हल्ला केल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी संशयित आयुब सयिद आणि अनिल याना अटक करण्यात आली आहे. ही घटना काल संध्याकाळी 6.40 वाजता घडली. (Two suspects arrested in case of Fatal attack on a woman in Shiroda)\nमडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनवी पिरीस हा दुचाकीने मस्जिद परिसरातून जात असताना, चारचाकी घेऊन रस्त्याच्या मदोमद थांबलेल्या आयुब सयिद आणि अनिल यांना हटण्याची विनंती केल्यावर दोघाही संशयितांनी चारचाकीतून लोखंडी रॉड आणि कोयत्याने कॅनवीवर खुनी हल्ला केला. या प्रकरणी खुनी तक्रार नोंद केल्यावर पोलिसांनी त्वरित कारवाई करून दोघांनाही अटक केली. या हल्ल्यात जखमी झालेल्या कॅनवी हॉस्पिसियो इस्पितळात उपचार घेत असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.\nदुहेरी हत्याकांड प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र\nचंद्रवाडा-फातोर्डा येथे झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी मडगाव प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून, पोलिसांनी एकूण 31 जणांच्या जाबानी नोंद केल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी संशयित रविनकुमार सादा, आकाश घोष आणि आदित्यकुमार खरवाल यांना अटक केली आहे.\nGoa: बाळ पळवण्यामागे काय 'हेतु' होता अपहरणकर्त्या महिलेने दिले उत्तर\nफातोर्डा पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, ही घटना सोमवारी 8 मार्च रोजी उघडकीस आली. जलस्रोत विभागाचे कंत्राटदार मिंगेल मिरांडा (वय 65) व त्याची सासू कॅटरीना पिंटो (वय 85) यांचा संशयितांनी धारदार शस्त्राने भोसकून खून केला व घरच्या मागच्या बाजूला असलेल्या स्टोअर रुममध्ये शस्त्र लपवून ठेवला. मुलगी झेजुलीना मिरांडा यांना स्टोअर रुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला वडील व आजीचा मृतदेह त्यांना दिसल���यावर तिने त्वरित जावून तक्रार नोंद केली. पोलिसांनी संशयिताविरुद्ध भादंसंच्या ३०२ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.\nपोलिसांना मयत मिंगेल यांच्याकडे काम करणारे संशयित रविनकुमार सादा, आकाश घोष आणि आदित्यकुमार खरवाल हे मजूर गायब झाल्याचे निदर्शनास आल्यावर या मजुरांचा या खुनात सहभाग असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गोवा पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी शेजारील राज्यात पोलिस पथके पाठविली होती. त्यानंतर दादर पश्चिम मुंबई येथून त्या संशयितांना ताब्यात घेतले. कामाचे पैसे न दिल्याने खून केल्याची कबुली संशयितांनी पोलिसांना दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.goatfarming.ooo/2020/07/maharashtra-goat-farming-online.html", "date_download": "2021-07-29T20:48:39Z", "digest": "sha1:K32GRY33GMNEWE5K4CVBBBNYWKIEMX7U", "length": 6122, "nlines": 73, "source_domain": "www.goatfarming.ooo", "title": "Maharashtra Goat Farming Online Training 2020 - Goat Farming", "raw_content": "\nशेळीपालन सध्या शेती पूरक व्यवसाय नसून मुख्य व्यवसाय होवू पाहत आहे. महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील बरेच शेतकरी, युवा वर्ग, सुशिक्षित बेरोजगार युवा या व्यवसायाला आपला मुख्य व्यवसाय म्हणून बघत आहेत आणि आपली प्रगती सुद्धा करून घेत आहे. कुठलाही व्यवसाय म्हटला तर त्या व्यवसायाला प्रशिक्षणाची साथ असणे फार महत्वाचे असते. या अनुषंगाने Maharashtra Goat Farmers Association च्या वतीने ऑनलाइन प्रशिक्षण सुरू केले आहे.\nसध्या जगात आणि देशात कोरोना महामारी मुळे ऑनलाइन ट्रेनिंग चा पर्याय एक उत्तम पर्याय आहे.\nMaharashtra Goat Farmers Association ही महाराष्ट्रातील एक नामवंत संस्था लोकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना आणि शेळी पालन करू इच्छिणाऱ्या युवा तसेच बेरोजगारांसाठी online training ची सुविधा उपलब्ध करून देत आहे.\nया training मध्ये शेळी पालनातील जाणकार आणि तज्ञा कडून विशेष माहिती आपण आता आपल्या घरी बसून मिळवू शकतो.\nप्रमुख वक्ते : डॉ. नितीन मार्कडेय (सहयोगी अधिष्ठाता) पशु वैद्यकीय महाविद्यालय परभणी\nसंवादक : श्री. निलेश जाधव (संचालक : रेणुका गोट फार्म)\nट्रेनिंगचा विषय : शेळ्यांचे प्रजनन आणि करडांची संख्यात्मक वाढ\nट्रेनिंगचे स्थळ : ऑनलाइन\nट्रेनिंगची फी : निशुल्क\nट्रेनिंगची भाषा : मराठी\nट्रेनिंगची तारीख : 14 जुलै 2020\nट्रेनिंगची वेळ : सायंकाळी 6:00 वाजता\nही ट्रेनिंग ऑनलाइन असल्यामुळे फक्त ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आणि इंटरनेट सुविधा आहे अश्याच शेतकरी किंवा शिकाऊ उमेद��ार, विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार यांना भाग घेता येणार असून, ट्रेनिंग साठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करावे लागेल.\nरजिस्ट्रेशनसाठी येथे क्लीक करा.\nनावनोंदणी केल्यानंतर आपणास ई-मेल द्वारे वेबिनार जॉईन होण्यासाठीची लिंक मिळेल.\nकुल लोगो ने हमारे वेबसाइट को भेट दी\nये देखना ना भूले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/rain-in-state-news-updates-rain-for-next-3-days-in-state-jayakwadis-stock-lifted-63-per-cent-koynas-6-gates-lifted-127623168.html", "date_download": "2021-07-29T22:16:16Z", "digest": "sha1:LFUTIPKMUVCCEFQKB3IEMZ5CGALDR73R", "length": 9919, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rain in state news updates : rain for next 3 days in state ; Jayakwadi's stock lifted 63 per cent, Koyna's 6 gates lifted | पुढील 3 दिवस पाऊस; जायकवाडीचा साठा 63 टक्के, कोयनाचे 6 दरवाजे उचलले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराज्यात संततधार, धरणे काठोकाठ:पुढील 3 दिवस पाऊस; जायकवाडीचा साठा 63 टक्के, कोयनाचे 6 दरवाजे उचलले\nविदर्भात भामरागड गावात पूर, १०० गावांचा संपर्क तुटला\n17ते 19 ऑगस्टदरम्यान तीन दिवस राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता\nगेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील बहुतेक धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. विशेषत: कृष्णा, भीमा, गोदावरी, कोयना नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणांमधील आवक वेगाने वाढत आहे. बहुतेक धरणांतून ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. रविवारी जायकवाडीचा पाणीसाठा ६३.२१ टक्के इतका झाला होता. दरम्यान, राज्यात येत्या तीन दिवसांत पावसामध्ये सातत्य राहणार असल्याचे वृत्त भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिले आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्र, घाटमाथा आणि मराठवाड्यात तसेच विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.\nसोमवारपासून तीन दिवस मुसळधार\n१७ ते १९ ऑगस्टदरम्यान तीन दिवस राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर दोन्हीकडे कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे. वाऱ्यांची दिशा अनुकूल व चक्राकार असल्याने अनुकूल स्थिती आहे. - डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामानतज्ञ\nमांजरा प्रकल्पात अजूनही ०% साठा\nमराठवाड्यातल्या सर्व ८७३ प्रकल्पांत ५१ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. यामध्ये येलदरी आणि सिद्धेश्वर धर���े १०० टक्के भरली आहेत, तर दुधना ४२ टक्के, माजलगाव ६८ टक्के, मानार ६९, ऊर्ध्व पैनगंगा ५७ टक्के भरले आहे. मांजरा प्रकल्पात अजूनही शून्य टक्क्याच्या खाली पाणीसाठा आहे.\nपानशेत धरण भरले ९४ टक्के\nपुणे परिसरातील धरणसाखळीत रविवारी दुपारपर्यंत ८३.८६% पाणीसाठा झाला असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. खडकवासला धरणातून गेले तीन दिवस सातत्याने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तो रविवारीही सुरू होता. पानशेत धरणही ९४% भरले आहे. वरसगाव धरणात ८०%, तर टेमघर धरणात ६४% पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुणे परिसरातील धरणसाखळीत आता २४.४४ टीएमसी पाणीसाठा आहे.\nकृष्णा खोऱ्यातील धरणे ८०% भरली\nकृष्णा खोऱ्यातील धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, कोयना, वारणा, कासारी, तुळशी, राधानगरी, दूधगंगा, पाटगाव ही धरणेही ८० टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत. त्यामुळे कोयना, कृष्णा, उरमोडी, पंचगंगा, तुळशी, भोगवती, दूधगंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत, अशी माहिती पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता सं. द. चोपडे यांनी दिली. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण पाहता धरणाचे सहा वक्री दरवाजे दहा इंच उचलण्यात आले आहेत. त्यामुळे कोयना नदीत ५४ हजार २४६ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. चांदोली धरणातूनही विसर्ग सुरू आहे. औदुंबर दत्त मंदिर पाण्याखाली गेल्याचे वृत्त आहे. नागठाणे बंधारा पूर्ण भरला आहे.\nखान्देशात अक्कलपाडा, हतनूरचे दरवाजे उघडले\nजळगाव | खान्देशात अनेक मध्यम व मोठे प्रकल्प आेव्हरफ्लो झाले आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या कान नदीवरील मालनगाव आणि जामखेडी मध्यम प्रकल्प तुडुंब भरलेे. त्यामुळे अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचे आठ दरवाजे रविवारी दुपारी तीन वाजता ०.५० मीटरने उघडण्यात आले. धरणातून ८ हजार ५०० क्युसेक विसर्ग पांझरा नदीत होत आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस ओसरल्याने धरणातून केवळ १४ दरवाजांतून विसर्ग होत आहे.\nविदर्भात भामरागड गावात पूर, १०० गावांचा संपर्क तुटला\nनागपूर | गडचिरोली जिल्ह्यात पर्लकोटा नदीला पूर आला असून पुराचे पाणी भामरागड गावात शिरले आहे. यामुळे परिसरातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. भामरागडमधील सुमारे ५० कुटुंबीयांनी स्वत: सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/ngma", "date_download": "2021-07-29T22:23:21Z", "digest": "sha1:3XHCF3QZUVKBEHQJIC3GEPYQZLN7BQRD", "length": 3630, "nlines": 50, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "NGMA Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nअमोल पालेकरांचे मुद्दे औचित्यभंग नव्हे तर औचित्यपूर्ण सांस्कृतिक मंत्रालयाला सर्व मुद्दे मान्य\nअलिकडेच नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी अमोल पालेकर यांनी गॅलरीच्या सल्लागार समित्या ...\nकलाकार गप्प का आहेत\n‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ (एनजीएमए) येथे आयोजित प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात, सरकारी कला संस्थेच्या कारभाराव ...\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/collector-desai-clears-that-now-if-there-is-no-aadhaar-card-there-will-be-no-grain/", "date_download": "2021-07-29T22:08:00Z", "digest": "sha1:BSDAQZMFD3U4H7YSXTWQXBS5GISCEM2U", "length": 10925, "nlines": 99, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "आता ‘आधार’ नसेल तर धान्य नाही मिळणार… | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash आता ‘आधार’ नसेल तर धान्य नाही मिळणार…\nआता ‘आधार’ नसेल तर धान्य नाही मिळणार…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : रास्तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील e-KYC व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे. ३१ जानेवारी पूर्वी प्रत्येक लाभार्थी रेशनकार्डवरील सर्व व्यक्तींचे १०० टक्के आधार सिडींग आणि प्रत्येक शिधापत्रिकेसाठी किमान एक वैध मोबाईल क्रमांक सीड करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. त्यामुळे जे ३१ जानेवारीअखेर ज्यांचे सीडिंग पूर्ण होणार नाही, त्यांना फेब्रुवारीपासून धान्य मिळणार नाही.\nते म्हणाले की, नियमित धान्य मिळणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांनी धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाद्वारे आपल्या शिधापत्रिकेतील ज्या व्यक्तींचे आधार क्रमांक सिडींग करण्यात आले नाही त्यांनी रास्तभाव दुकानदार यांच्याकडे आधार कार्ड घेऊन जावे व सिडींग पूर्ण करावे. आधार सिडींग करण्यात काही अडचणी येत असतील तर संबंधित तहसील कार्यालय, पुरवठा शाखा यांच्याशी संपर्क साधावा. ३१ जानेवारीपर्यंत आधार सिडींग न झालेल्या व्यक्तींचे मंजूर धान्य फेब्रुवारी महिन्यापासून आधार सिडींग होईपर्यंत निलंबित करण्यात येणार आहे.\nPrevious articleपर्यटन, उद्योग वृद्धीसाठी दर्जेदार पायाभूत सुविधांची गरज : रविकिशोर माने (सेक्रेटरी – क्रिडाई) (व्हिडिओ)\nNext articleआजरा येथे राम मंदिर निधी समर्पण अभियानास प्रारंभ\nसंभापूरमध्ये ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nशिरोळ (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (गुरुवार) शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. तसेच येथील पद्माराजे विद्यालयातील पूरग्रस्त लोकांना भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,...\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २२ जणांचे मृत्यू झाले असून ११३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १८६,...\nअभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरूनच श्रेयसने आपल्या...\nवाघुर्डेतील नाईक कुंटूंबाकडून न्यायालय��न बंदी आदेशाचा भंग : फिर्याद दाखल\nकळे (प्रतिनिधी) : वाघुर्डे (ता.पन्हाळा) येथे न्यायालयाच्या बंदी आदेशाचा भंग करून चुलता आणि पुतण्याला जखमी करण्याची घटना घडली. तुकाराम महादेव नाईक, रंगराव महादेव नाईक आणि सोनाबाई रंगराव नाईक यांच्याविरोधात मारुती रामा नाईक यांनी कळे...\nकोल्हापूरच्या प्रश्नांबाबत दोन आमदारांचा स्वयंसेवी संस्थांशी सवांद…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. रोहित पवार आणि आ. ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील विविध प्रश्नांबाबत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी सवांद साधला. आ. रोहित पवार हे कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, आ. ऋतुराज पाटील यांच्या...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/commissioner-sends-notice-to-district-collector/", "date_download": "2021-07-29T22:42:16Z", "digest": "sha1:MS3UKJYFQOUURM2YNB77D5B6PUZQLEDE", "length": 11383, "nlines": 101, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली नोटीस… | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली नोटीस…\nआयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली नोटीस…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : थकीत पाणी बिलप्रकरणी महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह थकीत पाणी बिल असलेल्या कार्यालयातील प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. थकबाकी भरावी, अन्यथा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा या नोटिसीद्वारे देण्यात आला आहे. यामुळे सामान्य थकबाकीदाराप्रमाणे या कार्यालयांची बिले वसूल होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nमहानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून थकीत पाणी बिल वसुलीची मोहीम व्यापकपणे राबवली जात आहे. शहर परिसरात असणाऱ्या शासकीय कार्यालयांतीलही पाणी बिल अनेक वर्षे थकीत आहे. कार्यालय प्रमुखांना नोटीस काढून थकबाकीची रक्कम भरण्यासाठी आवाहन केले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी क���र्यालय, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, सीपीआर, रेल्वे विभाग, पाटबंधारे वारणा, शिवाजी विद्यापीठ, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे पंचगंगा आणि टेलिफोन कार्यालयासह अन्य कार्यालयांचा समावेश आहे.\nविभागनिहाय थकबाकीची रक्कम अशी :\nग्रामपंचायत – ६ कोटी ९४ लाख ६४ हजार ९२७, सीपीआर – ६ कोटी ६२ लाख ४७ हजार ८०१, रेल्वे विभाग – १ कोटी ६ लाख ७ हजार ४२, पाटबंधारे वारणा – ८६ लाख ८० हजार ३२०, शिवाजी विद्यापीठ – ६६ लाख ३८ हजार ६९६, सार्वजनिक बांधकाम विभाग, ५८ लाख ९३ हजार ९६, पाटबंधारे पंचगंगा – ५४ लाख ४१ हजार ८३२, जिल्हाधिकारी कार्यालय – २३ लाख ८० हजार २६६, जिल्हापरिषद -१६ लाख ८२ हजार ३६७, टेलिफोन कार्यालय – ८५ लाख ३ हजार ८५८.\nPrevious articleजैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेचे घुमजाव…\nNext articleहातकणंगले पं.स.चे सभापती महेश पाटील यांचा राजीनामा\nसंभापूरमध्ये ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nशिरोळ (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (गुरुवार) शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. तसेच येथील पद्माराजे विद्यालयातील पूरग्रस्त लोकांना भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,...\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २२ जणांचे मृत्यू झाले असून ११३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १८६,...\nअभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरूनच श्रेयसने आपल्या...\nवाघुर्डेतील नाईक कुंटूंबाकडून न्यायालयीन बंदी आदेशाचा भंग : फिर्याद दाखल\nकळे (प्रतिनिधी) : वाघुर्डे (ता.पन्हाळा) येथे न्यायालयाच्या बंदी आदेशाचा भंग करून चुलता आणि पुतण्याला जखमी करण्याची घटना घडली. तुकाराम महादेव नाईक, रंगराव महादेव नाईक आणि सोनाबाई रंगराव नाईक यांच्याविरोधात मारुती रामा नाईक यांनी कळे...\nकोल्हापूरच्या प्रश्नांबाबत दोन आमदारांचा स्वयंसेवी संस्थांशी सवांद…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. रोहित पवार आणि आ. ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील विविध प्रश्नांबाबत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी सवांद साधला. आ. रोहित पवार हे कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, आ. ऋतुराज पाटील यांच्या...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/three-large-earthquakes-hit-new-zealand-tsunami-alert-science/", "date_download": "2021-07-29T21:45:14Z", "digest": "sha1:IBPRQMQ2NXMKINP5G34GU67RYS7QHMQO", "length": 13959, "nlines": 120, "source_domain": "bahujannama.com", "title": "New Zealand : 8 तासामध्ये मोठे 3 भूकंप ! तब्ब्ल 12 हजार KM पर्यंत 'त्सुनामी' येण्याची 'इशारा' - बहुजननामा", "raw_content": "\nNew Zealand : 8 तासामध्ये मोठे 3 भूकंप तब्ब्ल 12 हजार KM पर्यंत ‘त्सुनामी’ येण्याची ‘इशारा’\nin आंतरराष्ट्रीय, ताज्या बातम्या\nन्यूजीलँड : वृत्तसंस्था – ४ मार्च (गुरुवार) दुपारी ८ तासांत मोठे तीन भूकंप झाले. तिन्ही भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की, त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकले असते. परंतू याक्षणी कोणतीही जीवित हानी झाली नाही. पहिल्या भूकंपाची तीव्रता ७.३, दुसऱ्या ७.४ त्यानंतर तिसऱ्या ८. १ तीव्रतेचे भूकंप आले. यानंतर तोकोमारू खाडीमध्ये छोटी त्सुनामीची लाट दिसली. दक्षिण प्रशांत सागर ते मध्य अमेरिकेपर्यंत त्सुनामी अलर्ट जाहीर केला आहे.\nया भूकंप आणि त्सुनामीमुळे न्युजीलॅंड, अमेरिका, मध्य आणि दक्षिण अमेरिकेपर्यंत नैसर्गिक आपत्तीचा धोका निर्माण झाला आहे. नेशनल वेदर सर्व्हिस पॅसिफिक सुनामी सेंटरने ऑस्ट्रेलिया आणि न्युजीलॅंड येथे त्सुनामीचा इशारा दिला. न्यूजीलँड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिकेजवळ असलेल्या बेटांवर १ ते ३ मीटर उंच त्सुनामीची लाट येणार असलयाचे सांगितले गेले आहे. यानंतर लोक उंच ठिकाणी स्थलांतरित झाले.\n४८२ किलोमीटर क्षेत्रफळामध्ये ८ तासांच्या कमी कालावधीमध्ये सलग तीन भूकंप येणे हि दुर्मिळ घटना आहे. पहिल्या दोन भूकंपामधील अंतर जास्त होते. दोन्हीचा संबंध एकमेकांशी नव्हता. पण असे मानले जात आहे की, दुसऱ्या भूकंपामुळे तिसरा भूकंप आलं आहे. ज्यामुळे भूस्खलन होण्याचा धोका होऊ शकतो.\nन्यूजीलँच्या सर्वात जवळ ७.४ तीव्रतेचा भूकंप आला. त्यामुळे टेक्टॉनिक प्लेट्समध्ये हॉरीझॉन्टल दाब निर्माण झाला. परंतू यामुळे त्सुनामी येण्याची संभाव्यता कमी होती. त्यानंतर दुसरा भूकंप ७.३ तीव्रेतेचा आला. हा कमी खोलीचा भूकंप होता. यामुळे पॅसिपिक टेक्टॉनिक प्लेटमध्ये हालचाल झाली. या भूकंपामुळे इंडो- ऑस्ट्रेलियन प्लेट हादरले. त्यामुळे तिसरा आणि सर्वात शक्तिशाली भूकंप आला. याची तीव्रता ८.१ होती. यामुळे त्सुनामी येण्याची चेतावणी देण्यात आली होती.\nन्यूजीलँडच्या वैज्ञानिकांच्या मतानुसार, ८.१ तीव्रतेचा भूकंप ७ तीव्रतेच्या भूकंपापेक्षा ३० पट जास्त ऊर्जा रिलीज करतो. २६ मे २०१९ रोजी पेरूमध्ये आलेल्या ८.० तीव्रतेच्या भयानक भूकंपापेक्षा जास्त खतरनाक होता. तथापि, या भूकंपात कोणतीही जीवित हानी अथवा जखमी झाल्याचे कोणत्याही प्रकारचे वृत्त नाही.\nइक्वाडोर, कोस्टा रिका, निकारागुआ, मासिस्को, चिली, कोलंबिया, पेरू सह अनेक ठिकाणी त्सुनामी येण्याची चेतावणी देण्यात आली आहे. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत कोणत्याही वेळी त्सुनामी या ठिकाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतू आजून त्सुनामी आल्याची कोणतीही वार्ता आली नाही.\nTags: AlertCentral AmericaEarthquakeNational Weather Service Pacific Tsunami CenterNew ZealandSouth Pacific OceanTsunamiअलर्टत्सुनामीदक्षिण प्रशांत सागरनेशनल वेदर सर्व्हिस पॅसिफिक सुनामी सेंटरन्यूजीलँडभूकंपमध्य अमेरिके\nमुरूम असो की कोंडा, प्रत्येक समस्येचं समाधान आहे केळीचं साल\nऑनलाईन पेमेंट करताना सायबर हल्ल्यापासून वाचायचंय तर ‘या’ 5 गोष्टी घ्या जाणून, पैसे राहतील सुरक्षित\nऑनलाईन पेमेंट करताना सायबर हल्ल्यापासून वाचायचंय तर 'या' 5 गोष्टी घ्या जाणून, पैसे राहतील सुरक्षित\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये चोरी, चोरट्यांचा लाखो रुपयांवर डल्ला\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यात (Pune Crime) घरफोडीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. पुणे (Pune Crime) शहरातील मार्केटयार्ड (Marketyard) परिसरात...\nPavana Dam | पवना धरणातून 3,500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nPM Modi | PM मोदींची मोठी घोषणा मराठीसह ‘या’ 5 भाषांमध्ये करता येणार इंजिनिअरिंग\nPolice Suspended | पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण\n ‘ऑनलाइन क्लास’ मुलांसाठी अतिशय धोकादायक, शरीरासह मेंदूवर सुद्धा होतोय वाईट परिणाम, जाणून घ्या\nWeather Update | आगामी 4 दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात मुसळधार पावसाचा इशारा\nPM Modi | ‘नवीन शिक्षण धोरण कोणत्याही दबावापासून मुक्त, विद्यार्थी काय शिकणारे हे फक्त संस्था ठरवू शकत नाही’ – पीएम मोदी\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 304 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी\nPMRDA |PMRDA विकास आराखड्याचे प्रारूप मान्य, नागरिकांच्या सुचना व हरकती मागविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nNew Zealand : 8 तासामध्ये मोठे 3 भूकंप तब्ब्ल 12 हजार KM पर्यंत ‘त्सुनामी’ येण्याची ‘इशारा’\nIndia Book of Records | 5 वर्षाच्या चिमूरडीने 5 मिनिटांत म्हंटले संस्कृतचे 30 श्लोक; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली दखल\nSBI ने सुरक्षित ऑनलाइन बँकिंगसाठी Yono Lite App मध्ये दिले एक नवीन फीचर, जाणून घ्या डिटेल\nRaigad landslide | रायगडमध्ये बचावकार्य सुरु आतापर्यंत 44 मृतदेह ढिगाऱ्यातून काढले, 50 पेक्षा अधिक माणसं अजूनही ढिगाऱ्याखालीच\nPune Corporation | महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांतील ‘गोदाम’ मालकांची झाली अडचण; व्यावसायीक दराने मिळकतकर आकारणी मुळे आर्थिक ‘भार’ वाढला\nDevendra Fadnavis | …पण बऱ्याचदा अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकलीये’ – देवेंद्र फडणवीस\nCrime in Nagpur | पोलिसांच्या दाव्याची संशयिताने केली पोलखोल; म्हणाला – ‘चार महिन्यापासून बंद आहेत सीसीटीव्ही’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/corona-may-recur-after-three-months-the-first-case-came-to-the-fore-127623237.html", "date_download": "2021-07-29T23:01:28Z", "digest": "sha1:AJ5VIZPTCXC5WC62Q35XAST2HJMWSDSK", "length": 4255, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Corona may recur after three months, the first case came | तीन महिन्यांनंतर पुन्हा होऊ शकतो कोरोना, पहिले प्रकरण आले समोर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसावधान:तीन महिन्यांनंतर पुन्हा होऊ शकतो कोरोना, पहिले प्रकरण आले समोर\nकोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते का हा प्रश्न आता जवळपास सर्वांच्या मनात उपस्थित होत चालला आहे. बहुतांश वैज्ञानिकांच्या मते, एकदा शरीरात अँटिबॉडीज तयार झाल्यानंतर काही महिन्यांपर्यंत बाधा झालेली व्यक्ती सुरक्षित असते. हार्वर्ड विद्यापीठाचे इम्युनोलॉजिस्ट डॉ. मायकल मीना यांनी सांगितले, कोरोनाबाधित व्यक्तीच्या शरीरात इम्यून मॉलिक्यूल तयार होतात. यालाच अँटिबॉडी म्हणतात.\nया अँटिबॉडीज शरीरात दोन ते तीन महिने असतात. मात्र अशा व्यक्तीला अतिशय कमी काळात पुन्हा लागण होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. दुसरीकडे कोरोनामुक्त झालेल्यांना पुन्हा संसर्ग झाल्याच्या प्रकरणांमुळे हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. यावर तज्ञांनी सांगितल्यानुसार, अशा व्यक्तींना जेव्हा पहिल्यांदा बाधा होते तेव्हा ते पूर्णपणे बरे झालेले नसतात.\nपहिले प्रकरण आले समोर\nचीनमधील जिंगझोऊ शहरामध्ये कोरोनातून मुक्त झालेल्या ६८ वर्षीय महिलेला सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा बाधा झाली. ऑगस्टमध्ये महिलेचा कोरोना अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला. यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापूर्वी ती ८ फेब्रुवारीला पॉझिटिव्ह आढळली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/malaysia-coronavirus-updates-malaysia-detected-a-new-strain-of-covid-called-d614g-127623474.html", "date_download": "2021-07-29T22:18:09Z", "digest": "sha1:2IDBL3FV7BBQVWHTCNYSYRG7VYWB2BMH", "length": 5243, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Malaysia Coronavirus Updates | Malaysia Detected A New Strain Of COVID Called D614G | भारतातून मलेशियात गेलेल्या व्यक्तीमध्ये सापडला कोरोनाचा भयंकर स्ट्रेन D614G, याच्या संक्रमणाचा वेग सध्याच्या व्हायरसपेक्षा 10 पट जास्त - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोनाचे भयंकर रुप:भारतातून मलेशियात गेलेल्या व्यक्तीमध्ये सापडला कोरोनाचा भयंकर स्ट्रेन D614G, याच्या संक्रमणाचा वेग सध्याच्या व्हायरसपेक्षा 10 पट जास्त\nमलेशियामध्ये कोरोना व्हायरसचे असे रुप (स्ट्रेन) सापडले आहे, जे सध्याच्या व्हायरसपेक्षा 10 पट भयंकर आहे. या स्ट्रेनचेला 'D614G' नाव देण्यात आले आहे. हा स्ट्रेन पहिल्यांदा जुलै 2020 मध्ये सापडला. कोरोनाचा हा स्ट्रेन 45 जणांच्या संक्रमित समुहामधील तिघांमध्ये आढळला. व्हायरसचा हा स्ट्रेन भारतातून परतलेल्या एका रेस्तरॉच्या मालकाद्वारे पसरला आहे, जो प्रवासानंतर 14 दिवस होम क्वारंटाइन राहिला नाही. या व्यक्तीला आता पाच महिन्यांचा तुरुंगवास आणि दंड लावण्यात आला आहे.\nकोरोनाचे नवीन स्ट्रेन व्हॅक्सीन तयार करण्यात अडसर आणत आहेत\nमलेशियामधील डायरेक्टर-जनरल हेल्थ नूर हिशाम अब्दुल्ला यांनी सांगितले की, कोरोनाचे येणारे नवीन स्ट्रेन महत्वाचे आहेत. कोरोना आपले रुप बदलत आहे, याचा काही परिणाम व्हॅक्सीनच्या क्षमतेवरही पडेल.\nकोरोनाचे सर्वात जास्त स्ट्रेन अमेरिका आणि यूरोपमध्ये दिसले\nजागतिक आरोग्य संघटनेचे म्हणने आहे की, कोरोनाचे सर्वात जास्त स्ट्रेन अमेरिका आणि यूरोपमध्ये दिसले आहेत. पण, येथील स्ट्रेन धोकादायक ठरणार नाहीत. सेल प्रेस जर्नलमध्ये प्रकाशित शोधानुसार, कोरोनाच्या या स्ट्रेनच्या व्हॅक्सीनच्या क्षमतेवर जास्त परिणाम पडण्याची शक्यता कमी आहे.\nम्यूटेशनमुळे वाढत आहे चेन तोडण्याची गरज\nडायरेक्टर-जनरल हेल्थ नूर हिशाम अब्दुल्ला यांनी सांगितल्यानुसार, कोरोनाचा हा स्ट्रेन मलेशियात आढळला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आता सावध राहण्याची गरज आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%9F_%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F_%E0%A5%AD%E0%A5%AC%E0%A5%A6", "date_download": "2021-07-29T23:16:26Z", "digest": "sha1:LRJT7NBTWYKD7PBQJJEFYODC3XM6PC5K", "length": 7654, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्कॅट एरलाइन्स फ्लाइट ७६० - विकिपीडिया", "raw_content": "स्कॅट एरलाइन्स फ्लाइट ७६०\nस्कॅट एरलाइन्स फ्लाइट ७६०\nस्कॅट एरलाइन्स फ्लाइट ७६० हे स्कॅट एरलाइन्सच्या सीआरजे २०० प्रकारच्या विमानाचे कझाकस्तानतील कोकशेटौपासून अल्माटीला जाणारे देशांतर्गत उड्डाण होते. अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतेवेळी जानेवारी २९, इ.स. २०१३ या दिवशी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी १३:१३ (यूटीसी+६) वाजता या विमानाला अपघात होऊन त्यातील चाल���दलासह सर्व २१ प्रवासी मृत्यूमुखी पडले.[१][२][३]\n^ गॉर्डेयेवा, मरिया. \"पॅसेंजर प्लेन क्रॅश किल्स ट्वेंटीवन इन कझाकस्तान\". २०१३-०१-२९ रोजी पाहिले.\nइ.स. २०१३मधील विमान अपघातांची यादी\nवॉक्सहॉल हेलिकॉप्टर अपघात (जानेवारी १६) • स्कॅट एरलाइन्स फ्लाइट ७६० (जानेवारी २९) • साउथ एरलाइन्स ८९७१ (फेब्रुवारी १३) • लक्झर हॉट एर बलून अपघात (फेब्रुवारी २६) • कंपनी आफ्रिकेन फोक्कर ५० (मार्च ४) • बुकाव्हू एमआय-८ अपघात (मार्च ९) • बर्लिन हेलिकॉप्टर (मार्च २१) • लायन एर फ्लाइट ९०४ (एप्रिल १३) • नॅशनल एरलाइन्स फ्लाइट १०२ (एप्रिल २९) • नेपाल एरलाइन्स फ्लाइट ५५५ (मे १६) • लाओ ३०१ (जून १०) • तातारस्तान एरलाइन्स ३६३ (१७ नोव्हेंबर) • ग्लासगो हेलिकॉप्टर (२९ नोव्हेंबर) • • लॅम मोझांबिक ४७० (२९ नोव्हेंबर) •\nगडद निळ्या रंगातील अपघातात ५० किंवा अधिक व्यक्ती मृत्यू पावल्या होत्या.\n२०१३ मधील विमान अपघात व दुर्घटना\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.chinimandi.com/ethanol-mixture-will-be-8-this-year-dharmendra-pradhan/", "date_download": "2021-07-29T21:42:26Z", "digest": "sha1:QUDIPNCIQOV75GUZX6Y6ZXTYHGCAE4CE", "length": 14467, "nlines": 224, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "इथेनॉल मिश्रण यावर्षीपासूनच होणार ८ टक्के : धर्मेंद्र प्रधान - ChiniMandi", "raw_content": "\nHome All News इथेनॉल मिश्रण यावर्षीपासूनच होणार ८ टक्के : धर्मेंद्र प्रधान\nइथेनॉल मिश्रण यावर्षीपासूनच होणार ८ टक्के : धर्मेंद्र प्रधान\nनवी दिल्ली : चीनी मंडी तेल वितरण कंपन्या इथेनॉलला चांगले पैसे देऊ लागल्याने देशात पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रण यंदाच्या हंगामापासूनच (२०१८-१९) दुप्पट होऊन ८ टक्के होईल, असे मत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले आहे. साखर कारखान्यांना त्यांच्या इथेनॉल निर्मितीची क्षमता वाढवण्यासाठी मंत्रालयाकडून आणखी अल्��मुदतीचे कर्ज देईल, अशी ग्वाही मंत्री प्रधान यांनी दिली आहे.\nइंडियन शुगर मिल्स असोसिएशनची (इस्मा) ८४वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्याला पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान उपस्थित होते. तब्बल एक लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या साखर उद्योगामध्ये अमूलाग्र बदल व्हावे, यासाठी सरकारने गेल्या चार वर्षांत अनेक आश्वासक पावले उचलली आहेत, असा दावा मंत्री प्रधान यांनी यावेळी केला.\nते म्हणाले, ‘गेल्या चार वर्षांत पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रण १.५ टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आले आहे. आता यंदाच्या २०१८-१९च्या हंगामात इथेनॉल मिश्रण ७ ते ८ टक्क्यांपर्यंत पोहचेल.’ सरकारने देशातील उर्जेच्या गरजा पूर्ण होण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी इथेनॉलला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ करण्यात आली. त्यामुळे तेल वितरण कंपन्यांना जादा दराने इथेनॉल खरेदी करावे लागते, असेही मंत्री प्रधान यांनी स्पष्ट केले.\nदेशातील कच्चे तेल, एलपीजी आणि इतर तेल उत्पादनांच्या खरेदीसाठी ८ ते १० लाख कोटी रुपयांचे परदेशी चलन सरकारला द्यावे लागते, अशी माहिती प्रधान यांनी दिली. इथेनॉल निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी पहिल्या टप्प्यात आलेल्या अर्जांना अल्पमुदतीचे कर्ज देण्यात आले आहे. पुढच्या टप्प्यातही ते दिले जाईल, अशी ग्वाही धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी दिली.\nतत्पूर्वी, इस्माचे अध्यक्ष गौरव गोएल म्हणाले, ‘यंदाच्या (२०१८-१९) हंगामात इथेनॉल मिश्रण ८ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. कारण २६० कोटी लिटरची ऑर्डर तेल वितरण कंपन्यांकडून मिळाली आहे. आता १० टक्के इथेनॉल मिश्रणासाठी ३३० कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे.’ देशात इथेनॉल मिश्रण २०२०पर्यंत दहा टक्के, तर २०२२पर्यंत २० टक्के होईल, असा विश्वास गोएल यांनी यावेळी व्यक्त केला.\nजून २०१८मध्ये सरकारने अल्प मुदतीच्या कर्जासाठी ४ हजार ४४० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यामध्ये सरकार पाच वर्षांसाठी १ हजार ३३२ कोटी रुपयांचा व्याजाचा बोजा सहन करणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सरकार १ हजार ८०० कोटी रुपयांचे व्याज अनुदान जाहीर करण्याची शक्यता आहे. सरकारने साखरेचे अतिरिक्त उत्पादन रोखण्यासाठी सप्टेंबर २०१८मध्ये थेट उसाच्या रसापासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या खरेदीदरात २५ टक्क्य��ंनी वाढ केली. सरकारने २००३मध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाची घोषणा केली होती. २१ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांमध्ये जैवइंधन वापरण्याला प्रोत्साहन देण्यात येत होते. पण, १० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे लक्ष्य साध्य झाले नाही. यात गेल्या चार वर्षांतच चांगले आणि सकारात्मक बदल झाले आहेत.\nकेंद्र सरकार द्वारा अगस्त 2021 के लिए 21 लाख टन चीनी बिक्री कोटा जारी\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 29/07/2021\nकेंद्र सरकार द्वारा अगस्त 2021 के लिए 21 लाख टन चीनी बिक्री कोटा जारी\nनई दिल्ली: 29 जुलाई, 2021 को जारी अधिसूचना में सरकार के खाद्य मंत्रालय ने अगस्त के लिए देश के 557 मिलों को चीनी बिक्री...\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 29/07/2021\nआज बाजारात स्थिर मागणी होती.डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170...\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 29/07/2021\n29 जुलाई, 2021 को जारी अधिसूचना में सरकार के खाद्य मंत्रालय ने अगस्त महीने के लिए देश के 555 मिलों को चीनी बिक्री का...\nकेंद्र सरकार द्वारा अगस्त 2021 के लिए 21 लाख टन चीनी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/merchant-went-corporation-demand-start-shops-296785", "date_download": "2021-07-29T23:03:03Z", "digest": "sha1:7XFZWNF6XDNPLLZ36DMVZASQWZMXM2EF", "length": 6171, "nlines": 120, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दुकाने सुरु करण्याच्या मागणीसह व्यापारी महापालिकेत", "raw_content": "\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. जिल्ह्यातील उद्योगाला सवलती दिल्या आहेत, मग महापालिका हद्दीतच बंदी का, असा प्रश्न यावेळी व्यापाऱ्यांनी उपस्थित केला.\nदुकाने सुरु करण्याच्या मागणीसह व्यापारी महापालिकेत\nसोलापूर - जिल्ह्यातील व्यवसाय सुरु झाले, शहरातील व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करीत सोलापूर शहरातील व्यापाऱ्यांनी आज शनिवारी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. यावेळी माजी आमदार दिलीप माने, केतन शहा, मोहन सचदेव यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nयावेळी आमदार सुभाष देशमुख यांचे पत्र आयुक्तांना देण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून दुकाने बंद असून ते सुरु करण्यास परवानगी द्यावी. या कालावधीत व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापूर शेजारील इतर जिल्ह्यात व्यापार सुरु आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागातही व्यापार सुरु आहे. त्यामुळे नियम व अटींचे पालन करून सोलापूर शहरातील व्यापार सुरु करण्यासही परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन स्वीकारल्यानंतर आयुक्तांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. तसेच येत्या दोन दिवसांत योग्य तो निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना बोलून घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. जिल्ह्यातील उद्योगाला सवलती दिल्या आहेत, मग महापालिका हद्दीतच बंदी का, असा प्रश्न यावेळी व्यापाऱ्यांनी उपस्थित केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/11/25/keep-the-doctor-away/", "date_download": "2021-07-29T20:53:47Z", "digest": "sha1:QTC2KI53AQS2XZ4ELF7HNAOTVK75CRNS", "length": 8730, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "डॉक्टराला दूर ठेवा - Majha Paper", "raw_content": "\nजगज्जेता राजा सिकंदर याने आपल्या मृत्युपत्रात आपल्या मरणानंतर आपली शवपेटी घरापासून स्मशानापर्यंत डॉक्टरने ओढत न्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती. तिचा अर्थ विचारला असता तो म्हणाला, डॉक्टरने कितीही इलाज केला तरीही आपल्याला कधीनाकधी मरावेच लागते. हे लोकांना समजावे म्हणून आपण ही इच्छा व्यक्त केली आहे. याचा अर्थ असा की शेवटी आपले आरोग्य आपल्यालाच सांभाळावे लागते. आयुर्वेदानेही उपचारापेक्षा आहार, विहार आणि विचार यांच्या पथ्यांनी आरोग्य राखावे म्हणजेच शक्यतो आजारी पडण्याची पाळी येणार नाही अशी काळजी घ्यावी असेच म्हटले आहे. म्हणजे आयुर्वेदाचा भर औषधांपेक्षा आरोग्य राखण्यावर अधिक आहे. तारतम्याने विचार केला तरीही आपल्याला हेच जाणवते.\nया संबंधात निष्णात डॉक्टर तीन नियम सांगत असतात. निरनिराळ्या आजारांसाठीचे पथ्य वेगळे आहे पण आजारी पडण्याआधी आपण तीन गोष्ट सांभाळाव्यात असे डॉक्टरांचे मत असते. त्यातली पहिली गोष्ट आहे व्यायाम. रोज किमान अर्धा ते एक तास व्यायाम केला पाहिजे. तो कोणता करावा याला काही नियम नाहीत पण शरीराला काही न काही हालचाली मिळाल्या पाहिजेत. व्यायामाचे अनेक प्रकार आहेत. रोज खेळणे, पोहणे किंवा चालणे हे सोपे व्यायाम आहेत. आपल्या दिवसाचे चोवीस तास असतात पण त्यातला एक तासही आपण आपल्यासाठी देत नसू तर आपले आरोग्य चांगले कसे राहील\nदुसरा नियम साधा आहे. आपण सात्विक आहार केला पाहिजे. तो मिताहार असला पाहिजे. भूक लागल्याशिवाय काही खाऊ नये. हे तर नियम आहेतच पण त्या त्या हंगामात मिळणारे एखादे तरी फळ आपण दररोज खाल्ले पाहिजे. ते कोणते असावे याला काही नियम नाही पण फळे खाण्यात विविधता असावी. फळांतून आपल्या शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्चे मिळतात आणि आवश्यक मूलद्रव्येही मिळतात. तिसरा नियम तसा म्हटला तर सोपा आणि म्हटला तर अवघड आहे. हा नियम सांगतो की आनंदी रहा. आनंदी रहाणे हे आपल्या विचारसरणीवर अवलंबून असते. आनंदी राहण्यासाठी जगाकडे आनंदाने पहायला शिकावे लागते. म्हणजे हा नियम आपल्या विचाराशी निगडित आहे. आपल्या आहारात, विहारात आणि विचारात बदल करण्याचा हा एकेक नियम कमालीचा मौलिक असून प्रकृतीच्या अनेक तक्रारी दूर करण्यास कारणीभूत ठरणारा आहे.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/01/28/are-all-the-biscuits-that-we-eat-fit-for-health/", "date_download": "2021-07-29T21:43:33Z", "digest": "sha1:T2F6XBEVLJRRN53XDPBBSEC7X6PXK7FA", "length": 13144, "nlines": 75, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आपण खातो ती सर्वच बिस्किटे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहेत का? - Majha Paper", "raw_content": "\nआपण खातो ती सर्वच बिस्किटे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहेत का\nआरोग्य, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / अपायकारक, आरोग्यवर्धक, बिस्कीट / January 28, 2020 January 28, 2020\nआजकाल ‘ओटमील ‘, ‘ होल व्हीट ‘ , ‘ लाईट ‘ किंवा ‘ डायजेस्टिव्ह ‘ अशी अनेक तऱ्हेची बिस्किटे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. शिवाय टीव्हीवर या बिस्किटांच्या केल्या जाणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमात���न ही बिस्किटे अतिशय पौष्टिक असल्याची ग्वाही सतत दिली जाते, त्यामुळे आपण ही आता अश्याच प्रकारच्या बिस्किटांची निवड करु लागलो आहोत. पण आहार तज्ञांच्या मते ही बिस्किटे अतिशय हुशारीने केलेल्या ‘ लेबलिंग ‘ मुळे ग्राहकांना भुरळ घालतात. या बिस्किटांमध्ये वापरली जाणारी साखर आणि इतर प्रिझर्व्हेटीव्हज् जरी मर्यादित प्रमाणात वापरली जात असली, तरी देखील बिस्किटे खरेदी करताना, त्या मध्ये वापरल्या गेलेल्या वस्तू कोणत्या आहेत, हे बिस्किटांच्या लेबल वर पाहणे अतिशय आवश्यक आहे.\nभारतामध्ये बनविल्या जाणाऱ्या निरनिराळ्या ब्रँडच्या क्रीम बिस्किटांमध्ये साखरेचे प्रमाण दर शंभर ग्रॅम बिस्किटांच्या मागे ३० ग्रॅम पेक्षा ही अधिक असते. वैद्यकीय दृष्ट्या पहाता, वर्ल्ड हेल्थ असोसिएशन च्या म्हणण्याप्रमाणे, हे प्रमाण वास्तविक २० ते २५ ग्रॅम्स पेक्षा अधिक नसायला हवे. तसेच फॅटचे प्रमाणही दर शंभर ग्रॅममागे २० ग्रॅम पेक्षा कमी असायला हवे. पण क्रीम बिस्किटांमध्ये साखर आणि फॅट या दोन्हीचे प्रमाण पुष्कळ जास्त असते. बिस्किटांच्या पाकिटावर लेबलिंग जरी शंभर ग्रॅम बिस्कीटांसाठी दिलेले असले, तरी वास्तविक त्या पॅकेट मधील बिस्किटांचे वजन साद्धारण २५० ग्रॅम्स असते. त्यामुळे एखादी व्यक्ती जर एका वेळी बिस्किटांचा अख्खा पॅक संपवत असेल, तर ती व्यक्ती किती साखर आणि फॅट चे सेवन करीत असेल याचा हिशोब लावणे अवघड नाही.\nजर एखादे बिस्कीट ‘ शुगर फ्री ‘ किंवा ‘ फॅट फ्री ‘ असले, तरी ही ती बिस्किटे कुरकुरीत बनविण्यासाठी किंवा त्यांना साखर न वापरता कृत्रिम गोडवा देण्यासाठी कोणते पदार्थ वापरले गेले आहेत, ह्याची माहिती लेबल वाचून मिळविता येते. लेबल मध्ये बिस्किटांमध्ये असलेली कर्बोदके आणि साखर वेगवेगळे दिलेले असतात. पण शरीरामधील कर्बोदकांचे रूपांतर साखरेतच होत असल्याने या दोहोंचा वेगळा विचार करणे योग्य आहे का त्याशिवाय बिस्किटांमध्ये असणारे ग्लुकोज, फ्रुक्टोज, कॉर्न स्टार्च, कॉर्न सिरप या पदार्थामध्ये ही साखर मोठ्या प्रमाणावर असते.\nबिस्किटांमध्ये कॅलरीज ही भरपूर असतात. एका बिस्कीटामध्ये सुमारे ४० कॅलरीज असतात, आणि आपल्यापैकी कोणीही केवळ एक बिस्कीट खाऊन थांबत नाही. त्या पेक्षा एका फुलक्यामध्ये ८० कॅलरीज असतात, आणि तो एक फुलका आपली भूक शमवू शकतो. तसेच बिस्कि���ांमध्ये इमल्सीफायर्स, प्रिझर्व्हेटीव्हज् , खाण्याचे रंग या स्वरूपामध्ये अनेकविध रसायनांचा ही वापर केलेला असतो. बिस्किटे टिकून राहण्याकरता या रसायनांचा वापर करण्यात येतो. तसेच सल्फाईट, ब्रोमेट अश्या ही पदार्थांचा वापर बिस्किटांमध्ये होतो. हे पदार्थ रक्तदाबासंबंधी विकारांना कारणीभूत ठरू शकतात.\nया शिवाय बिस्किटांमध्ये साखरेसोबत मिठाचे ही प्रमाण जास्त असते. मीठासोबतच सोडा बाय कार्ब ही बिस्किटांमध्ये असतेच. त्याशिवाय शुगर फ्री बिस्किटे गोड बनविण्यासाठी अस्पारटेम, सुक्रलोज यांसारखे पदार्थ ही असतात. ह्या पदार्थांमुळे शरीराच्या चयापचयावर दुष्परिणाम होतात. शुगर फ्री म्हणवणाऱ्या बिस्किटांमध्ये अस्पारटेम सारख्या प्रमाणाचा मोठ्या प्रमाणावर झालेला वापर मधुमेहाच्या रुग्णांना हानिकारक ठरू शकतो. बिस्किटांवर असलेले लेबल जरी बिस्किटे ‘ ओटमील ‘ किंवा ‘ होल व्हीट ‘ युक्त असल्याचे सांगत असले, तरी या मध्ये ओटमील किंवा होल व्हीट चे प्रमाण केवळ वीस ते पंचवीस टक्के इतकेच असून, मैदा, साखर आणि तत्सम पदार्थांचे प्रमाण जास्त असते.\nआता प्रश्न उरतो तो हा, की बिस्किटे कोणती आणि किती खावीत काही आहारतज्ञांच्या मते दिवसाकाठी दोन ते तीन मारी बिस्किटे, किंवा दोन क्रीम क्रॅकर्स खाणे पुरेसे आहे. किंवा प्रथिनांनी आणि जीवनसत्वांनी युक्त थ्रेप्टीन बिस्किटे ही चांगली. तर काही आहारतज्ञांच्या मते, बिस्किटांना आपण अजिबातच फाटा द्यायला हवा. त्याऐवजी सुका मेवा आपल्या हारात समाविष्ट करावा.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/four-times-more-rain-in-jayakwadi-dam-area-than-last-year-watershed-26-reduction-127626524.html", "date_download": "2021-07-29T23:06:04Z", "digest": "sha1:OWV6YEZ5RQQHZZIANWWFPT7T5XJO6QNC", "length": 10670, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Four times more rain in Jayakwadi dam area than last year; Watershed 26% reduction | जायकवाडी धरण परिसरात गतवर्षीच्या तुलनेतचारपट अधिक पाऊस; जलसंचय 26% कमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:जायकवाडी धरण परिसरात गतवर्षीच्या तुलनेतचारपट अधिक पाऊस; जलसंचय 26% कमी\nगोदावरी पात्राच्या बाहेर पाणी जाणार नाही याचे आतापासूनच नियोजन हवे, नाथसागर ते नांदेडदरम्यान 178 गावांना धोका\nगतवर्षी १७ ऑगस्टपर्यंत जायकवाडी परिसरात केवळ १५० मिमी पाऊस पडला होता. मात्र, धरणावरील नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने नाथसागरात ९१ टक्के जलसंचय झाला होता. यंदा त्या तुलनेत चारपट म्हणजेच ६१० मिमी पाऊस पडला आहे. धरणाच्या वरील भागात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे ६५ टक्केच आवक होऊ शकली. असे असले तरी आगामी काळातही जोरदार पावसाची अपेक्षा आहे. धरण भरून पाण्याचा विसर्ग होईल. नदीकाठच्या हजारो हेक्टर शेतातील हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात जायला नको, म्हणून गोदावरीचे पाणी पात्राचा बाहेर जायला नको म्हणून पूर्वनियोजन करावे. यासाठी जलतज्ज्ञ, बोट पथक, जलतरणपटू, यांत्रिकींची कायमस्वरूपी नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.\nहवामान बदलामुळे यंदा असमान पर्जन्यमान होत आहे. नाथसागराच्या वरच्या भागातील नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग खूप कमी झाला. तर दुसरीकडे नाथसागर परिसर, जिल्ह्यात विक्रमी १७५ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे प्रकल्पात संथगतीने १ जूनपासून ७४१.०३ दलघमी आवक होऊन उपयुक्त जलसाठा १४०८.५९ दलघमी म्हणजे ६५ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. गत आठ दिवसांपासून औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक फरकाने पाऊस पडतो आहे. पुढे तर परिपक्व झालेल्या मान्सूनचे मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. यामुळे धरण भरण्यास वेळ लागणार नाही. ऐन वेळी पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ येऊ शकते. जास्त पाऊस पडला तर गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी सोडण्यात येईल. यामुळे नाथसागर ते नांदेडप���्यंत गोदाकाठची १७८ गावांतील हजारो हेक्टर शेतातील बहरलेली पिके पुरात एका क्षणात उद्ध्वस्त हाेण्याची शेतकऱ्यांना भीती अाहे. त्यामुळे पाणी सोडण्याचे पूर्व नियोजन करावे. यासाठी जल तज्ज्ञांची कायमस्वरूपी नियुक्त करणे. आपत्तीत संरक्षणासाठी कायमस्वरूपी बोट पथक सज्ज करणे, यांत्रिकी नेमणे अनिवार्य झाले आहे.\nनियोजन करून पाणी सोडावे :\nतात्कालीन महसूल आयुक्त कृष्णा भोगे, जलतज्ज्ञ माधवराव चितळे, प्रदीप पुरंदरे व अॅड. प्रदीप देशमुख यांची अथवा शासन प्रशासनास जे योग्य वाटतील त्या जलतज्ज्ञाची कायमस्वरूपी नियुक्ती करावी. नाथसागरातून पाणी सोडण्याची वेळ आली तर मराठवाड्यातील गोदाकाठाच्या दोनशे गावांना इजा पोहोचू नये तसेच शेतजमिनींचे नुकसान होऊ नये, अशा पद्धतीने नियोजन करून गोदावरी पाञात पाणी सोडावे. जलविद्युत केंद्र, नाथषष्ठी व संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी पाणी राखीव ठेवण्याचीही दक्षता घेण्यात यावी, जल तज्ञांच्या वेळोवेळी बैठका घ्याव्यात,अशी मागणी अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास, पैठण आणि शेतकऱ्यांच्या वतीने विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा प्रशासनाकडे करण्यात आली.\nयेलदरी, सिद्धेश्वर १०० टक्के भरले\nगतवर्षी ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात दुष्काळजन्य स्थिती होती. येलदरी धरण परिसरात ४१३ मिमी पाऊस पडला होता. जलसाठा १.८५ दलघमीने मृत साठ्यात असल्याची नोंद झाली होती. याहीपेक्षा वाईट स्थिती सिद्धेश्वर धरणाची होती. या प्रकल्प परिसरात ४३२ मिमी पाऊस पडला होता. ५९.९१ टक्क्यांनी मृतसाठा होता. यंदा मान्सूनने मेहरबानी केली आहे. येलदरी व सिद्धेश्वर धरण आणि खडका बंधारा १०० टक्के भरले असून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसेच जायकवाडी ६५ टक्के, विष्णुपुरी ९१ टक्के, मानार ७३, पेनगंगा ५९ टक्के जलसंचय झाला आहे.\nगत सोमवारी सुरू झालेली पावसाची झड आठव्या दिवशीही सुरूच होती. विशेष म्हणजे रविवारी रात्री ते सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील मंठा ६७ मिमी, मातूळ ६५, बोधाडी ६५.५०, इस्लापूर ६५.५०, जलधारा ६५.५०, शिवानी ७२, मांडवा, देहेली, वाई, सिंदखेडा ६५.५० मिमी असे एकूण १० मंडळांत आणि आणि हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मंडळात ७९.५० मिमी अशी एकूण ११ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर उर्वरित ४३० मंडळात कमी-अधिक फरकाने पा��स पडला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dnyanpravahnews.com/archives/1815", "date_download": "2021-07-29T20:39:54Z", "digest": "sha1:2AJYE3TOPOQQUWML4I4D5HBC4FOMCGRE", "length": 9149, "nlines": 104, "source_domain": "dnyanpravahnews.com", "title": "शेतकऱ्याचं लेकरू इस्रो या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ झाले – ज्ञान प्रवाह", "raw_content": "\nशेतकऱ्याचं लेकरू इस्रो या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ झाले\nJun 18, 2021 इस्रो, सोमनाथ नंदू माळी, स्वाभिमानी शेतकरी संघटना\nशेतकऱ्याचं लेकरू इस्रो या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ झाले …\nपंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील शोभा नंदू माळी यांचा मुलगा सोमनाथ माळी इस्त्रौमध्ये शास्त्रज्ञ झाला.ग्रामीण भागात वाढलेला, १० वी पर्यंत सरकोली येथे शिक्षण घेतलेला सोमनाथ ,घरची परिस्थिती बेताची असताना दोन एकर शेती कुटुंबकबिला चालवण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात काम करत घरची दोन एकर शेती करून वडिलांनी सोमनाथ यांना शिक्षणासाठी पाठबळ दिले. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून दिवस रात्र अभ्यास करून सोमनाथ आपल्या देशातील अंतराळ संशोधन करणाऱ्या इस्रो या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून नियुक्त झाला. चारशे ते साडेचारशे मुलांपैकी फक्त सहा मुलं शास्त्रज्ञ म्हणून नियुक्त झाली त्यामध्ये सोमनाथ यांचे नाव आहे.खरं तर ही गोष्ट पंढरपूर तालुक्यासाठी आणि सरकोली आंबे पंचक्रोशीसाठी अभिमानास्पद आणि तरुणांसाठी प्रेरणादायी नक्कीच आहे.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीतला एक कार्यकर्ता या नात्याने शेतकऱ्याच्या लेकरांनी मारलेली गरुडभरारी ही खरंच अभिमानास्पद आहे आणि त्याचं कौतुक हे पहिल्यांदा आपणच केले पाहिजे.या नात्याने आज सोमनाथ यांचा व त्यांच्या शेतकरी कष्टकरी आई-वडिलांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सत्कार केला आणि सोमनाथ यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.\nसोमनाथ यांनी आपल्या भागातील तरुणांनी स्पर्धा परीक्षा एमपीएससी यूपीएससी आणि वेगवेगळ्या पोस्टवर जाण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पोरांचे मनोबल वाढवावे अशी इच्छा मी त्यांच्याशी बोलताना व्यक्त केली व सोमनाथ यांनी लगेच होकार देऊन आपल्या भागातील तरुणांना भविष्यात काय मार्गदर्शन करत राहील असे आश्वासन दिले असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचीन शिंदे पाटील यांनी सांगितले.\nआज सोमनाथ यांच्या आई वडीलांच्या चेहर्या���र जे समाधान आणि आनंदाचे भाव आहेत याची किंमत जगात कोणच करु शकत नाही असेही ते पुढे म्हणाले.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाहुबली सावळे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.\nनवजात बाळांमधील दिव्यांगता शोधणारे अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटर देशभर सुरू करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\nकर्मवीरमधील शिक्षकांचे संस्कार व आई वडिलांचे श्रम यामुळे जीवनात यश – सोमनाथ माळी\nस्पर्धा परीक्षा ही जीवनातील एक संधी असून ते अंतिम ध्येय असू नये- विभागीय आयुक्त पांडुरंग पोले\nमोठेपणातील साधेपण की साधेपणातील मोठेपण \nइंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यूआयडीएआय साठी देणार आधार मध्ये मोबाइल नंबर अद्ययावत करण्याची सेवा\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-PAK-iran-and-india-similarities-5606895-PHO.html", "date_download": "2021-07-29T21:18:19Z", "digest": "sha1:PZQFT3TTMRDDRDQJ5YW7D2ZERLWGT5MK", "length": 5402, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Iran And India Similarities | संस्कृत अन् अवेस्ता भाषा एकसारखीच, जाणून घ्‍या भारत- इराणमध्ये काय आहे कॉमन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसंस्कृत अन् अवेस्ता भाषा एकसारखीच, जाणून घ्‍या भारत- इराणमध्ये काय आहे कॉमन\nइंटरनॅशनल डेस्क- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसापूर्वी गुजरातच्या दौ-यावर होते. या दरम्यान त्यांनी विविध विकासकामांची भूमीपूजने आणि उद्घाटने केली. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरु केलेल्या काही योजनांचेही त्यांना पंतप्रधान म्हणून उद्घाटन करण्याची संधी मिळाली. या दरम्यान त्यांनी एक मोठी घोषणा केली ती म्हणजे गुजरातमधील कांडला हे बंदर थेट इराणच्या चाबाहार बंदराशी जोडले जाईल. कांडला हे आशियातील उत्तम बंदर बनवू व याद्वारे हजारो नविन रोजगारही तयार होतील अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.\nखरं तर पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षीच इराणला भेट दिली होती. त्यावेळीही चाबाहार बंदर थेट भारताला जोडण्याबाबत त्यांनी चर्चा केली होती. गुजरातचे कांडला बंदर आणि इराणचे चाबहार बंदर यांच्यामध्ये सरळ रेषा आखली, तर त्याच्या उत्तरेला पाकिस्तानचे कराची बंदर येते आणि नवे ग्वादार बंदरही असणार आहे. ज्याची उभारणी चीन करतो आहे. चीन व पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताने ही व्यहरचना आखली आहे. सोबतच भारताला आखाती देशातून पुढे रशिया व युरोपात आपला माल निर्यात करणे सोपे जाणार आहे.\nभारताचे आणि इराणचे पूर्वीपासून संबंध चांगले आहेत. याद्वारे दोन्ही देशांचे संबंध मजबूत होतील. तसे पाहिले तर जवळजवळ 3500 वर्षांपूर्वी दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या मागील कारण म्हणजे ब-याच गोष्‍टींमध्‍ये दोन्ही देशांत जुने कनेक्शन आहे. भारतीय आणि इराणी संस्कृती खूप जून्या आहेत. त्यांनी मानवी संस्कृतीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याबरोबरच दोन्ही देश एकाच इतिहासाचे, संस्कृतीचे आणि साहित्याचे भाग आहे.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्‍या भारत आणि इराणमधील सांस्कृतिक कनेक्शन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-syria-chemical-nuclear-bomb-3523000.html", "date_download": "2021-07-29T22:56:50Z", "digest": "sha1:FOGOQ32KLUCJW5E7D4U5GVDW5KF63PIY", "length": 7424, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "syria , chemical nuclear bomb | सिरियाकडे रासायनिक अस्त्रे; अमेरिकेला भीती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसिरियाकडे रासायनिक अस्त्रे; अमेरिकेला भीती\nफनोम पेन्ह- देशातील रासायनिक अस्त्रावरून अगोदरच भीती व्यक्त करणार्‍या अमेरिकेने शुक्रवारी इशारा दिला. ही घातक अस्त्रे सुरक्षित राहिली नसून साठा असलेल्या ठिकाणाहून बाहेर गेली आहेत. त्यातून देशातील जनतेला धोका निर्माण झाला तर त्याला सिरियन सरकार जबाबदार राहील, असे अमेरिकेने म्हटले आहे.\nसिरियाकडे रासायनिक अस्त्र साठा आहे. त्याचा वापर सरकार बंडखोरांविरुद्ध करण्याची शक्यता आहे, अशी भीती अमेरिकेला वाटते. त्यातच काही अस्त्रे बाहेर काढण्यात आल्याची अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाकडून मिळाली आहे. त्यामुळे अमेरिकेने हा इशारा दिल्याचे ‘द वॉल स्ट्रीट र्जनल’ च्या वृत्तात म्हटले आहे. रासायनिक शस्त्रांचा गैरवापर झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही सिरियन सरकारची असेल, असे अमेरिकेच्या गृह खात्याचे प्रवक्ते व्हिक्टोरिया नू��ँड यांनी म्हटले आहे. सरिन वायू हा अत्यंत घातक असून तो मोठी प्राणहानी घडवून आणू शकतो. या शिवाय सिरियाकडे मोठा सायनाइड साठादेखील आहे. त्यामुळे अमेरिकेच्या चिंतेत भर पडली आहे. परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन कंबोडियाच्या दौर्‍यावर आहेत. या दरम्यान नॉलंड यांनी हे वक्तव्य केले आहे. सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्याविरुद्ध गेल्या मार्च महिन्यापासून असंतोष आहे. या असंतोषाला दडपण्यासाठी असद सरकारच्या लष्कराने केलेल्या हिंसाचारात 17 हजार नागरिकांचा मृत्यू झाला.\n200 जणांची हत्या- सिरियन सरकारच्या लष्कराने हमा भागात तोफा व हेलिकॉप्टरचा वापर करून 150 हून अधिक नागरिकांना ठार केल्याचा दावा सिरियातील घडामोडींकडे देखरेख करणार्‍या मानवी हक्कविषयक संस्थेने केला आहे. संस्थेने बंडखोर गटाच्या नेता अबू मोहमद याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. या घटनेत एकाच गावातील 200 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या गावावर हा हल्ला झाला. त्या गावाची लोकसंख्या 7 हजार एवढी आहे. हल्ल्यानंतर मात्र गाव ओसाड झाले आहे. सिरियात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर कोफी अन्नान यांना धक्का बसला आहे.\nअमेरिका व रशिया यांच्यात चर्चा - सिरियातील रासायनिक अस्त्रविषयक चर्चेच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व रशिया यांच्यातील उच्च लष्करी अधिकार्‍यात शुक्रवारी चर्चा करण्यात आली. क्षेपणास्त्र संरक्षण, सिरियातील बंड आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावावर बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. जनरल मार्टिन डेम्सी व निकोलाई मार्काव्ह यांच्यात ही बैठक झाली. सिरियावर कारवाई करण्याच्या प्रस्तावाला रशियाने विरोध केला आहे. व्हेटोचा वापर करू, असेही रशियाने स्पष्ट केले आहे. दोन्ही देशांतील वरिष्ठांची ही बैठक पेन्टागॉन येथे झाली. दोन लष्करी अधिकार्‍यांत अफगाणिस्तानातील युद्ध, मध्य-पूर्वेतील घडामोडी या मुद्दय़ांवरदेखील चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-MP-leopard-attack-cow-on-road-run-away-in-forest-after-people-reach-site-4967100-NOR.html", "date_download": "2021-07-29T23:00:23Z", "digest": "sha1:OJ2QZNOGQW4GII4TDCSFNUHRBESRTYN6", "length": 5115, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Leopard Attack Cow On Road, Run Away In Forest After People Reach Site | बिबट्याने गायीची शिकार करून फरफटत नेले जंगलात, पाहा PHOTO - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-��ेपर मिळवा मोफत\nबिबट्याने गायीची शिकार करून फरफटत नेले जंगलात, पाहा PHOTO\n(फोटो: खंडवा- इंदूर मार्गावर भर रस्त्यावर गायची शिकार करताना बिबट्या)\nइंदूर/करोली- नर्मदानगर ते पामाखेडीदरम्यान जंगलातून आलेल्या बिबट्याने गायीची काही मिनिटांत शिकार केली. नंतर बिबट्या गायीला फरफटत जंगलात ओढत नेले. पुनासा येथील रहिवासी रमेशचंद अजमेरा आणि गिरीश शुक्ला यांनी आपल्या मोबाइलमध्ये हा प्रसंग कैद केला. दोघे सलकनपूर येथ देवी दर्शन घेण्यासाठी जात होते.\nगायीवर हल्ला करणार्‍या बिबट्याला पाहातच त्यांनी आपले वाहन थांबवले. त्यांच्याकडे पाहुन बिबट्या देखील गुरगुरला. बिबट्या जंगलात निघून गेल्यानंतर दोघे पुढे निघाले. त्यामुळे खंडवा-इंदूर मार्ग हिंस्त्र प्राण्यामुळे धोकादायक बनला आहे.\nदरम्यान, आगरमधील सुठेली गावात बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्यात रेडकू मरण पावले. परंतु, रेडकूवर ब‍िबट्याने नव्हे तर वाघाने हल्ला केल्याचे गावकर्‍यांनी म्हटले आहे. गुरुवारी दुपारी वन विभागाच्या पथकाने जंगलमध्ये वाघाचा शोध घेतला. परंतु, वाघ कुठेही आढळून आला नाही. रात्री साडे वाजेच्या सुमारास बिबट्या दिसला होता. त्यामुळे परिसरात पिंजरा ठेवला असून परिसरातील गावकर्‍यांनी सतर्क राहाण्याचा इशारा वन विभागाचे रेंजर ओ.पी.शर्मा यांनी दिले आहे.\nपुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, गायीची शिकार करणार्‍या बिबट्याचे फोटो...\n4000 फूट उंचीवर आहे \\'स्वर्गाचे प्रवेशद्वार\\', डोळ्यांचे पारणे फेडणारा TOURIST SPOT\nREAL HERO: नक्षल प्रभावित भागात रुग्णसेवा, घरात पाळलेत वाघ, बिबटे\nवाघाने हरणाची शिकार करून फरफटत नेले नदीत, पाहा छायाचित्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B2", "date_download": "2021-07-29T20:58:31Z", "digest": "sha1:LRYNMBCRYAYZ54NTN2LVTTGB7EJYL3YC", "length": 2998, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पुढचे पाऊल (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(चित्रपट पुढचे पाऊल या पानावरून पुनर्निर्देशित)\nपुढचे पाऊल हा एक भाषेतील असलेला चित्रपट आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार वि��ंत्या पाहा.\nLast edited on १३ नोव्हेंबर २०११, at ०९:१८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १३ नोव्हेंबर २०११ रोजी ०९:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishalgarad.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-29T22:32:08Z", "digest": "sha1:RFVEYY5RCDQXLXDCMUUDQ2DSMSLKK2PT", "length": 7768, "nlines": 87, "source_domain": "vishalgarad.com", "title": "© प्राधान्यक्रम बदलावाच लागेल | Vishal Garad", "raw_content": "\nHome My Articles © प्राधान्यक्रम बदलावाच लागेल\n© प्राधान्यक्रम बदलावाच लागेल\nआजपर्यंत प्रत्येक गावातील नुसत्या समाज मंदिरांवर झालेला खर्च जर काढला तर कमीत कमी २० लाख जास्तीत जास्त १ कोटी एवढा आहे. त्या समाज मंदिरांचा उपयोग आजपर्यंत लग्नात जेवणावळीसाठी, सुगीत शेतमाल साठवणीसाठी, गणेशोत्सव व विविध जयंत्या साजऱ्या करण्यासाठी आणि फावल्या वेळेत पत्ते खेळण्यासाठी झाला. श्रद्धेपोटी आपण मंदिर, मस्जिद, चर्च करोडो रुपये खर्चून बांधले त्यामुळे माणसाच्या अशा वागण्याने देव देवतांचे सुद्धा गरिब देव आणि श्रीमंत देव असे वर्गीकरण झाले हे दुर्दैवी आहे.\nनेत्याला तुमच्या मतदानाशी देणे घेणे असते त्यामुळे एखाद्या गावातून जर अमुक ठिकाणी एवढा निधी द्या असे एकमुखाने मागणी केली तर ती लगेच मान्य होते त्यामुळे गावासाठी काय मागावे यासाठी गावातील लोकांनी शहाणे होणे काळाची गरज आहे. आजही मी कित्येक गावे पाहतो जिथे रोड नाही, पाण्याची टाकी नाही, एक दवाखाना नाही, शाळेची इमारत नाही पण त्या गावात पंचवीस लाखाचे समाजमंदिर किंवा सभागृह नक्कीच आहे. निधी मिळाला पण तुम्ही त्याचा वापर कशासाठी केला \nइथून पुढे आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधींनी समाज मंदिरांसाठी दिला जाणारा आपला निधी गावातील जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळा व ग्रामीण रुग्णालये यांच्या बांधकामासाठी वापरायला हवा. कुणी नेता आला की ज्या त्या समाजाने आपल्या गल्लीत, पेठे��, आळीत, मंदिरासमोर, मशीदीसमोर एक समाज मंदिर द्या अशी मागणी करणे निदान इथून पुढे तरी थांबवायला हवे. परिस्थितीने आपल्याला आपला प्राधान्यक्रम बदलायला लावलाय. शिक्षण आणि आरोग्यासाठी खर्च करण्यावर भर द्यायला हवा.\nसमाज मंदिरांवर खर्च झालेला पैसा हा लोकप्रतिनिधीच्या खिशातला नसतो तो कर स्वरूपात जमा झालेला आपलाच पैसा असतो. राजकारणातून मिळणारी सत्ता पैसे जमवण्याचा, कमावण्याचा द्रुतगती मार्ग असतो म्हणूनच सत्ता प्रत्येकाला हवी असते. काही नेते मंडळी प्रामाणिक आहेत तर काही मात्र फक्त टक्केवारी, कमिशन आणि हफ्ते गोळा करण्यासाठी राजकारणात आहेत. देशाची अर्धी संपत्ती भ्रष्टाचारी राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरात आहे हे दुर्दैवाने म्हणावे लागते.\nआज गावपातळीवर आणि शहरात उभा राहत असलेल्या कोविड सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरसाठी प्रशासन शाळांच्या खोल्या वापरत आहे. माणसाचे हे वागणे पाहून अब्जावधी रुपये खर्च करून तयार केलेली पक्क्या स्वरूपाची आर.सी.सी मध्ये बांधलेली सभागृहे हसत असतील. शेवटी म्हणतात ना आपण आपल्या कर्माची फळे भोगत असतो. ऑक्सिजन बेड नाही, रुग्णालयात जागा नाही, औषधे नाहीत हा आजवर आपण दिलेल्या प्राधान्यक्रमाचा परिणाम आहे जो भोगावाच लागेल.\nदिनांक : १८ एप्रिल २०२१\nNext article© मला तोडले नसतेस तर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/bjp-mla-demands-market-mango-growers-sindhudurg-marathi-news-275644", "date_download": "2021-07-29T23:02:35Z", "digest": "sha1:U4LRQOVEHILVKHTSFOMFF37TDRICQBXO", "length": 6381, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आंबा उत्पादकांना बाजारपेठ देण्याची भाजपच्या आमदाराची मागणी", "raw_content": "\nमोठ्या प्रमाणात आंबा तयार झाला असून कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीमुळे कोकणातून मुंबई, पुणे, नाशिक व इतर महानगरामध्ये आंबा विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने तसेच निर्यात बंद असल्यामुळे एक कोटी आंब्याच्या पेट्या विक्रीविना पडून आहेत.\nआंबा उत्पादकांना बाजारपेठ देण्याची भाजपच्या आमदाराची मागणी\nमसुरे ( सिंधुदुर्ग) - कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नगिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना आंबा विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेण्याची मागणी भाजपचे आमदार भाई गिरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nमोठ्या प्रमाणात आंबा तयार झाला असून कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीमुळे कोकणातून मुंबई, पुणे, नाशिक व इतर महानगरामध्ये आंबा विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने तसेच निर्यात बंद असल्यामुळे एक कोटी आंब्याच्या पेट्या विक्रीविना पडून आहेत. आंबा हे नाशिवंत फळ असल्याने हे आंबे लवकर खराब होण्याची शक्‍यता निर्माण होणार आहे.\nआंबा साठवणूक करण्यासाठी अधिक प्रमाणात कोल्ड स्टोअरेज नसल्यामुळे तसेच मुबलक फळ प्रक्रिया केंद्र नसल्यामुळे देखील गैरसोय होत आहे. त्यामुळे कोकणातील छोट्या मोठ्या बागायतदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. आंबा बागायतदारांमध्ये निराशेची भावना निर्माण झाली आहे. शासनाने तातडीने मोठ्या शहरात आंबा विक्री करता बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी आमदार श्री. गिरकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019-desh/loksabha-2019-bjp-supporter-allegedly-shoots-cousin-voting-congress-189042", "date_download": "2021-07-29T22:59:45Z", "digest": "sha1:YOUKMOVL2P72UBWHNIONCSFMMVWSWB2Q", "length": 4904, "nlines": 119, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Loksabha 2019 : काँग्रेसला मतदान केल्याने भावाने केला गोळीबार", "raw_content": "\nLoksabha 2019 : काँग्रेसला मतदान केल्याने भावाने केला गोळीबार\nचंढीगड : काँग्रेसला मतदान केल्याच्या रागातून भाजप समर्थकाने चुलत भावावर गोळीबार केल्याची घटना झज्जर जिल्ह्यात घटली आहे. या गोळीबारात दोघेजण जखमी झाले असून, गोळीबारानंतर आरोपी फरार झाला आहे.\nझज्जरमधील सिलाना गावात गोळीबाराची घटना घडली आहे. गावातील राजा हा काँग्रेस तर धर्मेंद्र हा भाजप समर्थक. राजा याला धर्मेंद्रने भाजपला मतदान करण्यास सांगितले होते. मात्र, राजाने स्पष्ट नकार दिला. यामुळे चिडलेल्या धर्मेंद्रने राजाच्या घरी जाऊन त्याच्यावर गोळाबार केला. यामध्ये राजा गंभीर जखमी झाला असून, राजाची आई किरकोळ जखमी झाली आहे. राजाला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजाची आणि त्याच्या आईची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. धर्मेंद्रने गोळीबारानंतर पळून गेला असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/vice-chancellor-of-tripura-university-vl-dharurkar-resigns-the-video-for-the-bribe-was-viral-1567910031.html", "date_download": "2021-07-29T22:59:42Z", "digest": "sha1:WSVRCKJVP5RS5ERSKNGFDO52RPZNGXYK", "length": 4051, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vice Chancellor of Tripura University VL Dharurkar resigns; The video for the bribe was viral | त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू वि.ल. धारूरकरांचा राजीनामा; लाच घेतल्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nत्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू वि.ल. धारूरकरांचा राजीनामा; लाच घेतल्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल\nआगरतळा - त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि. ल. धारूरकर यांनी शनिवारी दुपारी राजीनामा दिला आहे. एका ठेकेदाराकडून तसेच नोकरी देण्यासाठी लाच घेत असल्याचा धारूरकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दोन दिवसांपूर्वी स्थानिक वृत्तवाहिनीने हे स्टिंग ऑपरेशन केले होते. हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा धारूरकर यांनी केला होता. हा मला तसेच विद्यापीठाला बदनाम करण्याचा डाव असल्याचेही धारूरकर यांनी म्हटले होते. मात्र या व्हिडिओतील चित्रण १०० टक्के खरे असून त्यासाठी आम्ही कोणत्याही चौकशीस आणि न्यायालयीन लढ्यास तयार असल्याचा दावा त्या वृत्तवाहिनीच्या संपादकांनी केला होता. काँग्रेसप्रणीत एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्यव्यापी बंद करण्याचा इशारा दिला होता. धारूरकर यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे त्यांचा राजीनामा पाठवला आहे. या व्हिडिओमुळे धारूरकर यांनी मार्गदर्शन केलेल्या पीएचडी पदव्यांच्या विश्वासार्हतेवर चर्चा सुरू झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/jalgaon-bjp-leader-and-mla-girish-mahajan-refuted-all-the-allegations-mhas-506431.html", "date_download": "2021-07-29T21:43:33Z", "digest": "sha1:YLB7TIE6OS3IPCLMXKU3VGXX35ROKC4H", "length": 7674, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जळगाव : तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर गिरीश महाजन यांनी खोडून काढले सर्व आरोप– News18 Lokmat", "raw_content": "\nजळगाव : तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर गिरीश महाजन यांनी खोडून काढले सर्व आरोप\nगिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत आपल्यावरील आरोप फेटाळून लावत विरोधकांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला.\nगिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत आपल्यावरील आरोप फेटाळून लावत विरोधकांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला.\nजळगाव, 18 डिसेंबर : नूतन मराठातील वादाशी काडीचा संबंध नसतान��� आपल्यावर अतिशय संशयास्पद पद्धतीने निंभोरा पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेला गुन्हा हा गंभीर प्रकार असून या मागे कुणी तरी ‘कलाकार’ असल्याचा आरोप भाजप नेते आणि आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे. आज जी.एम. फाऊंडेशनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत विरोधकांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. 'तीन वर्षापूर्वीची घटना निंभोरा येथे गुन्ह्याच्या स्वरूपात दाखल होणे आश्‍चर्यकारक आहे. गेल्या वर्षी आपण मंत्री असताना अ‍ॅड. विजय भास्कर पाटील हे आपल्याला भेटले होते. अगदी आम्ही तीन-चार वेळेस एकत्र जेवण देखील केले आहे. यामुळे इतक्या स्वरूपाचा गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला ही बाब सर्व संशयास्पद आहे. यामुळे हायकोर्टात अपील दाखल केले असून यात कोर्टाने तपास करून मगच गुन्हा दाखल करावा असे निर्देश दिले आहेत. 7 जानेवारीपर्यंत न्यायालयाने दिलासा दिला आहे,' अशी माहिती गिरीश महाजन यांनी यावेळी दिली. या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी, असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. यात अगदी मोबाईलच्या लोकेशनसह सर्व सखोल चौकशी व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आजवर जळगाव जिल्ह्यात अशा स्वरूपाच्या घटना घडल्या नाहीत. अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण कधीही केले नाही. मात्र आता तीन वर्षानंतर गुन्हे दाखल करण्याची पद्धत चुकीची आहे. नूतन मराठा या संस्थेशी आमचे काहीही देणेघेणे नाही. मात्र यात आम्हाला अडकवण्यात आले असून यात पडद्यामागे कुणी तरी कलाकार असल्याचा संशय गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. अ‍ॅड. विजय भास्कर पाटील हे मध्यंतरी जेलमध्ये होते. त्यांच्यावर कलम-307 सारखा गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याकडे महाजन यांनी लक्ष वेधून घेतले. या प्रकरणी आपण पूर्ण खोलवर जाणार असून यातील सूत्रधाराला शोधून काढणार असल्याचा इशारा देखील गिरीश महाजन यांनी दिला. जिल्ह्यात सूडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. सत्ता येते आणि जाते. आज आपली सत्ता असली तरी उद्या स्थिती बदलू शकते असा सूचक इशारा देखील विरोधकांना दिला आहे.\nजळगाव : तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर गिरीश महाजन यांनी खोडून काढले सर्व आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/monsoon-update-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9A-2/", "date_download": "2021-07-29T21:38:22Z", "digest": "sha1:FXKYM2JYJONDOHQM7A5V5DFIOUSGQJRR", "length": 37045, "nlines": 320, "source_domain": "shasannama.in", "title": "Monsoon Update: राज्यात मान्सून वापसीचे संकेत, 3 दिवस पुण्यासह या जिल्ह्यात पावसाची शक्यता | Ahmednagar – शासननामा न्यूज - Shasannama News Monsoon Update: राज्यात मान्सून वापसीचे संकेत, 3 दिवस पुण्यासह या जिल्ह्यात पावसाची शक्यता | Ahmednagar – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nशासननामा न्यूज – Shasannama News\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री…\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी…\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती…\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”;…\nमदत नव्हे कर्तव्य; राज देशमुख मित्र परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदत\nचिकुनगुनिया, डेंग्यूचे उरुळीकरांवर सावट\nवीर धरणाचे सात दरवाजे उघडले; नीरा नदीला आला पुर\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nअटल अर्थसहाय्य योजना : २०१९ च्या संदर्भात कृषिपूरक सहकारी संस्था चालकांचे…\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nपुणे पिंपरी चिंचवडमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार का …पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय…\nछावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामघायतिडक पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी…\n‘त्या’ भन्नाट ट्विटनंतर पुणे पोलिसांचा आणखी एक षटकार, मनोज वाजपेयीसह नेटिझन्सकडून…\nस्थानिकांच्या धाडसामुळं चिमुकलीला जीवदान, वाहून जाणाऱ्या मुलीची अशी केली सुटका, पाहा…\nICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या…\nM S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं…\nCopa America : Live मॅचमध्ये मेस्सीच्या पायातून रक्ताची धार, तरी सामन्यात…\nVideo | राज कपूर यांच्या टीमशी मुकाबला, दिलीप कुमारांनी क्रिकेटच्या मैदानातही…\nIND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून…\nHome पुणे Monsoon Update: राज्यात मान्सून वापसीचे संकेत, 3 दिवस पुण्यासह या जिल्ह्यात पावसाची...\nMonsoon Update: राज्यात मान्सून वापसीचे संकेत, 3 दिवस पुण्यासह या जिल्ह्यात पावसाची शक्यता | Ahmednagar\nMonsoon Update: आज पुणेसह राज्यातील अनेक जिल्ह्यात तुरळक पावसाच���या सरी कोसळणार आहे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केला आहे.\nपुणे, 06 जुलै: मागील काही दिवसांपासून राज्यासह देशात मान्सून (Monsoon) काहीसा मंदावला आहे. दरम्यानच्या काळात केवळ बिहार राज्य वगळता अन्य राज्यात पावसानं दडी मारली आहे. 8 जुलै नंतर संपूर्ण देशात मान्सून पुन्हा सक्रीय होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसह देशात मान्सून वापसीचे संकेत मिळत आहेत. पुढील तीन दिवस राज्यात पावसाची स्थिती असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.\nआज पुणेसह राज्यातील अनेक जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी कोसळणार आहे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. आज पुण्यासह, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. याठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.\n8 जुलैला विदर्भात मुसळधार पाऊस\nविदर्भातून मान्सून गायब झाल्यानं तापमान वाढलं होतं. याठिकाणी सरासरी तापमानापेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आलं होतं. आता पुन्हा विदर्भातील तापमानाचा पारा घटला आहे. आज विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर दोन दिवसांनी म्हणजेच 8 जुलै रोजी विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 8 जुलै रोजी विदर्भात हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे हवामान तज्ज्ञांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nहेही वाचा-या लोकांना डेल्टा व्हेरियंटचा सर्वाधिक धोका; लसीच्या प्रभावाबाबत मोठा खुलासा\nआजपासून पुढील तीन दिवस राज्यात कोकण वगळता अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर 9 आणि 10 जुलै रोजी मात्र कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 10 जुलै रोजी दक्षिण कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून गायब झाल��ला मान्सून पुन्हा सक्रिय होत असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंता काहीशा दूर होणार आहेत.\nNext articleMask Wearing Initiative: बेजबाबदार नागरिकांना 'मास्क कुठेय' विचारणाऱ्या लहानग्याचा व्हिडीओ व्हायरल\nमदत नव्हे कर्तव्य; राज देशमुख मित्र परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदत\nचिकुनगुनिया, डेंग्यूचे उरुळीकरांवर सावट\nवीर धरणाचे सात दरवाजे उघडले; नीरा नदीला आला पुर\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतक���र आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\n नवोदित अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू; महिनाभरापूर्वी झालं होतं लग्न\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्��ी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.कारण परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी...\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nमुंबई : पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी...\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nमुंबई – अंधेरी उपनगरात आज एक चार मजली इमारत कोसळली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमाराला हा प्रकार घडला. त्यात जीवित हानी झाली नसली तरी सहा जण...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबी��� सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले – शासननामा न्यूज - Shasannama News on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले - coronavirus see latest updates m on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्य on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nखासगी शाळेच्या मनमानी \"फी\" पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट् on शिवसेनेचा …..हा आमदार भ���जपात जाणार\nशिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार – शासननामा न्यूज - Shasannama News on ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध – मा. आमदार नरेंद्र पवार\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/muktpeeth-article-rasik-mutha-192173", "date_download": "2021-07-29T23:03:48Z", "digest": "sha1:R4ZVMRC6GARMZ25UG7VKXGGELAEXZTBW", "length": 7775, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | द्विधा मन:स्थिती", "raw_content": "\nनसबंदीच्या शस्त्रक्रियेनंतरही ती महिला गर्भवती राहिली; पण या सर्व प्रकारामध्ये मी योग्य केले की अयोग्य केले एक कुटुंब, निष्पाप मुलाकरिता खोटे बोलावे लागले.\nनसबंदीच्या शस्त्रक्रियेनंतरही ती महिला गर्भवती राहिली; पण या सर्व प्रकारामध्ये मी योग्य केले की अयोग्य केले एक कुटुंब, निष्पाप मुलाकरिता खोटे बोलावे लागले.\nएमबीबीएस झाल्यानंतर १९७१ मध्ये माझी नेमणूक एका प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंबनियोजन अधिकारी म्हणून झाली. त्या काळी आम्ही पुरुष नसबंदीच्या शस्त्रक्रिया गावोगावी जाऊन करत असू. एकदा मी एका पुरुषाची नसबंदीची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर सहा-सात महिन्यांनंतर एका गुरुवारी बाजाराच्या दिवशी एक बाई माझ्या केबिनमध्ये आली व अद्वातद्वा बोलू लागली. माझ्याकडील सर्व रेकॉर्ड तपासून त्या पुरुषाची नसबंदी केल्याची खात्री केली. त्याच्या पत्नीला, त्या बाईला गर्भ राहिला होता. माझ्याकडून शक्‍यतो चूक होणार नव्हती. तरीपण मला खूप मानसिक दडपण आलं. काही वेळा नसबंदी फसू शकते. मी त्या बाईला विनंती केली की, तिने नवऱ्याला घेऊन आरोग्य केंद्रात यावे. त्याप्रमाणे ती बाई नवऱ्याला घेऊन आल्यानंतर त्या पुरुषाची आवश्‍यक तपासणी केली, तर माझ्याकडून झालेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. काय घडले असेल हे माझ्या लक्षात आले.\nत्यानंतर मी त्या बाईला माझ्या केबिनमध्ये बोलावले व तिला दरडावून खरी परिस्थिती विचारली. त्या बाईला पोलिसांना बोलावतो म्हणून दमही दिला. लगेच ती बाई पाया पडून लागली. गयावया करू लागली. आता माझ्यापुढे पेच निर्माण झाला. जर खरे सांगावे तर तिचा संसार मोडेल. तिचा नवरा कदाचित त्या बाईला जिवंतही ठेवणार नाही. शिवाय तिला आधी असलेल्या दोन मुलांचाही प्रश्‍न निर्माण होईल. माझ्यापुढे यक्ष प्रश्‍न उभा राहिला. खोटे बोलावे तर माझे वैद्यकीय ज्ञान चुकीचे ठरत होते. शेवटी सारासार विचार करून माझी प्रतिष्ठा, ज्ञान बाजूला ठेवून शस्त्रक्रियेमध्ये दोष राहिला असे त्या नवऱ्याला पटवले. त्या बाईचे बाळंतपण माझ्याच देखरेखीखाली केंद्रावर केले व त्यानंतर तिच्यावर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून तिला घरी पाठवली. या सर्व प्रकारामध्ये मी योग्य केले की अयोग्य केले एक कुटुंब, निष्पाप मुलांकरिता खोटे बोलावे लागले, त्यामुळे खंतावलो नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/05/blog-post44.html", "date_download": "2021-07-29T21:32:15Z", "digest": "sha1:Z3XAKJ6THG6NLGXFSK5I52PBLWEQKA5U", "length": 7218, "nlines": 61, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या पूर्व तयारीची बैठक", "raw_content": "\nHomeचंद्रपूरचंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या पूर्व तयारीची बैठक\nचंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या पूर्व तयारीची बैठक\nचंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 23 मेला होणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पडावी यासाठी मतमोजणीकरिता नियुक्त अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज दिनांक 17 मे 2019 रोजी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन भवनात घेण्यात आले.\nयावेळी जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संपत खलाटे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक घटकाचे सादरीकरण केले. सुरक्षा व्यवस्था, टपाली मतपत्रिकाची गणना, मतमोजणी व्यवस्था, व्हीव्हीपॅट मतमोजणी, मतमोजणी कक्ष संरचना, मतमोजणी कक्षात वावरतांना घ्यावयाची काळजी, निवडणूक निकाल प्रसिद्धी अशा विविध विषयांचे मार्गदर्शन केले.\nचंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी नेमून दिलेल्या मतमोजणी हॉलमध्ये 14टेबल राहणार आहे. प्रत्येक टेबलसाठी राजपत्रित दर्जाचे मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यक राहणार आहे. तसेच मतमोजणी सूक्ष्म निरीक्षणासाठी मतमोजणी प्रक्रियेची शुद्धता तपासण्याकरी��ा व मतमोजणीची नोंद घेऊन ते निवडणूक निरीक्षकाकडे सुपूर्द करण्यासाठी एक मतमोजणी सहाय्यक नियुक्त केला जाणार आहे. तसेच प्रत्येक हॉल करिता अतिरिक्त सूक्ष्म निरक्षक देण्यात येणार आहे. प्रत्येक फेरीतील किमान 2 कंट्रोल युनिटची रँडम तपासणी आयोगाचे निरीक्षक चाचणी पद्धतीने करू शकतात. तसेच निकाल अचूक असल्याबाबत पर्यवेक्षकाने भरलेला नमुना 17 सी भाग 2 च्या आकडेवारीशी तपासून अचूक असल्याची खात्री करतील. प्रत्येक फेरीचे निकालपत्र निवडणूक निर्णय अधिकारी सोबत तपासून समिक्षा करून घेतील जेणेकरून पुढे कोणत्याही पुनर्मोजणीसाठी वाव राहणार नाही. या सर्व बाबींची वेळोवेळी पारदर्शकता ठेवण्यात येणार आहे.\nप्रशिक्षणाचे वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी एस.भुवनेश्वरी, इतर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व मतमोजणीसाठी नियुक्त केलेले कर्मचारी उपस्थित होते.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-29T22:23:22Z", "digest": "sha1:KSCUDSEZJF33UG3H6HE6OJBZ7LJVZGWD", "length": 12245, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "मीन Archives - बहुजननामा", "raw_content": "\n18 जून राशीफळ : ‘या’ 5 राशीवाल्यांना होणार धनलाभ, नोकरी-व्यापारात प्रगतीचे संकेत, इतरांसाठी असा आहे शुक्रवार\nमेष horoscope 18 june 2021 | दिवस व्यस्ततेचा आहे. कायदेशीर वादात मधुरता ठेवा. आळसामुळे रखडलेल्या कामांकडे दुर्लक्ष करू नका. घरातील ...\n17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार\nमेष June 17 Horoscope | संमिश्र परिणामांचा दिवस आहे. ऑफिसमध्ये खुप काम असेल, घरासाठी वेळ देता येणार नाही. आई नाराज ...\n16 जून राशिफळ : ‘या’ 6 राशींसाठी दिवस खास, लाभ होईल, इतरांसाठी असा आहे बुधवार\nमेष horoscope 16 june 2021 : दिवस मध्यम फलदायक आहे. कामांना विलंब झाल्याने चिंता वाटेल, पण कामे होतील. रखडलेले पैस�� ...\n15 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे बदलणार नशीब, खिशात येईल पैसा, इतरांसाठी असा आहे मंगळवार\nमेष horoscope 15 june 2021 : दिवस उत्तम फलदायक आहे. आई-वडीलांच्या आशीर्वादाने सर्व कामे यशस्वी होतील. व्यापारासाठी प्रवास कराल, लाभ ...\n14 जून राशीफळ : आज पुष्ययोग, ‘या’ 7 राशींना होणार धनलाभ, इतरांसाठी असा आहे सोमवार\nमेष horoscope 14 june 2021 : दिवस धावपळ आणि व्यस्ततेचा आहे. प्रवास शक्यतो टाळा, आरोग्यात चढ-उतार होऊ शकतो, गर्दीची ठिकाणे ...\n12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार\nमेष horoscope 12 june 2021 | दिवस खुप चांगला आहे. व्यापार आणि नोकरीत मनाचे ऐकाल, लाभ होईल. दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल ...\n11 जून राशीफळ : आज मिथुन राशीत चंद्र, 5 राशींमध्ये आनंद, इतरांसाठी असा आहे शुक्रवार\nमेष horoscope 11 june 2021 : दिवस महत्वकांक्षेची पूर्तता करणारा आहे. व्यापारासाठी केलेला प्रवास लाभदायक ठरेल, पण प्रवासाची तयारी करा. ...\n10 जून राशिफळ : आज सूर्यग्रहण, या 5 राशीवाल्यांनी राहावे सावध, इतरांसाठी असा आहे गुरुवार\nमेष horoscope 10 june 2021 | दिवस चांगला आहे. पैशांची आवक होईल, आत्मविश्वास मजबूत होईल. रखडलेली कामे पूर्ण कराल. कामासाठी ...\n9 जून राशीफळ : ‘या’ 5 राशींना होणार धनलाभ, ग्रह-नक्षत्राची मिळेल पूर्ण साथ, इतरांसाठी असा आहे बुधवार\nमेष horoscope 09 june 2021 : दिवस संमिश्र आहे. चंचलता असेल, व्यापारातील कामे आणि निर्णयाकडे दुर्लक्ष झाल्याने नुकसान होऊ शकते. ...\n7 जून राशीफळ : आज मेष राशीत चंद्र, ‘या’ 4 राशींसाठी उघडतील प्रगतीचे नवे मार्ग, इतरांसाठी असा आहे सोमवार\nमेष horoscope 07 june 2021 : व्यस्तता आणि धावपळीचा दिवस आहे. कामे पूर्ण करण्यासाठी दिवसभर धावपळ करावी लागेल. संततीच्या शिक्षणासाठी ...\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये चोरी, चोरट्यांचा लाखो रुपयांवर डल्ला\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यात (Pune Crime) घरफोडीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. पुणे (Pune Crime) शहरातील मार्केटयार्ड (Marketyard) परिसरात...\nPavana Dam | पवना धरणातून 3,500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nPM Modi | PM मोदींची मोठी घोषणा मराठीसह ‘या’ 5 भाषांमध्ये करता येणार इंजिनिअरिंग\nPolice Suspended | पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण\n ‘ऑनलाइन क्लास’ मुलांसाठी अतिशय धोकादायक, शरीरासह मेंदूवर सुद्धा होतो�� वाईट परिणाम, जाणून घ्या\nWeather Update | आगामी 4 दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात मुसळधार पावसाचा इशारा\nPM Modi | ‘नवीन शिक्षण धोरण कोणत्याही दबावापासून मुक्त, विद्यार्थी काय शिकणारे हे फक्त संस्था ठरवू शकत नाही’ – पीएम मोदी\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 304 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी\nPMRDA |PMRDA विकास आराखड्याचे प्रारूप मान्य, नागरिकांच्या सुचना व हरकती मागविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n18 जून राशीफळ : ‘या’ 5 राशीवाल्यांना होणार धनलाभ, नोकरी-व्यापारात प्रगतीचे संकेत, इतरांसाठी असा आहे शुक्रवार\nMaharashtra Unlock | राज्यातील 14 जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता, यादी मुख्यमंत्र्यांकडे सादर\nPune-Bangalore Highway | शुक्रवारपासून बंद असलेली पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक आज सुरु होण्याची शक्यता\nPMAY | पीएम आवास योजनेत मिळू शकते आणखी एक मोठी सुविधा, होईल फायदा; जाणून घ्या याबाबत सर्वकाही\nPune Police | पुण्यातील पोलिस निरीक्षकानं इंटेरिअर डेकोरेटरच्या कानाखाली पिस्तुल लावल्यानं प्रचंड खळबळ; समर्थ पोलिस ठाण्यात ‘नोंद’\nPimpri Crime | ‘तुला माझ्याबरोबर एक रात्र यावे लागेल’ भोसरी पोलिस ठाण्याच्या आवारातच महिलेकडे शरीर सुखाची मागणी\nMumbai High Court | शिवसेना खासदार संजय राऊतांवर छळवणुकीचा आरोप करणाऱ्या महिलेला हायकोर्टाकडून ‘दिलासा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/former-cricketer-and-up-minister-chetan-chaihan-dies-due-to-corona-virus-127623180.html", "date_download": "2021-07-29T22:07:27Z", "digest": "sha1:SKGXHR2UAQM5SKDOM7APSLDTIIFUUZNE", "length": 4845, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Former cricketer and UP minister Chetan Chaihan dies due to corona virus | माजी क्रिकेटपटू चेतन चाैहान यांचे निधन, उत्तर प्रदेशात काेराेनामुळे मृत्युमुखी पडलेले दुसरे मंत्री - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोनाचा कहर:माजी क्रिकेटपटू चेतन चाैहान यांचे निधन, उत्तर प्रदेशात काेराेनामुळे मृत्युमुखी पडलेले दुसरे मंत्��ी\nनवी दिल्ली/ लखनऊएका वर्षापूर्वी\nगावसकरसोबत सलामीला 10 वेळा शतकी भागीदारी\nमाजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांचे निधन झाले. कोरोना संसर्गानंतर १२ जुलैपासून येथील रुग्णालयात त्यांना दाखल केले होते. या दरम्यान, मूत्रपिंडात संसर्ग वाढला आणि त्यांना हरियाणातील गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांना ३६ तास जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. अर्जुन पुरस्काराने सन्मानित चौहान १९९१ ते १९९८ पर्यंत खासदार होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते यूपी सरकारमध्ये सैनिक कल्याण, होमगार्ड्‌स, राज्य सुरक्षा दल आणि नागरी सुरक्षा मंत्री होते. त्यांनी टीम इंडियासाठी १९६९ ते १९७८ दरम्यान ४० कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्यांनी ३१.५७ च्या सरासरीने २०८४ धावा काढल्या. त्यांची ९७ धावांची सर्वोत्कृष्ट खेळी ठरली. ७ एकदिवसीय सामन्यांत १५३ धावा काढल्या. चौहान कोरोनामुळे निधन झालेले राज्यातील दुसरे मंत्री आहेत.\nगावसकरसोबत सलामीला १० वेळा शतकी भागीदारी\n७३ वर्षीय चौहान यांनी सलामीचे फलंदाज म्हणून सुनील गावसकरसोबत फलंदाजी केली. दोघांची जोडी बरीच यशस्वी ठरली. दोघांनी १९७० च्या दशकात १० वेळा शतकी भागीदारी केली आणि मिळून तीन हजारांहून अधिक धावा चोपल्या. चौहान यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली आणि महाराष्ट्राकडून खेळताना बऱ्याच धावा काढल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dnyanpravahnews.com/archives/tag/rajendra-raut-mla", "date_download": "2021-07-29T21:09:57Z", "digest": "sha1:UMJSZHVPL4XI4LGEQJQMMRSPDUDNRI3B", "length": 2497, "nlines": 60, "source_domain": "dnyanpravahnews.com", "title": "Rajendra Raut MLA – ज्ञान प्रवाह", "raw_content": "\nतर नाईलाजाने कुर्डूवाडीतुन बार्शीचे पाणी अडवावे लागेल – हर्षल बागल\nआ.राऊत यांची संकटकाळात रुग्णांना अडवायची भाषा अयोग्य कुर्डूवाडी / राहुल धोका -बार्शी शहरात 80 टक्के रुग्ण बाहेरचे आहेत .बार्शीला होणारा…\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/indian-chinese-troops-scuffle-video-viral-on-social-media-mhrd-460330.html", "date_download": "2021-07-29T21:02:25Z", "digest": "sha1:HUOU4S5ZQGDRATIHMWXK7JKNVVNORPLS", "length": 6348, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सीमा पार करणाऱ्या चिनी सैनिकांची भारतीय जवानांनी केली धुलाई, VIDEO व्हायरल– News18 Lokmat", "raw_content": "\nसीमा पार करणाऱ्या चिनी सैनिकांची भारतीय जवानांनी केली धुलाई, VIDEO व्हायरल\nसीमा पार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या पीएलएच्या जवानांची भारतीय जवानांनी जोरदार धुलाई केली आणि त्यांना परत जाण्यासाठी भाग पाडलं.\nसीमा पार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या पीएलएच्या जवानांची भारतीय जवानांनी जोरदार धुलाई केली आणि त्यांना परत जाण्यासाठी भाग पाडलं.\nनवी दिल्ली, 23 जून : भारत आणि चीनमधील नियंत्रण रेषेवरील संघर्ष आणि पूर्व लडाखमध्ये हिंसाचारानंतर एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दोन्ही देशांमधले सैनिक धक्काबुक्की करताना दिसत आहेत. सीमा पार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या पीएलएच्या जवानांची भारतीय जवानांनी जोरदार धुलाई केली आणि त्यांना परत जाण्यासाठी भाग पाडलं. मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ नेमका कोणत्या तारखेचा आहे हे समजू शकलेलं नाही. पण अलीकडेच हा व्हिडिओ शूट केल्याची माहिती समोर येत आहे. कारण सर्व सैनिकांनी मास्क वापरलं आहे. हा व्हिडिओ सिक्कीममधील नाकुलाचा असल्याचा दावा केला जात आहे. तर या 5 मिनिटांच्या व्हिडिओची वेळ व ठिकाणाची कोणतीही पुष्टी लष्कराकडून अद्याप करण्यात आलेली नाही. दरम्यान, हा व्हिडिओ 9 मेच्या चकमकीचा नाही आहे. त्यावेळी भारत आणि चीनमधील 150 सैनिक आपसात भिडले होते आणि यात 11 सैनिक जखमी झाले. या व्हिडिओमध्ये सुमारे 25 भारतीय आणि चिनी सैनिक दिसत आहेत. एकमेकांमध्ये धक्काबुक्की सुरू असल्याचं दिसत आहे. काही चिनी सैनिकांनी हात उचलण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर भारतीयांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला.\nभारतीय आणि चिनी सैनिकांमधील चकमकीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेल्या महिन्यात सैनिकांमधील हिंसक भांडणं दाखवणारा एक व्हिडिओदेखील समोर आला होता, परंतु हा व्हिडिओ खरा नसल्याचं सैन्यानं म्हटलं होतं. संपादन - रेणुका धायबर\nसीमा पार करणाऱ्या चिनी सैनिकांची भारतीय जवानांनी केली धुलाई, VIDEO व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pimpri-chinchawad-news/", "date_download": "2021-07-29T20:51:28Z", "digest": "sha1:CND6OGF4MBEL3EGYPWYC77VYQYPX6URK", "length": 10003, "nlines": 97, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri chinchawad news Archives - MPCNEWS", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड :रहाटणीत क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले यांची पुण्यतिथी आणि संविधान जागर सप्ताह…\nएमपीसी न्यूज - क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त रहाटणी मध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने संविधान जागर सप्ताह घेण्यात आला. यावेळी श्री शिव छत्रपती महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार…\nPimpri – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सफाई कामगारांना सूट्टीचा मेहनताना नाही –…\nएमपीसी न्यूज - शहर स्वच्छतेसाठी घाणीत उतरून साफसफाई करणारे पिंपरी - चिंचवड महापालिकेचे सफाई कामगार सूट्टीच्या अतिरिक्त मेहनतान्यापासून वंचित आहेत. शहर स्वच्छतेवर करोडो रुपयांचा चुराडा करणा-या 'श्रीमंत' महापालिकेला सफाई कामगारांना ओव्हरटाईम…\nPimpri: ….तर ‘पीएमपीएल’ बरखास्तच करा; स्थायी समिती सदस्यांचा संताप\nएमपीसी न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) कंपनीला पिंपरी-चिंचवड महापालिका 40 टक्के हिस्सा देते. दरवर्षी पालिका तिजोरीतून कोट्यवधी रुपये देऊनही शहरातील बससेवेमध्ये कोणतीही सुधारणा होत नाही. शहरातील पीएमपीएमएलच्या तक्रारी…\nPimpri: राहण्यायोग्य शहरात औद्योगिकनगरी पिछाडीवर; सत्ताधा-यांनी अधिका-यांवर फोडले खापर\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात उपलब्ध असलेल्या विविध सुविधांची माहिती भरताना विमानतळ व नियंत्रण कक्ष या सुविधांची माहितीच अधिका-यांकडून भरली गेली नाही. परिणामी, 15 गुण कमी झाल्यानेच, रहाण्यायोग्य असलेल्या शहरांच्या केलेल्या पाहणीत…\nPimpri: पाणी प्रश्न, स्मार्ट सिटीची कामे, बैलगाडा शर्यतीचा प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य –…\nएमपीसी न्यूज - शहराची लोकसंख्या दिवसें-दिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. बाधित नागरिकांवर कोणताही अन्याय होऊ दिला…\nPimpri : संग्राम तावडे यांची सेवादलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड\nएमपीसी न्यूज - निष्ठा, सेवा, त्याग, अनुशासन या सेवादलाच्या मुल्यांची जपवणूक करीत कायम कॉंग्रेसचे व���चार सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्य करणा-या संग्राम तावडे यांना कॉग्रेसने चांगल्या पदावर काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे शहर…\nPimpri : बाप्पांच्या आगमनाची तयारी जोरात\nएमपीसी न्यूज - गणरायांच्या आगमनाला अवघ्या तीन आठवड्याचा काळ राहिला असून अनेक गणपती कारखान्यांमध्ये गणरायाच्या मुर्ती आकारास येऊ लागल्या आहेत. बाप्पाच्या मूर्तीवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यासोबतच मूर्तीचे डोळे, दागिने आदी रंगरंगोटीची कामे…\nPimpri: समस्या सोडविण्यासाठी आता नागरिकांना पोलीस ठाण्यात पाठविणार – दत्ता साने\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांच्या पाणीपुरवठ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला. त्यामुळे आम्ही कार्यालयात बसणार असून समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना आता पोलीस ठाण्यात…\nPimpri : आषाढातील शेवटचा रविवार, खवय्यांचा मटन चिकनवर ताव\nएमपीसी न्यूज - गटारी आमावस्या एका आठवड्यावर आली आहे. आषाढ महिन्यातील आज शेवटचा रविवार असल्याने सकाळ पासून शहरातील चिकन - मटनच्या दुकानात रांगा लागल्या होत्या. श्रावण सुरु होत असल्याने त्यापूर्वी नॉनव्हेज पदार्थ खाण्यासाठी खवय्याची चढाओढ…\nNigdi : भक्ती शक्ती चौकातील झेंडा फडकविण्यास भाजप असमर्थ असेल तर शिवसेना झेंडा फडकविणार –…\nएमपीसी न्यूज - निगडी मधील भक्ती शक्ती चौकात देशातील सर्वात उंच झेंडा उभारण्यात आला आहे. मात्र हा झेंडा केवळ उभा केला. तो फडकावत ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी सपशेल अपयशी ठरले आहे. झेंडा उभारल्यापासून सलग एक महिना झेंडा कधीच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.info-about.ru/1/148/home.html", "date_download": "2021-07-29T21:54:11Z", "digest": "sha1:BREQZPELPXCOQ2H27AG3T3NXBWEX3XES", "length": 51883, "nlines": 361, "source_domain": "mr.info-about.ru", "title": "Free online encyclopedia. Did you know? page 148", "raw_content": "\nश्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००९\nश्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१४\n२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६\nमन्सूर अली खान पटौदी\nजवाहरलाल नेहरू मैदान, दिल्ली\nडॉ. भीमराव आंबेडकर मैदान, विजापूर\nकोका-कोला चषक (श्रीलंका), २००१\nभारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००५-०६\nभारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१६\nभारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००१\nभारतीय क्रिकेट ���ंघाचा श्रीलंका दौरा, २०१७\n२००९ इंडियन प्रीमियर लीग\n२०१२ इंडियन प्रीमियर लीग\n२०१३ इंडियन प्रीमियर लीग\n२०१४ इंडियन प्रीमियर लीग\n२०१६ इंडियन प्रीमियर लीग\n२०१७ इंडियन प्रीमियर लीग\n२०१८ इंडियन प्रीमियर लीग\nश्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २०१६\nश्रीलंका वि पाकिस्तान, संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २०१७–१८\nआयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता, २०१२\n२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२\n२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता\n२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा\n२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक संघ\n२०१० फिफा विश्वचषक पात्रताफेरी (कॅफ)\nयुएफा यूरो २०१२ अंतिम सामना\nयुएफा यूरो २०१२ मानांकन\nयुएफा यूरो २०१२ सांख्यिकी\nयुएफा यूरो २०१२ स्पर्धा कार्यक्रम\nयुएफा यूरो २०१२ शिस्तभंग माहिती\nक्रीडा क्रिकेट फुटबॉल चित्रकथा दूरचित्रवाहिनी पर्यटन पाककला इंटरनेट रेडियो चित्रपट बॉलीवूड नृत्य संगीत व्यंगचित्र काव्य शिल्पकला नाटक इतिहास कालमापन संस्कृती देशानुसार इतिहास युद्ध महायुद्धे साम्राज्ये समाजशास्त्र भूगोल कला आणि संस्कृती विश्वास अभियांत्रिकी विज्ञान आरोग्य मनोरंजन पर्यावरण व्यक्ती आणि वल्ली साहित्य भाषा\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१७\nऑगस्ट आणि सप्टेंबर २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाने दोन कसोटी सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. २०११ नंतर हा ऑस्ट्रेलियाचा पहिलाच बांगलादेश दौरा होता. बांगलादेशने पहिल्या कसोटीत २० धावांनी विजय मिळवला, हा त्यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिलाच कसोटी वि ...\nऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००९\nऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने ७ एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑक्टोबर २५ इ.स. २००९ ते नोव्हेंबर ११ इ.स. २००९ असा भारताचा दौरा केला. रिकी पॉंटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने ही मालिका ४-२ अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने वडोदरा येथील पहिला सामना जिंकुन मालि ...\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००१\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ फेब्रुवारी ते एप्रिल २००१ दरम्यान ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या प्रदीर्घ दौर्‍यावर आला होता. ह्या सामन्यांशिवाय ऑस्ट्रेलिया संघ ४ अतिरिक्त सामने सुद्धा खेळला.\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २���०४\n२००४-०५ च्या मोसमात ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौर्‍यावर आला होता. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २००४ दरम्यान खेळवल्या गेलेल्या ४-कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारतावर २-१ असा विजय मिळवला. १९६९ च्या दौर्‍यानंतर ऑस्ट्रेलियाचा भारतावर भारतातील ...\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ १ ते २४ ऑक्टोबर २०१० दरम्यान भारताच्या दौर्‍यावर आला होता. ह्या दौर्‍यावर उभय संघांदरम्यान २-कसोटी सामने आणि ३-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली.\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१३-१४\n१० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१३ दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ १ ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामना व ७ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय दौयावर आला. पाठीच्या दुखण्यामुळे मायकेल क्लार्क ऐवजी कॅलम फर्ग्युसनची तर जॉर्ज बेली याच ...\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७\nचार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ मार्च २०१७ मध्ये भारत दौर्‍यावर आला होता. भारताने मालिकेमध्ये २-१ असा विजय मिळवला. ह्या मालिकाविजयासह, भारताने सर्व कसोटी खेळणार्‍या देशांविरुद्ध एकाचवेळी मालिकाविजय साकारण्याचा पराक्रम के ...\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८\nसप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१७, मध्ये पाच एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सप्टेंबर २०१७ मध्ये सर्व सामन्यांच्या तारखा जाहीर केल्या. एकदिवसीय मालिकेप ...\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१६\nऑस्ट्रेलियाचा क्रिकट संघ १८ जुलै ते ९ सप्टेंबर दरम्यान ३-कसोटी, ५-एकदिवसीय, २-टी२० आणि एक प्रथमश्रेणी सराव सामना खेळण्यासाठी श्रीलंकेच्या दौर्‍यावर आला होता. कसोटी मालिका वॉर्न-मुरलीधरन ट्रॉफीसाठी खेळवली गेली, ज्यामध्ये श्रीलंकेने ३-० असा विजय मि ...\nबेन कटिंग जन्म ३० जानेवारी १९८७ हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे. हा अष्टपैलू खेडाळूंमध्ये गणला जातो. श्रीलंकेमध्ये २००६ च्या अंडर -१९ क्रिकेट विश्वचषकात कटिंगने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. २००७ ते २०१८ दरम्यान क्वीन्सलँडकडून प्रथम श्रेणी क्रिक ...\nटिमोथी डेव्हिड टिम पेन हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. पेनने १३ जुलै, २०१० रोजी पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नोव्हेंर २०११मध्ये बोटाला दुखापत झाल्याने तो संघाबाहेर पडला. त्यांनतर ऑस्ट्रेलियाच्या ७ ...\nरिकी थॉमस पॉंटिंग हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आणि माजी कर्णधार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारा हा खेळाडू स्लिप आणि फलंदाजाजवळच्या जागांमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही होता. ऑस्ट्रेलियाच्या घरगुती स्पर्धांमध्ये तो टास्मानियन टायगर्सकडून, बिग बॅ ...\nजॉर्ज जॉन बेली हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. याने एकदिवसीय तसेच टी२० सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्वही केले आहे. हा तास्मानिया क्रिकेट संघाकडून शेफील्ड शील्ड सामने खेळतो. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत बेली चेन् ...\nब्रेट ली हा एक माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. ली ला जगातील सर्वात जलद गोलंदाजापैकी एक मानले जाते. पदार्पणा नंतर सातत्याने २ वर्ष त्याने गोलंदाजी सरासरी २० चेंडू पेक्षा कमी ठेवली. ली उत्तम क्षेत्ररक्षक तसेच चांगला लोवर ऑर्डर फलंदाज आहे. कसोट ...\nस्टीव वॉ हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आहे. वॉ अलिकडच्या काळातील अत्यंत यशस्वी कर्णधार आहे. ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम स्टीव्ह वॉच्या नावावर आहे. स्टीवचा जुळा भाऊ मार्क हाही ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे.\nअर्नेस्ट जोन्स किंवा अर्नी जोन्स हे ऑस्ट्रेलियन खेळाडू होते. ते कसोटी क्रिकेट आणि ऑस्ट्रेलियन रुल्स फुटबॉल खेळत होते. जोन्स हे १९ टेस्टमध्ये १८९४ ते १९०२ या दरम्यान खेळले आणि त्यांनी पोर्ट एडीलेड, नॉर्थ ॲडेलेड आणि दक्षिण ॲडीलेड फुटबॉल क्लबचे प्रत ...\nव्हिक्टर थॉमस ट्रंपर हा ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. त्याने इ.स. १८९९ साली इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. इ.स. १९१२ सालापर्यंतच्या कारकिर्दीत ४८ कसोटी सामन्यांतून ३ ...\nनिकोलस जेम्स मॅडिन्सन हा एक ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आहे. तो डावखोरा सलामीवीर असून ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमधील न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज आणि केएफसी टी२० बिग बॅश ली�� मध्ये सिडनी सिक्सर्स ह्या संघाकडून खेळतो.\nसर डॉन ब्रॅडमन हे ऑस्ट्रेलियन खेळाडू कसोटी क्रिकेटच्या इतिहासातले सर्वश्रेष्ठ फलंदाज मानले जातात. ९९.९४ या सरासरीने त्यांनी ५२ सामन्यांमध्ये ६९९६ धावा काढल्या.त्यांना the don म्हणून ओळखले जाते.\nफिलिप जोएल ह्यूज, लेखनभेद - फिल ह्युजेस - हा एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू होता. डाव्या हाताने फलंदाजी करणार्‍या ह्यूजने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाकडून खेळताना २६ कसोटी सामन्यांमध्ये १,५३५ धावा तर २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८२६ धावा काढल्या होत्या. २५ न ...\nकार्लटन मिड त्रिकोणी मालिका, २०१५\n१६ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१५ दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड यांचा सहभाग असलेली त्रिकोणी मालिका पार पडली. या मालिकेचे नाव कार्लटन मिड त्रिकोणी मालिका असे आहे. प्रत्येक संघाचे इतर संघांशी दोन-दोन सामने व गुणांनुसार पहिल् ...\nभारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१\nभारत क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०२० - जानेवारी २०२१ दरम्यान ४ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका ही २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळवली ...\nभारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९९-२०००\nभारतीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९९ ते जानेवारी २००० दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ह्या दौर्‍यामध्ये भारत ४-सराव सामने खेळला आणि उभय संघांमध्ये ३-कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर चषक मालिका पार पडली. ह्या मालिकेसह ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदा ...\nभारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००३-०४\nभारतीय संघ २५ नोव्हेंबर २००३ ते ८ फेब्रुवारी २००४ दरम्यान ४-कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेला होता. मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली, तर २ सामने अनिर्णित राहिले.\nभारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१४-१५\nभारतीय क्रिकेट संघाच्या २४ नोव्हेंबर, २०१४ ते १० जानेवारी, २०१५ दरम्यान चाललेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये ४ कसोटी सामने आणि दोन प्रथमवर्गीय सामने खेळवण्यात आले. कसोटी सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया आणि भारतासह इंग्लंडचा संघ कार्लटन मिड त्रिकोणी मालिकेम ...\nभारतीय क्रिकेट संघा���ा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१५-१६\nदिनांक १२ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा आयोजित करण्यात आला. या दौर्‍यावर पाच एकदिवसीय सामने व तीन २०-२० सामने खेळविले गेले. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका ४-१ अशी जिंकली. ह्या एकदिवसीय मालिकेमध्ये फलंदाजांन ...\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१७\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाने १-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी जून आणि जुलै २०१७ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला. सुरवातीच्या वेळापत्रकानुसार, दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने होणार होते. जानेवारी २००२ नंतर हा झिम्बाब्वेचा पहिलाच श्रीलंका दौ ...\nअब्राहम बेंजामिन डि व्हिलियर्स हा दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे हा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघांचा संघनायकही होता याच्या नावावर फलंदाजीतील असंख्य विक्रम आहेत यात एकदिवसीय सामन्यांतील सर्वात जलद ५०, १०० आणि १५० धाव ...\nरोलॉफ व्हान देर मर्व\nरोलॉफ व्हान देर मर्व हा दक्षिण आफ्रिकाकडून खेळलेला आणि आता नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.\nन्यू झीलँड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६\nन्यूझीलंड क्रिकेट संघाने १९ ते ३१ ऑगस्ट २०१६ दरम्यान २-कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला कोपराला झालेल्या दुखापतीमुळे ए.बी. डी व्हिलियर्स ऐवजी फाफ डू प्लेसीने कर्णधार पदाची धूरा सांभाळली. डर्बन येथील पहिली कसोटी ही दक्षिण आ ...\nभारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००१-०२\nभारतीय क्रिकेट संघाने १ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर २००१ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. ह्या दौर्‍यावर ३-कसोटी सामन्यांच्या मालिका तसेच यजमान दक्षिण आफ्रिका, भारत आणि केनिया दरम्यान त्रिकोणी मालिका खेळविली गेली. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० ...\nन्यू झीलँड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००३-०४\nन्यूझीलंड क्रिकेट संघ २६ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर २००३ दरम्यान भारताच्या दौर्‍यावर आला होता. ह्या दौर्‍यावर उभय संघांदरम्यानन २-कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली. तसेच न्यूझीलंड आणि भारताशिवाय ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेली टीव्हीएस चषक त्रिकोणी म ...\nन्यू झीलँड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०\n४ नोव्हेंबर ते १० डिस��ंबर २०१० दरम्यान न्यूझीलंड क्रिकेट संघ भारताच्या दौर्‍यावर ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी आला होता. कसोटी मालिकेत भारताने १-० असा विजय मिळवला, २ कसोटी सामने अनिर्णितावस्थेत संपले. एकदिवसीय मालिकेमध्ये भारताने ...\nन्यू झीलँड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७\nन्यूझीलंड क्रिकेट संघ सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१६ दरम्यान ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका भारताने ३-० अशी जिंकली तर शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा दणदणीत पराभव करुन एकदिवसीय मालिका ३-२ अशी खिशा ...\nन्यूझीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७–१८\nन्यूझीलंड क्रिकेट संघ २२ ऑक्टोबर २०१७ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ३ एकदिवसीय आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी भारतच्या दौऱ्यावर आला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळने दौऱ्याची अधिकृत घोषणा सप्टेंबर २०१७ ला केली. २५ सप्टेंबरला न ...\n२०१७ आयर्लंड त्रिकोणी मालिका\n२०१७ आयर्लंड त्रिकोणी मालिका ही मे २०१७ मध्ये आयर्लंड येथे खेळवली गेलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मालिका होती. सदर मालिका आयर्लंड, बांगलादेश न्यूझीलंड ह्या देशांदरम्यान खेळवली गेली. जून २०१७ मध्ये इंग्लंड आणि वेल्स येथे होणार्‍या २०१७ आय.सी ...\n एक्स्ट्रा नॉर्दर्न नाइट्स न्यू झीलँड मधील प्रथम श्रेणी क्रिकेट संघ आहे. हा संघ न्यू झीलँडच्या ओकलंड सोडून उरलेल्या उत्तर द्वीपाचे प्रतिनिधित्व करतो.\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१७\nपाकिस्तान क्रिकेट संघ जुलै २०१७ मध्ये दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एक ट्वेंटी-२० सामना खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा करणार होता. मार्च २०१७ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून पाकिस्तानमध्ये दोन ट्वेंटी-२० सामने खेळण्यास ...\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २०१६\nपाकिस्तान क्रिकेट संघाने ३ जुलै ते ७ सप्टेंबर २०१६ दरम्यान इंग्लंड आणि आयर्लंड दौरा केला. या दौऱ्यावर इंग्लंडविरूद्ध ४-कसोटी, ५-एकदिवसीय आणि १-टी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली. त्याशिवाय कसोटी मालिकेआधी सॉमरसेट आणि ससेक्सविरूद्ध ३-दिवसीय कसोटी ...\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८६-८७\nपाकिस्तान क्रिकेट संघ १८ ज���नेवारी ते २६ मार्च १९८७ दरम्यान भारताच्या दौर्‍यावर आला होता. दौर्‍यावर उभय संघांदरम्यान ५-कसोटी आणि ६-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली. त्याशिवाय पाकिस्तानी संघ ५ सराव सामन्यांमध्ये सुद्धा सहभागी झाला होता.\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९८-९९\nपाकिस्तान क्रिकेट संघ २३ जानेवारी ते ४ एप्रिल दरम्यान भारताच्या दौर्‍यावर आला होता. दौर्‍यावर उभय संघांदरम्यान २-कसोटी सामन्यांची मालिका आणि त्यानंतर श्रीलंकेचा सहभाग असलेली पेप्सी चषक त्रिकोणी मालिका खेळवली गेली. सुरवातीला ३-कसोटी सामन्यांची माल ...\nवेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २०१६-१७\nसप्टेंबर ते नोव्हेंबर २०१६ दरम्यान वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने पाकिस्तान विरुद्ध संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. सदर दौर्‍यावर तीन टी२०, तीन एकदिवसीय आणि तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली. कसोटी मालिकेमधील एक कसोटी सामना दिवस/रात्र खेळवण्या ...\nबांगलादेश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७\nफेब्रुवारी २०१७ मध्ये बांगलादेश क्रिकेट संघ भारताच्या दौर्‍यावर एका कसोटी सामना आला होता. हा बांगलादेशचा पाहिलाच भारत दौरा. याआधी हा दौरा ऑगस्ट २०१६ मध्ये आयोजित केला गेला होता, परंतू भारतीय क्रिकेट नियामक मंडळ केलेल्या इतर आयोजनांमुळे, बांगलादेश ...\nबांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१६-१७\nबांगलादेश क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल २०१७ दरम्यान श्रीलंका दौरा केला. दौर्‍यावर २-कसोटी, ३-एकदिवसीय आणि २-आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली. दौर्‍यावरील दुसरा कसोटी सामना हा बांगलादेशचा १००वा कसोटी सामना होता. दौर्‍यावर कसोटी ...\nतैजुल इस्लाम हा बांगलादेश क्रिकेट संघाकडून कसोटी आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेटपटू आहे. डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाजी करणारा, तैजुल इस्लाम २०१३-१४च्या स्थानिक मोसमातील जबरदस्त कामगिरीच्या जोरावर बांगलादेश अ संघात निवडल ...\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९६-९७\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने १७ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर १९९६ दरम्यान भारताचा दौरा केला. दौर्‍याची सुरवात भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांचा समावेश असलेल्या टायटन चषक त्रिकोणी मालिकेने झाली. त्यानंतर उभय संघांदरम्यान ३-कसोटी आणि १-एकदि ...\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०\nदक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ फेब्रुवारी २०१० मध्ये २-कसोटी सामने आणि ३-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला होता. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला.\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१५\nदक्षिण आफ्रिकेचा संघ २९ सप्टेंबर ते ७ डिसेंबर २०१५ दरम्यान भारताच्या प्रदीर्घ दौर्‍यावर आला. या दौर्‍यामध्ये ४ कसोटी सामने, ५ एकदिवसीय सामने आणि ३ टी२० सामन्यांचा समावेश होता. या दौर्‍यामध्ये प्रथमच उभय संघा दरम्यान ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळव ...\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१४\nऑक्टोबर २०१४ मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने भारताचा दौरा केला. सदर दौर्‍यात सुरुवातीला तीन कसोटी सामने, पाच एकदिवसीय सामने आणि एक ट्वेंटी२० सामना असे आयोजन करण्यात आले होते. तिसरा एकदिवसीय सामना हुडहुड चक्रीवादळामुळे रद्द झाल्यानंतर मालिका चार ...\nश्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००५\nऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर २००५ मध्ये श्रीलंकेचा संघ भारताच्या दौर्‍यावर आला होता. दौरा दोन भागात विभागला गेला होता कारण एकदिवसीय मालिका आणि डिसेंबरमधील कसोटी मालिकेदरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ एकदिवसीय मालिकेसाठी भारतात आला होता. एकदिवसीय मा ...\nश्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००९\nश्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१४\n२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६\nमन्सूर अली खान पटौदी\nजवाहरलाल नेहरू मैदान, दिल्ली\nडॉ. भीमराव आंबेडकर मैदान, विजापूर\nकोका-कोला चषक (श्रीलंका), २००१\nभारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, ..\nभारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौर ..\nभारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, ..\nभारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, ..\n२००९ इंडियन प्रीमियर लीग\n२०१२ इंडियन प्रीमियर लीग\n२०१३ इंडियन प्रीमियर लीग\n२०१४ इंडियन प्रीमियर लीग\n२०१६ इंडियन प्रीमियर लीग\n२०१७ इंडियन प्रीमियर लीग\n२०१८ इंडियन प्रीमियर लीग\nश्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आ ..\nश्रीलंका वि पाकिस्तान, संयुक्त अरब अम ..\nआयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता, २०१२\n२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२\n२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता\n२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स ..\n२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक ..\n२०१० फिफा विश्वचषक पात्रताफेरी (कॅफ)\nयुएफा यूरो २०१२ अंतिम सामना\nयुएफा यूरो २०१२ मानांकन\nयुएफा यूरो २०१२ सांख्यिकी\nयुएफा यूरो २०१२ स्पर्धा कार्यक्रम\nयुएफा यूरो २०१२ शिस्तभंग माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://wrd.maharashtra.gov.in/Site/ViewPDFList?doctype=PVmwTRuRq3NAiQ0XAb_K8eWPADUZmvE61F167ysC87eZDtV9pFU6meXMRxGojgpqeWjDg_fwaU/of_zKvi6OWn5BTxyd7MJcwPTsg_PsDKQ=", "date_download": "2021-07-29T21:41:04Z", "digest": "sha1:SOR5F33P4PHLI4KI7SCQA4HPQKR2KAYS", "length": 18136, "nlines": 277, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "VIDC - Circulars and Letters- जलसंपदा विभाग, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nछायाचित्र आणि व्हिडिओ गॅलरी\nमहाराष्ट्रातील सहभागी सिंचन व्यवस्थापनाचे पुनरुज्जीवन\nई - कार्यशाळा सादरीकरण संग्रह\nपाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण\nई - सेवा पुस्तक\nअपयशातून शिकवण व नाविन्यपूर्ण संकल्पना\nवेबिनार मालिका - १८ ते २३ जानेवारी २०२१\nआंतरराज्य जल विवाद अधिनियम 1956\nगोदावरी पाणी तंटा लवाद\nकृष्णा पाणी तंटा लवाद\nनर्मदा पाणी तंटा लवाद\nमहाराष्ट्र सिंचन कायदा 1976\nम. सि. प. शे. व्य. कायदा २००५\nम. सि. प. शे. व्य. नियम २००६\nमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन बाबतचे कायदे\nमुंबई कालवे नियम -१९३४\nवन संरक्षण अधिनियम 1980\nमहाराष्ट्र नागरी सेवा नियम\nएम.पी.ड्ब्लु नियमपुस्तिका (इंग्रजी आवृत्ती)\nएम. पी. डब्लु नियमपुस्तिका\nएम. पी. डब्लु लेखासंहिता\nलघु पाटबंधारे नियम पुस्तिका\nओ एफ डी नियमपुस्तिका\nराज्य जल आराखडा नियमपुस्तिका\nधरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प (टप्पा २ व ३)\nऊर्ध्व गोदावरीतील खरीप पाणी वापर\nसिंचननामा- पालखेड पाटबंधारे विभाग , नाशिक\nपूर नियंत्रण माहिती पुस्तिका- ऊर्ध्व गोदावरी खोरे व गिरणा खोरे\nउपसा सिंचन लाभधारक यादी\nम. कृ. खो. वि. म\nता. पा. वि. म.\nभूजल निःसारण योजनांमुळे सुधारलेल्या क्षेत्राचा अहवाल\nसिंचन सध्य स्थिती दर्शक अहवाल\nकृषीक्षेत्रातील पाण्याची बचत आणि संवर्धन\nमहाराष्ट्र जल आणि सिंचन आयोग अहवाल जून १९९९\nकृष्णा खोऱ्यातील सन २०१९ मधील पूरपरिस्थिती अभ्यास समिती अहवाल\nसंदर्भपुस्तिका -जलाशयांच्या क्षमतेचा अभ्यास सन १९७४-२०२०\nसिंचन विषयक विशेष चौकशी समिती अहवाल\nअभियांत्रिकी सेवा नियम पुर्नरचना समितीचा अहवाल\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nवि .पा.वि .म.-नियामक मंडळ ठराव\nवि .पा.वि .म-परिपत्रके व पत्रे\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nगो.पा.वि. मं -नियामक मंडळ ठराव\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nमहाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था\nमु.अ.(स्थापत्य) जलविद्युत प्रकल्प व गुण नियंत्रण\nपाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय\nजलविज्ञान प्रकल्प व धरण सुरक्षितता\nमुख्य लेखा परीक्षक जल लेखा औरंगाबाद\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nबीओटी द्वारे हायड्रो प्रकल्प\nमहाराष्ट्र शासनाची ई-निविदा यंत्रणा-नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर\n१० लाखांपर्यंत निविदा सूचना\nएकात्मिक राज्य जल आराखडा\nगोदावरी खोरे जल आराखडा\nकृष्णा खोरे जल आराखडा\nतापी खोरे जल आराखडा\nपश्चिम वाहिनी नद्या जल आराखडा\nनर्मदा खोरे जल आराखडा\nमहानदी खोरे जल आराखडा\nस्वयंप्रेरणेने प्रकाशित केलेली माहिती-१ ते १७ बाबी\nऑनलाइन माहिती अधिकार प्रणाली\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nराज्यातील पूर स्थितीचा अहवाल (वर्ष २०२१-२२)\nपुणे महानगरपालिका पाणी वापर\nकृष्णा भीमा पाणी पातळी बुलेटीन\nकृष्णा भीमा खोरे - सांडवा विसर्ग\nबिगर सिंचन देयक प्रणाली\nचाचणी, प्रशिक्षण व सराव\nगुणनियंत्रण आणि साहित्य चाचणी प्रणाली\nचाचणी, प्रशिक्षण व सराव\nकृष्णा भिमा रिअल टाइम डीएसएस\nअंदाजपत्रक व प्रारुप निविदा प्रस्ताव\nचाचणी, प्रशिक्षण व सराव\nजीआयएस आणि रिमोट सेंसिंग\nमहिला लैंगिक छळ तक्रार पेटी\nईडी ते ईई लॉगिन\nडीई आणि एसओ लॉग इन\nईडी ते ईई ई-मेल आयडी यादी\nडीई आणि एसओ ई-मेल आयडी यादी\nमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण\nजल शक्ति मंत्रालय जल संपदा, नदी विकास व गंगा संरक्षण विभाग\nमहाटेंडर-आनलाईन निविदासाठी NIC पोर्टल\nसेवार्थ- वेतन देयक तयार करण्यासाठी\nवेतानिका-वेतन निश्चिती व पडताळणी\nएसबीआय सी एम पी\nजलसंपदा विभागातील सेवा निवृत्त अधिकारी / कर्मचारी... + more\nआलेवाडी बु.ल.पा. योजनेकरिता खाजगी जमिनीची सरळ... + more\nजाहिरात -गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ,औरंगाबाद... + more\nजिगाव प्रकल्प बुडीत क्षेत्राकरिता मौजे नारखेड... + more\nअ म प्र वि, अमरावती-जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त... + more\nजिगाव प्रकल्प बुडीत क्षेत्राकरिता मौजे निमगाव... + more\nजाहिरात -गुणनियंत्रण पुणे मंडळ अंतर्गत... + more\nजाहिरात -गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ,औरंगाबाद... + more\n1 परिपत्रक क्र. २७ कंत्राटदाराने सादर केलेल्या संकल्पनाची फेरतपासणी करण्यासाठी Proof Consultant नेमणेबाबत 02/05/2018\n2 परिपत्रक क्र41-भूसंपादन न्यायालयीन प्रकरणी त्वरित रक्कम भरणे बाबत 11/09/2019\n3 परिपत्रक क्र.४०-भूसंपादन कायदा कलम १८ व२८ कार्यवाही बाबत 05/06/2017\n4 परिपत्रक क्र39-निविदेवरील अतिरिक्त दायीत्वास मान्यता देणेबाबत 05/09/2018\n5 परिपत्रक क्र२६-PMKSY बांधकामाधीन प्रकल्पास व्यवस्थापनासाठी सल्लागार नेमणेबाबत 02/05/2018\n6 परिपत्रक क्र२१-निविदेवरील दायीत्वास मान्यतेबाबत 20/04/2018\n7 परिपत्रक क्र१8-PMKSY योजनेतील बांधकामाधीन प्रकल्प कालबद्ध रीतीने पूर्ण करणेबाबत 13/04/2018\n8 परिपत्रक क्र१७-कंत्राटदारांकडून प्राप्त संकल्पनास मान्यता देणे बाबत 13/04/2018\n9 परिपत्रक क्र.१६-CADWM कार्यक्रम PMKSY मध्ये समाविष्ट करणेबाबत 13/04/2018\n10 परिपत्रक क्र१६-एका कंत्राटदारास जास्तीत जास्त ५ कामे मर्यादा ठेव 05/03/2019\n© जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित. | महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान\nएकूण दर्शक : 1323406\nआजचे दर्शक : 78\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-communist-giving-10-thousand-homes-to-workers-by-the-hand-of-pm-modi-5724706-NOR.html", "date_download": "2021-07-29T22:55:28Z", "digest": "sha1:AQLHLNOZNWK7WGRFHRLLGV45KLTPCR5U", "length": 6716, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "communist giving 10 thousand homes to workers by the hand of pm modi | मोदींच्या हस्ते कम्युनिस्ट देणार कामगारांना 10 हजार घरकुले, 25 ऑक्‍टोबरला भूमिपूजन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोदींच्या हस्ते कम्युनिस्ट देणार कामगारांना 10 हजार घरकुले, 25 ऑक्‍टोबरला भूमिपूजन\nसोलापूर - कुंभारी परिसरात कष्टकऱ्यांना ३० हजार घरकुले देण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन पुढच्या बुधवारी (ता. २५) होत आहे. त्याचे निमंत्रण स्वीकारताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अट घातली, ‘२५ डिसेंबर २०१८ रोजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे आैचित्य साधून १० हजार घरांचे वाटप करायचे.त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेऊन येऊ. आहे तयारी’ प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम झटक्यात म्हणाले, ‘मान्य.’ भाजप आणि माकप यांचे विचार कधीच पटणारे नाहीत. पण कष्टकऱ्यांना स्वमालकीची घरे देण्यासाठी सहकार्य करताहेत. याहून मोठी गोष्ट कोणती’ प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम झटक्यात म्हणाले, ‘मान्य.’ भाजप आणि माकप यांचे विचार कधीच पटणारे नाहीत. पण कष्टकऱ्यांना स्वमालकीची घरे देण्यासाठी सहकार्य करताहेत. याहून मोठी गोष्ट कोणती असा प्रश्न श्री. आडम यांनी केला.\nभूमिपूजनाच्या तयारीची माहिती देण्यासाठी त्यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. २५ ऑक्टोबरला सकाळी १० ते दुपारी पर्यंत होणाऱ्या या सोहळ्यासाठी महामहीम व्यंकय्या नायडू, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह संबंधित खात्यांचे प्रधान सचिव येणार आहेत. सोहळ्याला सुमारे एक लाख लाेकांची उपस्थिती राहील, असेही त्यांनी सांगितले. या वेळी सीटूचे प्रदेश सचिव अॅड. एम. एच. शेख, नलिनी कलबुर्गी आदी उपस्थित होते.\n१८९एकरांमध्ये ३० हजार घरकुलांची रचना असेल. ३८५ चौरस फूट क्षेत्रफळांच्या घरांसाठी चारमजले असलेली इमारती बांधण्यात येईल. एका इमारतीत ३२ घरे असतील. किचन, एक बेडरूम, हॉल, संडास आणि बाथरूम असे एका घराचे स्वरूप आहे. संपूर्ण परिसरात केंद्राच्या अमृत योजनेखाली पायाभूत सुविधा देण्यात येणार आहेत. त्याचा प्रस्ताव दिलेला आहे, अशी माहिती श्री. आडम यांनी दिली. या घरकुल योजनेचा फायदा हजारो कामगारांना मिळणार आहे.\n१४ महिन्यांत १० हजार घरे\nएकाचपरिसरात ३० हजार घरे शक्य आहे का असा प्रश्न दिल्ली दरबारातील अनेक मातब्बरांनी विचारला. यापूर्वीच १० हजार घरे बांधून कामगारांच्या ताब्यात दिल्याचे दाखले देत हे नवे अाव्हान स्वीकारल्याचे सांगितले. आता फक्त १४ महिन्यांत तब्बल १० हजार घरे उभे करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी आधुनिक तंत्र वापरत असून, त्याच्या यंत्रांवरील खर्च आहे, ९० कोटी रुपये. हा निधी उभारण्यासाठी बँकांशी चर्चा सुरू केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-kiran-bedi-bjps-chief-minister-candidate-in-delhi-assembly-elections-news-in-mar-4878174-NOR.html", "date_download": "2021-07-29T21:39:40Z", "digest": "sha1:AK64OS33QEAH27IRMHTBXTFKPL7V43B3", "length": 7579, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kiran Bedi BJP\\'s Chief Minister Candidate In Delhi Assembly Elections | अवघ्या पाच दिवसांत किरण बेदी बनल्या CM पदाच्या उमेदवार, वाचा \\'केजरी V किरण\\' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअवघ्या पाच दिवसांत किरण बेदी बनल्या CM पद��च्या उमेदवार, वाचा \\'केजरी V किरण\\'\nनवी दिल्ली- पाचच दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना पक्षाने दिल्लीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित केले आहे. यापूर्वी महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडणुका लढवल्या. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एखाद्या राज्यात भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला आहे.\nभाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बेदींच्या नावाची घोषणा केली. दिल्लीत भाजपकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नव्हता. नेमका हाच मुद्दा हेरून केजरीवाल व त्यांचा पक्ष प्रचार करत होते. यामुळे त्यांच्या तोडीचा उमेदवार म्हणून भाजपने किरण बेदींना निवडले.त्या पक्षाच्या परंपरागत कृष्णानगर मतदारसंघातून निवडणूक लढवतील. यासोबतच पक्षाने दिल्लीतील सर्व 70 पैकी 62 जागांचे उमेदवार घोषित केले. भाजपने अरविंद केजरीवाल यांच्या विरूद्ध नवी दिल्लीतून नुपूर शर्मा यांना मैदानात उतरवले आहे.\nपहिल्या दिवशीच मिळाले होते संकेत...\n15 जानेवारी- भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर किरण बेदी यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे आधीच संकेत मिळाले होते. ‍किरण बेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थित बेदी यांनी पक्षप्रवेश केला.\n16 जानेवारी- दुसर्‍या दिवशी किरण बेदी यांचे भाजप कार्यालयात जोरदार स्वागत करण्‍यात आले. 'मुख्यमंत्री बनली तर सकाळी नऊ वाजताच घराबाहेर पडेल. परिणामी सर्व विभागांचे सचिव देखील घराबाहेर पडतील. सर्व मिळून जनतेच्या समस्या सोडवू', असे किरण बेदी यांनी सांगितले.\n17 जानेवारी- किरण बेदी यांनी दिल्ली महापालिकेचे महापौर आणि अधिकार्‍यांसोबत चर्चा केली. बैठकीत एमसीडीवर चर्चा झाली. दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन झाल्यास एमसीडीला प्राधान्य दिले जाणार असल्याचे किरण बेदी यांनी स्पष्ट केले. 'स्वच्छ भारत अभियान'चे महत्त्वही त्यांनी पटवून दिले.\n18 जानेवारी- दिल्लीतील सर्व खासदारांना आपल्या घरी चहापानासाठी बोलावले. मात्र, उशीरा पोहोचलेले केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्यासाठी त्या घरी न थांबता पुढील कार्यक्रमासाठी त्या निघून गेल्या.\n19 जानेवारी- राजकारणात पदार्पण केल्यापनंतर पहिल्यांदा किरण बेदी यांनी सर्व वृत्त वाहिन्यांना आपला इंटरव्ह्यु दिला. दिल्लीसाठी त्यांचे व्हिजन सां‍गितले. 'मीडियाला देण्यात आलेली माहिती ही अधिक फुलवून सांगण्यात आली आहे. भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे दिसले नाही.\nपुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, दिल्लीत मोदींना दिसला आशेचा ‘किरण’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/citizenship-amendment-act-came-into-force-in-the-country-the-central-government-issued-a-gazette-notification-126492035.html", "date_download": "2021-07-29T22:26:47Z", "digest": "sha1:PIUWL53FHXB6I4S6SBRFTOMFXHGUQUTX", "length": 5966, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Citizenship Amendment Act came into force in the country, the central government issued a gazette notification | देशभर विरोध होत असतानाच मोदी सरकारकडून नागरिकत्व दुरुस्ती कायदा औपचारिकरित्या लागू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदेशभर विरोध होत असतानाच मोदी सरकारकडून नागरिकत्व दुरुस्ती कायदा औपचारिकरित्या लागू\nनागरिकता संशोधन कायद्यात पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांग्लादेशमधील आश्रीतांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल\nनवी दिल्ली- काल(11 जानेवारी)पासून देशभरात नागरिकत्व संशोधन कायदा लागू झाला आहे. केंद्र सरकारने 10 जानेवारीला गजट नोटिफिकेशन (राजपत्रात प्रकाशन) जारी करुन कायदा लागू झाल्याची अधिसूचना केली. यात गृह मंत्रालयाने म्हटले की, \"केंद्र सरकार जानेवारी, 2020 च्या 10 व्या दिवसी नागरिकत्व कायदा लागू झाल्याचे निश्चित करते.\" राजपत्रात प्रकाशित झालेले कायदे अधिकृत घोषणा मानले जातात. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार 31 डिसेंबर 2014 पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश, आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या मुस्लिम वगळता इतर धर्माच्या शरणार्थींना देशाचे अधिकृत नागरिकत्व मिळणार आहे.\nनागरिकत्व संशोधन कायदा काय आहे\nनागरिकत्व संशोधन कायदा 1955 मध्ये आला. या अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला भारतीय नागरिकत्व घेण्यासाठी कमीत कमी 11 वर्षे भारतात राहणे अनिवार्ह होते. भारतात अवैधरित्या आलेल्या लोकांना नागरिकत्व मिळत नाही. त्यांना परत त्यांच्या देशात पाठवणे किंवा अटक करण्याचा नियम आहे. संशोधित विधेयकात अफगानिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तानातील अल्पसंख्यक आश्रितांना (हिंदू, शिख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन) भारतीय नागरिकत्व देण्याची वेळ 11 वर्षावरुन 6 वर्षावर आणली आहे. यात मुस्लिम समाजातील लोकांचा समावेश नाही.\nभाषण ऐकण्यासाठी आलेल्या नागरिकांना भर उन्हात ओवेसींनी 6 तास वाट पाहायला लावली, 6 मिनिटांत भाषण उरकून निघून गेले\nनाशिकमध्ये उघड्या विद्युत तारांचा झटका लागून सासू-सुनेचा मृत्यू तर नातवंडे गंभीर जखमी, घटनेनंतर नागरिक संतप्त\nनिवडणुकीत काळ्या पैशांवर निर्बंध घालण्यासाठी निवडणूक आयोगाकडून टोल फ्री नंबर जारी\nव्हीआयपी संस्कृती कायम... अन् नागरिकांनाच वाहतुकीचे धडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/uddhav-thackeray-sharad-pawar-taught-how-to-form-government-even-in-lesser-seats-says-cm-126378288.html", "date_download": "2021-07-29T21:15:45Z", "digest": "sha1:BPKFJ2BY4CAKVW76OSUNS6CHOQCPZAEW", "length": 5861, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Uddhav Thackeray: Sharad Pawar taught how to form government even in lesser seats Says CM | कमी जागा असतानाही सरकार स्थापित कसे करावे हे शरद पवारांकडून शिकलो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकमी जागा असतानाही सरकार स्थापित कसे करावे हे शरद पवारांकडून शिकलो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई - कमी जागा असतानाही सरकार कसे स्थापित करावे ही गोष्ट शरद पवारांकडून शिकलो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वसंतदादा शुगर इंस्टिट्युटच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली. या इंस्टिट्युटचे शरद पवार चेअरमन आहेत. याच कार्यक्रमात पवारांचे कौतुक करताना सीएम उद्धव ठाकरे बोलत होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्यानेच शिवसेनेने 28 डिसेंबर रोजी राज्यात सरकारची स्थापना केली.\nशेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार -सीएम\nकार्यक्रमातील उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, कमीत-कमी जागेवर जास्तीत-जास्त पीक कसे घ्यावे हे शिकण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. खरं तर शरद पवारांनी आम्हाला शिकवले की पीक उत्पादन कसे वाढवावे. त्यांनीच आम्हाला कमीत-कमी जागा असतानाही सत्ता कशी स्थापित करावी हे देखील शिकवले.\" याचवेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा पुनरुच्चार केला.\nहिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जातील. ही योजना मार्च 2020 पासून लागू होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या रांगेत उभे राहण्याची किंवा ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या नादात पडावे लागणार नाही. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कर्जमाफीला अपुरी असे म्हटले होते. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणार असे आश्वासन देऊन सरकारने आता शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असे ते म्हणाले होते. त्याच टीकेला वेळोवेळी उत्तरे देताना मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कर्जमाफीवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dnyanpravahnews.com/archives/1792", "date_download": "2021-07-29T21:34:01Z", "digest": "sha1:RWFWJL7J2BP73ORQK3Y3YP7RWH5HZQBW", "length": 9609, "nlines": 109, "source_domain": "dnyanpravahnews.com", "title": "पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किंमतींमुळे जनजीवन अडचणीत – ज्ञान प्रवाह", "raw_content": "\nपेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किंमतींमुळे जनजीवन अडचणीत\nJun 18, 2021 Rising prices of petroleum products, पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किंमतीं\nपेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किंमतींमुळे जनजीवन अडचणीत Rising prices of petroleum products make life difficult\nनवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याचा विषय पेट्रोलियम मंत्रालयाशी संबंधित संसद स्थायी समितीत गुरुवारी उपस्थित झाला. समितीत विरोधी पक्ष खासदारांनी या विषयावर केंद्र सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे खासदार आणि विरोधी पक्षात जोरदार संघर्ष झाला.\nबैठकीत विरोधी पक्ष खासदार म्हणाले की, देशाला आधीच महागाईचा सामना करावा लागत आहे आणि पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे जनजीवन अडचणीत आले आहे.\nविरोधी पक्ष खासदार म्हणाले की,कोविडमुळे लोकांना बेरोजगारीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोक अस्वस्थ झाले आहेत.देशातील बर्‍याच शहरांमध्ये पेट्रोल च्या किंमतीने 100 ची पातळी ओलांडली आहे. विरोधी पक्ष सदस्यांनी बैठकीत पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणले जाण्याची मागणी केली.\nविरोधी खासदारांच्या आरोपानुसार,भाजप सदस्यांनी सांगितले की,विरोधी पक्षातील खासद��रांनी त्यांच्या राजवटीतील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आणि पेट्रोल / डिझेल वरील कर कमी करण्यास सांगितले. बैठकीत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी विरोधी खासदारांशी युक्तिवाद करताना सांगितले की,यूपीए सरकार मध्ये यूपीए सरकारच्या अंतर्गत २००३ ते २०१४ दरम्यान (मोदी सरकार येईपर्यंत) पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जवळपास दुप्पट झाल्या होत्या, तर मोदी सरकार आल्यानंतर त्या त्या राज्य सरकारांनी दीडपट कर वाढविला आहे त्यामुळे या किंमती वाढल्या आहेत.\nपेट्रोलियम बाबीसंबंधी स्थायी समितीची बैठक गुरुवारी भाजपचे खासदार रमेश विधुरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.या बैठकीत इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते.\nकच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे आणि तेलावरील वाढीव करारामुळे देशातील बर्‍याच भागांत पेट्रोल प्रतिलिटर 100 रुपये ओलांडले आहे.देशातील काही भागात डिझेलनेही 100 रुपयांचा आकडा पार केला आहे.सध्या,कच्चे तेल प्रति बॅरल 70 डॉलरपेक्षा जास्त आहे, तर किरकोळ किंमतींमध्ये कर आणि अन्य शुल्कांचा वाटा खूप जास्त आहेत.\nपेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किंमतींमुळे जनजीवन अडचणीत\nपंढरपूरात चित्रकला व निबंध स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://dnyanpravahnews.com/archives/2683", "date_download": "2021-07-29T20:58:20Z", "digest": "sha1:4LL24EAJ2EGEZEXQVV5L47EB6XFDHFJJ", "length": 11921, "nlines": 112, "source_domain": "dnyanpravahnews.com", "title": "वारकऱ्यांनी,भगव्या पताक्यांनी तुडूंब भरलेलं पंढरप��र पहावयाचे आहे – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे – ज्ञान प्रवाह", "raw_content": "\nवारकऱ्यांनी,भगव्या पताक्यांनी तुडूंब भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nपंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे,जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे\nपंढरपूर दि. 20 – पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.\nआषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सौ.रश्मी ठाकरे rashmi thakare यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यात आली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे aditya thakare , पालकमंत्री दत्तात्रय भरणे dattatray bharane , पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले, मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गाहिनाथ औसेकर, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होते.\nवारकऱ्यांनी,भगव्या पताक्यांनी तुडूंब भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे Warakaris want to see Pandharpur full of saffron flags – CM Uddhav Thackeray\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्यावतीने पाळण्यात येणारे सामाजिक मिटवू दे,वारकऱ्यांनी तुडूंब, आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे,असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले.\nहा परंपरेचा वृक्ष असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील\nआज मंदिरात मी वृक्षारोपण केले.हा परंपरेचा वृक्ष असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.\nमानाचे वारकरी विणेकरी केशव शिवदास कोलते जि. वर्धा (वय ७१ वर्ष) यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते सौ. इंदुबाई केशव कोलते (वय ६६ वर्ष) यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्यावतीने मानाचे वारकरी या नात्याने देण्यात येणाऱ्या एक वर्षाचा मोफत पास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.\nपंढरपूर नगरपरिषदेस राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या यात्रा अनुदानाच्या पाच कोटी रुपये रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्षा सौ साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.\nमहापुजेनंतर मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. मंदिर समितीने या छायाचित्राचे पुस्तक स्वरुपात जतन करुन हा वारसा जगापुढे ठेवावा, असे ते म्हणाले.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गाहिनाथ औसेकर यांनी केले. सुत्रसंचालन मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले.\nमानाच्या पालख्यांचे वाखरीत आगमन, प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्वागत\nसंभाव्य तिसऱ्या लाटेत अधिक जबाबदारीने काम करण्याच्या प्रशासनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/champagne/", "date_download": "2021-07-29T22:21:32Z", "digest": "sha1:OXQLI7FHUAPUYY4AG5IHDR6LQIC2QH5O", "length": 2881, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Champagne Archives | InMarathi", "raw_content": "\nच्युईंगगम, आईस्क्रीमप्रमाणेच या १२ लोकप्रिय गोष्टींच्या जन्माच्या कथा खूप विचित्र आहेत\nसध्या कुठंही, कधीही ख��ल्ला जाणारा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे आईस्क्रीम. परंतु १९०४ मध्ये अशी परिस्थिती नव्हती.\n चक्क 1BHK किंमतीची आहे दारुची बाटली जगातील महागड्या दारुंचे १० प्रकार\n२ मिलियन यु एस डॉलर्स (१४ करोड रुपये) इतक्या किमतीत विकली गेलेली ही दारू २४ कॅरेट सोन्याच्या बॉटलमध्ये पॅक केली जाते.\nकथा भारताच्या विश्वविजयाची आणि शॅम्पेन ‘उधार’ घेऊन केलेल्या सेलिब्रेशनची\nशेवटी कपिल देव पुढे झाला आणि त्याने क्लाइव लॉइड ला विचारले की आम्ही एकही शाम्पेन मागवली नाही, यातल्या काही मी घेऊ शकतो का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/coronavirus-137-new-coronavirus-positive-four-deaths-in-pune-in-last-24-hours/", "date_download": "2021-07-29T21:10:13Z", "digest": "sha1:6EGRQ3NKMJVOFMDEUS6EZNE6A4R3NSC2", "length": 10537, "nlines": 116, "source_domain": "bahujannama.com", "title": "Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 'कोरोना'चे 137 नवे पॉझिटिव्ह तर चौघांचा मृत्यू | Coronavirus 137 new coronavirus positive four deaths in Pune in last 24 hours", "raw_content": "\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 137 नवे पॉझिटिव्ह तर चौघांचा मृत्यू\nin ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 137 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून शहरातील चौघांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील तिघांचा आज पुणे शहरात कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत तब्बल 4 हजार 380 जणांचा कोरोनामुळं बळी गेला आहे. दिवसभरात 221 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातनू डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nसध्या पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 64 हजार 879 वर जाऊन पोहचली आहे. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 56 हजार 361 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात 4 हजार 129 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांपैकी 377 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 245 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावे असे आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आले आहे.\nइस्लामिक स्टडीजच्या प्रवेश परीक्षेत हिंदू तरूणानं केलं Top, म्हणाला – ‘धार्मिक ध्रुवीकरणाच्या वातावरणात ‘इस्लाम’ जाणून घेणं गरजेचं\nCovid-19 चे भान ठेवत गावकऱ्यांनी घेतला ‘दिवाळी’चा आनंद\nCovid-19 चे भान ठेवत गावकऱ्यांनी घेतला 'दिवाळी'चा आनंद\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये चोरी, चोरट्यांचा लाखो रुपयांवर डल्ला\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यात (Pune Crime) घरफोडीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. पुणे (Pune Crime) शहरातील मार्केटयार्ड (Marketyard) परिसरात...\nPavana Dam | पवना धरणातून 3,500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nPM Modi | PM मोदींची मोठी घोषणा मराठीसह ‘या’ 5 भाषांमध्ये करता येणार इंजिनिअरिंग\nPolice Suspended | पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण\n ‘ऑनलाइन क्लास’ मुलांसाठी अतिशय धोकादायक, शरीरासह मेंदूवर सुद्धा होतोय वाईट परिणाम, जाणून घ्या\nWeather Update | आगामी 4 दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात मुसळधार पावसाचा इशारा\nPM Modi | ‘नवीन शिक्षण धोरण कोणत्याही दबावापासून मुक्त, विद्यार्थी काय शिकणारे हे फक्त संस्था ठरवू शकत नाही’ – पीएम मोदी\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 304 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी\nPMRDA |PMRDA विकास आराखड्याचे प्रारूप मान्य, नागरिकांच्या सुचना व हरकती मागविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 137 नवे पॉझिटिव्ह तर चौघांचा मृत्यू\nNashik Crime | नाशिकच्या ‘सोनाली मटण-भाकरी’ हॉटेलमध्ये 25 वर्षीय तरुणाचा खून\n प्रदूषणामुळे सुद्धा पसरतो कोरोना, भयावह आहे रिसर्चमध्ये झालेला खळबळजनक खुलासा\nRation Card वर मिळतील अनेक फायदे, जर अजूनपर्यंत बनवले नसेल तर ‘या’ पध्दतीनं करा अर्ज, जाणून घ्या\nPimpri Crime | सफाई कामगारांचे पूर्ण वेतन न देणाऱ्या कंपनीच्या संचालकासह 15 जणांवर FIR, 7 जणांना अटक\nCorona Tablet Vaccine | इंजेक्शन ऐवजी टॅबलेटने व्हॅक्सीन देण्याची तयारी, ठरणार का गेम चेंजर\nPune Crime | कोंढव्यात हुक्का पार्लरवर छापा, मालकासह मॅनेजरविरुद्ध FIR\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%86%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B", "date_download": "2021-07-29T23:02:27Z", "digest": "sha1:MGNT7FZLZKJCMIXAYCFGF5TUUT5IFPUJ", "length": 8100, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हुआन मार्तिन देल पोत्रो - विकिपीडिया", "raw_content": "हुआन मार्तिन देल पोत्रो\nहुआन मार्तिन देल पोत्रो\nहुआन मार्तिन देल पोत्रो\nतांदिल, बुएनोस आइरेस प्रांत\n२३ सप्टेंबर, १९८८ (1988-09-23) (वय: ३२)\nतांदिल, बुएनोस आइरेस प्रांत\n१.९८ मी (६ फु ६ इं)\nउजव्या हाताने, दोन हाती बॅकहँड\nक्र. ४ (जानेवारी ११, २०१०)\nशेवटचा बदल: सप्टेंबर २२, इ.स. २०११.\nहुआन मार्तिन देल पोत्रो (स्पॅनिश: Juan Martín del Potro) हा एक आर्जेन्टाईन टेनिसपटू आहे. २००८ साली व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण केल्यानंतर देल पोत्रोने सलग पहिल्या चार स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला. २००९ सालची युएस ओपन जिंकणारा देल पोत्रो हा दुसरा आर्जेन्टाईन ग्रँड स्लॅम विजेता आहे. तसेच रॉजर फेडरर व रफायेल नदाल ह्या दोघांना एकाच स्पर्धेत पराभूत करण्याचा विक्रम करणारा देल पोत्रो हा पहिला टेनिसपटू आहे.\nजानेवारी २०१० मध्ये एटीपी क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर पोचलेला देल पोत्रो मनगट दुखापतीमुळे २०१० सालामधील बऱ्याचशा स्पर्धा खेळू शकला नाही. सध्या देल पोत्रो १३व्या क्रमांकावर आहे.\nहुआन मार्तिन देल पोत्रो\nअसोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सच्या संकेतस्थळावर हुआन मार्तिन देल पोत्रोचे पान\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८८ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी ११:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/investing-of-5000-rupees-per-month-in-sip-for-15-years-gives-26-lakh-return/", "date_download": "2021-07-29T21:39:04Z", "digest": "sha1:G3GSCJGX46YWPPG33KYG25KKACYMZX3U", "length": 8145, "nlines": 149, "source_domain": "ournagpur.com", "title": "SIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती पैसे लावावे लागतात?", "raw_content": "\nHome Business & Startup SIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती पैसे...\nSIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती पैसे लावावे लागतात\nमुंबई : तुम्हाला तुमचा दैनंदिन खर्च सांभाळून हळूहळू गुंतवणूक वाढवत नेऊन भविष्य सुरक्षित करायचं असेल तर त्यासाठी एसआयपी (SIP) उत्तम पर्याय आहे. तुम्ही दैनंदिन खर्चात बचत करुन हळूहळू दरवर्षी एका विशिष्ट प्रमाणात गुंतवणूक वाढवू शकता. अखेरीस तुम्हाला त्याचा चांगला परतावा मिळतो. यानुसार तुम्ही वर्षाला निश्चित रक्कम वाढवू शकता किंवा मासिक गुंतवणुकीत छोटी रक्कम वाढवू शकता. ही रक्कम 10 ते 20 टक्के देखील असू शकते (Investing of 5000 rupees per month in SIP for 15 years gives 26-lakh return).\nकिती रुपये गुंतवल्यास चांगली कमाई\nएसआयपीमध्ये किती रुपये गुंतवल्यास चांगला परतावा मिळतो हे जाणून घेणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ तुम्ही एसआयपीमध्ये प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये गुंतवले. ही एसआयपी 15 वर्षांपर्यंत सुरू ठेवल्यास 12 टक्के व्याजाप्रमाणे परतावा मिळतो. याप्रमाणे 15 वर्षांनंतर तुमचा फंड 26 लाख रुपये होईल. महिन्याची 5 हजार किंवा दिवसाची जवळपास 165 रुपये गुंतवणूक 15 वर्षांनंतर 26 लाख रुपयांमध्ये रुपांतरीत होईल.\nदरवर्षी 5 टक्के एसआयपी रक्कम वाढवल्यास 32 लाख रुपयांचा परतावा\nजर प्रत्येक वर्षी 5 टक्के एसआयपीची रक्कम वाढवली तर 15 वर्षांनंतर ही रक्कम 32 लाख रुपये होते. याचा अर्थ तुमची एसआयपी पहिल्या वर्षी 250 रुपये, दुसऱ्या वर्षी 262 रुपये आणि तिसरे वर्षी 275 रुपयांनी वाढत जाईल. यात दरवर्षी तुम्ही थोडी थोडी रक्कम वाढवल्यानं तुमच्या आर्थिक नियोजनावरही ताण येत नाही.\nPrevious articleनागपुरात ‘खाकी वर्दी’चा प्रेमळ चेहरा; निराधार आजीच्या गळणाऱ्या छतावर पोलिसांनी टाकली ताडपत्री\nNext articleफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\n5G फोन, पाउण लाख जॉब्ज… Reliance च्या AGM मध्ये झाल्या 10 मोठ्या घोषणा\nपोस्टाची एक नंबर योजना ५० हजार जमा करा, पेन्शन स्वरुपात जबरदस्त रिटर्न्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती….\nया योजनेत करा 4500 रुपयांची गुंतवणूक, मिळवता येईल 1 कोटींचा फंड; वाचा स��िस्तर\nWork from home: ऑफिसला जाण्यास बंधनकारक केलं तर कर्मचारी सोडत आहे नोकरी\nहायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला...\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा...\nVoter ID हरवलं तर चिंता नको, अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-technowon-cold-storage-technoques-45270", "date_download": "2021-07-29T22:07:05Z", "digest": "sha1:GT44IWJFGDEPK4AD2TLK5BMNUGODGI6G", "length": 27949, "nlines": 218, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, Technowon, cold storage technoques | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशीवंत शेतीमालाच्या साठवणीसाठी आधुनिक शीतगृह\nनाशीवंत शेतीमालाच्या साठवणीसाठी आधुनिक शीतगृह\nरहीम खान, डॉ. राजेश कदम\nबुधवार, 21 जुलै 2021\nफळे आणि भाज्या उत्पादनामध्ये जाणवणाऱ्या विक्रीशी संबंधित उच्च विपणन खर्च, किमतीतील चढ-उतार इ. बहुतेक समस्यांसाठी शेतीमालाचा नाशवंतपणा जबाबदार आहे. हा शेतीमाल कमी तापमानात दीर्घकाळापर्यंत टिकू शकतो.\nजागतिक पातळीवर भारत हा भाजीपाला व फळ उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकावरील देश आहे. मात्र या उत्पादनाचे काढणीपश्‍चात होणारे नुकसान सर्वाधिक (सुमारे २५ टक्के ते ३० टक्के) आहे. त्यात उष्ण वातावरण, वाहतूक आणि हाताळणीतील हलगर्जी यामुळे होणारे नुकसान अधिक आहे. विशेषतः ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत उत्पादनांची गुणवत्ता खालावते.\nदेशात फळ आणि भाज्यांचे अंदाजे वार्षिक उत्पादन सुमारे १३० दशलक्ष टन (एकूण कृषी उत्पादनांच्या १८%) आहे. सुधारित, संकरित जाती, खतांचा वापर यासह आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादनामध्ये वाढ होत आहे. अर्थात, विकसित देशांशी तुलना केली असताना प्रत्येक पिकांची उत्पादकता वाढविण्यास अद्याप भरपूर वाव आहे. मात्र काढणीपश्‍चात नुकसान, हानी टाळण्यासाठी शीतगृह आणि शीतसाखळी सुविधांची उभारणी यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. कारण यामुळे उत्पादनाचा सुमारे २५ टक्के भाग आपण नक्कीच वाचवू शकतो. सध्या उपलब्ध शीतगृह सुविधा ही प्रामुख्याने बटाटा, सफरचंद, द्राक्षे, डा��िंब, फुले इ. उत्पादनांसाठी वापरली जाते.\nपदार्थांची साठवणूक आणि स्थिती\nकमी तापमानामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ व क्रियाशीलता कमी होते. त्यामुळे अन्न व अनेक पदार्थ, शेतीमाल यांची साठवण कमी तापमानात अधिक काळासाठी करता येते. सूक्ष्मजीवामध्ये जिवाणू, यीस्ट आणि बुरशी यांचा समावेश होतो. नैसर्गिक स्थितीत नाशीवंत पदार्थ जतन करण्याचा शीतकरण एक व्यावहारिक मार्ग आहे. उत्पादनाच्या प्रकारानुसार थंड तापमानाचे पेशींना इजा होऊन विपरीत परिणामही होऊ शकतात, त्यामुळे शीतगृहामध्ये योग्य तितके कमी तापमान ठेवण्याची आवश्यकता असते.\nउत्पादनांचे प्रमुख तीन गट :\n१) साठवणूक, वितरण आणि विक्रीच्या वेळी जिवंत असणारा शेतीमाल. उदा. फळे आणि भाज्या इ.\n२) सामान्यतः जिवंत नसलेले व काही प्रमाणात प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ. उदा. मांस आणि मासे उत्पादने इ.\n३) नियंत्रित तापमानात साठवल्याने गुणवत्ता स्थिर राहणारे किंवा मूल्यवर्धन होणारे पदार्थ उदा. बिअर, तंबाखू, खांडसरी इ.\nपदार्थांच्या साठवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या खोलीचे वातावरण थंड करण्यासाठी शीतकरण प्रणालींचा वापर केला जाते. असे वातावरण दीर्घकाळ स्थिर ठेवण्यासाठीही उष्णता रोधक घटकांचा वापर त्याच्या उभारणीमध्ये केला जातो. अशा संपूर्ण व्यवस्थेस शीतगृह असे संबोधतात.\nशीतकरण प्रणाली सामान्यतः दोन तत्त्वांवर कार्य करते.\n१) वाफ शोषण प्रणाली (व्हीएएस) ः\nही प्रणाली तुलनात्मकदृष्ट्या महाग असली तरी कामकाजासाठी ती किफायतशीर मानली जाते. यासाठी प्रारंभिक गुंतवणूक अधिक असली तरी दीर्घकाळासाठी वापरण्याची क्षमता लक्षात घेता पुरेपूर भरपाई शक्य होते. यामुळे ऊर्जा बचत आणि कमी देखभाल खर्च यामुळे दीर्घकालीन विचार करता फायदेशीर ठरते. तापमानाची आवश्यकता १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास या प्रणालीमध्ये काही मर्यादा येतात. शेतीमालासाठी विशेषतः बियाणे,\nआंबा वगळता अन्य अनेक फळे आणि भाज्यांच्या दीर्घ साठवणीसाठी यापेक्षा कमी तापमान आवश्यक असते.\n२) वाफ दबाव प्रणाली (व्हीसीएस) ः ही प्रणाली स्वस्त असून, साठवणगृहातील शीतकरण व्यवस्थेनुसार तीन प्रकार होतात. उदा. डिफ्यूझर, बंकर आणि फिन कॉइल.\nअ) डिफ्यूझर शीतकरण व्यवस्था तुलनेने महाग असते. जेव्हा साठवणगृहाची उंची कमी असताना तिची निवड करतात. या युनिटची देखभाल, चालवण्य���चा खर्च जास्त आहे.\nब) बंकर शीतकरण व्यवस्था सर्वांत स्वस्त आहे. साठवणगृहाची उंची साधारणपणे ११.५ मीटरपेक्षा जास्त असताना या व्यवस्थेला प्राधान्य दिले जाते. हे चालवण्याचा खर्च कमी आहे.\nक) फिन कॉइल व्यवस्था ही बंकर व्यवस्थेपेक्षा सुमारे ५ टक्क्यांनी महाग असली, तरी आणि उत्पादनांच्या साठवणुकीसाठी जास्त जागा उपलब्ध होते. ही व्यवस्था ऊर्जा कार्यक्षम असल्याने ऊर्जेवरील खर्चात बचत होते. खोलीची उंची ५.४ मीटर असलेल्या साठवणगृहासाठी उपयुक्त ठरते.\nशीतकरण प्रणालीमध्ये विविध रेफ्रिजंट्स वापर केला जातो. मात्र पर्यावरणासाठी हानिकारक विशेषतः जागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत ठरत असलेल्या रेफ्रिजंट्सवर २००८ पासून बंदी आलेली आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक आधुनिक रेफ्रिजंट्सची निवड करावी.\nशीतगृहातील तापमान स्थिर व एकाच पातळीवर ठेवण्यासाठी सातत्याने निरीक्षण व बदल करावे लागत. मात्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे संगणकावर आधारित युटिलिटी मॉडेल शीतगृह तापमान नियंत्रणासाठी फायदेशीर ठरत आहे. या रचनेमध्ये तापमान शोधक युनिट, की-बोर्ड, डिस्प्ले युनिट, सिंगल चीप मायक्रो कॉम्प्युटर, व्होल्टेज मॉनिटरिंग सर्किट आणि रिले युनिट इ.चा समावेश केलेला असतो. सिंगल चीप मायक्रो कॉम्प्युटर अनुक्रमे प्रत्येक युनिट आणि सर्किटशी जोडले जाते. यामुळे स्वयंचलित पद्धतीने तापमानावर नियंत्रण ठेवले जाते. यात मानवरहित पद्धतीने डीफ्रॉस्टिंगही शक्य होते. व्होल्टेज मॉनिटरिंग सर्किट कंट्रोलरद्वारे यंत्रणा सुरू करणे, बंद करणे या क्रिया होतात. तापमानाचे हे निकष आपण आत साठवणीसाठी वापरावयाच्या पदार्थ किंवा शेतीमालानुसार ठरवावे लागतात. ही प्रणाली व्यावसायिक रेफ्रिजरेशन, शीतगृह उपकरणे आणि उद्योगातील रेफ्रिजरेशन सिस्टम, वैद्यकीय कारणांसाठी उपयुक्त ठरते.\nशीतगृहाचे आरेखन करताना सामान्यत: तापमान भार या घटकांचा विचार केला जातो. म्हणजेच आतील तापमान कोणकोणत्या घटकांमुळे वाढू शकते, याचा विचार केला जातो. तापमान वाढीसाठी कारणीभूत घटक किमान पातळीवर ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जातात.\nभिंत, मजला आणि छत यांचे तापमान बाह्य उष्णतेमुळे वाढते.\nभिंत, छत यावर सरळ पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचे प्रमाण पाहिले जाते.\nसाठवणगृहाचा दरवाजा किती वेळा उघडला जाणार, याचाही अंदाज घेतला जातो. वारंवार दरवाजा उघडल्यामुळे आणि ताजी हवा आत येत राहिल्याने (हवेच्या समाकलनामुळे) तापमान भार वाढतो.\nयेणाऱ्या वस्तू, शेतीमालामुळे वाढणारा तापमान भार. (उत्पादन भार)\nसाठवलेल्या उत्पादनाच्या श्‍वसनामुळे वाढणारी उष्णता.\nसाठवणखोलीत काम करणाऱ्या कामगारांमुळे वाढणारी उष्णता. (किती लोक किती वेळेसाठी साठवणगृहात काम करणार\nकुलर पंख्यामुळे वाढणारा भार. (फॅन भार)\nशीतगृहामध्ये फळे आणि भाज्यांचे साठवणुकीचे वातावरण\n(अंश से.) सापेक्ष आर्द्रता\nसफरचंद -१ ते ३ ९० ते ९८\nजर्दाळू -०.५ ते ० ९० ते ९५\nॲव्हाकॅडो ७ ते १३ ८५ ते ९०\nशतावरी ० ते २ ९५ ते ९७\nबीट रूट ० ते २ ९५ ते ९७\nब्रोकोली ० ते २ ९० ते ९५\nब्लॅक बेरी -०.५ ते ० ९५ ते ९७\nकोबी ० ते २ ९० ते ९५\nगाजर ० ते २ ९० ते ९५\nफुलकोबी ० ते २ ९० ते ९५\nचेरी ०.५ ते ० ९० ते ९५\nकाकडी ७ ते १० ९० ते ९५\nवांगे ० ते २ ९० ते ९५\nद्राक्षे -१ ते १ ८५ ते ९०\nलिंबू ३ ते १० ८५ ते ९०\nआंबा ११ ते १८ ८५ ते ९०\nखरबूज २ ते ४ ८५ ते ९०\nसंत्रा ० ते १० ८५ ते ९०\nबटाटा १.५ ते ४ ९० ते ९४\nपीच -१ ते १ ८८ ते ९२\nशीतगृहामध्ये नाशीवंत शेतीमाल, पदार्थ अधिक काळापर्यंत साठवता येतात.\nनाशीवंत पदार्थ खराब होण्याचे, विकृत होण्याचा दर कमी होतो.\n(कनिष्ठ संशोधन सहायक, नाहेप प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nशेती farming भारत खत fertiliser सफरचंद apple डाळ डाळिंब यंत्र machine बिअर मका maize गुंतवणूक पर्यावरण environment संगणक लिंबू lemon कृषी विद्यापीठ agriculture university\nनाशीवंत शेतीमालाच्या साठवणीसाठी आधुनिक शीतगृह\nचंद्रपूर दारूबंदी निर्णयाच्या निमित्ताने...\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजीच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यात गेली सहा वर्षे लागू असले\nगेल्या आठवड्यात कोसळलेल्या अस्मानी संकटातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही.\nफळपिकासाठी जमीन अन खत व्यवस्थापन\nफळबागेसाठी योग्य जमिनीची निवड, माती परीक्षण, सेंद्रिय खते, हिरवळीची खते, निंबोळी पेंड ,जै\nभात पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन\nभात पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी येण्यामध्ये कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव हे होय.\n७२ तासांची सक्ती नको ः आयुक्त\nपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इ\nकेव्हीकेने दाखवली ‘वीडर’ची पॉवर, छोट्या...मजूरटंचाई व वाढलेले मजूरदर लक्षात घेऊन ममुराबाद (...\nनत्राच्या वापराबाबत अचूक सूचना देणारे...कोणत्याही पिकाच्या व्यवस्थापनामध्ये वापरल्या...\nकॉम्प्रेस्ड बायोगॅस ः सुवर्णसंधी की...पेट्रोलजन्य पदार्थांच्या वाढत्या किमतीमुळे देशाचे...\nवापरण्यास सुलभ जैविक खतांच्या कॅप्सूलमातीची सुपीकता ही त्यातील अन्नघटकांइतकीच त्यातील...\nनाशीवंत शेतीमालाच्या साठवणीसाठी आधुनिक...जागतिक पातळीवर भारत हा भाजीपाला व फळ...\nवैशिष्ट्यपूर्ण वाणांसह तंत्रज्ञान...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे...\nशाश्‍वत उत्पन्नासाठी एकात्मिक शेती...गोव्यातील बिचोलिम येथील प्रगतशील शेतकरी अनिता आणि...\nआवळा प्रक्रियेसाठी हस्तचलीत यंत्रहस्तचलीत यंत्राच्या साहाय्याने मध्यम आकाराच्या...\nव्हे प्रथिनांच्या उत्पादनातून वाढेल...निवळी (व्हे) प्रथिने ही उच्च दर्जाची प्रथिने असून...\nसंपूर्ण स्वयंचलित हरितगृहाचे आव्हान...नेदरलॅंड येथील वॅगेनिंगन विद्यापीठ आणि संशोधन...\nमसाल्यांचा स्वाद टिकवण्यासाठी...प्राचीन काळापासून जगभरामध्ये भारत हा मसाले व...\nराहुरीच्या कृषी विद्यापीठात कडधान्य...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nशेतकऱ्यांसाठी खास शूजची निर्मितीशेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन, त्याला...\nभात लावणी ते झोडणीपर्यंत आदिवासी...पालघर जिल्ह्यातील गांजे येथील चंद्रकांत कोलेकर या...\nअन्न प्रक्रियेमध्ये ३ डी प्रिंटिंगची...थ्री डी प्रिंटिंग तंत्राचा वापर बांधकाम,...\nकष्ट कमी करणाऱ्या बियाणे टोकण यंत्राची...खरीप हंगामात कापूस लागवड ही टोकन पद्धतीने...\nहळद लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्रात...नांदेड जिल्ह्यात हळदीकडे नगदी पीक म्हणून शेतकरी...\nखर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...\nमानवचलित सुधारित चारा कापणी यंत्रशेतीला पूरक असा घरगुती वापरासाठी २ ते ४ जनावरे...\nपशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान...जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/article-about-trade-wars-and-supply-chains-written-vasudha-joshi-203805", "date_download": "2021-07-29T21:00:10Z", "digest": "sha1:ZN6BZQC7XMMHMP44V3HFYHXKA7JJLTSJ", "length": 20739, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भाष्य : व्यापारयुद्ध नि पुरवठा साखळ्या", "raw_content": "\nव्यापार युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळ्यांवर किंमतवाढीचे संकट ओढवणार आहे. त्याच वेळी छोट्या व तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराने या साखळ्या अधिक कार्यक्षम होतील. परंतु, वाढत्या खर्चामुळे चलनफुगवट्याचे भूत पुन्हा डोके वर काढेल, असे दिसते.\nभाष्य : व्यापारयुद्ध नि पुरवठा साखळ्या\nचीनला धडा शिकवण्याच्या उद्देशाने अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धात सध्या तह झालेला असला, तरी ऑक्‍टोबरपर्यंत सर्व चिनी आयात मालावर 25 टक्‍क्‍यांपर्यंत शुल्क लागू करण्याचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मानस आहे. तो त्यांनी प्रत्यक्षात आणला, तर चीनच्या प्रगतीला निश्‍चितच खीळ बसेल; पण सर्वच वस्तूंच्या किमती वाढून चलनफुगवट्याला आमंत्रण मिळेल.\nअमेरिकी उद्योगांना संरक्षण मिळून ते जोमाने वाढतील असे होणार नाही; कारण त्यांच्या आयात कच्च्या मालाचा व सुट्या भागांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. 2010पर्यंतच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचे फलित म्हणजे अनेक उद्योगांमध्ये जागतिक पुरवठा साखळ्या अस्तित्वात आल्या आहेत. जागतिक व्यापाराच्या 70 टक्के व्यापारात या साखळ्यांचा संबंध येतो. व्यापार युद्ध आणि वाढलेले आयात शुल्क यांच्यामुळे त्यांच्यात काय बदल होईल हे पाहिले पाहिजे.\n1990 ते 2010 या दोन दशकांत आयात शुल्क कमी होऊन जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला मोठी चालना मिळाली. देशादेशांमधील सीमारेषांचा विचार न करता, जगात जेथे स्वस्त कच्चा माल असेल, जेथे स्वस्तात मालप्रक्रिया होत असेल तिथून ती करवून घेण्याचा आणि जास्त नफा मिळवण्याचा धडाका बहुराष्ट्रीय कंपन्यांनी लावला. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळ्या (सप्लाय चेन) अस्तित्वात आल्या. बहुराष्ट्रीय कंपन्या बहुतेक काम उक्ते करवून घेतात. कच्चा माल खरेदी व वाहतूक, प्रक्रिया व वस्तूनिर्मिती, उत्पादनांची वाहतूक, साठवणूक व विक्री यासाठी त्या वेगवेगळ्या कंत्राटी उत्पादकांना व पुरवठादारांना नेमतात. त्यांना एकत्र जोडण्यासाठी पुरवठा साखळ्या तयार केल्या जातात. त्या बांधल्यावर त्यांच्या दुव्यांमध्ये समन्वय साधायचा, ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करायचा आणि पक्‍क्‍या मालावर ब्रॅंडचा ठसा ���मटवायचा, एवढेच काम बहुराष्ट्रीय कंपन्या करतात. प्रक्रिया, वाहतूक, साठवणूक व विक्री या प्रत्येक टप्प्यात वस्तूचे मूल्य वाढत असल्याने पुरवठा साखळ्यांना मूल्यवर्धन किंवा मूल्य साखळ्या असेही म्हटले जाते.\nपुरवठा साखळ्यांची रचना गुंतागुंतीची, पण कार्यक्षम असते. स्थानिक उत्पादनापेक्षा वाहतुकीचा जास्त खर्च लक्षात घेऊनही, त्या उत्पादनखर्चात घसघशीत बचत करतात आणि कमी किमतीत खूप माल बाजारात ओततात. 'वॉलमार्ट', 'ऍमेझॉन' या व्यापारी संस्थांनीही अशा साखळ्या तयार करण्यात मोठा वाटा उचलला आहे. 1990 - 2000 या दशकात रोज कमी किंमत ही घोषणा करून 'वॉलमॉर्ट'ने जगभरातून स्वस्त वस्तू अमेरिकेतील दुकानांमध्ये आणण्यासाठी कार्यक्षम पुरवठा साखळ्या तयार केल्या. माहितीची देवाण-घेवाण, जलद संदेशवहन, स्वतःचे ट्रक, विमाने ही वाहतुकीची साधने, माल एका बिंदूवर साठून न राहता सतत पुढे ढकलला जाण्यासाठी योग्य असे व्यवस्थापनतंत्र यांची जोड त्यांना देऊन 'वॉलमार्ट'ने त्यांच्या कोणत्याही दुकानात शेल्फवरील वस्तू संपली की संबंधित पुरवठादाराने ती लवकरात लवकर परत भरली पाहिजे, असा दंडक घालून दिला. सध्या 'ऍमेझॉन'ने कमी किंमत व केव्हाही उपलब्ध हा नारा दिला असून, स्वयंचलित यंत्रे, रोबो, वाहतुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी ड्रोन विमाने, बिग डेटा ऍनॅलिटिक्‍स यांच्या साह्याने ऑर्डर दिल्याच्या दुसऱ्या दिवशी ग्राहकाच्या हातात वस्तू देण्यासाठी कंबर कसली आहे.\nपुरवठा साखळी एकदा स्थिरावली, की तिच्यात पुरवठादारांची संख्या वाढू लागते. मग त्यांचे स्तर एक, दोन, तीन व पुढे असे वर्गीकरण होते. बहुराष्ट्रीय कंपन्या फक्त पहिल्या, दुसऱ्या स्तरावरच्या पुरवठादारांच्या संपर्कात असतात. ते स्वतः कसे काम करवून घेतात, हे बघायला त्यांना वेळ नसतो. पुरवठा साखळ्यांची क्‍लिष्टता अशी की 2011मध्ये जपानला सुनामीचा धक्का बसल्यावर तेथील सेमी-कंडक्‍टर्स बनवणाऱ्या कंपनीने तिच्या पुरवठा साखळीतले कच्चे दुवे शोधण्याचे काम हाती घेतल्यावर शंभर व्यवस्थापकांच्या चमूला संपूर्ण पुरवठादारांचा मागोवा घ्यायला वर्षाहून जास्त अवधी लागला साखळीत काही बिघाड झाला; कुठे अपघात वा नैसर्गिक आपत्ती ओढवली तर नक्की दोष कुणाचा हे ठरवणे कठीण होते.\n2013 मध्ये ढाक्‍क्‍यात इमारत कोसळून तयार कपडे शिवणारे 1100 हून जास्त कामगार ��रण पावले. ते सगळे तयार कपड्यांच्या जागतिक पुरवठा साखळीचा भाग होते. अपघातानंतरही साखळीचे काम पूर्ववत चालू राहिले.\n'सिलिकॉन व्हॅली'तील उद्योगांनी विकसित केलेले माहिती तंत्रज्ञान, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव हे आजचे उगवते तंत्रज्ञान, आशिया खंडातील स्वस्त श्रमिक आणि चीनची वस्तुनिर्माण क्षेत्रातील प्रचंड ताकद यांचा मिलाफ जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये दिसून येतो.\nजागतिकीकरणावरच्या दृढ विश्‍वासामुळे त्या तयार करताना कमी खर्च आणि जास्त वेग या दोनच बाबींकडे लक्ष पुरवण्यात आले. जगभर पसरलेल्या व्यवहारांमधील जोखीम दुर्लक्षित राहिली.2008मध्ये वित्तीय अरिष्टानंतर जागतिकीकरणाला ओहोटी लागली. मुक्त जागतिक व्यापाराऐवजी प्रादेशिक व्यापार वाढू लागला. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळ्यांवर मोठा परिणाम होऊन त्या आखूड होत आहेत. सहाशे बहुराष्ट्रीय कंपन्यांची एप्रिल 2019मध्ये पाहणी झाली. तीनुसार त्यांनी पुरवठा साखळ्यांची रचना बदलण्यास सुरवात केली आहे. ते करताना पुरवठा केंद्रे युरोपकडे वळणे आणि साखळीतील व्यवहारांच्या जोखमीकडे लक्ष पुरवणे हे त्यांचे अग्रक्रम आहेत. त्यामुळे आशियाई देशांमधील काम कमी होऊन त्यांच्या आर्थिक वाढीचा वेग मंदावणार आहे. त्याचवेळी उत्पादन खर्च वाढून वस्तूंची किंमतवाढ, वेतनात वाढ आणि त्यातून चलनफुगवट्याकडे वाटचाल होणार आहे.\nऑक्‍टोबरमध्ये अमेरिकेने चिनी आयात मालावर 25 टक्‍क्‍यांपर्यंत आयात शुल्क आकारले, तर पुरवठा साखळ्यांवर नक्की काय परिणाम होईल याचा अंदाज घेण्यासाठी 'लामासॉफ्ट' या संस्थेने तयार कपडे, मोटारी आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू यांच्या पुरवठा साखळ्यांचा नुकताच अभ्यास केला. त्यावरून त्यांच्या एकूण खर्चात इलेक्‍ट्रॉनिक्‍स दोन टक्के, मोटारी चार टक्के, तर तयार कपडे अकरा टक्के एवढी वाढ होईल. पण त्याचवेळी साखळीतील सरासरी व्यवहार पूर्ण होण्यासाठीचा कालावधी कमी होईल, असा अंदाज आहे. पुरवठा युरोपकडे वळवण्याचा प्रयत्न करूनही 'जगाचा कारखानदार' हे चीनचे स्थान अबाधित राहणार आहे.\nनवीन तंत्रज्ञान पुरवठा साखळ्यांमध्ये लागू करण्यासाठी सध्या अनेक प्रयोग सुरू आहेत. बिग डेटा ऍनॅलिटिक्‍सच्या साह्याने ग्राहकांच्या आवडीनिवडीचे बारकाईने निरीक्षण करून भविष्यात कोणत्या मालाची, किती प्रमाणात मागणी होईल याचे अंदाज करण्यात येत आहेत. 'सेल्फ लर्निंग ऍल्गोरिदम'च्या साह्याने त्यात आणखी अचूकता येईल. नवीन मालासाठी ऑर्डर देणे, मालाच्या बिलानुसार पैसे अदा करणे, पुरवठादारांचे व्यवस्थापन करणे, उठाव नसलेला माल खपण्यासाठी किमती कमी करणे ही कामे यापुढे स्वयंचलित पद्धतीने होतील. माल हाताळणी यंत्रमानवांकडून होईल. येऊ घातलेल्या 5जी मोबाईल टेलिफोनमुळे 'इंटरनेट ऑफ थिंग्ज' साध्य झाल्यावर विविध सेन्सरच्या वापराने पुरवठा साखळ्या पारदर्शक बनतील. माल साठवणुकीच्या गोदामातील, तसेच वाहतुकीच्या कंटेनरमधील इंच-न्‌-इंच जागेचा वापर करून अपव्यय टाळला जाईल.\nमात्र तंत्रज्ञानाच्या वाढच्या वापराबरोबर हॅकिंग, व्हायरस हल्ले, माहितीची चोरी, सायबर गुन्हे यांची जोखीमही वाढणार आहे. पुरवठा साखळीतील तिसऱ्या, चौथ्या आणि आणखी खालच्या फळीवरचे पुरवठादार तिच्यावर पुरेशा प्रमाणावर मात करू शकणार नाहीत व त्यामुळे साखळ्या कमजोर बनतील. व्यापार युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळ्यांवर किंमतवाढीचे संकट ओढवणार आहे. त्याच वेळी छोट्या व तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे त्या जास्त कार्यक्षम होतील.\nया दोन विरोधी बळांचा एकत्रित परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रांत कमी-जास्त असेल. परंतु, वाढत्या खर्चामुळे चलनफुगवट्याचे गाडलेले भूत परत डोके वर काढेल, असा एकुणात रंग दिसतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/10/28/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-29T21:01:33Z", "digest": "sha1:WPGSNMHUA7KJZGJVJ3TW2C2U4FRA4ZB5", "length": 6514, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बिग बी सर्वात विश्वासार्ह सेलेब्रिटी - Majha Paper", "raw_content": "\nबिग बी सर्वात विश्वासार्ह सेलेब्रिटी\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / अमिताभ बच्चन, टीयारा रिपोर्ट, विश्वासार्ह सेलेब्रिटी / October 28, 2020 October 28, 2020\nफोटो साभार नई दुनिया\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रांडस (आयआयएचबी)ने नुकत्याच सादर केलेल्या टीयारा रिपोर्ट मध्ये सेलेब्रीटींचे ब्रांड स्वरुपात सर्वेक्षण केले गेले असून त्यात सर्वाधिक गुण बिगबी म्हणजे अमिताभ बच्चन याना मिळाले आहेत. बिगबी यांनी सिनेमा आणि समाज क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना विश्वसनीय व सन्मानित ब्रांड म्हणून नागरिकांनी पसंती दिली आहे. २३ शहरात ६० हजार नागरिकांची मते यासाठी घेतली गेली होती. या सर्वेक्षणात १८० सेलेब्रिटीचा समावेश होता. त्यात ६९ बॉलीवूड कलाकार, ६७ टीव्ही कलाकार, ३७ क्रीडापटू, व अन्य सात जणांचा समावेश केला गेला होता.\nयात अमिताभ बच्चन यांना सर्वात विश्वसनीय व्यक्ती म्हणून ८८ टक्के मते मिळाली. त्या खालोखाल अक्षय कुमार याला ८६.८ टक्के तर अभिनेत्री मध्ये दीपिका पदुकोण हिला ८२.८ टक्के मते मिळाली. दीपिका सर्वाधिक विश्वसनीय महिला सेलेब्रिटी ठरली. सर्वात आकर्षक सेलेब्रिटी म्हणून अलिया भट्टची निवड झाली तर हृतिक रोशन सर्वाधिक आकर्षक पुरुष ठरला.\nटीव्ही सेलेब्रिटीमध्ये सर्वाधिक पसंती कपिल शर्मा याला मिळाली. त्याला ६२.२ टक्के मते मिळाली. क्रीडाक्षेत्रात सर्वाधिक विश्वसनीय ठरला महेंद्रसिंग धोनी. त्याला ८६.० तर महिला क्रिकेटर मिताली राज हिला ८३.२ मते मिळाली. विराट अनुष्का ७०.१ टक्के मते मिळवून सर्वाधिक विश्वासार्ह जोडपे ठरले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/removal-of-obstacles-to-maratha-reservation-limit-resolution-passed", "date_download": "2021-07-29T21:45:56Z", "digest": "sha1:SYOTDN3WO4S4QX7ZTDUPEY5GR6LOFC6U", "length": 7821, "nlines": 68, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मराठा आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करा; ठराव संमत - द वायर मराठी", "raw_content": "\nमराठा आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करा; ठराव संमत\nमुंबई : मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भातील ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करण्यासाठी भारतीय संविधानात यथोचित सुधारणा करण्याची केंद्र शासनाला शिफारस करण्याचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सोमवारी संमत करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विधानसभा ��णि विधानपरिषदेत हा ठराव मांडला.\nसर्वोच्च न्यायालयाने ५ मे २१ रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाने एकमताने मंजूर केलेल्या महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता (राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे) आरक्षण अधिनियम २०१८ (सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ६२) मधील कलम २ (ञ), कलम ४(१)(क) आणि कलम ४(१) (ख) अवैध ठरवितांना न्यायालयाच्या निकालांमध्ये नमूद केलेली ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही असा निर्णय दिलेला होता.\nकेंद्र सरकारने ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा करून शिथिल केल्याशिवाय मराठा समाजाला आपल्या राज्यात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाचे आरक्षण देणे अशक्य आहे. तसेच आपल्या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करणे आवश्यक असून त्याबाबत केंद्र सरकारने सुयोग्य संविधानिक तरतूद त्वरीत करणे आवश्यक आहे.\nत्या अन्वये न्यायालयांच्या न्यायनिर्णयांमध्ये निश्चित केलेली आरक्षणाची ५० टक्के इतकी मर्यादा शिथिल करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा कराव्यात अशी शिफारस केंद्र सरकारला करण्याचा हा ठराव विधिमंडळात संमत करण्यात आला.\n‘एमपीएससी’च्या सदस्यांची पदे ३१ जुलैपर्यंत भरणार\nशिव्यांची नवी राजकीय संस्कृती\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/group-goan-doctors-america-14-oxygen-concentrator-aid-13977", "date_download": "2021-07-29T20:38:20Z", "digest": "sha1:R5PU5WGSC3PRS2I4ZIYWABDW3IZVNZBX", "length": 5170, "nlines": 19, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "अमेरिकास्थित गोमंतकीय डॉक्टरांकडून गोव्याला 14 ऑक्सिजन कॉन्स्टेटर", "raw_content": "\nअमेरिकास्थित गोमंतकीय डॉक्टरांकडून गोव्याला 14 ऑक्सिजन कॉन्स्टेटर\nपणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालय(GMC) बांबोळी(Bambolim) येथे 1972 च्या बॅचमध्ये शिकलेले व सध्या अमेरिका(America) येथे राहणाऱ्या गोमंतकीय डॉक्टरांनी(Doctor) गोव्यातील कोरोना(Goa Covid Update) रुग्णांसाठी 14 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठवले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन गोवाचे अध्यक्ष डॉ. विनायक बुवाजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोमेकॉच्या 1972 च्या बॅचचे डॉ. कृष्णकांत रायकर, डॉ. दीपक कामत, डॉ. नेल्सन डिसिल्वा, डॉ. सुरेश डिमेलो, डॉ. ग्लेनीज वाशी व डॉ. ज्योती वालावलकर आणि त्यांच्या मित्रांनी मिळून गोव्यासाठी 14 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठवले आहेत.(Group of Goan Doctors in America 14 Oxygen concentrator aid)\nगोव्यात राज्यस्तरीय संचारबंदीत सात जून पर्यंत वाढ\n‘आयएमए’ गोवातर्फे हे 14 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर गोव्यातील आयएमएच्या सात शाखांकडे प्रत्येकी दोन याप्रमाणे सुपूर्द करण्यात येतील. त्यानंतर त्या-त्या शाखेतर्फे त्या परिसरातील कोरोना उपचार केंद्रात व स्टेपअप इस्पितळात कोरोना रुग्णांसाठी दिले जातील, असे डॉ. विनायक बुवाजी यांनी सांगितले. या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर एक उपकरण डिचोली केशव सेवा साधना हायस्कूलमध्ये स्टेपअप इस्पितळात बसवण्यात आला आहे. आयएमए डिचोली अध्यक्ष व आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. मेधा साळकर यांच्या उपस्थितीत हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर येथे बसवला. यावेळी डॉ. शेखर साळकर उपस्थित होते.\nGOA : लसीकरण 5 लाखांवर; पहिला डोस घेतलेल्या दोघांचा मृत्यू\nदरम्यान राज्यात पहिला व दुसरा लसीकरणाचा डोस घेतलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींची संख्या 5 लाखांवर पोहचली आहे. काल दिवसभरात इस्पितळे व आरोग्य केंद्र येथे 2900 जणांनी तर 36 टिका उत्सव केंद्राच्या मोहिमेद्वारे 2459 जणांनी लसीकरण करून घेतले. आतापर्यंत पहिला लसीचा डोस घेतल्यांची संख्या 3 लाख 12 हजार 532 वर तर दोन्ही डोस घेतल्यांची संख्या 95 हजार 968 वर पोहचली आहे. राज्याला 7 लाख 31 हजार 720 लसीचे डोस केंद्राकडून मिळाले आहेत. त्यापैकी 2 लाख 60 हजार लसीचे डोस शिल्लक आहेत. 18 ते 45 वर्षाखालील 32 हजार 879 जणांना डोस देण्यात आला आहे तर 6360 डोस शिल्लक आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/chief-minister-devendra-fadnavis-will-take-strict-action-against-the-water-mafia/07131543", "date_download": "2021-07-29T21:58:53Z", "digest": "sha1:CAV4Y2OKBGC7SBEAAFY6O7TZCYWQQXK2", "length": 5148, "nlines": 30, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पाणी माफियाविरूद्ध कठोर कारवाई करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » पाणी माफियाविरूद्ध कठोर कारवाई करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nपाणी माफियाविरूद्ध कठोर कारवाई करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनागपूर: मुंबई येथील कांदिवली (पूर्व) येथील क्रांतीनगर या उंच व डोंगरावर असलेल्या झोपडपट्टीला पाणीपुरवठा मालाड जलाशयातून होतो. काही ठिकाणी पाणी टंचाई झाल्याने पाणी माफिया पाणी चोरून टाक्यांमध्ये साठवून जादा दराने पाणी विकत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिले.\nकांदिवली (पूर्व) क्रांतीनगर भागातील पाणी टंचाईविषयीची लक्षवेधी सूचना सदस्य प्रवीण दरेकर यांनी मांडली होती. लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, क्रांतीनगर या भागातील झोपडपट्टीला पाणीपुरवठा करण्यासाठी मालाड जलाशयातून 1500 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी असून त्यातून 150 मिमी व्यासाची वितरण जलवाहिनी टाकली आहे.\nही झोपडपट्टी जलवाहिनीपासून 25 मीटर उंचावर असल्याने पाणीपुरवठा कमी-जास्त होतो. यासाठी निम्नस्तरावर शोषण टाकी व उदंचन व्यवस्था करून शोषण टाकीत जलजोडणी देण्यात आली आहे. शिवाय जलाशयाच्या दुरूस्तीचे काम जून 2018 मध्ये पूर्ण झाले आहे. यानंतर नियमित पाणीपुरठा सुरू आहे.\nयाठिकाणी पाणी चोरून टाक्यांमध्ये साठवून विकण्याचा प्रयत्न करण्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मनपा व पोलीस यंत्रणेला दिले आहेत. शिवाय 115 अनधिकृत जलजोडण्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने खंडित केल्या असल्याची माहितीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.\nयावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.\n← चंद्रभागा नदीतील सांडपाण्यासाठी 24 महिन्यात…\nगणेशोत्सव में नहीं मिली थर्माकोल… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-excess-sugar-burden-season-year-45299", "date_download": "2021-07-29T22:17:35Z", "digest": "sha1:P4SG77BZDLVVM47GZ7OAUBKMQ56FXW6B", "length": 17445, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Excess sugar burden on the season this year | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझे\nराज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझे\nगुरुवार, 22 जुलै 2021\nयंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या वर्षीचा साखरेचा साठा कमी राहणार असला तरी देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात जादा साखर शिल्लक राहण्याचा अंदाज आहे.\nकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या वर्षीचा साखरेचा साठा कमी राहणार असला तरी देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात जादा साखर शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. यामुळे राज्यातील कारखान्यांना पुढील हंगामाचे स्वागत जादा साखरेचे ओझे घेऊनच करावे लागणार आहे. यंदा उत्पादित साखरेपैकी जवळजवळ निम्मी साखर शिल्लक असल्याने या साखरेचे करायचे काय, असा प्रश्‍न राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांना भेडसावत आहे.\nदेशात साखर हंगाम सुरू होण्यापूर्वी ८७ लाख टन साखर शिल्लक राहील, असा अंदाज आहे. यापैकी ५० ते ५१ लाख टन साखर फक्त महाराष्ट्रातील शिल्लक राहील, असे चित्र दिसते. यावरूनच महाराष्ट्रात गेल्या वर्षी साखर विक्री कमी झाल्याचे दिसून येते. २०२०-२१ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी राज्यात ४० लाख टन साखर शिल्लक होती. यात यंदा १०६ लाख टन साखर उत्पादित झाली. १४६ लाख टन साखर राज्यात होती. यापैकी सुमारे ३५ लाख टन साखर राज्यातून निर्यात झाली.\nसुमारे ३५ लाख टन साखरेची देशांतर्गत बाजारात विक्री झाली. साधारणतः ७० लाख टनांपर्यंत साखर यंदाच्या हंगाम समाप्तीवेळी शिल्लक होती. हंगाम सुरू होईपर्यंत १५ ते २० लाख टन साखर विक्री गृहीत धरल्यास किमान ५० लाख टन साखर शिल्लक राहिला, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे.\nयंदा लॉकडाउनचे तर कारण झालेच, परंतु उत्तर प्रदेशने पूर्व ईशान्येकडील बाजारपेठ काबीज केल्याने त्यांनी उत्पादित बहुतांशी साखर त्या भागात विकली. वाहतूक खर्च जादा होत असल्याने महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना अन्य राज्यात साखर विकणे दुरापास्त झाले, यामुळे साखरेचा उठाव कमी झाला. परिणामी, साखरेची विक्री ठप्प झाली. राज्याच्या तुलनेत उत्तर प्रदेश मध्ये मात्र साखरेची विक्री चांगली झाल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले.\nवाहतूक अनुदान निर्णय प्रलंबितच\nकारखान्यांना साखर वाहतुकीसाठी प्रोत्साहन म्हणून साखरेला प्रतिक्विंटल शंभर रुपये वाहतूक अनुदान देण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तालयाने राज्य शासनापुढे एप्रिलमध्ये ठेवला होता. हे अनुदान मिळाल्यास राज्यातील साखर कारखान्यांना जलद गतीने साखर देशभरात विक्री करणे शक्य होईल, असा अंदाज आयुक्तालयाचा होता पण अद्यापही यावर शासनाने निर्णय घेतला नाही. कोरोना परिस्थितीमुळे याबाबतच्या निर्णयाला विलंब लागत असल्याचे आयुक्तालय सूत्रांनी सांगितले.\nयंदाच्या हंगामात कारखान्यांना गेल्या वर्षीची शिल्लक साखर आव्हानात्मक ठरणार आहे. विविध कारणांमुळे कारखान्यांना अपेक्षित साखर विकता आली नाही याचे ओझे यंदा नक्की जाणवेल. शिल्लक जलद गतीने विक्री होण्यासाठी तातडीने काही निर्णय अपेक्षित आहेत.\n- विजय औताडे, साखर तज्ज्ञ\nकोल्हापूर पूर floods साखर महाराष्ट्र maharashtra उत्तर प्रदेश मात mate विजय victory\nचंद्रपूर दारूबंदी निर्णयाच्या निमित्ताने...\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजीच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यात गेली सहा वर्षे लागू असले\nगेल्या आठवड्यात कोसळलेल्या अस्मानी संकटातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही.\nफळपिकासाठी जमीन अन खत व्यवस्थापन\nफळबागेसाठी योग्य जमिनीची निवड, माती परीक्षण, सेंद्रिय खते, हिरवळीची खते, निंबोळी पेंड ,जै\nभात पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन\nभात पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी येण्यामध्ये कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव हे होय.\n७२ तासांची सक्ती नको ः आयुक्त\nपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इ\nउत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाचे कार्यप्रत्येक ‘एफपीओ’चे संचालक मंडळ पाचपेक्षा कमी...\nराज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...\nभारतीय साखरेला थायलंडचे आव्हानकोल्हापूर : येत्या हंगामात साखरनिर्यातीसाठी...\nजागतिक बाजारात साखर दरात घटकोल्हापूर : जगातील सर्वांत जास्त साखर उत्पादन...\nमध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...\nदेशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...\nशेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची ग���जशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...\nसोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...\nमोहरीतील तेजीची कारणे वेगळीच ः विजय...नागपूर : बाजारात हमीभावापेक्षा मोहरीला जास्त दर...\nप्रक्रियायुक्‍त खाद्यपदार्थांच्या...नवी दिल्ली : कोरोनाकाळात सर्वच क्षेत्रांना मोठ्या...\nदुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती...\nमहाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर...कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांत देशातून निर्यात...\nदेशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...\nसाखर निर्यातीचा ‘गोडवा’ वाढलाकोल्हापूर : केंद्राकडून साखर निर्यात धोरण जाहीर...\nपाम तेल आयातीवर श्रीलंकेचा ‘सर्जिकल...कोलंबो : श्रीलंका सरकारने पाम तेलाच्या आयातीवर...\nसोयाबीनची तेजी अबाधित पुणे ः यंदा सोयाबीच्या दरांमध्ये झालेली सुधारणा...\nभारताकडून पिवळ्या वाटाण्याची आयात बंद पुणे ः युक्रेनमधून पिवळ्या वाटाण्याची आयात करणारा...\nबेदाण्याला दराची गोडीसांगली ः यंदाचा बेदाणानिर्मितीचा हंगाम अंतिम...\nहरभरा दरवाढीचे संकेतपुणे ः देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/11/16/accused-in-beed-acid-attack-case-remanded-in-police-custody-for-eight-days/", "date_download": "2021-07-29T22:25:22Z", "digest": "sha1:SYDZDTEOTZ5Q7IP7U34EFRCHISO6OA3J", "length": 5220, "nlines": 68, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बीड अ‍ॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपीला आठ दिवसांची पोलीस कोठडी - Majha Paper", "raw_content": "\nबीड अ‍ॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपीला आठ दिवसांची पोलीस कोठडी\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अॅसिड हल्ला, पोलीस कोठडी, बीड, सत्र न्यायालय / November 16, 2020 November 16, 2020\nबीड – सत्र न्यायालयाने बीड येथे तरुणीवर अॅसिड हल्ला करुन तिला पेट्रोल टाकून जाळून मारल्याबद्दल अटकेत असलेला आरोपी अविनाश राजुरे याला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी फरार आरोपी राजुरे याला शनिवारी घडलेल्��ा या घटनेनंतर २४ तासांतच नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून अटक केली होती.\nशनिवारी बीड तालुक्यातील येळंबघाट येथे २२ वर्षीय तरुणी जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. याची खबर मिळताच पोलिसांना पीडित तरुणीला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, या तरुणीचा रविवारी सकाळी मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता. राजकीय वर्तुळातूनही कठोर कारवाईची मागणी करण्यात येत होती. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली होती.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.nandadeepeyehospital.org/case-studies/%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-5", "date_download": "2021-07-29T22:11:01Z", "digest": "sha1:RSL2CRS22VBUA3JBO6POSFQVOYOHWFEH", "length": 5396, "nlines": 105, "source_domain": "www.nandadeepeyehospital.org", "title": "डोळ्याच्या पडद्याचे ऑपरेशन | Case Study | Nandadeep Hospital, Sangli, Kolhapur.", "raw_content": "\nबरोबर चार वर्षांपूर्वी या मावशी आपल्या शेजाऱ्यांना घेऊन आमच्या हॉस्पिटलमध्ये आल्या. कारण अचानक दिसायचे बंद झाले होते. एक डोळा आधीच पडदा सरकल्याने निकामी होता. आता दुसऱ्या डोळ्यात सुद्धा अचानक पडदा सरकला होता. लगेच ऑपरेशन लागणार आहे याची कल्पना दिली. आधीच एकट्या आणि बरोबर शेजारी आलेले. त्यांना म्हटले की इथेच थांबा, फिटनेस करून ऑपरेशन करू, पैसे नंतर बघू. अचानक दिसायचे बंद होणे म्हणजे किती भीतीदायक असते याची कल्पनाच केलेली बरी...\nसंध्याकाळीच ऑपरेशन केले ..पडद्याचे ऑपरेशन तसे जटिल.. यशाची खात्री नसते. पण मस्त झाले. मावशींना दिसायला लागले ... आज चार वर्षांनी checkup ला आल्या त्याही कोकणातून एकट्या ... खरे सांगू भरून आले .. अभिमान वाटला आपले ज्ञान आपले कष्ट कोणाच्या तरी आयुष्यात सुख देऊन गेले ... ज्या modern मेडिसिन च्या संशोधकांनी असे पडद्याचे उपचार शोधले आणि ज्यांनी ते मला शिकवले त्यांचे मनापासून आभार\nऑपरेशनचा दिवस अजून आठवतो कारण तेव्हाच माझ्या लहान मुलीचा जन्म झाला\nअशीच दृष्टी तुम्हाला आयुष्यभर लाभो हीच प्रार्थना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://dnyanpravahnews.com/archives/tag/care-for-you", "date_download": "2021-07-29T21:53:14Z", "digest": "sha1:G7BNSKJ3FRATFWC5VET3KP7WD22Q7SKN", "length": 2607, "nlines": 60, "source_domain": "dnyanpravahnews.com", "title": "Care for you – ज्ञान प्रवाह", "raw_content": "\nस्त्री आधार केंद्र व केअर फॉर यू या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून पुणे येथील महिलांना अन्नधान्य किटचे वाटप\nस्त्री आधार केंद्र व केअर फॉर यू या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून बुधवार पेठ, पुणे येथील देहविक्रय करणाऱ्या महिलांना अन्नधान्याचे १००…\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/book/marathi/novel-episodes", "date_download": "2021-07-29T22:47:41Z", "digest": "sha1:3AG5DU5CSOXX7EEL54U2KLHFKQBLA5NJ", "length": 17807, "nlines": 212, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "सर्वोत्कृष्ट कादंबरी भाग कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात | मातृभारती", "raw_content": "\nसर्वोत्कृष्ट कादंबरी भाग कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात\nमराठी कादंबरी भाग पुस्तके\nशंतनू जसजसा तिच्या घराजवळ जाऊ लागला त्याचं अवसान गळू लागलं. “परत त्या तिरस्काराने भरलेल्या नजरेचा सामना करण्याची ताकद नाही तुझ्यात “मन बजाऊ लागलं. तो रस्त्याच्या कडेला थांबला. “काय करावं\nपडछाया - भाग - २\nविहानने थर्मास अन बॅग उचलली.. तो पुढे निघाला... तो गेट मधून आत शिरला.. बहुमजली इमारत.. त्यात असणाऱ्या ऑफिस मध्ये ...\nश्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 1\nश्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा उर्फ विठ्ठल अर्थात विठू माऊली थोर आद्य समाज सेवक आहे. भगवंत विठ्ठलाने भक्त किंवा वारकरी यांच्यामध्ये कधीच भ��दभाव केला नाही. त्यांची जात पाहिली नाही. ...\nरहस्यमय जागा - भाग १\nप्रेम प्यार और ऐशक - भाग 9\nएवढी सुंदर मुलगी आजूबाजूला राहत असेल तर कुणाला रोमँटिक लव्ड स्टोरी नाही सूचनार कबीर च्या मनामधे ऐक विचार येऊन गेला.त्याने ...\nशाल्मली उठली पहाटेसच आज. आज श्रीश झाला वर्षापूर्वी. आज ती आई झाली होती वर्षभरापूर्वी. जीवनातला परमोच्च आनंद दिला होता श्रीश ने तिला. तिने श्रीशला न्हाऊ माखू घातले. आईकडे गेल्यावर ...\nपडछाया - भाग - १\nविराज वाफाळालेला चहाचे घोट घेत बाल्कनीत बसला होता.. बाहेर रिमझिम पाऊस बरसत होता.. त्याच्या आवडीचा अल्बम चालू होता..\" रिमझिम पाऊस.. सोबतीला ...\nगावा गावाची आशा - भाग २\nपूजा घाईघाईने कामावर निघाली. तिच्या मुख्यालयाच्या गावी आल्यावर हळूहळू चालत पूजा गावातून फिरत होती. ती गावांमध्ये करोना रोगाबाबत जनजागृती करत होती. तिच्या जोडीला अंगणवाडी मदतनीस ...\nशाल्मली ची धांदल उडाली होती आज. हात एकीकडे भराभर कामं उरकत होते तर दुसरीकडे डोक्यातले विचार वायुवेगाने भ्रमण करत होते. एरव्हीची शांत शाल्मली आज मात्र जरा धास्तावली होती. आज ...\nबटरफ्लाय वूमन - भाग 7 - अंतिम भाग\nफुलपाखरांमध्ये सुद्धा शाकाहारी आणि मांसाहारी फुलपाखरे आहेत. भुंग्यामध्ये तर बहुतेक भुंगे हे मांसाहारी आहेत.ते मनुष्याला सुद्धा खाऊन टाकायला मागेपुढे पहात नाहीत. लहान किडे आणि लहान प्राणी सुद्धा त्यांचे भक्ष्य ...\n2.'अजून देणे आयुष्याचे फिटले नाहीअजून माझे दुःख पुरेसे वटले नाही'\"मी सुधा, रेवती ची सासू.भट साहेबांच्या या ओळी म्हणजे माझ्या आयुष्याचं प्रतिबिंब. मी एक स्त्री आहे हाच मोठा प्रश्न आणि ...\nशाल्मली भराभर आवरत होती. एकीकडे दिवसभर ऑफिसमधे होणाऱ्या मिटींग्ज, त्यासाठीची तिची झालेली, राहीलेली तयारी, यांची मनातल्या मनात उजळणी सुरू होती, तर दुसरीकडे हात स्वैपाकघरात अत्यंत सराईतपणे चालत होते. दोन ...\nप्रेम प्यार और ऐशक - भाग 8\nकुल ....डाऊन ...कुल ....डाऊन मी सॉरी बोलते ऐम्ब्यरस होत ती तरुणी म्हणाली.हा यू डेअर यू ऐक तर मी तुला ...\nजपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 9\nसाहिल ची तर गंमत निराळी एक वर्ष कामाचा अनुभव असल्या मुळे नवीन कंपनीत नवीन जॉब राहिला बंगला जायला यायला गाडी, चांगला पगार उत्तम प्रगती. काही दिवसा नंतर सुधाकर ...\nबटरफ्लाय वूमन - भाग 6\nअचानक रोबोट कीटक यायचे बंद झाले.याचा अर्थ काजव्याच्या टीमन��� त्यांच्या रोबोट राणीच्या किंवा रोबोट राजाचा खात्मा केला असावा. असा अंदाज वैजंता आणि लैलाने बांधला. त्या दोघी त्वेषाने लढत होत्या. ...\nहिरव्या रंगाची छोटीशी टुमदार कौलारू बंगली. अंगणात हिरवळ. कम्पाऊंड ला रंगीत फुलांच्या गुच्छांनी लगडलेल्या वेली. चारी दिशांना नजर जाईल तिथपर्यंत उंचच उंच वृक्षांची रांग. मधूनच जाणारी छोटीशी पायवाट. अगदी ...\nबटरफ्लाय वूमन - भाग ५\nवैजंता आणि लैला ह्या इच्छाधारी फुलपाखरू स्त्रिया होत्या.त्यांना हव्या त्या वेळी त्या फुलपाखरासारखी पंख पसरून उडत शकत होत्या. त्यांना फुलपाखराची अद्भुत शक्ती प्राप्त झाली होती. हा प्रश्न जरा ...\nबटरफ्लाय वूमन - भाग ४\nहे बघा तुमच्या घरी चकरा मारायला पोलिसांना जास्त वेळ नाही. तरीपण तू म्हणतेस म्हणून तुझ्या भरोशावर मी तुम्हाला एक संधी देते तुम्ही तुमची माहिती गोळा करून ठेवा नीट पुढच्या ...\nबटरफ्लाय वूमन - भाग ३\nसकाळी ती त्या सूटची गोष्ट विसरूनच गेली होती. भराभर कामे आटोपून वैजंता कामाला जायला निघाली. तिने दरवाजा उघडला आणि दरवाजा समोर एक महिला इन्स्पेक्टरला बघून ती चक्रावून गेली.मी इन्स्पेक्टर ...\nप्रेम प्यार और ऐशक - भाग 7\nआधी त्या सौ कॉल इंटर्नल हॉटेल मध्ये घोळ मग एथें ते ट्यक्सी चे दार डोक्यावर काय आपटले ती चित्र विचित्र फ्याषिओन ...\nजपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 8\nसाहिल चे शिक्षण पूर्ण होण्यासएक वर्ष होते. साहिल ची सुट्टी संपली त्याला उदया जावे लागणार म्हणुन आईने दोन-तीन प्रकारचे फरालचे केले. रात्री झोपण्यापूर्वी मधुकर ...\nबटरफ्लाय वूमन - भाग २\nमग मी करू कां ट्राय उडण्याची आता... वैजंता हसत बोलली. हे बघ वैजंता हे हसण्यावर नेऊ नकोस. हे मी खोटं नाही सांगत. जरा आजमावून बघ .हा वरचा तुझा ड्रेस ...\nबटरफ्लाय वूमन - भाग १\nवैजंता टीव्हीसमोर शेकोटी घेत बसली होती. तिच्या घरात खूपच थंडी लागत होती.टीव्हीतल्या ज्वाले वरती ती तिचे हात शेकवत होती ..पाहणाऱ्याला हे दृश्य खुपच विचित्र वाटले असते. परंतु तेवढी उब ...\nरेम प्यार और ऐशक - भाग 6\nसगळ सांगतो अस म्हणत कबीर ने तो गोवा मधे आल्या पासून ते त्या तरुणीला हॉटेल च्या आपल्या रूम मधे ...\nमी सुंदर नाही - ६ - अंतिम भाग\nसुहास स्वतःच्या दिसण्या बाबत उदासीन झाली होती. ती तिच्या सौंदर्या बद्दल फारच बेफिकीर झाली होती. तिच्या दातांमुळे तीचा सगळा उत्साह मावळून गेला होता. ���िचे दात पिवळे पडू लागले होते. ...\nउंचच उंच झोके घेत असताना अचानक कोणी आडवे यावे याशिवाय मोठा विचका तो कोणता अगदीच सोपं करून सांगायचं झालं तर एखादं लहान मूल मिटक्या मारत कुल्फी खात असावं आणि ...\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nलॉगिन करून आपण मातृभारतीच्या \"वापरल्या गेलेल्या संज्ञा\" आणि \"गोपनीयता धोरण\" यांना सहमती देता\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.info-about.ru/1/209/home.html", "date_download": "2021-07-29T22:39:12Z", "digest": "sha1:RMY4RIMZXL6H4SR2RAS3IIZKFWYEGSNZ", "length": 49781, "nlines": 361, "source_domain": "mr.info-about.ru", "title": "Free online encyclopedia. Did you know? page 209", "raw_content": "\nतरुण तुर्क म्हातारे अर्क\nनथिंग लास्ट्स फॉरएव्हर (कादंबरी)\nफॉरेन्सिक विज्ञानाला आव्हान देणाऱ्या निवडक घटना (पुस्तक)\nभगवद्गीता जशी आहे तशी (पुस्तक)\nभारतकन्या कल्पना चावला (पुस्तक)\nभारतीय राजकारणातील स्त्रिया (पुस्तक)\nमराठी प्रबंध सूची (पुस्तक)\nमराठी लेखन मार्गदर्शिका (पुस्तक)\nमहर्षी ते गौरी (स्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल)\nमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथ\nव्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड, औली इ. (पुस्तक)\nसमीक्षेचा अंतःस्वर (समीक्षा ग्रंथ)\nराष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद\nमुस्लीम मराठी साहित्य परिषद\nअंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन\nअखिल भारतीय अंध-अपंग मराठी साहित्य संमेलन\nअखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन\nअखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलन\nअखिल भारतीय मराठी गझल संमेलन\nअखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादी\nअण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन\nअसंही एक साहित्य संमेलन\nआचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन\nकोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन\nगाडगेबाबा विचार साहित्य संमेलन\nगुलाबराव महाराज साहित्य संमेलन\nगोमंतक मराठी साहित्य संमेलन\nट्विटर मराठी भाषा संमेलन\nतुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन\nतुकडोजी महाराज साहित्य संमेलन\nदक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा\nदक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे विद्यार्थी साहित्य संमेलन\nपहिले मराठी ट्विटर संमेलन २०१६\nपहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन, पुणे\nप्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन\nक्रीडा क्रिकेट फुटबॉल चित्रकथा दूरचित्रवाहिनी पर्यटन पाककला इंटरनेट रेडियो चित्रपट बॉलीवूड नृत्य स��गीत व्यंगचित्र काव्य शिल्पकला नाटक इतिहास कालमापन संस्कृती देशानुसार इतिहास युद्ध महायुद्धे साम्राज्ये समाजशास्त्र भूगोल कला आणि संस्कृती विश्वास अभियांत्रिकी विज्ञान आरोग्य मनोरंजन पर्यावरण व्यक्ती आणि वल्ली साहित्य भाषा\nपरिते हे कोल्हापुर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ७६३.२० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ११६५ कुटुंबे व एकूण ५४१८ लोकसंख्या आहे. ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५६७४५१ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर कोल्हापुर २८ कि ...\nबालिंगे हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील ४२२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ११६३ कुटुंबे व एकूण ५१५८ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर कोल्हापूर १० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २७०३ पुरुष आणि २४५५ ...\nरुकडी हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील गाव आहे. हे गाव पंचगंगा नदीच्या काठावर वसले असून रुकडीस सर्वात जवळचे शहर इचलकरंजी १० किलोमीटर अंतरावर आहे\nसाक्षर स्त्री लोकसंख्या: ५४३४ ४५% एकूण साक्षर लोकसंख्या: १२१८४ साक्षर पुरुष लोकसंख्या: ६७५० ५५%\nशिरदवाड हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील ५२३.९७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १३५३ कुटुंबे व एकूण ६१६७ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर इचलकरंजी चार किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ३२१४ पुरुष आणि २९ ...\nहळदी हे कोल्हापूर जिल्ह्यातल्याकरवीर तालुक्यातील ४९० हेक्टर क्षेत्रफळ असलेले गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ७१६ कुटुंबे असून गावाची एकूण लोकसंख्या ३३९५ आहे. यामध्ये १७५६ पुरुष आणि १६३९ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ७१७ असू ...\nहे चिनी नाव असून, आडनाव कोह असे आहे. कोह पो सेंग हा सिंगापूर-ब्रिटिश मलायात जन्मलेला व नंतर कॅनडा देशात स्थायिक झालेला इंग्लिश भाषेतील कवी, कादंबरीकार, नाटककार होता. त्याने लिहिलेल्या इफ वी ड्रीम टू लॉंग या पहिल्या कादंबरीला इ.स. १९७६ साली सिंगाप ...\nखुशवंत सिंग यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील मॉडर्न हायस्कूल येथे, महाविद्यालयीन शिक्षण लाहोर आणि दिल्लीत तर उच्चशिक्षण \"केंब्रिज|केंब्रिजमधील किंग्ज कॉलेज येथे झाले. त्यानंतर लाहोर उच्च न्याय���लयात त्यांनी वकिली केली.\nजेम्स अ‍ॅलन हा इंग्लिश साहित्यिक व तत्त्वज्ञानी होता.त्यांचे प्रसिद्ध पुस्तक \"अ‍ॅज अ मॅन थिंकेथ\" हे त्याच्या १९०३ मधील प्रकाशनापासून आजतागायत सर्वाधिक खपाचे लोकप्रिय पुस्तक आहे. तसेच त्यांची इतर व्यक्तीमत्त्व विकासाची पुस्तके लोकप्रिय ठरली.\nनीलम सक्सेना चंद्रा ह्या इंग्रजी आणि हिंदी भाषेतून लिखाण करणार्‍या एक भारतीय लेखिका, कवयित्री आणि कादंबरीकार आहेत. त्यांनी लिहिलेली इंग्रजी आणि हिंदी पुस्तके ३०हून अधिक आहेत.\nबंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे बंगाली कवी, कादंबरीकार, पत्रकार होते. भविष्यात भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रगान ठरलेल्या वंदे मातरम् या गीताचे रचनाकार होते. इ.स. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी इ.स. १८८२ सा ...\nशरच्चंद्र चट्टोपाध्याय उर्फ़ सरतचंद्र चटर्जी १ September सप्टेंबर १876 - १ January जानेवारी 1938 हे बंगाली कादंबरीकार आणि लघुकथा लेखक होते. बंगाली भाषेतील ते सर्वात लोकप्रिय कादंबरीकार आहे. \"त्यांच्या उल्लेखनीय कामांमध्ये देवदास, श्रीकांतो, चोरित ...\nताराशंकर बंदोपाध्याय यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १८९८ रोजी बीरभूम जिल्ह्यातील लाभपूर या छोट्या गावी झाला. तराशंकर आठ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांचे पालनपोषण त्यांच्या मातोश्री प्रभावतीदेवी आणि त्यांच्या एका ...\nसुबिमल बसाक दिसेम्बर १५, इ.स. १९३९ - हयात हे बंगाली भाषेतील लेखक व समीक्षक आहेत. ते बहुभाषाकोविद असून त्यांनी बंगालीबरोबरच हिंदी भाषेतही साहित्य लिहिले आहे.\nदेबी राय हे बंगाली भाषेतील एक कवी व समीक्षक होते. हंग्रियलिझम साहित्य-चळवळीतील साहित्यिकांपैकी ते एक होते. हे बंगाली भाषेतील आद्य दलित कवींपैकी एक आहेत.\nइवलेसे| फाल्गुनी राय फाल्गुनी राय हे बंगाली भाषेतील एक कवी व लेखक होते. हंग्रियलिझम साहित्य-चळवळीतील साहित्यिकांपैकी ते एक होते.\nमलय रायचौधुरी हे बंगाली भाषेतील कवी, लेखक, समीक्षक आहेत. ते बहुभाषाकोविद असून त्यांनी बंगालीबरोबरच हिंदी व इंग्लिश भाषांतही साहित्य लिहिले आहे.\nकुॅंवर नारायण हे एक हिंदी साहित्यकार आहेत. इ.स. १९५० सालापासून कुॅंवर नारायण यांनी लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांचे नाव हिंदीतील नवकाव्याशी जोडले गेले. कवितेबरोबरच त्यांनी विभिन्‍न साहित्यिक, वैचारिक आणि सांस्कृतिक विषयांवरही लेखन केले. त ...\nकेदारनाथ सिंह हे हिंदी साहित्यकार आहेl. त्यांना २०१३चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. इ.स. १९५६ साली बनारस हिंदू विद्यापीठातून हिंदीमध्ये एमए आणि इ.स. १९६४ साली विद्यावाचस्पती झाले.\nमुन्शी प्रेमचंद जन्म: वाराणसी, ३१ जुलै १८८०; मृत्यू: ८ ऑक्टोबर १९३६ हे हिंदी व उर्दू साहित्यातील नावाजलेले लेखक होते. त्यांना उपन्यास सम्राट म्हणून गौरविले जाते. प्रेमचंदांनी इ.स. १९१३ ते इ.स. १९३१ पर्यंत एकूण २२४ कथा, १०० लेख आणि १८ कादंबऱ्या लि ...\nयशपाल हे आधुनिक हिंदी साहित्यातील एक प्रमुख कथालेखक आहेत. ते क्रांतिकारक व लेखक अशा दोन्ही रूपात ओळखले जातात. प्रेमचंद यांच्या खालोखाल हिंदीतील सुप्रसिद्ध प्रगतिशील कथालेखकांमध्ये यांचे नाव घेतले जाते. आपल्या विद्यार्थी जीवनापासूनच यशपाल क्रांतिक ...\nडॉ. वेदकुमार वेदालंकार हे मराठी साहित्याचा हिंदीमध्ये अनुवाद करणारे साहित्यिक आहेत. डॉ. वेदालंकार यांनी हिंदीत अनुवाद केलेल्या मराठीतल्या छावा या कादंबरीच्या १७वर आवृत्त्या निघाल्या आहेत. त्यांच्या लेखनाद्वारे संत तुकाराम, संत एकनाथ व पु.ल. देशपा ...\nमेरी ॲन इव्हान्स ही जॉर्ज इलियट ह्या कलमनावाने प्रसिद्ध असलेली एक ब्रिटिश लेखिका, पत्रकार व अनुवादकार होती. आपले लेखन तत्कालीन लोकांनी गांभीर्याने घ्यावे ह्या आशेने तिने पुरुषी कलमनाव धारण केले होते.१८७२ साली प्रकाशित झालेला तिचा मिडलमार्च ह्या न ...\nत्साओ श्वेछिन हा छिंगकालीन चिनी लेखक होता. त्याने होंगलौ मंग, म्हणजेच लाल महालातील स्वप्न, या चिनी साहित्यातील सर्वोत्तम चार अभिजात कादंबऱ्यांपैकी एक मानली जाणारी कादंबरी लिहिली. तो त्साओ चान या नावानेही ओळखला जातो.\nवेल हे हिंदू देवता मूरूगन कार्तिकस्वामी ह्यांचे दिव्य शस्त्र एका प्रकारचा भाला वेल ह्या नावाने ओळखले जाते. प्राचीन काव्यात ह्या शब्दाचा वापर काही ठिकाणी हत्तीच्या उल्लेखात आढळतो, बहुदा हत्तीचा पुढील सोंडेकडचा भाग आणि दात त्याच्या आकाराप्रमाणे दिस ...\nसंघम् साहित्य ही तामिळ साहित्यातील एक सर्वात प्राचीन अभिजात साहित्यकृती,तामिळ संघम् काळात इ.स.पूर्व ६००-ते इ.स.३०० ह्या काळात ह्याची निर्मिती झाली. संघमसंहिता ही प्राचीन समाजात लोकप्रिय असणार्या व���षयांवरील वेच्यांचा संग्रह आहे. कित्येक शतकापूर्वी ...\nप्राचीन गुप्त आणि रहस्यमय संघटना - कधी ऐकले नाही असे अस्त्र, कल्पनाच करता येणार नाही असे लक्ष्य. एका मृत फिजिसिस्टच्या छातीवर उमटल्या गेलेल्या प्रतीकाचा अर्थ कळून घेण्यासाठी, रॉबर्ट लॅंग्डन या हार्वर्ड विद्यापीठातील नामवंत चिन्हशास्त्र तज्ज्ञाला ...\nआर्क्टिक्टच्या बर्फमय भूमीत एक उल्का नासाला सापडली. विज्ञानातील त्या घटनेने नासाला संजीवनी मिळाली. अन् मग सुरू झाली एक घटनाशृंखला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गुप्त माहितीचे विश्लेषण करणार्‍या रॅकेल सेक्स्टनला त्या स्थळी पाठवले आणि सुरू झाली ए ...\nद दा विंची कोड\nयेशू ख्रिस्ताचा मेरी मॅन्डिलीनशी विवाह झाला होता. या जोडप्याला एक मुलगी झाली व त्यांचा वंश आजतागायत हयात आहे. यासंबंधीचा पुरावा प्रायरी ऑफ सायन या संघटनेने प्राचीन काळापासून लपवून ठेवला आहे. कॅथॉलिक चर्चचे सर्वेसर्वा या पुराव्याच्या मागावर आहेत, ...\nमास्टर दत्ताराम जन्म १० जून १९१३ यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याच्या निमित्ताने, १ मे २०१३ रोजी, वसईमध्ये डिम्पल पब्लिकेशनचे ’अभिनय मास्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकातील लेखांचे संपादन अरुण धाडीगावकर यांनी केले आहे. त्या पुस्तकातील ...\nआई समजून घेताना हे उत्तम कांबळे या यांचे आत्मचरित्र आहे. हे मराठीतील आंबेडकरी लेखक आहेत. आई समजून घेताना हे उत्तम कांबळेंचे पुस्तक वाचताना आणखी एका आईची ओळख होते. वयाच्या पन्नासाव्या वर्षी आठवणी ताणत लिहिलेले हे पुस्तक. जसे आठवत गेले तसे लिहित गे ...\nआदिवासी समाज, संस्कृती आणि साहित्य (पुस्तक)\nआदिवासी समाज संस्कृती आणि साहित्य हे वैजनाथ अनमुलवाड यांनी संपादित केलेले पुस्तक आहे. प्रिय विकिसदस्य, आपल्याला माहित आहे का की जसे आपणास विदित असेल, मराठी विकिप्रकल्पांच्या अचूकतेस हातभार लागावा म्हणून वेळोवेळी शुद्धलेखनात गती असलेल्या सदस्यांनी ...\nइस्रायलची मोसाद हे ठाणे येथील परममित्र पब्लिकेशन्स या प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केलेले पुस्तक आहे. लेखक: - पंकज कालुवाला प्रकाशक: - परममित्र पब्लिकेशन्स, ठाणे पृष्ठे: 576 दुसरी वाढीव आवृत्ती किंमत: 600/- निरनिराळ्या गुप्तचर संघटनांचा विषय निघाला क ...\nऋद्धिपूरला राहणारे चक्रधरांचे गुरू गोविंदप्रभू उर्फ गुंडमराउळ यांनी स���ाधी घेतल्यानंतर त्यांच्या आठवणी म्हाइंभटाने गोळा केल्या व त्यातून ऋद्धिपूरलीळा उर्फ गोविंदप्रभूचरित्र हा ग्रंथ सिद्ध केला. रचना इ.स. १२८८. एकूण ३२५ लीळा. अर्थात हे समग्र चरित्र ...\nसार्थ भागवताच्या आरंभी संत एकनाथांनी गणेशाला वंदन केले आहे. चार हात हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारी पुरुषार्थाचे प्रतिक आहेत. गणेशाचा एक दात स्वयं प्रकाशित वस्तूंना प्रकाश देतो. पूर्व मीमांसा व उत्तर मिमांसा ही दोन दर्शने गजाननाच्या कर्णाच्या ठ ...\nप्रकाशक: मौज प्रकाशन गृह, गिरगाव, मुंबई- ०४ प्रकाशन: १९८० पहिली आवृत्ती; २००६ सातवी आवृत्ती ISBN 81-7486-598-5 कारावासातून पत्रे, मध्य लटपटीत आणि एकेक पान गळावया अशा तीन कादंबरिकांची मिळून प्रस्तुत लघुकादंबरी बनली आहे. स्त्रीकडे ’व्यक्ती’ म्हणून ...\nऑफबीट ट्रॅक्स इन महाराष्ट्र\n’ऑफबीट ट्रॅक्स इन महाराष्ट्र हे लेखक मिलिंद गुणाजी यांचे पॉप्युलर प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले एक मराठी पुस्तक आहे. पुस्तकाच्या एकूण सहा भागात महाराष्ट्रातील किल्ल्यांची माहिती दिलेली आहे. सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव मोगल, कदंब, आदिलशाह, शिव ...\nकर्दळीवन: एक अनुभूती (पुस्तक)\n’कर्दळीवन: एक अनुभूती’ हे दत्तभक्त प्रा. क्षितिज पाटुकले यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. दत्तात्रेयांचे गुप्त स्थान आणि स्वामी समर्थाचे प्रकट स्थान म्हणून कर्दळीवनाचे नाव अनेक भाविकांना माहीत असले तरी कर्दळीवनाचे नेमके भौगोलिक स्थान, तेथील वातावरण, ...\nडॉ. स्वाती सुहास कर्वे या एक मराठी लेखिका आहेत. त्या पुण्याच्या माॅडर्न काॅलेजमध्ये पाच वर्षे मराठीचे अध्यापन करीत होत्या. त्यांची काही पुस्तके त्यांनी साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या स्त्री साहित्याचा मागोवा या संशोधन प्रकल्पाच्या निमित्ताने लिहिल ...\nकुमुदच्या आईची लेक (पुस्तक)\nकुमुदच्या आईची लेक हे कुमुद ओक यांनी वयाच्या ९२व्या वर्षी लिहिलेले आत्मचरित्र आहे. या पुस्तकात ओक यांनी आपल्या आठवणी लिहिल्या आहेत तसेच विसाव्या शतकातून २१वे शतकात जाताना अनुभवलेली स्थित्यंतरे याबद्दलही लिहिले आहे. कुमुद नारायण म्हसकर यांचा जन्म ...\nकुलाबकर आंग्रे सरखेल (पुस्तक)\nदामोदर गोपाळ ढबू भट ह्यांनी ह्या ग्रंथाचे लेखन केले आहे. १७व्या - १८व्या शतकात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील मराठ्यांच्या आरमाचे प्रमुख अस��ेल्या आंग्रे घराण्याचा इतिहासाचे लेखन ह्या ग्रंथातून केले गेले आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात ज ...\nगर्जे मराठी हे कर्तबगारीची पताका जगभर फडकत ठेवणाऱ्या अनिवासी मराठी ज्ञानवंतांचा परिचय करून देणारे सुनीता गानू आणि आनंद गानू यांनी लिहिलेले दोन-खंडी इंग्रजी पुस्तक आहे. पुस्तकाच्या पहिल्या भागात ३३ जणांची माहिती असून त्या भागाचा मराठी अनुवाद मेधा ...\nगायक पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांच्या जीवनावर अंजली कीर्तने यांनी गानयोगी हा एक शोधग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाची विभागणी दोन भागांत केलेली आहे. संगीताचं सुवर्णयुग या पूर्वार्धात कीर्तने यांनी १८५० ते १९५० या शंभर वर्षांतील सांगीतिक इतिहासाच ...\nगीतयात्री गदिमा हे मधू पोतदार यांनी लिहिलेले एक छोटे साठ पानी पुस्तक आहे. ह्या पुस्तकात ग.दि. माडगूळकरांच्या चरित्राचा आलेख आहे. यात गाण्यांच्या आठवणी, प्रेमगीते, लावण्या, बालगीते, गीतरामायण, गीतगोपाल, कथा, पटकथा व संवादही आहेत. माडगूळकरांनी वास् ...\nगुंठामंत्री नावाची लेखक, कवी, पत्रकार दशरथ यादव यांची कांदबरी असून, यावर सिनेमाही निघत आहे. शेतजमिनीची मोजमाप पद्धत असून, ४० गुंठ्यांचा १ एकर होतो. शहरीकरणाचा वेग वाढल्यने एकरावर विकली जाणारी जमीन गुंठ्यावर विकली जाऊ लागली. जमिनीचे भाव वाढले त्या ...\nग्रेसच्या कविता - धुक्यातून प्रकाशाकडे\nग्रेसच्या कविता -धुक्यातून प्रकाशाकडे हे मराठी कवी ग्रेस यांच्या कवितांचे विश्लेषण करणारे पुस्तक आहे. हे श्रीनिवास हवालदार लिखित पुस्तक पुण्याच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनने २०१४ मध्ये प्रकाशित केले. पुस्तकाच्या प्रारंभी लेखकाने आपले मनोगत पुढील शब्द ...\nमारुती चितमपल्ली यांच्या ‘चकवाचांदण’ या आत्मकथनाचे एकूण स्वरूप एका वनाधिकार्‍याचे अरण्य-अनुभव असे आहे. विदर्भातील तणमोराच्या संशोधनाच्या निमित्ताने ते रानोमाळ भटकत असता तणमोराची शिकार करणारा पारधी भेटला. डॉक्टर सलीम अली यांच्या पक्ष्यांच्या पुस्त ...\nछावा ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जीवनपटावर ही कादंबरी लिहीली आहे. संभाजी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले चिरंजीव. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर नाव आहे.हे ...\nजागत्या स्वप्नाचा प्रवास (पुस��तक)\nजागत्या स्वप्नाचा प्रवास हे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या मैदानावरील कामगिरीचा आणि विक्रमांचा सांगोपांग तपशील देणारे डॉ. आनंद बोबडे यांनी लिहिलेले पुस्तक आहे.\nतरुण तुर्क म्हातारे अर्क\nनथिंग लास्ट्स फॉरएव्हर (कादंबरी)\nफॉरेन्सिक विज्ञानाला आव्हान देणाऱ्या ..\nभगवद्गीता जशी आहे तशी (पुस्तक)\nभारतकन्या कल्पना चावला (पुस्तक)\nभारतीय राजकारणातील स्त्रिया (पुस्तक)\nमराठी प्रबंध सूची (पुस्तक)\nमराठी लेखन मार्गदर्शिका (पुस्तक)\nमहर्षी ते गौरी (स्त्री-स्वातंत्र्याची ..\nमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथ\nव्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड, औली इ ..\nसमीक्षेचा अंतःस्वर (समीक्षा ग्रंथ)\nराष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद\nमुस्लीम मराठी साहित्य परिषद\nअंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन\nअखिल भारतीय अंध-अपंग मराठी साहित्य सं ..\nअखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन\nअखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलन\nअखिल भारतीय मराठी गझल संमेलन\nअखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्य ..\nअण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन\nअसंही एक साहित्य संमेलन\nआचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन\nकोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन\nगाडगेबाबा विचार साहित्य संमेलन\nगुलाबराव महाराज साहित्य संमेलन\nगोमंतक मराठी साहित्य संमेलन\nट्विटर मराठी भाषा संमेलन\nतुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन\nतुकडोजी महाराज साहित्य संमेलन\nदक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा\nदक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे विद्य ..\nपहिले मराठी ट्विटर संमेलन २०१६\nपहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन, पुणे\nप्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/09/03/delhi-based-businessman-found-his-stolen-toyota-fortuner-suv-car-with-the-help-of-youtube-channel/", "date_download": "2021-07-29T22:08:50Z", "digest": "sha1:K7AZ4INVHX2CFC5RUDVREXQ65XMJUB7F", "length": 7300, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "या पठ्ठ्याने चक्क युट्यूबच्या मदतीने शोधली चोरीला गेलेली कार, पण नक्की कशी... - Majha Paper", "raw_content": "\nया पठ्ठ्याने चक्क युट्यूबच्या मदतीने शोधली चोरीला गेलेली कार, पण नक्की कशी…\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / कार, चोरी, दिल्ली, युट्यूब चॅनेल / September 3, 2020 September 3, 2020\nदिल्लीतील एका उद्योगपतीने आपल्या चोरी झालेल्या एसयूव्हीला चक्क युट्यूब चॅनेलच्यी मदतीने 3 दिवसात शोधले आहे. उद्योगपतीने दिलेल्या माहितीच्या आधारावर अखेर पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून गाडी ताब्यात घेतली. व्यापारी संजय चढ्ढा हे आपल्या कुटुंबासोबत राणा प्रताप बाग या भागात राहतात. पत्नीच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी फॉर्च्यूनर भेट दिली होती. मात्र अचानक एका रात्री गाडी चोरीला गेली. संजय यांनी या घटनेची माहिती पोलीस स्टेशनमध्ये देखील दिली.\nपोलिसात तक्रार केल्यानंतर देखील संजय स्वतः गाडीचा शोध घेत राहिले. पोलिसांसोबत त्यांनी देखील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यांनी व्हिडीओ फुटेजमधील माहिती नोंद करत याबाबत पोलिसांनी माहिती दिली. त्यांना समजले की चोरी केलेल्या गाड्यांना काहीदिवस पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये लपवले जाते. त्यानंतर पुढे या गाड्यांना पाठवले जाते.\nअमर उजालाच्या वृत्तानुसार, चोरी केलेल्या गाड्यांना लपविण्यासाठी गाझियाबाद, संभल, मुजफ्फरनगर आणि बागपत सारख्या भागांचा वापर केला जातो. यानंतर संजय यांनी या भागातील प्रसिद्ध युट्यूब चॅनेलचा शोध घेतला. या चॅनेल्सवर आपल्या गाडीबाबत माहिती शेअर केली. त्यांनी युट्यूबवरील न्यूज चॅनेलची यादीच तयार केली. यानंतर न्यूज चॅनेलच्या संचालकांशी संपर्क केला. गाडीची माहिती देणाऱ्याला 30 हजार रुपयांचे इनाम देखील त्यांनी जाहीर केले.\nत्यांनी चॅनेलवर गाडीचा फोटो आणि आवश्यक ती माहिती शेअर केली. युट्यूब व्हिडीओ पाहून एका व्यक्तीने मुजफ्फरनगरमध्ये चोरी झालेली टोयोटा फॉर्च्यूनर पाहिली व संजय यांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी पोहचत गाडी ताब्यात घेतली.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.nandadeepeyehospital.org/case-studies/%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-6", "date_download": "2021-07-29T22:03:03Z", "digest": "sha1:63DNTRTOVHLBTVKZVJSBLN5NTLFQGU32", "length": 5644, "nlines": 105, "source_domain": "www.nandadeepeyehospital.org", "title": "डोळ्याच्या पडद्याचे ऑपरेशन | Case Study | Nandadeep Hospital, Sangli, Kolhapur.", "raw_content": "\nसाधारण सहा महिन्यापूर्वीची गोष्ट ...या आजींना घेऊन त्यांचा नातू आला..त्यापूर्वी सहा महिन्यांपासून त्यांची दृष्टी पूर्ण गेली होती..डावा डोळा तर पूर्वीपासून काम करीत नव्हता आणि उजव्या डोळ्यात क्वचित कधीतरी प्रकाश दिसायचा. तपासणी मध्ये आढळून आले की पडद्याला सूज येण्याचा एक दुर्धर आजार त्यांना होता ..त्याला बऱ्याचवेळा स्ट्रॉंग औषधे द्यावी लागतात तरी काही वेळा तो वाढत जातो.. डोळ्याचे प्रेशर कमी झालेले होते ..म्हणजेच डोळा हळूहळू निकामी होत होता ..अश्या स्थितीत ऑपरेशनचा एक पर्याय असतो पण त्याचा उपयोग होतोच असे नाही.. पण एक तरी प्रयत्न करावा असा माझा सल्ला होता अर्थात त्याचा उपयोग होईलच असे नाही याची कल्पना आजींना आणि नातेवाईकांना होती ..६ महिन्यापूर्वी त्यांचे पडद्याचे ऑपरेशन मी केले... ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी थोडा उजेड आजींना दिसत होता\nआता सहा महिन्यांनी आल्या तेव्हा त्यांना रंग आणि विविध वस्तू दिसू लागल्या ...मला पाहून म्हणाल्या \"डॉक्टर पहिल्यांदा पाहिले बघा तुम्हाला\" आणि ती फोटो काढणारी मुलगी सुद्धा दिसतीय बघा पांढरा कोट घालून\nत्यावेळी सर्वांना जो आनंद झाला तोच आत्मिक आनंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/daily-horoscope-and-panchang-27th-april-2021", "date_download": "2021-07-29T23:08:06Z", "digest": "sha1:A2FBMD7RRETAFOZXIDRTFID336IYOBFY", "length": 7568, "nlines": 140, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 एप्रिल 2021", "raw_content": "\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 एप्रिल 2021\nमंगळवार : चैत्र शुद्ध १५/१, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.१०, सूर्यास्त ६.५३, चंद्रोदय सायंकाळी ७.१७, चंद्रास्त सकाळी ६.४५, हनुमान जयंती, वैशाख स्नानारंभ, मन्वादि, पौर्णिमा समाप्ती सकाळी ९.०२, भारतीय सौर वैशाख ७ शके १९४३.\n१८५४ - पुण्याहून मुंबईला तारायंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ - स्त्रियांना विद्यापीठाचे उच्चशिक्षण घेण्याला कलकत्ता ���िद्यापीठाने मंजुरी दिली.\n१८९८ - नामवंत भारतीय गणिती व ज्योतिषशास्त्रज्ञ शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचे निधन. पंचांगशोधन, नक्षत्रसंस्था व अंकगणित या भारतीयांनी जगाला दिलेल्या गोष्टी असल्याचे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. त्यांचा ‘भारतीय ज्योतिषशास्त्र’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.\n१९६२ - जिल्हा लोकल बोर्डाचा ९६ वर्षांचा कारभार संपून जिल्हा परिषदा सुरू झाल्या.\n१९८० - महाराष्ट्रातील सहकार अग्रणी पद्मश्री विठ्‌ठलराव विखे पाटील यांचे निधन.\n१९९८ - भारतीय क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज आणि राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांचे निधन.\n१९९९ - एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता भारताला प्राप्त.\nमेष : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.\nवृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.\nमिथुन : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.\nकर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना प्रवासाचे योग येतील.\nसिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.\nकन्या : उधारी, उसनवारी वसूल होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.\nतूळ : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.\nवृश्‍चिक : आध्यात्मिक प्रगती होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.\nधनू : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील.\nमकर : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. सहकार्य लाभेल.\nकुंभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील.\nमीन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/12960/the-reason-behind-why-reservation-not-given-on-economic-basis/", "date_download": "2021-07-29T22:47:02Z", "digest": "sha1:PNMOY2TRBJKPRCZB4VE4NPEVAPPERSEN", "length": 23829, "nlines": 98, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' \"आर्थिक\" स्तरावर आरक्षण: अतार्किक, अव्यवहार्य आणि अयोग्य!", "raw_content": "\n“आर्थिक” स्तरावर आरक्षण: अतार्किक, अव्यवहार्य आणि अयोग्य\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क��लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआरक्षणाचा विषय चर्चेत आला रे आला, की कुणीतरी “आर्थिक दुर्बलांना आरक्षण”चं पिल्लू सोडतंच आणि राजकीय/सामाजिक वातावरण ढवळून निघतं. चर्चा वाद घडतात, काही दिवसांनी मुद्दा हवेत विरतो. परत कुणीतरी पिल्लू सोडतं, आणि चक्र सुरु होतं\nह्या “आर्थिक स्तरावरील आरक्षण’ विषयाचा सांगोपांग विचार करणे – हा ह्या लेखाचा विषय आहे.\nह्या मुद्द्यावर समर्थन किंवा विरोध नोंदवणारे तुमच्या आमच्यासारखे सामान्य नागरिक genuine असतात. त्यांचा हेतू ‘गरीबी’ ही समस्या दूर करणे हाच असतो. त्यामुळे ह्यावर चर्चा करताना ह्या दोन्ही बाजूंच्या लोकांनी एकमेकांचे मुद्दे समजून घेऊन चर्चा करावी, द्वेष करू नये.\nपण —- ह्या विषयावर पिल्लू सोडणाऱ्या राजकीय नेत्यांचा हेतू केवळ आणि केवळ सनसनाटी निर्माण करणे हाच असतो. त्यामुळे ह्या नेत्यांच्या मागे नं लागता आपण आरक्षण ह्या विषयाचा वस्तुनिष्ठ आणि (आपापल्या जाती-धर्मापासून थोडं वेगळं होऊन) तटस्थपणे विचार करावा.\nसर्वप्रथम – आरक्षण कुणाला देण्यात आलं\nआरक्षण हे गरीबांना, गरीबी दूर करण्यासाठी दिलं गेलं नाहीये. तो हेतुच नाही. आरक्षण त्यांना देण्यात आलं त्यांच्या जन्मजात शिक्क्यामुळे त्यांना हवं ते शिक्षण आणि हवी ती नोकरी करण्याचा हक्क नाकारण्यात येत होता. (हा सामाजिक गुन्हा कुणी केला, कसा केला, किती केला हे विषय “आता” गौण आहेत त्यामुळे भलतीकडेच नं वळता, लेट्स स्टिक टू दि टॉपिक.)\nम्हणजेच, ज्यांना संधीच नाकारली जात होती आणि संधी असणाऱ्या ठिकाणी (शिक्षण, नोकरी, सत्तेतील महत्वाची पदं ह्या ठिकाणी) representation च मिळत नव्हतं – त्यांना संधींची हमी निर्माण व्हावी म्हणून आरक्षण देण्यात आलं होतं.\nहे आरक्षण का द्यावं लागलं ह्यासाठी स्वातंत्र्याच्या काळाचा आढावा घ्यायला हवा.\nस्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या काळचे उच्चविद्याविभूषित आणि सामाजिक स्तरात ‘वरचे’ असणारे लोकच सगळ्या प्रशासकीय आणि सरकारी जागांवर बसणार होते. त्यांनी परत तीच सरंजामी आणि जहागिरी व्यवस्था सुरु करू नये, ह्यासाठी सामाजिक स्तरात ‘खाली’ असणाऱ्याना काहीतरी खास प्रोटेक्शन असायला हवं होतं. असं काहीतरी – ज्याने काही वरच्यांची इच्छा असली तरी त्याना खालच्यांचा शिक्षण आणि नोकरीचा हक्क नाकारता येणार नाही. असं काहीतरी ज्याने जन्मजात शिक्के म���टवून स्वकर्तुत्वावर स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या संधी ह्या खालच्यांना देता येतील.\nही केवळ त्या त्या जातीची नव्हे तर संपूर्ण समाजाचीच गरज होती. म्हणून जाती आधारित आरक्षण देण्यात आलं.\nआशा ही होती, की सध्या पूर्वजांच्या धंधा-व्यवसायानुसार पडलेल्या जाती, आरक्षणाने होणाऱ्या सर्वसमावेशक विकासामुळे गळून पडतील. लोक एकमेकांना जातींनी ओळखायच्या ऐवजी व्यवसाय, कर्तुत्वाने ओळखायला लागतील.\nहे ही वाचा – “मी ब्राह्मण आहे आणि माझा ब्राह्मण आरक्षणास पुढील कारणांमुळे विरोध आहे”\nआणि तसं पाहता आज बऱ्याच अंशी ते खरं ठरलं आहे. आज कुठल्या सोहळ्या-समारंभात आपण कुणा अपिरीचीत व्यक्तीला भेटलो तर “तुमची जात काय” हा प्रश्न नं विचारता – “आपण काय करता” हा प्रश्न नं विचारता – “आपण काय करता” हा प्रश्न विचारतो.\nसामाजिक समानता आणण्याचा हा एक महत्वाचा टप्पा आपण गाठत आहोत. आरक्षणाने ही जन्मजात ओळख कमी महत्वाची होऊन स्वकर्तुत्वाची, व्यवसाय-नोकरीची ओळख निर्माण होणे हा हेतू होता. तो साध्य होण्यासाठी सामाजिक स्तरातील ‘खालच्यांना’ संधी मिळणं आवश्यक होतं\nआणि भीती हीच होती की गळचेपी कायम राहील – संधीच नाकारल्या जातील\nम्हणजेच जातीआधारित आरक्षण देण्यामागे सर्वाना गरिबीतून बाहेर काढणे हा हेतू नव्हता. हेतू होता सर्वाना सामाजिक समानता मिळण्यासाठी समान संधी उपलब्ध करणे. पिढ्यान पिढ्या मागासलेल्या लोकांना कर्तुत्वगाजवून नवी सामाजिक ओळख निर्माण करण्याच्या संधी मिळाव्यात. संधी मिळाल्यानंतर आपापली गरिबी ते लोक स्वकर्तुत्वाच्या जोरावर कमी करतील.\nहाच अप्रोच योग्य नाही का\nगरिबी दूर होण्यासाठी केवळ “समान आणि मुबलक संधी उपलब्ध असणे” हेच आवश्यक नाही का त्या संधी निर्माण होणे – ह्यावर आपण भर द्यायला हवा. पण गरिबी निर्मुलनासाठी आरक्षण हे illogical आहे. गरिबांना आर्थिक स्तरावर आरक्षण देणं केवळ illogical च नाही, त्यात काही अडचणीसुद्धा आहेत. ह्या मागणीतच मुलभूत त्रुटी आहेत.\nआर्थिक स्तरावर आरक्षण देण्याच्या मागणीत असलेल्या मुलभूत त्रुटी :\nआर्थिक स्तरावरून आरक्षण देण्यासाठी गरीब – श्रीमंत ह्यात फरक कसा करणार म्हणजेच – मराठा / महार / ओबीसी इ – ह्या वर्गवारी स्पष्ट आहेत. गरीब श्रीमंत वर्गवारी इतकी पक्की/स्पष्ट असते का म्हणजेच – मराठा / महार / ओबीसी इ – ह्या वर्गवारी स्पष��ट आहेत. गरीब श्रीमंत वर्गवारी इतकी पक्की/स्पष्ट असते का\nउदाहरणार्थ – गृहीत धरा की महिना १०,००० पेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना आरक्षण दिलं गेलं. मग ज्यांचं उत्पन्न १०,१०० आहे, त्यांचं काय फक्त १०० रु मुळे त्यांना आरक्षण नाही द्यायचं फक्त १०० रु मुळे त्यांना आरक्षण नाही द्यायचं हे चूक नाही का\nपुढे – तुमच्या जन्मावर तुमचा कंट्रोल नाही. कुठल्या जातीत तुम्ही जन्माल हे तुमच्या हातात नसतं. तसंच तुमची जन्मजात जात बदलणं हेही तुमच्या हातात नसतं. समाजाने एका जातीचा शिक्का मारला की बास – फायनल\nजातीची ओळख बदलणे तुमच्या हातात नाही. तसंच कुठल्या घरात जन्मायचं – गरीब की श्रीमंत – हे जरी तुमच्या हातात नसलं तरी ती गरिबीची ओळख तुम्ही स्वकर्तुत्वाने मिटवू शकता. मेहनत घेऊन श्रीमंत होऊ शकता. हा पर्याय जाती-आधारित विषमतेला नाही. मग “श्रीमंत होण्यासाठी खास सवलत” – हे किती logical आहे\nतिसरी गोष्ट – तुम्ही गरीब आहात म्हणून अमुक एक शिक्षण तुम्हाला घेता येणार नाही – असं अजिबात नाहीये. प्रत्येक शाखेची उत्तम शासकीय विद्यालयं आहेत. गुणवत्ता सिद्ध केली तर तिथे प्रवेश मिळेल. परदेशी शिक्षण घ्यायला जाणार असाल तर शिष्यवृत्ती आहेत, कर्ज मिळतात.\nपण जाती-आधारित विषमतेला हा मार्गच नव्हता आणि म्हणूनच आरक्षण जातीच्या आधारावर दिलं गेलं.\nअर्थात आज परिस्थिती पदलली आहे किंवा आज जातीच्या आधारावर आरक्षणाची गरज काय, त्याने खरंच जातीयवाद कमी होतोय का – हे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यावरसुद्धा मोकळ्या मनाने चर्चा होऊ शकते. पण तो ह्या लेखाचा विषय नाही. ह्या लेखाचा विषय आहे – आर्थिक स्तरावरील आरक्षणाची योग्य-अयोग्यता.\nवरिल विवेचनाचा हेतू एकच – आर्थिक स्तरावरील आरक्षण केवळ असंवैधानिकच नाही तर practically impossible आणि illogical आहे. – हे समजावून घेणे.\nत्याहून महत्वाचा मुद्दा जो आणखी एकदा अधोरेखित करायला हवा – गरिबी दूर होणं अत्यंत आवश्यक आहे. पण त्यावर आरक्षण हे औषध नाही. आरक्षणाने संधी मिळण्याची शाश्वती नसलेल्यांना संधी प्राप्त होते. गरिबीचं मूळ कारण “संधी हिरावून घेतल्या जाणं” हे नाहीये. आजार दुसराच आहे – आपण वेगळंच औषध देऊ पाहतोय\nगरिबीचं मूळ कारण आहे – रोजगाराची कमतरता आणि त्याहून अधिक – रोजगार मिळण्यासाठी हव्या असलेल्या “कौशल्याची” कमतरता.\nगरिबी कमी करण्यासाठी आपल्या देशातील लोकांची employ-ability वाढवण्याची आणि उद्योग/व्यवसाय सुरु करणं सोपं करण्याची गरज आहे.\nआपल्या शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल घडवून आणावे लागतील.\nआमच्या engineering colleges चं standard आपल्या सर्वाना माहित आहेच. इतरही सर्वच शाखांची अशीच गत आहे. हातावर मोजता येतील अश्या शिक्षण संस्था आहेत ज्या विद्यार्थी खऱ्या अर्थाने घडवत आहेत.\nशाळेमध्ये विद्यार्थ्यांचा पाया पक्का करून पुढे महाविद्यालायांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण देणे, त्यांच्यातल्या सुप्त गुणांना वाव देत त्या गुणांच्या आधारावर त्यांना समृद्ध आणि कल्पक करीअर घडवण्यात मदत करणे हे आपल्या शिक्षणाने मिळवावं.\nउद्योग धंद्यास पूरक वातावरण निर्माण करावं लागेल. भारतातील R & D चं चित्र सुधारावं लागेल. हे फक्त FDI किंवा Make In India ने साधणार नाही. परदेशी उद्योजकांसाठी रेड कार्पेट सोबतच देशी उद्योगांच्या – लघु आणि मध्यम उद्योगांच्या – अनंत अडचणी सोडवाव्या लागतील.\nआज कुणाला नवा उद्योग सुरु करायचा म्हणजे उद्योगातल्या core competence वरचा focus काढून विविध अधिकारी, मंत्री संत्री इ ची काळजी घ्यावी लागते. उद्योग उभे कसे राहतील नोकऱ्या निर्माण कश्या होतील\nदेशातील अर्ध्याहुन अधिक जनता ज्या व्यवसायावर जगते – शेती – ह्या व्यवसाय करणारा शेतकरी आता सरकारची मेहेरनजर असेल तरच तगेल अश्या हलाखीच्या अवस्थेत आहे. त्याला एक तर बिल माफी किंवा कर्ज माफी चं जुजबी मलम दिलं जातं किंवा पूर्णपणे दुर्लक्षित ठेवलं जातं. Logistics, cold storage infrastructure…सगळीच वाताहत.\nमग सांगा — असं असताना ‘आरक्षण’ हे “गरिबी” ह्या आजारावरचं औषध कसं असेल\nगरिबी – कुठल्या का जाती धर्माची असेना – गरिबी हा मोठा जागतिक प्रश्न आहे. त्या प्रश्नाच्या उगमाचं कारण आहे व्यवस्थेच्या कुठल्या तरी साखळीत असलेली अकार्यक्षमता आणि/किंवा बोकाळलेला भ्रष्टाचार.\nआपण सर्वांनी मिळून ह्या मूळ कारणास हात घालण्याची हिम्मत दाखवली तरच गरिबी कमी होऊ शकते. आरक्षण किंवा अश्या इतर कुठल्या फसव्या मलम पट्टीने आपल्या हाती काहीच लागणार नाही.\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं ��ाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← हिंदू पुरुषांचे विवाहबाह्य संबंध: कायदा काय सांगतो आवर्जून वाचायला हवं\nकोल्हापुरी चप्पल घेताना फसवणूक होतेय, मग “अशी” ओळखा बनावट चप्पल… →\nहा “माओवाद” नेमका आहे तरी काय खरा की खोटा\nपंप्र मोदींच्या अपमानाच्या आरोपाखाली अटक झालेल्यांचे पुढे जे होते ते विचारात टाकणारे आहे\nग्रेनेड लॉन्चर ते मशीन गन्स: शहरी नक्षलवाद्यांचा अंगावर काटा आणणारा पत्रव्यवहार\nOne thought on ““आर्थिक” स्तरावर आरक्षण: अतार्किक, अव्यवहार्य आणि अयोग्य\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/11/03/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-29T22:34:39Z", "digest": "sha1:MNMZJMJJXEX4PGMCLQF7T34RJDYGCVRN", "length": 7140, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बालपणातील लठ्ठपणा गंभीर समस्या - Majha Paper", "raw_content": "\nबालपणातील लठ्ठपणा गंभीर समस्या\nआरोग्य / By माझा पेपर / मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयविकार / November 3, 2020 November 3, 2020\nलहान वयातील लठ्ठपणा ही अमेरिकेसह सर्वच संपन्न देशातील एक गंभीर समस्या ठरली आहे. अमेरिकेत तर प्रत्येक पाच मुलामागे एक मुलगा अती लठ्ठपणाचा शिकार झालेला आहे आणि अशा मुलांची संख्या वरचेवर वाढत चालली आहे. या मुलांंच्या पालकांना आपले मूल म्हणजे मुलगा किंवा मुलगी हे जाडजूड असली तरी तिच्या जाडीची समस्या जाणवत नाही. उलट आपला मुलगा किंवा मुलगी छान जाड आहे याचे त्यांना कौतुक वाटते. परंतु लहान मुलातील या जाडीमुळे कमी वयातच रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार वाढण्याची शक्यता आहे.\nया मुलांमध्ये मानसिक नैराश्य फार लवकर जागे होते आणि त्यांचा आत्मविश्‍वास कमी होऊन प्रगती रोखली जाते. अनारोग्यकारक खाणे, शारीरिक हालचालींना आलेली मर्यादा, त्याचबरोबर खेळायला न जाणे ही या जाडपणाची मुख्य कारणे आहेत. त्याशिवाय आनुवंशिकतेनेही लठ्ठपणा येतो आणि शरीरातल्या काही स्रावांचाही परिणाम होतो.\nअशाप्रकारचा जाडपणा आपल्या मुलाच्या नशिबी येऊ नये यासाठी काही पथ्ये पाळण्याची गरज आहे आणि ती पथ्ये कोणती हे या जाडपणामागची कारणे पाहिल्यानंतर लक्षात येते. मुख्य म्हणजे पालकांनी मुलांची जीवनपद्���ती बदलली पाहिजे. सातत्याने खात राहणे, जादा आहार, पोषण द्रव्ये नसलेला आहार आणि सातत्याने संगणकासमोर बसणे या गोष्टींपासून त्याला दूर ठेवले पाहिजे. विशेष म्हणजे त्याचे वजन वारंवार केले पाहिजे. वजन वाढत असल्यास ताबडतोब त्याची दखल घेतली पाहिजे.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/karan-johar-makes-a-come-back-to-social-media-after-two-months-of-the-death-of-sushant-singh-rajput-127620097.html", "date_download": "2021-07-29T22:59:54Z", "digest": "sha1:SAA3Y4IRH4EE23ETCEYWQNMXI6AJWKGD", "length": 7393, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Karan Johar's first post, two months after Sushant Singh Rajput's death, was trolled away from the platform | सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या दोन महिन्यांनंतर करण जोहरची पहिली पोस्ट, ट्रोलिंगला कंटाळून या प्लॅटफॉर्मपासून गेला होता दूर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसोशल मीडियावर कमबॅक:सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या दोन महिन्यांनंतर करण जोहरची पहिली पोस्ट, ट्रोलिंगला कंटाळून या प्लॅटफॉर्मपासून गेला होता दूर\nकरण जोहरने इंस्टाग्रामवर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nयापूर्वी 14 जून रोजी सुशांतच्या निधनानंतर त्याने शेवटची पोस्ट टाकली होती.\nअभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सोशल मीडियावरून गायब झालेला करण जोहर दोन महिन्यांनंतर परतला आहे. शनिवारी दुपारी त्याने तिरंग्याचा फोटो शेअर करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. करणने कॅप्शनमध्ये लिहिले, \"आपला महान देश, जो संस्कृती, वारसा आणि इतिहासाचा खजिना आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.\" दोन तासात करणच्या पोस्टला 61 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले. तर कमेंट काही निवडकांकडून आल्या. कारण त्याने आपला कमेंट सेक्शन लिमिटेड ठेवला आहे.\nयापूर्वी करणने शेवटची पोस्ट 14 जून रोजी टाकली होती\nयापूर्वी करण जोहरने 14 जून रोजी सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी पोस्ट टाकली होती, ज्यात त्याने दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली होती. करणने लिहिले होते- 'गेल्या एका वर्षापासून तुझ्याशी संपर्क न ठेवल्याबद्दल मला दोषी वाटत आहे. मला जाणीव आहे की, तुला किती गरज होती. आमच्या सर्वांसोबत तुझ्या आयुष्यातील गोष्टी शेअर करु शकत होता. परंतु मी हे सगळं नाही करु शकलो. मी नेहमी ही चुक लक्षात ठेवेन. आपण नाते फक्त जोडायलाच नाही पाहिजे तर ते निभवायला पाहिले. आज सुशांत मला शिकवून गेला की, प्रत्येक नातं सांभाळायला हवं. तुझी स्माईल आणि गळाभेट घेण्याचा अंदाज कायम लक्षात ठेवेन', अशा आशयाची पोस्ट करणने टाकली होती.\nसुशांतच्या मृत्यूनंतर करण ट्रोल झाला होता\nसुशांतच्या निधनानंतर तो नैराश्यात असल्याचे समोर आले. यानंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या घराणेशाहीमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले अशी चर्चा सुरु झाली होती. करण जोहरवर घराणेशाही आणि गटबाजीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला गेला. त्यामुळे सोशल मीडिया यूजर्सनी करणला चांगलेच ट्रोल केले होते. त्यामुळे कंटाळलेल्या करण जोहरने स्वतःला सोशल मीडियापासून दूर केले होते. इतकेच नाही तर स्वतःचा फोन नंबरही बदलला होता.\nट्विटरवर मित्रांना केले होते अन-फॉलो\nसततच्या ट्रोलिंगला कंटाळून करणने आपल्या ट्विटर अकाउंटवरून आलिया भट्ट, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि काजोल यांच्यासह अनेकांना अनफॉलो केले आहे. सध्या करण पंतप्रधान नरेंद्र मोदी, मेगास्टार अमिताभ बच्चन, अभिनेता अक्षय कुमार आणि शाहरुख खान यांच्यासह 8 लोकांनाच फॉलो करतोय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/category/government/page/2", "date_download": "2021-07-29T22:18:13Z", "digest": "sha1:H7CKEKRHWPWEMHUBCMSNPRO4UESYPMT2", "length": 8869, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "सरकार Archives - Page 2 of 118 - द वायर मराठी", "raw_content": "\nपिगॅससची चौकशीः खासदाराची सुप्रीम कोर्टात याचिका\nनवी दिल्लीः मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी��े राज्यसभा सदस्य जॉन ब्रिटास यांनी सर्वोच्च न्यायालयात पिगॅसस हेरगिरी प्रकरणाची चौकशी व्हावी अशी विनंती याचि ...\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nमुंबई: तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जा ...\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nनवी दिल्लीः पिगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून विरोधी पक्षांचे नेते, न्याययंत्रणेतील न्यायाधीश व कर्मचारी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, सरकारी संस्थां ...\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\nश्रीनगरः द वायरने तपासणी केलेल्या डेटाबेसनुसार इस्रायलची कंपनी एनएसओ समुहाने एका अज्ञात सरकारी संस्थेच्या मदतीने दिल्लीत राहणारे काश्मीरी पत्रकार व जम ...\n‘क्रोनोलॉजी समझीये’ : सीबीआयच्या माजी प्रमुखांवरही पाळत\nनवी दिल्लीः २३ ऑक्टोबर २०१८च्या मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआयचे महासंचालक आलोक वर्मा यांना पदावरून तडकाफडकी हटवले होते. त्या रात्रीनं ...\n५० खाटांवरील रुग्णालयांना ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा सक्तीची\nमुंबईः : गेल्या दीड वर्षांपासून आपण कोविडशी मुकाबला करीत आहोत. अजूनही कोविडची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज् ...\nपिगॅससः फ्रान्स, इस्रायलमध्ये चौकशी पण भारताचा नकार\nनवी दिल्लीः पिगॅसस हेरगिरीप्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर फ्रान्स व इस्रायलच्या सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ...\nऑक्सिजनअभावी मृत्यूंची माहिती नाहीः केंद्र सरकार\nनवी दिल्लीः ऑक्सिजनच्या अभावी कोरोना रुग्णाचे मृत्यू झाल्याची माहिती राज्य वा केंद्रशासित प्रदेशाकडून मिळाली नसल्याचे वादग्रस्त उत्तर केंद्रीय आरोग्य ...\nबीटी कॉटन चौकशीदरम्यान बियाणे कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवरही पाळत\nमहाराष्ट्रात फेब्रुवारी २०१८ मध्ये तत्कालीन भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सरकारने, तृणनाशकाचा परिणाम न होणाऱ्या (हर्बीसाइड-टॉलरंट अर्थात एचटी) 'ट्रान्स ...\nएफटीआयआय आंदोलनातल्या पायलची’कान्स’मध्ये बाजी\nनवी दिल्लीः ‘इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ (एफटीआयआय)च्या प���रमुखपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून झालेल्या विद्यार्थी आंदोलनातील सक्र ...\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/58146/why-black-panther-got-nominated-for-oscar/", "date_download": "2021-07-29T21:28:59Z", "digest": "sha1:OTMMKEGRNZNGMCOAWUDVJRHZLRJYUN2W", "length": 21022, "nlines": 84, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' 'सुपरहिरो' पठडीतल्या पहिल्यांदाच ऑस्कर नामांकन मिळालेल्या 'ब्लॅक पॅन्थर'मध्ये इतकं खास काय आहे?", "raw_content": "\n‘सुपरहिरो’ पठडीतल्या पहिल्यांदाच ऑस्कर नामांकन मिळालेल्या ‘ब्लॅक पॅन्थर’मध्ये इतकं खास काय आहे\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nस्पायडरमॅन, सुपरमॅन, बॅटमॅन, आयर्न मॅन आणि इतर सुपर हिरोचे सिनेमे म्हणजे काहीतरी काल्पनिक जगात घडणाऱ्या अतिशयोक्तीपूर्ण गोष्टी, त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही, किंवा लहान मुलांना आवडणाऱ्या गोष्टी, तार्किक बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी, त्यांचा प्रेक्षकवर्ग ठराविक असतो हा समज अनेक लोकांमध्ये अजूनही आहे.\nअनेकांना उडणारे, फास्ट पळणारे किंवा काहीतरी “खास” शक्ती असलेले आणि सतत सामान्य लोकांना मोठमोठ्या शक्तिशाली व्हिलन्सच्या भयानक कृत्यापासून वाचवणारे हे सुपरहिरो आवडत नाहीत.\nपण हे सगळे जगावेगळे बघायला आवडणारे लोक सुद्धा प्रचंड आहेत.\nम्हणूनच एकामागून एक सुपरहिरो चित्रपट येतात आणि कोट्यवधी रुपये कमावतात. पण हे चित्रपट ऑस्कर सारख्या “स्पेशल” पुरस्कारांच्या स्पर्धेत कुठेच दिसत नाहीत.\nऑस्कर नामांकन मिळवणारे चित्रपट म्हणजे काहीतरी वास्तविकता दाखवलेले गंभीर विषय हाताळणारे चित्रपट असाच आपला समज असतो.\nपण आता मात्र “सुपरहिरो” पठडीतल्या चित्रपटांची सुद्धा ऑस्कर पुरस्कार देणाऱ्यांनी दखल घेण्यास हळूहळू सुरुवात केली आहे असे म्हणावे लागेल कारण आता पहिल्यांदाच एखाद्या “सुपरहिरो” छाप चित्रपटाला ऑस्कर नामांकन मिळाले असे घडले आहे.\nमार्व्हलच्या “ब्लॅक पॅन्थर” ह्या चित्रपटाला बेस्ट पिक्चर ह्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.\nहा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला. मार्व्हल कॉमिक्सच्या ब्लॅक पॅन्थर ह्या सुपरहिरोवर आधारित असा हा चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक रियान कुगलर आहेत आणि चॅडविक बॉसमन ह्या अभिनेत्याने ह्या चित्रपटात टी’चाल्ला ही भूमिका साकारली आहे.\nह्या चित्रपटाने जगभरात १.३ बिलियन डॉलर्सचा व्यवसाय केला आहे.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर कृष्णवर्णीय कलाकार असलेल्या चित्रपटांना फारसा प्रेक्षकवर्ग मिळत नाही हा हॉलिवूडमध्ये असलेला समज ह्या चित्रपटाने चुकीचा ठरवला आहे.\nचॅडविक बॉसमन ह्यांच्यासह ह्या चित्रपटात मायकल बी जॉर्डन,ल्युपिटा न्योन्ग , दानई गुरिरा, मार्टिन फ्रीमन, डॅनियल कॅलुया, लेटिटिया राईट, विन्स्टन्ट ड्यूक, अँजेला बॅसेट यांच्या सहाय्यक भूमिका आहेत.\nब्लॅक पॅन्थरचे कथानक असे की अनेक वर्षांपूर्वी व्हायब्रेनियम (व्हायब्रेशन्स शोषून घेणारे एक खनिज) पासून बनलेली एक उल्का वकाण्डा ह्या देशात पडते आणि त्यासाठी पाच आफ्रिकन जमातींमध्ये युद्धाची ठिणगी पडते.\nत्यातीलच एक योद्धा चुकून त्या उल्केमुळे प्रभावित झालेली हृदयाच्या आकाराची एक वनस्पती खातो आणि त्यामुळे त्याला अलौकिक शक्ती मिळते. त्यामुळे तो पहिला “ब्लॅक पॅन्थर” बनतो.\nजबारी नावाची जमात सोडल्यास इतर सर्व जमाती एकत्र येतात आणि त्या योद्ध्याला नवनिर्मित वकाण्डा देशाचा राजा म्हणून घोषित करतात. नंतर ते लोक त्या व्हायब्रेनियमचा उपयोग करून अत्याधुनिक प्रगती करतात आणि हे सर्व जगाला कळू नये म्हणून त्यांचा देश सुरक्षित ठेवण्यासाठी “थर्ड वर्ल्ड” मध्ये समाविष्ट करतात.\nवर्तमानात व्हिएन्नामध्ये टी’चाकाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टी’चाल्ला (ब्लॅक पॅन्थर) राजा म्हणून सिंहासनावर बसण्यासाठी वकाण्डा मध्ये परत येतो.\nपरंतु परत आल्यावर त्याचा सामना एका जुन्या शत्रूशी होतो. हा शत्रू टी’चाल्लाचे सार्वभौमत्व धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतो आणि टी’चाल्ला व त्याच्या शत्रुमध्ये युद्ध होते असे थोडक्यात ब्लॅक पॅन्थरचे कथानक आहे.\nह्या पूर्वीही २००९ साली डार्क नाईट ह्या चित्रपटाला सर्वतोपरी उत्कृष्ट चित्रपट असून सुद्धा ऑस्करचे नामांकन मिळाले नव्हते त्यामुळे हा पुरस्कार देणाऱ्यांना टीकेला सामोरे जावे लागले.\nह्यापासूनच धडा घेऊन ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणी वाढविण्यात आल्या. ह्यामुळे अनेक विविध विषयांवरचे चित्रपट ऑस्करच्या नामांकन यादीत समाविष्ट होऊ शकतील अशी आशा चित्रपटनिर्माते व प्रेक्षक ह्यांना वाटली. त्यानंतर दहा वर्षांनी पहिल्यांदाच “ब्लॅक पँथर” ह्या एका सुपरहिरो पठडीतल्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी साठी “सर्वोत्कृष्ट” चित्रपटाच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.\nह्यामुळे भविष्यात जे असे सुपरहिरो टाईपचे चित्रपट येतील त्यातील चांगल्या चित्रपटाला ऑस्कर मिळेल अशी आशा करावी का\nखरं तर “डार्क नाईट” ह्या चित्रपटानंतर जी चर्चा झाली त्यानंतर “ब्लॅक पॅन्थर”ला ऑस्कर नामांकन मिळायलाच दहा वर्षे लागली.\nआणि एका कॉमिक बुक चित्रपटाला “बेस्ट पिक्चर” साठी नामांकन मिळणे हा एक अपवाद आहे, ह्याचा अर्थ भविष्यात असे कॉमिक बुक किंवा सुपरहिरो प्रकारातले कितीही उत्कृष्ट चित्रपट आले तरी त्यांना ऑस्कर मिळेलच असे नाही.\nब्लॅक पँथरला नामांकन मिळाले म्हणजे ऑस्कर ज्युरी आता कॉमिक बुक चित्रपटांना त्यांच्या यादीत स्थान द्यायला तयार आहेत असेही नाही. पण असेही म्हणता येणार नाही की आधीसारखे ते असे चित्रपट विचारांत सुद्धा घेणार नाहीत.\nनेहमीची चाकोरी सोडून अश्या चित्रपटांना जर ऑस्करमध्ये स्थान मिळवायचे असेल तर तो चित्रपट खरंच उत्कृष्ट आणि खास असायला हवा.\nत्यात काहीतरी वेगळे असायला हवे. ह्यापूर्वी ह्या कॉमिक बुक चित्रपटांनी दोन वेळा ऑस्कर ज्युरींना दखल घेण्यास भाग पाडले होते पण त्यांना ऑस्करचे नामांकन मिळाले नाही. “डार्क नाईट” हा चित्रपट सगळीकडे खूप यशस्वी झाला.\nत्यातील हीथ लेजरने केलेले जोकरचे काम सर्वांना फारच आवडले. दुर्दैवाने हीथ लेजरचा अकाली मृत्यू झाला आणि त्यामुळे तो चित्रपट आणखी गाजला. ऑस्करने सुद्धा त्याची दखल घेतली. पण नामांकन मात्र मिळाले नाही.\nत्यानंतर २०१७ मध्ये आलेला रायन रेनॉल्ड्सचा “डेडपूल” सुद्धा खूप गाजला. डेडपूलला गोल्डन ग्लोब पुरस्काराचे “बेस्ट मोशन पिक्चर” ह्या श्रेणीत नामांकन सुद्धा मिळाले. ह्या चित्रपटाने दणकून व्यवसाय केला आणि अनेक नामांकने सुद्धा मिळवली. परंतु हा चित्रपट सुद्धा ऑस्कर पर्यंत पोहोचू शकला नाही.\n“ग्रँड अकॅडमी प्रेक्षकांसाठी” डेडपूल हा चित्रपट थोडा बाष्कळ, थोडा विचित्र असाच ठरला.\nत्यानंतर प्रेक्षकांना आशा होती की अत्याधुनिक काळातील पहिली महिला सुपरहिरो असलेला “वंडर वुमन” तरी ऑस्करच्या यादीत येईल. परंतु ह्या चित्रपटाकडे पुरस्कार देणाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले.\nमग असे असताना ब्लॅक पँथर ह्या चित्रपटात असे काय वेगळे आहे ज्यामुळे ऑस्कर ज्युरींना ह्या चित्रपटाची दखल घ्यावीच लागली\nपहिली गोष्ट म्हणजे हा चित्रपट सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचा आहे. ह्या चित्रपटात जो सुपरहिरो आहे तो एक आफ्रिकन अमेरिकन वंशाचा आहे. मार्व्हल युनिव्हर्समधील हा आधुनिक काळातील पहिलाच आफ्रिकन अमेरिकन सुपरहिरो आहे.\nतसेच ह्या सुपरहिरोचे आणि चित्रपटाचे समीक्षक आणि प्रेक्षक ह्या दोघांनीही फार कौतुक केले. दोघांनाही हा चित्रपट आवडला.\nएका वेगळ्याच काल्पनिक जगात घडणारा ब्लॅक पॅन्थर हा एक सुंदर चित्रपट आहे. ह्या चित्रपटातील सर्व अभिनेते आणि अभिनेत्री अभिनयाच्या बाबतीत अतिशय सरस आहेत. ह्या जगात एक कृष्णवर्णीय व्यक्ती म्हणून जन्माला येणे म्हणजे काय असते हे ह्या चित्रपटात उत्तमरीत्या मांडले आहे.\nएखाद्या कॉमिक बुक चित्रपटातून किंवा टीव्ही कार्यक्रमातून अनेकवेळा महत्वाचे विषय जगापुढे मांडले गेले आहेत. परंतु ह्या वेळी ह्या सिनेमातून जो संदेश दिला गेला आहे तो अतिशय स्पष्टपणे मांडला आहे, तो विषय अत्यंत महत्वाचा आहे, आणि बदल घडण्यास प्रवृत्त करेल असा आहे.\nतांत्रिकदृष्ट्या बघायचे झाल्यास त्या बाबतीतही हा चित्रपट अतिशय सरस आहे म्हणूनच ह्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून नामांकन मिळाले आहे.\nह्या चित्रपटाने हे सिद्ध केले की चित्रपटाचा विषय, आशय आणि सादरीकरण जर उत्तम असेल, त्यात खरंच काही वेगळा संदेश दिलेला असेल तर तो कॉमिक बुक वर आधारित एखाद्या सुपरहिरोचा चित्रपट का असेना, ऑस्करला त्या चित्रपटाची दखल घ्यावीच लागते.\nवॉर्नर ब्रदर्स, डीसी, मार्व्हल ह्यासारख्या मोठ्या चित्रपटनिर्मात्यांना ह्यातून असा संदेश मिळतो की सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचे असलेले असे सुपरहिरोचे चित्रपट म्हणजे आजकाल “हिट फॉर्म्युला” आहेत.\nत्यांच्यापर्यंत हा संदेश खरंच पोहोचला तर त्यांचे पुढील चित्रपट अधिक आशयघन असतील आण�� त्यांची कथानके कल्पनेच्या पलीकडची असतील.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← तुम्ही पेट्रोल पंपावर मोबाईल का वापरु शकत नाहीत\nभारताच्या संविधानातील या १४ महत्त्वाच्या गोष्टी आपण इतर देशांच्या संविधानातून घेतल्या आहेत.. →\n ही सुपर हीट ७ गाणी म्हणजे निर्लज्जपणे चोरलेल्या, नुसरत फतेह अली खानांच्या गजल आहेत\nNaked- नक्की पहायला हवा असा लघुपट\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/important-statement-of-chandrakant-patil-regarding-bjp-mns-alliance/", "date_download": "2021-07-29T21:23:51Z", "digest": "sha1:IZXEMJKIPDPV3C6UKSA62OF6B62YEOUB", "length": 11108, "nlines": 97, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "भाजप- मनसे युतीबाबत चंद्रकांत पाटलांचे महत्त्वाचे वक्तव्य | Live Marathi", "raw_content": "\nHome राजकीय भाजप- मनसे युतीबाबत चंद्रकांत पाटलांचे महत्त्वाचे वक्तव्य\nभाजप- मनसे युतीबाबत चंद्रकांत पाटलांचे महत्त्वाचे वक्तव्य\nमुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजप यांची युती होणार असल्याची चर्चा अधूनमधून सुरू असते. यावर दोन्ही पक्षांकडून कोणतेही प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही. अखेर याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे. जोपर्यंत मनसे परप्रातीयांबद्दल भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांची आमची युती होऊ शकत नाही, असे पाटील स्पष्ट केले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.\nचंद्रकात पाटील म्हणाले, जोपर्यंत मनसे परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही. तोपर्यंत मनसे आणि भाजपची युती होणार नाही. याचा अर्थ काही स्थानिक लोकांना नोकऱ्या देऊ नका, असे आम्ही म्हटलेले नाही. स्थानिक लोकांना ८० टक्के नोकऱ्या द्या, असा कायदाच आहे. त्यामुळे यावरून नव्याने भांडण होण्याचे कारण नाही. देशातील सर्व राज्यांत मराठी भाषिक आहेत. जबलपूर, इंदौर सारख्या शहरात लाख लाख मराठी आहेत. अशा प्रकारे हा देश एक असताना, पोट भरण्यासाठी आलेल्यांना विरोध करणे, तोही संघर्ष करणे आम्हाला मान्य नाही. आमचा राष्ट्रीय पक्ष असल्याने या मुद्दयांवर मनसेशी एकमत होऊ शकत नाही. त्यामुळे युतीबद्दल अजून तरी विषय आलेला नाही, असेही पाटील यांनी सा��गितले.\nPrevious articleजय भानोबा व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी संभाजी लाड\nNext articleही ‘स्कीम’ कशी होणार नाही, हेच काम दादांनी केलं : ना. हसन मुश्रीफ (व्हिडिओ)\nशिंगणापूर उपसा केंद्रावरून पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्नशिल : आमदार चंद्रकांत जाधव\nखा. संजय मंडलिक यांच्याकडून गडहिंग्लज नदी घाट सुशोभीकरणासाठी ७५ लाखांचा निधी जाहीर\nपन्हाळा उड्डाणपुलाचे काम लवकर होण्यासाठी प्रयत्न करणार : खा. धैर्यशील माने\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nशिरोळ (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (गुरुवार) शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. तसेच येथील पद्माराजे विद्यालयातील पूरग्रस्त लोकांना भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,...\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २२ जणांचे मृत्यू झाले असून ११३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १८६,...\nअभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरूनच श्रेयसने आपल्या...\nवाघुर्डेतील नाईक कुंटूंबाकडून न्यायालयीन बंदी आदेशाचा भंग : फिर्याद दाखल\nकळे (प्रतिनिधी) : वाघुर्डे (ता.पन्हाळा) येथे न्यायालयाच्या बंदी आदेशाचा भंग करून चुलता आणि पुतण्याला जखमी करण्याची घटना घडली. तुकाराम महादेव नाईक, रंगराव महादेव नाईक आणि सोनाबाई रंगराव नाईक यांच्याविरोधात मारुती रामा नाईक यांनी कळे...\nकोल्हापूरच्या प्रश्नांबाबत दोन आमदारांचा स्वयंसेवी संस्थांशी सवांद…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. रोहित पवार आणि आ. ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील विविध प्रश्नांबाबत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी सवांद साधला. आ. रोहित पवार हे कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीची पाहणी क���ण्यासाठी आले होते. यावेळी, आ. ऋतुराज पाटील यांच्या...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/stories/marathi/short-stories", "date_download": "2021-07-29T20:43:18Z", "digest": "sha1:IQSUPGVVLCE56NHL52GD23FS5PHXSR2N", "length": 17570, "nlines": 245, "source_domain": "www.matrubharti.com", "title": "Best Short Stories stories in marathi read and download free PDF | Matrubharti", "raw_content": "\nमोरपंख भाग - 3\nमोरपंख भाग - 3तिने फर्स्ट time त्याला कॉफीवर भेटायला बोलवलं होत.इच्छा असून सुद्धा निखिलला कॉफीसाठी हो म्हणावसं वाटत न्हवत.कारण तिथे पुन्हा पाहिल्यावर पब्लिक प्लेस मध्ये भांडण होईल की काय असं ...\nमोरपंख भाग - 2\n(ती आता फार संतापली होती त्याच्यावर तशी तडक हातातली file खाली ठेवली आणि त्याच्यावर बरसू लागली )ओह...मिस्टर तुम्ही अजून माझा पाठलाग करताय तुम्ही अजून माझा पाठलाग करताय लाज नाही वाटत इथपर्यंत येऊन ...\nसादर करीत आहे एक सत्यकथा .. जी ह्या कलियुगात सुद्धा भुत- प्रेत असतात ह्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडेल जी ह्या कलियुगात सुद्धा भुत- प्रेत असतात ह्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडेल सदर कथेत मी जे काही नाव आणि स्थळ लिहिले ...\nभावनाओं की गिरहो से, आझाद यहाँ कोई नहीं दर्द तकलीफे होती सभीको, औरत मर्द का फर्क नहीं दर्द तकलीफे होती सभीको, औरत मर्द का फर्क नहीं काल खेळता खेळता माझा तीन वर्षांचा मुलगा पडला, थोडं लागलं ...\nसारंग आशुतोषची वाट पहात बसला.. आशुतोषनेच त्याला तिथे बोलावले होते..\" काय बोलायचंय.. महत्वाचं आहे म्हणे\nमोरपंख भाग - 1\nमोरपंख - भाग 1मोरपंखऑफिसचा पहिला दिवस म्हणून निखिल बस स्टॉप वर सर्व काम आटपून नेहमी प्रमाणे कासव गतीने न येता थोडा लवकरच आला होता.हातात घडयाळ ढुंकून पाहिलं तर 8 ...\nअनघा थोडी घाबरतच रेस्टोरंट मध्ये शिरली.. जनरली मुलगी बघण्याचा कार्यक्रम घरातच होतं असतो पण.. पण असीमने हट्टाने बाहेरच भेटायचे असं सांगितलं.. आता त्याने सांगितल्यावर माई आढेवेढे घेत तयार ...\nरस्त्यावर भरभर गाड्यांचे येणे जाणे सुरू होते. नेहमीच असे व्���ायचे.. बाजारात जाण्यासाठी प्रत्येकाला घाई .. आणि सोबत वाजणाऱ्या हॉर्नचा आवाज त्रस्त करत. त्यामुळं मुलांना शिकवन्यात अडचण निर्माण होत असे. ...\nसदाने वाडा साफसूफ केला, दिवाबत्ती केली.. थोडावेळ बसला.. समोरच्या बैठकीत नजर फिरवली.. दोन छोटी मुलं सारिपाट मांडून खेळत बसली होती.. ...\nआसवांचा महापूर आणणारा पाऊस\nजिकडे - तिकडे कालवा कालव सुरू होती , आमच्या गावात लोकांची वर्दळ सुरू होती.. आमचं गाव गोपुरी..खूप काही लोकसंख्येचं नाही ...\nसकाळपासूनच सगळ्या न्यूज चॅनल वर एकच चर्चा रंगली होती. \" एका डॉक्टर नेच केली तिच्या रुग्णाची हत्या \"\" डॉक्टर स्मिता ह्यांना जास्तीत जास्त शिक्षा झालीच पाहिजे...\" स्मिता ने ...\nअजीतने पटकन गाडीला कीक मारली,आणी तो वेगाने अमरच्या खोलीकडे निघाला कारण दोन मिनीटांपुर्वीच अमरचा मेसेज आला होता. ‘मी आत्महत्या ...\nनकळतचा प्रवास - भाग 1\nही गोष्ट आहे अश्या वैक्तींची ज्या नकळत आपल्या आयुष्यात येतात आणि आपलेसे होऊन जातात......चला तर सर्वात आधी भेट करून घेऊया आणि सुरवात करूया आपल्या प्रवासाला........ बारावीच्या सुट्टट्या संपल्या होत्या.....आज कॉलेजे मुल मूली ...\nलग्नाची बोलणी (भाग 2)\nतो तसाच धावत पळत माई आभांकडे गेला आणि त्या दोघांना पाहता क्षणि विश्वनाथचे डोळे पाण्याने पाणावले माई आभांची पण तिच परिस्थिती होती दोघांचेही डोळे पाण्याने पाणावले होते त्यातच विश्वनाथला ...\nबयो ... माझ्या आठवणीतली..\nगर्दी आणि भयानक गर्दी... मी आणि कौस्तुभ.. सलग नऊ तास प्रवास.. मध्यरात्रीनंतरचा.. आता सकाळचे अकरा वाजत आलेले.. मी भिंतीच्या अलीकडे उभी आहे.. ओस पडलेला लांबलचक रस्ता निवांत धुळीत पहुडला ...\nप्रेम ही चमत्कारी भावना फक्त मेंदूतील एक रसायन आहे हे शास्त्रीय सत्य मानायला मन धजावत नाही. कारण, प्रेमाचा आवाका मेंदूपूरताच सीमित राहत नाही. कवटीच्या सीमा भेदून सगळ्या ...\n1.माकड आणि हत्ती जंगलाबाहेर तलाव होता. त्या तलावात रोज एक हत्ती आंघोळ करायला यायचा. त्याच नाव गजु होत. त्या तलावाजवळ भरपुर झाडे होती. त्या झाडावर पक्षी, खारूताई आणि निलू ...\nमल्लिङगमदभक्त जनादर्शन स्पर्शनचि नम परिचर्या स्तुती:प्रव्हगुण कर्मानु किर्तनम अर्थ:- माझ्या मूर्ती आणि माझे भक्त यांचे दर्शनस्पर्श,पूजा सेवा,स्तुती,वंदन इत्यादी करावे तसेच माझे गुण आणि कर्म यांचे सतत चिंतन कारावे.(श्रीमदभागवत) ...\nलग्नाची बोलणी (भाग 1)\nआज विश्वनाथाचे माई आबा गावावरून येणार या आनंदात विश्वनाथच्या घरी सकाळपासूनच माई आबांच्या स्वागताची लगबग तयारी सुरू होती विश्वनाथला तर इतका आनंद झाला की मी काय करू नि काय ...\nचिल्लर आज शाळेचा पहिलाच दिवस होता. बाळुला नविन गणवेश नव्हता, म्हणून त्याने गेल्या वर्षाचाच गणवेश घातला. तो गणवेश त्याला आखुड येत होता. पँटचं हुकही तुटलं होतं. त्यानं कडदुडयात ...\nमाळवं आज रविवार होता. डयुटीला सुट्टी असली तरी घरातली बरीचशी कामे करावी लागत होती. त्यात आज गावचा बाजार होता. अमितला माळवं आणण्यासाठी बाजारात जाण्याचा खुप कंटाळा आला होता. ...\nमी त्या दिवशी आमच्या घरी मुंबईला गेलो होतो त्यावेळी मी घरात असताना दहा वीस मिनटांनी आमच्या घराच्या समोर एक माणूस सारख्या चकरा मारत होता हे पाहून मला विचीत्रच वाटल ...\nभातुकलीच्या खेळातील राजा आणी राणी\nभातुकलीच्या खेळातील राजा आणी राणी लहाणपणी भातुकलीच्या खेळामध्ये दिपक राजा व्हायचा, आणी शितल त्याची राणी. पण आता बालपण सरुन तरुणपण आलं होतं. तरी दिपक तिला त्याची राणीच समजत ...\nझंगाट ‘जय हनुमान’ तालमीतील पोरं रोज पहाटे पाच वाजता उठून व्यायाम करायचे. व्यायाम झाल्यानंतर परत पोहायला जायचे. आणी पोहल्यानंतर सकस खुराक घ्यायचे.तालमीतल्या पोरांचे शरीर बजरंग बली सारखे दणकट आणी ...\nनुकताच 12 वी science चा निकाल लागला होता,काय करावं,engeeneering करायचं होतं पण त्यासाठी एक परिक्षा देणं गरजेचं होतं,ती काही सूरज म्हणजे मीच,दिली नव्हती,मग आता एक वर्ष गॅप द्यायची का,\nजगतगुरू संत तुकाराम महाराजांचे 1700 शतकातील ओळीतल हे छोटंसं वाक्य किती अर्थ पुर्ण आहे. पण आपलं आयुष्य जातं हे समजायला पण तरी समजत नाही.मला जो अर्थ समजला तो तुमच्यासमोर ...\nधाडसी खून बाबु गेल्या महिनाभरापासून महिपतीचा खुन कसा करायचा याचा विचार करत होता. कारण त्याच्या बायकोने महिपतीमुळेच आत्महत्या केली आहे, हे त्याला चांगलच माहित होतं. आणी म्हणूनच त्यानं ...\nह्या महिन्यात मितालीची किटी असल्याने आम्ही सगळेजण तिच्याकडे जमणार होतो. तिने साऊथइंडियन थिम ठेवली होती. आम्ही सगळ्याजणी अश्या तयार झालो होतो कि साऊथइंडियनच दिसत होतो. मितालीने घरपण छान सजवले ...\n......मदर्स डे #### आईची आई ###.....आईची आई म्हणजे आज्जी कशी होती आता आठवत नाही. आईचा आज्जीवर आणि आज्जीचा आईवर खूप जीव होता एवढं मात्र आठवतंय. आई एकुलती एक. तिला सख्खा ...\nसहावीची परिक्षा संपून नुकत्याच उन्हाळयाच्या सुट्टया लागल्या होत्या. आमच्या नेकनुर या गावापासून जवळच सात कि.मी. अंतरावर चाकरवाडी हे छोटेसे गाव आहे. त्याठिकाणी विसाव्या शतकातील थोर संत ज्ञानेश्वर माऊली यांचं ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pvatsaru.com/pvatsaruweb/frontend/home", "date_download": "2021-07-29T21:31:13Z", "digest": "sha1:LP6MHAQIH4HZQ6AAPYYOM5FSRQW7T5FS", "length": 3571, "nlines": 56, "source_domain": "pvatsaru.com", "title": "Watsaru", "raw_content": "\nबँक खासगीकरणाचे आत्मघाती पाऊल\nदिलीप कुमार व मुस्लिम ओबीसी चळवळ\n२१ शतकातील बँकांचे लोकउत्तरदायित्व\nलैंगिक हिंसा आणि 'आदर्श' बळी\nजातीचा उल्लेख ही अलीकडे स्फोटक बाब …\nबलात्कारपीडितेचे 'प्रमाणक' नाकारायला हवंय\nगोवा येथील सत्र न्यायालयाने एक एका …\nशेतकऱ्यांना हवंय तरी काय\n2021-07-01 Author: करमसिंग राजपूत, श्रीनिवास खांदेवाले\nदेश कोरोना महामारीमूळे लादण्यात आ�…\nमाध्यमांतर : काही दृष्टिकोन\nमाध्यमांतर ही एक ज्ञानात्मक प्रक्�…\n2021-07-01 Author: फे सिन एजाज अन. सुकुमार शिदोरे\nसण 2004 ची गोष्ट आहे. ती माझ्याकडे आल्य…\nसनातन' / 'रामराज्य' : मराठी कादंबरीची परिक्रमा\nदैनिक रा. शरणकुमार लिंबाळे यांच्या …\nदलितांच्या 'सनातन' वेदनेची अधुरी कहाणी\nभारताचे समाजवास्तव अतिशय संमिश्र �…\nसनातनी राष्ट्रवादाची कुबेरी पायाभरणी\n2021-07-01 Author: डॉ. श्रीमंत कोकाटे\n'रेनिसां 'ही व्यापक संकल्पना आहे. पं�…\n‘मूळ विविध विज्ञानशाखांतील संशोधन…\nनुकत्याच सादर झालेल्या २०२१-२२च्य�…\nपूर्वपीठिका आगामी आर्थिक वर्षाचा �…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/subscription", "date_download": "2021-07-29T22:07:31Z", "digest": "sha1:IHOTY5OWJZEKLHGCTVXWM26T47GCV3IZ", "length": 4823, "nlines": 128, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "मातृभारती मेम्बरशिप प्लान", "raw_content": "\n10 कथा / दिवस\n10 कथा पोस्ट करा / महिना\n30 कथा / दिवस\n1 विशेष कादंबरी / महिना\n10 विशेष व्हिडिओ / महिना\n30 कथा पोस्ट करा / महिना\n50 कथा / दिवस\n3 विशेष कादंबरी / महिना\n50 कथा पोस्ट करा / महिना\nअनलिमिटेड कथा / दिवस\nअनलिमिटेड विशेष कादंबरी / महिना\nअनलिमिटेड कथा पोस्ट करा / महिना\nअनलिमिटेड कथा / दिवस\nअनलिमिटेड विशेष कादंबरी / महिना\nअनलिमिटेड कथा पोस्ट करा / महिना\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nलॉगिन करून आपण मातृभारतीच्या \"वापरल्या गेलेल्या संज्ञा\" आणि \"गोपनीयता धोरण\" यांना सहमती ���ेता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.info-about.ru/1/185/home.html", "date_download": "2021-07-29T20:55:13Z", "digest": "sha1:YKN5GW2K6Q5HIGXK5LYWGMN4LZEMDIQ5", "length": 45268, "nlines": 361, "source_domain": "mr.info-about.ru", "title": "Free online encyclopedia. Did you know? page 185", "raw_content": "\nकसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ\nकेसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ\nगुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ\nतांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ\nतुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ\nभारतीय युद्धशास्त्रातील व्यूहांची यादी\nरामायण महाभारताची जैन संस्करणे\nभारती कृष्ण तीर्थ कृत गणित लेखन\nक्रीडा क्रिकेट फुटबॉल चित्रकथा दूरचित्रवाहिनी पर्यटन पाककला इंटरनेट रेडियो चित्रपट बॉलीवूड नृत्य संगीत व्यंगचित्र काव्य शिल्पकला नाटक इतिहास कालमापन संस्कृती देशानुसार इतिहास युद्ध महायुद्धे साम्राज्ये समाजशास्त्र भूगोल कला आणि संस्कृती विश्वास अभियांत्रिकी विज्ञान आरोग्य मनोरंजन पर्यावरण व्यक्ती आणि वल्ली साहित्य भाषा\nशंतनू हा महाभारतातील हस्तिनापूरचा भरतवंशी व चंद्रकुळातील राजा होता. तो राजा प्रतीपचा सर्वात लहान मुलगा व भीष्म, चित्रांगद व विचित्रवीर्य यांचा पिता होता.\nविश्वामित्र ऋषि तपस्या करीत असताना, त्यांची तपस्या भंग करण्यासाठी इंद्राने मेनका नावाच्या एका सुंदर अप्सरेला पाठविले. ऋषींची तपस्या भंग करण्यामधे मेनकेला यश आले आणि त्यानंतर तिला विश्वामित्र ऋषींकडून मुलगी झाली. नंतर ती मुलगी जंगलात सोडून मेनका न ...\nशिखंडी महाभारत या महाकाव्यातील एक पात्र. पितामह भीष्म यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने अंबा हिने शिखंडीच्या रूपाने पुन्हा जन्म घेतला. भीष्माने अंबेशी लग्न करण्यास नकार दिला होता. शिखंडी हा तृतीयपंथी असून शिखंडीच्या रूपाने अंबेने जन्म घेतला अस ...\nसत्यवती हे महाभारतातील एक पात्र असून ती राजा शंतनू याची पत्नी व कौरव व पांडवांची आजी होती. लग्नाआधी ती निषाद राजा दुशाराज नावाच्या एका कोळ्याची दत्तक मुलगी असते. तिच्या शरिरास माशांचा गंध येत असे म्हणून तिला मत्स्यगंधा असे म्हणत. महाभारतात तिचा उ ...\nमहाभारतील एक शूर व्यक्तिमत्व. सात्यकी हा यादव सैन्यातील एक प्रमुख सेनापती होता व कृष्णाचा परम भक्त व मित्र होता. कृष्णाच्या बरोबर त्याने अनेक युद्धांमध्ये सहभाग घेतला होता. महाभारताच्या युद्धाआगोदर कृष्ण जेव्हा शांती प्रस्ताव घेउन कौरवांकडे गेला ...\n\"ऐरावत ही एक पौराणिक संकल्पना आहे. समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या हत्तीला ऐरावत असे म्हटले जाते. ऐरावतला अभ्रमातंग, ऐरावण, अभ्रभूवल्लभ, श्वेतहस्ति, मल्लनाग, हस्तीमल्ल, सदादान, सुदामा, श्वेतकुंजर, गजाग्रणी आणि नागमल्ल अशी इतर अनेक नावे आहेत.\nहिंदू धर्मामध्ये अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी या पाच पतिव्रता सांगितल्या आहेत. या पाच पतिव्रतांच्या स्मरणाने पाप नाश पावते, अशी समजूत आहे. अहिल्या द्रौपदी सीता तारा मदोदरी तथा पंचकन्यां स्मरेन्‍नित्यम्‌ महापातकनाशनम्‌ ॥ या श्लोकात पाच ...\nकौस्तुभ मणी- श्रीविष्णुने गळ्यात धारण केलेले मणी वदंतेनुसार हाच कोहिनूर होय. कल्पवृक्ष पारिजात वृक्ष कल्पद्रुम प्राजक्ताचे झाड.इंद्राला प्राप्त झालेले स्वर्गवृक्ष स्वर्गाचा बागेत लावलेला वृक्ष. ऐरावत - इंद्राचे वाहन असलेला हत्ती. सुरा वारुणी- दैत ...\nश्री राघवेंद्र स्वामी हे हिंदू धर्मातील मध्व संप्रदायातील एक संत आणि तत्वज्ञानी होत. ते इ.स. १६२४ ते १६३६ या कालावधीमध्ये तमिळनाडूतील कुंभकोणम् येथील श्री मठाचे मुख्याधीश होते. द्वैत तत्त्वज्ञानातील ‘न्याय सुधा’ ह्या श्रीमध्वाचार्य लिखित ग्रंथावर ...\nरामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी\nश्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी हे साक्षात गुरुदेव दत्तात्रेयांचे अवतार आणि आद्य शंकराचार्यांच्या परंपरेत होऊन गेले. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य ब्रह्मचर्याचे पालन करून वेदांच्या कार्यासाठी अर्थात वेदांचे महत्त्व पुन:प्रस्थापनेसाठी, धर् ...\nश्रीआनंदसागर हे श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते. त्यांच्या आज्ञेने त्यांनी मराठवाड्यात रामनामाचा प्रसार केला. श्रीआनंदसागर यांचे मूळ गाव जालना जिल्ह्यातील मठपिंपळगाव तालुका अंबड. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले. लहान ...\nउपासनी महाराज उर्फ काशीनाथ गोविंदराव उपासनी हे महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील साकोरी येथील सद्गुरु व संत होते. श्री. उपासनी महाराज सुरुवातीस एक योगी होते व नंतर शिर्डीच्या साईंबाबांसोबत तीन वर्ष शिष्य म्हणून राहिल्यानंतर त्यांना आत्मप्राप्त ...\nकबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत.संत कबीर यांचा जन्म इ.स. ११४९ साली झाला असे काहीजण मानतात तर, कुणी ते १३९९ मध्ये जन्माला आले असे म्हणतात. महान संत कबीर म्हणजे काळाच्या पुढे असलेले कवी संत समाज सुधारक होते. संत कबीर भ ...\nकेशवचैतन्य हे संत तुकारामांचे गुरू मानले जातात. त्यांची समाधी ओतूर येथे असून त्यांचा समाधिकाल सन १५७१ असावा.समाधी स्थानाच्या शेजारी मांडवी नदीचा प्रवाह वाहतो. वेदव्यास राघवचैतन्य केशवचैतन्य तुकारामांना केशवचैतन्यांचे प्रत्यक्ष दर्शन घडले नाही, तर ...\nगजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते.महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान त्यांच्यामुळे नावारूपाला आले आहे. शेगाव बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपरा संप्रदाया चे भारतीय गुरू होते. त्यांना भगवान गणेश यांचा अवता ...\n१६३५ साली समर्थ राजस्थानात जयपूरला आले.तिथे आचार्य गोपालदास त्यांचे शिष्य झाले.गोपालदासांवर समर्थांनी केलेला देशभक्तीचा संस्कार दीर्घकाळ टिकून होतो. १६७० साली औरंगजेबाच्या धर्मवेडास उधान आले.या देशात राहण्यासाठी हिंदूंनी राहण्यासाठी हिंदू जिझिया ...\nगोपाळनाथ महाराजांचा जन्म सलाबतपूर या गावी झाला. हे गांव नगर जिल्ह्यात नेवासे तालुक्यात येते. तेथील श्रीमंत सावकार गोविंदपंत घोलप यांचे ते द्वितीय पुत्र. घराणे श्रीमंत म्हणून त्यांना \"नाईक\" ही उपाधी होती. जन्म तिथी श्रावण वद्य अष्टमी, बुधवार, रोहि ...\nमोरया गोसावी महाराज हे १४व्या शतकातील गाणपत्य संप्रदायातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला. त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वराची आराधना केली. अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय पण त्यांनाच देण्यात ये ...\nचैतन्य महाप्रभू उर्फ गौरांग बंगालमधील एक लोकोत्तर वैष्णव संत व वैष्णव पंथाचे, भक्तिमार्गाचे प्रचारक व भक्तिकाळातील प्रमुख संतकवींपैकी एक होते. त्यांनी गौडीय वैष्णव संप्रदाय स्थापला. भगवान श्रीकृष्णाचे उत्साही भक्त होते. चैतन्य चरितामृत मते चैतन्य ...\nदेव मामलेदार तथा यशवंत महादेव भोसेकर हे एक हिंदू संत होते. इ.स. १८२९ ते इ.स. १८७२ अशी ४३ वर्षे ते महसूल खात्यात नोकरी करत होते. खात्यात बढती मिळाल्यानंतर त्यांनी येवला, चाळीसगाव, एरंडोल, अमळनेर, शहादा, धुळे, शिंदखेडा व शेवटी सटाणा येथे मामलेदार म ...\nस्वामी प्रणवानंद सरस्वती हे ��ूळचे नेपाळचे. तारुण्यातच सर्वसंगपरित्याग करून ते गुरूच्या शोधार्थ हिमालयात गेले. पुढे काशीत त्यांची भेट स्वामी रामानंद सरस्वती यांच्याशी झाली. त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतल्यावर ते मध्य प्रदेशात ओंकारेश्वर येथे आल ...\nकृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् अभयचरणारविन्द भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद यांनी इस्कॉन संघाची स्थापना १९६६ साली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात केली. त्यांचा जन्म पश्चिम बंगाल मध्ये झाला. कृष्ण हाच परम ईश्वर आहे व तोच सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे, अशी प्र ...\nदिनकर कसरेकर ऊर्फ भक्तराज महाराज हे इंदूर, भारत येथील भक्ती परंपरेतील एक मराठी संत होते. त्यांनी भजन व भगवन्नामस्मरण यांद्वारे भक्तीचा संदेश सर्वत्र पसरवला. त्यांचे गुरू अनंतानंद साईश, ज्यांना ते शिर्डीच्या साईबाबांचेच रूप मानत, यांनी त्यांना भक् ...\nआबाजी तुबाजी सानप प्रचलित नाव श्री संत भगवानबाबा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत आहेत. राष्ट्रसंत भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार् ...\nमीराबाई ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू गूढवादी गायिका व कृष्णभक्त होती. वैष्णव भक्तिपरंपरेतील संतांच्या मांदियाळीतील महत्त्त्वाच्या व्यक्तींपैकी ती एक आहे. मीरेची अशी मानली जाणारी १२००-१३०० भजने आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून जगभर त्यांची अनेक ...\nरामकृष्ण परमहंस हे एकोणिसाव्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते. आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांनी कामगिरी बजावली. ते त्यांच्या शिष्यांमध्ये ईश्वर ...\nसंत रोहिदास हे मध्ययुगीन भारतातील हिंदू संत होते. यांच्या गुरूंचे नाव रामानंद स्वामी होते. कबीर यांचे समकालीन होत; तर मीराबाई यांच्या शिष्या होत्या.\nसंतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मराठी संत आणि कीर्तनकार होते. संत वामनभाऊ महाराज हे एक अवतारी सिध्दपुरुष, साक्षात्कारी संत होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन वारकरी सांप्रदायाला समर्पित केले होते. वामनभाऊ महाराज यांनी अध्यात् ...\nशारदा देवी या श्रीरामकृष्ण परमहंस यांच��या सहधर्मचारिणी होत. शारदामाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शारदामणी या बंगालमधील जयरामवाटी गावच्या रामचंद्र मुखोपाध्याय यांच्या कन्या होत. जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा ते २३ आणि त्या पाच-सहा वर्षाच्या होत्या. ...\nमहान संत प.पू. भगवान श्रीधर स्वामी महाराज मूळचे मराठवाड्यातील गळेगांव ता. बिलोली जिल्हा नांदेड स्वामीजींच्या मातापित्यांनी गाणगापूरला कठोर तपश्‍चर्या केली. दत्तमहाराजांचा संपूर्ण आशीर्वाद लाभला.आणि त्या आशीर्वादाचे गोंडस फळ म्हणजे प.पू. स्वामीजीं ...\nश्रीपाद वल्लभ हे श्रीदत्तात्रेयांचे कलियुगातील पहिले पूर्णावतार मानले जातात. कुरवपूर येथे त्यांच्या पादुका असून अनेक भक्त दर्शनासाठी तेथे जातात. श्रीगुरुचरित्र या ओवीबद्ध ग्रंथात त्यांच्या काही लीला वर्णिल्या असून हा ग्रंथ दत्तभक्तांचा वेद मानला ...\nसंत सोयराबाई या १४व्या शतकातील मराठी कवयित्री असून संत चोखामेळा यांच्या पत्नी होत्या. सोयराबाईंनी बरेच अभंग लिहिले पण केवळ ९२ उपलब्ध आहेत. तिच्या अभंगांमध्ये ती स्वत:ला चोखामेळ्याची महारी म्हणते. चोखोबाची बायको असे अभिमानाने म्हणवून घेत असली तरी ...\nश्री सत्यात्म तीर्थ, हे भारतीय आहे हिंदू तत्वज्ञानी, गुरू, विद्वान, आध्यात्मिक नेते, संत आणि उपस्थित पीताधिपती उत्तराडी मठ, एक गणित समर्पित द्वैत वेदांत मध्ये मोठ्या खालील आहे, दक्षिण भारत. मुख्य प्रवक्ते आणि या द्वैत तत्त्वज्ञानाचे पुनरुज्जीवन क ...\nसाईबाबा एक भारतीय फ़कीर होते. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘ शिर्डीचे साईबाबा ’ म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप् ...\nगुरुशांतप्पा वडील आणि देवमल्लम्मा आईकाही लोक फक्त मल्लम्मा असेसुद्धा म्हणतातह्या दंपतीच्या पोटी त्यांचा जन्म इ.स. १८३६ साली चळकापूर बीदर जिल्हा ह्या गावी कर्नाटकात झाला. श्री सिद्धारुढ स्वामींचे शिष्य श्री शिवराम चंद्रगिरी ह्यांनी लिहिलेल्या \"श्र ...\nश्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी प्रकटकाल: इ.स. १८५६-१८७८२२ वर्ष आयुष्यात हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोटयेथे खूप काळ वास्तव्य केलेलेश्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्���ती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेया ...\nतेलंग स्वामी हे आपल्या वाराणसीचे एक योगी होत. ह्यांचे संन्यासाश्रमातील नाव स्वामी गणपती सरस्वती असे होते. यांच्या योगिक सामर्थ्याच्या व दीर्घायुष्याच्या अनेक आख्यायिका आहेत. काही कथनांनुसार तेलंग स्वामी २८० वर्षे जगले; इस १७३७ ते १८८७ या काळात ते ...\nनिर्मल बाबाचा जन्म १९५२ मध्ये पंजाबमधील पतियाळा जिल्ह्यातील समाना गावात झाला. त्याचे शिक्षण समाना, दिल्ली आणि लुधियानात झाले. झारखंड राज्यातून निवडून गेलेले माजी खासदार इंदरसिंह नामधारीशी बाबांच्या एका बहिणीचे लग्न झाले. पित्याच्या मृत्यूनंतर ती ...\nनिर्मला श्रीवास्तव ऊर्फ निर्मला देवी या सहजयोग ध्यान साधनातंत्राच्या आणि एका नव्या धार्मिक व आध्यात्मिक चळवळीच्या संस्थापक होत्या. त्यांचे अनुयायी त्यांना माताजी या नावाने संबोधत. त्यांचा जन्म साक्षात्कारी अवस्थेतच झाला असल्याची श्रद्धा आहे. सहजय ...\nश्यामाचरण लाहिरी हे लाहिरी महाशय या नावाने अधिक प्रसिद्ध असणारे भारतीय योगी आणि महावतार बाबाजी यांचे शिष्य होते. योगीराज आणि काशीबाबा या नावांनीही ते लोकप्रिय होते. महावतार बाबाजींकडून १८६१ मध्ये शिकून घेतलेले क्रिया योगाचे तंत्र त्यांनी पुनरुज्ज ...\nनवनाथांपैकी एक. गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरू होते. नवनाथ बहुत दिवसपर्यंत तीर्थयात्रा करित होते. शके सत्राशे दहापर्यंत ते प्रकटरूपाने फिरत होते. नंतर गुप्त झाले. एका मठीमध्ये कानिफा राहिला. त्याच्याजवळ पण वरच्या बाजूने मच्छिंद्रनाथ ज्याच्या बा ...\nमच्छिंद्रनाथ हे भारतभर भ्रमण करीत असत. असे फिरत असतांना ते एका घरी भिक्षा मागण्यास गेले. या घराला सगळे काही असले तरी संतती नव्हती. दारी एक तेज:पुंज साधू आलेला पाहून घरातल्या स्त्रीने भिक्षा वाढतांना आपल्याला मूल व्हावे असा आशीर्वाद मागितला. त्याव ...\nसंत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतू ...\n\"नवनाथ भक्तिसार\" या धुंडीसुत मालुकविविरचित प्रासादिक ग्रंथातील कथांचे सार गहिनीनाथ मच्छिंद्रनाथ भर्तरीनाथ रेवणनाथ कानिफनाथ न��गनाथ चरपटीनाथ गोरखनाथ जालिंदरनाथ\nपरंपरा नाथ संप्रदायाची नाथांचे मूळ गुरू आदिनाथ म्हणजे शिव असून याचा दत्त संप्रदायाशी देखील अगदी निकटचा संबंध आहे. नाथ परंपरेप्रमाणे नवनाथांपैकी अनेकांना या संप्रदायाची दीक्षा दत्तात्रेयाकडून मिळाल्याचे दिसून येते. तांत्रिकदृष्टय़ा जरी दत्त संप्रद ...\nश्रीमद भागवतात उल्लेख केल्या प्रमाणे श्री वृषभ देवांच्या शंभर पैकी \"नऊ नारायण त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मत्स्येंद्रनाथ जी होय. श्री नवनाथ कथासार या मालू कवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी ...\nब्रह्मादेवाच्या वीर्यापासून पुर्वीअठ्यांयशीं सहस्त्र ऋषि उत्पन्न झाले;त्याच वेळीं जे थोडेंसे रेत पृथ्वीवररेवानदीच्या तीरीं पडलें न्यांत चमसनारायणानें संचार केला; तेव्हां पुतळानिर्माण झाला.तें मूल सुर्यासारखें दैदीप्यमान दिसूं लागलें. जन्म होतांचत ...\nगोविंद प्रभू, अर्थात गुंडम राऊळ हे महानुभाव संप्रदायातील एक गुरू होते. ते काण्वशाखीय ब्राह्मण होते. महानुभाव संप्रदायातील पंचकृष्ण संकल्पनेत त्यांची गणना केली जाते. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक व अवतारस्वरूप चक्रधरस्वामी यांचेही ते गुरू होते. त् ...\nजसे कृता-त्रेतायुगात श्री दत्तात्रेय आणि द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले तसे कलियुगात श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार आहेत आणि महानुभाव पंथाचे संस्थापक होते. ते महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानानुसार ईश्वराच्या ...\nमहादाईसा ऊर्फ महादाईसा ऊर्फ महदंबा ऊर्फ रूपाईसा ही मराठी भाषेतील पहिली स्त्री कवयित्री आहे. १३ व्या शतकात श्री चक्रधरस्वामींनी स्थापन केलेल्या महानुभाव पंथातील ज्येष्ठ संन्यासिनी महादाईसा एक अग्रगण्य व्यक्ती होती. ती पंथाची मोठी आईच होती. सर्वजण ...\nकसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ\nकेसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ\nगुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ\nतांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव ..\nतुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ\nभारतीय युद्धशास्त्रातील व्यूहांची यादी\nरामायण महाभारताची जैन संस्करणे\nभारती कृष्ण तीर्थ कृत गणित लेखन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/maharashtra-cet-exam-2021-registration-website-closed-due-to-technical-error/", "date_download": "2021-07-29T22:17:54Z", "digest": "sha1:VXDNTNMBUJIEAJ3SCD43R6QT7FQIB4Z5", "length": 8851, "nlines": 149, "source_domain": "ournagpur.com", "title": "MH CET अकरावी प्रवेश परीक्षेच्या रजिस्ट्रेशनची वेबसाईट केली बंद", "raw_content": "\nHome Education MH CET अकरावी प्रवेश परीक्षेच्या रजिस्ट्रेशनची वेबसाईट केली बंद; ‘हे’ कारण आलं...\nMH CET अकरावी प्रवेश परीक्षेच्या रजिस्ट्रेशनची वेबसाईट केली बंद; ‘हे’ कारण आलं समोर\nमुंबई : कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th and 12th exams) राज्य शासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी दहावीचा निकाल (10th Result) लागल्यानंतर अकरावीच्या (11th Admissions) प्रवेशासाठी CET (Common Entrance Test) म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता ही परीक्षा 21 ऑगस्टला होणार आहे. या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरु करण्यात आली होती. मात्र आता रजिस्ट्रेशनची वेबसाईट राज्य शिक्षण मंडळाकडून बंद (CET Registration website closed) करण्यात आली आहे.\nhttp://cet.mh-ssc.ac.in/ ही महाराष्ट्र CET 2021 ची अधिकृत वेबसाइट महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून CET परीक्षेच्या रजिस्ट्रेशनसाठी जारी करण्यात आली होती. त्यानुसार कालपासून म्हणजेच 20 जुलैपासून रजिस्ट्रेशन प्रोसेस (Registration process stopped) झाली होती. रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख 26 जुलै संगणयत आली होती. मात्र आता हे वेबसाईट बंद करण्यात आली आहे.\nकाही तांत्रिक कारणास्तव ही वेबसाईट बंद करण्यात येत आहे असं राज्य शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. रजिस्ट्रेशन सुरु झाल्यानंतर काही वेळ ही वेबसाईट सुरु होत होती. मात्र काही विद्यार्थ्यांना आज सकाळपासूनच वेबसाईट ओपन करण्यास अडचणी येत होत्या. मात्र आता शिक्षण मंडळानं अधिकृत पत्रक जारी करत ही वेबसाईट काही काळासाठी बंद केली आहे.\nविद्यार्थ्यांना मिळणार पुरेसा वेळ\nराज्य शिक्षण मंडळाकडून जरी ही वेबसाईट बंद करण्यात आली असली तरी तांत्रिक अडचण (Technical Error) दूर केल्यानंतर ही वेबसाईट पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी पुरेसा वेळ देण्यात येईल असंही या पत्रकात सांगण्यात आलंय त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही.\nPrevious articleLPG Gas Cyliner: गॅस सिलेंडर बुकिंगवर 900 रुपयांची सूट, पाहा कसा घेता येईल या ऑफरचा फायदा\nNext articleपेट्रोलच्या वाढत्या किंमतींचं टेन्शन विसरा, 84 Kmpl मायलेज देणाऱ्या ‘या’ तीन बाईक खरेदी करा\nमुलांची Immunity चांगली, राज्यानं विशेष रणनीती आखून शाळा सुरु कराव्यात; AIIMSच्या संचालकांचा सल्ला\nएसएससी निकाल : दहावीचा निकाल ९९.५५ टक्के, यंदाही मुलींची बाजी\nJEE Main Exam 2021 : जेईई मेन परीक्षेसाठी आजपासून नोंदणी सुरु, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर\nगणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर\nहायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला...\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा...\nVoter ID हरवलं तर चिंता नको, अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/ncp-and-congress-leaders-meet-new-delhi-maharashtra-government-formation-236735", "date_download": "2021-07-29T22:33:24Z", "digest": "sha1:LEBPORGO76QGUGJ3AKMESN3GPRSPUI4D", "length": 9832, "nlines": 134, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सरकार अस्तित्वात येण्याची चिन्हे; आज काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक", "raw_content": "\nअसे असेल संभाव्य वेळापत्रक\n- उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापनेचा मसुदा शिवसेनेकडे सोपविणार\n- शिवसेनेकडून या मसुद्यावर गुरुवारपर्यंत उत्तर अपेक्षित\n- मंत्रिमंडळातील सदस्य संख्या, खातेवाटप, विधानसभा अध्यक्षपद कोणाकडे यावर रविवारपर्यंत निर्णय अपेक्षित\n- त्यानंतर पुढील आठवड्यात नव्या सरकारच्या शपथविधीची शक्‍यता\n- शिवाजी पार्कवर नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेना आग्रही\nसरकार अस्तित्वात येण्याची चिन्हे; आज काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक\nनवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तापेचावर तोडगा काढण्यासाठी आता दिल्लीतील हालचाली गतिमान झाल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज (ता. 20) महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात सरकार स्थापनेच्या प्रस्तावित मसुद्यावर शिक्कामोर्तब होईल. हा मसुदा गुरुवारी शिवसेनेला सोपविला जाणार असून, पुढील आठवड्यात सरकार अस्तित्वात येण्याची चिन्हे दृष्टिपथात आहेत.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी काल शिवसेनेबाबत केलेल्या विधानांमुळे गोंधळ वाढला होता. आज मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चेबाबत समन्वय होता. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेवरून काँग्रेसच्या अहमद पटेल, महाराष्ट्राचे प्रभारी मल्ल���कार्जुन खर्गे, तसेच के. सी. वेणुगोपाल हे वरिष्ठ नेते दुपारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना भेटले. उद्या पवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बोलणी होणार असल्याने त्यासंदर्भातील ही भेट होती असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. त्यानंतर सायंकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांशी भेट घेऊन चर्चा केली.\nसत्ता सहभागाबाबत कॉंग्रेसमध्ये मतप्रवाह \nसूत्रांच्या माहितीनुसार, आज शरद पवार यांच्या निवासस्थानी होणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत राज्यातील प्रस्तावित सरकारच्या रचनेवर शिक्कामोर्तब होणार आहे. याबाबतचा मसुदा शिवसेनेकडे उद्याच सोपविला जाईल असेही समजते. प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांच्यासोबतच काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि अन्य नेतेदेखील बैठकीत सहभागी होतील. सरकार पाच वर्षे टिकावे आणि यानिमित्ताने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेसोबत होणारी मैत्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही कायम राहावी, असा प्रयत्न दोन्हीही काँग्रेसचा असेल. त्यामुळे किमान समान कार्यक्रमावर सहमती तसेच वादग्रस्त मुद्द्यांवर एकत्रितपणे निर्णय करण्यासाठी सुकाणू समिती बनविणे यावरही उद्याच्या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे.\nअसे असेल संभाव्य वेळापत्रक\n- उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापनेचा मसुदा शिवसेनेकडे सोपविणार\n- शिवसेनेकडून या मसुद्यावर गुरुवारपर्यंत उत्तर अपेक्षित\n- मंत्रिमंडळातील सदस्य संख्या, खातेवाटप, विधानसभा अध्यक्षपद कोणाकडे यावर रविवारपर्यंत निर्णय अपेक्षित\n- त्यानंतर पुढील आठवड्यात नव्या सरकारच्या शपथविधीची शक्‍यता\n- शिवाजी पार्कवर नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेना आग्रही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/01/16/anand-mahindra-shares-video-of-captain-tanya-shergill-says-this-video-should-be-trending/", "date_download": "2021-07-29T22:03:57Z", "digest": "sha1:PY7WD4OXMBOL6F6VPVJREDWIOZWHMHXJ", "length": 6863, "nlines": 74, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कॅप्टन तानिया शेरगिल यांचा महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडीओ एकदा पहाच - Majha Paper", "raw_content": "\nकॅप्टन तानिया शेरगिल यांचा महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडीओ एकदा पहाच\nजरा हटके, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / आन���द महिंद्रा, तानिया शेरगिल, सैन्य दिन / January 16, 2020 January 16, 2020\nकाल देशाचा 72 वा सैन्य दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने झालेल्या परेडमध्ये पुरूषांच्या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन तानिया शेरगिल यांनी केले. सध्या परेड दरम्यानचा तानिया शेरगिल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अंगावर देखील काटा आला.\nतानिया शेरगिल तुकडीला आज्ञा देतानाचा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी देखील रिट्विट केला. त्यांनी ट्विट केले की, यामुळे माझ्या अंगावर काटा आला. हे अविश्वसनीयरित्या प्रेरणादायी आहे. तानिया शेरगिल यांना मी खऱ्या अर्थाने सेलेब्रिटी मानतो. केवळ टीकटॉकचेच नाहीतर हा व्हिडीओ देखील ट्रेंडिंग व्हायला हवा.\nसैन्य दिनाच्या निमित्ताने झालेल्या परेडमध्ये पुरूष तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या कॅप्टन शेरगिल या पहिल्या महिला आहेत. त्या प्रजासत्ताक दिवसाच्या परेडमध्येही सैन्याच्या तुकडीचे नेतृत्त्व करणार आहेत. मागील वर्षी कॅप्टन भावना कस्तुरी या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सर्व पुरुषांचे नेतृत्त्व करणार्‍या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या.\nकॅप्टन शेरगिल यांनी मार्च 2017 मध्ये चेन्नईच्या ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण घेतले असून, त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्यूनिकेशनमधून पदवी घेतली आहे. त्यांचे वडील, आजोबा आणि पंजोबा देखील सैन्यात कार्यरत होते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-aurangabad-jalna-and-beed-districts-only-35-target-orchards-have-been-45292", "date_download": "2021-07-29T21:43:55Z", "digest": "sha1:KBCMB2Z5NFFHS3IOLMZL2PBQWGZFCDFO", "length": 15293, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi In Aurangabad, Jalna and Beed districts, only 35% of the target orchards have been planted | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ३५ टक्केच फळबागांची लागवड\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ३५ टक्केच फळबागांची लागवड\nबुधवार, 21 जुलै 2021\nऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात लक्षांकाच्या सरासरी ३५ टक्‍केच फळबाग लागवड झाली आहे.\nऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात लक्षांकाच्या सरासरी ३५ टक्‍केच फळबाग लागवड झाली आहे. महात्मा गांधी राष्र्टीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) फळबाग लागवड कार्यक्रमांतर्गत ही लागवड झाली. तर यंदा ४५८० हेक्‍टरवर फळबाग लागवडीचे नियोजन आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.\nया योजनेअंतर्गत २०१७-१८ ते २०१९-२० दरम्यान तीनही जिल्ह्यात २८२१ हेक्‍टरवर फळबाग लागवड झाली होती. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ७७० हेक्‍टर, जालना १५३० हेक्‍टर, तर बीड जिल्ह्यातील ५२० हेक्‍टर फळबागांचा समावेश होता. २०१६-१७ मध्ये ४१० हेक्‍टर, २०१७-१८ मध्ये ६९५ हेक्‍टर, २०१८-१९ मध्ये ८२४ हेक्‍टर, तर २०१९-२० मध्ये ८९० हेक्‍टरवर फळपिकांची लागवड झाली.\n२०२०-२१ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ३१६८ हेक्‍टरवर फळबाग लागवडीचा लक्षांक होता. त्या तुलनेत केवळ २० टक्‍के अर्थात ६३० हेक्‍टरवरच लागवड झाली. बीड जिल्ह्यात ४५९० हेक्‍टरवर फळबाग लागवड लक्षांकाच्या तुलनेत केवळ ५ टक्‍के अर्थात २२३ हेक्‍टरवर लागवड झाली होती. या दोन्ही जिल्ह्यांच्या तुलनेत जालना जिल्ह्याने मात्र आघाडी घेतली होती. जालन्यात २५३० हेक्‍टरवर लक्षांकाच्या तुलनेत १०८ टक्‍के क्षेत्रावर अर्थात २७३७ हेक्‍टरवर फळबाग लागवड झाली होती.\nयंदाच्या (२०२१-२२) हंगामात तीनही जिल्ह्यासाठी ४५८० हेक्‍टरवर फळबाग लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठी १७९० हेक्‍टर, जालना १२६० हेक्‍टरवर, तर बीड जिल्ह्यासाठी १५३० हेक्‍टरवर फळबाग लागवडीचे नियोजन आहे, असे कृषी विभागाकडून कळविण्यात आले.\nचंद्रपूर दारूबंदी निर्णयाच्या निमित्ताने...\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजीच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यात गेली सहा वर्षे लागू असले\nगेल्या आठवड्यात कोसळलेल्या अस्मानी संकटातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही.\nफळपिकासाठी जमीन अन खत व्यवस्थापन\nफळबागेसाठी योग्य जमिनीची निवड, माती परीक्षण, सेंद्रिय खते, हिरवळीची खते, निंबोळी पेंड ,जै\nभात पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन\nभात पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी येण्यामध्ये कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव हे होय.\n७२ तासांची सक्ती नको ः आयुक्त\nपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इ\nयुरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...\nजळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...\nशनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...\nपरभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...\nनाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...\nसोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...\nअकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...\nमंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...\nकोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...\nनाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......\nसिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...\nरत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...\nनांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...\nनगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...\nकोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...\nराजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...\nविमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...\nचिप���ूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...\nपाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...\nशेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/editorial/allegations-in-the-mahavikas-aghadi-shiv-sena-congress-face-to-face-nrvb-128641/", "date_download": "2021-07-29T20:49:50Z", "digest": "sha1:YGLGNTPUCERS62ULA4EARGG5Y6OPS52V", "length": 13980, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "संपादकीय | महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nसंपादकीयमहाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप; शिवसेना, काँग्रेस आमने-सामने\nमहाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असतानाही शिवसेना आणि काँग्रेसपक्ष आता आमने- सामने आलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मजबूत होऊ द्यायचे नाही, असा चंगच शिवसेनेने बांधला आहे.\nराज्यातील ठाकरे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनातच काम करीत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सरकारमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवून काँग्रेसला दबावाखाली ठ���वण्याचा प्रयत्न करीत आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी सशक्त आघाडी स्थापन करावी, असा सल्ला काही दिवसांपूर्वी शिवसेनेने दिला होता, तेव्हा काँग्रेसने यावर आक्षेप नोंदवून असे म्हटले होते की, शिवसेना ‘युपीए’मध्ये नाही तेव्हा युपीएच्या नेतृत्वावर टिप्पणी करण्याचा अधिकार शिवसेनेला नाही.\nप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना डिवचण्याच्या उद्देशाने संजय राऊत यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या आपण केलेल्या सूचनांची दखल घेतात. शिवसेनेच्या मुखपत्रात प्रकाशित झालेल्या एका लेखातून अशी विचारणा करण्यात आली होती की, काँग्रेस पक्ष आसाम आणि केरळमध्ये विद्यमान सरकारला पराभूत का करू शकला नाही शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर स्तुतीसुमनांचा जणू वर्षावच केला.\nभविष्यात काँग्रेसला प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. सध्या तर एकटे राहुल गांधीच भाजपाविरुद्ध लढत आहेत. राहुल गांधी यांनी अनेक मुद्यांवर केंद्र सरकारला धारेवर धरले आहे आणि काही सूचनाही केलेल्या आहेत. राहुल गांधींच्या अनेक सूचनांवर सरकारला निर्णयही घ्यावे लागले. राहुल गांधी हे सेनापती आहेत आणि सरकारवर ते जी टीका करताहेत ती अगदी मुद्दयांवर आधारितच असते. यावर नाना पटोले यांनी म्हटले आहे की, मी शिवसेनेचे मुखपत्र कधीच वाचत नाही.\nउत्तर देताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील काँग्रेस नेते जरी शिवसेनेचे मुखपत्र वाचत नसले तरी त्यांच्या नेत्या सोनिया गांधी यांनी मात्र माझ्या लेखाची दखल घेतली होती. यावर नाना पटोले म्हणाले की, या लेखात काय लिहिले आहे हे वाचून नंतरच उत्तर दिल्या जाईल. शिवसेनेला कसे उत्तर द्यायचे हे आम्ही नंतर ठरवू. परंतु काँग्रेस मात्र कधीही कमजोर पडणार नाही.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविश���कर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/babanrao-lonikar-comment-on-nawab-malik-127620606.html", "date_download": "2021-07-29T22:56:15Z", "digest": "sha1:KYUP2S22TQB5FWBGBSHKUCJDTMVDWKU7", "length": 5091, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "babanrao lonikar comment on nawab malik | आश्वासन पूर्ण करा, अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा द्या; बबनराव लोणीकरांचे नवाब मलिकांवर टीकास्त्र - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटीकास्त्र:आश्वासन पूर्ण करा, अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा द्या; बबनराव लोणीकरांचे नवाब मलिकांवर टीकास्त्र\nराज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या 'ईगल बियाणे' कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीवर माजी मंत्री आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर आक्रमक झाले आहेत. लोणीकर यांनी परभणीचे पालकमंत्री आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना पत्र लिहून दोषींना अटक करण्याची मागणी केली आहे. याशिवाय कारवाई न झाल्यास आपले आश्वासन पूर्ण न करू शकल्याचे प्रायश्चित म्हणून मंत्रिपदाचा राजीनाम द्यावा, असेही म्हटले आहे.\nलोणीकर म्हणाले की, 'मलिक साहेब बोलणे सोपे आहे. शेतकऱ्यांना सहानुभूती दाखवणे सोपे आहे. परंतु प्रत्यक्षात ‘कानून के हाथ लंबे होते है, आपने वादा किया है तो निभाना पडेगा’. तुम्हाला शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना अटक करावी लागेल. अन्यथा तुम्हाला प्रायश्चित म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. तुम्ही जर त्यांना अटक केली, तर परभणीच्या मुख्य शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करेल,' असे बबनराव लोणीकर म्हणाले.\nलोणीकर पुढे म्हणाले, 'जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ईगल बियाणे कंपनीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. राज्यातील अनेक जिल्ह्यात कंपनीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. कंपनीच्या मालकाला इंदुरला जाऊन अटक करणार, असे स्वतः नवाब मलिक यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली,' असे लोणीकर म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dnyanpravahnews.com/archives/447", "date_download": "2021-07-29T21:54:45Z", "digest": "sha1:WJPEFSQIAKVBCASK2H6BUJDTVIJXCDML", "length": 9420, "nlines": 106, "source_domain": "dnyanpravahnews.com", "title": "कोरोनामुळे जीव गमवावा लागत असल्याने पत्रकारांनी काळजी घ्यावी – उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे – ज्ञान प्रवाह", "raw_content": "\nकोरोनामुळे जीव गमवावा लागत असल्याने पत्रकारांनी काळजी घ्यावी – उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे\nपरत आणखी तीन पत्रकारांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला असल्याने पत्रकारांनी काळजी घ्यावी – उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आवाहन…Journalists should be careful as three more journalists lost their lives due to corona – Deputy Speaker Dr.Neelam Gorhe\nपुणे,दि.२७ - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पत्रकारांच्या मृत्यमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. काल परत जेष्ठ पत्रकार सदानंद शिंदे, अशोक सदाफळ आणि फोटोग्राफर विवेक बेंद्रे यांनी कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पत्रकाराने काळजी घेऊन पत्रकारिता करण्याचे आवाहन महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.\nकै.सदानंद शिंदे यांनी रत्नागिरी टाइम्स,नवकाळ, पुण्यनगरी या वृत्तपत्रातून गेली ३५ वर्ष सक्रिय काम केले. राजकीय पत्रकारितेत त्यांनी आपल्या आक्रमक लिखाणाने स्वतःचा दबदबा निर्माण केला होता. त्यांच्या विशेष लेखमाला गाजल्या होत्या. मंत्रालयात नवीन पत्रकारांना तर ते नेहमीच मोठा आधार वाटत,त्यांच्या निधनाने पत्रकार क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे ना.डॉ.गोऱ्हे यांनी श्रद्धांजली पत्रात म्हंटले आहे.\nकै.अशोक सदाफळ यांनी सामना या वृत्तपत्रात गेली २० वर्ष पत्रकारितेत सक्रिय काम करत गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने झगडत होते. शिर्डीच्या ग्रामीण भागातील समस्या, शिर्डी देवस्थान चे प्रश्न, राहता तालुक्याचा सर्वांग��ण विकास यासाठी कै.अशोक सदाफळ यांनी वेळोवेळी सामनाच्या माध्यमातून लिखाण केले.शिर्डी प्रेस क्लब व तालुका पत्रकार संघटना उभारणीत सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने शिर्डीमधील पत्रकरितेच्या वर्तुळात एक पोकळी निर्माण झाली आहे अशा शब्दात ना.डॉ.गोऱ्हे यांनी श्रद्धांजली व्यक्त केली.\nकै.विवेक बेंद्रे हे गेल्या २५ वर्षांपासून द हिंदू वृत्त्तपत्रासाठी छायाचित्रण करत होते.क्रिकेट हा त्यांचा आवडता विषय होता. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या बहुतेक सामन्यांसाठी ते हजर असायचे. मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात कै.विवेक बेंद्रेना ओळखणार नाही असा माणूस सापडणे कठीण असे शब्दात श्री.बेंद्रे यांना ना.डॉ.गोऱ्हे यांनी श्रद्धांजली वाहिली.\nया तिन्ही कुटुंबाच्या दुःखात शिवसेना व संपुर्ण महाराष्ट्र सहभागी आहे. हे दुःख सहन करण्याचे धैर्य व संयम मिळावा ही परमेश्वराकडे प्रार्थना ना.डॉ.गोऱ्हे यांनी केली .\nप्राणवायू गळती थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना\nघोगरे यांच्या वर्तनामुळे कायद्याला हरताळ फासला गेला आहे असे मत ना.डॉ.गोऱ्हे\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/mnaatlaa-pholddr/w2qfctng", "date_download": "2021-07-29T21:06:28Z", "digest": "sha1:R4CRLQIS3F3NBXZ22GMICHO3G3Y45SDK", "length": 12833, "nlines": 332, "source_domain": "storymirror.com", "title": "मनातला फोल्डर | Marathi Action Story | Smita Phadatare", "raw_content": "\nआठवणी दिवस कथा मराठी मोबाईल मनातून वाईट डिलीट मराठीकथा फोल्डर\nज्याप्रकारे तुम्ही मोबाईलमधून कोणतीही गोष्ट डिलीट करता परत तीच गोष्ट तुम्हाला कोणत्याही फोल्डरमध्ये मिळत नाही, सापडत नाही. त्याचप्रकारे तुम्ही तुमच्या मनातून कोणतीही गोष्ट डिलीट केली तर ती गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाच्य�� कोणत्याही फोल्डरमध्ये मिळणार नाही, सापडणारपण नाही.\nत्यामुळे मनातून काही डिलीट करताना विचार करा. वाईट गोष्टींचा मात्र विचार नका करू की डिलीट करू की नको करू. वाईट आठवणी, वाईट व्यक्ती, वाईट दिवस... या गोष्टींना क्षणाचाही विलंब न लावता त्या गोष्टी मनातून डिलीट करून टाका. तुमचं आयुष्य आणखीन चांगलं होऊन जाईल.\nमानवी जीवनातील अनिवार्य असा घटक कथा चित्रीत करते मानवी जीवनातील अनिवार्य असा घटक कथा चित्रीत करते\nपरीक्षा उन्हाळा गारपाणी बर्फ नशीब प्रसंगावधान परीक्षा उन्हाळा गारपाणी बर्फ नशीब प्रसंगावधान\nबाबांवरचा अतूट विश्वास दर्शवणारी प्रेरक कथा बाबांवरचा अतूट विश्वास दर्शवणारी प्रेरक कथा\nगेले ते दिवस, राहिल्यात फ...\nशेती करा, शहरी, पिता पुत्र संवाद शेती करा, शहरी, पिता पुत्र संवाद\nती लाल खोली - अंतिम भाग\nएका रहस्याच्या शोधाची थरारक कथा - अंतिम भाग एका रहस्याच्या शोधाची थरारक कथा - अंतिम भाग\nजुळे मुलगे, जीवन कहाणी, भ्रष्टाचार, नेते, सायन्स फिक्शन जुळे मुलगे, जीवन कहाणी, भ्रष्टाचार, नेते, सायन्स फिक्शन\nशाळेतल्या एका अबोल मुलाचे ट्रेनमधील प्रसंगावधान शाळेतल्या एका अबोल मुलाचे ट्रेनमधील प्रसंगावधान\nनाटकात म्हटली तर टाळ्या पडतील, अशी चमकदार आणि असामान्य वाक्यं मला कायम सुचतात. पण रश्मी समोर आली की ... नाटकात म्हटली तर टाळ्या पडतील, अशी चमकदार आणि असामान्य वाक्यं मला कायम सुचतात. प...\nशापित कॅमेरा - भाग एक\nनिखिल एकदम मागे सरकला. जंगलांत अंधार असल्यामुळे निखिलने फ्लॅश ऑन ठेवला होता. निखिल एकदम मागे सरकला. जंगलांत अंधार असल्यामुळे निखिलने फ्लॅश ऑन ठेवला होता.\nमी शहीद जवानाची आई\nशहीद म्हणजे काय कळत नाही पण ती त्याला सांगते की तू आता खूप लांब लढायला गेलायस जिथून तू कधी येशील ते ... शहीद म्हणजे काय कळत नाही पण ती त्याला सांगते की तू आता खूप लांब लढायला गेलायस जि...\nपंतांनी स्वतः सावरले. असे दहशतीखाली ते कधीच जगले नव्हते. सकाळी या 'निरोप्या'चा, काय तो सोक्ष मोक्ष ल... पंतांनी स्वतः सावरले. असे दहशतीखाली ते कधीच जगले नव्हते. सकाळी या 'निरोप्या'चा, ...\nसैनिकाच्या पत्नीची व्यथा मांडणारी कथा सैनिकाच्या पत्नीची व्यथा मांडणारी कथा\nमुक्या जनावरांनी आपल्या मालकां प्रती प्रेम अशा रितीने व्यक्त केले होते. त्या तिघांनी आपल्या जीवावर ख... मुक्या जनावरांनी आपल्या मालकां प्रती प्रेम अशा रितीने व्यक्त केले होते. त्या तिघ...\nसाक्षी घाबरली होती म्हणून तिने पटकन खिडकी बंद केली व ती बाहेर आवाज येतो का हे पाहण्यासाठी ती खिडकी ... साक्षी घाबरली होती म्हणून तिने पटकन खिडकी बंद केली व ती बाहेर आवाज येतो का हे पा...\nपुरुषानी लगट केली अआणि तिने चपराक दिलि. पुरुषानी लगट केली अआणि तिने चपराक दिलि.\nअतिशय छान कथा. एका पोरक्या जीवाला मायेने आधार देणे आणि त्या जीवाने त्या आधाराची जाणीव ठेवून एका आतून... अतिशय छान कथा. एका पोरक्या जीवाला मायेने आधार देणे आणि त्या जीवाने त्या आधाराची ...\nमराठी कथा - केंडलमार्च \nअन्यायाचा धिक्कार करणारी अन्यायाचा धिक्कार करणारी\nतिनं न वाचलेलं प्रेमपत्र ...\nएका प्रेमाची गुपित गोष्ट एका प्रेमाची गुपित गोष्ट\nपरंतु आई बाबांच्या पुढे नतमस्तक होऊन शेवटी मुसक्या बांधून नेतात तसे त्यांच्या बरोबर मी देशमुखांकडे ठ... परंतु आई बाबांच्या पुढे नतमस्तक होऊन शेवटी मुसक्या बांधून नेतात तसे त्यांच्या बर...\nप्रेरक संदेश देणारी लघुकथा प्रेरक संदेश देणारी लघुकथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-conditions-feverable-monsoon-maharashtra-43313?page=2&tid=124", "date_download": "2021-07-29T20:57:51Z", "digest": "sha1:ZRF62SWOVIKYPX5YH65GYZJMFJ7L47NO", "length": 18298, "nlines": 189, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi conditions feverable for monsoon Maharashtra | Page 3 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती\nमॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती\nमंगळवार, 11 मे 2021\nगेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंघावत आहे. या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनचे प्रवाह सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे.\nपुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंघावत आहे. या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनचे प्रवाह सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे. हे चक्रीवादळ ओमानकडे सरकणार असल्याने महाराष्ट्रासह पश्‍चिम किनारपट्टीला धोका नसला तरी याचा काहीसा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे. पुढील काळात तुरळक पूर्वमोसमी पावसासह उन्हाचा चटकादेखील वाढणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nनैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच वातावरणात अनेक बदल होत आहेत. सोमवारी (ता. १९) सकाळी चोवीस तासांत खानदेशातील जळगाव येथे सर्वाधिक ४२.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही वाढ होत आहे. मात्र ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे, अशा ठिकाणी हवेत गारवा तयार होऊन किमान तापमानात घट होत आहे.\nविषुववृत्तीय हिंद महासागरामध्ये आणि लगतच्या दक्षिण अरबी समुद्रामध्ये समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे शुक्रवारपर्यंत (ता. १४) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होणार आहे. या प्रणालीची तीव्रता वाढून अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. हे चक्रीवादळ ओमानकडे सरकत जाताना आणखी तीव्र होईल. या वादळामुळे महाराष्ट्रासह, गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीला फारसा फटका बसणार नसला, तरी अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nदरम्यान, सध्या मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती निर्माण होऊ लागली आहे. विषुववृत्ताकडून वाऱ्यांचे प्रवाह येण्यास सुरुवात झाली आहे. या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनचे हे प्रवाह आणखी बळकट होण्यास मदत मिळणार आहे. अंदमान निकोबार बेटांवरही मॉन्सून दाखल झाल्याची वर्दी लवकरच मिळणार आहे. या भागात साधारणतः १८ ते २० मेपर्यंत मॉन्सून दाखल होतो.\nराज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस\nमंगळवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ\nबुधवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर\nगुरुवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया\nशुक्रवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ\nसोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)\nअरबी समुद्र समुद्र मॉन्सून पुणे महाराष्ट्र किनारपट्टी हवामान खानदेश जळगाव ऊस पाऊस कर्नाटक केरळ सिंधुदुर्ग नगर कोल्हापूर सोलापूर विदर्भ चंद्रपूर मुंबई अलिबाग मालेगाव नाशिक सांगली औरंगाबाद परभणी उस्मानाबाद अकोला अमराव��ी नागपूर\nचंद्रपूर दारूबंदी निर्णयाच्या निमित्ताने...\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजीच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यात गेली सहा वर्षे लागू असले\nगेल्या आठवड्यात कोसळलेल्या अस्मानी संकटातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही.\nफळपिकासाठी जमीन अन खत व्यवस्थापन\nफळबागेसाठी योग्य जमिनीची निवड, माती परीक्षण, सेंद्रिय खते, हिरवळीची खते, निंबोळी पेंड ,जै\nभात पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन\nभात पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी येण्यामध्ये कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव हे होय.\n७२ तासांची सक्ती नको ः आयुक्त\nपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इ\nसोयाबीनने गाठला दहा हजारांचा ऐतिहासिक...अकोला/लातूर ः गेले काही महिने सोयाबीनला चांगला दर...\nविदर्भात कृषी अधिकाऱ्यांनीच घेतले विमा...नागपूर ः जिल्हास्तरावर आमचे कार्यालय आहे, हे...\nविमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...\nमराठवाड्यात पीकविम्याबाबत शेतकऱ्यांसमोर...औरंगाबाद : पीकविमा उतरविण्याची सोय त्यासाठी जागर...\nचिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...\nपाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...\nखानदेशात पीकविमा कंपनीचे कार्यालयच नाही जळगाव : खानदेशात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...\nलातूरला सोयाबीन ९१४१ रुपये लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न ...\nशाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...\nअकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...\nरत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...\nसांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...\nखानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...\nनाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...\nखानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....\nनांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पी�� विमा योजनेत शेतकऱ्यांनी...\nमराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...\nपरभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...\nपैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...\nपुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/devendra-fadnavis-said-about-mumbai-police-nashik-marathi-news-329490", "date_download": "2021-07-29T22:58:30Z", "digest": "sha1:KGSKKJFILIBVXO6IZECI7J43DGOSCWSK", "length": 6698, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | फडणवीस म्हणतात.. \"सुशांत सिंह प्रकरणी मुंबई पोलिसांचे काम चांगलेच...परंतु...\"", "raw_content": "\nबिहार पोलिस तपासासाठी आले असले तरी त्यांना तपास करू देण्याचा सल्ला देताना बिहारच्या पोलिस अधिकायांना कोरोंटाईन का केलं असा सवाल उपस्थित केला. सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास मुंबई कि बिहार पोलिसांनी करावा हे सुप्रिम कोर्ट ठरवेल\nफडणवीस म्हणतात.. \"सुशांत सिंह प्रकरणी मुंबई पोलिसांचे काम चांगलेच...परंतु...\"\nनाशिक : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून वाद सुरु आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले, मुंबई पोलिसांवर कुठलाचं आरोप नाही. पोलीस चांगले काम करतं आहे. परंतू राजकीय दबावामुळे पोलिसांच्या कामा मध्ये खंड पडू शकतो असे सांगताना त्यांनी राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा संशय व्यक्त केला.\nमुंबई पोलिसांचे काम चांगले\nबिहार पोलिस तपासासाठी आले असले तरी त्यांना तपास करू देण्याचा सल्ला देताना बिहारच्या पोलिस अधिकायांना कोरोंटाईन का केलं असा सवाल उपस्थित केला. सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास मुंबई कि बिहार पोलिसांनी करावा हे सुप्रिम कोर्ट ठरवेल. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारवर निर्माण झालेला संशय दुर करून जनभावनेचा आदर करण्याची मागणी त्यांनी केली. अमृता फडणवीस यांनी केलेलं सुशांत वर केलेल्या ट्विटचा गैरअर्थ काढू नये असे सांगताना या प्नकरणात लोकांना उत्तर द्यावे, आम्हाला राज���ारण करायचं नाही. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटला आम्ही उत्तर देव शकतो परंतू त्यात काही अर्थ नसल्याचे ते म्हणाले.\nरिपोर्ट - विक्रांत मते\nसंपादन - ज्योती देवरे\nहेही वाचा > अमानुष रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना\nहेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/31662/story-of-biggest-canon-of-asia/", "date_download": "2021-07-29T21:13:52Z", "digest": "sha1:SQRVXW4XJL3VIZKOTFG7USAEXJI2BFZ7", "length": 10015, "nlines": 69, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' आशियातील सर्वात मोठी तोफ: एकदाच चालवली आणि तलाव बनला...", "raw_content": "\nआशियातील सर्वात मोठी तोफ: एकदाच चालवली आणि तलाव बनला…\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nजगभरातील राजा महाराजांचा इतिहास जेवढा त्यांच्या अलिशान राहणीमानासाठी चर्चिला गेला तेवढा कदाचितच इतर कुठल्या गोष्टीकरिता चर्चेचा विषय ठरला असे.\nभारतातील महाराणा प्रताप यांच्या तलवारीची गोष्ट असो किंवा टिपू सुलतानच्या तोफेची. या राजा-महाराजांची शान त्यांच्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या शस्त्रांनीच होती.\nराजस्थान येथील एका किल्ल्यात अशीच एक तोफ आहे, जी केवळ एकदाच चालविली गेली. ती एकदाच चालली पण तिचा प्रभाव आजही एका तलावाच्या स्वरुपात बघायला मिळतो. ही तोफ आशियाखंडातील सर्वात मोठी तोफ आहे.\nहे ही वाचा – नग्न महाल आणि ३५६ बायका अय्याश राजाबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला ठाऊक नसतील…\n१७२६ साली बनविण्यात आलेल्या अरावली येथील पाहाडातील जयगढ येथे या जयबाण तोफेला ठेवण्यात आले आहे.\nयाचा आकार एवढा मोठा होता की, जेव्हा या तोफेला चालविण्यात आले तेव्हा यामधून निघालेला गोळा हा ३५ किलोमीटर दूर एका गावात जाऊन पडला आणि तिथे चक्क एक तलाव बनला.\nया तोफेचं वजन ५० टन आहे. ही तोफ किल्ल्याच्या डूंगर दरवाज्यावर ठेवण्यात आली आहे.\nया तोफेची नळीपासून ते शेवटच्या भागाची लांबी ३१ फुट ३ इंच आहे. म्हणूनच जेव्हा या तोफेतून गोळा सुटला तेव्हा तो जय���ूरहून ३५ किलोमीटर लांब असणाऱ्या चाकसू नावाच्या क्षेत्रात जाऊन पडला.\nया तोफेच्या गोळ्याने बनलेल्या तलावात आजही पाणी आहे, हे इथल्या लोकांची पाण्याची गरज भागवत आहे.\nया तोफेमध्ये ८ मीटर लांब बॅरल ठेवण्याची सुविधा आहे. म्हणूनच ही तोफ आशिया खंडातील सर्वात मोठी तोफ म्हणून प्रसिद्ध आहे. जाणकारांच्या मते ३५ किलोमीटर पर्यंत निशाना साधण्यासाठी या तोफेला १०० किलो गनपावडरची गरज असेल.\nइतिहासकारांच्या मते या तोफेच्या वजनामुळे तिला कधीही किल्ल्याच्या बाहेर नेण्यात आले नाही त्यामुळे तिचा कुठल्याही युद्धात उपयोग झाला नाही.\nया तोफेला केवळ एकदाच परीक्षण करण्याकरिता चालविण्यात आले. किल्ल्याच्या दक्षिण दिशेने ३५ किलोमीटर दूर असलेला तलाव हा याच तोफेच्या परीक्षण करताना निघालेल्या गोळ्यामुळे बनला आहे, असे सांगितल्या जाते.\nसुरवातीच्या काळात या तोफांचा उपयोग दगड फेकण्यासाठी केल्या जात होता. ही तोफ आधी तांबा आणि कांस्य या धातूपासून बनविण्यात आली.\n१५ व्या शतकात ही तोफ ३० इंच परिघाच्या असायच्या आणि १२०० ते १५०० पाउंड वजनाचे दगडाचे गोळे यातून फेकण्यात यायचे.\nलोखंडाची तोफ आल्यानंतर लोकांच्या लक्षात आले की दगडांऐवजी लोखंडाच्या गोळ्यांनी जास्त नुकसान पोहोचवता येते, त्यामुळे त्यानंतर लोखंडापासून तयार करण्यात आलेली तोफ आणि गोळ्यांचा वापर केला जाऊ लागला.\nहे ही वाचा – गूढ गोष्टी: पुण्यातील तथाकथित ‘भुताने झपाटलेली’ ११ ठिकाणे\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← परदेशात बंदी मात्र आपल्याकडे सर्रास विकल्या जातात ‘या’ वस्तू… वाचा\nIPL सट्टेबाजी ते ब्लु फिल्म, राज कुंद्राचे विकृती दर्शवणारे ६ किळसवाणे ‘उद्योग’ →\nइंग्रजांची हेरगिरी करणारी “महिला डिटेक्टीव्ह”, स्वातंत्र्यलढ्यात दुर्लक्षित राहिलेली नायिका…\nअमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याच्या प्रतिकाचा, पेंटॅगॉनचा, रंजक इतिहास\nअंगावर काटा आणणारी चित्तथरारक कहाणी : एअर इंडिया “IC 814” विमान अपहरण…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजल�� “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.info-about.ru/1/397/home.html", "date_download": "2021-07-29T21:00:31Z", "digest": "sha1:JX6E4PRQFJL455VI727DG2K4DFDLY2ID", "length": 50717, "nlines": 360, "source_domain": "mr.info-about.ru", "title": "Free online encyclopedia. Did you know? page 397", "raw_content": "\nआर. एम. भट शाळा\nइंदिरा गांधी इन्स्टिटयूट ऑफ डेव्हल्पमेंट रीसर्च\nबिन कामाचा नवरा (चित्रपट)\nमराठी संशोधन मंडळ (निःसंदिग्धीकरण)\nयशोदा गर्ल्स आर्ट्स अँड कामर्स कालेज स्नेहनगर, नागपूर\n२०२० अमेरिकन गव्हर्नर निवडणूक\n२०२० अमेरिकन सेनेट निवडणूक\nइंग्लंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६०-६१\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६०\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६०-६१\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९४७\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५६-५७\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, १९५५-५६\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५९-६०\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५८-५९\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९६४-६५\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६३-६४\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, १९६३-६४\nआईल ऑफ मान क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा, २०२०\nआयर्लंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२०\nआयर्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१९-२०\nइ.स. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२०\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१९-२०\nजर्मनी क्रिकेट संघाचा स्पेन दौरा, २०१९-२०\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२०-२१\nन्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१\nभारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०१९-२०\nमाल्टा क्रिकेट संघाचा बल्गेरिया दौरा, २०२०-२१\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२०\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०२०-२१\nवेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२०\nश्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०\n२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग\nक्रीडा क्रिकेट फुटबॉल चित्रकथा दूरचित्रवाहिनी पर्यटन पाककला इंटरनेट रे��ियो चित्रपट बॉलीवूड नृत्य संगीत व्यंगचित्र काव्य शिल्पकला नाटक इतिहास कालमापन संस्कृती देशानुसार इतिहास युद्ध महायुद्धे साम्राज्ये समाजशास्त्र भूगोल कला आणि संस्कृती विश्वास अभियांत्रिकी विज्ञान आरोग्य मनोरंजन पर्यावरण व्यक्ती आणि वल्ली साहित्य भाषा\nप्रदीप गुजराथी हे एक मराठी कवी आहेत. ते मनमाडमध्ये राहतात व दूरसंचार विभागात काम करतात. गुजराथी हे रक्तदानाबद्दलचे काम करतात. लोकांना रक्तदानाचे आवाहन करीत असतानाच गुजराथी यांनी स्वतः १०० वेळा रक्तदान केले. त्यांनी रक्तदात्याची सूचीही तयार केली अ ...\nअनुराधा भोसले या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या एक महिला आहेत. अनुराधा भोसले यांनी भंगार गोळा करणाऱ्या आणि लमाण समाजासारख्या इतर समाजांतील मुलांसाठी, आणि वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी आतापर्यंत नोव्हें. २०१३ ३६ शाळा सुरू केल्या आहे ...\nवसंत रामेश्वर मिटकरी ऊर्फ भाऊ मिटकरी हे श्री स्वराज एज्युकेशन संस्थेचे संस्थापक आहेत. एखादी महाराष्ट्रीयन व्यक्ती शून्यातून सर्वकाही कसे उभे करू शकते याचे ते जिवंत उदाहरण आहेत.\nफिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.\nयक्ष ही हिंदू पुराणांतील अप्सरा, किन्नर, गंधर्व आणि विद्याधर यांजप्रमाणे, कनिष्ठ देवता असून काही ठिकाणी यक्षांचा वनचर असाही उल्लेख होतो. धन-संपत्तीचे रक्षण करण्यासाठी यक्षांची नेमणूक होत असे. हिंदू पुराणांनुसार वैश्रवण कुबेर हा यक्षाधिपती मानला ज ...\nअंकिता रविंदरकृष्णन रैना जन्म 11 जानेवारी 1993 ही एक भारतीय व्यवसायिक टेनिसपटू आहे. सध्या ती भारतीय महिला एकेरी व दुहेरी मानांकन यादीत अग्रस्थानी आहे.\nऐश्वर्या पिसे ही एक भारतीय सर्किट आणि ऑफ-रोड मोटरसायकल रेसर आहे. मोटरस्पोर्ट्स या क्रीडा प्रकारात मोटरसायकल्सच्या स्पर्धेत जागतिक विजेतेपद मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. ऐश्वर्याने २०१७ आणि 2018 मध्ये राष्ट्रीय रॅली चॅम्पियनशिपची जेतेपदे जि ...\nदिव्या काकरान ही एक भारतीय फ्रीस्टाईल कुस्तीपटू म्हणून ओळखली जाते. २०२० साली आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये ६८ ���िलो वजन गटात सुवर्णपदक जिंकणारी ती देशातील पहिली महिला आहे. २०१७ राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले आणि २०१८ मध्ये आशियाई खे ...\nदीक्षा डागर ही भारतातील एक व्यावसायिक गोल्फ खेळाडू आहे. दीक्षाचे मूळ गाव हरयाणातील झज्जर आहे, मात्र ती सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. २०१८ मध्ये ती व्यावसायिक गोल्फ खेळाडू झाली आणि लेडीज युरोपियन टूरचे विजेतेपद पटकावणारी सर्वात कमी वयाची भारतीय आण ...\nफील्ड|coach=सिजिन एन.एस., जे.एस. भाटिया|event_type=१५०० मीटर आणि ८०० मीटर}} पलक्कीळील उन्नीकृष्णन चित्रा ही मध्यम पल्ल्याची भारतीय धावपटू आहे. तिने अनेक १५०० मीटर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत.\nमनु भाकर ही एअरगन शूटिंग या क्रीडाप्रकारातली एक भारतीय महिला ऑलिम्पिकपटू आहे. 2018च्या आयएसएसएफ विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनु हिने दोन सुवर्ण पदके जिंकली होती. आयएसएसएफ विश्वचषकात सुवर्णपदक जिंकणारी ती सर्वात तरुण भारतीय महिला ठरली ...\nशेफाली वर्मा ही एक भारतीय क्रिकेटपटू आहे. यांचा जन्म 28 जानेवारी 2004 ला रोहतक येथे झाला असून, जी भारताच्या महिला संघाकडून खेळते. कुठल्याही आंतरराष्ट्रीय T-20 सामन्यात भारताकडून खेळणारी ती सर्वात कमी वयाची खेळाडू आहे. हे तिचे एक वैशिष्ट्य आहे. शे ...\nसिमरनजीत कौर बाठ ही पंजाबमधील एक हौशी भारतीय बॉक्सर आहे.२०११पासून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. 2018च्या एआयबीए जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत सिमरनजीतने भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते. इस्तंबुल येथे आयोजित अहमत कॉमर्ट आ ...\nअठरव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या युरोपीय अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात. या प्राच्यवादी अभ्यासका ...\nअकासाका पॅलेस 赤坂離宮, Akasaka rikyu, किंवा स्टेट गेस्ट हाऊस 迎賓館, Geihinkan हे जपान सरकारच्या दोन राज्य अतिथीगृहांपैकी एक आहे. दुसरे राज्य अतिथीगृह क्योटो स्टेट गेस्ट हाऊस हे इतर आहे. हा पॅलेस राजवाडा १९०९ मध्ये राजपुत्रासाठी भव्य राजवाडा 東 ...\nअकिशिनो-डेरा हे जपानमधील नारा येथील बौद्ध मंदिर आहे. आठव्या शतकात त्याची स्थापना झाली, त्याचा कामाकुरा कालावधीत बांधलेल�� होंडो प्रकारचा हॉल आहे. ही इमारत जपानच्या राष्ट्रीय संपत्तीच्या यादीत समाविष्ट आहे.\nअब्ज म्हणजे १०० कोटी. अर्बुद - १०००,००,००० एक हजार लाख १ अब्ज = १,००,००,००,००० अब्ज ही दोन भिन्न परिभाषा असलेली एक संख्या आहे: 100.000.000, म्हणजे एक हजार दशलक्ष, किंवा १० चा नववा घात, ब्रिटिश आणि अमेरिकन दोन्ही इंग्रजी भाषांमध्ये याचा अर्थ सारखा ...\nकागावा कुळातील लोक ताडोत्सु किल्ला मोतोदाईयामा किल्ला राहण्यासाठी वापरत होते. परंतु तो किल्ला हल्ला झाल्यास प्रतिकार कारण्यास सक्षम नसल्यामुळे आधारासाठी अमागिरी किल्ला इ.स. १३६४ मध्ये बांधला होता. इ.स. १५८१ मध्ये, कागावा युकिकागे याने चोसोकाबे कु ...\nभारतीय आयकर विभागामध्ये भारतीय नागरीक तसेच अनिवासी भारतीय यांचेकडून आयकर दाखल करण्यासाठी आयटीआर-2 हा महत्त्वाचा अर्ज आहे. आयकर कायदा, 1961 आणि आयकर नियम, 1962 अन्वये नागरीकांनी आयकर विभागामध्ये प्रत्येक वित्तीय वर्षाच्या अखेरीस कर परतावा दाखल करण ...\nएखादया विषयासंदर्भात माहिती / मजकूर माध्यमांव्दारे विशेषत: डिजिटल माध्यमाव्दारे माहितीची आवश्यकता असलेल्या व्यक्तीपर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत पाहोचविण्यामध्ये कन्टेन्ट क्रिएशन्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. एखादया माध्यमाव्दारे जसे भाषण, अभिव्यक ...\nकलवारी वर्गाच्या पाणबुड्या भारतीय आरमाराच्या डीझेल-विद्युच्चलित पाणबुड्या आहेत. या पाणबुड्यांची रचना फ्रांसच्या स्कॉर्पीन वर्गाच्या पाणबुड्यांवर आधारित असून मुंबईतील माझगांव डॉक्समध्ये या बांधल्या जात आहेत. या प्रकारच्या एकूण सहा पाणबुड्या बांधल् ...\nजैनी हा देवनागरी संगणक-टंक आहे. हा टंक जैन परंपरेतील कल्पसूत्र ह्या ग्रंथाच्या इ. स. १५०३मधील एका हस्तलिखितात उपलब्ध झालेल्या अक्षराकारांच्या शैलीप्रमाणे तयार करण्यात आला आहे. गिरीश दळवी आणि मैथिली शिंगरे ह्यांनी हा टंक तयार केला असून तो ओपन फॉण् ...\nद इंपेरियल, नवी दिल्ली\nद इंपेरियल हे भारताची राजधानी नवी दिल्लीमधील पहिलेच ऐषआरामी व आलिशान हॉटेल आहे. हे हॉटेल १९३१ साली कनॉट या ठिकाणाजवळ क्वीन्सवे, म्हणजेच आताचे जनपथ, येथे बांधण्यात आले. दिल्ली मधील ब्रिटिश वसाहतीच्या काळातील आणि स्वातंत्रप्राप्तीच्या काळातील दुर्म ...\nद ओबेरॉय, गुरगांव भारताच्या नवी दिल्ली या राजधानी शहराजवळ व्यवसायाचे केंद्र असणार्‍या गुरगांव येथे आहे. याची मालकी ओर्बिट रिसॉर्ट या गुरगांवस्थि विकसकाची आहे. या हॉटेलचे व्यवस्थापन द ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट समूह करतो. याचा बांधकाम खर्च ४ अब्ज ...\nब्रोकर ही एक अशी व्यक्ती असते जी खरेदीकर्ता आणि विक्रेत्यादरम्यान, तो व्यवहार झाल्यानंतर कमिशन मिळविण्यासाठी एखादा व्यवहार घडवून आणते. ब्रोकर एक विक्रेता किंवा एक खरेदीकर्त्याची देखील भूमिका बजावतो आणि त्या व्यवहारात एक प्रमुख पक्ष बनतो. यातील को ...\nपुरातत्त्वीय उत्खनन म्हणजे पुरावशेष उकरून काढून, जतन करून ठेवण्याची पुरातत्त्वशास्त्रीय प्रक्रिया असते. हा शब्द पुरातत्त्वशास्त्राशी निगडित असून उत्खनन हे त्याचे महत्त्वाचे साधन आहे. पुरातत्त्वीय उत्खननाचा मुख्य भर भौतिक साधनांवर असून मानवाच्या त ...\nबन्ना-जि हे जपानच्या उत्तर कांतो भागातील तोचिगी प्रांतातील अशिकगा शहरात शिंगॉन संप्रदायाचे बौद्ध मंदिर आहे. मंदिराचे होन्झोन दाईनिची न्योराय यांचा पुतळा आहे. यामुळे मंदिराचे दाइनिचिसमा असे टोपणनाव होते. हे मंदिर मुरोमाची शोगुनेट दरम्यान जपानवर रा ...\nजात, वंश, रंग, देश, इतिहास आदि कारणांचा वापर करून स्वतःला तसेच स्वतःच्या जातीसमूहाला श्रेष्ठ समजणे म्हणजेच ब्राह्मणवाद होय. हा अनावश्यक श्रेष्ठत्वाचा प्रकार आहे. अनावश्यक श्रेष्ठत्वास इंग्रजीत superiority complex सुपरिअ‍ॅरिटी कॉम्पलेक्स असे म्हणत ...\nभारतीय कृषी विमा कंपनी\nभारतीय कृषी विमा कंपनी ही भारत सरकारने राष्ट्रीय कृषि विमा योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन केलीली विमा कंपनी आहे. ही कंपनी अंदाजे ५०० जिल्हयात शेती आणि इतर संबंधित विषयांसाठी विमा योजना तयार करून त्यांची अंमलबजावणी करते. हीची स्थापना २० डिस ...\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या वैदिक राज्याभिषेकाने मराठा साम्राज्याची स्थापना झाली आणि हे साम्राज्य १६७४ - १८१८ पर्यंत अस्तित्वात होते. स्थाप्नेच्याच वेळी महाराजांनी रायगडास टांकसाळ स्थापून तेथून सोन्याचे होन व तांब्याची शिवराई पडून मराठा चलनाची सु ...\nरोमॉन हा जपानमधील दोन मजली दरवाजा आहे. अशा प्रकारच्या दोन दरवाज्यांपैकी हा एक प्रकार आहे. दुसऱ्या प्रकारच्या दरवाज्याला निजुमॉन असे म्हणतात. जरी हे मूळ बौद्ध वास्तुशैलीद्वारे विकसित केले गेले असले तरी ते बौद्ध मंदिरे आणि शिंटो मंदिरे दोन्��ीही ठिक ...\nलाभांश ही संज्ञा एखाद्या कंपनी किंवा अन्य व्यावसायिक संस्थेच्या भागधारकांना संस्थेने दिलेल्या परताव्याला उद्देशून वापरली जाते. हा भागधारकांना वाटण्यात आलेला व्यावसायिक लाभातील काही अंश असतो. सहसा कंपन्यांनी नफा किंवा अतिरिक्त उत्पन्न कमवल्यावर त् ...\nविम्याची कल्पना खूप जुनी आहे. जोखीम ही अनेकांमध्ये कशी वाटता येईल ही त्यामागची मुख्य कल्पना आहे.इसवीसन पूर्व २००० वर्षापासून चीनी आणि बॅबिलोनियन संस्कृतीमधील व्यापाऱ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही पद्धत सुरू केली.जर काही वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ...\nशिंटो मंदिर याचा अर्थ: \"देवांचे स्थान\". या रचनेचा मुख्य उद्देश असतो की या घरात एक किंवा अधिक कामी वास करू शकतील. या वास्तूमधील सर्वात महत्वाची इमारत पूजेसाठी नसून पवित्र वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी वापरली जाते. मराठीमध्ये फक्त एकच शब्द \"मंदीर\" वाप ...\nसमभाग बाजार म्हणजे कंपन्यांचे समभाग व अनुजात कंत्राटांचे सौदे करण्यासाठीची सार्वजनिक यंत्रणा होय. यात स्टॉक एक्सचेंजांवर अनुसूचित असलेल्या रोख्यांचा, तसेच खासगी पातळीवर दिल्या-घेतल्या जाणाऱ्या रोख्यांचाही समावेश होतो. समभाग बाजारात वैयक्तिक पातळी ...\nभांडवल उभारणीसाठी सरकार ज्या रोख्यांची विक्री करते त्यांना सरकारी कर्जरोखे म्हणतात. भारत सरकार तर्फे भारतीय रिझर्व बँक लिलाव पद्धतीने सरकारी कर्ज रोख्यांची विक्री करते. भारतीय रिझर्व बँक \"नेगोशिएटेड डीलिंग सिस्टीम\" या इलेक्ट्रोनिक प्रणाली द्वारे ...\nसिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हि म्युच्युअल फंड्स तर्फे गुंतवणूकदारांसाठी चालविण्यात येणारी गुंतवणूक योजना आहे. या योजनेनुसार गुंतवणूकदार एकरकमी ठेव ऐवजी ठराविक काळाने छोटी रक्कम गुंतविता येते. हि गुंतवणूक दर आठवड्याला, महिन्याला किंवा दर ३ मह ...\nवेदांमध्ये निसर्गातील विविध शक्तींना देवता मानले आहे. वेदांतील विशिष्ट देवतांची स्तुती करणाऱ्या ऋचांचा वा तत्सम मंत्रांचा समुच्चय म्हणजे सूक्त. वैदिक मंत्रांचा असा विशिष्ट मंत्र-समूह जो एकदैवत्य आणि एकार्थ असेल, त्यालाच सूक्त म्हटले जाते.\nस्थूलता ही आरोग्यासाठी हानिकारक आहे.आपण ज्या प्रकारचा आहार घेत असू त्यावर सगळ अवलंबून असतं.स्थूलता हि एक शारीरिक अवस्था आहे.बीएमआय हे एक चरबीचे मापन करण्याची पद्धत ��हे. बीएमआयद्वारे आपण चरबीचे प्रमाण पाहू शकतो,व त्यानुसार शरीरातील चरबी कमी करू शक ...\n२००६ चिनी ग्रांप्री ही इ.स. २००६ फॉर्म्युला वन हंगामातील सोळावी शर्यत आहे. ती १ ऑक्टोबर, इ.स. २००६ला शांघाय इंटरनॅशनल सर्किट, शांघाय येथे पार पडली.मिखाएल शुमाखरने ही फेरारीतर्फे जिंकली. तीन वर्षाच्या खंडानंतर फॉर्म्युला वन शर्यतीमधील हे त्याचे अख ...\nमेजर कौस्तुभ राणे यांनी मीरा रोडच्या होली क्रॉस स्कूलमध्ये शिक्षण घेतले. ते मीरा रोडच्या रावल ज्युनियर कॉलेजमध्ये होते. मीरारोडच्या शीतल नगर येथील हिरल सागर इमारतीत पहिल्या मजल्यावर राणे कुटुंब राहते. ते मूळचे कोकणातल्या वैभववाडीचे आहेत. पण, अनेक ...\nगुरुदास अग्रवाल तथा स्वामी ज्ञानस्वरूप सानंद हे पर्यावरणवादी कार्यकर्ते होते. गंगा नदी वाचवण्यासाठी आमरण उपषणाला बसलेले असताना १११ दिवसांच्या उपोषणानंतर त्यांचे निधन झाले.\nजोइता मंडल यांचे सुरुवातीचे जीवन खूप हलाखीचे होते. बालपणी त्यांना घराच्यांची उपेक्षा सहन करावी लागत असे. त्यानंतर महाविद्यालयामध्ये गेल्यानंतरही त्यांना उपेक्षित वागणूक मिळत असे म्हणून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणही सोडून दिले. २००९ मध्ये त्यांनी ...\nसात समुद्रांपलीकडे पथनाट्य संग्रह १९७८, प्रभाकर प्रकाशन, नागपूर झुंबर दोन अंकी नाटक १९८७, पॅंथर प्रकाशन, नागपूर. रमाई दोन अंकी नाटक १९९९, संकल्प प्रकाशन, नागपूर. उत्सव पथनाट्य १९८०, प्रभाकर प्रकाशन, नागपूर.\nबौधायन हे प्राचीन भारतीय गणितज्ञ होते. त्यांनी शुल्वसूत्रे व श्रौतसूत्रांची रचना केली. गणितामधील भूमिती शाखेमध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. बौधायनांचे सूत्र ग्रंथ: बौधायनांचे सूत्र ग्रंथ हे वैदिक संस्कृत भाषेत असून प्रामुख्याने धर्म आणि ...\nसप्तांग सिद्धान्त हा कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात सांगितलेला सिद्धान्त आहे. सप्तांग सिद्धान्त म्हणजे राष्ट्र किंवा राज्याच्या सात प्रकृती असे कौटिल्याने सांगितलेले आहे.\nत्रिज्यी हे कंस आणि त्रिज्येतील गुणोत्तर आहे. त्रिज्यी हे कोन मोजण्याचे सामान्य एकक असून ते गणितातल्या अनेक शाखांमध्ये वापरले जाते. हे एकक पूर्वाश्रमीचे एस. आयचे पुरवणी एकक होते, परंतु १९९५ मध्ये हा वर्ग रद्द करण्यात आला आणि सध्या त्या वर्गातल्या ...\nबबूल हा एक टूथपेस्टचा ब्रँड आहे. हा ब्र���ड १९८७ मध्ये बालसारा हायजीनने भारतात लाँच केला होता. पारंपारिकपणे दात स्वच्छ करण्यासाठी भारतात वापरल्या जाणाऱ्या बाभळीच्या झाडाच्या सालातून बबूल तयार केला जातो. \"बबूल बबूल पैसा वसूल\" या टॅगलाइनसह हा ब्रँड ट ...\nओळख: बॉक्स ऑफ सायन्स, ही पुणे स्थित एक शैक्षणिक क्षेत्रातील स्टार्ट अप संस्था आहे. त्यांचे मुख्य योगदान हे कृतियुक्त शिक्षणावर आधारित आहे. त्यासाठी ते विविध शैक्षणिक साहित्याची निर्मिती करतात विज्ञान हा तसा प्राचीन विषय. तितकाच आधुनिकही. अब्जावधी ...\nआर. एम. भट शाळा\nइंदिरा गांधी इन्स्टिटयूट ऑफ डेव्हल्पम ..\nबिन कामाचा नवरा (चित्रपट)\nमराठी संशोधन मंडळ (निःसंदिग्धीकरण)\nयशोदा गर्ल्स आर्ट्स अँड कामर्स कालेज ..\n२०२० अमेरिकन गव्हर्नर निवडणूक\n२०२० अमेरिकन सेनेट निवडणूक\nइंग्लंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आ ..\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड ..\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिय ..\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड ..\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान ..\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यूझीलंड ..\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान ..\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान ..\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान ..\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रे ..\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यूझील ..\nआईल ऑफ मान क्रिकेट संघाचा गर्न्सी दौर ..\nआयर्लंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, ..\nआयर्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौ ..\nइ.स. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट ..\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौ ..\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ् ..\nजर्मनी क्रिकेट संघाचा स्पेन दौरा, २०१ ..\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा पाकिस्तान द ..\nन्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्र ..\nभारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, ..\nमाल्टा क्रिकेट संघाचा बल्गेरिया दौरा, ..\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौ ..\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यूझीलंड ..\nवेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा इंग् ..\nश्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २० ..\n२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलें ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-07-29T21:59:48Z", "digest": "sha1:XK5LMRQ4XJM257DGOYQ6HBZVNYODTYZ4", "length": 5950, "nlines": 111, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आशिया खंडातील नद्या - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआशिया खंडातील महत्त्वाच्या नद्या खाली आहेत.\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nअराक्स नदी - Turkey\nइरावती नदी - म्यानमार\nबुरीगंगा नदी - बांगलादेश\nबुयुक मेंडेरेस नदी( Maeander) - Turkey\nगंगा नदी - भारत\nघग्गर नदी - भारत, नेपाळ\nगोदावरी नदी - India\nकावेरी नदी - India\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १२ मार्च २०१६ रोजी ०५:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2021-07-29T23:06:30Z", "digest": "sha1:CN2EFHURM776V5B6HVWXGAUOTVRMZR6P", "length": 4875, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कमिला तय्यबजी - विकिपीडिया", "raw_content": "\nकमिला तय्यबजी (१४ फेब्रुवारी, १९१८ - १७ मे, २००४:मुंबई, महाराष्ट्र, भारत) या भारतीय वकील आणि समाजसेविका होत्या. त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर बिहारमध्ये काम केले होते.[१]\nभारतीय वकील व समाजसेवक बदरुद्दीन तय्यबजी हे कमिला तय्यबजींचे वडील होत.\nइ.स. १९१८ मधील जन्म\nइ.स. २००४ मधील मृत्यू\nसंदर्भांना फक्त संकेतस्थळांचे दुवे असलेली पाने\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मे २०२० रोजी ०५:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heavy-rain-kokan-and-kolhapur-maharashtra-44381?page=1", "date_download": "2021-07-29T22:27:25Z", "digest": "sha1:NWAHQ5OAQTORNULIRRYJHDF3QBFEE2JM", "length": 19127, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi heavy rain in kokan and Kolhapur Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण\nकोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण\nशुक्रवार, 18 जून 2021\nकोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर व घाटमाथ्यावर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर कोल्हापुरातील गगनबावडा येथे २८१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.\nपुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर व घाटमाथ्यावर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर कोल्हापुरातील गगनबावडा येथे २८१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत अजूनही जोरदार पाऊस न झाल्याने चांगलीच ओढ दिली आहे.\nसिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत मागील चार ते पाच दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. काही ठिकाणी जवळपास २५० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडत असल्याने ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. नगर, पुणे, सातारा, सांगली, नाशिक जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाचा शिडकावा होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.\nमराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना या जिल्ह्यांत अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. तर परभणी, नांदेड, लातूर, उस्नानाबाद, हिंगोली या जिल्ह्यांतही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.\nपश्‍चिम विदर्भात पावसाची प्रतीक्षा\nपूर्व विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्याम���ळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली आहे. मात्र पश्‍चिम विदर्भात जोरदार पाऊस झालेला नाही. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास वेळेवर पेरण्या होतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.\nराज्यात गुरुवारी (ता.१७) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटर) : स्रोत ः हवामान विभाग\nकोकण : सांताक्रूझ ३१.४, महाड ६७, माथेरान ८१, मुरूड ९९, पनवेल ५२.६, पेण ३६, पोलादपूर ७८, रोहा ५३, सुधागड पाली ५२, तळा ८४, उरण ७८, गुहागर ७५, मंडणगड ७९, रत्नागिरी ६४.६, देवगड ८७, मालवण ७०, सावंतवाडी ८९, वेंगुर्ला ९०.४, ठाणे ४८.\nमध्य महाराष्ट्र : भाडगाव ३०, भुसावळ ४७.२, जळगाव ३६, पारोळा ४७, यावल ७०, गडहिंग्लज ८७, करवीर ८५.३, शाहूवाडी ६५, गिरणाधरण ४१.४, सांगली ८५.२, कराड ९५, सातारा ५१.७.\nमराठवाडा : सोयगाव ६०, औंढा नागनाथ ३५, भूम ३०, पूर्णा ४३.\nविदर्भ : पवनी २३.६, बुलडाणा २३.८, चिखली २८.७, सेलू २३.\nशंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेली ठिकाणे\nकुलाबा १०२, माणगाव १०१, श्रीवर्धन १००, चिपळूण १७१, हर्णे १९९.६, खेड १५१, लांजा १३०, राजापूर १९६, संगमेश्‍वर ११०, दोडामार्ग १३७, कणकवली १४७, कुडाळ १२८, मुलदे (कृषी) १३३.२, वैभववाडी १६१, महाबळेश्‍वर २११.८, आजरा १८१, चंदगड १६०, राधानगरी १७२.\nकोल्हापुरातील ४७ बंधारे पाण्याखाली\nजिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून उपलब्ध माहितीनुसार गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत दहा नद्यांवरील ४७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये पंचगंगा नदीवरील सात, भोगावती नदीवरील दोन, तुळशी, वारणा आणि कुंभी नदीवरील प्रत्येकी चार, दूधगंगा व कासारी नदीवरील प्रत्येकी एक, वेदगंगा नदीवरील आठ, हिरण्यकेशी नदीवरील सात आणि घटप्रभा नदीवरील सहा बंधारे पाण्याखाली आहेत.\nकोकण konkan सिंधुदुर्ग sindhudurg रायगड महाराष्ट्र maharashtra कोल्हापूर पूर floods ऊस पाऊस पुणे पाणी water विदर्भ vidarbha धरण नगर नाशिक nashik औरंगाबाद aurangabad बीड beed नांदेड nanded लातूर latur तूर सकाळ हवामान विभाग sections महाड mahad माथेरान पनवेल सुधागड मालवण ठाणे भुसावळ जळगाव jangaon गडहिंग्लज सांगली sangli ठिकाणे चिपळूण खेड संगमेश्‍वर कुडाळ चंदगड chandgad\nचंद्रपूर दारूबंदी निर्णयाच्या निमित्ताने...\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजीच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यात गेली सहा वर्षे लागू असले\nगेल्या आठवड्यात कोसळलेल्या अस्मानी संकटातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही.\nफळपिका���ाठी जमीन अन खत व्यवस्थापन\nफळबागेसाठी योग्य जमिनीची निवड, माती परीक्षण, सेंद्रिय खते, हिरवळीची खते, निंबोळी पेंड ,जै\nभात पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन\nभात पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी येण्यामध्ये कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव हे होय.\n७२ तासांची सक्ती नको ः आयुक्त\nपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इ\nराज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...\nहजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...\nकोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...\nराज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...\nविना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...\nहिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...\nराज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...\nदोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...\nमका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...\nकोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...\nशेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...\nआंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...\nसर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...\nबहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्रकोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील...\nपावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...\nसांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...\nकोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....\nपावसाचा जोर पंधरा ���िवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-corona-updates-due-covid-76-patients-died-marathwada-425420", "date_download": "2021-07-29T22:24:18Z", "digest": "sha1:EFZYNPNYB7AWES6O3I6DQ4SNANUO2PRV", "length": 7330, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | CoronaUpdates: मराठवाड्यात कोरोनाचे ७६ बळी, औरंगाबादेतील १९ जणांचा समावेश", "raw_content": "\nआतापर्यंत ६५ हजार ४३८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १५ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nCoronaUpdates: मराठवाड्यात कोरोनाचे ७६ बळी, औरंगाबादेतील १९ जणांचा समावेश\nऔरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनामुळे ७६ जणांच्या मृत्यूची बुधवारी (ता. ३१) नोंद झाली. त्यात नांदेडमध्ये २४, औरंगाबादेत १९, बीड ९, जालना ७, हिंगोली ६, लातूर ५, परभणी ४ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.ताडपिंपळगांव (ता. कन्नड) येथील पुरुष (वय ६५), गारखेड्यातील भारतनगरातील महिला (३७), बीड बायपास भागातील महिला (६५), फुलंब्री येथील पुरुष (३३), प्रगती कॉलनीतील पुरुष (६५), पैठण येथील पुरुष (५५), भावसिंगपूरा भागातील पुरुष (७२) उस्मानपूरा भागातील पुरुषाचा (६०) घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.श्रेयनगरातील पुरुष (७४), गजानन कॉलनीतील पुरुष (७५), खंडाळा (ता. वैजापूर) येथील पुरुषाचा ( ६७) जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.\nमजनू हिल भागातील पुरुष (७०), नागेश्वरवाडीतील पुरुष (८५), सिडको एन-४ मधील महिला (८३), उल्कानगरीतील महिला (६८), एकनाथनगरातील पुरुष (६२), बसैयेनगरातील पुरुष (७७), हेडगेवार रुग्णालय परिसरातील पुरुष (७९), जटवाडा भागातील महिलेचा (७०) खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.\nकोरोना बाधित होणाऱ्यांत पुरूषांची संख्या जास्त; लहान मुलांचेही प्रमाण वाढले\nऔरंगाबादेत वाढले १५४२ रुग्ण\nजिल्ह्यात बुधवारी (ता.३१) दिवसभरात १५४२ कोरोनाबाधित आढळले. त्यात १ हजार ९० रुग्ण शहरातील तर ४५२ जण ग्रामीण भागातील आहेत. बरे झालेल्या आणखी १२२० जणांना सुटी देण्यात आली.रुग्णांची संख्या ८२ हजार ६७९ वर गेली आहे. आतापर्यंत ६५ हजार ४३८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १५ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १ हजार ६७० जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, मराठवाड्यातील उर्वरित सात जिल्ह्यांत ३ हजार ४६७ रुग्णांची भर पडली. त्यात नांदेड १०७९, लातूर ६०६, जालना ५३२, परभणी ४९८, बीड ३२५, उस्मानाबाद २५३, हिंगोली जिल्ह्यातील १७४ जणांचा समावेश आहे.\nसंपादन - गणेश पिटेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/one-window-service-in-maharash-6873/", "date_download": "2021-07-29T22:50:48Z", "digest": "sha1:HC3SPM52ZCJ4EE6NOPMEPJMVYSAVWRBW", "length": 14939, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "महाराष्ट्र | एक खिडकी योजना तयार करुन कोरोनाबाबतच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी आणाव्यात -आरोग्यमंत्री | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nमहाराष्ट्रएक खिडकी योजना तयार करुन कोरोनाबाबतच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी आणाव्यात -आरोग्यमंत्री\nमुंबई: कोरोना विषाणूच्या उद्भवलेल्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता योग्य त्या समन्वयाच्या दृष्टीने व\nमुंबई: कोरोना विषाणूच्या उद्भवलेल्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता योग्य त्या समन्वयाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना तयार करुन सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन द्यावात, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या. पुणे विभ���गातील पुणे शहराबरोबरच सातारा व सोलापूर जिल्हयात वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनाच्यावतीने सुरु असलेल्या उपाययोजनाबाबत ससून रुग्णालयात आज आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.\nया बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता मुरलीधर तांबे, निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ.सुभाष साळुंके आदी यावेळी उपस्थित होते.\nआढावा बैठकीत विभागातील तसेच पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करुन मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदाची भरती तातडीने करावी, कारोनाबाधित रुग्णांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन द्यावात. तसेच कोरोना बाधित नसलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये, कोरोना बाधित रुग्णांना उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस तसेच वार्डमधील सफाई कामगार यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन द्यावात, विलगीकरण कक्षातील नागरिकाला जेवण, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच शौचालय आणि परिसरातील स्वच्छता याकडे विशेष लक्ष द्यावेत. भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेवूनच जास्तीत बेडची सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या. आरोग्यमंत्री टोपे यांना आढावा बैठकीत विभागातील कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या तयारीबाबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी माहिती दिली. पुणे महानगरपालिका क्षेत्रात करीत असलेल्या उपाययोजनाच्या संदर्भात पुणे महानगरपालिका आयुक्त गायकवाड यांनी तसेच पुणे जिल्ह्याच्या बाबतीत जिल्हाधिकारी राम आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद यांनी माहिती दिली. आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी अद्यावयत माहिती दिली. ससून रुग्णालयाच्या सोयीसविधा तसेच पदाबाबतची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तांबे यावेळी माहिती दिली.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2021/02/chandrapur_49.html", "date_download": "2021-07-29T22:42:21Z", "digest": "sha1:FNL3VC655SQXBZ3WHNHGBMY2WWYIRWPV", "length": 4378, "nlines": 58, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "भिसी पोलीस ठाण्यातील हद्दीत अवैध धंद्यांना कोणाचे पाठबळ?", "raw_content": "\nHomeभिसी पोलीस ठाण्यातील हद्दीत अवैध धंद्यांना कोणाचे पाठबळ\nभिसी पोलीस ठाण्यातील हद्दीत अवैध धंद्यांना कोणाचे पाठबळ\nभिसी पोलीस ठाण्यातील हद्दीत अवैध धंद्यांना कोणाचे पाठबळ\nभिसी :- दिनचर्या न्युज\nचंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागू करण्यात आली तेव्हा पासून भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैद्य धंद्यावाल्यानी आपले जमकट बसवले असून गल्लोगल्ली, खेड्यापाड्यात अवैध दारू विक्री, सट्टा पट्टी जोमात सुरू आहे. मात्र यात काही पोलीस विभागातील, व होमगार्ड असलेले कर्मचारीच या धंद्यात गुंतलेले असल्याची चर्चा सध्या भिसी परिसरात खमंग सुरू आहे.जर 'कुंपणच शेत खात असेल तर'\nभिसी हे गाव चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला असून नागपूर जिल्हाची हद्द लागून असल्याने बेमाफ दारूचा पुरवठा होतो. अनेक बेरोजगार, बालवयातील मुले अवैध दारू विक्री करीत असताना सुद्धा येथील पोलीस निरीक्षक यांचे कुठलेही वचक राहिले नसुन उलट या धंदेवाल्यांना पाठबळ तर नाही ना असा प्रश्न नि��्माण होत आहे. या परिसरात होत असलेले अवैध धंद्यांना बंद करण्यासाठी जिल्हा पोलिस निरीक्षक जातीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/01/12/these-three-ways-will-reduce-the-cost-of-watching-your-tv/", "date_download": "2021-07-29T22:26:02Z", "digest": "sha1:2F7SZBTE65ULXSGHGGROVFYD5GE7QWYZ", "length": 9115, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "या तीन मार्गांनी कमी होईल तुमचा टीव्ही बघण्याचा खर्च - Majha Paper", "raw_content": "\nया तीन मार्गांनी कमी होईल तुमचा टीव्ही बघण्याचा खर्च\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / ट्राय, डीटीएच सर्विस, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण / January 12, 2020 January 12, 2020\nभारतातील जवळपास 20 कोटी घरात टीव्ही आहेत. अलीकडेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) केबल टीव्ही व डायरेक्ट टू होम (डीटीएच) साठी नवीन नियम आणले. या नियमांचा फायदा ग्राहकांना होईल. ग्राहक दरमहा त्यांचे पैसे कसे वाचवू शकतील याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.\nअशा प्रकारे आपण दरमहा 80 रुपये वाचवू शकता\nट्राईचे सचिव एस.के. गुप्ता म्हणाले की, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जेव्हा नवीन टॅरिफ ऑर्डर (एनटीओ) प्रथम जारी केले गेले होते, तेव्हा ग्राहक 130 रुपये एनसीएफ भरून 100 वाहिन्या पाहत होते. वितरण प्लॅटफॉर्म ऑपरेटरच्या (डीपीओ) अभिप्रायानुसार, बहुतेक ग्राहकांनी सुमारे 200 वाहिन्यांची सदस्यता घेतली. म्हणजेच 200 वाहिन्यांपैकी 100 वाहिन्या पाहण्यासाठी उत्पादकांना 130 रुपये द्यायचे. त्याचबरोबर उर्वरित 100 वाहिन्यांसाठी 25 चॅनेलच्या स्लॅबमध्ये प्रत्येकी 20 रुपये देऊन 80 रुपये नेटवर्क क्षमता फी म्हणून भरले जात होते. नियमात बदल झाल्यानंतर हे शुल्क यापुढे आकारले जाणार नाही. म्हणजेच ग्राहक 80 रुपयांची बचत करतील आणि 200 चॅनेल केवळ 130 रुपयांमध्ये पाहू शकतील.\nएकापेक्षा जास्त कनेक्शनमुळे होईल अधिक बचत\nभारतातील सुमारे 60 लाख घरात एकापेक्षा जास्त कनेक्शन आहेत. अशा ग्राहकांना दरमहा पैसे वाचविता येतील. एकापेक्षा जास्त कनेक्शन असणारे ग्राहक दरमहा 98 रुपये वाचवू शकतील. यापूर्वी प्रत्येक कनेक्शनसाठी ग्राहकांना 130 रुपये द्यायचे होते. नवीन पॉलिसीअंतर्गत पहिल्या कनेक्शनसाठी 130 आणि दुसर्‍या व तिसर्‍या कनेक्शनसाठी 130 रुपयांच्या 40 टक्के म्हणजे प्रति कनेक्शन 52 रुपये द्यावे लागतील.\nबुके चॅनेल होतील स्वस्त\nनवीन धोरणानुसार, अला कार्टेमधील चॅनेलची किंमत कितीही असली तरी ग्राहकांना ते चॅनेल बुकेच्या माध्यमातून मिळाल्यास जास्तीत जास्त किंमत प्रति चॅनेल 12 रुपये होईल. पूर्वी ही किंमत 19 रुपये होती.\nप्रसारकांना मिळतो 25 टक्के वाटा\nआयबीएफचे अध्यक्ष व सोनी एन्टरटेन्मेंट हेड एनपी सिंह यांनी सांगितले की, मागील वर्षीच्या शुल्क आदेशानंतर गोष्टी समायोजित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा परिस्थितीत, दर नियंत्रित करण्यासाठी नवीन आदेशाची आवश्यकता नव्हती. ते म्हणाले की ब्रॉडकास्टर्सना सध्या ग्राहकांकडून देण्यात आलेल्या देयपैकी केवळ 25 टक्के रक्कम मिळते, तर 65 टक्के वितरकाकडे जाते. याशिवाय मागील ऑर्डरबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी आम्ही यापूर्वीच 1000 कोटी रुपये खर्च केले आहेत. गेल्या वर्षीच्या आदेशानंतर 1.2 कोटी ग्राहकांनी सेवा घेणे बंद केले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/10/23/nathabhau-troll-many-mistakes-in-marathi-spelling-in-resignation/", "date_download": "2021-07-29T21:13:34Z", "digest": "sha1:LBKDTUXT6G4WRK7OEJWN743XQPSEQVIV", "length": 6409, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "नाथाभाऊ ट्रोल; राजीनाम्यात मराठी शुद्धलेखनाच्या अनेक चुका - Majha Paper", "raw_content": "\nनाथाभाऊ ट्रोल; राजीनाम्यात मराठी शुद्धलेखनाच्या अनेक चुका\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / एकनाथ खडसे, ट्रोल, पक्ष प्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेस / October 23, 2020 October 23, 2020\nमुंबई – भाजप रामराम ठोकून आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे एकनाथ खडसे सध्या सोशल मीडियात भलतेच ट्रोल होऊ लागले आहेत. कारण सोशल मीडियात एकनाथ खडसेंनी दिलेला राजीनामा व्हायरल होत असून हा राजीनामा फेटाळण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. एकनाथ खडसेंनी लिहिलेल्या २ ओळींच्या आपल्या राजीनाम्यात मराठी शुद्धलेखनाच्या अनेक चुका आढळून आल्यामुळे अनेकांनी खडसेंना ट्रोल केले आहे.\nएकनाथ खडसेंनी आपला राजीनामा इंग्रजीत दिला असतात तर तो फक्त स्पेलिंगच्या चुकांसाठी गाजला असता, पण मराठीत शुद्धलेखन हे नेहमीच दुर्लक्षित केले जाते. पण खडसेंनी दिलेल्या २ ओळींच्या राजीनाम्यात किती चुका असाव्यात असा प्रश्न संतप्त नेटकऱ्यांनी विचारला आहे. याबाबत सोशल मीडियात प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी आवाज उठवल्यानंतर नेटकऱ्यांनी एकनाथ खडसेंना चांगलेच धारेवर धरले आहे.\nखडसेंच्या राजीनाम्याचे पत्र सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर नेटकरी भाजप तसेच एकनाथ खडसेंची फिरकी घेत आहेत. या पत्राची केंद्र सरकारकडून बहुतेक सीबीआय चौकशी होणार, असे विनोद केले जात आहेत. तर मंत्रिपदावरील व्यक्ती ज्याला मराठी लिहिता येत नसेल तर मराठीत बोला सांगण्याचा आपल्याला हक्क आहे का असा प्रश्न काहींनी विचारला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/shivsena-mla-pratap-sarnaik-became-quarantine-asked-ed-for-a-weeks-time-thane-mhss-499722.html", "date_download": "2021-07-29T22:10:56Z", "digest": "sha1:42COB453EOBSPZECJF2JVMFCNPLOR6DM", "length": 6921, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रताप सरनाईक झाले क्वारंटाइन, ईडीकडे मागितला आठवड्याभराचा वेळ– News18 Lokmat", "raw_content": "\nप्रताप सरनाईक झाले क्वारंटाइन, ईडीकडे मागितला आठवड्याभराचा वेळ\nED च्या अधिकाऱ्यांना सरनाईक कुटुंब संपूर्ण सहकार्य करणार आहे, असं आश्वासनही प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.\nED च्या अधिकाऱ्यांना सरनाईक कुटुंब संपूर्ण सहकार्य करणार आहे, असं आश्वासनही प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.\nठाणे, 25 नोव्हेंबर : मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik ) यांना अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडीने (Enforcement Directorate (ED) ने चौकशीसाठी समन्स बजावला आहे. पण, प्रताप सरनाईक हे कोविड 19 च्या नियमानुसार क्वारंटाइन झाले आहे. ईडीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर प्रताप सरनाईक यांच्याकडून ईडीला विनंती करण्यात आली आहे. मुंबई बाहेरून आल्यामुळे कोविड 19 नियमांनुसार आमदार प्रताप सरनाईक क्वारंटाइन झाले आहे. त्यांनी ED ला विनंती केली आहे की, विहंग सरनाईक यांच्या पत्नी हायपर टेंन्शनमुळे ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यामुळे विहंग त्याच्या पत्नीसोबत हॉस्पिटलमध्ये आहे. त्यामुळे विहंग आणि मला पुढच्या आठवड्यात एकत्र चौकशीसाठी ED ने बोलवावे, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी ED च्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. ED च्या अधिकाऱ्यांना सरनाईक कुटुंब संपूर्ण सहकार्य करणार आहे, असं आश्वासनही प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. त्याचबरोबर सरनाईक यांच्या भागिदाराची माहिती आणि विनंती पत्र हे थोड्याच वेळात त्यांचे मेव्हणे ED कार्यालयात देणार आहे. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी दिल्लीतून आलेल्या विशेष ईडीच्या पथकाने प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरावर छापा टाकला होता. दिवसभर सरनाईक यांच्याशी संबंधित असलेल्या 10 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी प्रताप सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर होण्याची सूचना ईडीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ही आज पुन्हा चौकशीला बोलावले आहे. सोमवारी विहंग यांची 6 तास चौकशी केली होती. सरनाईक कुटुंबीय मुंबईलाच असल्याची माहिती असल्यामुळे ईडीने चौकशीला बोलावले आहे. आता सरनाईक हे क्वारंटाइन झाले आहे, त्यामुळे ईडी काय भूमिका घेते हे पाहण्याचे ठरणार आहे.\nप्रताप सरनाईक झाले क्वारंटाइन, ईडीकडे मागितला आठवड्याभराचा वेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/goutam-navlakha", "date_download": "2021-07-29T22:27:42Z", "digest": "sha1:PURVRUXMIY3U5VBBLBCOPJAUK5KQPEYE", "length": 5493, "nlines": 65, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Goutam Navlakha Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nएल्गार परिषदः नवलखांचा जामीन सुप्रीम कोर्टाने नाकारला\nनवी दिल्लीः एल्गार परिषद-माओवादी संबंधांप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. या अगोदर मुंबई उच ...\nगौतम नवलखा यांचा जामीन फेटाळला\nनवी दिल्लीः भीमा-कोरेगाव प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. नवलखा यांना जामीन द्यावा असे काही सबळ ...\nतुरूंग अधिकाऱ्यांनी गौतम नवलखा यांचा चष्मा नाकारला\nवयवर्षे जवळजवळ ७० असणारे गौतम नवलखा अनेक आजारांनी त्रस्त आहेत. २७ नोव्हेंबरला नव्या मुंबईतील तळोजा तुरुंगातून त्यांचा चष्मा चोरीला गेला. चष्मा न लावता ...\nन्यायतत्वाचा भंग ; गौतम नवलखांची यूएपीए कायद्यावर टीका\nनवी दिल्ली : भीमा-कोरेगाव प्रकरणात पोलिसांना समर्पण होण्याआधी या प्रकरणातील एक आरोपी व सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी यूएपीए कायद्यावर टीका केली. ...\nनवलखा खटल्यातून आणखी एका न्यायाधीशाने अंग काढून घेतले\nनवी दिल्ली : नागरी अधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्यावर भीमा-कोरेगाव आंदोलन व माओवाद्यांशी कथित संबंध ठेवल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावण ...\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2021-07-29T21:58:25Z", "digest": "sha1:EN65ZUBVCYY7L5ZNWN3UAGSWK2L7AHAJ", "length": 3068, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बगदादचा पाडाव - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमंगोल योध्यांनी मिळवलेला सर्वोच्च विजय. कोणत्याही इस्लामी राजवटीचा आजवरचा सर्वात दारुण पराभव. चंगीजखान चा नातू हुलागु खान याने इस १२५८ मध्ये बगदाद ला त्याने वेढा दिला. बगदादवासीयांचे हाल केले. शेवटी बगदादमध्ये घुसून बगदादमधील सर्व रहिवाश्यांची कत्तल केली. सर्व बगदाद जाळून खाक करण्यात आले. बगदादच्या पाडावानंतर इस्लामचे सुवर्णयुग संपुष्टात आल्याचे मानण्यात येते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २३:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Kaustubh", "date_download": "2021-07-29T23:22:27Z", "digest": "sha1:QO5MTFYZLPMKEHOA6QZNNHW6YZXP75ZT", "length": 6089, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Kaustubh - विकिपीडिया", "raw_content": "\nही व्यक्ती मराठी विकिपीडियावर प्रचालक आहे. (तपासा)\nmr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.\nहे सदस्य मराठी बोलू शकतात.\nही व्यक्ती पुणे येथे राहते\nस्वागत आणि साहाय्य चमूचा सदस्य आहे .\nमाझ्या सर्व खात्यांची यादी - विकिमीडिया प्रकल्पांमध्ये कौस्तुभ\n► सूर्यमाला दालन साचे\n► सूर्यमालेपलिकडे गेलेली अंतरिक्षयाने\nमराठी विकिपीडियावर १,००० पेक्षा जास्त संपादने पार पाडल्याबद्दल सर्व विकिपीडियन्सतर्फे हा एकहजारी बार्नस्टार -- संकल्प द्रविड (चर्चा) ०६:०७, २३ जानेवारी २००८ (UTC)\nस्वागत आणि साहाय्य चमूतील विकिपीडिया सदस्य\n५००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ फेब्रुवारी २०२१ रोजी १२:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Lavite_Ga_Sanj_Diva", "date_download": "2021-07-29T20:40:38Z", "digest": "sha1:ECTOOKZ5P7C27W6EHXU53NVERB4CFVLG", "length": 2662, "nlines": 38, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "लाविते ग सांजदिवा | Lavite Ga Sanj Diva | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nमावळत्या किरणाचं पडे पाऊल दारात\nझाली बाई सांजवेळ आल्या छाया अंगणात\nपरतला घरट्यात रानपाखरांचा थवा\nचिमण्यांची चिंवचिंव येई गोड चिंचेतून\nरुणुझुण वाजती ग संध्यादेवीचे पैंजण\nजोजवितो मंद वारा अंकावरी बाळजिवा\nइवले हे निरांजन उजळते वृंदावन\nतुळशीमाई वाहते ग भावभक्तिने हे मन\nजोडुनिया दोन्ही हात आळविते जीवाभावा\nमाझ्या सुखी संसारात तूच मला भरवसा\nलपिन ग तुझ्या कुशी तुला आईचा वारसा\nउन्हपावसात आई मला जिवाचा विसावा\nगीत - राजा बढे\nसंगीत - स्‍नेहल भाटकर\nस्वर - आशा भोसले\nचित्रपट - या मालक\nगीत प्रकार - चित्रगीत\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nअसा मी काय गुन्हा केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/covid-19-number-active-corona-patients-goa-declining-14395", "date_download": "2021-07-29T21:54:40Z", "digest": "sha1:N2GCR7XXH75XI4Q2VKDVBCYTU6RW7HCV", "length": 5591, "nlines": 34, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "GOA: कोरोना रूग्णसंख्येत घट, ब्लॅक फंगसचे 24 रुग्ण, गोमेकॉत खास वाॅर्ड ची सोय", "raw_content": "\nGOA: कोरोना रूग्णसंख्येत घट, ब्लॅक फंगसचे 24 रुग्ण, गोमेकॉत खास वाॅर्ड ची सोय\nपणजी: गोव्यात(Goa) सक्रिय कोरोना(Covid-19) रग्णांची संख्या घटत आहे. रविवारी ती पाच हजारांच्या (4882) खाली आली. राज्यात आतापर्यंत 1 लाख 62 हजार 468 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील 1 लाख 54 हजार 658 बाधित बरे झाले. आतापर्यंत 2,928 बळींची नोंद झाली आहे. 13 मे रोजी सर्वाधिक म्हणजे 32,953 ही बाधितांची संख्या होती. त्यानंतर ती कमी कमी होत गेली. आरोग्य खात्याने जारी केलेल्या पत्रकानुसार, रविवारी 2002 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून 420 नवे बाधित आढळून आले. तर 581 बाधित बरे झाले. 14 जणांचा मृत्यू झाला.(COVID 19 The number of active corona patients in Goa is declining)\nGoa Vaccination: राज्यात आजपासून 87 ठिकाणी लसीकरण\nब्लॅक फंगसचे आतापर्यंत 24 रुग्ण\nराज्यात ब्लॅक फंगसचे आतापर्यंत 24 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 10 जणांचा मृत्यू झाला. 11 रुग्णावर गोवा वैद्यकिय महाविद्यालयात व 3 रुग्णांवर खासगी इस्पितळात उपचार सुरु आहेत. देशातील इतर राज्यांसह गोव्यातही काही कोरोना रुग्णांना ब्लॅक फंगसची लागण होत आहे. आतापर्यंत जे 10 रुग्ण दगावले त्यातील 4 मृत्यू हे कोरोनानंतर झालेल्या ब्लॅक फंगसमुळे झाले आहेत तर 6 मृत्यूंना ब्लॅंक फंगस हे मुख्य कारण नसून कोरोनासह इतर आजार कारणीभूत आहेत, असे गोमेकॉचे डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी सांगितले.\nVaccination Goa: वावूर्ला येथे टिका उत्सवात 105 वर्षाच्या शाणू वेळीप यांचा सहभाग\nपहिल्या लाटेवेळी ब्लॅक फंगसची लागण एकाही कोरोना रुग्णाला झाली नव्हती, मात्र दुसऱ्या लाटेवेळी जगातील काही देशातील रुग्णांना ब्लॅक फंगसची लागण झाल्यानंतर हा आजार भारतात आला. गोवा सरकारने ब्लॅक फंगस रोगाची गंभिरपणे दखल घेऊन गोमेकॉमध्ये एक खास वार्ड स्थापन केला असून ब्लॅंक फंगसवरील पुरेसी इंजेक्शने तथा औषधे गोवा सरकारकडे असल्याचे डॉ. बेतोडकर यांनी सांगितले. गोमेकॉच्या इएनटी विभागाच्या सर्जन डॉक्टरांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांचे पथक ब्लॅक फंगस रुग्णावर योग्य ते उपचार करीत आहेत.\nएका दिवसातील सर्वाधिक मृत्यू ...........(May 11) ..... 75\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/mla-vinayak-mete-warns-state-government%C2%A0-14389", "date_download": "2021-07-29T20:59:48Z", "digest": "sha1:CAAL22E7KNCAOA4Y74Y53ODTNXP633HC", "length": 3103, "nlines": 19, "source_domain": "www.saamtv.com", "title": "राज्य सरकारने ५ जुलैपुर्वी स्वतःच्या हातातील निर्णय घ्यावे अन्यथा... आ.विनायक मेटे", "raw_content": "\nराज्य सरकारने ५ जुलैपुर्वी स्वतःच्या हातातील निर्णय घ्यावे अन्यथा... आ.विनायक मेटे\nसागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे\nउस्मानाबाद : मराठा Maratha समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात Supreme Court रद्द होण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असुन, राज्य शासनाने केंद्राकडे बोट न दाखवता ५ जुलै पुर्वी स्वतःच्या हातात असलेले रिट पिटीशन, मागासवर्ग आयोग, मराठ्यांच्या विद्यार्थांना फी सवलत, प्रवेश आरक्षण, वस्तीगृह, उद्योग कर्ज आदी बाबत निर्णय घ्यावे. MLA Vinayak Mete warns state government\nकृषी राज्यमंत्र्यांच्या गावातच खतांची टंचाई...\nअन्यथा, पावसाळी अधिवेशन Rainy convention होऊ देणार नाही, असा इशारा शिवसंग्रामचे अध्यक्ष आ. विनायक मेटे Vinayak Mete यांनी दिला आहे. सत्ताधारी आणि विरोधी मराठा आमदारांनी आपआपल्या परीने प्रयत्न करावेत. निर्णय न झाल्यास सहकार्य करावे, असे अवाहन ही त्यांनी यावेळी केल आहे.\nमहाविकास आघाडी सरकारवर तोफ डागताना हे कोणत्याही समाजाचे हित न पहाणारे सरकार असुन, ३ पक्षाचे नेते वेगवेगळी भुमिका घेत असल्याने त्यांच्याच कर्माने हे सरकार पडेल, पहात रहा असे ही मेटे म्हणाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ghongadi.com/blogs/blog", "date_download": "2021-07-29T22:17:11Z", "digest": "sha1:RYJF5E26PG5S6MDIDIV7OUX5HCFL65K2", "length": 3075, "nlines": 58, "source_domain": "ghongadi.com", "title": "Blog – Ghongadi.com", "raw_content": "\nघोंगडी तयार कशी होते हे आपल्याला माहित आहे का\nघोंगडींना महाराष्ट्रात आध्यात्मिक-सांकृतिक वारसा आहे. धार्मिक सनासुदिंना घोंगडींवर बसण्याचा मान आहे आणि घोंगडी बसायला देणे गावांमध्ये प्रतिष्ठित समजले जाते. तर या घोंगड्या बनतात तरी कशा हे माहित करून घेणे हे अबालवृद्धांसाठी कुतूहलाचा विषय आहे. म्हणूनच घोंगडी तयार कशी होते हे माहित व्हावे म्हणून वाचकांसाठी हा खास ब्लॉग\nपारंपारिक 'घोंगडी' ला आधुनिकतेचा साज\nनीरज बोराटे, तुषार पाखरे या तरुणांनी दिले लुप्त होणाऱ्या घोंगडी ला पुनरुज्जीवन तरुण भारत - संवाद. महाराष्ट्रातील परंपरेचा महत्वाचा घटक म्हणून घोंगडी ओळखली जाते. प्राचीन काळापासून घोंगडी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. घोंगडी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-07-29T22:51:49Z", "digest": "sha1:6YABLB7QDFXFZ2CXEONAYAT26TBUSRUX", "length": 3441, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:मृत समुद्र गुंडाळ्या - विकिपीडिया", "raw_content": "\nवियानी विन्सेंट डिसिल्वा: हा लेख विकिपीडियावर मृत समुद्राचे बाड म्हणून उपस्तीत आहे.--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०८:४९, २४ मे २०१८ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मे २०१८ रोजी २३:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/with-facebook-friendship-women-trapped-with-2-5-crore-cyber-fraud/", "date_download": "2021-07-29T20:51:33Z", "digest": "sha1:VBN5Z6PJFYJH473FSBLPLMU43BV55DL7", "length": 10306, "nlines": 152, "source_domain": "ournagpur.com", "title": "फेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक | Our Nagpur", "raw_content": "\nHome Crime फेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nजयपूर: राजस्थान पोलिसांनी फेसबुकवर (Facebook) मैत्री करुन 2.5 कोटी रुपयांचा सायबर फ्रॉड (Cyber Fraud) करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी नीरज सूरीने फेसबुकवर एका महिलेशी मैत्री करुन तिला 3.9 मिलियन डॉलर संपत्तीची वारस बनवण्याच्या नावाने फसवणूक केली आहे. पोलिसांनी आरोपीला देहरादूनमधून अटक केली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये सवाई माधोपूर येथे राहणाऱ्या गुंजन शर्मा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात यासंदर्भात अहवाल दाखल केला. त्यानंतर पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार, जयपूर सायबर क्राईम पोलिसांनी मोठ्या तपासानंतर प्रकरणाच्या मुळाशी जात आरोपीला अटक केली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला फेसबुकवर रेबेका क्रिस्टीन नावाने ओळख सांगितली आणि चर्चा सुरू केली. बोलताने त्याने स्वत:ला कॅन्सर पीडित महिला असल्याचं सांगितलं आणि पतीचा मृत्यू झाल्याचंही म्हटलं. आरोपीने सांगितलं, की त्याच्या कुटुंबात कोणीही नाही आणि त्याच्याकडे 3.9 मिलियन डॉलरची संपत्ती आहे. ही संपत्ती त्या महिलेच्या नावे करायचं आरोपीने सांगितलं. आरोपीने आपल्या बोलण्यातून, पीडित महिलेला आपल्या जाळ्यात अडकवलं.\nरेबेका क्रिस्टीन अशी ओळख सांगितलेल्या आरोपीने त्याचा वकील आणि भारतीय प्रतिनिधी पुढील प्रक्रिया करण्यासाठी तिच्याशी संपर्क करतील असं पीडितेला सांगितलं. त्यानंतर पीडित महिलेला फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंटकडून लगेचच ईमेल आला. बॅन जॉनसन नावाने प्रतिनिधी असल्याचं म्हणत त्याने महिलेशी संपर्क केला आणि इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंडवर लागणारे चार्जेस, प्रोसेसिंग फीस आणि वकीलांच्या खर्चासहित इतर काही फॉर्मेलिटीजसाठी पैसे लागणार असल्याचं त्याने सांगितलं.\n55 बँक खात्यात मागवले अडीच कोटी रुपये –\nया सर्वांच्या नावाने महिलेकडून 2.5 कोटी रुपये वेगवेगळ्या 55 बँक खात्यात मागवले. प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी महिलेने जसे सांगितले तसे पैसे बँक खात्यात पाठवले. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीनंतर अनेक घोटाळे समोर आले. उच्च तंत्रज्ञानाचा वापर करत पोलिसांनी आरोपी नीरज सूरीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली.\nचौकशीत अनेक खुलासे –\nआरोपीने एका बनावट सीए कार्ड बनवून दिल्ली, मसूरी आणि देहरादूनमध्ये ऑफ���स ओपन करुन लोकांना लोन देणं, जीएसटी आयटीआर, पॅनकार्ड आणि आधार कार्ड बनवून त्याच कागदपत्रांनी बनावट बँक खाती ओपन करण्यासाठी कागदपत्र तयार करत होता. तसंच नायजेरियन लोकांसह मिळून त्यांना बँक खाती उपलब्ध करुन देऊन अधिक कमिशन कमावण्याचं काम होत होतं.\nPrevious articleSIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती पैसे लावावे लागतात\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nहायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला संशय\nRaj Kundra Porn Movie Case: मला ३० लाख देत होता, मी त्याचे २० प्रोजेक्ट केले\nनागपूरमध्ये पुन्हा Gangwar, डोक्यात दगड घालून गुंडाला ठार मारले\nनागपूर: पोलिसांच्या बेदम मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू\nहायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला...\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा...\nVoter ID हरवलं तर चिंता नको, अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-nandurbar-news-coronavirus-lockdown-nagar-palika-action-shop-sized", "date_download": "2021-07-29T22:18:50Z", "digest": "sha1:LAPRQMBOZMZB3HKYBU6KAUPQ5PCX66SH", "length": 8405, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लपून छपून व्यवसाय; तळोद्यातील ३५ दुकाने सील", "raw_content": "\nलपून छपून व्यवसाय; तळोद्यातील ३५ दुकाने सील\nतळोदा (नंदुरबार) : केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी असताना इतर दुकाने अर्थात कापड, मोबाईल विक्री व दुरुस्ती, इलेक्ट्रिकल्स सामानाची व भांड्यांची दुकाने विनापरवानगीने लपून छपून व्यवसाय करत असल्याने नगरपालिकेने अशा ३५ दुकानांना सोमवारी (ता.३) सिल लावून बंद केले. तर एका कापड दुकानदाराला १ हजार रुपयाचा दंड केला. त्यामुळे प्रशासनाला न जुमानणाऱ्या दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.\nदुसरीकडे व्यवसाय सुरू नसल्याने सर्व व्यवहार ठप्प राहात असल्याने दुकानदारांना व्यवहार बंद असणे अडचणीचे ठरत आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुकानदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुरवातीला १५ एप्रिल ते १ मे सकाळी ७ ते ११ या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने अर्थात किराणा दुकान व फळफळावळ तसेच भाजीपाला दुकानांना परवानगी दिली होती. त्यानंतर पुन्हा लॉकडाउनचा कालावधी वाढल्याने जिल्ह्यात १५ मे पर्यंत संचारबंदी व आधीचेच आदेश लागू असल्याचे कळविले होते. त्यामुळे इतर दुकानदारांना आपली दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी नव्हती. असे असले तरी अनेक कापड दुकानदार व इतर लहानमोठे व्यावसायिक लपून छपून आपल्या दुकानांमध्ये ग्राहकांना विनापरवानगी प्रवेश देऊन आपला व्यवसाय करत होते. त्यामुळे असे दुकानदार प्रशासनाला देखील जुमानत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.\nअखेर कोरोना विषाणू कोणालाही ओळखत नाही, नियमांचे पालन केले तरच आपण कोरोनाला हरवू शकतो अशी परिस्थिती असल्याने शेवटी नगरपालिका प्रशासनाने सोमवारी शहरातील ३५ दुकानांना सील केले. त्यामुळे दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पालिकेच्या पथकाने सांगितले. ही कारवाई नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी राजेंद्र माळी, कर निरीक्षक मोहन सूर्यवंशी, दिगंबर सूर्यवंशी, अनिल माळी, नारायण चौधरी, सुनील सूर्यवंशी, जगदीश सागर, छोटु चौधरी, गंगाराम नाईक, गोरख जाधव आदींच्या पथकाने केली.\nशहरात कारवाई करताना काही दुकानदार जुमानत नसल्याने अनेकवेळा हमरीतुमरीचे व शाब्दिक चकमकीचे प्रसंग घडतात. त्यात नागरिकांना आवाहन करत असताना नियमांचे पालन करण्यासाठी सांगावे लागते. त्यामुळे दुकानांना सील लावताना पालिकेच्या पथकाने चक्क व्हिडिओ शूटिंग करून कारवाई केली. त्यामुळे शहरात एकच चर्चेचा विषय झाला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/chief-ministers-directive-to-take-stringent-action-against-guilty-in-pen-urban-bank-scam/07121758", "date_download": "2021-07-29T22:55:07Z", "digest": "sha1:AA3VQK4VSIPHDSLXVUIWWCYNTLNRYPJ4", "length": 7232, "nlines": 30, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पेण अर्बन बँक घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » पेण अर्बन बँक घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nपेण अर्बन बँक घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nनागपूर : रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन सहकारी बँक घोटाळा प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. अंमलबजावणी संचालनालय तसेच गृह विभागाने या प्रकरणी लक्ष घालून घोटाळ्यातील कोणीही दोषी सुटणार ��ाही असे पाहावे. तसेच ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी बँकेच्या मालमत्ता विकण्याच्या दृष्टीने ॲक्शन प्लॅन तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.\nयेथील विधानभवनात आज यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पेण अर्बन सहकारी बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसह राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू यांच्यासह रायगडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अंमलबजावणी संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी, सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.\nपेण अर्बन सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्याचा फटका हा बँकेच्या सुमारे अडीच लाख ठेवीदारांना बसला आहे. अनेकांनी आपल्या आयुष्याची पुंजी यात गुंतविली आहे. या ठेवीदारांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने या प्रकरणी गंभीर कार्यवाही होणे गरजेचे आहे.\nदोषींकडून वसुली करणे, त्यांच्या मालमत्तांची जप्ती करणे, बँकेच्या मालमत्तेची विक्री करणे यासंदर्भात सर्व संबंधित विभागांनी कठोरपणे कारवाई करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. ते म्हणाले की, या घोटाळ्यातील कोणत्याही दोषी व्यक्तीला पाठीशी घालण्यात येऊ नये. पोलीस यंत्रणेने तसेच अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणी निष्पक्षपणे कारवाई करावी. यासाठी शासन आपल्या पाठीशी राहील. गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांनीही याप्रकरणी स्वत: लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.\nमुख्यमंत्री म्हणाले की, सिडकोच्या क्षेत्रातील बँकेच्या ज्या मालमत्ता सिडकोला खरेदी करणे शक्य आहे, त्या त्यांनी खरेदी कराव्यात. इतर भागातील मालमत्तांची खरेदी प्रधानमंत्री आवास योजनेच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी करण्यास म्हाडाला सांगण्यात येईल. या मालमत्तांच्या विक्रीतून जास्तीत जास्त ठेवीदारांच्या ठेवी परत करता येऊ शकतील, असे ते म्हणाले. ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याच्या दृष्टीने यंत्रणेने कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.\n← मनी लॉन्ड्रिंग पर शिकंजा कसने…\nपणजी महानगरपालिकेला द्या ग्रीन बसची… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019/bjp-top-speaking-lies-says-hitendra-thakur-184450", "date_download": "2021-07-29T23:02:46Z", "digest": "sha1:RFNOPEWXEEWS4YUYSYUZWP5QVWH7OHGX", "length": 5297, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Loksabha 2019 : खोटं बोलण्यात भाजप अव्वल : हितेंद्र ठाकूर", "raw_content": "\n- एकवेळेस साबण-तेल जाहिरात बघून घेतलं तर चालेल. पण पंतप्रधान जाहिरात बघून घेऊ नका.\nLoksabha 2019 : खोटं बोलण्यात भाजप अव्वल : हितेंद्र ठाकूर\nपालघर : भाजपसोबत जो नाही तो देशद्रोही अशी भूमिका त्यांची आहे. जनतेने दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पराभव केला होता. तर आता यांची काय अवस्था होऊ शकते. तसेच खोटं बोलण्यात भाजप अव्वल आहे, असे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.\nपालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत हितेंद्र ठाकूर बोलत होते. ते म्हणाले, एकवेळेस साबण-तेल जाहिरात बघून घेतलं तर चालेल. पण पंतप्रधान जाहिरात बघून घेऊ नका. भाजपसोबत जो नाही तो देशद्रोही अशी भूमिका त्यांची आहे. जनतेने इंदिरा गांधी, विलासराव देशमुख, स. का. पाटील यांचा पराभव केला होता. तर आता यांची काय अवस्था होऊ शकते\nकेकाटून, खोटं बोलण्यात अव्वल आहे. खोटं बोल पण रेटून बोल, असा भाजपचा अजेंडा आहे.\nभाजपने श्रीनिवास वनगा यांची वाट लावली. त्यानंतर भाजप-सेनावाल्यांनी योगीच्या नावाने शिमगा केला. सेनेला टोळा गुंड चालेल पण शंड चालणार नाही, असेही ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/these-are-the-best-dialogues-of-bollywood-films-which-fills-patriotism-on-hearing-127619957.html", "date_download": "2021-07-29T22:54:22Z", "digest": "sha1:D74IHCA7SYE22UAWFPRX7DX5GKZKVHBV", "length": 2712, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "These Are The Best Dialogues Of Bollywood Films, Which Fills Patriotism On Hearing | 'वतन के आगे कुछ नहीं, खुद भी नहीं'... हे आहेत मनात देशप्रेमाची भावना जागवणारे बॉलिवूड चित्रपटांमधील सर्वोत्कृष्ट संवाद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजश्न-ए-आझादी:'वतन के आगे कुछ नहीं, खुद भी नहीं'... हे आहेत मनात देशप्रेमाची भावना जागवणारे बॉलिवूड चित्रपटांमधील सर्वोत्कृष्ट संवाद\nआज देशभरात 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे.\nआज देशभरात 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. कोरोनामुळे घरात राहूनच सर्वजण एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. आजच्या या खास दिनाचे औचित्य साधत बॉलिवूडच्या निवडक चित्रपटातील देशप्रेमाची भावना जागवणा-या सर्वोत्कृष्ट संवादांविषयी जाणून घेऊयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AKO-four-robber-arrest-in-akola-4433946-PHO.html", "date_download": "2021-07-29T23:01:51Z", "digest": "sha1:XDYJ57WXD3F5TWRNKWGARSV33QQWGDKH", "length": 6937, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "four robber arrest in akola | दरोड्याच्या प्रयत्नात असलेली सशस्त्र टोळी अकोला शहरात जेरबंद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदरोड्याच्या प्रयत्नात असलेली सशस्त्र टोळी अकोला शहरात जेरबंद\nअकोला - दरोड्याच्या तयारीत असलेल्या सशस्त्र टोळीला जेरबंद करण्यात रामदासपेठ पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलिसांनी 12 नाव्हेंबरला रात्री 3 वाजता केली. टोळीतील पाच जणांची 18 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जिल्ह्यात चोरी, घरफोडीचे गुन्हे वाढत असतानाच रामदासपेठ पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहे.\nरात्री गस्तीवर असलेल्या रामदासपेठ पोलिसांना तापडियानगर परिसरात गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या टोळीची माहिती मिळाली. पोलिसांनी कोरडे हॉस्पिटल ते भारत विद्यालयाच्या मार्गावर सापळा रचला. या ठिकाणी पोलिसांनी आतिष विजय इंगळे (वय 19, रा. भीमनगर), सोनू काशीराम जाधव (वय 26, रा. जयहिंद चौक), संतोष उर्फ भद्या प्रभाकर वानखडे (वय 30, रा. भीमनगर), अनिकेत हरिभाऊ गेडाम (वय 22, रा. तापडियानगर), विनोद सुरेश धुमाळे (वय 29, रा. लहान उमरी) यांना अटक केली. ही कारवाई ठाणेदार विलास पाटील, उपनिरीक्षक आर. आर. खराटे, खोटेवार, हेडकॉन्स्टेबल सुरेश वाघ, गणेश पांडे, संजय भारसाकळ, आशीष ठाकूर, सुनील टोपकर, नरेंद्र चर्‍हाटे यांनी केली.\nतिघे रामटेकेंवरील गोळीबारातील आरोपी\nरामदासपेठ पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या पाचपैकी तीन आरोपी सोनू जाधव, संतोष उर्फ भद्या वानखडे आणि विनोद धुमाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजय रामटेके यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यातील आरोपी आहेत. रामटेके यांच्यावर 28 मे 2012ला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गोळीबार केला होता. सुदैवाने ते बचावले होते. यातील आरोपी वानखडे एक महिन्यापूर्वीच जामिनावर सुटला होता.\nरामदासपेठ पोलिसांनी दरोड्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील अटक केलेल्या आरोपींना दुपारी न्यायालयात हजर केले. ठाणेदार विलास पाटील यांनी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. आरोपींनी शस्त्र कोठून, कोणाकडून खरेदी केले, त्याचे कोणते गुन्हे करण्याचे नियोजन होते, याचा तपास करण्यासाठी आरोपींची पोलिस कोठडी आवश्यक आहे. आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही ठाणेदार पाटील यांनी सांगितले.\nआरोपींचा होता काटा काढण्याचा डाव\nरामदासपेठ पोलिसांनी दरोड्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील अटक केलेल्या आरोपींपैकी तिघांनी एका युवकाचा काटा काढण्याचा डाव आखला होता. हा युवक एका गंभीर गुन्ह्यात या आरोपींसोबत होता तसेच इतर आरोपींनी मात्र संपत्तीचा गुन्हा करण्याचा विचार केला होता. मात्र, पोलिस सर्वच बाजूने तपास करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-LCL-jitendra-awhad-claims-that-they-have-read-all-lessons-of-bhagwadgita-5915548-NOR.html", "date_download": "2021-07-29T20:49:57Z", "digest": "sha1:W7F3PZQQNGNIK6T6QGVXGZ4PTPFW67AY", "length": 7185, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jitendra Awhad claims that they have read all lessons of Bhagwadgita | अख्खी भगवद््गीता पाठ असल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा दावा, परंतु, एक ओळही म्हणता येईना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअख्खी भगवद््गीता पाठ असल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा दावा, परंतु, एक ओळही म्हणता येईना\nनागपूर- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना गुरुवारी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर चांगलाच घाम फुटला. निमित्त ठरला तो एका पत्रकाराने विचारलेला प्रश्न. संपूर्ण गीता पाठ असल्याची फुशारकी अंगलट आल्याने आव्हाड बोलणे विसरून गेल्याचेही माध्यमांनी टिपले. महाविद्यालयांत गीतेचे वाटप करण्यात आल्याचा आरोप करत आव्हाड माध्यमांसमोर बोलत होते. या वेळी त्यांनी गीतेतील श्लोकाची एक ओळ म्हणून दाखवली; पण ती म्हणतानाही चुकले. वाक्य चुकीचे म्हणून झाल्यावर ते म्हणाले, 'त्यांच्यापेक्षा (भाजपपेक्षा) जास्त गीता मला तोंडपाठ आहे. ती अख्खी म्हणण्याची शक्ती आम्हालाही आहे. तेवढे आम्हाला पण शिकवले आहे आमच्या आई-वडिलांनी.'\nहा दावा केल्याने एका पत्रकाराकडून दोन मिनिटे गीता म्हणून दाखवण्यासंदर्भात विचारणा झाली त्या वेळी आव्हाडांची भंबेरी उडाली. 'बाइटवर चालणार नाही. तुम्ही बाजूला या, म्हणून दाखवतो,' असे म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न ��ेला. मात्र, पत्रकाराच्या प्रश्नामुळे त्यांची गाडी घसरली. आपण काय बोलत होतो याचेच त्यांना विस्मरण झाले. या वेळी त्यांनी संबंधित पत्रकाराला उद्देशून अपशब्दही काढले. त्या पत्रकाराने नंतर आव्हाडांशी संपर्क साधला. मात्र, याही वेळी संपूर्ण गीता तोंडपाठ असल्याची फुशारकी मारणाऱ्या आव्हाडांना गीतेतले श्लोक दोन मिनिटे म्हणून दाखवता आले नाहीत. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक माध्यमांसमोर आव्हाडांचे हसे झाल्याची चर्चा विधानभवन आवारात रंगली होती. राजकीय क्षेत्रातील मंडळी याचा आनंद घेताना दिसली.\nराज्य सरकारचा गीता वाटपाशी संबंध नाही\n'भक्ती वेदांत बुक ट्रस्ट, भिवंडी यांच्यामार्फत भगवद् गीता संचाच्या १८ खंडांचे मोफत वाटप महाविद्यालयांना करण्यात आले आहे. ते शासनामार्फत झालेले नाही. ते वाटप करण्याबाबत कोणतेही परिपत्रक शासनाने काढलेले नाही. केवळ महाविद्यालयांची यादी भक्ती वेदांत ट्रस्टला उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी शासनाने ट्रस्टला कोणतेही पैसे दिलेले नाहीत, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.\nतर बायबल-कुराण वाटपासही परवानगी\n\"काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी विचारसरणीचे आमदार चुकीचा प्रचार करत असून, भगवद् गीता वाईट आहे आणि त्याचे वाटप करू नये, असे त्यांनी जाहीर करावे. त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. जर कोणी कुराण, बायबलचे वाटप करण्याची विनंती केली तर त्यासाठीही परवानगी देण्यात येईल.\n- विनोद तावडे, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-two-police-men-not-accepted-to-fire-on-ishrat-cbi-say-in-its-charge-sheets-4311183-NOR.html", "date_download": "2021-07-29T22:57:49Z", "digest": "sha1:GJKDVDQSY4VKBNYKWYBCBVB3XJNYNQVQ", "length": 3449, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Two Police Men Not Accepted To Fire On Ishrat, CBI Say In Its Charge Sheets | इशरतला गोळी घालण्यास दोन पोलिसांचा नकार, सीबीआयचा आरोपपत्रात दावा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nइशरतला गोळी घालण्यास दोन पोलिसांचा नकार, सीबीआयचा आरोपपत्रात दावा\nनवी दिल्ली - इशरत जहाँ चकमकीच्या वेळी गुजरात पोलिसांच्या दोन निरीक्षकांनी इशरतला मारण्यास नकार दिला होता. परंतु तरुण बारोट नावाच्या पोलिस निरीक्षकाने रिव्हॉल्व्हर घेत इशरतवर गोळी घातली होती, असा दावा सीबीआयने केला आहे. तपास संस्थेने आरोपपत्रात हा दाव�� केला.\nइशरतला गोळी घालण्यास इब्राहिम चौहान, नानगी यांनी नकार दिला होता. इशरत व जावेद खानला मारण्यासाठी तीन दिवस अगोदर अपहरण करून अहमदाबादमध्ये आणण्यात आले होते. 15 जून 2004 मध्ये झालेल्या चकमकीत इशरतसह चार दहशतवादी ठार झाले होते, असा गुजरात पोलिसांचे म्हणणे आहे. सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यामुळे भाजप व काँग्रेस परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. इशरतचा दहशतवाद्यांशी संबंध नव्हता तर तिच्या मृत्यूनंतर दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने आपल्या संकेतस्थळावर तिला शहीद असे म्हटले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-infog-beautiful-model-is-mother-of-twenty-two-year-old-daughter-5725154-PHO.html", "date_download": "2021-07-29T23:06:34Z", "digest": "sha1:SDXENG6QWTK36RQCILR2RGUX7LK34X3H", "length": 8237, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Beautiful Model Is Mother Of Twenty Two Year Old Daughter | या तरुणीची आई आहे वर्ल्ड फेमस मॉडेल, मित्रही म्हणतात- Your Mom Is Hot - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nया तरुणीची आई आहे वर्ल्ड फेमस मॉडेल, मित्रही म्हणतात- Your Mom Is Hot\nमुलगी अस्का 22 वर्षांची, तर तिची मॉडेल आई 42 वर्षांची आहे.\nआग्रा - एलिट मिसेस इंडिया 2016 रश्मी सचदेवा पीएम नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ या मोहिमेशी जोडलेल्या आहेत. यूपीशी नाते असणाऱ्या रश्मी यांनी 19व्या वर्षी लग्न केले होते. त्यांनी पहिल्यांदा ब्यूटी पेजेंटमध्ये त्यांच्या 20वर्षीय मुलीच्या म्हणण्यावरून सहभाग घेतला होता. DivyaMarathi.Com सह रश्मी यांनी आपल्या जीवनाशी निगडित काही बाबी शेअर केल्या.\nफिटनेस पाहून मुलीचे मित्रही म्हणतात 'HOT'\n- 41व्या वर्षाच्या वयात रश्मी यांनी आपले फिटनेस मेंटेन ठेवले आहे. त्यांची मुलगी आस्का हिच्या फेसबुक पेजवर तिचे मित्र रश्मी यांना हॉट आणि ब्युटिफूल अशा कॉम्प्लिमेंट्स देतात. एक मित्राने FB वर लिहिले आहे, \"Wow, aunty is hot, थोड्या जास्तच\n- फिटनेसबद्दल रश्मी म्हणतात, मी क्रॅश डाएटिंगमध्ये विश्वास ठेवत नाही, तसेच जिमबद्दलही. मी जिमपेक्षा जास्त मॉर्निंग वॉकवर फोकस करते. दररोज 40 मिनिटे वॉक करते.\"\n- प्रेग्नन्सीनंतर माझे वजन खूप वाढले होते. तेव्हा मी अर्ली ट्वेंटीजमध्ये होते. मी वॉकच्या माध्यमातून 12 किलो वजन कमी केले होते. हेच आजही माझे फिटनेस सीक्रेट आहे.\nग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरमध्ये झाले लग्न\n- रश्मी यांचे 1994 मध्ये दिल��लीच्या चार्टर्ड अकाउंटंट मनोज सचदेवा यांच्याशी लग्न झाले होते. तेव्हा त्या ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरमध्ये होत्या. फक्त एका वर्षानंतर 13 सप्टेंबर 1995 मध्ये त्यांची मुलगी आस्काचा जन्म झाला.\n- रश्मी सांगतात, मला लग्नानंतरही शिक्षण सुरू ठेवायचे होते. यात माझ्या पतींनीही मला पाठिंबा दिला. मी मुलीला सांभाळतच अगोदर ग्रॅज्युएशन कम्प्लिट केले. त्यानंतर इंटिरिअर डिझायनिंगमध्ये डिप्लोमाही केला.\nस्वप्न राहिले होते अधुरे, मुलीच्या हट्टाने सत्यात उतरले\n- रश्मी म्हणाल्या, मला लहानपणापासूनच फोटो काढण्याचा छंद होता. मी मॉडेल बनावे असे मला वाटायचे. कमी वयात लग्न झाले, मग मुलगी, मग हे स्वप्न जवळपास संपल्यातच जमा होते. मी आवडीमुळे मॅगझिन्समध्ये फोटो पाठवायचे. ते प्रकाशकांना आवडले आणि त्यांनी नियमित प्रसिद्ध करायला सुरुवात केली.\n- 2015 मध्ये दिल्लीत एक मिसेस ब्युटी पेजेंट होते, यात माझ्या मैत्रिणी भाग घेत होत्या. हे पाहून माझी मुलगी म्हणाली- मम्मी तूही ट्राय कर. अगोदर मी नकार दिला, पण ती हट्टच धरून बसली. तेव्हा मी भाग घेण्याचा निर्णय घेतला आणि किताब पटकावला. माझा आत्मविश्वास यामुळे वाढला. मग 2016 मध्ये मी मिसेस इंडिया आणि मिसेस एशिया इंटरनॅशनलचे किताबही जिंकले. येथूनच मी चीनच्या ग्वांग्झूमध्ये झालेल्या मिसेस युनिव्हर्ससाठी गेले होते. तेथे मला मिसेस युनिव्हर्स गोल्डन हार्टचे टायटल मिळाले.\nमुलीला आली होती 'सुपर मॉडेल'ची ऑफर\n- रश्मी सांगतात, लोक मला विचारतात की, तुमची मुलगीही मॉडेल बनेल का पण हा निर्णय मी तिच्यावरच सोडला आहे. नुकतीच माझ्या मुलीला \"सुपर मॉडेल ऑफ द वर्ल्ड\"ची ऑफर आली होती, पण तिने ती रिजेक्ट केली. ती सध्या ग्रॅज्युएशन करत आहे आणि करिअर निवडण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र आहे.\nपुढच्या स्लाइड्सवर पाहा, या सुंदर आई-मुलीच्या जोडीचे PHOTOS...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/punejumbo-covid-hospital/", "date_download": "2021-07-29T21:12:14Z", "digest": "sha1:PPNEOZSSMGQ4F2HASXBM2GY6HVNIU2F6", "length": 1962, "nlines": 61, "source_domain": "mpcnews.in", "title": "PuneJumbo Covid hospital Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : जम्बो कोविड रुग्णालयात 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन करोना रुग्णांना प्रवेश सुरू\nएमपीसीन्यूज : जम्बो कोविड रुग्णालयात आज, गुरुवारी 50 ऑक्सिजन बेड तयार करून कार्यान्वित करण्यात आले आहेत. याशिवाय शुक्रवारी आणखी 25 ऑक्सिजन बेड, 5 आयसीयू, तर 5 व्हेंटिलेटर बेड तयार करण्यात येणार आहेत. यामुळे शुक्रवारी संध्याकाळपर्यंत एकूण 85…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/49255/reason-behind-why-bramhan-dont-want-reservation/", "date_download": "2021-07-29T22:03:37Z", "digest": "sha1:QE2VA7N2MIHUDISAP45S2CJDPTTSZ2ZU", "length": 29460, "nlines": 161, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' \"मी ब्राह्मण आहे आणि माझा ब्राह्मण आरक्षणास पुढील कारणांमुळे विरोध आहे\"", "raw_content": "\n“मी ब्राह्मण आहे आणि माझा ब्राह्मण आरक्षणास पुढील कारणांमुळे विरोध आहे”\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nलेखक – चिन्मय भावे\nचिन्मय मुक्त पत्रकार व डिझाईन रीसर्चर आहे. एनडीटीव्ही, सोनी, स्टार स्पोर्ट्स अशा वाहिन्यांसाठी चिन्मयने काम केले असून आयआयटी मुंबई येथील IDC स्कूल ऑफ डिझाईन मधून व्हिजुअल डिझाईनचे प्रशिक्षण घेतले आहे. चिन्मय chinmaye.com वर ब्लॉग करतो.\nमित्रहो, मी चिन्मय अनिरुद्ध भावे\nम्हणजे जन्माने कोकणस्थ ब्राम्हण. पण ही माझी ओळख नाही.\nमी प्रथम भारतीय आहे आणि मग मराठी, हिंदू, पत्रकार, डिझायनर अशा वेगवेगळ्या ओळखी माझ्या अस्तित्व संकल्पनेशी जोडलेल्या आहेत.\nमी जातिभेद मानत नाही. याचा अर्थ “माणसाची योग्यता त्याचा जन्म कोणत्या जातीत झाला यावर अजिबात ठरवता कामा नये” असे माझे स्पष्ट मत आहे. जातीची उतरंडही मला मान्य नाही.\nदेव आहे की नाही मला ठाऊक नाही आणि शोध घेण्याची माझी अजिबात इच्छा नाही. पण हिंदू असल्याचा मला रास्त अभिमान वाटतो.\nकारण आम्हा अश्रद्ध लोकांना सामावून घेणे बऱ्याच धर्मांना झेपणारे नसते, हा खुलेपणा हिंदू धर्मात आहे. कर्मयोगासारखा साधा, सोपा, पण न्याय्य सिद्धांत आहे.\nजातिभेद मात्र हिंदू धर्माला असलेला कलंक आहे आणि हा कलंक प्रयत्नपूर्वक मिटवला पाहिजे असं मला वाटतं.\nहल्ली प्रत्येक सामाजिक गट हा आरक्षण मागू लागला आहे. आर्थिक आधारावर आरक्षण असावं असंही एक मत आहे. पण जेव्हा सवर्ण, सांस्कृतिक दृष्टीने संपन्न समाज आरक्षण मागतात तेव्हा वाटतं की काय हे दुर्दैव. आपला विवेक कुठं गेला आहे\nहे ही वाचा – भगवान परशुरामांच्या जीवनाशी निगडीत दहा आश्चर्यकारक गोष्टी जाणून घ्या…\nमाझ्यामते ब्राम्हणांना किंवा कोणत्याही सवर्ण जातीला आरक्षण देणे योग्य नाही.\nया समाजातील गरीब मुलांना मात्र “पैसे नाहीत” म्हणून संधी नाकारल्या जाता कामा नयेत. त्यासाठी प्रत्येक समाजाने शिष्यवृत्ती आणि शिक्षण फंड निर्माण करणे हा उपाय आहे. आरक्षण मागणे नव्हे.\n“ओपन” मधील मुलींना आता समांतर आरक्षण म्हणून सरकारी नोकरीत आरक्षण आहेच आणि त्याला नॉन क्रिमी लेयर असण्याची अट आहे.\nम्हणजे एका अर्थाने गरीब सवर्ण मुलींना कोटा उपलब्ध आहेच हे लक्षात घ्या.\nआता जर तुम्ही ओपन मधील क्रिमी लेयर मधील “मुलगा” असाल तर तुम्हाला कोणतेच आरक्षण मिळत नाही, आणि ते मिळावे यासाठी कोणतेही सबळ सामाजिक कारण नाही.\nआरक्षण हा एक वादाचा मुद्दा असतो आणि त्याबद्दल सर्वांची मते असतात आणि ती अगदी टोकाचीच असतात.\nज्यांना ते मिळालेले असते त्यांना ते सर्व सामाजिक प्रश्नांवर जालीम इलाज आहे असा ग्रह असतो. जे ओपन वाले असतात त्यांचे म्हणणे असते की जात-पात नकोच ना\nमग पाहिजे कशाला जात आणि पाहिजे कशाला आरक्षण\nअर्थात मते फुकट मिळतात आणि ती आजूबाजूला जे दिसते किंवा आपले जे काही वैयक्तिक अनुभव असतात त्यातून बनत असतात. त्यासाठी अभ्यास करावा लागत नाही. एखाद्या विषयाचे अनेक कंगोरे असतात, ते तपासायची तसदी घ्यावी लागत नाही.\nआणि त्यामध्ये हरकत ही काहीच नाही.\nपण जेव्हा आपण एखाद्या नीतीचा उहापोह करतो तेव्हा हे करणे (अभ्यास, मनन, चिंतन) महत्वाचे असते.\n“आरक्षण नकोच” आणि “आहे ते सर्व ठीक आहे” या दोन्ही टोकाच्या आणि स्वार्थी भूमिका आहेत. शिवाय “आम्हाला पण आरक्षण हवे आहे” असे म्हणणारा एक गट आता विविध जात-धर्म-समाजांच्या राजकीय कंपूगिरीचे हत्यार झाला आहे ते वेगळेच\nमी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आरक्षणाचा समर्थक आहे. पण ब्राम्हण समाजाने त्याची मागणी करावी हे मला अतार्किक, अभिनिवेशी आणि प्रतिक्रियावादी वाटते.\nमाझ्या या मतावर अनेकदा दुटप्पीपणाचा आरोप केला जातो कारण मी SC ST आरक्षणाचा समर्थक असून ब्राम्हण आरक्षणाचा विरोधक आहे.\nपण आपल्याकडे शिक्षणाचा वारसा आहे. घरोघरी शिक्षणाचे, नोकरीचे वातावरण आहे. जात-पात आणि आरक्षण या विषयांची एकदा सरमिसळ झाली की तर्क बाजूला राहतो.\nस्वार्थ आणि अस्मिता तुमची मते निश्चित करू लागतात. आरक्षण म्हणजे काय हे आधी मुळात समजून घेतले पाहिजे.\nजात-पा�� नको हा अगदी आदर्श विचार झाला. याबद्दल डॉक्टर आंबेडकर आणि गांधीजी आणि अनेक समाजशास्त्रज्ञ यांनी विविध मते मांडली आहेत.\nअनेकांचे (गांधीजी धरून) म्हणणे असे की विविध उप-जाती एकत्र करून केवळ चार वर्णांत हिंदू समाजाची रचना करुया.\nबाबासाहेब म्हणतात की दलित आणि मागास समाजाला पुढे आणणे गरजेचे आहे आणि त्यासाठी शिक्षण आणि इतर ऐहिक प्रगती महत्त्वाची आहे.\nहे ही वाचा – “कुठवर रडाल ब्राह्मणांनो\nकर्मठ लोकांचे म्हणणे असते की हा फरक ईश्वराने केलेला आहे आणि जात तशीच राहणार.\nडॉक्टर गोविंद सदाशिव घुर्ये त्यांच्या caste and races in India या पुस्तकात सांगतात की उप-जातींना एकत्र करून मोठे वर्ग तयार केल्याने समाजात तेढ अजून वाढेल आणि ६-७ मोठे अतिरेकी विचारांचे झुंड आपण तयार करू आणि ही जातीय भक्ती, देश-भक्ती पेक्षा प्रबळ होईल.\nआज महाराष्ट्रात ज्या प्रकारची कटुता विविध जात-आधारित संस्था आणि नेते पसरवत आहेत हे पाहता त्यांची भीती सार्थ आहे हे दिसते.\nजात आपल्याला जन्माने मिळत असते त्यात आपले कर्तृत्व काय मग त्याचा अभिमान कसला बाळगायचा हा प्रश्न मला पडतो.\nआरक्षण जातीवर कशाला गरिबांना द्या अशीही एक हाकाटी असते. त्यातही दम नाही. आरक्षण ही सामाजिक प्रगतीची गरज म्हणून आले, दलिताच्या घरी पैसे आले म्हणजे शिक्षणाचे वातावरण, संस्कार आले असे नाही.\nशिवाय गरिबांना सरकार फी सवलत, सबसिडी असे अनेक आधार देतच आहेत. ते चुकीचे लोक उपभोगतात असे ओरडणारे सवर्ण मध्यमवर्गीय गॅस सबसिडी तर सोडणार नाहीत पण याना महागड्या इंग्रजी international शाळा परवडतात.\nसणवार, वाढदिवस, बाहेर खाणे यासाठी पैसे असतात हे दिसत नाही.\nशिवाय जिथे खोटे उत्पन्न प्रमाणपत्र सहज मिळते तिथे असे आरक्षण लागू करणे खूप जिकीरीचे आहे.\nअनेक लोक आरक्षणाने मेरीट-गुण मारले जातात असा तर्क करतात – त्यात फारसा दम नाही.\nमी ओपन वाला आहे आणि मला IIT मुंबईच्या मास्टर ऑफ डिझाईनला खूप स्पर्धात्मक असलेल्या परीक्षेतून प्रवेश मिळाला. सोबत जे आरक्षित वर्गाचे विद्यार्थी होते ते हुशारही होते आणि मेहनतीही.\nज्या परीक्षेत आपण १०,००० अर्जदारांतून ५० जणांची निवड करतो तिथे आरक्षणावर आलेल्या मुलात आणि ओपनच्या मुलात बुद्धीच्या दृष्टीने काहीच फरक दिसत नाही. तीच परीक्षा पुन्हा घेतली तर rank बदलू शकतील.\nमला स्वतःला २०११ मध्ये ३६० वे स्थान होते आणि २०१२ मध्ये ६१ वे स्थान मिळाले. म्हणजे “एका वर्षात मी हुशार झालो”, असे नसून त्या दिवशी मी परीक्षा चांगली दिली इतकेच\nआणि या बाबतीत एखाद्या वंचिताला काही पायऱ्यांची शिडी मिळाली तर आपल्याला जळण्याची गरज नाही. मला प्रवेश मिळायला एक वर्ष जास्त लागले इतकेच\nमाझ्यासोबत एक झारखंडच्या आदिवासी भागातून आलेला विद्यार्थी होता. त्याला प्रवेश तर आरक्षणाच्या माध्यमातून मिळाला – पण गुणांक, नोकरी यासाठी तर मेहनत, गुण आणि काम सर्व असावे लागते.\nआज तो एका अमेरिकन कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी करतो. तिथे तर काम पाहून नोकरी मिळते जात पाहून नाही. जी संधी त्याला सुदूर आदिवासी भागात मिळाली नसती ती आरक्षणाने दिली आणि तो सक्षम-स्वयंभू होऊन पुढे गेला.\nआज आपल्या समाजातील लोकांनी हे क्षेत्र निवडावे म्हणून तो प्रयत्न करतो. ज्युनिअर क्लासमध्ये त्या जिल्ह्यातले अजून पाचजण आहेत.\nहेच गडचिरोलीतील मराठी आदिवासी मुलांनीही करून दाखवले आहे आणि मराठवाड्यातील दलित समाजातून आलेली मुलेही करत आहेत.\nया आरक्षणातून फक्त त्याचा फायदा झाला का\nत्याच्या येण्याने आमची संस्था परिपूर्ण झाली आणि तिचे शिक्षण खरोखर भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचायला मदत झाली.\nअजून एक सीनियर होता तो बिहारमधील दलित समाजातून आला आणि आज काही कोटी टर्नओव्हर असलेली कंपनी चालवतो आहे. नोकऱ्या देतो आहे मागास आणि सवर्ण दोघांनाही.\nमाझ्या कोकणस्थ-ब्राम्हण समाजातील उच्चभ्रू आणि यशस्वी लोक इतकेही करत नाहीत आपल्या लोकांसाठी. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारकडे भीक मागावी लागत नाही जर आपल्या समाजाबद्दल खरोखर चाड आणि आपुलकी असेल तर.\nआज माझ्या जातीतले किती लोक अमेरिकेत आहेत. डॉलर्स मध्ये कमावत आहेत. किती शिष्यवृत्त्या तयार केल्या यांनी\nजात-संमेलनात दहावी-बारावीत ८०% टक्के मिळाले म्हणून फुटकळ रक्कम बक्षीस दिले जाते त्याची उदाहरणे नका देऊ. एक तर हे दान सत्पात्री नाही आणि त्याने कोणाचे आयुष्य बदलत नाही.\nअमेरिकेतील कोणतेही उच्च दर्जाचे विद्यापीठ पहा. तिथे तुम्हाला मेक्सिको, घाना, केनिया, बांगलादेश, श्रीलंका अशा छोट्या देशांच्या यशस्वी लोकांनी आपल्या मुलांसाठी तयार केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या शिष्यवृत्त्या सापडतील.\nया खासगी दानातून आहेत. मराठी/ किंवा ब्राम्हण अशा किती full funding शिष्यवृत्त्या आहेत मला तरी सा��डलेली नाही.\nप्रामाणिकपणे विचार करा. सरकारकडे किती नोकऱ्या आहेत आरक्षण मिळाले तरी समाजातील बरेचसे लोक वंचितच राहणार आहेत.\nखासगी क्षेत्रात, उद्योजकतेच्या बाबतीत आरक्षण नाही. तिथं पुरुषार्थाला कोणी मर्यादा घातली आहे\nआपण प्रज्ञावंत मुलांसाठी निधी जमा करू शकतोच आणि तो अधिकार आहेच. असा निधी किंवा आरक्षण सरकारकडे मागावा इतके आपण वंचित नाही. तो हक्क अस्पृश्यतेने नाडलेले दलित आणि दुर्गम भागातील आदिवासी लोक यांचा आहे.\nआणि तो हक्क संवैधानिक जबाबदारी आहे. उपकार नव्हे.\nथोरले बाजीराव पेशवे यांच्याबद्दल आदर आणि अभिमान आहेच. पण ते जन्माने ब्राम्हण होते म्हणून हा आदर नसून त्यांच्या पराक्रमाबद्दल हा आदर आहे.\nअसाच आदर आम्हाला छत्रपती शिवराय, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले अशा सर्वांबद्दल आहे.\nमहापुरुषांना जातीत वाटून घेण्याचा बिनडोकपणा कोणी करू नये ही सुद्धा एक विनंती.\nहे ही वाचा – भारतातील अशी काही मंदिरे जिथे ब्राह्मण नाही तर दलित पुजारी आहेत\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← डाएटिंगचे विचित्र पाश्चात्य परिमाण : वाचा पचनशक्तीनुसार आयुर्वेदाचा मौलिक सल्ला\nअहवालाचे निष्कर्ष व ठोस मागण्या : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट (भाग ५) →\nआपण लस निर्यात करत बसलो आणि हे काय होऊन बसलं…\nगवळ्याच्या घरातील अशिक्षित मुलगा आज आहे जगप्रसिद्ध ‘महाकवी’वाचा ही सुरस कथा\nबाबरी मशीद पाडण्यापर्यंत प्रकरण गेलंच कसं : बाबरी मशीद प्रकरणाचा इतिहास\n7 thoughts on ““मी ब्राह्मण आहे आणि माझा ब्राह्मण आरक्षणास पुढील कारणांमुळे विरोध आहे””\nचिन्मय, अगदी योग्य मांडणी..हजारो वर्षाची शैक्षणिक परंपरा असलेल्यांनी कुठलेही आरक्षण मागू नये.. आपला स्वाभिमान राखावा व शिक्षणाने आपल्या क्षमता वाढवाव्यात, आपल्या समाजातील गरजूंना योग्य ती मदत द्यावी म्हणजे ते ���ेखील धडपडून वर येतील..\nउद्या तुझ्या पोराना admission नाही मिळाली तेव्हाही असाच लेख लिहीशील का \nतुझ्या सारख्या Third world मधे रहाणार्या ब्राह्मणां मुळेच आपल्या समाजाच जास्त नुक्सान झालय. नको तिथे दयाळूपणा आणी नको त्या जागी आम्ही liberal आहो हे दाखवण्याची Fashion या मुळेच आपला समाज आणी पूर्वजांची सारी पराक्रम तुम्ही लोक धुळी ला मिळवाल\nमला वाटते तुम्ही सदर लेख नीट वाचला नाही, वाचला असेल तर समजला नाही..म्हणून अशी चुकीची, अवैचारीक प्रतिक्रिया दिलि…”आपल्या समाजाचा पराक्रम…” म्हणूनच आज आरक्षण मागन्याचि वेळ आली का सवर्ण समाजावर… \nबहुसंख्य लोकांच शोषण करणे हाच पराक्रम होय का तसे असेल तर चिन्मय यांचा लेख चोख उत्तर आहे त्या पराक्रमाला…असो..\nआपल्या सोबत संपर्क कसा करता येईल\nScholarships बद्दल बोलण्या करीता\nआरक्षण पाहिजे पण त्यासाठी शैक्षणिक मार्कामध्ये सवलत कशासाठी म्हणजे ganeral category मधला student ९०% मिळवण्यासाठी घाम गळणार आणि बाकीचे ५५% .. ६०% मिळवून आरक्षण वाले ऍडमिशन घेणार …… आणि एक कधी कधी त्या जागा भरल्या जात नाईट अशावेळी Supreme कोर्ट चा निंयम नुसार त्या सोडून द्याव्या लागतात त्याचे काय म्हणजे देशाचे आणि हुशार मुलांचे नुकसान\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://dnyanpravahnews.com/archives/tag/ranjit-bagal", "date_download": "2021-07-29T22:33:56Z", "digest": "sha1:T7FMNIXRIBFG676DBLWKIQLDIQRFZYIJ", "length": 3906, "nlines": 72, "source_domain": "dnyanpravahnews.com", "title": "Ranjit Bagal – ज्ञान प्रवाह", "raw_content": "\nराज्यात अनेक ठिकाणाहून शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फिड् संदर्भात तक्रारी\nराज्यात अनेक ठिकाणाहून शेतकऱ्यांच्या पोल्ट्रीफिड् संदर्भात तक्रारी Complaints regarding poultry feed of farmers from several places in the state पंढरपूर…\nथकीत ऊस बिले त्वरीत द्या अन्यथा तीव्र संघर्ष होईल – रणजित बागल\nथकीत ऊस बिले त्वरीत द्या अन्यथा तीव्र संघर्ष होईल – रणजित बागल Pay tired sugarcane bills quickly otherwise there will…\nपंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूक Evm ची भुमिका संशयास्पद, स्वाभिमानी जाणार न्यायालयात\nपंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक Evm ची भुमिका संशयास्पद, स्वाभिमानी न्यायालयात जाणार Pandharpur Mangalwedha Assembly by-election The role of Evm is…\nभरणे मामा तुम्हाला सोलापुर जिल्ह्याचं राजस्थान वाळवंट करायचं आहे का \nभरणे मामा तुम्हाला सोलापुर जिल्ह्याचं राजस्थान वाळवंट ���रायचं आहे का \nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/shivsena-reaction-on-pratap-sarnaik-letter-in-saamana-editorial/", "date_download": "2021-07-29T21:07:44Z", "digest": "sha1:G4T3Q2KDNOR6N2EIDP6MGS5FDYJEDXXW", "length": 37127, "nlines": 307, "source_domain": "shasannama.in", "title": "'मोदींसोबत वाकडे नव्हतेच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे?' – शासननामा न्यूज - Shasannama News 'मोदींसोबत वाकडे नव्हतेच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे?' – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nशासननामा न्यूज – Shasannama News\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री…\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी…\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती…\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”;…\nमदत नव्हे कर्तव्य; राज देशमुख मित्र परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदत\nचिकुनगुनिया, डेंग्यूचे उरुळीकरांवर सावट\nवीर धरणाचे सात दरवाजे उघडले; नीरा नदीला आला पुर\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nअटल अर्थसहाय्य योजना : २०१९ च्या संदर्भात कृषिपूरक सहकारी संस्था चालकांचे…\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nपुणे पिंपरी चिंचवडमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार का …पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय…\nछावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामघायतिडक पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी…\n‘त्या’ भन्नाट ट्विटनंतर पुणे पोलिसांचा आणखी एक षटकार, मनोज वाजपेयीसह नेटिझन्सकडून…\nस्थानिकांच्या धाडसामुळं चिमुकलीला जीवदान, वाहून जाणाऱ्या मुलीची अशी केली सुटका, पाहा…\nICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या…\nM S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं…\nCopa America : Live मॅचमध्ये मेस्सीच्या पायातून रक्ताची धार, तरी सामन्यात…\nVideo | राज कपूर यांच्या टीमशी मुकाबला, दिलीप कुमारांनी क्रिकेटच्या मैदानातही…\nIND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून…\nHome महाराष्ट्र ‘मोदींसोबत वाकडे नव्हतेच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे\n‘मोदींसोबत वाकडे नव्हतेच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे\nमुंबईः पंतप्रधान मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. महाराष्ट्र सरकारने पंतप्रधानांशी जुळवून घेतलेच आहे. मुळात वाकडे-तिकडे काही नव्हतेच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे, असा सवाल करतानाच विनाकारण त्रास असा काही नाहक प्रकार सुरु असेल तर पंतप्रधान मोदी यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या विनाकारण त्रास प्रकरणावर दाद मागता येईल किंवा सरनाईकांचे पत्र पाठवता येईल, अशी टीका शिवसेनेनं केली आहे. (shivsena on pratap sarnaik)\nप्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पत्रावर शिवसेना काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष असतानाच आज सामनाच्या अग्रलेखातून सरनाईकांच्या पत्रावर शिवसेनेनं भाष्य केलं आहे. ‘ महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना विनाकारण त्रास देण्याचे उपद्याप सुरुच आहेत. आता या अन्यायाविरुद्ध मर्दासारखे लढत राहायचे की हाती शस्त्र असूनही गुडघे टेकून शरण जायचे याचा विचार शिवरायांचे मावळे समजणाऱ्या प्रत्येकानं करायला हवा,’ असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.\n‘केंद्रीय तपास यंत्रणांचा विनाकारण त्रास होत आहे. त्रास टाळायचा असेल तर भाजपशी किंवा थेट मोदींशी जुळवून घ्या, अशा आशयाचे एक पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिले आहे. सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात इतर बरेच विषय मांडले आहेत. ते त्यांचे वैयक्तिक मत असेल. एका आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले यावर प्रतिक्रिया द्यावी असे खास काहीच नाही, पण या पत्रामुळे महाराष्ट्रात राजकीय परिवर्तनाची नवी चाहूल लागली असे काहींना वाटत आहे. ते सर्व लोक राजकारणातील कच्चे लिंबूच म्हणायला हवेत,’ असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.\n‘सरनाईकांच्या पत्राचा ताजा कलम इतकाच आहे की, महाराष्ट्रात भाजपने सत्ता गमावली या चिडीतून महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना नाहक त्रास दिला जात आहे. एका केसमध्ये जामीन मिळाला की तत्काळ दुसऱ्या केसमध्य��� जाणीवपूर्वक गुंतवले जात आहे, असेही सरनाईक यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यांच्या या संपूर्ण पत्रातील ‘विनाकारण त्रास’ हाच शब्द व त्यामागच्या भावना महत्त्वाच्या आहेत,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.\n‘शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा नाहीतर परिणामांस सामोरे जा, अशा दाबदबावाला बळी न जाता शिवसेनाप्रमुखांनी स्वाभिमानाने शिवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवले. म्हणून आजची शिवसेना तेजाने तळपताना दिसत आहे. ही शिवसेना निखारा म्हणून शिवसेनाप्रमुखांनी जतन करून ठेवली. म्हणून आजही सामान्यातल्या सामान्य तरुणांना आमदारकी, खासदारकी आणि मंत्रीपदे भोगता आली. कोणत्याही त्रासाची, छळाची, न्याय-अन्यायाची पर्वा न करता लढत राहाणारा शिवसैनिक हेच शिवसेनेचे ‘बळ’ आहे,’ असंही अग्रलेखात म्हटलं आहे.\nPrevious articleशरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज संध्याकाळी 15 नेत्यांची बैठक; तिसऱ्या आघाडीची चाचपणी\nNext articleगुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे वाढलं गिरीशचं वजन, ‘या’ टिप्स फॉलो करून 1 महिन्यात घटवलं 8 किलो\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री द���वेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\n नवोदित अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू; महिनाभरापूर्वी झालं होतं लग्न\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून ��्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.कारण परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी...\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nमुंबई : पूरग्रस्त भागातील ���दतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी...\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nमुंबई – अंधेरी उपनगरात आज एक चार मजली इमारत कोसळली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमाराला हा प्रकार घडला. त्यात जीवित हानी झाली नसली तरी सहा जण...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मु���्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले – शासननामा न्यूज - Shasannama News on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले - coronavirus see latest updates m on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्य on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nखासगी शाळेच्या मनमानी \"फी\" पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट् on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nशिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार – शासननामा न्यूज - Shasannama News on ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध – मा. आमदार नरेंद्र पवार\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/dharavi-corona-updat-7377/", "date_download": "2021-07-29T22:09:43Z", "digest": "sha1:D37N23PXUXI2HN5DGLRYOX5G5VJC44JA", "length": 11907, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | धारावीत कोरोनाचा कहर ; गेल्या २४ तासांत ६६ नवे रुग्ण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकं�� , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nमुंबईधारावीत कोरोनाचा कहर ; गेल्या २४ तासांत ६६ नवे रुग्ण\nमुंबई : धारावीत कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून धारावीत गेल्या २४ तासांत ६६ नवे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. धारावीतील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या १,०२८ वर पोहोचली\nमुंबई : धारावीत कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून धारावीत गेल्या २४ तासांत ६६ नवे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. धारावीतील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या १,०२८ वर पोहोचली असून आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ६६ नवे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. मुस्लिम नगर, माटुंगा लेबर कॅम्प, इंदिरा नगर, लक्ष्मी चाळ, जनता सोसायटी, सर्वोदय सोसायटी, सोशल नगर, मुकुंद नगर, सोशल नगर, काळा किल्ला, कुंची कुरवे नगर, या परिसरात आतापर्यंत कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांमुळे हाॅटस्पाॅट ठरलेल्या धारावीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १,०२८ वर पोहोचली असून त्यापैकी ४० जणांचा मृत्यू झाला आहे.\nदादरमध्ये ८ नवीन रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या १३३\nदादर परिसरात कोरोनाचे रोज नवे रुग्ण आढळत असून आज दादर परिसरात कोरोनाचे ८ नवे रुग्ण आढळल्याने दादरमधील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या १३३ वर पोहोचली आहे. तर दादरमधील मृतांचा आकडा ७ वर पोहोचला आहे.\nमाहीममध्ये १२ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या १५५\nमाहीम कोरोनाचे केंद्र बिंदू ठरत आहे. आज माहीममध्ये कोरोनाचे १२ नवे रुग्ण आढळल्याने माहीम मधील कोरोना रुग्णांची संख्या १५५ वर पोहोचली आहे. तर माहीम मध्ये ही कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा आकडा ७ वर पोहोचला आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\n���ले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/ipl-2020-match-34/", "date_download": "2021-07-29T21:09:57Z", "digest": "sha1:DVCNVGEM7TEVKCUI7FO2WH5RAQ2NXOOA", "length": 1897, "nlines": 61, "source_domain": "mpcnews.in", "title": "IPL 2020 Match 34 Archives - MPCNEWS", "raw_content": "\nIPL 2020: दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय; शिखर धवनने ठोकले IPL मधील पहिले शतक\nएमपीसी न्यूज - आयपीएल 2020 च्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने चेन्नई सुपर किंग्जला पाच गडी राखून पराभूत केले. चेन्नईने 20 षटकांत चार गडी गमावून 179 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीच्या कॅपिटलने एक चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://wrd.maharashtra.gov.in/Site/1206/CE-HP-and-QC-Civil", "date_download": "2021-07-29T21:28:59Z", "digest": "sha1:SYABF7V66VSUETKXZE2PRH2OYUCL4HTS", "length": 30545, "nlines": 292, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "मु.अ.(स्थापत्य) जलविद्युत प्रकल्प व गुण नियंत्रण- जलसंपदा विभाग, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nछायाचित्र आणि व्हिडिओ गॅलरी\nमहाराष्ट्रातील सहभागी सिंचन व्यवस्थापनाचे पुनरुज्जीवन\nई - कार्यशाळा सादरीकरण संग्रह\nपाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण\nई - सेवा पुस्तक\nअपयशातून शिकवण व नाविन्यपूर्ण संकल्पना\nवेबिनार मालिका - १८ ते २३ जानेवारी २०२१\nआंतरराज्य जल विवाद अधिनियम 1956\nगोदावरी पाणी तंटा लवाद\nकृष्णा पाणी तंटा लवाद\nनर्मदा पाणी तंटा लवाद\nमहाराष्ट्र सिंचन कायदा 1976\nम. सि. प. शे. व्य. कायदा २००५\nम. सि. प. शे. व्य. नियम २००६\nमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन बाबतचे कायदे\nमुंबई कालवे नियम -१९३४\nवन संरक्षण अधिनियम 1980\nमहाराष्ट्र नागरी सेवा नियम\nएम.पी.ड्ब्लु नियमपुस्तिका (इंग्रजी आवृत्ती)\nएम. पी. डब्लु ��ियमपुस्तिका\nएम. पी. डब्लु लेखासंहिता\nलघु पाटबंधारे नियम पुस्तिका\nओ एफ डी नियमपुस्तिका\nराज्य जल आराखडा नियमपुस्तिका\nधरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प (टप्पा २ व ३)\nऊर्ध्व गोदावरीतील खरीप पाणी वापर\nसिंचननामा- पालखेड पाटबंधारे विभाग , नाशिक\nपूर नियंत्रण माहिती पुस्तिका- ऊर्ध्व गोदावरी खोरे व गिरणा खोरे\nउपसा सिंचन लाभधारक यादी\nम. कृ. खो. वि. म\nता. पा. वि. म.\nभूजल निःसारण योजनांमुळे सुधारलेल्या क्षेत्राचा अहवाल\nसिंचन सध्य स्थिती दर्शक अहवाल\nकृषीक्षेत्रातील पाण्याची बचत आणि संवर्धन\nमहाराष्ट्र जल आणि सिंचन आयोग अहवाल जून १९९९\nकृष्णा खोऱ्यातील सन २०१९ मधील पूरपरिस्थिती अभ्यास समिती अहवाल\nसंदर्भपुस्तिका -जलाशयांच्या क्षमतेचा अभ्यास सन १९७४-२०२०\nसिंचन विषयक विशेष चौकशी समिती अहवाल\nअभियांत्रिकी सेवा नियम पुर्नरचना समितीचा अहवाल\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nवि .पा.वि .म.-नियामक मंडळ ठराव\nवि .पा.वि .म-परिपत्रके व पत्रे\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nगो.पा.वि. मं -नियामक मंडळ ठराव\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nमहाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था\nमु.अ.(स्थापत्य) जलविद्युत प्रकल्प व गुण नियंत्रण\nपाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय\nजलविज्ञान प्रकल्प व धरण सुरक्षितता\nमुख्य लेखा परीक्षक जल लेखा औरंगाबाद\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nबीओटी द्वारे हायड्रो प्रकल्प\nमहाराष्ट्र शासनाची ई-निविदा यंत्रणा-नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर\n१० लाखांपर्यंत निविदा सूचना\nएकात्मिक राज्य जल आराखडा\nगोदावरी खोरे जल आराखडा\nकृष्णा खोरे जल आराखडा\nतापी खोरे जल आराखडा\nपश्चिम वाहिनी नद्या जल आराखडा\nनर्मदा खोरे जल आराखडा\nमहानदी खोरे जल आराखडा\nस्वयंप्रेरणेने प्रकाशित केलेली माहिती-१ ते १७ बाबी\nऑनलाइन माहिती अधिकार प्रणाली\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nराज्यातील पूर स्थितीचा अहवाल (वर्ष २०२१-२२)\nपुणे महानगरपालिका पाणी वापर\nकृष्णा भीमा पाणी पातळी बुलेटीन\nकृष्णा भीमा खोरे - सांडवा विसर्ग\nबिगर सिंचन देयक प्रणाली\nचाचणी, प्रशिक्षण व सराव\nगुणनियंत्रण आणि साहित्य चाचणी प्रणाली\nचाचणी, प्रशिक्षण व सराव\nकृष्णा भिमा रिअल टाइम डीएसएस\nअंदाजपत्रक व प्रारुप निविदा प्रस्ताव\nचाचणी, प्रशिक्षण व सराव\nजीआयएस आणि रिमोट सेंसिंग\nमहिला लैंगिक छळ तक्रार पेटी\nईडी ते ईई लॉगिन\nडीई आणि एसओ लॉग इन\nईडी ते ईई ई-मेल आयडी यादी\nडीई आणि एसओ ई-मेल आयडी यादी\nमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण\nजल शक्ति मंत्रालय जल संपदा, नदी विकास व गंगा संरक्षण विभाग\nमहाटेंडर-आनलाईन निविदासाठी NIC पोर्टल\nसेवार्थ- वेतन देयक तयार करण्यासाठी\nवेतानिका-वेतन निश्चिती व पडताळणी\nएसबीआय सी एम पी\nजलसंपदा विभागातील सेवा निवृत्त अधिकारी / कर्मचारी... + more\nआलेवाडी बु.ल.पा. योजनेकरिता खाजगी जमिनीची सरळ... + more\nजाहिरात -गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ,औरंगाबाद... + more\nजिगाव प्रकल्प बुडीत क्षेत्राकरिता मौजे नारखेड... + more\nअ म प्र वि, अमरावती-जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त... + more\nजिगाव प्रकल्प बुडीत क्षेत्राकरिता मौजे निमगाव... + more\nजाहिरात -गुणनियंत्रण पुणे मंडळ अंतर्गत... + more\nजाहिरात -गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ,औरंगाबाद... + more\nतुम्ही आता येथे आहात\nमु.अ.(स्थापत्य) जलविद्युत प्रकल्प व गुण नियंत्रण\nमु.अ.(स्थापत्य) जलविद्युत प्रकल्प व गुण नियंत्रण\nमुख्य अभियंता (स्था.) जलविद्युत प्रकल्प व गुणनियंत्रण पुणे या प्रदेश कार्यालयांतर्गत प्रकल्पावरील कामाचे गुणनियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्रात खालीलप्रमाणे पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे एकूण ३ गुणनियंत्रण मंडळे कार्यरत आहेत.\nसंघटन तक्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nगुण नियंत्रण मंडळ पुणे\nमहाराष्ट्रातील पाटबंधारे प्रकल्पासाठी जागतीक बॅकेचे अर्थ सहाय्य प्राप्त झाल्यानंतर गुणनियंत्रण मंडळ, पुणे या कार्यालयाची स्थापना सन १९८० मध्ये झाली. गुणनियंत्रण मंडळ पुणे हे ISO ९००१-२०१५ मान्यताप्राप्त कार्यालय आहे. महाराष्ट कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे या दोन्ही महामंडळांतर्गतच्या प्रकल्पांचे गुण नियंत्रण या मंडळामार्फत केले जाते. या मंडळामार्फत पुणे, नगर, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद ,सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , रायगड, ठाणे, पालघर या बारा जिल्हातील प्रकल्पांचे गुणनियंत्रण करण्यात येते. सदरील प्रकल्पांची गुणनियंत्रणाची कामे पार पाडण्याकरिता ४ विभाग व १४ उपविभाग कार्यरत असुन त्या अंतर्गत एकूण १४ प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत.\nगुणनियं���्रण मंडळ, औरंगाबाद या कार्यालयाची स्थापना दिनांक १/६/१९९९ रोजी झाली आहे. या मंडळातर्गत गुण नियंत्रण विभाग , नांदेड व गुणनियंत्रण विभाग हे दोन विभाग व ८ उपविभाग कार्यरत आहेत. गुणनियंत्रण विभाग, नांदेड यांचे मार्फत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद अंतर्गत येणारे मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील रंगाबाद,जालना,बीड,लातूर,उस्मानाबाद,नांदेड,परभणी,हिंगोली बांधकामाधीन प्रकल्पांचे गुणनियंत्रण केले जाते. तसेच गुणनियंत्रण विभाग धुळे यांचे मार्फत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद अंतर्गत येणारे उत्तर महाराष्ट्रातील २ जिल्हे अहमदनगर व नाशिक व तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव अंतर्गत येणारे ३ जिल्हे धुळे,जळगाव व नंदुरबार या ५ जिल्ह्यांतील बांधकामाधीन प्रकल्पांचे गुणनियंत्रण केले जाते. या मंडळामार्फत औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, धुळे, जळगांव, नंदूरबार, अहमदनगर व नाशिक या १३ जिल्ह्यातील प्रकल्पांचे गुणनियंत्रण करण्याकरीता २ विभाग व ८ उपविभाग कार्यरत असून त्या अंतर्गत १० प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत.\nविदर्भ प्रादेशिक क्षेत्राकरिता एक स्वतंत्र गुणनियंत्रण मंडळ असावे या उद्येशाने व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील प्रकल्पांसाठी गुणनियंत्रण मंडळ, नागपुर हे कार्यालय विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील व जलसंपदा विभागाकडील प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग शासन निर्णय क्र.आढावा २००९ (१२६/२००९)/ निवंस/3-/आ/(प्र.शि.) दि.२४ जुलै २००९अन्वये दि.१/८/२००९ पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत शासन निर्णय क्र.मेरीबै.०११५/प्र.क्र.०१/२०१५/जसं (धोरण) मंत्रालय, मुंबई दि.१४ जानेवारी २०१५ अन्वये गुणनियंत्रण मंडळ नागपूर हे कार्यालय दि.१/४/२०१५ पासून मा.मुख्य अभियंता (स्था.) जलविद्युत प्रकल्प व गुणनियंत्रण पुणे यांचे अखत्यारीत नागपूर येथे कार्यरत आहे.\nगुणनियंत्रण मंडळ, नागपूर या मंडळांतर्गत सध्या नागपूर, अमरावती, वाही, खामगाव व अकोला अशी एकूण पाच विभागीय कार्यालये व १८ उपविभागीय कार्यालये कार्यरत आहेत.\nया मंडळामार्फत नागपूर महसूल प्रदेश अंतर्गतच्या नागपूर, गोंदिया,भंडारा, वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर असे ६ जिल्हे व अमरावती महसूल प्रदेश अंतर्गतच्य�� अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ असे ५ जिल्हे असे मिळून एकंदर ११ जिल्ह्यातील प्रगतीपथावर असलेल्या विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील व जलसंपदा विभागाकडील प्रकल्पांचे गुणनियंत्रण या मंडळांतर्गतच्या वर नमूद ५ विभाग, १८ उपविभाग व १४ प्रयोगशाळा यांच्या माध्यमातून करण्यात येते.\nवरील सर्व गुणनियंत्रण मंडळ हे प्रामुख्याने :\n२ - तांत्रिक परिक्षणाद्वारे, विनिर्दिष्टाप्रमाणे काम होण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर निरीक्षण टिपण्याद्वारे/ चाचण्यांद्वारे ( Inspection Notes/Field & Labratory Tests) कामातील त्रुटी निदर्शनास आणून देणे तसेच आवश्यक सुधारणा सुचविणे अशा दोन टप्प्यात काम करते.\nप्रकल्पावरील कामाची गुणवत्ता योग्य राखणे व प्रकल्पाचे काम विनिर्दिष्टतेप्रमाणे होत आहे या बाबत दक्षता घेणे ही जबाबदारी प्रामुख्याने बांधकाम यंत्रणेची असून, गुणनियंत्रण यंत्रणा ही त्रैयस्थ निरिक्षक म्हणून काम करते. बांधकाम सामग्रीच्या चाचण्या घेणेसाठी सामग्री चाचणी व माती चाचणींच्या प्रयोगशाळा या मंडळांचे अंतर्गत आहेत. या प्रयोगशाळांमधून बांधकाम कक्षाने बांधकाम साहित्याच्या चाचण्या घेऊन साहित्याची गुणवत्ता तपासून घेणे आवश्यक आहे.\nगुणनियंत्रणाचे काम प्रामुख्याने दि.११/०९/२०१९ रोजीच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या गुणनियंत्रण विषयक परिपत्रके व सार्वजनिक बांधकाम निर्देशक पुस्तीका खंड 33 भाग १ व २ व भारतीय मानके यानुसार केले जाते.\nगुणनियंत्रण व साहित्य चाचणी प्रणाली\nदिनांक २९/०८/२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये जलसंपदा विभागांतर्गत गुणनियंत्रण व साहित्य चाचणी साठी Online Quality Control and Material Testing हि नवीन संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी समिती गठन करण्यात आली होती. समितीचे मार्गदर्शना खाली बांधकाम व्यवस्थापन संगणकीकरण विभाग, कोथरूड, पुणे यांनी Online Quality Control and Material Testing हि नवीन संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. दिनांक २८/०८/२०१९ चे शासन परिपत्रकानूसार Online Quality Control and Material Testing हि नवीन संगणकीय प्रणालीचा दिनांक ०१ ऑक्टोबर २०१९ पासून बांधकाम व गुणनियंत्रण कक्षाने वापर करणे बंधनकारक केले आहे. प्रणाली मध्ये खालीलप्रमाणे चार वेगवेगळी मोड्युल आहेत.\n1) वार्षिक बांधकाम कार्यक्रम\n3) कामाची तपासणी (तपासणी योजना, तपासणी ���ीपा, तपासणी स्लिप)\n4) बांधकाम साहित्य चाचणी\nप्रणाली मधील मोड्युलचा बांधकाम व गुणनियंत्रण कक्षाने वापर करणे अनिवार्य आहे.\nगुणनियंत्रण मंडळ अंतर्गत प्रयोगशाळेमध्ये सर्वसाधारणपणे घेण्यात येणाऱ्या चाचण्या\nमंडळांतर्गत असलेल्या मृत्तिका चाचणी व सामुग्री चाचणी द्वारे खालील प्रकारच्या सर्वसाधारण चाचण्या घेतल्या जातात.\n© जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित. | महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान\nएकूण दर्शक : 1323405\nआजचे दर्शक : 77\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-special-article-monsoon-arrival-maharashtra-44311?tid=120", "date_download": "2021-07-29T22:03:32Z", "digest": "sha1:LSMKKAZZIXXPUR4PWISIRJIYKMLUNDEE", "length": 25318, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon special article Monsoon arrival in Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतो’ आला, ‘त्याने’ राज्यही व्यापले\nतो’ आला, ‘त्याने’ राज्यही व्यापले\nमंगळवार, 15 जून 2021\nया वर्षीच्या मॉन्सूनचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला केरळवरून महाराष्ट्रात यायला फारसा वेळ लागला नाही. ८ जूनला म्हणजे मृग नक्षत्र सुरू झाले त्याच दिवशी, दक्षिण महाराष्ट्रात मॉन्सून पोहोचला आणि १० जूनपर्यंत त्याने संपूर्ण राज्य व्यापले.\nमागील वर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाने मॉन्सूनच्या आगमनाच्या आणि परतीच्या सरासरी तारखांचे एक नवीन वेळापत्रक जाहीर केले. अलीकडच्या काळातील हवामानाच्या नवीन नोंदी विचारात घेऊन आणि आधुनिक विश्लेषण पद्धतींचा अवलंब करून हे नवे वेळापत्रक तयार केले गेले होते. या सुधारित वेळापत्रकानुसार नैऋत्य मॉन्सूनच्या महाराष्ट्रातील आगमन आणि पुढील वाटचालीच्या सरासरी तारखा ८ जून कोल्हापूर, १० जून पुणे व बारामती, ११ जून मुंबई, १२ जून अहमदनगर, १३ जून औरंगाबाद व परभणी, १४ जून मालेगाव, १५ जून अकोला व अमरावती, १६ जून नागपूर, आणि १८ जून जळगाव अशा आहेत.\nकेरळवरील मॉन्सूनच्या आगमनाची पारंपरिक तारीख १ जून होती आणि अजूनही तीच आहे. केरळवर दाखल झाल्यानंतर मॉन्सूनला महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पोहोचायला एक दोन आठव���े तरी लागतात, असे या तारखांवरून दिसते. अर्थात या सर्व तारखा सरासरी आहेत आणि प्रत्येक वर्षी याच तारखांना मॉन्सून येईल, अशी कोणीही खात्री देऊ शकत नाही किंवा तशी कोणी आशाही बाळगू नये. मॉन्सून हळूहळू उत्तरेकडे आगेकूच करतो आणि शेवटी पश्चिम राजस्थानला सामान्यपणे ८ जुलैला पोहचतो. पण मागील वर्षी मॉन्सून तेथे २६ जूनलाच म्हणजे तेरा दिवस आधीच दाखल झाला होता.\nयंदाच्या वर्षी नैऋत्य मॉन्सूनचे केरळवर आगमन १ जूनला म्हणजे त्याच्या सामान्य तारखेला होईल, असे आधी पूर्वानुमान केले होते. नंतर मॉन्सून एक दिवस आधी येईल, असे सांगितले गेले. मग तो लवकर येण्याऐवजी उशिरा येईल, असा अंदाज बदलला गेला आणि शेवटी ३ जूनला त्याचे आगमन झाल्याचे सांगितले गेले. या वर्षीच्या मॉन्सूनचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला केरळवरून महाराष्ट्रात यायला फारसा वेळ लागला नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याची वाट बघायला लागली नाही. ८ जूनला, म्हणजे मृग नक्षत्र सुरू झाले त्याच दिवशी, दक्षिण महाराष्ट्रात मॉन्सून आला आणि १० तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्य त्याने व्यापले. मे महिन्यात अरबी समुद्रावर तौक्ते नावाचे चक्रीवादळ उद्भवले होते, जे महाराष्ट्राच्या किनाऱ्याच्या जवळून आणि किनाऱ्याला समांतर अशा मार्गाने गुजरातकडे गेले. त्यामुळे यंदा आपल्याकडे कडक उन्हाळा असा भासला नाही आणि अनेकदा पावसाच्या सरी पडल्या. त्यामुळे जमिनीत ओलावा राहिला. आता त्याबरोबर मॉन्सूनही नेहमीपेक्षा लवकर आल्यामुळे सध्याची एकंदर परिस्थिती पेरणीच्या दृष्टीने अनुकूल आहे, असे म्हणता येईल.\nमॉन्सूनचे वेळापत्रक आणि ऋतुचक्र\nनैऋत्य मॉन्सूनचे केरळवर आगमन झाले की, त्याची पुढील प्रगती दोन शाखांद्वारे होते. एक शाखा अरबी समुद्रावरून तर दुसरी बंगालच्या उपसागरावरून मॉन्सूनला उत्तरेकडे घेऊन जाते. या दोन शाखा कधी बरोबर तर कधी मागेपुढे असतात. कधीकधी त्या एकमेकींशी स्पर्धा करतात. सध्या बंगालच्या उपसागरावरील शाखा सक्रिय असल्याने मॉन्सून उत्तर प्रदेश राज्याच्या दिशेने आगेकूच करत आहे. ही प्रगती अशीच होत राहिली तर मॉन्सून लवकरच संपूर्ण देश व्यापून टाकण्याची शक्यता आहे. आपण मॉन्सूनच्या सध्याच्या प्रगतीला त्याच्या सरासरी वेळापत्रकाशी पडताळून पाहिले तर ती वाटचाल वेळापत्रकानुसार होत नसल्याचे सहज लक्षात येते. मॉन्सूनचे वेळापत्रक हवामानशास्त्रज्ञ ठरवतात, पण मॉन्सूनवर ते बंधनकारक आहे, असे मात्र नाही. जेव्हा मॉन्सून सरासरी वेळापत्रक पाळत नाही तेव्हा काही विपरीत घडले आहे असेही नाही. आपण ठरवून दिलेल्या चाकोरीत निसर्गाने फिरले पाहिजे, हा एका अर्थी मानवाचा अट्टहास आहे. जूनचा महिना आला की, मॉन्सून आला पाहिजे आणि सप्टेंबरचा महिना संपला की, मॉन्सून संपला पाहिजे हा एक प्रकारचा दुराग्रह आहे. एखाद्या वर्षी मॉन्सून लवकर आला, किंवा दुसऱ्या एका वर्षी तो उशिरा आला, तर मॉन्सूनचे वेळापत्रक बदलले आहे, असा निष्कर्ष आपण लगेच काढू नये. तो भविष्यात दरवर्षी लवकर किंवा उशिराच येत राहील, असे मानायला काही आधार नाही. निसर्गाची आपली स्वतःची अशी एक शिस्त असते. नैसर्गिक घटना वेळच्यावेळी होत राहतात. पण ती लष्करी शिस्त नसते. निसर्गाला एक स्वातंत्र्य असते. मानवी नियम निसर्गावर लादण्याऐवजी निसर्गाचे नियम आपण ओळखायचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. मॉन्सूनचा पाऊस एखाद्या वर्षी रेंगाळतो किंवा कधी कधी तो नेहमीपेक्षा लवकर संपतो. यामुळे ऋतुचक्र बदलले आहे, असा निष्कर्ष काढला जाणेही चुकीचे आहे. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते ज्यामुळे दिवस आणि रात्र निर्माण होतात. पृथ्वी सूर्याभोवतीची प्रदक्षिणा एका वर्षात पूर्ण करते, पण तिचा हा अक्ष झुकलेला असल्यामुळे ऋतू निर्माण होतात. म्हणून हवामानाचा आणि ऋतूच्या कालावधींचा संबंध जोडला जाऊ नये.\nयंदाचा मॉन्सून सामान्य असेल आणि त्याचे पर्जन्यमान सरासरीच्या १०१ टक्के राहील असे दीर्घ अवधी पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवले आहे. हे पूर्वानुमान खरे ठरण्याची शक्यता सध्या तरी चांगली दिसत आहे. एल-निनो आणि ला-निना या प्रशांत महासागरावर पेरू देशाच्या किनाऱ्याजवळच्या घटना आहेत. समुद्री तापमान सरासरीहून वाढण्याला एल-निनो म्हटले जाते आणि ते सरासरीहून कमी होण्याला ला-निना हे नाव आहे. असा अनुभव आहे की, एल-निनो बनतो त्या वर्षी भारतावर दुष्काळ पडतो, पण नेहमीच असे होत नाही. अनुभव असाही आहे की, ला-निना बनतो तेव्हा भारतावर चांगला पाऊस पडतो. आता यंदाच्या वर्षी परिस्थिती अशी आहे की, प्रशांत महासागराचे तापमान सरासरीच्या आसपास आहे. म्हणजे या वर्षी एल-निनो आणि ला-निना दोन्ही तटस्थ आहेत. भारतावर मॉन्सून सामान्य राहण��याची शक्यता असण्यामागे आणि दुष्काळाचा धोका नसण्यामागे हे एक सबळ कारण आहे. अर्थात येथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, १०१ टक्के हा एक सरासरी आकडा आहे. त्यात मॉन्सूनच्या चार महिन्यांचा काळ आणि संपूर्ण देशाचे क्षेत्रफळ लक्षात घेतले जाते. त्यात चार टक्के चूकभूलही होऊ शकते. म्हणजेच देशात सर्वत्र १०१ टक्के पाऊस पडेल असे नाही. तो दररोज समप्रमाणात पडत राहील, असेही नाही. प्रत्येक शेतावर एवढा पाऊस पडेल असे तर मुळीच नाही. सामान्य मॉन्सूनच्या दरम्यानही हवामान शेतीच्या दृष्टीने विपरीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. या सगळ्याचे पूर्वानुमान फक्त काही दिवस आधीच करता येते.\nडॉ. रंजन केळकर ९८५०१८३४७५\n(लेखक ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आहेत.)\nमॉन्सून महाराष्ट्र maharashtra पूर floods भारत हवामान sections मुंबई jangaon समुद्र ओला उत्तर प्रदेश निसर्ग ऊस पाऊस वर्षा varsha पेरू दुष्काळ शेती farming\nचंद्रपूर दारूबंदी निर्णयाच्या निमित्ताने...\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजीच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यात गेली सहा वर्षे लागू असले\nगेल्या आठवड्यात कोसळलेल्या अस्मानी संकटातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही.\nफळपिकासाठी जमीन अन खत व्यवस्थापन\nफळबागेसाठी योग्य जमिनीची निवड, माती परीक्षण, सेंद्रिय खते, हिरवळीची खते, निंबोळी पेंड ,जै\nभात पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन\nभात पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी येण्यामध्ये कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव हे होय.\n७२ तासांची सक्ती नको ः आयुक्त\nपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इ\nचंद्रपूर दारूबंदी निर्णयाच्या...महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजीच्या ...\nपीकविम्यातील पापीगेल्या आठवड्यात कोसळलेल्या अस्मानी संकटातून...\nकाम सुरळीतपणे पार पाडण्याचे धोरणराज्याच्या कोणत्याही भागात कधीही गेलो तरी तेथील...\nदिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाचीमहाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...\nपेगॅसस प्रकरण नवे नाही. नोव्हेंबर-२०१९ मध्ये हे...\nराज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...\nजल‘प्रलय’शेती हा पूर्वीपासूनच जोखीमयुक्त व्यवसाय आहे....\nपृथ्वीवरील वातावरणाचा ढळतोय तोलसरकारकडून सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेखाली...\nयुरोपच्या ���ग्निअस्त्रावर निसर्गाचं...गेल्या काही दिवसांत युरोपमधील पुराच्या बातम्या...\nबैलांचा उठलेला बाजारमुळात शेतीच्या यांत्रिकीकरणाने शेतकऱ्यांकडील...\nग्राहक कल्याणात उत्पादकांचे मरण‘इंडिया पल्सेस ॲन्ड ग्रेन्स असोसिएशन’ आणि इंडिया...\nमुदत वाढवा, सहभाग वाढेलवर्ष २०२१ च्या खरीप हंगामासाठी जुलैच्या...\nस्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचे...आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण, संगणक क्रांती, माहिती-...\nअचूक नियोजन हाच निर्यातबंदीवर उपायकेंद्र सरकार नेहमीच कांद्याचे भाव वाढले, की ते...\nसंकट टळले, की वाढलेजुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या...\nही तर ‘नादुरुस्ती’ विधेयके शेतीमाल खरेदी करण्यात बाजार समित्यांची मक्तेदारी...\nफळबाग लागवडीतील अडचणींचा डोंगर यावर्षी राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nमंत्रिमंडळ विस्तार व फेरबदलाबद्दल अनेक ...\nभरवशाचा निर्यातदार हीच खरी ओळखडाळी, कांदा याबरोबरच इतरही शेतीमालाचे देशांतर्गत...\nकृषी प्रक्रिया संचालनालय आव्हानात्मक...शेतीमाल प्रक्रियाक्षम आहे. म्हणजे त्याच्यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.info-about.ru/1/171/home.html", "date_download": "2021-07-29T23:03:15Z", "digest": "sha1:WR5CU5VBRIBAJME5FIO5NFHEKP6A5PAS", "length": 47853, "nlines": 361, "source_domain": "mr.info-about.ru", "title": "Free online encyclopedia. Did you know? page 171", "raw_content": "\nमराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादी\nमराठा-मुघल २७ वर्षाचे युद्ध\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीचे समर्थक आणि विरोधक\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अभ्यासाची साधने\n२०१९ बालाकोट हवाई हल्ला\nजम्मू आणि काश्मीर (संस्थान)\nअब्दुल रसूल कुर्बान हुसेन\nक्रीडा क्रिकेट फुटबॉल चित्रकथा दूरचित्रवाहिनी पर्यटन पाककला इंटरनेट रेडियो चित्रपट बॉलीवूड नृत्य संगीत व्यंगचित्र काव्य शिल्पकला नाटक इतिहास कालमापन संस्कृती देशानुसार इतिहास युद्ध महायुद्धे साम्राज्ये समाजशास्त्र भूगोल कला आणि संस्कृती विश्वास अभियांत्रिकी विज्ञान आरोग्य मनोरंजन पर्यावरण व्यक्ती आणि वल्ली साहित्य भाषा\nसर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारतीय तत्वज्ञ होते. ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्म ...\nसुचेता कृपलानी या स्वतंत्र भारतातील पहिल्या स्त्री मुख्यमंत्री होत. त्यांच्या वडिलांचे नाव डाॅ. एस.एन. मुजुमदार. सुचेता मुजुमदार यांचे शिक्षण दिल्लीतील इंद्रप्रस्थ महाविद्यालयात आणि सेन्ट स्टीफन्स काॅलेजात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुचेता बनारस ...\nइ.स. ७१२ मध्ये अरबांनी हिंदुस्थानात स्वाऱ्यांना सुरुवात केली. सिंधच्या दाहीर राजांनी या स्वाऱ्यांना तोंड दिले पण फितुरीमुळे त्याचा घात होऊन सिंध प्रांत अरबांच्या ताब्यात गेला. इ.स. ७३९ मध्ये अरब राजस्थानकडे चाल करुन येऊ लागले त्यावेळी चितोड येथील ...\nजनक हे निमि राजाच्या वंशात जन्मलेला विदेह देशाचे राजा होते. विदेहावर राज्य केलेल्या निमीच्या वंशजांच्या संदर्भात जनक हे कुलनाम वापरले जाते. मिथिला, म्हणजे सध्याच्या नेपाळातील जनकपूर, येथून जनकांनी राज्य चालवले. जनक कुळापैकी सीरध्वज जनक याचा उल्ले ...\nयादव हा हिंदू पौराणिक साहित्यात वर्णिलेला लोकसमूह होता. यदु राजापासून या वंशाची उत्पत्ती झाली. या कुळात तत्त्वज्ञ, राजनीतिनिपुण राजा कृष्णाचा जन्म झाला. यदु राजाचे वंशज. यादव / राजे जाधवराव या मराठा क्षत्रिय घराण्याचा वंशविस्तार\nकिंग कोठी पॅलेस किंवा नझरी बाग पॅलेस हैदराबाद तेलंगाना मध्ये एक राजेशाही राजवाडा आहे. हा महल होता जेथे पूर्वी शासक सातवा निज़ाम, मीर उस्मान अली खान, हैदराबाद राज्य रहिवासी होता. पूर्व अर्धा, अधिकृत हेतूने निजाम द्वारे वापरले होते आता एक राज्य सरक ...\nमीर महबूब अली खान हे हैदराबाद संस्थान सहावे निज़ाम होते. अफ़ज़ल उड़ दौला-असफ जहां व्ही तो फक्त 2 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला \nगायकवाड घराणे बडोदा येथील मराठा राजघराणे होते. मुळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालूक्यातील दावडी-निमगाव. सिद्धराव पुत्र दोन एक कन्या. विजयराव, विश्वासराव, दुर्गा. विजयराव पुत्र चार एक कन्या. नंदाजी, तिमाजी, भिवजी, कोंडाजी, जयंती.\nमहाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड तिसरे, जन्मनाव गोपाळराव काशीराव गायकवाड, हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते. ते अत्यंत पुरोगामी वृ���्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक कारकीर्द - १८८१-१९३९ होते. बडोदा संस्थानातील प ...\nछत्रपती शाहूराजे भोसले १८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९, छत्रपती कार्यकाल १७०७-१७४९, भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष ...\nथोरले शाहू महाराज जन्म: १८ मे १६८२; मृत्यू: सातारा, १५ डिसेंबर १७४९ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांचे चिरंजीव. जन्मापासूनच हे मोंगल बादशहा औरंगजेबाच्या कबजामध्ये होते. औरंगजेबाचे अतिशय लाडके असले तरी, त्यांच्यामध्ये कोणतेही श ...\nपुतळाबाई भोसले ह्या शिवाजी महाराजांच्या तिसर्या पत्नी होत्या. सईबाई-निंबाळकर घराणे २)सगुणाबाई-शिर्के घराणे ३)सोयराबाई-मोहिते घराणे ४) लक्ष्मीबाई-विचारे घराणे ५) सकवारबाई-गायकवाड घराणे ६)काशीबाई-जाधव घराणे ७) गुणवंताबाई-इंगळे घराणे). पुतळाबाईंचा १ ...\nहा लेख साताऱ्याचे राजे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्याबद्दल आहे. हे शाहू राजांचे ज्येष्ठ पुत्र होते. सातार्‍याचे छत्रपती हे मराठय़ांच्या साम्राज्याचे खरे धनी. युगपुरुष शिवाजी महाराजांचे वंशज वंशपरंपरेने सातार्‍याच्या गादीवर होते. तथापि, ...\nमहाराणी येसूबाई या छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी व मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सून होत्या. त्यांचे माहेर शृंगारपूर येथे होते. त्यांचे माहेरचे आडनांव शिर्के होते. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव राजाऊ होते. छत्रपती ...\nसईबाई भोसले या शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि संभाजी महाराजांच्या आई होत्या. सईबाईंचे या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील माधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या पुत्री होत. निंबाळकर तंजावरच्या पवार कुळातील घराणे आहे. सईबाई यांना तलवार बाजीची आवड होती ...\nसोयराबाई भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या. या शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी, छत्रपती राजारामांच्या मातोश्री व छत्रपती संभाजी महाराजांच्या सावत्र आई होत्या. राजाराम हे त्यांचे पुत्र होते. शिवाजीनंतर ...\nदत्ताजी शिंदे हे मराठ्यांचे शूर सेनापती होते. पानिपतच्या युद्धात नजीबखानाने त्यांना ठार ��ारले. मरण्याच्या आगोदर नजीबने त्यांना विचारले होते क्यूॅं मरहट्टे और लढोगे त्यावर दत्ताजीने दिलेले क्यूॅं नही, बचेंगे तो और भी लढेंगे हे उत्तर अजरामर झाले आ ...\nशिन्दे घराणे अथवा हिन्दीमध्ये सिन्धीया हे मध्य भारतातील ग्वाल्हेर येथील राज्यकर्ते होत. राज्यकर्ते होण्याअगोदर मराठा साम्राज्याचे मुख्य सरदार घराणे होते. मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये यांनी मोठी कामगीरी बजावली होती. शिन्दे हे मुळचे सातारा जि ...\nशिंद्यांची छत्री हे महाराष्ट्राच्या पुणे शहराजवळील वानवडी येथे बहिरोबा नाल्याच्या काठावर असलेले स्मारक आहे. हे स्मारक इ.स.च्या १८व्या शतकातील मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी सेनानी, महादजी शिंदे यांच्या स्मृत्यर्थ बांधले गेले आहे. पानिपतच्या तिसर्‍ ...\nअहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते. त्यांच ...\nखाजगी हा होळकरशाहीतील वंशपरंपरागत जहागिरीचा एक प्रकार होता. रणांगणावर असताना बरेवाईट झाले तर कुटुंब उघड्यावर पडू नये म्हणून मल्हारराव होळकरांनी पेशव्यांना विनंती करून आपली पत्नी गौतमाबाईच्या नावाने ही जहागीर मिळविली होती. मल्हाररावांच्या कर्तबगार ...\nयशवंतराव होळकर, ते पेशव्यांचे सरदार होते. मध्य प्रदेशातील इंदूर येथे त्यांनी होळकर मराठा साम्राज्यतील संस्थानी राज्याची स्थापना केली आणि ते तिथले पहिले राजा झाले. यशवंतराव सलग १८ युद्ध अपराजित राहिले. त्यांनी इंग्रजांना सलो की पळो करून सोडले होते ...\nअहोम सैन्यात घोडदळ, पायदळ तसेच नौदलचा समावेश होता. अहोम राज्याचे सैन्य पाईक पध्दत मिलिशियावर आधारीत होती. अहोम साम्राज्य स.न. १२२२ ते १८२४ पर्यंत अस्तित्वात होते. १९व्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत अहोम साम्राज्याकडे पुर्णवेळ सैनिकांची तुकडी नव्हती. ...\nइटोखुलीची लढाई १६८२ मध्ये अहोम साम्राज्य आणि मुघल साम्राज्य या दोघांमध्ये झाली. अहोम सेनेने मानस नदीच्या पश्चिमेला मुघल सेनेला ढकलले. मुख्य युद्ध ब्रह्मपुत्रावरील गॅरिसन बेटावर झाले. ज्यामध्ये मोगल फौजदार, मन्सूर खान याचा पराभव झाला आणि मुघल सैन् ...\nकारेंग, ज���याला गढगाव पॅलेस म्हणूनही ओळखले जाते, हे घर गढगावमध्ये वसलेले आहे. ही जागा शिवसागर, आसाम येथून १५ किलोमीटर अंतरावर आहे. अहोम साम्राज्याच्या उरलेल्या सर्व अवशेषांपैकी कारेंग घर हे अहोम वास्तुशास्त्रातील भव्य उदाहरणांपैकी एक आहे. राजवाड्य ...\nगार्चुक लछित गड किंवा किल्ला, ज्याला आता लछित गढ म्हणून ओळखले जाते. हा किल्ला अहोमगावच्या पश्चिमेस गुवाहाटी शहराच्या दक्षिण-पश्चिम भागात आहे. हा किल्ला अहोम राज्याच्या काळात लछित लचित बोरफुकान द्वारे बांधण्यात आला. या साढारण १६७० मध्ये पुर्ण झाला ...\nकाकतीय या वंशातील हे देवगीरीच्या सोमवंशी यादव वंशातील होते परंतू प्रादेशिक काकती देवीवर श्रद्धा व उपासक असल्यामुळे त्यांना काकतीय हे संबोधन लागले. काकतीयांचा आंध्रातील स्वतंत्र राजे म्हणून उदय इ.स. ११५० च्या सुमारास झाला. चालुक्यांची सत्ता झुगारू ...\nचौखंडी स्तूप हा सारनाथमधील एक महत्त्वाचा बौद्ध स्तूप असून, तो उत्तर प्रदेशातील वाराणसीपासून १३ किलोमीटर अंतरावर आहे. हा स्तूपाची दफनभूमीपासून उत्क्रांती झाली आहे आणि गौतम बुद्धांच्या अवशेषांकरिताचे एक तीर्थक्षेत्र म्हणून परिचित आहे.\nदुसरा चंद्रगुप्त, अर्थात चंद्रगुप्त विक्रमादित्य हा भारतीय उपखंडातील गुप्त साम्राज्याचा सर्वाधिक प्रबळ सम्राट होता. इ.स. ३७५ ते इ.स. ४१५ या कालखंडातल्या त्याच्या राजवटीत गुप्त साम्राज्याच्या भरभराटीचा परमोत्कर्ष झाला. त्याने पश्चिम भारतातील शक क् ...\nकुमारगुप्त हा गुप्त साम्राज्याचा राज्यकर्ता सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा वारसदार होता व एक सक्षम राज्यकर्ता देखील. याने परंपरागत मिळालेले गुप्त साम्राज्य टिकवून ठेवण्यात मोठा वाटा उचलला. कुमारगुप्त याने दिल्ली येथे उभारलेला लोहस्तंभ १७०० व ...\nचंद्रगुप्त पहिला हा गुप्त साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. महाराज श्रीगुप्त यांनी स्थापलेल्या गुप्त राज्याचे साम्राज्य करण्यात चंद्रगुप्त यांचे मोठे योगदान आहे. चंद्रगुप्त हा महाराज घटत्कोच यांचा पुत्र होता. श्रीगुप्त व घटत्कोच यांना महाराज किता ...\nसमुद्रगुप्त हा गुप्त साम्राज्याचा प्रभावी सम्राट व भारताच्या इतिहासातील महान सेनानी होता. समुद्रगुप्त हे नाव त्याने पार पाडलेल्या लष्करी मोहिमांमुळे पडले होते व त्याने गुप्त साम्राज्याच्या ���ीमा तत्कालीन भारताच्या सागरापर्यंत नेऊन ठेवल्या होत्या. ...\nस्कंदगुप्त हा कुमारगुप्ताचा पुत्र आणि गुप्त साम्राज्याचा उत्तराधिकारी होता. हा गुप्त साम्राज्यातील शेवटचा सम्राट मानला जातो व गुप्त साम्राज्याचे पतन याच्या काळात चालू झाले. स्कंदगुप्त हा इ.स. ४५५ ते इ.स. ४६७ पर्यंत गुप्त सामा्राज्याचा राजा होता. ...\nमहाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्विकार पडलेल्या ...\nआज्ञापत्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मराठा साम्राज्यातील अष्टप्रधान मंडळातील अमात्य ‍‍‍अर्थात अर्थमंत्री रामचंद्र पंत यांनी मोडी लिपीत लिहिलेले आदेश आहेत. छत्रपती शिवरायांचे नातू संभाजी दुसरे यांना राज्य कारभार करताना मार्गदर्शन कर ...\nइब्राहिम खान गारदी पानिपतच्या तिसर्‍या लढाईमधील मराठ्यांचा प्रमुख सरदार होता.इब्राहिम खान गारदी हा मराठ्यांचा तोफखाना प्रमुख होता.इब्राहिम खान गारदी हा दिसायला उंचापुरा, राकट, काळाकभिन्न आणि डोळ्यात जसे निखारे तरळत असावे अशा लालभडक डोळ्यांचा होता ...\nखंडेराव कदम हे मराठा सेनाधिकारी होते. त्यांच्याकडे राजगडाची तट-सरनौबती होती. शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत तमिळनाडू येथील वलीगंडापुरम जिंकल्यावर येथील भुईकोट किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजारामराजे भोसल्यांच्या जिंज ...\n== पार्श्वभूमी == शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा नोव्हेंबर १० १६५९ रोजी वध करून त्याच्या सेनेचा प्रचंड धुव्वा उडवला व काही दिवसातच अतिशय आक्रामक भूमिका घेउन अनेक किल्ले आपल्या अखत्यारीत घेतले. डिसेंबर १६५९ मध्ये शिवाजी महाराज कोल्हापूर नजीक पन्हाळ् ...\nगणोजी राजे शिर्के हे मराठा साम्राज्यातील एक सरदार होता. शिरकाण, महाड - रायगड ते दक्षिणेला सावंतवाडीपर्यंत असा विशाल प्रदेश हे राजेशिर्के यांचे राज्य होते. त्यांचे मोठे आरमार होते. इसवी सन अंदाजे ११०० ते १४०० दरम्यान त्यांच्याकडेच रायगड होता. त्या ...\nबल्लाळ आवजी चित्रे ऊर्फ बाळाजी आवजी चिटणीस हे मराठा साम्राज्याचे संस्थापक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधानांपैकी एक होते. त्यांचे चिटणीस हे हुद्देवाचक आडनाव धरण्यापूर्वी त्यांचे आडनाव चित्रे असे होते. चिटणीस हे पद अष्टप्रधानांत म ...\nअनंत बाळाजी भट तथा चिमाजी अप्पा ऊर्फ चिमणाजी अप्पा इ.स. १७०७ - १७ डिसेंबर, इ.स. १७४० हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्व ...\nतंजावुरचे महाराष्ट्रीय, म्हणजेच रायर इसवी सनाच्या सतराव्या शतकापासून तमिळनाडूतील तंजावुर येथे स्थायिक झालेल्या व मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांना तंजावरचे महाराष्ट्रीय असे म्हणतात. लढाईच्या निमित्ताने व मराठी साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी निघाले ...\nमहाराणी ताराबाई १६७५-१७६१ ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्‍नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. छत्रपती ताराराणी भोसले यांचा जन्म १६७५ साली झाला.महाराणी ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महार ...\nदांडपट्टा किंवा पट्टा हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले तलवारीसारखे पात्याचे शस्त्र आहे. सहसा यामध्ये लांबलचक, सरळसोट आकाराचे, पोलादापासून बनवलेले पाते मुठीवर चढवता येणाऱ्या चिलखती हातमोजास जोडलेले असते. चिलखती हातमोजा मूठ व कोपरापासून पुढचा हात झाके ...\nहे शिवाजी महाराजांचे बालपणाचे पालक, शिक्षक व मार्गदर्शक होते. यांचा जन्म १५७७ झाला व मृत्यू १६४९ साली झाली. हे १६३६ पासून ते वयाच्या ७२ व्या वर्षा पर्यंत म्हणजे साधारण १३ वर्षे शिवाजी महाराज जवळ होते. त्याआधी त्यांनी पुणे परगणा वतन/जहागिरीची देखर ...\nधोलपूर मोहीम ही पेशवा बाळाजी बाजीराव याने उत्तर भारतात मराठा साम्राज्याचे प्रभावक्षेत्र वाढवण्यासाठी काढलेल्या चार लष्करी मोहीमांपैकी पहिली मोहीम होती. इ.स. १७४१ साली बाळाजीने ही मोहीम हाती घेतली.\nनावजी बलकवडे हे छत्रपती राजारामाच्या काळातील मराठ्यांचे एक सैनिक होते. बारा मावळातील सर्व किल्ले मोगलांनी जिंकून घेतले होते. शंकराजी नारायण पंत सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली नावजी बलकवडे यांनी इ.स. १६९२च्या श्रावण महिन्यात ऐन पावसात लोहगड जिंकून घ ...\nमोरोपंत त्र्यंबक पिंगळे जीवनकाळ: इ.स.चे १७ वे शतक हे छत्रपती शिवाजीराजांच्���ा काळातील मराठा दौलतीचे पंतप्रधान, अर्थात पेशवा होते. स्वराज्याचे प्रथम पेशवा असलेले मोरोपंत हे देशस्थ ब्राह्मण होते. त्यांच्यानंतर पेशवेपद त्यांच्या मुलाकडे गेले. त्यानंत ...\nसूर्याजी पिसाळ हा दख्खनेतील वाई प्रांताचा देशमुख होता. हा आपल्या राजकीय कारकिर्दीत, मराठेशाहीतील लढवय्या सुर्याजी पिसाळ हा योद्धा हा साहसी लढवय्या कधिही फ़ितुर झाला नव्हता. ’रायगडची जीवनकथा’ या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्क्रुती मंडळाने १९६२ स ...\nमराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादी\nमराठा-मुघल २७ वर्षाचे युद्ध\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीचे समर्थक आणि ..\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अभ्यासाच ..\n२०१९ बालाकोट हवाई हल्ला\nजम्मू आणि काश्मीर (संस्थान)\nअब्दुल रसूल कुर्बान हुसेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/16/the-state-government-will-give-a-prize-of-rs-5000-to-the-plasma-donor/", "date_download": "2021-07-29T21:41:18Z", "digest": "sha1:GE5WGJFARZL6RYAYGM5UHCRF2RGR6AWN", "length": 7775, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "प्लाझ्मा दान करणाऱ्याला 'हे' राज्य सरकार देणार ५ हजारांचे बक्षीस - Majha Paper", "raw_content": "\nप्लाझ्मा दान करणाऱ्याला ‘हे’ राज्य सरकार देणार ५ हजारांचे बक्षीस\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / कर्नाटक सरकार, कोरोनाशी लढा, प्लाझ्मा / July 16, 2020 July 16, 2020\nनवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढत होत आहे. पण त्यात दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनावर यशस्वीरित्या मात करणाऱ्यांची संख्या देखील चांगलीच आहे. त्यामुळे देशात सध्या प्लाझ्माची मागणीही वाढत आहे. प्लाझ्मा कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. या दरम्यान कोरोनामुक्त लोकांना प्लाझ्मा दान करण्याचे कर्नाटक सरकारने आवाहन केले आहे. त्याचबरोबर कर्नाटक सरकारने प्लाझ्मा दान केल्यानंतर त्याबदल्यात बक्षीसही देण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्लाझ्मा दान करुन एखाद्याचा जीव वाचवण्यासह, सरकारकडून 5000 रुपयांचे बक्षीसही देण्यात येणार आहे.\nकर्नाटकातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हे लक्षात घेत कर्नाटक सरकारने प्रत्येक प्लाझ्मा दात्याला त्याच्या या कामाची दखल घेत, प्रशंसनीय रक्कम म्हणून 5 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. याबाबत माहिती देताना कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर म्��णाले की, राज्यात आतापर्यंत 17,390 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यातील 4993 लोक बंगळुरुमधील आहेत. दरम्यान कोरोनामुक्त झालेल्या लोकांना प्लाझ्मा दान करण्याचे के. सुधाकर यांनी आवाहन केले आहे. तसेच प्लाझ्मा दात्याला प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून कोरोनामुक्त लोकांनी स्वेच्छेने पुढे येत, इतर रुग्णांना प्लाझ्मा दान करुन त्यांना बरे होण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे.\nदरम्यान, देशातील पहिली प्लाझ्मा बँक दिल्लीतील Institute of Liver and Biliary Sciences (ILBS)मध्ये सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर एलएनजेपी हॉस्पिटलमध्येही दिल्ली सरकारने प्लाझ्मा बँक सुरु केली आहे. ओडिशा सरकारनेही प्लाझ्मा बँक सुरु केली आहे. कटक येथील एसबीसी मेडिकल कॉलेजमधील प्लाझ्मा बँकेचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी उद्घाटन केले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/10/chandrapur_30.html", "date_download": "2021-07-29T21:54:55Z", "digest": "sha1:DSRCWBWKRSK4O6AQQWZGIMKBEELSZ7OZ", "length": 6858, "nlines": 62, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "वादळ वाराचे लेखक अनिरुद्ध वनकर यांचे विधानपरिषदेवर काँग्रेसकडून नाव निश्चित chandrapur", "raw_content": "\nHomeचंद्रपूरवादळ वाराचे लेखक अनिरुद्ध वनकर यांचे विधानपरिषदेवर काँग्रेसकडून नाव निश्चित chandrapur\nवादळ वाराचे लेखक अनिरुद्ध वनकर यांचे विधानपरिषदेवर काँग्रेसकडून नाव निश्चित chandrapur\nवादळ वाराचे लेखक अनिरुद्ध वनकर यांचे विधानपरिषदेवर काँग्रेसकडून नाव निश्चित\nकाँग्रेस तर्फे विधानपरिषदेवर अनिरुद्ध वनकर यांचे नाव निश्‍चित\nचंद्रपूर :- विधानपरिषदेवर राज्यपाल कोट्यातून १२ जागांपैकी महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांनी प्रत्येकी चार जागा वाटून घेतल्या आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भाला प्रतिनिधित्व देणार नाही, हे जवळपास निश��‍चित मानले जात आहे. पण काँग्रेस विदर्भातून एक उमेदवार देईल, अशी चर्चा सुरू आहे. त्यातच काँग्रेसने आज चंद्रपूरमधील अनिरुद्ध वनकर यांचे नाव जवळपास निश्‍चित केल्याचे बोलले जात आहे.\nअनिरुद्ध वनकर हे साहित्यिक आणि आंबेडकरी चळवळीतील विदर्भातील मोठं नाव आहे. सोबतच ते गीतकार आणि संगीतकारही आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेला बळ मिळतेय. वनकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून एमएफए आणि एमए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.मुंबई विद्यापीठातून लोककला अकादमीचा डिप्लोमा आणि रामटेक संस्कृत विद्यापीठातून नाट्यकलेचा डिल्पोमा केला आहे. गायक कलावंत म्हणून त्यांची ओळख आहे. आतापर्यंत राज्यभर त्यांनी गायनाचे कार्यक्रम केलेले आहेत. याशिवाय छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरातमध्येही त्यांनी भरपूर कार्यक्रम केलेले आहेत. १५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते झाडीपट्टी रंगभूमीशी जुळलेले आहेत.\nवनकर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'घायल पाखरा'चे १०० पेक्षा जास्त कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. वादळ वारा, याशिवाय धम्माच्या वाटेवर, सुंदर माझे घर, अंधारवाट, वादळाची सावली, रमाई, स्मशान पेटला आहे, आदी कलाकृती गाजल्या आहेत. डॉ. प्रकाश बाबा आमटे या सिनेमात त्यांनी भूमिका केलेली आहे आणि गीतकार, संगीतकार म्हणून काम केले आहे. याशिवाय स्टार प्रवाह वाहिनीवर कुलस्वामिनी, झी मराठीवर रंग माझा वेगळा आणि सह्यांद्री वाहिनीवर तिसरा डोळा आणि अग्निपरीक्षा या मालिकांमध्ये काम केले आहे. कलेच्या क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dnyanpravahnews.com/archives/2414", "date_download": "2021-07-29T22:25:27Z", "digest": "sha1:D6JUYZ3MCIQHLDO33K3L7DEC45COS46T", "length": 8690, "nlines": 108, "source_domain": "dnyanpravahnews.com", "title": "पंढरपूर शहरातील वाहतूक मार्गात बदल – ज्ञान प्रवाह", "raw_content": "\nपंढरपूर शहरातील वाहतूक मार्गात बदल\nJul 12, 2021 आषाढी यात्रा, पंढरपूर शहर, वाहतूक मार्ग\nपंढरपूर, दि.12 /07/2021 - पंढरपूर शहरातील नवीन कराड नाका ते कॉलेज चौक पर्यंत लिंक रोडवर राज्यमार्ग क्रमांक 143 ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 ला जोडणाऱ्या रस्त्यांचे चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथवर सुरु आहे. जड वाहनांच्या वाहतुकीमुळे कामात अडथळे निर्माण होत असल्याने या मार्गावरील वाहतुक मार्गात दिनांक 17 जुलै 2021 पर्यंत बदल केला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांनी दिली.\nवाहतूक मार्गातील बदल खालील प्रमाणे\nपंढरपूर शहरात प्रवेश करणार्या जड वाहने कोल्हापूर, विजापूर , सांगली,मिरज,सांगोला, मार्गे येणारी जड वाहने गादेगांव येथून सातारा- पंढरपूर रस्त्यावरुन वाखरी मार्गे येतील.\nपंढरपूर शहरातून बाहेर जाणाऱ्या जड वाहनां बाबत सूचना -अहमदनगर बार्शी, मोहोळ, टेंभुर्णी यामार्गे येणारी जड वाहने कॉलेज चौक,वाखरी येथून पंढरपूर – सातारा रस्त्यावरुन गादेगांव मार्गे इच्छित स्थळी जातील.\nपंढरपूर शहरातून राज्य मार्ग व राष्ट्रीय महा मार्गाला जोडणाऱ्या नवीन कराड नाका ते कॉलेज चौक जोड मार्गावरील चौपदरीकराणाचे एका बाजूचे काम पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे.\nआषाढी एकादशी 20 जुलै 2021 रोजी असल्याने राज्य शासनाने मान्यता दिलेल्या पालखी सोहळ्यांना वाहतुकीसाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आषाढी वारी पूर्वी काम करण्यात येणार आहे. या रस्ता कॉक्रीटींकरणाच्या कामासाठी वापरण्यात येणारी यंत्रे रुंद असल्याने तसेच बाजुचा रस्ता खोदल्यामुळे जड वाहनांना वाहतुकीसाठी पुरेसा मार्ग मिळत नसल्याने वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या व जलद गतीने काम करण्याच्या दृष्टीने वाहतुक मार्गात बदल केला असल्याचेही कार्यकारी अभियंता श्री.गावडे यांनी सांगितले.\nवाहनधारकांनी बदलेल्या वाहतूक मार्गाची नोंद घेऊन वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी,असे आवाहन वाहतूक पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.\nदहिगाव उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या सुधारित प्रस्तावास प्रशासकीय मान्यता – आ.संजयमामा शिंदे\nवृक्षलागवडीसह वृक्षसंवर्धन हि लोकचळवळ व्हावी – राहुल केंद्रे\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nसफाई कामग���रांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/how-to-identify-nature-4313492-NOR.html", "date_download": "2021-07-29T23:10:22Z", "digest": "sha1:UM7SD3ZNZIHVD6TGTFAYUVUEUAGPTW4V", "length": 5242, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "How To Identify Nature ? | स्वभाव ओळखायचा कसा? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमी दवाखान्यात गेलो की नेहमी माझा 16 वा किंवा 17 वा नंबर असतो. डॉक्टरला पेशंट तपासायला साधारणपणे 3 मिनिटे लागतात. म्हणजे माझ्याक डे 51 मिनिटे असतात. मग मी काय करतो शूज रॅकमध्ये ठेवलेल्या चप्पल आणि बुटांच्या स्टाइलवरून रांगेत बसलेल्या पेशंटच्या जोड्या लावतो. जसे एखादा चकाचक पॉलिश केलेला बूट म्हणजे स्वच्छताप्रिय व्यक्ती. एखादी मळकट स्लीपर म्हणजे, कुठलीही गोष्ट लाइटली घेणारी, बेपर्वा व्यक्ती; भडक रंगाची सँडल म्हणजे, उत्साही आणि चंचल वृत्तीची मुलगी. रॅकपासून जरा दूर ठेवलेले रिबॉकचे शूज म्हणजे, ब्रँडेड वस्तूची आवड असलेला, स्वत:ला इतरांपेक्षा वेगळा समजणारा तरुण मुलगा. एखादी ओशो चप्पल म्हणजे स्वतंत्र विचारांची तरुण मुलगी. एखादे कॅन्व्हासचे शुभ्र शूज म्हणजे शिस्तप्रिय आजोबा. एक अंगठा तुटलेली चप्पल म्हणजे धसमुसळ्या स्वभावाची, प्रत्येक गोष्टीत घाई असलेला व्यक्ती. एखादी झिजलेली चप्पल म्हणजे जुन्या विचारांना न सोडणारी, नवीन विचार सहज आत्मसात न करणारी व्यक्ती.\nनिळ्या रंगाची स्लीपर म्हणजे जरी परिस्थिती चांगली असली, तरी दरिद्री राहण्याची सवय असलेली व्यक्ती. चांदीच्या पट्ट्या असलेली सँडल म्हणजे आपण नेहमी चर्चेचा विषय असावं, असे वाटणारी मुलगी. प्रचंड धूळ असलेली चप्पल म्हणजे अशी व्यक्ती जी अख्ख्या जगाचे काम करेल, पण ज्याच्याकडे स्वत:साठी अजिबात वेळ नाही. जाड सोल असलेले बूट म्हणजे आडवातिडवा रांगडा तरुण मुलगा, ज्याच्या आवडीचा विषय म्हणजे हाणामारी. गाजरासारखे हाय हिल्स असलेली सँडल म्हणजे अति आक��ंक्षावादी, खूप पैसा कमावण्याची इच्छा बाळगणारी तरुण मुलगी. हे असले काहीतरी माझ्या मनात सुरू असते आणि माझा नंबर येतो, डॉक्टर मला तपासतात. जेव्हा मी बाहेर येतो आणि अशा अनेक वेगवेगळे स्वभाव असलेल्या व्यक्तींच्या चपला-बुटांमध्ये माझा जोड शोधतो, तेव्हा वाटतं...नेमका मी कसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/gallery/kia-sonet-suv-top-5-segment-first-features-are-here-20288/", "date_download": "2021-07-29T22:27:18Z", "digest": "sha1:7E55NVEHS5FP4KIAPHAKXP7MEA6KJUBB", "length": 14041, "nlines": 180, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "फोटोगॅलरी | Kia Sonet SUV त मिळणार हे 5 धमाल फीचर्स | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nफोटोगॅलरीKia Sonet SUV त मिळणार हे 5 धमाल फीचर्स\nKia Sonet ची मार्केटमध्ये थेट टक्कर मारुती ब्रेजा, हुंदाई वेन्यू आणि टाटा नेक्सॉन सारख्या एसयूव्हीसोबत असणार आहे. किआ मोटर्सने आपल्या या छोट्या एसयुव्हीमध्ये काही असे फीचर्स (सेगमेंट-फर्स्ट फीचर्स) दिले आहेत, जे या सेगमेंटमधील अन्य कारमध्ये मिळणार नाहीत.\nमुंबई : किआ मोटर्सने आपली नवी एसयुव्ही Sonet चे अनावरण केले आहे. यावर्षी देशात येणाऱ्या बहुप्रतिक्षित कारपैकी ही एक कार आहे. Kia Sonet जबदस्त प्रतिस्पर्धी असलेल्या सब-कॉम्पॅक्ट (4-मीटर पेक्षा छोटी) एसयुव्ही सेगमेंटमध्ये येत आहे. या सेगमेंटमध्ये मारुती ब्रेजा आणि ह्यंदाई वेन्यू सह अनेक एसयुव्ही आधीपासूनच आहेत. किआ मोटर्स काही सेगमेंट-फर्स्ट फीचर्स( या सेगमेंटमधील कारमध्ये प्रथमच)च्या जोरावर या सेगमेंटमध्ये स���नेटला स्थान मिळवून देण्याच्या तयारीत आहे. येथे आम्ही आपल्याला किआ सोनेटमध्ये मिळणाऱ्या टॉप-5 सेगमेंट फर्स्ट फीचर्सबाबत सांगणार आहोत.\nसॉनेट एसयुव्हीमध्ये वेंटिलेटेड सीट्स मिळणार आहेत. या फीचरसह येणारी ही पहिली सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही असणार आहे. सेल्टॉस प्रमाणे, यातही एअर-फ्लो साठी 3-लेवल सेटिंग्स सह वेंटिलेटेड चालक आणि फ्रंट पॅसेंजर सीट्स दिल्या आहेत.\n२- बोस प्रिमिअम सराउंड साउंड सिस्टिम\nकिआ सोनेटमध्ये 5 स्पीकर, 2 ट्विटर आणि 1 सब-वूफर सेट-अपसह 7.1 चॅनल बोस सराउंड साउंड सिस्टिम दिली आहे. यात सर्व दरवाज्यांना एक-एक स्पीकर आणि एक स्पीकर डॅशबोर्डमध्ये इंटिग्रेटेड आहे. तर दोन्ही ट्विटर ए-पिलर्स मध्ये आणि सब-वूफर एसयुव्ही बूट मध्ये दिला आहे. तर सराउंड साउंड सिस्टम किआ मोटर्सच्या सेल्टॉस एसयुव्हीत दिली आहे.\n३ – 10.25-इंच HD टचस्क्रीन\nसॉनेट एसयुव्हीत या सेगमेंटमधील सर्वात मोठी टचस्क्रीन असणार आहे. यात अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले आणि किआच्या UVO कनेक्टेड कार टेक्नॉलजीसह 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल, जी किआ सेल्टॉसकडून घेण्यात आली आहे.\n४- इंटिग्रेटेड एअर प्युरिफायर\nसब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही ह्युंदाई वेन्यूमध्ये एअर प्युरिफायर मिळतो, पण किआ सॉनेटमध्ये फ्रंट सेंटर आर्मरेस्टमध्ये इंटिग्रेटेड स्मार्ट एअर प्युरिफायर दिला आहे. हे फीचर्सही सेल्टॉस एसयुव्हीकडूनच घेतलं आहे.\n५- कूलिंग फंक्शनसह वायरलेस चार्जर\nवायरलेस चार्जरच्या माध्यमातून स्मार्टफोन चार्ज केल्यानंतर फोन खूपच गरम होतो. सॉनेट एसयुव्हीमध्ये आपल्याला ही समस्या येणार नाही ह्यंदाई वेन्यूमध्ये वायरलेस चार्जर येतो, पण सॉनेट पहिली सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही आहे, ज्यात कुलिंग फंक्शनसह वायरलेस चार्जर मिळेल.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्��िपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/governor-should-order-cabinet-meeting-to-be-held-at-raigad-every-year-mp-sambhaji-raje-requests-governor-127620724.html", "date_download": "2021-07-29T23:08:19Z", "digest": "sha1:NBHZCQP7A6KPFQ6UI36DVDKE4ZNVOLLW", "length": 3824, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Governor should order Cabinet meeting to be held at Raigad every year; MP Sambhaji Raje requests Governor | दरवर्षी मंत्रीमंडळाची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश राज्यपालांनी द्यावेत-खा. संभाजीराजे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकॅबिनेट बैठक:दरवर्षी मंत्रीमंडळाची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश राज्यपालांनी द्यावेत-खा. संभाजीराजे\nकोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर\nदरवर्षी मंत्रीमंडळ कॅबिनेट ची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश द्यावेत. अशी विनंती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटर द्वारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केली. जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या धेयवादाने रायगड वर राज्याभिषेक करवून घेतला, तो राजकारणी आणि अधिकाऱ्यांना लक्षात येईल स्वराज्याला सुराज्यात रूपांतरित करून प्रशासनासाठी उत्तम राज्यकारभार नेमका कसा करावा याची प्रेरणा मिळेल असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वयाच्या 79 वर्षी किल्ले शिवनेरी 'पायी' सर केला. ही आमच्या सारख्या गडप्रेमी शिवभक्तांसाठी समाधान देणारी गोष्ट आहे. त्यापेक्षाही पुढे जाऊन त्यांनी जे प्रत्येक मंत्र्याने एकेक किल्ला दत्तक घेण्याचे आवाहन केले त्याचे मी मनापासून स्वागत करतो असेही ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dnyanpravahnews.com/archives/tag/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2021-07-29T21:36:39Z", "digest": "sha1:B7RY7G56JUEVY624PU6HTUV77AJWG2NR", "length": 2362, "nlines": 60, "source_domain": "dnyanpravahnews.com", "title": "जागतिक हिवताप दिन – ज्ञान प्रवाह", "raw_content": "\nTag: जागतिक हिवताप दिन\nजागतिक हिवताप दिन World Malaria Day आज सर्व जगात पुन्हा एकदा कोरोना (कोव्हीड -१९) या महामारीने थैमान घातले असून भारतामध्ये…\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/central-government-takes-big-step-ease-in-import-norms-modi-government-inflation-vegetable-prices-price-of-onion-would-not-increase-till-31-january-2021-mhjb-506137.html", "date_download": "2021-07-29T22:51:06Z", "digest": "sha1:3SBTSTH2V5OBTKLM2VTJRQV62K2XZXHP", "length": 7429, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सामान्यांना मोठा दिलासा! पुढील वर्षापर्यंत नाही वाढणार कांद्याची किंमत, केंद्राने उचललं महत्त्वाचं पाऊल– News18 Lokmat", "raw_content": "\n पुढील वर्षापर्यंत नाही वाढणार कांद्याची किंमत, केंद्राने उचललं महत्त्वाचं पाऊल\nकेंद्र सरकारने कांद्याच्या किरकोळ किंमती (Onion Retail Prices) नियंत्रणात आणण्यासाठी आयातीच्या नियमांमध्ये (Import Norms) पुढील दीड महिन्यांसाठी शिथिलता आणली आहे.\nकेंद्र सरकारने कांद्याच्या किरकोळ किंमती (Onion Retail Prices) नियंत्रणात आणण्यासाठी आयातीच्या नियमांमध्ये (Import Norms) पुढील दीड महिन्यांसाठी शिथिलता आणली आहे.\nनवी दिल्ली, 18 डिसेंबर: कोरोना संकटाच्या काळात रोजगार आणि आर्थिक समस्यांना तोंड देणाऱ्या सामान्य जनतेचं बजेट काही दिवसांपासून कांदा देखील रडवत आहे. मात्र या सामान्य जनतेला आता सरकारने दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या किरकोळ किंमती (Onion Retail Prices) नियंत्रणात आणण्यासाठी आयातीच्या नियमांमध्ये (Import Norms) आणलेली शिथिलता 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी आणि किरकोळ किंमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. 31 ऑक्टोबर 2020 रोजी कांद्याच्या आयातीसाठी सरकारने 15 डिसेंबर 2020 पर्यंत उदारमतवादी व्यवस्थेनुसार आयातीला मंजुरी दिली होती आणि Plant Quarantine Order (पीक्यूओ) 2003 अंतर्गत फायटोसॅनेटरी सर्टिफिकेटवरील अतिरिक्त घोषणेस सूट दिली होती. आता ही शिथिलता वाढवल्यामुळे पुढील वर्षी 31 जानेवारीपर्यंत कांद्याचे दर वाढणार नाहीत. कृषी मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की कोरोना संकटाच्या आधीपासूनच बाजारात कांद्याच्या किरकोळ किंमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली होती. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने पुढील दीड महिन्यासाठी कांदा आयात नियमात सवलत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने काही अटींसह ही सूट दिली आहे कृषी मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतात ध्रुवीकरणाशिवाय आयातित कांद्याचे फ्यूमिगेशन आयात मान्यताप्राप्त प्रदात्याकडून करावी लागेल. (हे वाचा-नोकरी गेली तरीही EMI चं नो टेन्शन आर्थिक सुरक्षा देणारी 'जॉब लॉस पॉलिसी') क्वारंटाईन अधिकारी आयात केलेल्या कांद्याची तपासणी करेल आणि कीटकनाशकमुक्त असल्याची समाधानी झाल्यावरच ती पुढे पाठवली जाईल. कृषी मंत्रालयाने असे म्हटले आहे की, 'या अटीनुसार आयात केलेल्या कांदा केवळ वापरासाठी आहे, तो साठवला जाणार नाही असे प्रतिज्ञापत्रही आयात व्यापाऱ्यांकडून घेतले जाईल.'\n पुढील वर्षापर्यंत नाही वाढणार कांद्याची किंमत, केंद्राने उचललं महत्त्वाचं पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/devendra-fadnavis-live-coronavirus-tests-lower-in-maharashtra-trying-to-manipulate-covid-numbers-update-460439.html", "date_download": "2021-07-29T22:16:42Z", "digest": "sha1:PHXOR2JKZOIIGHELZXTWN3K5UXK66OTL", "length": 8548, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आकडे कमी दाखवण्याच्या नादात चाचण्यांकडे दुर्लक्ष - देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर निशाणा– News18 Lokmat", "raw_content": "\nआकडे कमी दाखवण्याच्या नादात चाचण्यांकडे दुर्लक्ष - देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर निशाणा\n'पुण्यासारख्या शहरात चाचण्या वाढवण्याची व्यवस्था एवढ्या दिवसात का होऊ शकली नाही, चाचण्या दुप्पट करण्याची गरज असताना त्यांची संख्या वाढत का नाहीत\n'पुण्यासारख्या शहरात चाचण्या वाढवण्याची व्यवस्था एवढ्या दिवसात का होऊ शकली नाही, चाचण्या दुप्पट करण्याची गरज असताना त्यांची संख्या वाढत का नाहीत\nपुणे, 23 जून : पुण्यासारख्या शहरात चाचण्या वाढवण्याची व्यवस्था एवढ्या दिवसात का होऊ शकली नाही, कंटेन्मेंट झोनच्या बाहेर Coronavirus चे रुग्ण वाढू लागले आहेत. त्याची व्यवस्था काय आहे दिल्लीत चाचण्यांचा वेग वाढतोय, मुंबईत का नाही दिल्लीत चाचण्यांचा वेग वाढतोय, मुंबईत का नाही चाचण��या दुपटीने वाढवणं ही आजची गरज असताना कोरोनारुग्णांची संख्या कमी दाखवण्याच्या नादात राज्य सरकार चाचण्यांच्या संख्येकडे दुर्लक्ष करत आहे का, असे थेट प्रश्न सरकारला विचारत विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं. आकडे कमी दाखवण्याच्या नादात राज्यात टेस्टिंग प्रोटोकॉल तयार केले नाहीत, असा आरोप फडणवीस यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला. ते आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर आहेत. उद्या आपण सोलापूरला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. धक्कादायक चाचण्या दुपटीने वाढवणं ही आजची गरज असताना कोरोनारुग्णांची संख्या कमी दाखवण्याच्या नादात राज्य सरकार चाचण्यांच्या संख्येकडे दुर्लक्ष करत आहे का, असे थेट प्रश्न सरकारला विचारत विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं. आकडे कमी दाखवण्याच्या नादात राज्यात टेस्टिंग प्रोटोकॉल तयार केले नाहीत, असा आरोप फडणवीस यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला. ते आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर आहेत. उद्या आपण सोलापूरला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. धक्कादायक मुंबईतील मालाडमधून 70 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटव्ह रुग्ण बेपत्ता जुलै- ऑगस्ट या महिन्यात कोरोनारुग्णांचा आकडा वाढण्याचा अंदाज आहे. त्यासाठी आपली आरोग्य व्यवस्था किती सज्ज आहे मुंबईतील मालाडमधून 70 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटव्ह रुग्ण बेपत्ता जुलै- ऑगस्ट या महिन्यात कोरोनारुग्णांचा आकडा वाढण्याचा अंदाज आहे. त्यासाठी आपली आरोग्य व्यवस्था किती सज्ज आहे वाढीव बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज निर्माण होईल त्याची सोय आहे का याचा आढावा आपण घेतला, असं फडणवीस म्हणाले. 'खासगी रुग्णालयाचं शुल्क ठरवून घ्यावं' 'खासगी रुग्णालयात एकाच कुटुंबातले दोघे-तिघे दाखल झाले, तर दिवाळी निघेल अशी अवस्था आहे. खासगी रुग्णालयासंदर्भातला सरकारने आदेश (GR) काढला. 80 टक्के खाटा कोरोनारुग्णांसाठी सरकारला ताब्यात घेण्याचा अधिकार आहे. पण प्रत्यक्षात या खासगी रुग्णालयात खाटांची सोय होतेय का हे पाहायला काही सरकारची व्यवस्था नाही. खासगी रुग्णालयातल्या चार्जेसचा एकत्रित विचार करून ते शुल्क ठरवून घेतलं पाहिजे', अशी मागणी त्यांनी केली. आपण यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठा���रे यांना पत्र लिहिणार आहोत, असंही ते म्हणाले. केजरीवालांच्या दिल्लीत नव्हे, महाराष्ट्राच्या मुंबईतच आहे Corona चा वाढता धोका; पुण्यात चाचण्या का कमी वाढीव बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज निर्माण होईल त्याची सोय आहे का याचा आढावा आपण घेतला, असं फडणवीस म्हणाले. 'खासगी रुग्णालयाचं शुल्क ठरवून घ्यावं' 'खासगी रुग्णालयात एकाच कुटुंबातले दोघे-तिघे दाखल झाले, तर दिवाळी निघेल अशी अवस्था आहे. खासगी रुग्णालयासंदर्भातला सरकारने आदेश (GR) काढला. 80 टक्के खाटा कोरोनारुग्णांसाठी सरकारला ताब्यात घेण्याचा अधिकार आहे. पण प्रत्यक्षात या खासगी रुग्णालयात खाटांची सोय होतेय का हे पाहायला काही सरकारची व्यवस्था नाही. खासगी रुग्णालयातल्या चार्जेसचा एकत्रित विचार करून ते शुल्क ठरवून घेतलं पाहिजे', अशी मागणी त्यांनी केली. आपण यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहोत, असंही ते म्हणाले. केजरीवालांच्या दिल्लीत नव्हे, महाराष्ट्राच्या मुंबईतच आहे Corona चा वाढता धोका; पुण्यात चाचण्या का कमी पुण्यासारख्या शहरात चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी काय अडचण आहे, हे समजलं पाहिजे. पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री आहेत आणि वित्तमंत्रीसुद्धा आहेत. त्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालावं. कोरोनारुग्ण वाढत आहेत, तशी चाचण्यांची संख्याही वाढवण्याची आवश्यकता आहे. जगभरात हेच मॉडेल वापरलं जात आहे. या साथीशी सामना करायचा तर खरा आकडा, खरे रुग्ण समोर यायलाच हवेत, असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं . संकलन, संपादन - अरुंधती\nआकडे कमी दाखवण्याच्या नादात चाचण्यांकडे दुर्लक्ष - देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/23-new-police-officers-come-city-33-officers-transferred-out", "date_download": "2021-07-29T22:16:42Z", "digest": "sha1:7A655QBEHYXXA6GG7IZDL5DV4DIKUBSW", "length": 11217, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शहरात येणार 'हे' नवे 23 पोलिस अधिकारी ! 33 अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली", "raw_content": "\nपोलिस आयुक्‍तालय व सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील 33 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी पोलिस निरीक्षक सुर्यकांत पाटील यांना 2021 पर्यंत मुदवाढ मिळाली आहे. चारजणांची सोलापुरातच पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. तर दोघे सोलापूर शहरात बदलून आले आहेत. शहरात 23 नवे अधिकारी बदलून आले असून सात ग्रामीण पोलिसांत तर चार अधिकारी केगाव पोलिस प्रशिक्षण केंद्रात येणार आहेत.\nशहरात येणार 'हे' नवे 23 पोलिस अधिकारी 33 अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली\nसोलापूर : पोलिस आयुक्‍तालय व सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील 33 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी पोलिस निरीक्षक सुर्यकांत पाटील यांना 2021 पर्यंत मुदवाढ मिळाली आहे. चारजणांची सोलापुरातच पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. तर दोघे सोलापूर शहरात बदलून आले आहेत. शहरात 23 नवे अधिकारी बदलून आले असून सात ग्रामीण पोलिसांत तर चार अधिकारी केगाव पोलिस प्रशिक्षण केंद्रात येणार आहेत.\nगृह विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) यांनी राज्यातील नि:शस्त्र पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्याचे आदेश काढले. सोलापूर शहर पोलिस दलातील स्वप्नाली देवकते यांची गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे याठिकाणी बदली झाली आहे. दुसरीकडे शहरात आता चार नव्या महिला पोलिस अधिकारी मिळाल्या आहेत. गृह विभागाच्या निर्देशानुसार बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचेही आदेश दिले आहेत. रूजू झाल्यानंतर त्यांना शहरात सात पोलिस ठाण्यांमध्ये गरजेनुसार नियुक्‍ती दिली जाणार आहे.\nसोलापुरातून बदलून गेले 'हे' अधिकारी\nसंजय जगताप (पुणे ग्रामीण)\nहेमंत शेडगे (पुणे ग्रामीण)\nसचिन पाटील (पुणे ग्रामीण)\nजितेंद्र कदम (पिंपरी चिंचवड)\nविनोद घुगे (पुणे ग्रामीण)\nसुनिल जाधव (पुणे शहर)\nसुर्यकांत पाटील (2021 पर्यंत मुदतवाढ)\nप्रमोद गाडे (पुणे शहर)\nयुवराज खाडे (कोकण परिक्षेत्र)\nगणेश मस्के (नाशिक परिक्षेत्र)\nरणजित माने (नाशिक परिक्षेत्र)\nबाळासाहेब शिंदे (कोकण परिक्षेत्र)\nप्रकाश म्हसाळ (औरंगाबाद परिक्षेत्र)\nचंद्रकांत वाबळे (पुणे शहर)\nरईस शेख (नवी मुंबई)\nअमित शेटे (पुणे शहर)\nसंतोष माने (औरंगाबाद परिक्षेत्र)\nसोलापुरात नव्याने बदलून आले 'हे' अधिकारी\nसंजय चवरे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर)\nभिमसेन जाधव (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर)\nउमाकांत अडकी (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर)\nमहोदव नाईकवाडे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर)\nसंभाजी सावंत (पोलिस प्रशिक्षण केंद्र)\nस्वाती डूंबरे (पोलिस प्रशिक्षण केंद्र)\nअरुण फुगे (सोलापूर ग्रामीण)\nअनंत कुलकर्णी (सोलापू�� ग्रामीण)\nगोपाळ पवार (सोलापूर ग्रामीण)\nअशोक सायकर (सोलापूर ग्रामीण)\nजितेंद्र कोळी (सोलापूर ग्रामीण)\nगोरख गायकवाड (सोलापूर ग्रामीण)\nदिपरतन गायकवाड (सोलापूर ग्रामीण)\nविश्‍वनाथ सिद (सोलापूर शहर)\nधनाजी शिंगाडे (सोलापूर शहर)\nनिलेश जगदाळे (सोलापूर शहर)\nप्रशांत मंडले (सोलापूर शहर)\nसिध्दार्थ कदम (सोलापूर शहर)\nरमेश भंडारे (सोलापूर शहर)\nराजकुमार खडके (सोलापूर शहर)\nस्वाती धपाटे (सोलापूर शहर)\nयोगेश चव्हाण (सोलापूर शहर)\nभाग्यश्री पाटील (सोलापूर शहर)\nदिपक बरडे (सोलापूर शहर)\nशीतल घोगरे (सोलापूर शहर)\nसंजय परदेशी (सोलापूर शहर)\nइंद्रजित वर्धन (सोलापूर शहर)\nनिळकंठ राठोड (सोलापूर शहर)\nविकास जाधव (सोलापूर शहर)\nसौरभ शेट्टे (सोलापूर शहर)\nसानिल धनवे (सोलापूर शहर)\nमोतीराम मोरे (सोलापूर शहर)\nबजरंग बडीवाले (सोलापूर शहर)\nसविता साबळे (सोलापूर शहर)\nउदयसिंह पाटील (सोलापूर शहर)\nअश्‍विनी भोसले (सोलापूर शहर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/solapur-news-marathi/news-of-parth-pawars-candidature-is-completely-baseless-ajit-pawars-explanation-70350/", "date_download": "2021-07-29T22:37:01Z", "digest": "sha1:MJYOQXZCIOF5BTYZEK75WTTDRABCQCZX", "length": 13974, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पंढरपूर | पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त पूर्णपणे निराधार; अजित पवार यांचे स्पष्टीकरण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nपंढरपूरपार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त पूर्णपणे निराधार; अजित पवार यांचे स्पष्टीकरण\nउपमुख्यमंत्री अजित पवार आण�� त्यांचे पुत्र पार्थ पवार\nमंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. “पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त पूर्णपणे निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. या मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे मत विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे तथ्यहीन वृत्त माध्यमांनी थांबवावे” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.\nपंढरपूर (Pandharpur). मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. “पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त पूर्णपणे निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. या मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे मत विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे तथ्यहीन वृत्त माध्यमांनी थांबवावे” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.\nपंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसापासून माध्यमांमध्ये येत आहेत. या बातम्यांना कोणताही आधार नाही. भारतनाना भालकेंचे निधन हा आमच्यासाठी मोठा धक्का असून स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी विचारविनिमय करुनच या पोटनिवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार देण्यास प्राधान्य असणार आहे.\n“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरविण्याचा निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व उमेदवार निवड समितीच्या माध्यमातून घेण्यात येईल. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ही पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक असून महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होईल” असा विश्वासही उ��मुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/obc-community-aggressive-over-reservation-beed-14539", "date_download": "2021-07-29T22:33:55Z", "digest": "sha1:FDNKXKWRFPQDSRYFNRXAUUMNRPNIET4O", "length": 4459, "nlines": 26, "source_domain": "www.saamtv.com", "title": "बीडमध्ये आरक्षणावरून ओबीसी समाज आक्रमक", "raw_content": "\nबीडमध्ये आरक्षणावरून ओबीसी समाज आक्रमक\nराज्यात मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असतांना आता ओबीसी समाजही आंदोलनाच्या तयारीत दिसून येत आहे.\nओबीसी समाज आंदोलनाच्या तयारीतविनोद जिरे\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nबीड - राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी Maratha Reservation आक्रमक झाला असतांना आता ओबीसी OBC समाजही आंदोलनाच्या तयारीत दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी आता समाज एकवटू लागला आहे. यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी समता परिषद भव्य आक्रोश आंदोलन करणार आहे अशी माहिती समता परिषदेचे बीड Beed जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांनी दिली आहे. OBC community aggressive over reservation in Beed\nमराठा समाजाला आरक्षण द्यावं मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये. अशी भूमिका आधीपासून सर्व ओबीसी नेत्यांची राहिली आहे. मात्र आता आरक्षण वाचविण्यासाठी तसंच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केलं जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार हे आंदोलन केले जाणार आह अशी माहिती सुभाष राऊत यांनी दिली आहे.\nहे देखील पहा -\nतर समता परिषदेकडून आज सकाळी 11 वाजता आंदोलन केलं जाणार असून यावेळी धुळे -सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग अडवला जाणार आहे.यावेळी कोरोनाचे नियम पाळून हे आंदोलन केलं जाणार आहे अशी माहिती देखील सुभाष राऊत यांनी दिली आहे. OBC community aggressive over reservation in Beed\nBreaking: एनआयए कडून प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा\nदरम्यान मराठा आरक्षणासाठीचा राज्यातील पहिला मोर्चा बीडमध्येचं झाला होता.त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचं आरक्षण रद्द झाल्यानं आज ओबीसींचा आक्रोश हा बीडमध्ये दिसणार आहे. यामुळे या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/cm-uddhav-thackerays-reply-to-pankaja-munde-tweet-126191701.html", "date_download": "2021-07-29T22:10:53Z", "digest": "sha1:OFCDOQGI5G2L6P6TT42NRBKMEYTRSPXG", "length": 5943, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "CM Uddhav Thackerays reply to Pankaja Munde tweet | गोपीनाथ मुंडे साहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पंकजांना रिप्लाय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगोपीनाथ मुंडे साहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पंकजांना रिप्लाय\nमुंबई - भाजप नेत्या पंकजा मुंडे 12 डिसेंबर रोजी काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आता तर पंकजा मुंडेंच्या ट्विटर हॅण्डलवर भाजपचा नामोल्लेखही नाही. मात्र पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, त्या सर्व अफवा नसल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत, पंकजा मुंडेंची भूमिका 12 डिसेंबरला स्पष्ट होईल, असे म्हटल्याने, चर्चांना उधाण आले आहे. यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडेंच्या ट्विटला दिलेला रिप्लाय केंद्रस्थानी आला आहे.\nमुंडेंना अभिप्रेत महाराष्ट्र घडवणार\nपंकजांना रिप्लाय देताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, “आपले मनःपूर्वक धन्यवाद, पंकज��� ताई मुंडे ‘राज्याचे हित प्रथम’ याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो”.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडेंच्या ट्विटला दिलेला रिप्लाय केंद्रस्थानी आला आहे. पंकजा मुंडे यांनी 28 तारखेला शपथविधीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ट्विट करून अभिनंदन केले होते. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रिप्लाय दिला.\nअंजली दमानिया यांनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली; 'बाबा मी शर्यतीत पहिला आलो' जोक केला ट्वीट\nभारत कधीच हिंदू राष्ट्र नव्हता आणि कधीही नसेन, एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी वादग्रस्त वक्तव्य\nगांधी जयंतीनिमित्त अभिनेता प्रकाश राजने केले असे ट्विट, म्हणाला - 'जय श्री रामची हिंसा'\nनिवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांवर सुडबुद्धीने कारवाई; राहुल गांधींचा हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.info-about.ru/1/383/home.html", "date_download": "2021-07-29T20:40:11Z", "digest": "sha1:43LYHTVE4K6IXNUEEOUTB3KGHUVBOGIA", "length": 45686, "nlines": 360, "source_domain": "mr.info-about.ru", "title": "Free online encyclopedia. Did you know? page 383", "raw_content": "\nसांख्य कारिकेनुसार तीन गुणांचे विवेचन\nसांख्य दर्शनानुसार त्रिविध अन्तःकरणाचे महत्त्व\nसांसद आदर्श ग्राम योजना\nसातपुडा विकास मंडळ, पाल\nसृष्टी क्रम बृहत् संहिता\nसोलापुरातला पहिला दूध बाजार\nस्टँड बाय मी डोरेमोन\nह.भ.प. श्री रानबा (रामेश्वर) महाराज गुट्टे\nहिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ\nहुतात्मा उमाजी नाईक हायस्कूल भिवडी\nहॉमिसाइड: लाइफ ऑन द स्ट्रीट (हंगाम १)\nपुरस्कार विजेत्या मराठी कवींची यादी\nव्यक्ती व त्यांच्या उपाध्या\nक्रीडा क्रिकेट फुटबॉल चित्रकथा दूरचित्रवाहिनी पर्यटन पाककला इंटरनेट रेडियो चित्रपट बॉलीवूड नृत्य संगीत व्यंगचित्र काव्य शिल्पकला नाटक इतिहास कालमापन संस्कृती देशानुसार इतिहास युद्ध महायुद्धे साम्राज्ये समाजशास्त्र भूगोल कला आणि संस्कृती विश्वास अभियांत्रिकी विज्ञान आरोग्य मनोरंजन पर्यावरण व्यक्ती आणि वल्ली साहित्य भाषा\nलोणी बुद्रुक सखाराम महाराज\nरथोत्सव मार्गशीर्षात असतो. रथयात्रेचा सोहळा शके 1847 इ.स. 1925 पासून सुरू झाला. हा प्रचंड तीन मजली लाकडी रथ परभणी येथील कारागिरानं तयार केला व त्याचे सुटे भाग पंचवीस बैलगाड्यांतून लोणीस नेले. समाधी दिन व लोणीयात्रेव्यतिरिक्त \"श्रीं‘चा जन्मोत्सव व ...\nभांबवली वजराई धबधबा भांबवली वजराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधबाची उंची 1840 फूट 560 मीटर आहे आणि तो सरळ उभ्या दगडावरून वाहतो आणि ह्याला तीन पायऱ्या आहेत. उरमोडी नदी ही या धबधब्याचा उगम स्थान आहे. हा धबधबा पश्चिम महाराष्ट्रातील ...\nवर्णव्यवस्थेवर प्रखर आघात करणारे आद्य लेखन \"वज्रसूची\" हे मानले जाते. वज्रसूची या संस्कृत ग्रंथात जन्माधारित जातीच्या शुद्धता-अशुद्धतेच्या कल्पनेवर सजेतोड टीका आहे. त्यात अनेक ब्राह्मण ऋषिमुनींचे कूळ हे ब्राह्मण नव्हते असे सांगितले आहे. जातिभेद हा ...\nवडगाव घेनंद हे गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असून आळंदी देवाची पासून अंदाजे ७ किमी तर चाकण पासून अंदाजे ९ किमी अंतरावर आहे. गावातील नागरीकांचा मुख्य व्यवसाय शेती असून विविध प्रकारच्या पालेभाज्या, कांदा, टोमॅटो ही मुख्य पिके आहेत. गावातील ग्र ...\n१७९० साली संगमनेर हे ११ परगण्यांचे अनेक तालुके मिळून बनलेला राज्याचा एक भाग म्हणजे परगणा मुख्यालय होते. त्याकाळी १८,५५,०८० रुपयांचा महसूल जमा होत होता. ११ परगणे खालीलप्रमाणे बेळवा- ३५,९५५रु नाशिक- १,६७,७६६रु वरिया- १,१७,१०३रु त्रिम्बक- ८४८२रु धां ...\nवरदराजन चारी हे युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा अ‍ॅट ट्विन सिटीज मध्ये १९९४ पासून अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांनी १९७४ मध्ये आय.आय.टी मुंबईमधून केमिकल इंजिनिअरींगमध्ये बी.टेक ही पदवी मिळवली.त्यानंतर ते १९७६ पर्यंत मुंबईत युनियन कार्बाईड कंपनीत ...\nवस्त्रोद्योग किंवा पोषाख पुरवठा श्रृंखलेतील जागतिक पोषाख उद्योगाच्या == संगणक वापराद्वारे पोषाख निर्मिती == पुरवठा श्रृंखला व्यवस्थापन मानवी शरीराची मापे व आकार, पोषाख संगणक आरेखन,\nवाळवा हे सांगली जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे.वाळव्याची लोकसंख्या सुमारे ४०,००० आहे.आपल्या प्रवाहाच्या काठावर आईच्या लडिवाळाने आणि रुद्रपणातूनही समृधीची उधळण करणारी कृष्णा नदी. या नदीच्या अंगा -खांद्यावर बागडणारे तिचे लाडके बाळ म्हणजे वाळवा एक ज ...\nही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. हिचे शास्त्रीय नाव होलोप्टेलिआ इन्टेग्रिफोलिआ असे आहे. याचे कुळ अल्मेसी आहे.\nसुरुवातीला संख्या शिकताना लवकरच संख्यारेषा तयार करायला शिकवले जाते. सोयीचा एकक घेउन ती तयार करतात. नंतर अपूर्णांक संख्यारेषेवर दाखवायला आपण शिकतो. हे अपूर्णांक ३/५, २/७ अशा प्रकारचे म्हणजे परिमेय संख्या असतात. पायथागोरस चे प्रमेय वापरून २ चे वर्ग ...\nशिकाऊ लायसन्स करिता वाहतुकीचे सर्वसाधारण नियम कलम ११२: वाहन चालकाने वेग मर्यादेचे उल्लंघन करू नये. कलम ११३: भार क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करू नये. कलम ११९: वाहतूक चिन्हांचे व संकेतांचे उल्लंघन करू नये. कलम १२१: वाहन चालविताना योग्य इशाऱ्यां ...\nहिंदू धर्मामध्ये विद्येची अष्टादश पीठे आहेत. चार वेद २. चार उपवेद ३. सहा वेदांगे ४. न्याय ५. मीमांसा ६. धर्म शास्त्रे ७. पुराणे चार वेद: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. चार उपवेद: आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, स्थापत्यवेद सहा वेदांगे: १, शि ...\nमराठीतील पहिला विद्रोही कवी म्हणून संत तुकारामांचा उल्लेख करावा लागेल. समाजातील वाईट रुढी-परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा कडक शब्दांत समाचार घेऊन तुकारामांनी समाजप्रबोधन केले. स्वातंत्र्योत्तर काळातील बहुतांश दलित कवींचे काव्यलेखन हे विद्रोही ...\nविधान भवन, नागपूर हे नागपूर, महाराष्ट्राच्या उपराजधानीच्या सिव्हिल लाईन्स परिसरात आहे, जेथे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आयोजित केला जातो. १९१२ या मध्ये इमारतीची पायाभरणी केली गेली. हि इमारत ब्रिटीश कमांडने सेंट्रल प्रॉव्हिन्स आणि बेरारच् ...\nविनायक येवले जन्म: २० जून १९८२ यांचा जन्म नांदेड जिल्यातील बामणी या गावी झाला. विनायक येवले हे समकालीन कवी व महत्वाचे समीक्षक आहेत. जागतिकीकरणानंतरच्या पिढीतील महत्वाचे कवी असलेले विनायक येवले बदलत जाणाऱ्या गावाबद्धल बोलतात, होणाऱ्या मुल्यऱ्हासाब ...\nविपणन इंग्लिश: मार्केटिंग एक सतत प्रक्रिया आहे ज्या अंतर्गत विपणन मिश्रण नियोजित आणि अंमलात आणली जातात. ही प्रक्रिया व्यक्तींच्या आणि संस्थांमधील उत्पादने, सेवा किंवा विचारांच्या देवाणघेवाणीसाठी केली जाते. विपणन हे एक सर्जनशील उद्योग म्हणून पाहिल ...\nपंचाहत्तर परमेश्वराच्या प्रधान विभूति- परमेश्वर सर्व व्यापक आहे, तथापि भगवान् श्रीकृष्णानें प्ररमेश्वरी अंश म्हणून सांगितलेल्या पंचाहत्तर प्रधान विभूती या आहेत- १ आत्मा, प्राणिमात्रांचा २ सकला सृष्टींचा आदि उत्��्त्ति मध्य स्थिती व अंत, लय ३ आदित् ...\nविवंता बाय ताज मडीकेरी, कूर्ग\nविवंता बाय ताज मडीकेरी, कूर्ग हे कर्नाटकातील मडीकेरी गावातील होटेल आहे. बारमाही हरित आणि वर्षभर पाऊस बरसत असणारे जंगल. म्हणजेच पर्जन्यवन बुडबुडे नाचवत वाहणारे झरे, इलायचीच्या हिरव्यागार वेली, ढब्बू मिरची आणि कॉफीचे मळे बुडबुडे नाचवत वाहणारे झरे, इलायचीच्या हिरव्यागार वेली, ढब्बू मिरची आणि कॉफीचे मळे सर्व कांही खाजगी\nविवा महाविद्यालय हे विरार, महाराष्ट्र,भारतात वसलेले आहे व मुंबई विद्यापिठा अंतर्गत येते विज्ञान, वाणिज्य आणि कला या विषयातील पदव्युत्तर पदवी प्रदान करणे. आणि व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान पदवीधर पदवी. हे तीन महाविद्यालयांचे एक समूह आहे, भास्कर ...\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन ICC दर चार वर्षांनी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन करते. कसोटी व एकदिवसीय सामने खेळणार्‍या देशाशिवाय ICC Trophy तील काही देश विश्वचषक स्पर्धेत सहभागी होतात.\nसाचा:विषाद विकृती सर्व सामान्य पणे व्यक्तीच्या मनस्थितीत बदल अथवा चढ उतार हे होत असतात पण हेच चढ उतार जास्त तीव्र होतात आणि दीर्घकाळ टिकून राहतात तेव्हा त्या व्यक्तीच्या झाला असे म्हणावे लागते मनस्थिती बिघाडाच्या दोन प्रमुख अवस्था असतात १ उन्माद- ...\nवेद हा भारतीय धर्म आणि तत्वज्ञानाचा एकमात्र निधिभूत ग्रंथ आहे. प्राचीन काळापासून आपण वेदांना अपौरुषेय मानतो. वेद अनादी आहेत. अनंत आहेत. वेद कोणीतरी निर्माण केले असं म्हणणं म्हणजे वेदांचं महत्व कमी करणं होय. \"यस्य निःश्वसितं वेदाः\" परमात्म्याच्या ...\nवेद एकून चार आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छन्द, ज्योतिश हे सहा वेदांग आहेत. पुराण, न्याय, मीमांसा, धर्मशास्त्र ही वेदांची उपांगे आहेत त्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे- १) पुराण - पुराणे म्हणजे व्यास विरचित स ...\nवेदाच्या सहा अंगांचे प्रयोजन\nवेद हे फार गंभीर शास्त्र आहे. धर्म आणि ब्रह्म यांचे प्रतिपादन करणाऱ्या अपौरुषेय प्रमाण वाक्यांना वेद म्हणतात. ४ वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. मंत्र आणि ब्राम्हण मिळून वेदपद तयार होतात. गायत्री आदी छंदांनी युक्त मंत्र ऋग्वेदात आ ...\nवेल्डिंग ही धातू किंवा थर्मोप्लास्टिक जोडण्याची प्रक्रिया आहे. यात खूप उष्णता वापरुन भाग वि���ळतात एकमेकांना जोडतात आणि त्यांना थंड होऊ देतात. वेल्डिंग हे कमी तापमानात धातू जोडण्याच्या तंत्रापेक्षा वेगळे आहे. कमी तापमानात धातू जोडण्याला ब्रेझिंग आण ...\nडॉ. वैजनाथ सोपानराव अनमुलवाड 09 एप्रिल 1976 यांचा जन्म बेळकोणी खू, ता. बिलोली जि. नांदेड येथे झाला. ते भाषा, वाङ् मय व संस्कृती अभ्यास संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणुन कार्यरत आहेत. आदिवासी साह ...\nव्हि. एन. नाईक कला वाणिज्य महाविद्यालय, दिंडोरी\nक्रांतिविर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य महाविद्यालय इ.स. २००१ मध्ये सुरू झाले. संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात अनेक गुणवत्तापूर्ण उपक्रमांचे आयोजन ...\nव्हेरिकोझ व्हेन्स किंवा डीव्हीटी हा पायांना होणारा आजार आहे. शिरांमधील व्हॉल्व्ह बाजूने काम करणे कमी करतात, त्यामुळे तिथला रक्तप्रवाह कमी होतो. व्हेन्स कालांतराने वेड्यावाकड्या दिसू लागतात. त्यानां व्हेरिकोज व्हेन्स म्हणतात. हे दोन्ही आजार पायांच ...\nजन्म आॅक्टोबर 26, इ.स.1925 वाटेगाव, तालुका वाळवा, जि.सांगली मृत्यू - मार्च 15, इ.स.1996 राष्ट्रीयत्व - भारतीय नागरिकत्व - भारतीय शंकर भाऊ साठे हे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे कादंबरीकार आणि शाहीर असून त्यांच्या बारा कादंब-या आणि एक चरित्र प्रस ...\nशरद व्याख्यानमाला, कारंजा लाड\nवाशीम जिल्ह्यातील लाड कारंजे या शहरात इ.स. १९५८ साली प्राचार्य राम शेवाळकर यांच्या प्रेरणेतून शारदीय नवरात्रात या व्याख्यानमालेची सुरुवात झाली. लोकवर्गणीतून ही व्याख्यानमाला चालते. पहिले वक्ता कविभूषण बाबासाहेब खापर्डे होते. प्रबोधनाचा खुला मंच अ ...\nशायन मुंशी जन्म: २९ ऑक्टोबर, १९७८ एक भारतीय मॉडेल व चित्रपट अभिनेता. 2003 चित्रपटाला Jhankaar असतात पदार्पण केले आणि अशा Bong कनेक्शन आणि कार्निवल पुरस्कार-विजेत्या चित्रपटात केले आहे अभिनेता चालू आहे. Shayan कुक ना Kaho, उच्च तणाव सारखे दूरदर्शन ...\nया संस्थेची स्थापना डॉ.श्रीनाथ कलबाग यांनी १९८३ या साली केली.पुण्यातील भारतीय शिक्षण संस्थेचे ते स्वायत्त केंद्र आहे.आपल्या सभोवतालची सेवा देणारी अनेक जण उदा.गवंडी,शेतकरी,गाड्या दुरुस्त करणारे तंत्रज्ञ,विक्रेते,इ.अनुभवाच्या शाळेत शिकलेले असतात.त् ...\nशिवपुरी अक्कलकोट पासून ३ ते ४ किलो मीटर वर आहे शिवपूरी हा ठिकाण पवित्र ठिकाण मानला जातो तसेच जगातील सर्व जाती जमाती चे लोक शिवपुरी ला येतात शिवपुरी मदे श्री गजानना महाराज देवास्तान आहे तेथे अग्निहोत्र होतो अग्निहोत्रानी वातावरण शुद्ध होतो वो आपल ...\nस्वामी शुकदास महाराज हे बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम या गावाला विवेकानंदनगर म्हणून विकसित करणारे एक कर्मयोगी होते. त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीचा वारसा घेऊन आपल्या विचारांना कृतीची जोड देऊन एका हिवरा आश्रम येथे ...\nसंगमेश्वरच्याच जवळ १२ किलोमीटरवर शृंगारपूर या नावाचं गाव आहे.शृंगारपूर हे येसूबाईंचे माहेर. त्या प्रदेशाच्या कारभाराची जबाबदारी छत्रपतींनी संभाजीराजांकडे सोपविली. संगमेश्वराच्याच जवळ १२ किलोमीटरवर शृंगारपूर या नावाचं गाव आहे. हे गाव महाराजांनी जि ...\nशेंगदाणा चिक्की तयार करताना प्रथम शेंगदाणे खरपूस भाजून घ्यावे.त्याची साल काढून टाकावी.अर्धे अर्धा दाने करावे मग गुळ गरम करावा. गुळाचा पाक झाल्यावर त्यात शेंगदाणे टाकावे ताटाला तूप लावून ते मिश्रण ताटात टाकावे व पसरवून द्यावे.थंड झाल्यावर वड्या पा ...\nशेततळी उपाय कि नवी समस्या\nगावतळी आणि विहिरी यांचा मुख्य आधार भूजल आहे. स्वातंत्र्योत्तर काळात मुख्यता हरित क्रांती पूर्वी विहिरी आणि गावतळी हेच बागायती शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहे.परंतु हरितक्रांती आणि विजेचे सार्वत्रीकरण यामुळे भूजलाचा उपसा मोठ्या प् ...\nसंपूर्ण नाव: श्याम राघोजी माळी जन्मतारीख: २८ एप्रिल १९८० शिक्षण: एम.ए.बी.एड. श्याम माळी हे आगरी समाजातील कवी, गीतकार आहेत. प्रमाणभाषेपेक्षा त्यांच्या आगरी बोलीभाषेतील कविता प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात झाला. व्यवस ...\nश्री ज्ञान सरस्वती मंदिर, बासर\nबासर हे ठिकाण तेलंगणातील निर्मल जिल्ह्यात असून महाराष्ट्रातील नांदेड - मुखेड -हैद्राबाद रस्त्यावर निजामाबाद पासून ३५ km हैद्राबाद पासून २०० km आदिलाबाद पासून १०८ km अंतरावर आहे. आदिलाबाद जिल्ह्याचे विभाजन करून नवीन निर्मल जिल्हा तयार करणेत आला आह ...\nश्री दत्त मंदिर संस्थान रुईभर\nश्री दत्त मंदिर संस्थान रुईभर हे धाराशिव उस्मानाबाद पासून १५ कि. मी. अंतरा���रील एक छोटेशे पण टुमदार गाव. प. पु. सद्गुरू आप्पा बाबांचे रुईभर हे छोटेसे गाव आज संपूर्ण महाराष्ट्रातील दत्त उपसकांचे आशेचे, श्रद्धेचे केंद्रबिंदू बनलेले आहे. श्रीक्षेत्र ...\nभंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण.मुंबई ज्ञानदायी संस्थेने \"वडाचापाट\".या ग्रामीण भागात जून १९८१ पासून इ.८ वी ते १० वी पर्यंतचे वर्ग विनाअनुदान या तत्वावर सुरु केले आहे. सदर वर्ग सुरु करताना संस्थेला अनेक दिव्यातून जावे लागले. शैक्षणिक संस्था सुरु कर ...\nश्री भैरवनाथ विद्या मंदिर, पाबळ\nपुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात असलेल्या पाबळ या गावात श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ ची स्थापना इ.स. १९५३ साली शिक्षण प्रसारक मंडळाने केली. विद्यालयामध्ये ५ वी ते १२ वी पर्यंतचे मराठी माध्यमातून, तसेच इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सेमी इंग्लिश मधून ...\nश्री समर्थ सद्गगुरु धोंडुतात्या महाराज,विराळ\nजन्म:- दि. ०३ जुले, १९६३ जन्म ठिकाण:- मौजे राहेरी बु. ता. सिन्दखेडराजा,जि.बुलढाणा. व्यवसाय:- विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातुर या पदावर राज्यशासनाच्या सेवेत उच्च श्रेणी अधिकारी. बालपण व शिक्षण:- राहेरी नुतन माध्य.विद्यालय, राहेरी १० वी पर्यन ...\nएक- एकोऽहम्-एकच ब्रह्म हें एकच आहे. एकच ’ सत् ‌ स्वरूप ’ ’ एकोऽहम् ‌‍ बहु स्याम् ’ सर्व सृष्टींतील चराचर वस्तूंच्या उत्पत्तीचें कारकत्व या ’ एक ’ च्या मागें आहे. अंकशास्त्र एक अग्नि, एक सुर्य आणि एकच उषा- एकच अग्नि अनेक ठिकाणीं प्रज्वलित होतो, एक ...\n-अकरा रुद्रांचीं नांवें निरनिराळ्या पुराणांत निरनिराळीं आढळतात. त्यांत एकवाक्यता नाहीं, सामान्यतः अ १ वीरभद्र, २ शंभु, ३ गिरीश, ४ अजैकपाद, ५अहिर्बुध्न्य, ६ पिनाकी, ७ अपराजित, ८ भुवनाधीश्वर, ९ कपाली, १० स्थाणु व ११ भव ; आ १ मन्यु, २ मनु, ३ महिनस् ...\n१ तेली, २ तांबोळी, ३ साळी, ४ माळी, ५ जंगम, ६ कलावंत, ७ डौरी, ८ ठकार, ९ घडशी, १० तराळ, ११ सोनार आणि १२ चौगुला. हे बारा अलुते म्हणजे खालच्या वर्गाचे बारा कामगार अथवा गांवगाडयांतले दुसर्या क्रमांकाचे हक्कदार पूर्वी असत.\n१ पान, २ सुपारी, ३ चुना, ४ कात, ५ लवंग, ६ वेलदोडा, ७ जायफळ, ८ जायपत्री, ९ कंकोळ, १० केशर, ११ खोबरें, १२ बदाम आणि १३ कापूर, ह्मा तेरा जिनसा मिळून तयार केलेला विडा. सु.\n१ अन्नदाता, २ भोजन करणारा व ३ स्वयंपाक करणारा.\" अन्नदाता तथा भोक्ता पाककर्ता सुखी भवेत् ‌ \nसांख्य कारिके��ुसार तीन गुणांचे विवेचन\nसांख्य दर्शनानुसार त्रिविध अन्तःकरणाच ..\nसांसद आदर्श ग्राम योजना\nसातपुडा विकास मंडळ, पाल\nसृष्टी क्रम बृहत् संहिता\nसोलापुरातला पहिला दूध बाजार\nस्टँड बाय मी डोरेमोन\nह.भ.प. श्री रानबा (रामेश्वर) महाराज ग ..\nहिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ\nहुतात्मा उमाजी नाईक हायस्कूल भिवडी\nहॉमिसाइड: लाइफ ऑन द स्ट्रीट (हंगाम १)\nपुरस्कार विजेत्या मराठी कवींची यादी\nव्यक्ती व त्यांच्या उपाध्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/63727/10-important-announcements-in-budget/", "date_download": "2021-07-29T22:18:07Z", "digest": "sha1:R2Z7FUPYMJQ6K6X3U57ZSZJCMVDFHA3B", "length": 14544, "nlines": 84, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' सामान्य लोकांसाठी आजच्या बजेटमध्ये झाल्यात या १० सर्वात महत्वाच्या घोषणा", "raw_content": "\nसामान्य लोकांसाठी आजच्या बजेटमध्ये झाल्यात या १० सर्वात महत्वाच्या घोषणा\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम\nमोदी सरकारच्या दुसर्‍या टर्मच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पहिलं बजेट शुक्रवारी दि. ५ जुलै २०१९ ला मांडले आहे पाहू त्यातील ठळक १० मुद्दे.\nजागतिक मंदी आणि मान्सूनची चिंता या पार्श्‍वभूमीवर मोदी सरकारच्या दुसर्‍या टर्म मधील हा पहिला अर्थसंकल्प (बजेट) आहे.\nपहिल्या टर्ममधील अर्थसंकल्प अरुण जेटलींनी २०१४-१५ मध्ये सादर केला होता. आजचा अर्थसंकल्प खास आहे कारण भारतात प्रथमच एका महिला अर्थमंत्र्यांनी हे बजेट मांडले आहे. त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष तिकडे लागले होते.\nतर शुक्रवारी दि. ५ जुलै २०१९ ला अर्थमंत्री निमला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील ठळक १० मुद्दे कोणते आहेत ते पाहू.\n१. गृह कर्जाच्या व्याजदरात सवलत\nपहिली आणि महत्त्वाची घोषणा मध्यमवर्गीयांसाठी केली आहे. आता ४५ लाख रुपयांचे घर खरेदीसाठी दीड लाख रुपयांपेक्षा जास्त सूट दिली जाईल. गृहकर्जाच्या व्याजदरात एकूण सवलत आता २ लाख ते ३.५ लाखापर्यंत वाढवली आहे.\n२. अर्थकारणासाठी आता पॅनकार्डची गरज नाही.\nइनकम टॅक्स भरणार्‍यांसाठी मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. अर्थकारण आता आधार कार्डासह आपला आयकर भरण्यास सक्षम असेल. म्हणजे आता पॅनकार्ड असणे आवश्यक नाही, आधारकार्डावरच आपले काम होऊन जाईल.\nजर एखाद्या व्यक्तीने बँकेतून १० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेतली असेल तर टीडीएसव��� २ % आकारण्यात येईल. म्हणजे, दरवर्षी 1 कोटीहून अधिक लोकांना काढण्यासाठी करामध्ये २ लाख रुपये कमी केले जातील.\nपण जास्त कमाई करणार्‍या लोकांना मात्र मोदी सरकारने धक्का दिला आहे. आता दरवर्षी २ ते ५ कोटी रुपयांपर्यंत कमाई करणार्‍यांना ३ % कर असेल आणि त्याच वेळी ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाईसाठी ७ टक्के कर असेल.\n३. छोट्या दुकानदारांना पेंशन आणि कर्ज देण्याची योजना\nअर्थमंत्र्यांनी जाहीर केले की, छोट्या दुकानदारांना पेंशन दिली जाईल तसेच दुकानदारांना कर्ज देण्याची योजनाही आहे. यामुळे ३० दशलक्षपेक्षा जास्त लहान दुकानदारांचा फायदा होईल. सरकार प्रत्येक घरासाठी योजना आखत आहे.\n४. पेट्रोल, सोने आणि तंबाखू अतिरिक्त कर\nसोन्यावरील कर १० टक्क्यांवरून १२.५ टक्क्यांवर वाढविण्यात आला आहे. तंबाखूवर पण अतिरिक्त शुल्क केले जाईल. पेट्रोल आणि डिझेलवरील कर पण १-१ रुपयाने वाढविला आहे.\n५. इलेक्ट्रिक गाडीच्या खरेदीवर सुट\nइलेक्ट्रिक गाडीवर मात्र सूट आहे. जर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले असेल तर त्याचं सर्व व्याज चुकतं केल्यावर 1.5 लाखांची सूट मिळेल.\nअर्थमंत्र्यांनी सांगितले की, २०२२ पर्यंत प्रत्येकास घर देणे हे आमचे ध्येय आहे. आत्तापर्यंत २६ लाख घरांचे काम पूर्ण झाले असून २४ लाख घरं देण्यात आली आहेत. ९.५ टक्के शहरांमध्ये ओडीएफ घोषित करण्यात आले आहे.\nआज एक कोटी लोकांनी फोनमध्ये क्लीन इंडिया अ‍ॅप घेतले आहे. देशामध्ये एकूण १.९५ कोटी घरे उपलब्ध करून द्यायची आहेत.\nशिक्षणाबद्दल सरकारने जाहीर केले की, ‘आम्ही नवीन शिक्षण धोरण आणू. शिक्षण धोरण संशोधन केंद्र देखील तयार केले जाईल. एक राष्ट्रीय संशोधन फाउंडेशनची घोषणा केली गेली. उच्च शिक्षणासाठी सरकार ४०० कोटी खर्च करेल.\nजगातील प्रसिद्ध २०० महाविद्यालयांमध्ये भारतातील फक्त ३ महाविद्यालयात आहेत. या संख्येत वाढ करण्याचा सरकारचा मानस आहे. राजघाट येथे राष्ट्रीय स्वच्छता केंद्र उभारले जाईल. तसेच भारताच्या खेळाची घोषणा केली जाईल.\nआमचे लक्ष्य ऑनलाइन अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देणे आहे. देशात ‘अभ्यास’ कार्यक्रम सुरू केला जाईल.\n८. गरोधार महिलांना ओवरड्राफ्ट सुविधा दिली.\nमोदी सरकारने महिलांसाठी स्वतंत्र घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, महिलांच्या विकासाशिवाय देश विकसित होऊ शकत नाही. अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं की, गरोदर असलेल्या महिला खातेदारकांना ५००० रुपये ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाईल.\n९. वाहतुक कार्ड जाहीर केले\nसरकारने वाहतूक कार्ड जाहीर केले. रेल्वे आणि बसमध्ये याचा वापर केला जाईल. हे रुपयाच्या मदतीने संचलित केले जाऊ शकते. ज्यामध्ये बसचे तिकीट, पार्किंग खर्च, रेल्वेचे तिकीट एकत्र केले जाऊ शकते.\nत्याचवेळी सरकारने सांगितले की, एमआरओचा फॉर्म्युला स्वीकारला पाहिजे ज्या फॉर्म्युल्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, रिपेयर आणि ऑपरेटिंगची अंमलबजावणी केली जाईल.\n१०. एक कोटीहून जास्त रुपये काढण्यासाठी २ लाख टॅक्स\nजर एखाद्या व्यक्तीने बँकेतून १० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेतली असेल तर टीडीएसवर २% आकारण्यात येईल. म्हणजे १ कोटीहून अधिक रुपये काढण्यासाठी दोन लाख रुपये टॅक्स घेतला जाईल.\nबजेट संबंधीच्या भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढविण्याचा विचार मीडियादेखील करीत आहे. याशिवाय विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय विचारात घेण्यात येत आहे. जागेच्या क्षेत्रात भारत एक प्रमुख शक्ती म्हणून उभा आहे.\nआमच्या सरकारला ही शक्ती पुढे वाढवायची आहे आणि उपग्रह प्रक्षेपण करण्याची क्षमताही वाढविली जाईल. तर हे २०१९ चं बजेट मध्यमवर्गीयांसाठी फायद्याचे ठरेल असे म्हणायला हरकत नाही.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← वंचित बहुजन आघाडीमधून बंडखोरी करून बाहेर पडणारे लक्ष्मण माने आहेत कोण\nममता बॅनर्जींना पश्चिम बंगालचं नाव बदलायचंय, मोदी सरकार म्हणतं “चालणार नाही” →\nको-ऑप बँक घोटाळा काय आहे तुमचे पैसे अशा इतर कोऑप बँकेत सुरक्षित आहेत का तुमचे पैसे अशा इतर कोऑप बँकेत सुरक्षित आहेत का\nमहाराष्ट्रातल्या २४ जिल्ह्यांचं भविष्य बदलतंय\nआत्मविश्वासाने प्रेझेन्टेशन, भाषण करायचंय मग या “पाच” महत्त्वाच्या गोष्टी आत्मसात करा…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/in-pune-live-in-partner-first-strangled-his-girlfriend-then-surrendered-after-going-to-the-police-station-127620442.html", "date_download": "2021-07-29T22:31:56Z", "digest": "sha1:DWIN7XWHAFHTDJTARPQZD5X2ID2XSAJ6", "length": 4406, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "In Pune, Live in Partner First Strangled His Girlfriend, Then Surrendered After Going To The Police Station | लिव्ह इन पार्टनरने प्रेयसीची गळा आवळून केली हत्या, गर्भवती झाल्याने होता नाराज; स्वतः पोलिसांना केला शरण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपुणे:लिव्ह इन पार्टनरने प्रेयसीची गळा आवळून केली हत्या, गर्भवती झाल्याने होता नाराज; स्वतः पोलिसांना केला शरण\nआरोपी दोन वर्षांपासून प्रेयसीसोबत या घरात राहत होता\nआरोपी महिलेसोबत दोन वर्षांपासून लिव्ह इनमध्ये होता, महिलवर गर्भपातासाठी टाकत होता दबाव\nपुण्यातील रांजणगाव भागात लिव्ह इन पार्टनरने महिलेची गळा दाबून हत्या केली. यानंतर आरोपीने पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. शनिवारी ही घटना घडला. प्रेयसीने गरोदर राहिल्याने आरोपी संतप्त झाला होता.\nआरोपी दोन वर्षांपासून महिलेसोबत लिव्ह इन मध्ये होता\nपुणे पोलिसांनुसार, रांजणगाव औद्योगिक परिसरातील कोरेगाव भागात किरण फुंदे प्रेमिका सोनामनी सोरेनसोबत मागील दोन वर्षांपासून लिव्ह इन मध्ये राहत होता. प्रेमिक गर्भवती असल्याचे त्याला दोन दिवसांपूर्वी समजले. किरणला हे मूल नको होते. त्याने सोनामनीवर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. पण तिने ऐकली नाही. अखेर हा टोकाला गेला आणि दोघांमध्ये वाद झाला. यानंतर किरणने तिची गळा आवळून हत्या केली.\nआरोपीने स्वतःसाठी फाशीची शिक्षा मागितली\nरांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी आपला गुन्हा मान्य केला आणि मला फाशी देण्याची विनंती केली. पोलिस स्टेशनमध्ये एक पत्र लिहून संपूर्ण घटना सांगितली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-news-about-discussion-controversial-inspirational-5548070-PHO.html", "date_download": "2021-07-29T22:55:40Z", "digest": "sha1:UQWW27AVU3MKY3M6UF6NOYN7VJY7VSJH", "length": 8338, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about Discussion, controversial, inspirational | चर्चेत: अरोकीस्वामींना म्हणतात देशाचा ‘डायग्नोस्टीक किंग’ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचर्चेत: अरोकीस्वामींना म्हणतात देशाचा ‘डायग्नोस्टीक किंग’\nपत्नी सुमति (डावीकडे) दोन मुलांसोबत अरोकीस्वामी वेलुमणी (मध्यभागी)\nचर्चेत - अरोकीस्वामी वेलुमणी, उद्योजक\nशिक्षण- बीएस्सी थायरॉइड बायोकेमिस्ट्रीत डॉक्टरेट\nकुटुंब - पत्नी सुमती आता नाही, एक मुलगी, एक मुलगा\nका चर्चेत - या��च्या कंपनीला श्रेष्ठ हेल्थकेअर कंपनीच्या रूपात घोषित केले गेले आहे.\nकोइम्बत्तूरजवळील एका लहानशा गावात एका भूमिहीन शेतकऱ्याच्या घरी अरोकीस्वामींचा जन्म झाला. वडिलांनी कुटुंबाची देखरेख केलीच नाही, तेव्हा आईला पुढे यावे लागले. आईने दोन म्हशी खरेदी केल्या आणि १० वर्षे हे काम केले. ५० रु. एका आठवड्याला मिळत असत. त्यातच चार मुलांचे पालनपोषण होत होते. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अरोकीस्वामीला गाव सोडावे लागले. गावकरी म्हणायचे ज्याला गोऱ्या मुलीशी लग्न करायचे आहे तो महाविद्यालयात प्रवेश घेतो.\n१९ वर्षांच्या वेलुमणीने पदवी पूर्ण केली, पण नोकरी कोइम्बतूरमध्ये मिळाली. इंग्लिशवरील पकड चांगली नव्हती. त्यावेळी जो अनुभव मिळाला, त्याच कारणाने ते आजही आपल्या कंपनीत फ्रेशरलाच नोकरी देतात. एका कंपनीत नोकरी तर मिळाली. चार वर्षांच्या नोकरीनंतर वेलुमणीला वाटले की येथे आता आपला गुजारा होईल. वेलुमणीने तेव्हा भाभा अणू संशोधन केंद्रात शास्त्रज्ञाच्या नोकरीसाठी अर्ज केला. मुलाखतीनंतर निवड तर झाली आणि ८८० रु. महिन्याची नोकरी त्यांना मिळाली.\nसरकारी नोकरी ८ तासांची होती तेव्हा मुलांच्या शिकवण्या घेणे सुरू केले. यात अतिरिक्त ८०० रुपयांचे उत्पन्न होत असे. १२०० रुपये ते घरी पाठवू लागले. आईला खोटेच सांगितले की, वेतन २००० रुपये मिळले आहे. जर तिला कळाले असते की फक्त ८०० रु. च मिळतात तर तिने गावच सोडू दिले नसते.\nअरोकीस्वामी २७ वर्षांचे झाले होते. आता त्यांच्यासाठी मुलगी पाहणे सुरू झाले. एक मुलगी\nएसबीआयमध्ये होती. अरोकीस्वामी यांनी केवळ एकदा तिला पाहिले आणि स्थळास होकार दिला ती गोरी नव्हती, पण अरोकीस्वामी तिला नकारही देऊ इच्छित नव्हते. सुमतीशी लग्नानंतर अरोकीस्वामींनी पीएचडी केली. तेव्हापर्यंत ते दोन मुलांचे वडीलही झाले होते. पत्नीची इच्छा होती की, दिरांनी देखील प्रगती करावी. नोकरी करताना त्यांनी पाहिले की, थायरॉइडच्या चाचणीत मुंबईत लोक खूपच पैसा कमावत आहेत. १९९५ मध्ये अरोकीस्वामींनी पत्नीशी सल्लामसलत न करताच नोकरी सोडून दिली. रात्री दोन वाजता त्यांनी पत्नीला सांगितले की, मी नोकरी सोडली तर पत्नीचे उत्तर होते बरोबर जगू आणि बरोबरच मरू. यानंतर थायरोकेअरची पहिली प्रयोगशाळा भायखळा येथे त्यांनी सुरू केली. एचआर १९९६ पासून पत्नी हे पाहत होती. पत्नीच्या मदतीने २ लाख रुपयांत उभी केली थायरोकेअरच्या आयपीओच्या चार महिने आधीच पत्नीचे निधन झाले. हा दोघांच्या संयुक्त कष्टाचा परिणाम होता.\nपुढच्या स्लाईडवर वाचा, वादग्रस्त - सुनील मंत्री, रिअल इस्टेट डेव्हलपर अाणि प्रेरणादायी - डॉ. जॅक प्रेगर, चिकित्सक ...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dnyanpravahnews.com/archives/tag/muncipal-council", "date_download": "2021-07-29T22:01:46Z", "digest": "sha1:SD4SXDENTKLPH4TX2NMAQRTF6T64A6RA", "length": 2424, "nlines": 60, "source_domain": "dnyanpravahnews.com", "title": "Muncipal council – ज्ञान प्रवाह", "raw_content": "\nपंढरपूरातील हातगाडीवर फिरून विक्री करणारे विक्रेते यांना आवाहन\nपंढरपूर शहरातील सर्व हातगाडीवर फिरून विक्री करणारे भाजीपाला,फळ व इतर विक्रेते यांना आवाहन Appeal to all vendors selling vegetables,fruits and…\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/category/maharashtra/", "date_download": "2021-07-29T22:38:07Z", "digest": "sha1:BODS5XJMHUPZHXSEQQDT3W23ISWVGYJK", "length": 19865, "nlines": 277, "source_domain": "ournagpur.com", "title": "Maharashtra Archives | Our Nagpur", "raw_content": "\nMH CET अकरावी प्रवेश परीक्षेच्या रजिस्ट्रेशनची वेबसाईट केली बंद; ‘हे’ कारण आलं समोर\nएसएससी निकाल : दहावीचा निकाल ९९.५५ टक्के, यंदाही मुलींची बाजी\nगणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर\nमुंबई : राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी ४ फूट तर घरगुती गणेश मूर्तीसाठी २ फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. दरम्यान, गणेशमूर्तीच्या उंचीबाबत राज्य सरकारने मर्यादा घालून देऊ...\nआजपासून नवे निर्बंध; हे असेल सुरू\nमुंबई: महाराष्ट्रात ओसरण्याच्या वाटेवर असलेली कोरोना लाट पुन्हा एकदा उचल खात असल्याने सरकारने शुक्रवारपासून नवे निर्बंध लाव���े आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्पे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता राज्य सरकारच्या...\nकोरोनामुक्त गावांमध्ये १०वी, १२वीचे वर्ग सुरू करण्याबाबत चाचपणी; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश\nमुंबई : काही महिन्यांपासून कोरोनामुक्त झालेली व भविष्यातही कोरोनामुक्त राखण्याची खात्री देणाऱ्या गावांमध्ये इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करता येतील का, याची चाचपणी शालेय शिक्षण विभागाने करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...\n‘ईडी’कडून नागपुरात एकाचवेळी दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापेमारी\nनागपुर: सक्त वसुली संचालनालय म्हणजेच ईडीने नागपुरात तीन ठिकाणी छापे टाकले आहेत. नागपुरातील एका माजी मंत्र्यांशी संबधीत प्रकरणाशी हे छापे असल्याची माहिती आहे. मात्र या कारवाई संदर्भात ईडीच्या कोणत्याही अधिकार्‍यांने दुजोरा दिलेला नाही. बुधवारी (दि...\n30 जूनपर्यंत पॅन-आधार करा लिंक\nआधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यास केंद्र सरकारने दिलेली मुदत लवकरच 30 जूनपर्यंत आहे. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी हे दोन्ही दस्तावेज तातडीने लिंक करावेत, असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. आधार कार्ड आणि...\n‘आम्ही नितीन गडकरी यांचे नातेवाईक’, डोंबिवलीत बापलेकानं लुटले लाखो रुपये\nदोन्ही आरोपींनी आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नातेवाईक आहोत, (Union Minister Nitin Gadkari)असं सांगून ही फसवणूक केल्याची माहिती समोर येतेय. डोंबिवली, 12 जून: डोंबिवलीत (Thane district's Dombivli) फसवणुकीप्रकरणी एका बापलेकाला (Father-son duo) पोलिसांनी अटक...\nमुंबईत चार मजली इमारतीचा भाग कोसळून 11 ठार तर 6 जण जखमी\nमुंबई शहरात काल दिवसभर मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर रात्रीच्या सुमारास चार मजली इमारतीचा (Mumbai Building collapse) काही भाग कोसळला आहे. यात 11 जणांचा मृत्यू झाला. मुंबई : शहरात काल दिवसभर मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर रात्रीच्या सुमारास मालाड...\nउद्धव ठाकरेंची पंतप्रधानांसोबत 12 मुद्यांवर चर्चा\nनवी दिल्ली, , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ÷उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, जीएसटीमधील थकबाकी शक्य तितक्या लवकर दिली जावी, यासह राज्याची संबंधित एकूण 12 मुद्��ांवर...\nPune Fire: DNA घेऊन पटवणार मृतांची ओळख, मृत्यू झालेल्या 17 जणांची नावं आली समोर\nPune Fire: पुण्यात केमिकल बनवणाऱ्या कंपनीला लागलेली आग इतकी भयंकर होती की यामध्ये मृतांची ओळख पटवणंही कठीण होत आहे. त्यामुळे डीएनए टेस्ट करून मृतांच्या नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द केले जात आहेत. पुणे, 08 जून: पुण्यामध्ये सोमवारी...\nE-Pass : खासगी वाहनानं एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचं असल्यास ई-पास लागेल का\nमुंबई – राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानं सरकारनं आजपासून नवी नियमावली लागू केली आहे. या अंतर्गत राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात ५ टप्प्यात अनलॉक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ७ जून म्हणजे...\nमुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस, 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता\nमुंबई : राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. अर्धे राज्य या मान्सूनने व्यापले आहे. मान्सूनचे आगमन होताच जोरदार पाऊस झाला आहे. मुंबईत रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. अंधेरी, बोरीवली, दादर भागात पाऊस झाला. गरमीने हैराण...\nकोविडची तिसरी लाट येवो न येवो पण गाफील राहू नका: नितीन गडकरी\nनागपूर: कोविडची तिसरी लाट येवो न येवो, पण या लाटेचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी करा. गाफील राहू नका. विशेषत: कोविड संक्रमणाच्या काळात सकारात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण होईल, यासाठी डॉक्टर मंडळीच अधिक प्रभावशाली कार्य करू...\nलग्नाचा वाढदिवसाच्या निमित्त जोडप्याने घातले सोन्याचे दागिने, नंतर सत्य उघडकीस आले तेव्हा….\nकाही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील भिवंडी येथून एक चित्र समोर आले होते ते दृष्टीक्षेपात व्हायरल झाले होते. वास्तविक, लग्नाचा वाढदिवसाच्या निमित्त एका जोडप्याने स्वत: ला सोन्याचे दागिने घातले होते. विशेषतः, महिलेने घातलेला मंगळसूत्र गुडघ्यापर्यंत लांब होता. परंतु...\nभरमंडपात नवरदेवाने पडल्या नववधूच्या पाया ; काय आहे या मागील रिअल स्टोरी\nआतापर्यंत पती परमेश्वर म्हणून बायको आपल्या नवऱ्याचे पाया पडत आली. पण पहिल्यांदाच एका नवऱ्याने आपल्या बायकोच्या पाया पडल्या आहेत. भरमंडपात नवरदेवाने नववधूच्या पाया पडल्या आहेत. वधूच्या चरणी नतमस्तक झालेल्या या नवरदेवाचा फोटो सध्या सोशल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-decision-continue-krishi-nivistha-kendras-jayant-patil-43337?page=1&tid=124", "date_download": "2021-07-29T22:12:47Z", "digest": "sha1:EWEJWT24FCVWPO6NEQ3SF5H3NYXQCBNB", "length": 17131, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi Decision to continue Krishi Nivistha Kendras: Jayant Patil | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी निविष्ठा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेणार ः जयंत पाटील\nकृषी निविष्ठा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेणार ः जयंत पाटील\nबुधवार, 12 मे 2021\nकृषी निविष्ठांची दुकाने काही काळ उघडी ठेवण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.\nसांगली ः जिल्ह्यात १५ मे नंतर लॉकडाउन संपल्यानंतर खरीप हंगामासाठी खते, बी-बियाणे यांचा सुरळीत पुरवठा व्हावा, या दृष्टीने कृषी निविष्ठांची दुकाने काही काळ उघडी ठेवण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.\nखरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक सोमवारी (ता. १०) पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. बैठकीस सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार संजय पाटील, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी उपस्थित होते.\nबैठकीत शेततळे ५ एकर जमीन अट शिथिलता, खताचे दर कमी कराची मागणी झाली. प्रलंबित वीज जोडण्या लवकर करण्यात याव्यात, असे आदेश देण्यात आले. पीक विम्याबाबत ११ मे रोजी कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासमवेत बैठक होणार असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यात खरीप क्षेत्र ३ लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्र असून ३३ हजार ६०० क्विंटल बियाणे मागणी तर १ लाख ४२ हजार १६० टन खत मागणी आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात २५८ शेतीशाळा राबविण्यात येणार असून ५१ महिला शेतीशाळा राबविण्याचे नियोजन केले आहे. खरीप हंगामामध्ये ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत नावीन्यपूर्ण पिकांचे प्रक��्प जोंधळा भात, माडग्याळ मटकी, रोपाव्दारे तूर लागण, सोयाबीन ग्राम बीजोत्पादन, शेवगा लागवड व ड्रॅगन फ्रूट लागवडीचे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. कर्ज पुरवठा खरीप हंगामात १ हजार ८९० कोटी व रब्बी हंगामामध्ये ८१० कोटी असा एकूण २ हजार ७०० कोटी कर्ज वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे.\nपीकविमा योजना व हवामान आधारित पीकविमा योजनेचा लाभ ट्रीगरमुळे विमा कंपन्या शेतकऱ्यांना देत नाहीत. याबाबत लोकप्रतिनिधींनी विचारणा केल्यानुसार मंगळवारी (ता. ११) कृषिमंत्री भुसे यांच्यासमवेत बैठक घेऊन ट्रीगरमध्ये सुधारणा करण्यात येईल, असे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे अपघात विम्याचा लाभ मिळण्यासाठी विलंब होतो. याबाबत सुद्धा योग्य ती सुधारणा करण्यात येईल.\nसांगली sangli खत fertiliser जयंत पाटील jayant patil विश्वजित कदम खासदार संजय पाटील sanjay patil आमदार अनिल बाबर शेततळे वीज दादा भुसे dada bhuse शेती farming तूर सोयाबीन बीजोत्पादन seed production कर्ज रब्बी हंगाम हवामान\nचंद्रपूर दारूबंदी निर्णयाच्या निमित्ताने...\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजीच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यात गेली सहा वर्षे लागू असले\nगेल्या आठवड्यात कोसळलेल्या अस्मानी संकटातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही.\nफळपिकासाठी जमीन अन खत व्यवस्थापन\nफळबागेसाठी योग्य जमिनीची निवड, माती परीक्षण, सेंद्रिय खते, हिरवळीची खते, निंबोळी पेंड ,जै\nभात पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन\nभात पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी येण्यामध्ये कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव हे होय.\n७२ तासांची सक्ती नको ः आयुक्त\nपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इ\nऔरंगाबाद :सोयाबीनची सरासरीच्या दीडपट...औरंगाबाद : सोयाबीनची सरासरी क्षेत्राच्या दीडपट...\nजळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...\nशनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...\nपरभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...\nनाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...\nसोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह��यात पीकविम्यासाठी भारती...\nअकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...\nमराठवाड्यात एक लाख हेक्टरवर पीकनुकसानऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत...\nमंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...\nकोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...\nनाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......\nसिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...\nरत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...\nनांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...\nपावसाची उसंत, सावरण्याची धडपड सुरु पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...\nनगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...\nकोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...\nविमा कंपन्यांचा राज्यभर सावळागोंधळ पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेतील खासगी विमा...\nकोकणात मुसळधारेची शक्यता पुणे : कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी...\nराजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/shocking-revelation-scientists-reducing-distance-between-two-doses-was-not-recommended-14482", "date_download": "2021-07-29T22:02:41Z", "digest": "sha1:JAWA7GNIJSP452WGW25N3NS7RKWGKMPR", "length": 8069, "nlines": 24, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा; 'दोन डोसमधलं अंतर कमी करण्याची शिफारस केली नव्हती'", "raw_content": "\nवैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा; 'दोन डोसमधलं अंतर कमी करण्याची शिफारस केली नव्हती'\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना मागील महिन्यात 13 मे रोजी केंद्र सरकारने कोविशील्ड (Covishield) लसीच्या दोन डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यांवरुन दुप्पट करत 12 ते 16 नि��्चित करण्यात आले होते. मात्र हा निर्णय वैज्ञानिकांनी (scientists) केलेल्या शिफारसीनुसार घेतला असल्याचे सांगण्यात आले. परंतु आता त्याच वैज्ञानिकांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. कोरोना लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढवून दुप्पट करण्याला आमचा पाठिंबा नव्हता, असा खुलासा या वैज्ञानिकांच्या गटातील तीन सदस्यांनी केला आहे. यासंबंधीचं वृत्त रॉटर्सनं दिले आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या (Modi government) या निर्णयवार प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nकुणाच्या सांगण्यावरुन झाला निर्णय\nदेशात एकीकडे कोरोना लसींचा तुटवडा असल्याचे समोर येत असताना दुसरीकडे मोदी सरकारने कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर 12 ते 16 करण्याचा निर्णय जाहीर केला. यासाठी मोदी सरकारच्या नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप इम्युनायझेशन या गटाने अंतर वाढवण्याच्या दिलेल्या सल्ल्यावरुन हा निर्णय घेतल्याचे देखील जाहीर करण्यात आले. या गटाने लसींचे अंतर दुप्पट करण्याला कधीही समर्थन दिले नव्हते, असा खुलासा यापैकी काही तज्ञांनी केला आहे. (The shocking revelation of scientists Reducing the distance between two doses was not recommended)\nलसींच्या दोन डोसमधलं अंतर 12 आठवड्यांपेक्षा जास्त झालं तर...\nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमोलॉजीचे (National Institute of Epidemiology) माजी संचालक एम. डी. गुप्ता (M. D. Gupta) यांनी माध्यमाशी बोलताना, NTAGI च्या वैज्ञानिकांनी 8 ते 12 आठवड्यांपर्यंत लसींमधील अंतर वाढवण्यावर सहमती दर्शवली होती. यासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेकडून (World Health Organization) देखील सल्ला देण्यात आला आहे. परंतु केंद्र सरकारचे 12ते 16 आठवडे आहेत. दोन लसींच्या डोसमधील अंतर 12 आठवड्यांपेक्षा डास्त झालं किंवा 12 आठवड्यानंतर कोणते संभाव्य परिणाम होऊ शकतात, याचा कोणत्याही स्वरुपाचा डाटा NTAGI कडे नाही” असे गुप्ता यांनी म्हटले. NTAGI मधील दुसरे सदस्य असलेले मॅथ्यु वर्गेस (Matthew Verges) यांनी देखील एम. डी. गुप्ता यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. NTAGI ने फक्त 8 ते 12 आठवड्यांपर्यंत अंतर वाढवावे असा सल्ला दिला होता, असं ते म्हणाले.\nलसींमधील अंतर 12 ते 16 आठवडे करा असं आम्ही म्हटलो नाही\nदरम्यान, NTAGI मधील अजून एक सदस्य जे. पी. मुलीयिल यांनी देखील दुजोरा दिला, दोन डोसमधील अंतर वाढवण्याबाबत या तज्ञांच्या गटामध्ये चर्चा तर झाली. परंतु आम्ही कधीही 12 ते 16 आठवडे करावे असे आम्ही म्हणालो नाहीत. नेमके त्यासंबंधीचे आकडे सांगितलेच गेले ���व्हते असे ते म्हणाले. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर देशातील अनेक घटकांनी त्यावर आक्षेप नोंदवला होता. कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे असा निर्णय घेतला असल्याचे अरोप झाले होते. मात्र हा निर्णय लसींच्या तुटवड्यामुळे नसून वैज्ञानिकांच्या शिफारशींनुसार घेण्यात आला आहे, असे केंद्र सरकारकडून त्यावेळी सांगण्यात आले होते.\nदरम्यान, मोदी सरकारच्या कोरोना हाताळण्याच्या पध्दतीवर भारताचे अग्रणी वायरोलॉजिस्ट शाहीद जमील (Shahid Jameel) यांनी देखील यावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. दोन लसींच्या डोसमधील अंतर दुप्पट करण्याच्या निर्णयामागची कारणं संबंधित यंत्रणांनी स्पष्ट करावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/11/20/free-content-will-be-available-on-netflix-in-india-for-so-many-days/", "date_download": "2021-07-29T21:38:19Z", "digest": "sha1:E75QVU6L5EGOA3HUY7ZQRTC7WKYPY42J", "length": 7614, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भारतात ‘एवढ्या’ दिवसांसाठी नेटफ्लिक्सवर पाहता येणार मोफत कन्टेंट - Majha Paper", "raw_content": "\nभारतात ‘एवढ्या’ दिवसांसाठी नेटफ्लिक्सवर पाहता येणार मोफत कन्टेंट\nमोबाईल, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / नेटफ्लिक्स, फिचर, मोफत / November 20, 2020 November 20, 2020\nटीव्ही, थिएटर्सपेक्षा सध्या अनेक जण ओटीटी प्लॅटफॉर्म्सना सर्वाधिक पसंती देताना दिसत आहेत. काही कंपन्या यासाठीच आपल्या ग्राहकांसाठी नवनव्या ऑफर्स घेऊन येत आहेत. लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सनेही नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. भारतात दोन दिवसांसाठी नेटफ्लिक्सने मोफत सबस्क्रिप्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोफत सेवा Netflix StreamFest अंतर्गत युझर्सनाही देण्यात येणार आहे.\nकोणत्याही प्रकारचे प्रिमिअम कंटेट नेटफ्लिक्सच्या या फेस्टदरम्यान युझर्सना पाहता येणार आहे. तसेच त्यांना यासाठी पैसैही मोजावे लागणार नाहीत. पण युझर्सना यासाठी ईमेल आयडी अथवा मोबाईल क्रमांकाद्वारे साईन इन करावे लागणार आहे. ज्या कंटेटचा अॅक्सेस प्रिमिअम युझर्सना दिला जातो, तो सर्व कंटेट युझर्सना या दोन दिवसांत मोफत पाहता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, आपल्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डाची माहितीही साईन अप केल्यानंतर द्यावी लागणार नाही.\nNetflix StreamFest अंतर्गत मोफत कंटेट पाहण्यासाठी Netflix.com/StreamFest वर भेट देता येईल किंवा अॅप डाऊनलोड करूनही याचा लाभ घेता येईल. याव्यतिरिक्त Netflix.com/StreamFest जाऊन युझर्सना रिमांईडरही सेट करता येणार आहे. परंतु यासाठी कंपनीने एक अट घातली आहे. यादरम्यान मोफत सेवेचा लाभ घेणाऱ्या युझर्सना एचडी ऐवजी केवळ स्टँडर्ड डेफिनेशन कंटेंटच पाहायला मिळेल. तर दुसरीकडे नेटफ्लिक्स स्मार्टफोन, टीव्ही, गेमिंग कन्सोलमध्येही पाहता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. याव्यतिरिक्त नेटफ्लिक्स टीव्हीलाही कास्ट करता येईल.\n५ डिसेंबर रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते ६ डिसेंबर ११.५९ पर्यंत नेटफ्लिक्स मोफत पाहता येणार आहे. युझर्सची संख्या स्ट्रीम फेस्टदरम्यान मर्यादित केली जाणार आहे. जर यादरम्यान StreamFest is at capacity हा मेसेज तुम्हाला दिसला तर तुम्ही कधी नेटफ्लिक्स पाहू शकाल, हे तुम्हाला सांगितले जाईल.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dnyanpravahnews.com/archives/tag/black-fungus", "date_download": "2021-07-29T21:50:58Z", "digest": "sha1:7LGHNLZQOAZVCKFSRE5YPRZIJI3A35EJ", "length": 2498, "nlines": 60, "source_domain": "dnyanpravahnews.com", "title": "Black fungus – ज्ञान प्रवाह", "raw_content": "\nकाळी बुरशीच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड आणि उपचारास स्वतंत्र पथक नेमा- राजेश टोपे\nकाळी बुरशीच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड आणि उपचारास स्वतंत्र पथक नेमावे,अशा सुचना राजेश टोपे यांनी केल्या. Separate ward for black fungus…\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/jalna-corona-updates-covid-182-cases-reported-417606", "date_download": "2021-07-29T23:15:29Z", "digest": "sha1:NHOVSYBHXR7HJ3EG3UAVPUNCRSTYKDTK", "length": 9114, "nlines": 135, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Corona Updates : जालना जिल्ह्यात १८२ जणांना कोरोनाची लागण, उपचारानंतर ६७ रुग्ण बरे", "raw_content": "\nकोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून पुन्हा संस्थात्मक अलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत.\nCorona Updates : जालना जिल्ह्यात १८२ जणांना कोरोनाची लागण, उपचारानंतर ६७ रुग्ण बरे\nजालना : जिल्ह्यात मंगळवारी (ता.नऊ) १८२ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली असून एका कोरोनाबधिताचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात ४०५ कोरोनाबाधितांना जीव गेला आहे. तर ६७ कोरोनाबाधित बरे झाले, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या एक हजार २५७ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. कोरोना संसर्गाचा फैलावर सुरू आहे. मंगळवारी निष्पन्न झालेल्या १८२ कोरोनाबाधितांपैकी तब्बल ९५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.\nपुण्याहून गावाकडे आईला भेटायला चाललेल्या मुलाचा भीषण अपघातात मृत्यू\nजालना तालुक्यातील दरेगाव येथील चार, इंदेवाडी, जळगाव येथील प्रत्येकी तीन, वाघ्रुळ येथील दोन, हस्तेपिंपळगांव, कारला, खरपुडी, कुंभेफळ, पिरकल्याण, वंजार उम्रद येथील प्रत्येकी एक, परतूर शहरातील तीन, तालुक्यातील येनोरा येथील सहा, वाटुर येथील दोन, ब्राम्हणवाडी, हातडी, आष्टी येथील प्रत्येकी एक, घनसावंगी तालुक्यातील गुंज, साकळगाव, अंतरवाली राठी येथील प्रत्येकी एक, अंबड शहरातील सहा, पाथरवाला, गोंदी येथील प्रत्येकी एक, बदनापूर शहरातील तीन, तालुक्यातील अकोला येथील तीन, नजीक पांगरी येथील दोन, जाफराबाद शहरातील दोन, टेंभुर्णी, पवारवाडी येथील प्रत्येकी दोन, माहोरा, सवानसी, वाढोणा, वरुड येथील प्रत्येकी एक, भोकरदन शहरातील चार, तालुक्यातील लोणगाव, वालसावंगी येथील प्रत्येकी तीन, लालगढी येथील दोन, दानापुर, इब्राहिमपुर, राजूर, थिगळखेडा येथील प्रत्येकी एक व बुलडाणा येथील आठ, औरंगाबाद दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.\nसख्ख्या भावाने काढला सख्ख्या भावाचा काटा, तीक्ष्ण हत्याराने केला खून\nत्यामुळे आतापर्यंत १७ हजार १ कोरोनाबाधित आढळलेले आहेत. तर एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत ४०५ जणांचा कोरोनामुळे बळी गेलेला आहे. दरम्यान, ६७ जण मंगळवारी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे १५ हजार ३३९ जण आतापर्यंत उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात एक हजार २५७ कोरोनाबधितांवर ��पचार सुरू आहेत.\nकोरोना पॉझिटिव्ह असूनही फिरतायत शहरभर, सरकारी कार्यालयात आढळले आणखी १२ बाधित\nजिल्ह्यात ६९ जण अलगीकरणात\nकोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून पुन्हा संस्थात्मक अलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शहरातील वन प्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे ६०, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर डी ब्लॉक येथे आठ व घनसावंगी येथील अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे एक जणाला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.\nएकूण कोरोनाबाधित : १७ हजार १\nएकूण कोरोनामुक्त : १५ हजार ३३९\nएकूण मृत्यू : ४०५\nउपचार सुरू : १ हजार २५७\nसंपादन - गणेश पिटेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/punes-mahendra-chavan-nagaradhyaksh-maharastra-shri-kolhapur", "date_download": "2021-07-29T20:45:58Z", "digest": "sha1:J5GGN3QL6ZHZIZV4BMA6QKBO7Q5NFOZQ", "length": 13417, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुण्याचा महेंद्र \"नगराध्यक्ष महाराष्ट्र श्री'", "raw_content": "\nगडहिंग्लज येथील नगरपालिका आणि गांधीनगर युथ सर्कलतर्फे आयोजित शरिर सौष्ठव स्पर्धेत पुण्याचा महेंद्र चव्हाण याने पहिल्या \"नगराध्यक्ष महाराष्ट्र श्री' चषकावर आपले नाव कोरले. त्याला एक लाखाचे रोख पारितोषिकासह चषक देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेत पुणे, मुंबई, ठाणे, सातारा, बीड, धुळे, औरंगाबाद येथून 125 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी पाच लाखांची बक्षीसे ठेवण्यात आली होती.\nपुण्याचा महेंद्र \"नगराध्यक्ष महाराष्ट्र श्री'\nगडहिंग्लज : येथील नगरपालिका आणि गांधीनगर युथ सर्कलतर्फे आयोजित शरिर सौष्ठव स्पर्धेत पुण्याचा महेंद्र चव्हाण याने पहिल्या \"नगराध्यक्ष महाराष्ट्र श्री' चषकावर आपले नाव कोरले. त्याला एक लाखाचे रोख पारितोषिकासह चषक देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेत पुणे, मुंबई, ठाणे, सातारा, बीड, धुळे, औरंगाबाद येथून 125 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी पाच लाखांची बक्षीसे ठेवण्यात आली होती.\nस्पर्धेतील फर्स्ट रनरअपचा बहुमान मुंबईचा अनिल बिल्वा तर सेकंड रनरअप म्हणून पुण्याचा महेश जाधव याला गौरविण्यात आले. त्यांना अनुक्रमे 35 व 20 हजाराची बक्षीसे देण्यात आली. मिस्टर आशिया सुनित जाधव, नगरसेवक महेश कोरी यांच्या हस्ते नगराध्यक्ष महाराष्ट्र श्री चषक विजेत्याला प्रदान केला. स्पर्धेसाठी इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन व महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशनने सहकार्य केले. मिस्टर एशिया सुनित जाधव आणि मिस्टर वर्ल्ड संग्राम चौगुले यांनी हजेरी लावून प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धा पाहण्यासाठी गडहिंग्लज शहरासह परिसरातील तरूणाईने म. दुं. श्रेष्ठी विद्यालयाचे मैदान हाऊसफूल्ल झाले होते.\nखासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. गोडसाखरचे चेअरमन ऍड. श्रीपतराव शिंदे अध्यक्षस्थानी होते. संताजी घोरपडे कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ, नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष शकुंतला हातरोटे, ऍड. सुरेश कुराडे, महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत आपटे, जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र पोतदार, राजेश वडाम, गांधीनगर युथ सर्कलचे अध्यक्ष तथा नगरसेवक महेश कोरी, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नेताजी पालकर, झाकीर नदाफ यांचा विशेष सत्कार झाला. नगरसेवक महेश कोरी यांनी प्रास्ताविकात स्पर्धेमागील हेतू स्पष्ट केला. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले.\nस्पर्धेचा निकाल गटनिहाय असा : 55 किलो गट- राजेश तारवे (मुंबई), अवधूत निगडे (कोल्हापूर), नितीन शिगवण (मुंबई), सुधीर गायकवाड (सातारा), ज्ञानेश्‍वर सोनवणे (पुणे). 60 किलो : नितीन म्हात्रे (ठाणे), अरूण पाटील (मुंबई), योगेश दिमटे (पुणे), शुभम मोहिते (सातारा), गणेश पारकर (मुंबई), 65 किलो : केदार पाटील (सीमाभाग), फैय्याज शेख (साताराम), रौफ शेख (बीड), दीपक मुलकी (मुंबई), अक्षय गरूड (धुळे). 70 किलो : दिनेश कांबळी (ठाणे), तौशिफ मोमीन (पुणे), उमेश पांचाळ (मुंबई), प्रताप कलकुत्तीकर (सीमाभाग), शुभम भोईटे (साताराम). 75 किलो : महेश जाधव (पुणे), अफ्रोज ताशिलदार (सीमाभाग), अर्जून कुचीकोरवी (मुंबई), नौशाद शेख (पुणे), गणेश दुसारिया (औरंगाबाद). 80 किलो : अनिल बिल्वा (मुंबई), भास्कर कांबळी (मुंबई), संजय मालुसरे (साताराम), प्रभाकर पाटील (औरंगाबाद), अभिषेक खेडेकर (मुंबई). 85 किलो : मल्लेश धनगर (पुणे), आदील बागवान (सातारा), सोहेल शेख (बीड), संकेत लंगरकर, कृष्णा गोरे (कोल्हापूर). खुला : महेंद्र चव्हाण (पुणे), रोहित चव्हाण (सीमाभाग), हरपज रजपूत (धुळे), प्रविण पॉल, तुषार गवळी (ठाणे).\nमेन्स फिजीक (170 से.मी खालील) : विजय हाप्पे (मुंबई), ख्रिस जॉन, रोहित शर्मा, अरबाझ शेख, रामा गुरव (सर्व पुणे). 170 से.मी. वरील : गोकूळ वाकुडे (पुणे), संजय मकवाना (ठाणे), मयुरेश्‍वर पाटील (पुणे), गौरव यादव (सात���रा), शुभम कानडू (मुंबई), वुमेन्स फिजीक : मयुरी पोटे, निधी सिंघ, काजोल भाटीया (सर्व ठाणे). प्रत्येक गटातील पाचही विजेत्यांना प्रत्येकी 10000, 7000, 5000, 3000 व 2000 रूपये व चषक तर मेन्स फिजीकमधील 170 से. मी. उंची वरील व खालील या दोन गटातील विजेत्यांना 27 हजार तर वुमेन्स फिजीकमधील विजेत्यांनाही रोख बक्षीसे दिली.\nभाषणात नगराध्यक्षा कोरी यांनी शहरातील नाट्यगृह, क्रीडा संकूल आदी विकासकामांसाठी मंडलिक, मुश्रीफ यांच्याकडे निधीची अपेक्षा व्यक्त केली. नविद यांनी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून भरघोस निधी शहरासाठी देण्याची ग्वाही दिली. श्री. मंडलिक म्हणाले, क्रीडा संकूल उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी कागलला दहा तर गडहिंग्लज व मुरगूड पालिकेला पाच कोटी दिले. मुश्रीफ यांनी गडहिंग्लज व मुरगूडलाही कागलइतकाच निधी द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करताच उपस्थितांत हशा पिकला. तसेच पहिल्यांदाच गडहिंग्लजला इतक्‍या मोठ्या प्रमाणातील स्पर्धेच्या संयोजनाबद्दल नगरपालिका आणि महेश कोरींचे कौतूकही पाहुण्यांनी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/62735/", "date_download": "2021-07-29T22:55:00Z", "digest": "sha1:FSEEPMG3GZU2DPR4JW3IRIIJJUSRD5QT", "length": 26807, "nlines": 129, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' इतिहासातल्या या सर्वाधिक दाहक अणुस्फोट अपघाताच्या सावलीत आजही आपण जगतोय...", "raw_content": "\nइतिहासातल्या या सर्वाधिक दाहक अणुस्फोट अपघाताच्या सावलीत आजही आपण जगतोय…\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम\nआपणा सर्वांस माहितीय की गेली चार ते पाच वर्षे कोकणातील जैतापूर येथील अणु ऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.\nलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अखेर प्रकल्प तेथे होणार नाही असे आश्वासन सरकारला द्यावे लागले. काय होते स्थानिकांचे म्हणणे आणि का होता एवढा विरोध\nस्थानिकांचा विरोध केवळ मच्छीमारीस होणारा अटकाव किंवा त्रास एवढंच नव्हे तर जर प्रकल्पात कोणत्याही स्वरूपाची दुर्घटना घडली तर त्याचे जे भयानक परिणाम भोगावे लागतील यासाठी होता.\nत्यासाठी जैतापूर प्रकल्प विरोधी समिती दाखला देत होती चेर्नोबिल अणुभट्टी दुर्घटनेचा.\nकाय आहे हे चेर्नोबिल प्रकरण अशी कोणती मोठी दुर्घटना घडली होती की संपूर्ण जग हादरून गेले होते\nआपणास माहितीय ह्या चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाने किती बळी घेतले होते \nअभ्यासकांच्या मते ४००० ते ९०००० इतका हा आकडा मोठा आहे कारण किरणोत्सर्गाने बाधित लोकांच्या पेशीत झपाट्याने बदल होऊन तेथे कॅन्सरच्या पेशी निर्माण होऊन हजारो रुग्ण कॅन्सरने दगावले आणि पुढील पिढीत देखील कॅन्सर आढळून आल्याने एवढि मोठी संख्या गाठली गेली.\nगर्भवती स्त्रियांचे गर्भपात झाले आणि लाखोंचे गर्भपात करवून घेण्यात आले कारण विकृती घेऊन बालके जन्मू नयेत म्हणून. किती भयानक आहे हे सर्व. जाणून घेऊया या विषयी अधिक.\n३३ वर्षांपूर्वी युक्रेनच्या चेर्नोबिल या अणुभट्टीमध्ये २६ एप्रिल १९८६ ला मोठा स्फोट झाला आणि ३ कामगार जागीच मृत्यू पावले तर काही हजारोंच्या संख्येत लोक रेडीएशनमुळे मरण पावले.\nयुक्रेन हा तेव्हा रशियाचा भाग होता. रशियाच्या पोलादी पडद्याआड नक्की काय चालू असते हे जगासमोर येत नाही किंवा सरकारला जेवढे सांगायचे असते तेवढेच बाहेर पडते.\nरात्रीच्या एक वाजून तेवीस मिनिटांनी घडलेली ही घटना जगासमोर यायला खुपच कालावधी लागला.तो पर्यंत मोठया प्रमाणात नुकसान होऊन गेले होते.\nतेहेतीस वर्षे उलटलीत ही घटना घडून म्हणजेच ३३ वर्षांपूर्वी जी माणसं किमान पंधरा किंवा त्यापेक्षाही जास्त वयाची असतील त्यांना ही दुर्घटना आठवत असेल.\nत्यावेळेस काय काय घडले आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना चांगलेच आठवत असतील.त्यावेळच्या लहान मुलांना त्याचे गांभीर्य नंतर समजले असेल.\nकोणत्या अशा दहा गोष्टी आहेत ज्या फारशा उजेडात आल्या नव्हत्या किंवा त्यावर फार चर्चा झाली नव्हती बघुया कोणत्या आहेत त्या गोष्टी\n(१) – स्वीडनकडून पहिला इशारा दिला गेला.\nआपण पाहिलंय की २६ एप्रिल १९८६ ला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी चेर्नोबिल अणुभट्टीत खुप मोठा स्फोट झाला आणि तीन कामगार जागीच ठार झाले.\nप्रकल्प अधिकाऱ्यांनी लगेच ही बाब सरकारला कळवली आणि सरकारने त्या प्रकल्पाच्या आजूबाजूचा मोठा रहिवाशी एरिया रिकामा करून लोकांना त्वरित तेथून हलविले.\nपरंतु विस्थापितांना त्याची कोणतीच माहिती देण्यात आली नाही.\nआपल्याला का हलविण्यात येत आहे हे त्यांना अजिबातच सांगण्यात नाही आले. अर्थातच बाहेरील जगास देखील याचा काहीच पत्ता लागू देण्यात आला नाही.\nमराठीत एक म्हण आहे मांजर कितीही डोळे मिट���न दूध पिऊदे, जगास खबर लागते. अगदी तस्सेच घडले.\nरशियन सरकारने बातमी बाहेर येऊ दिली नसली तरी वातावरणात तयार झालेल्या किरणोत्सर्गास थोडेच बांधून ठेवता येते\nरेडिओ ऍक्टिव्ह किरणे दूरवर पसरत गेली.\nतसेच स्फोटातून तयार झालेले आयसोटोप्स देखील धुळीबरोबर आसमंतात पसरून वाऱ्याबरोबर बाहेर गेले. स्वीडनच्या एक न्यूक्लिअर प्लॅन्टमधील काही कामगारांना त्यांच्या सेन्सरवर किरणोत्सर्गा मधील वाढ दिसून आली.\nत्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आणली.अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्लॅन्टची कसून तपासणी केल्यावर हा किरणोत्सर्ग तेथून निर्माण झालेला नाही याची खातरजमा करून घेतली व लगेच अलर्ट जारी केला.\nत्यामुळेच बाहेरील देशांचे उपग्रह युक्रेनच्या दक्षिणेकडे रोखले गेले आणि मग तेथील अभ्यासातून चेर्नोबिल येथे काही दुर्घटना घडली असावी असे निष्कर्ष काढण्यात आले. अखेर रशियन सरकारला या विषयी माहिती द्यावीच लागली.\n(२) – किरणोत्सारीत आयोडीन ठरले मृत्यूचे कारण.\nचेर्नोबिल येथे स्फोट होताच वातावरणातील किरणोत्सर्गाचे चे प्रमाण वाढले. या प्रक्रियेत आयसोटोप्सची निर्मिती होते.हे आयसोटोप्स म्हणजे असे विद्युतभारीत कण असतात ज्यांच्यात अणुचे प्रमाण कमीजास्त असते व हे धुळीत मिसळून सर्वदूर पसरतात.\nया सोबतच आयोडिनची प्रक्रिया होऊन किरणोत्सारीत आयोडिनची निर्मिती होऊन ते जमिनीवर पसरते.\nआयोडिनचा तात्काळ परिणाम थायरॉईड ग्रंथीवर होतो. हे किरणोत्सारीत आयोडीन लगेच ग्रंथीत साठू लागते आणि काही दिवसातच माणसाचा मृत्यू होतो. तसेच तेथे कॅन्सर होऊन काही महिन्यांत अथवा एक दोन वर्षात बधितास मृत्यू येतो.\n(३) – स्ट्रोनटीयम 90 आणि सेसियम 137 हे दूरगामी मृत्यूदूत ठरले.\nहे दोन्ही अनुक्रमे २८ आणि ३० वर्षे कार्यरत राहतात आणि त्या कालावधीत मृत्यू ओढवू शकतो. स्ट्रॉनटीयम 90 चा संयोग कॅल्शियमशी होतो आणि त्याचा परिणाम हाडांवर होतो आणि हाडांची झीज होत मृत्यू येतो.\nतर सेसियमचा संयोग पोटॅशियमशी होऊन ते रक्तात मिसळले जाते आणि रक्तातीती आणि शरीरातील टिश्यू कमकुवत होऊन मृत्यू ओढवतो.\nकिरणोत्सर्गाने हे निर्माण होतात. जे चेर्नोबिल मधील हजारोंच्या मृत्यूस कारणीभूत ठरले.\n(४) – चेर्नोबिल मधील किरणोत्सर्गाचे कमीजास्त प्रमाण\nकिरणोत्सर्ग होताना त्यांचे विविध लांबीचे तर��ग तयार होतात. त्यातील आयसोटोप्स मुळे अल्फा,बीटा आणि गामा किरण मोठ्या प्रमाणात तयार होतात.\nतसे एरवी देखील हे किरण वातावरणात असतात पण किरणोत्सर्ग झाल्यावर यांचे प्रमाण वाढते आणि हे शरीरातील पेशींवर परिणाम करतात आणि शरीरातील डीएनए ची रचना बदलते.\n(५) -चेर्नोबिलमधे आता कोणी रहात नाही.\nया मोठ्या दुर्घटनेची माहिती जगासमोर आल्यावर लोकांनी परत तेथे जाऊन रहाणे नाकारले.चेर्नोबिल शेजारील प्रिप्यात शहरात लोक टूरवर येतात.तेथील रिकामी घरे बागा, ओस पडलेल्या शाळा,पाहून तेथील मृतांना श्रद्धांजली वाहून परत जातात.\nतरी काही अतिवृद्ध मंडळी आपला जीव धोक्यात घालून आपली हक्काची जागा न सोडता तसेच रहात आहेत पण त्यांची संख्या नगण्य आहे.\n(६) – चेर्नोबिलमध्ये अजूनही मृत्यूचा धोका कायम आहे.\nएकदा किरणोत्सर्ग झाला की तो किमान चाळीस वर्षे टिकून रहातो. या शिवाय ज्यांना त्याची बाधा झाली आहे त्यांच्या पुढील पिढीत देखील त्याचे परिणाम दिसून येतात.\nचेर्नोबिल परिसरातील झाडे गवत सर्व नाहीसे झाले असून त्या भागास ‘रेडफॉरेस्ट’ म्हटले जाते,तसेच त्या भागात किरणोत्सर्ग बधितांचे मृतदेह पुरण्यात आले आहेत आणि तेथील जमिनीत अजूनही किरणोत्सर्गाचे अस्तित्व दिसून आले आहे.\nप्रिप्यात येथील जमिनीत देखील काही अशा जागा आहेत जिथे हे प्रमाण जास्त आहे. पुढील २०००० वर्षे तो भाग राहण्यास योग्य असणार नाही असे सांगितले जाते.\n(७) – काही किरणोत्सर्गाने बाधित कुत्री अजूनही तिथे रहात आहेत.\nदुर्घटनेनंतर रहिवाशी आणि पाळीव जनावरे यांना हलविण्यात आले. तरीही काही कुत्री तिथे दिसून येतात.\nदुर्घटनेच्या वेळेस जी कुत्री बाधित झाली होती त्यांच्या पुढील पिढीत देखील किरणोत्सर्गाचे परिणाम दिसून येत आहेत. तरीही तिथे राहणाऱ्या लोकांच्या सोबतीने ही कुत्री रहात आहेत.\n(८) – वॉर्मवुड नावाचा राक्षसी तारा जगबुडीच्या वेळी येईल अशी भविष्यवाणी.\nचेर्नोबिलआणि आसपासच्या भागात लोकांचा असा विश्वास आहे की एका भविष्यवाणीनुसार वॉर्मवूड नावाचा एक राक्षसी तारा जगबुडीच्या वेळेस प्रगट होईल.\nखरंतर या भागातील वनस्पती चे हे नाव आहे आणि त्याचा अर्थ चेर्नोबिल असा होतो जे नाव नंतर या अणुऊर्जा प्रकल्पाला देण्यात आले होते.\nपण हे नाव आता अशुभ समजण्यात येते.\n(९) – तुम्ही या भागास भेट देऊ शकता.\nतुम्ही या भागास प्���वासी किंवा संशोधक म्हणून भेट देऊ शकता. इथे राहून तुम्ही येथील किरणोत्सर्गाची पातळी मोजू शकता, तसेच येथील जनावरे व माणसे यांची तपासणी करून विविध चाचण्या घेऊन,\nतुम्ही या भागात झालेले दुष्परिणाम आणि इतर भाग जिथे किरणोत्सर्गाचा प्रसार झाला नव्हता अशा भागातील लोकांचे प्रकृतीमान यांची तुलना करू शकता.\nएक गोष्ट विसरता कामा नये ती म्हणजे किरणोत्सर्गाचे अस्तित्व तुम्ही डोळ्यांनी बघू शकत नाही.एखाद्या पदार्थाचा वास ,चव,रंगरूप जसे बघू शकता तसे तुम्ही किरणोत्सर्गाच्या बाबतीत बघू शकत नाही. त्यामुळेच तो धोकादायक आहे आणि विनाशक सुद्धा.\n(१०) चेर्नोबिल हा एक आश्चर्य कारक प्रयोग आहे.\nतुम्ही इथे राहून विविध प्रयोग करू शकता.परंतु काही गोष्टी ध्यानात ठेवूनच इथे राहू शकता. किरणोत्सर्गाला अटकाव करणारे कपडे परिधान करूनच आणि आपल्याबरोबर किरणोत्सर्ग विरहित पाणी आणि अन्नसाठा बरोबर घेऊनच तुम्ही राहू शकता.\nशेवटी सुरक्षितता महत्वाची आहे हे लक्षात ठेवायला हवे. प्रत्यक्षात रशियन सरकारने मृतांचा अधिकृत आकडा दिलेला नाहीय हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.\nतरीही सरकारने हा प्लांट २००० साला पर्यंत चालू ठेवला होता हे फारच चीड आणणारे होते.\nचेर्नोबिल दुर्घटनेतील एक बळी ठरलेला व्हॅसिली इग्नतेन्को याच्या पत्नीने “voices from Chernobyl” हे पुस्तक लिहून आपले दाहक अनुभव कथन केले आहेत.\nतिच्या म्हणण्यानुसार व्हासिलीचे पूर्ण शरीर सुजत गेले होते आणि अंगावर काळे डाग पडून तिथे छिद्रे पडून नंतर तो भाग मोडलाच जायचा जणू काही विरघळून जातोय असा. त्याचे कपडे आणि बूट त्याला चढवता येत नव्हते.\nतो दोन आठवड्यातच मृत्यू पावला आणि दफन करण्यासाठी त्याचे शरीर अखंड उरले नव्हते.त्या पुस्तकात त्या भागातील इतरांच्या मृत्यूच्या हृदयद्रावक कहाण्या दिल्या आहेत. त्या वाचताना अंगावर शहारे आल्याशिवाय रहात नाहीत.\nया दुर्घटनेने जगाला चांगलाच धडा शिकवलाय.\nनवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारताना पुन्हा चेर्नोबिल सारखे अपघात होऊ नयेत म्हणून आणखी काय सुरक्षितता वाढवायला पाहिजे याचा अभ्यास जगभर सुरू झाला.\nकाही देशांनी अशा तऱ्हेचे प्रकल्प देशात नकोच अशी भूमिका घेऊन तसे ठराव पास केले आहेत. कोकणात येऊ घातलेल्या अणुप्रकल्पास म्हणूनच लोकांचा विरोध आहे.\nत्या ऐवजी कमी खर्चातील ‘सोलर एनर्जी’ किंवा ‘विंड ���नर्जी’ वर आधारित प्रकल्प आल्यास कोणाचाच विरोध असणार नाही.\nसूर्याची उष्णता आणि वाऱ्याची गती यावर हे प्रकल्प उभे राहिल्याने प्रदूषणाचा कोणताच धोका राहणार नाही.\nभारताला खुप मोठी किनारपट्टी लाभल्याने किनारी भागात हे प्रकल्प उभे राहू शकतात. केवळ अट्टाहास म्हणून अणु प्रकल्प उभा न करता त्याचा सर्व दृष्टिकोनातून अभ्यास होऊन मगच निर्णय घेणे योग्य ठरेल.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← या देशात विस्कळीत अर्थव्यवस्थेमुळे एका ब्रेडची किंमत आहे चक्क ३५ मिलियन डॉलर्स..\n या मंदिराजवळून जाताना ट्रेनची गती अपोआप मंदावते… →\nतुमच्या रोजच्या वापरातील ‘जीन्स’ नेमकी आली कुठून वाचा जीन्सचा हा रंजक प्रवास\nतुमच्या शरिरासह मनालाही सुगंधीत करणा-या या सौंदर्यप्रसाधनाची निर्मिती नेमकी होते कशी\nजेव्हा नील आर्मस्ट्राँग इंदिरा गांधींची माफी मागतात\nOne thought on “इतिहासातल्या या सर्वाधिक दाहक अणुस्फोट अपघाताच्या सावलीत आजही आपण जगतोय…”\nखूप छान लेख आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/01/16/home-ministry-upgraded-paramilitary-service-package-debit-card-benefits/", "date_download": "2021-07-29T22:24:40Z", "digest": "sha1:ARBBUMUMLVOZCIT6DCHOT7A4HNAVTAM5", "length": 8757, "nlines": 87, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "या डेबिट कार्डवर जवानांना मिळणार 1 कोटीपर्यंतचा विमा - Majha Paper", "raw_content": "\nया डेबिट कार्डवर जवानांना मिळणार 1 कोटीपर्यंतचा विमा\nगृह मंत्रालयाने ‘पॅरा मिलिट्री सर्व्हिस पॅकेज’ डेबिट कार्डला अपग्रेड केले आहे. यामुळे केंद्रीय अर्धसैनिक दलातील 10 लाखांपेक्षा अधिक जवान आणि अधिकाऱ्यांना फायदा होईल. त्यांना एका कार्डावर अनेक सुविधा मिळतील. अनेक प्रकारच्या कर्जासोबतच त्यांना विमा सुरक्षा देखील मिळेल.\nसुभेदार मेजरपर्यंत 75 हजार रुपये, सहाय्यक कमांडेट ते डिप्टी कमांडेटपर्यंत दीड लाख रुपये व त्यावरील सर्व रँकच्या अधिकाऱ्यांनी 2 लाख रुपयांपर्यंतच्या ओव्हर ड्राफ्टची सुविधा मिळेल. एअर एक्सिडेंटल विमा 1 कोटींचा आहे.\nगृह मंत्रालयासोबत झालेल्या करारानुसार या सर्व सुविधा एसबीआय प्रदान करेल. या योजनेचा कालावाधी 4 जानेवारी 2020 ते 3 जानेवारी 2021 पर्यंत आहे.\nसीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, एनएसजी, एसएसबी, आयटीबीपी आणि आरपीएसएफच्या जवान आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या रँकनुसार डेबिट कार्ड दिले जात आहे. सुभेदार मेजरपर्यंत गोल्ड कार्ड, सहाय्यक कमांडेट ते डिप्टी कमांडेटपर्यंत डायमंड कार्ड व टूआयसी ते डिजीपर्यंतच्या अधिकाऱ्यांना प्लेटिनम कार्ड मिळेल. या कार्डाचे लाभ पेंशनधारकांना देखील मिळतील. मात्र पेंशनधारकांसाठी पर्सनल एक्सिडेंट विम्याची सुविधा नसेल.\nडेबिट कार्डची वैशिष्ट्ये –\nलाइफ टाइम यूनिक अकाउंट नंबरची सुविधा\nपर्सनल एक्सिडेंट मृत्यू विमा कव्हर 30 लाख रुपये\nएअर एक्सिडेंट मृत्यू विमा कव्हर 1 कोटी रुपये\nकायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 30 लाख रुपये\nआंशिक अपगंत्व आल्यास 10 लाख रुपये\nभाजल्यास प्लास्टिक सर्जरीसाठी 2 लाख रुपये\nइंपोर्टेड औषधांसाठी वाहतूक खर्च 1 लाख रुपये\nअपघातानंतर कोमा अथवा मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये\nमुलीच्या विवाहासाठी कव्हर 2 लाख रुपये\nमुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी 4 लाख रुपये\nदुर्घटनेच्या ठिकाणी जाण्यासाठी परिवारातील 2 सदस्यांना 20 हजारापर्यंत वाहतूक खर्च\nरुग्णवाहिका चार्जेस 1,500 रुपये\nआंतरराष्ट्रीय गोल्ड डेबिट कार्ड आणि प्लॅटिनम डेबिट कार्डवर पर्सनल एक्सिडेंट विमा मृत्यू कव्हर व्यतरिक्त 2 लाख आणि 5 लाख रुपये विमा कव्हर मिळेल. सोबतच 4 लाख रुपये आणि 10 लाख रुपयांचा एअर एक्सिडेंट कव्हर वेगळा असेल. चेक इन बँगेज लॉससाठी विमा कव्हर 25 हजार आणि 80 रुपये ठरवण्यात आला आहे.\nकार्ड हरवल्यास 80 हजार आणि 2 लाख रुपयांचा विमा प्रदान केला जाईल. आंतरराष्ट्रीय गोल्ड डेबिट कार्डद्वारे एकावेळी 50 हजार रुपये काढता येतील. तर प्लेटिम कार्डची सीमा 1 लाखांची आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/urvashi-rautela-pool-video-viral-on-internet-actress-asks-what-are-you-doing-for-busy-mhmj-444247.html", "date_download": "2021-07-29T22:02:13Z", "digest": "sha1:ZEUEXA6WLGMT6RCY7ASCJ7KIF4GQONER", "length": 7698, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उर्वशी रौतेलाचा स्विमिंग पूल Video व्हायरल; म्हणाली, ‘तुम्ही बीझी राहण्यासाठी...’– News18 Lokmat", "raw_content": "\nउर्वशी रौतेलाचा स्विमिंग पूल Video व्हायरल; म्हणाली, ‘तुम्ही बीझी राहण्यासाठी...’\nसध्या सोशल मीडियावर उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे ज्यात ती स्विमिंग पूलमध्ये धम्माल करताना दिसत आहे\nसध्या सोशल मीडियावर उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे ज्यात ती स्विमिंग पूलमध्ये धम्माल करताना दिसत आहे\nमुंबई, 29 मार्च : अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. सध्या क्वारंटाईनच्या काळातही ती नेहमीच इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिनं एक थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती समुद्राच्या पाण्यात अंघोळ करताना दिसली होती. त्यानंतर तिनं पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती स्विमिंग पूलमध्ये धम्माल करताना दिसत आहे आणि तिचा हा व्हिडीओ तिनं दिलेल्या कॅप्शनमुळे खूप व्हायरल होत आहे. उर्वशीनं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती स्विमिंग पूलमध्ये चिल करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. उर्वशीनं हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, अगोदर मला बाहेर जाण्याविषयी फारशी उत्सुक नसे. माझ्यासाठी ते एवढं महत्त्वाचं नव्हतं. पण आता... तुम्ही सध्या स्वतःला बीझी ठेवण्यासाठी काय काय करत आहात. उर्वशीच्या व्हिडीओवर अनेक मजेदार कमेंट पाहायला मिळत आहेत. Lockdown मध्ये एकमेकांना वेळ देत आहेत रणबीर-आलिया, VIDEO व्हायरल\nसध्या इतर बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणे उर्वशी सुद्धा घरी राहून या व्हायरसच्या लढाईमध्ये देशाची साथ देत आहे. दरम्यान ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी सतत संवाद साधताना दिसते. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येत की, ती सध्या घराबाहेर पडण्यास खूप उत्सुक आहे आणि विशेष म्हणजे ती सध्या बाहेरच्या जगाला खूप मिस करताना दिसत आहे. ‘खरंच 25 कोटी दान करणार आहेस का’ अक्षय कुमारचं उत्तर ऐकून वाटेल अभिमान काही दिवसांपूर्वीच उर्वशीचं 'एक डायमंड दा हार लेदे यार' हे गाणं रिलीज झ���लं आहे. जे सध्या सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालताना दिसत आहे. या गाण्याआधी उर्वशी पागलपंती सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत पुलकित सम्राट, अनिल कपूर, जॉन अब्राहम, इलियाना डिक्रूज आणि कृती खरबंदा यांच्यासुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. श्वेता तिवारीच्या मुलीनं शेअर केले Hot Photos, चाहत्यांनी विचारलं...\nउर्वशी रौतेलाचा स्विमिंग पूल Video व्हायरल; म्हणाली, ‘तुम्ही बीझी राहण्यासाठी...’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishalgarad.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-29T22:38:47Z", "digest": "sha1:VGWBS33GU5PUONXAV6YVA7VDJIAQ75SX", "length": 5691, "nlines": 81, "source_domain": "vishalgarad.com", "title": "साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा | Vishal Garad", "raw_content": "\nHome My Articles साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा\nसाहित्य पुरस्कार प्रदान सोहळा\nदि.२६ मार्च रोजी पुणे विभाग ग्रंथालय संघाच्या वतीने देण्यात येणारा ग्रंथप्रेमी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील विभागीय साहित्य पुरस्कार; ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारी मा.श्री.लक्ष्मीकांत देशमुख (भा.प्र.से) यांच्या हस्ते स्विकारला. सदर पुरस्काराचे वितरण सांगली जिल्ह्यातील चिखली येथे संपन्न झालेल्या पुणे विभाग ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात सन्मापुर्वक करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मा.श्री.रामेश्वर पवार, जेष्ठ विचारवंत प्राचार्य यशवंतराव पाटणे, राजाराम बापू सहकारी बँकेचे चेअरमन शामराव आण्णा पाटील, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. मला मिळालेला हा साहित्य पुरस्कार मी आजवर वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी झटत असलेल्या महाराष्ट्रातील तमाम ग्रंथपालांना अर्पन करत आहे. आजचा हा पुरस्कार मराठी सांस्कृतिक जगताचा नेता समजल्या जाणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संम्मेलनाच्या अध्यक्षाकडुन स्विकारल्याने साहित्य संवर्धन व वृद्धीची जबाबदारी आणखीनच वाढल्याची जाणिव ठळकपणे होत आहे. लक्ष्मीकांत देशमुख यांच्याशी झालेल्या संवादातुन आणि यशवंत पाटणे यांच्या व्याख्यानातुन खुप काही नवीन शिकायला मिळाले. पुरस्कार तर निमित्त असते या निमित्ताने थोरामोठ्याची कौतुकाची थाप मिळते आणि ��िवलगांचे आशिर्वाद मिळतात जे अखंड कष्ट करण्याचे बळ देतात. कोऱ्या कागदाला मनातल्या शब्दांनी रंगवून समाजमने मजबूत करण्यासाठी विचारांच्या विहिरी उपसण्यासाठी मी सदैव कटिबद्ध.\nलेखक : प्रा.विशाल गरड\nदिनांक : २६ मार्च २०१८\nPrevious article‘बबन’ | चित्रपट परिक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://mr.muranbeauty.com/products/", "date_download": "2021-07-29T22:51:17Z", "digest": "sha1:7XEMRKDFKYT54WFOOBYLJGBKLCROWXZQ", "length": 20775, "nlines": 196, "source_domain": "mr.muranbeauty.com", "title": "उत्पादने पुरवठा करणारे आणि फॅक्टरी - चीन उत्पादने उत्पादक", "raw_content": "\nसर्वोत्कृष्ट गुणवत्ता कॉस्मेटिक 18 कलर ग्लिटर मॅट न्यूड पाय ...\nव्यावसायिक 88 रंग नैसर्गिक संलयन आयशॅडो फिकट ...\n10 पीसीएस लहान आयशाडो ब्रश सेट पॉइंट राऊंड हेड एम ...\nमिरवणुका उच्च गुणवत्ता 11pcs मेकअप ब्रश सेट बीए ...\nमॅनीक्योर किट पेडीक्योर सेट नेल क्लिपर कॅलस काढा ...\nमरण व्हॅक्यूम ब्लॅकहेड रिमूव्हिंग मशीन डिव्हाइस गन पेन मायक्रोडर्माब्रेशन व्हाइटहेड्स त्वचा कडक करणारे सक्शन इन्स्ट्रुमेंट\nहे एक मल्टीफंक्शनल सक्शन मशीन आहे जे ब्लॅकहेड, मुरुम, माइट्स, चेह on्यावर डिर्टेट आणि चेहर्यावरील स्वच्छ त्वचा शोषू शकते आणि आपली त्वचा कोमल, अधिक तरूण आणि चैतन्यवान बनण्यास मदत करते. आपण अधिक मोहक होऊ इच्छिता एक मिळवा, अनेक दिवसांच्या उपयोगानंतर चमत्कार स्पष्टपणे दिसून येतील. आपण वापरण्याचा आग्रह धरल्यास कमी ब्लॅकहेड बाहेर येईल. वैशिष्ट्य आणि कार्य: - उत्पादन सहजपणे पकडण्यासाठी एर्गोनॉमिक्सच्या अनुरुप सर्व-एक-डिझाइनचे आहे. - डी च्या गरजा पूर्ण करण्यासाठी तीन स्तर ...\nहॉट सेल प्रायव्हेट स्कीन केअर पोर व्हॅक्यूम रिमूव्हर किट ब्लॅकहेड सक्शन इंस्ट्रुमेन\nकार्ये: १. ब्लॅकहेड काढा, गंभीरपणे स्वच्छ चेहरा ब्लॅकहेड रिमूव्हर व्हॅक्यूम ब्लॅकहेड रिमूव्हर व्हॅक्यूम ब्लॅकहेड २. मुरुमांसाठी, मुरुमांच्या त्वचेच्या उपचारासाठी the. त्वचेवर त्वचेवर पडलेल्या त्वचेवर आणि सुरकुत्यावर उपचार, त्वचेचा कायाकल्प 4.. डाग व कंटाळवाणा त्वचेवर उपचार, त्वचेची अतिवृद्धि कमी उत्पादनाचे नाव व्हॅक्यूम ब्लॅकहेड रीमूव्हर मॉडेल नाही एमसी 3003 ब्रँड नाव: ओईएम / ओडीएम मटेरियल: एबीएस आणि प्लॅस्टिक फीचर मुरुमांवरील उपचार, ब्लॅक हेड रिमूव्हल, पोअर क्लीनर, पोर सिक्रिन्किंग चार्जिंग यूएसबी चार्जिंग वॉटर ...\nप्रोफेश��ल टायटॅनियम झेडजीटीएस डरमा रोलर चेहर्‍याची काळजी आणि केस गळतीच्या उपचारांसाठी 192 सुया सीई प्रमाणपत्र सिद्ध केले\nDermaroller आपल्यासाठी काय करू शकते\n1. सुरकुत्या काढणे, मुरुम काढून टाकणे, डाग सुधारणे, कायाकल्प करणे\n२. साइटचे अरुंद फोकस (ग्लेबेलम, सुरकुत्या, डाग)\n3. छिद्र छिद्र करा\nStri. स्ट्रीट ग्रॅव्हिडेरमचा उपचार\n5. सुरकुत्या आणि बारीक ओळी सुधारित करा\n6. मुरुमांच्या चट्टे आणि बरे होण्याच्या जखमांवर उपचार\nDer. त्वचेची देखभाल करणार्‍या उपचारांसाठी अशा प्रकारचे औषध अतिशय प्रभावी आहे.\nमिनी इलेक्ट्रिक कोळसा ब्लॅकहेड रीमूव्हर व्हॅक्यूम रिचार्ज करण्यायोग्य साधन चेहर्यावरील स्वच्छ डिव्हाइस सक्शन इन्स्ट्रुमेंट\nब्लॅकहेड्स तयार होण्याचे कारण तुम्हाला माहिती आहे काय ब्लॅकहेड तयार होण्याचे कारण: स्वच्छ पूर्ण नाही, छिद्रयुक्त क्लोजिंग, कॉम्पॅक्ट, तणाव, खडबडीत जाड होणे, खराब चयापचय. क्यूटिकल क्लग्ज्ड पोरस, ब्लॅकहेड्स दिसतात. फिकट तपकिरी पांढर्‍या रंगात कधीकधी काळ्या किंवा rसिक्युलर मुरुमांमधे दिसतात, कधीकधी मुरुमांच्या संसर्गामुळे. उत्पादनाचे नाव मिनी इलेक्ट्रिक कोळसा ब्लॅकहेड रिमूव्हर व्हॅक्यूम रिचार्ज करण्यायोग्य साधन चेहर्यावरील स्वच्छ डिव्हाइस सक्शन इन्स्ट्रुमेंट मॉडेल नाही एमसी 1001 ब्रँडचे नाव: ओईएम / ओडीएम मटेरियल: एबीएस आणि प्लास्टिक फे ...\nमुरान स्टँड-अप फेसियल वॉशिंग ब्रश मॅन्युअल क्लीनिंग ब्रशेस डबल साइड सिलिकॉन 3 डी फेस ब्युटी टूल स्किन केअर 2021\nउत्पादनाचे वर्णन दिवसातून एक मिनिट, त्वचा खूपच वेगळी असते (हा एक साफसफाईचा ब्रश आहे जो आपला चेहरा धुण्याचा पारंपारिक मार्ग बाजूला ठेवून छिद्रांवर खोलवरुन सफाई करतो आणि आपल्याला एक नवीन शुद्धीकरण अनुभव देतो) ब्रश सामग्री: सिंथेटिक फायबर मूळचे ठिकाण: झेजियांग, चीनचे ब्रँड नाव: ओईएम / ओडीएम मॉडेल नंबर: एमआर ०86Z झेडएलएस वापर: चेहरा, बॉबी वापर: त्वचा देखभाल क्लीनिंग फेस फेस आयटम प्रति सेट: १ पीसीएस हँडल मटेरियल: कमर्शियल अँड होम यूज अ‍ॅडव्हान्टेजसाठी प्लॅस्टिक हँडल Applicationप्लिकेशन सुपर सॉफ्ट नायलो ...\nघाऊक कारखाना स्वस्त किंमत मजेदार अंडी आकाराचे सौंदर्य मेकअप स्पंज, अंडीच्या बॉक्समध्ये 4 पीसीएस मेकअप फाउंडेशन पावडर स्पंज\nसर्व प्रकारचे सौंदर्यप्रसाधने, फाउंडेशन, बीबी क्रीम, पावडर, कन्स���लर, अलगाव, द्रव इ. साठी मेकअप स्पंज, नॉन-लेटेक्स मटेरियलपासून बनविलेले, मऊ भावना, चांगले बाउन्सी ब्यूटी स्पंज, वेगळे करणे सुलभ सौंदर्य मेकअप ब्लेंडर स्पंज आपल्याला एक योग्य मेकअप अनुप्रयोग देते. , सौंदर्यप्रसाधनांचा कचरा टाका आणि ओला कचरा टाळा, ओले झाल्यावर मिश्रण स्पंज मोठे होईल, भव्य मेकअप तयार करण्यासाठी समान प्रमाणात फेकून द्या उत्पादन नावाचे मजेदार अंडी आकाराचे सौंदर्य मेकअप स्पंज, अंडीच्या बोमध्ये मेकअप फाउंडेशन पावडर स्पंज ...\nघाऊक फॅक्टरी स्वस्त किंमत मजेदार अंडी आकाराचे सौंदर्य मेकअप स्पंज, अंडीच्या बॉक्समध्ये सेट केलेले 8 पीसी मेकअप फाउंडेशन पावडर स्पंज\nसर्व प्रकारचे सौंदर्यप्रसाधने, फाउंडेशन, बीबी क्रीम, पावडर, कन्सीलर, अलगाव, द्रव इ. साठी मेकअप स्पंज, नॉन-लेटेक्स मटेरियलपासून बनविलेले, मऊ भावना, चांगले बाउन्सी ब्यूटी स्पंज, वेगळे करणे सुलभ सौंदर्य मेकअप ब्लेंडर स्पंज आपल्याला एक योग्य मेकअप अनुप्रयोग देते. , सौंदर्यप्रसाधनांचा कचरा टाका आणि ओला कचरा टाळा, ओले झाल्यावर मिश्रण स्पंज मोठे होईल, भव्य मेकअप तयार करण्यासाठी समान प्रमाणात फेकून द्या उत्पादनाच्या नावाची मजेदार अंडी आकाराचे सौंदर्य मेकअप स्पंज, अंडीच्या बोमध्ये मेकअप फाउंडेशन पावडर स्पंज ...\nस्टोरेज बकेटसह प्रोफेशनल 12 पीसीएस मेकअप ब्रशेस सेट-पिन्सेल आयशॅडो ब्रश आयलीनर भौं लिप ब्रश\nबॅरलसह 12 पीसी / सेट व्यावसायिक मेकअप ब्रश पोर्टेबल ट्रॅव्हल फेस आईज बेस कॉस्मेटिक ब्युटी पेन किट\nहॉट विक्री लॉन्ग हँडल टूथब्रश शेप मेकअप ब्रश सैल पावडर ब्रश फाउंडेशन मेकअप ब्रश\nमुख्य वैशिष्ट्ये: 1. उच्च दर्जाचे, हाताने बनविलेले 2. वेगवानपणा, मजबूत खडबडी 3. त्वचेला उत्तेजन नाही तर allerलर्जी नाही. 4. चव नसलेला, उत्तेजितपणा नाही, सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य आहे 5. पर्यावरण अनुकूल, उच्च तापमान प्रक्रिया. उत्पादनाचे नाव टूथब्रश शेप मेकअप ब्रशेस मॉडेल क्रमांक बीआरएस 10001 टूथ ​​ब्रँडचे नाव: OEM / ओडीएम ब्रश मटेरियल: सिंथेटिक फायबर हँडल मटेरियल: प्लॅस्टिक हँडल यूज: लिप लाइनर, कन्सेलर, शेव्हिंग ब्रश, ब्लशर, लिप ग्लोसह चेहरा वापर ...\nम्युरन 5 पीसीएस / लॉट मेकअप ब्रशेस कॉस्मेटिक ब्रश वूडी हँडल मॅन मेड मेड फायबर पोर्टेबल महिला मेक अप टूल\nसर्व प्रकारच्या स्किन्ससाठी योग्य.\nआपल्या चेहर्या���रील त्वचेसाठी उत्कृष्ट आणि मऊ उत्कृष्ट सामग्री बनलेले.\nनवीन शैली फॅशनेबल आणि व्यावसायिक मेकअप ब्रश सेट.\nप्रवास, लग्न, मेजवानी करताना काहीही फरक न पडणे सोयीचे आहे\nआपल्याला प्रत्येक वेळी निर्दोष पाया अनुप्रयोग द्या\nजास्त मेकअप किंवा फारच कमी क्षेत्रे नाहीत\nमुरान 7 पीसी पारदर्शक क्रिस्टल हँडल रिकामी ट्यूब क्विक्झँड सेक्विन्स डायमंड टॅब्लेट कण मेकअप ब्रश सेट\nअष्टपैलुत्व मेकअप ब्रशेस सेट: व्यावसायिक मेकअप कलाकार आणि नवशिक्यांसाठी 6 मोठ्या आणि 12 लहान ब्रश समाविष्ट आहेत. चेहरा ब्रश, डो ब्रशेस, लिप ब्रश, फाउंडेशन ब्रशेस, आपला चेहरा आणि डोळ्याच्या मेकअप forप्लिकेशनची आवश्यकता पूर्ण करा. मऊ आणि शेड-फ्री फायबर: या मल्टीफंक्शनल ब्रश सेटसह सहजतेने मिश्रण आणि पावडर, मलई, पातळ पदार्थ घाला. हायलाइटर, कन्सीलर, सावली, लाइनर आणि बरेच काहीसाठी. अत्यंत संवेदनशील त्वचेसाठीही योग्य शेड-फ्री, चीड न आणणारी. मेकअपचा हेतू आहे ...\nमूरन 10 पीसी मेकअप ब्रश सेट व्यावसायिक 2020 हॉट पॉपुलर मार्बल ब्रश मेकअप ब्रश ब्युटीसाठी सेट\nमेकअप ब्रशेसचा प्रकार आणि त्याचा उपयोग 1. रोजच्या मेकअपसाठी मेक-अप ब्रशचे विविध प्रकार आहेत, जे वैयक्तिक मेकअपच्या सवयीनुसार एकत्र केले जाऊ शकतात. परंतु मूलभूत संरचनासाठी आवश्यक असलेले 6 ब्रशेस आहेत: मध पावडर ब्रश, कन्सीलर ब्रश, ब्लश ब्रश, डो शेडो ब्रश, भौं ब्रश आणि ओठांचा ब्रश. २.हनी पावडर ब्रश: पावडर मेकअपमध्ये रेशमी पोत आणि स्वच्छ आणि दीर्घकाळ टिकणारा मेकअप असतो. 3. कंसेलेर ब्रश: बारीक ब्रश हेड हेक्टरमध्ये ब्रश करता येतो ...\n1234 पुढील> >> पृष्ठ 1/4\nयिवू इंटरनेशनल ट्रेड सेंटर, झेजियांग, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/07/blog-post_20.html", "date_download": "2021-07-29T22:33:08Z", "digest": "sha1:BV2RV74NOM2VDKFG2SN7B4AHUJPQWZTN", "length": 9469, "nlines": 60, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "इटोली ते किन्ही रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम निष्कृष्ट दर्जाचे! कंत्राटदाराच्या मुजोरीचा अजून एक नमुना!", "raw_content": "\nHomeचंद्रपूर इटोली ते किन्ही रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम निष्कृष्ट दर्जाचे कंत्राटदाराच्या मुजोरीचा अजून एक नमुना\nइटोली ते किन्ही रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम निष्कृष्ट दर्जाचे कंत्राटदाराच्या मुजोरीचा अजून एक नमुना\nइटोली ते किन्ही रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम निष्कृष्ट दर्जाचे कंत्राटदाराच्या मुजोरीचा अजून एक नमुना\nचंद्रपूर. - जिल्ह्यातील पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या बल्लारशा मुल विधानसभा क्षेत्रातील इटोली व किन्ही हे गाव या दोन्ही गावातील जाणारा रस्ता सार्वजनिक उपबांधकाम विभाग बल्लारपूर याच्या मार्फत चंद्रपुरातील गजानन कंट्रक्शन कंपनी ला साडेचार किलोमीटर रस्त्याच्या कामाचे कंत्राट दिले आहे .हा रस्ता चार किलोमीटर लांब व साडे पाच मीटर रुंद करण्याचे काम संबंधित कंत्राटदाराला दिले आहे. इटोली ते किन्ही या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून या कामात कंत्राटदाराकडून निष्कृष्ट साहित्याचा वापर केला जात असून खोद काम न करता सुमार गरजेची गिट्टी पसरवून त्यावर रोड लोलर फिरवून मरमत केली जात आहे. हा रस्ता गाव खेड्यातील मधुन जात असल्याने याकडे कुण्याही अधिकाऱ्यांचे लक्ष जात नसल्याने या रस्त्याच्या कामाचे बांधकाम हे कामचलाऊ पणाचे करीत असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी लाखो रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला.आपल्या क्षेत्राचा विकास झपाट्याने व्हावा हा यांचा मागचा उद्देश असला तरी कंत्राटदार व संबंधित विभागाचे अभियंते याकडे निष्काळजी करीत असल्याचे दिसून येते. रस्ता रुंदीकरणाचे काम होत असताना त्यावर संबंधित बांधकाम विभागाने आपली जबाबदारी म्हणून त्या कामाकडे कटाक्षाने पाहिले जायला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. कंत्राटदाराच्या मुजोरीने दोन्ही बाजूला खोदकाम न करता, त्यावर मुरूम टाकने, परत गिट्टी टाकने, त्यावर मुरूम टाकून पाणी मारून लोलर ने दबाई करणे. या पद्धतीचे रस्त्याचे बांधकाम होणे अपेक्षित असताना कंत्राटदार थातूर-मातूर काम करीत आहे. या कंत्राटदाराने या परिसरात आतापर्यंत अनेक काम केलेले ही सर्व कामे याच पद्धतीचे झाल्याचे निष्पन्न होत आहे. तरी कुठलाही संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यावर चौकशी करून कारवाई करताना दिसून येत नाही.\nसंबंधित कामाबद्दल सार्वजनिक उप बांधकाम विभाग बल्लारपूर येथील उप अभियंता यांना विचारणा केली असता अशा प्रकारचे कुठलेही काम जर आढळले तर आम्ही कंत्राटदारावर कारवाई करू असे बोलते झाले. मात्र हे काम बांधकाम विभागाच्या नियमानुसार होईल त्यात कुठलीही हयगय केली जाणार नाही असे माध्यमाशी बोलताना सांगितले.\nसमधित कामावर कामगारांची पिळवणूक होत असून त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार कंत्राटदाराकडून होत आहे. पुरुषांना फक्त तीनशे रुपये रोजी तर महिलांना दोनशे रुपये रोजंदारीवर राबवून घेत आहे त्यांच्या कुठल्याही नियमानुसार पीएफ नसून त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार या कंत्राटदाराकडून होत आहे. या सदर बाबीची कार्यकारी अभियंता यांनी चौकशी करून संबंधित कामावर असणाऱ्या कामगारांची पिळवणूक न होता त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. व संबंधित विभागाकडून होत असलेले काम हे योग्य नियमाप्रमाणे व्हायला पाहिजे अशी या परिसरातील नागरिकाची मागणी आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/dpr-work-of-mumbai-nashik-aurangabad-nagpur-bullet-train-started-127623191.html", "date_download": "2021-07-29T21:55:11Z", "digest": "sha1:AUWHRRUUK7ZP4OQXOPU6GLE3N22E5HFU", "length": 8479, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "DPR work of Mumbai-Nashik-Aurangabad-Nagpur bullet train started | मुंबई-नाशिक-औरंगाबाद-नागपूर बुलेट ट्रेनच्या डीपीआरचे काम सुरू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमंडे पॉझिटिव्ह:मुंबई-नाशिक-औरंगाबाद-नागपूर बुलेट ट्रेनच्या डीपीआरचे काम सुरू\nनामदेव खेडकर | औरंगाबादएका वर्षापूर्वी\nसमृद्धी महामार्गालगत समांतर स्वतंत्र जमिनीचे संपादन करण्याचा विचार, डीपीआरसाठी निविदाही मागवल्या\nमुंबई-नाशिक-औरंगाबाद-नागपूर या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) बनवण्याचे काम इंडियन हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने हाती घेतले आहे. ‘डीपीआर’साठी आवश्यक असणाऱ्या कामांच्या निविदाही कॉर्पोरेशनने मागवल्या आहेत. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत बुलेट ट्रेनचा मार्ग असणार आहे.\nइंडियन हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या केंद्र सरकारच्या कंपनीमार्फत देशभरात बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीचे काम करणार आहे. या कंपनीने बुलेट ट्रेनसाठी देशात नव्याने सात मार्ग जाहीर केले आहेत. यात मुंबई-नाशिक-औरंगाबाद-नागपूर या मार्गांचाही समावेश आहे. याच जिल्ह्यांमधून समृद्धी महामार्गही चालला आहे. सध्या या प्रस्तावित प्रकल्पाचा डीपीआर बनवणे सुरू आहे. डीपीआरच्या पूरक कामांसाठी निविदादेखील मागवल्या आहेत. डीपीआरनंतर या प्रकल्पाची किंमत निश्चित होईल. डीपीआरमध्ये स्टेशन्स, इतर पायाभूत सुविधा, अंडरपास, जागेची आवश्यकता आदी बाबींचा समावेश असेल, असे हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनमधील सूत्रांनी सांगितले.\nअनुभव, यंत्रणा असल्याने भूसंपादनासाठी ‘एनएचएआय’चा विचार होण्याची शक्यता\nनॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडियाकडे (एनएचएआय) भूसंपादनासाठी आवश्यक असणारी यंत्रणा आहे. भूसंपादनासाठी या विभागाकडे उपजिल्हाधिकाऱ्यांचे एक स्वतंत्र पददेखील आहे. ग्रीन फिल्डमधून जाणाऱ्या या मार्गाच्या निर्मितीत भूसंपादन हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. अनुभव आणि परिपूर्ण यंत्रणा असल्याने या प्रकल्पाच्या भूसंपादनाची जबाबदारी ‘एनएचएआय’कडे येण्याची शक्यता आहे. दुसरे एक कारण म्हणजे या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आग्रही आहेत आणि योगायोगाने ‘एनएचएआय’ हा विभागदेखील गडकरींच्या खात्यातलाच आहे.\n‘समृद्धी’तून अशक्य, मात्र समांतर भूसंपादन शक्य\nसमृद्धी महामार्गासाठी संपादित केलेली १२० मीटर रुंदीच्या जमिनीपैकी ५० मीटर रुंद जागा प्रत्यक्ष रस्त्यासाठी व यात १५ मीटर रुंदीचे दुभाजक आहेत. दुभाजक किंवा संपादित जागेपैकी एका बाजूने बुलेट ट्रेन धावू शकेल, असाही विचार हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने केला होता. याबाबत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे विचारणाही केली होती. मात्र, समृद्धी महामार्गाला काही ठिकाणी वळणे आहेत, बुलेट ट्रेनचा वेग अधिक असल्याने वळणांचा ट्रॅक जमत नाही. त्यामुळे सध्यातरी समृद्धी महामार्गावरून बुलेट ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव मागे पडला आहे. मात्र, समृद्धीलगतच समांतर स्वतंत्र जमीन संपादित करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nमुंबईला जोडणारे तीन मार्ग\nया हायस्पीड रेल्��े कॉरिडॉरमध्ये मुंबईला जोडणारे तीन मार्ग आहेत. पहिला मार्ग ज्याचे प्रत्यक्ष काम सुरू आहे तो मुंबई-अहमदाबाद (गुजरात) हा मार्ग. आता नव्याने जाहीर झालेल्या सात मार्गांमध्येही मुंबईला जोडणारे दोन मार्ग आहेत. यात मुंबई-नाशिक-औरंगाबाद-नागपूर आणि मुंबई-पुणे-हैदराबाद या मार्गांचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/mann-ki-baat-tokyo-olympic-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%96/", "date_download": "2021-07-29T21:44:21Z", "digest": "sha1:RKTJ4DYTMQSFGT4RJCETVTOJPIV7HXFY", "length": 33100, "nlines": 309, "source_domain": "shasannama.in", "title": "Mann ki Baat : 'Tokyo Olympic' जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूला खुल्या मनानं पाठिंबा द्या : PM Modi Speech – शासननामा न्यूज - Shasannama News Mann ki Baat : 'Tokyo Olympic' जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूला खुल्या मनानं पाठिंबा द्या : PM Modi Speech – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nशासननामा न्यूज – Shasannama News\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री…\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी…\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती…\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”;…\nमदत नव्हे कर्तव्य; राज देशमुख मित्र परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदत\nचिकुनगुनिया, डेंग्यूचे उरुळीकरांवर सावट\nवीर धरणाचे सात दरवाजे उघडले; नीरा नदीला आला पुर\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nअटल अर्थसहाय्य योजना : २०१९ च्या संदर्भात कृषिपूरक सहकारी संस्था चालकांचे…\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nपुणे पिंपरी चिंचवडमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार का …पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय…\nछावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामघायतिडक पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी…\n‘त्या’ भन्नाट ट्विटनंतर पुणे पोलिसांचा आणखी एक षटकार, मनोज वाजपेयीसह नेटिझन्सकडून…\nस्थानिकांच्या धाडसामुळं चिमुकलीला जीवदान, वाहून जाणाऱ्या मुलीची अशी केली सुटका, पाहा…\nICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या…\nM S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं…\nCopa America : Live मॅचमध्ये मेस्सीच्या पायातून रक्ताची धार, तरी ���ामन्यात…\nVideo | राज कपूर यांच्या टीमशी मुकाबला, दिलीप कुमारांनी क्रिकेटच्या मैदानातही…\nIND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून…\nHome देश-विदेश Mann ki Baat : ‘Tokyo Olympic’ जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूला खुल्या मनानं पाठिंबा...\nMann ki Baat : ‘Tokyo Olympic’ जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूला खुल्या मनानं पाठिंबा द्या : PM Modi Speech\nनवी दिल्ली : टोकियोला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे.या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे. त्यामुळे या खेळाडूंना खुल्या मनानं पाठिंबा द्या असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साताऱ्याच्या प्रवीण जाधव या खेळाडूचे ऑलिंपिक निवडीबद्दल कौतुक केलं.\n‘मन की बात’ मधून पंतप्रधानांनी मिल्का सिंग यांचं स्मरण केलं. तसेच टोकियो ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा संघर्ष कठोर आहे असं सांगत त्यांनी ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंना पंतप्रधांनांनी शुभेच्छा दिल्या.\nकोरोना लसीबाबत कोणताही गैरसमज बाळगू नये, प्रत्येकाने लवकरात लवकर लस घेऊन लसीकरणाच्या मोहिमेत योगदान द्यावं असं पंतप्रधघान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलं आहे. ते मन की बात या कार्यक्रमात बोलत होते. 21 जूनपासून भारतात 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण सुरु झालं असून त्या दिवशी कोरोना लसीकरणाचा विक्रम झाला असल्याचं पंतप्रधान नरेद्र मोदी म्हणाले.\nPrevious articleTotal Protection Mask : कोरोना ते म्युकर…. सर्व आजांरापासून बचाव करणाऱ्या ‘टोटल प्रोटेक्शन मास्क’\nNext article5 कोटींच्या आंतरराष्ट्रीय ट्रॅकची ऐशीतैशी, थेट VIP मंत्र्यांच्या गाड्याच केल्या उभ्या\nकर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं ‘पुणे’ कनेक्शन माहिती आहे का\nजयंत पाटील यांची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल\nगोव्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत …या नावावर शिक्कामोर्तब; भाजप अध्यक्ष जेपी नड्डांची मोठी घोषणा\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन�� साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\n नवोदित अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू; महिनाभरापूर्वी झालं होतं लग्न\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात स���स्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काह�� क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.कारण परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी...\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nमुंबई : पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी...\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nमुंबई – अंधेरी उपनगरात आज एक चार मजली इमारत कोसळली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमाराला हा प्रकार घडला. त्यात जीवित हानी झाली नसली तरी सहा जण...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले – शासननामा न्यूज - Shasannama News on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले - coronavirus see latest updates m on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्य on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nखासगी शाळेच्या मनमानी \"फी\" पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट् on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nशिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार – शासननामा न्यूज - Shasannama News on ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध – मा. आमदार नरेंद्र पवार\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/36284/information-about-aadhar-security-and-risk/", "date_download": "2021-07-29T22:29:03Z", "digest": "sha1:UE2QVQDY3UZJVMYIO42HAOTWWKOF7YBZ", "length": 14704, "nlines": 85, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' तुमचे आधार कार्ड संपूर्ण सुरक्षित आहे का? किती धोकादायक आहे?", "raw_content": "\nतुमचे आधार कार्ड संपूर्ण सुरक्षित आहे का\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग���राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nलेखक – इंद्रनील पोळे\n“फक्त ५०० रुपयात आधार डेटाबेस उपलब्ध” या आणि अश्या प्रकारच्या मथळ्याच्या बातम्या आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी, कधी ना कधी वाचल्या असतील.\nत्या निमित्ताने आधारच्या सुरक्षाप्रणालीवर आणि मुळातच आधारच्या तंत्रज्ञानावर समाज माध्यमांनी उचललेले प्रश्न देखील आपल्या नजरेखालून गेले असतील.\nएकूणच आधार कार्ड ह्या योजनेच्या सुरक्षेत आणि तंत्रज्ञानात मुलभूत त्रुटी आहेत अशी साधारण एक समाज धारणा झालेली आहे.\nभारतात निर्वासित म्हणून आलेल्या लोकांकडे आधार कार्ड असणे, आधार कार्डचा डेटाबेस चोरीला जाण्याच्या बातम्या येणे, रिलायंस जिओच्या कर्मचाऱ्यांकडे तुमचा आधारसाठी घेतलेला बायोमेट्रिक डेटा सापडण्याच्या घटना सोशल मिडीयावर येणे.\nया आणि या सारख्या बातम्यांमुळे आधार कार्ड आणि त्याची सुरक्षा प्रणाली संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली वाटते.\nपण खरंच आधार कार्ड किंवा नेमकं सांगायचं झाल्यास युआयडीएआय (Unique IDentification Authority of India) च्या सुरुक्षा प्रणालीत मूलभूत त्रुटी आहेत खरंच आधारचे तंत्रज्ञान हलक्या दर्जाचे आहे\nमुळात तंत्रज्ञानाधारित ओळख प्रणालीची आपल्याला गरज आहे का आणि आहे तर ती नेमकी काय आधारचे तंत्रज्ञान प्रशासनातले नेमके कुठले प्रश्न सोडवू पाहते आहे आधारचे तंत्रज्ञान प्रशासनातले नेमके कुठले प्रश्न सोडवू पाहते आहे आधारचे तोटे नेमके काय आहेत\nया आणि अश्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानावरच्या या सदरातली पुढची लेखमाला आधार कार्ड भोवती असलेल्या कित्येक समज, गैरसमजांची चिकित्सा करणारी असणार आहे.\nआधार कार्डच्या निमित्ताने जगाच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर बायोमेट्रिक ओळखपत्र प्रणालीची अंमलबजावणी करणारी यंत्रणा उभी राहिली आहे.\nएवढ्या मोठ्या स्केल वर उभारल्या गेलेल्या प्रणालीत नैसर्गिकपणे काही लूपहोल्स राहणारच. प्रश्न हा आहे की हे लूपहोल्स किती मोठे आहेत आणि त्याचा तुमच्या माझ्या आयुष्यावर नेमका काय फरक पडतो.\nत्याच बरोबर हे लूपहोल्स कसे बुजवले जाऊ शकतात आणि सरकार त्याबद्दल नेमकं काय करत आ���े.\nएखाद्या ओळखप्रणालीला तात्विक आधारावर विरोध होऊ शकतो. तात्विक दृष्ट्या असं म्हणता येऊ शकतं की “आधार कार्ड” सारखी ओळख प्रणाली माझ्या मूलभूत गोपनीयतेच्या हक्कावर गदा आहे.\nया आधारावर “आधार” ला विरोध सुद्धा झाला आहे.\nआजच्या घटकेला आधार कार्ड नसणे हे सामान्य माणसासाठी रोजच्या जगण्यात नरकयातना भोगण्यासारखे आहे. आणि त्यामुळे अगदी सामान्य माणूस ज्याला आधारला असू शकणारा तात्विक विरोध कळत नाही त्यांच्या साठी “आधार” ओळख प्रणालीत दाखल होण्याशिवाय पर्याय नाहीये.\nया लेखमालेचा विषय गोपनीयतेचा मूलभूत हक्क (Right to Privacy) याच्या असण्या नसण्यावर वाद विवाद करणे हा नाहीये. तसेच केंद्रीय ओळख प्रणाली चांगली का वाईट ह्यावर भाष्य करणे हा पण नाहीये.\nया लेखमालेचा विषय या अश्या केंद्रीय ओळख प्रणालीचे गुण दोष शोधून, ही प्रणाली ज्या तंत्रज्ञानावर उभी आहे त्या तंत्रज्ञानाची चिकित्सा करणे हा आहे.\nअर्थात त्या अनुषंगाने काही जागी “आधार” प्रणालीच्या उपयुक्ततेवर भाष्य अपरिहार्य असेल पण ते भाष्य या लेखमालेचा केंद्रबिंदू नसेल.\nतंत्रज्ञानाच्या उत्क्रांती नंतर गेल्या २० वर्षात माणसाच्या अनेक सामाजिक सहसंबंध आणि हक्कांमध्ये तंत्रज्ञानाने ढवळाढवळ सुरु केलेली आहे. विशेषतः सोशल मिडियाच्या उगमानंतर गोपनीयतेसारख्या हक्कांच्या सीमा धूसर होऊ लागल्या आहेत.\nमुळात भारतीयांना प्रायव्हसी आणि सिक्रेसी अर्थात गोपनीयता आणि गुप्तता यातला फरक कळत नाही असे सर्वसामान्य निरीक्षण आहे. त्यामुळे यातले काय वाचवावे हे सामान्य जनतेला कळेल का ही चिंता आहे.\nदुसरा मुद्दा फायदा कोणाचा आणि कोणाच्या भरवश्यावर असा आहे. म्हणजे “आधार” प्रणाली मुळे सरकार आणि प्रशासनाला फायदा होतो आहे पण तो लोकांच्या माहितीला पणाला लावून.\nतंत्रज्ञानाचा वापर करून ह्या माहितीचा वापर किती चुकीच्या प्रकारे होऊ शकतो हा नक्कीच चिंतेचा आणि संशोधनाचा विषय आहे. पण त्याच बरोबर दुसरीकडे केंद्रीय ओळख प्रणालीमुळे सरळ जनतेपर्यंत सरकारी मदत पोहोचवणारी उदाहरणं देखील आहेत.\nयातलं नेमकं काय खरं आणि काय खोटं कशावर विश्वास ठेवायचा आणि कशाला शंकेच्या नजरेने बघायचं कशावर विश्वास ठेवायचा आणि कशाला शंकेच्या नजरेने बघायचं सरकारने नेमक्या कुठल्या सुधारणा करणं गरजेचं आहे. ह्या आणि अश्या बऱ्याच प्रश्नांच्या खोलपर्यंत जाणे आपल्याला भाग आहे आणि ते आपण या लेखमालेमार्फत करूच.\nकारण शेवटी दावावर आपल्या पैकी प्रत्येका भारतीयाची माहिती आहे आणि त्याचा वापर कसा होतोय ह्यावर नजर ठेवायची जबाबदारी एक सुजाण नागरिक म्हणून आपलीच आहे.\nपुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा;\nकाय आहे आधार मागचे तंत्र : आधार कार्ड – समूळ चिकित्सा – भाग २\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← पर्यावरण बदल: आर्थिक पाहणीत धोक्याचा इशारा- संजय सोनवणी\nअसा तयार केला जातो अर्थसंकल्प…\nभीमा कोरेगाव आणि “जातीय इतिहास” : ऐशी की तैशी सत्याची\n…आणि मग विराटची अनोखी कामगिरी तुम्हाला चकित करेल, हे नक्की\nलान्सनाईक “हनुमंतअप्पा” यांच्या सियाचीनमधल्या बचावाची चित्तथरारक कथा चित्रपटापेक्षा कमी नाही\nOne thought on “तुमचे आधार कार्ड संपूर्ण सुरक्षित आहे का किती धोकादायक आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/07/blog-post.html", "date_download": "2021-07-29T21:52:43Z", "digest": "sha1:HNO5THOGWFPENSLVYEHQYYZHJD3VFABV", "length": 7270, "nlines": 58, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "सामाजिक निर्व्यसनी संस्था च्या वर्धापनदिन निमित्तय, निर्व्यसनी घटकांना पुरस्काराचे आयोजन.", "raw_content": "\nHomeसामाजिक निर्व्यसनी संस्था च्या वर्धापनदिन निमित्तय, निर्व्यसनी घटकांना पुरस्काराचे आयोजन.\nसामाजिक निर्व्यसनी संस्था च्या वर्धापनदिन निमित्तय, निर्व्यसनी घटकांना पुरस्काराचे आयोजन.\nसामाजिक निर्व्यसनी संस्था च्या वर्धापनदिन निमित्तय, निर्व्यसनी घटकांना पुरस्काराचे आयोजन.\nसामाजिक निर्व्यसनी संस्थांचा दिनांक आठ जुलै 2019 रोजी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त निर्व्यसनी स्त्री-पुरुष यांना पुरस्कृत करणार आहेत . समाजातील निर्व्यसनी घटकांनि संस्थेशी शनिवार दिनांक सहा जुलै 2019 पूर्वी छापील कर्जासाठी संपर्क साधावा व समाजा��ा विषमुक्त करण्याच्या संस्थेच्या ध्येय- धोरणाला हात भार लावावा.\nमागील पंधरा वर्षापासून सामाजिक निर्व्यसनी संस्था चंद्रपूर जिल्ह्यत समाजातील व्यसनी स्त्री-पुरुष, मुले- मुलींना जागरुक करण्याचे सामाजिक कार्य करीत आहे. या समाजकार्याला संस्थेला पंधरा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे 8 जुलै 2019 रोजी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त समाजातील निर्व्यसनी स्त्री- पुरुष, मुले- मुली, यांना माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमात गौरवान्विंत करण्यात येणार आहे. समाजामधील मध्य पान, धूम्रपान, बीड- सिगारेट, तंबाखूतंबाखू, गुटका, खररा, बिअर, दारू चरस, गांजा, भांग, चुट्टा, सिंगार अशा मादक पदार्थाचे सेवन न करणाऱ्या निर्व्यसनी घटकांना या वर्धापन दिनी करून त्यांना प्रोत्साहित केल्या जाणार आहे. यावर्षीपासून दर वर्षी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त निर्व्यसनी घटकांना पुरस्कृत करून समाजाला वेसन मुक्त करण्याचा संस्थेचा मानस आहे. या पुरस्कारासाठी येणाऱ्या अर्जांचा विचार करून पत्र देऊन पुरस्कार पुरस्कर्त्यांचा मान्यवराच्या उपस्थित सत्कार करण्यात येणार असून यातील एका निर्व्यसनी व्यक्तीला ईश्वरचिट्टी काढून 15000 रोख रक्कम पुरस्कार स्वरूपात व प्रमाणपत्र दिल्या जाणार आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात वेसन मुक्त झालेल्यांनी आपला सहभाग दर्शवावा. यासाठी सामाजिक निर्व्यसनी संस्था केराप उत्तम बनसोड माता नगर चौक भिवापुरवार्ड, लालपेठ, या पत्त्यावर पाठवावा. तसेच अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 0७१७२ - २२६९५३ , ७८७५०८७८९९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान संस्थेच्या उपाध्यक्ष सौ नंदाताई बनसोड, सौ. कविता निब्रड, सौ राजश्री झाडे, सौ. ओमीता झाडे, सौ. विशाखा हुमने. यांनी आयोजित पत्रकार परिषद मध्ये निर्व्यसनी घटकांना आव्हान केले आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/bomb-was-found-outside-a-builders-house-in-nashik/", "date_download": "2021-07-29T20:45:03Z", "digest": "sha1:YZGARA3742SGP7G4NE62WFAN44KHGUDD", "length": 10817, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "मुंबईनंतर आता नाशिकमध्ये बिल्डरच्या घराबाहेर आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू - बहुजननामा", "raw_content": "\nमुंबईनंतर आता नाशिकमध्ये बिल्डरच्या घराबाहेर आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू\nनाशिक : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईतील परेड रोड परिसरात एका रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीत जिलेटिनच्या 20 कांड्या सापडल्याने खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच आता नाशिकमधील एका प्रख्यात बिल्डरच्या घराबाहेर गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. जितूभाई ठक्कर या बिल्डरच्या घराबाहेर गावठी बॉम्ब सापडला आहे. ही घटना नाशिकच्या निशांत अपार्टमेंट शरणपूर रोड भागात घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nघटनेची माहिती मिळताच पोलिसांची कुमक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. प्रख्यात बिल्डर जीतूभाई ठक्कर यांच्या घराबाहेर यांच्या घराबाहेर ही वस्तू आढळून आली आहे. एक टेनिस बॉल आढळून आला आहे. या बॉलमध्ये फटाक्यांची गन पावडर भरली होती. गन पावडर आणि अल्युमिनियम पावडरला फायबर कोटिंग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा गावठी बॉम्ब बॉम्ब शोध पथकाच्या साहेबराव नवले यांनी निकामी केला आहे.\nजेथे ही वस्तू सापडली तेथे अनेक व्यापारी संकुलं आणि प्रतिष्ठितांचे बंगले असलेला परिसर आहे. पोलिसांची मोठी कुमक घटनास्थळी दाखल झाली तसेच बीडीडीएस पथक पोहचलं. हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. कचरा गोळा करणाऱ्यांना ही वस्तू सापडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच हे कोणतंही मॉक ड्रिल नसल्याचा पोलिसांनी खुलासा केला आहे.\nTags: BDDS SquadbombbuilderJitubhai ThakkarmumbainashikNishant ApartmentParade RoadRenowned builder Jeetubhai ThakkarSealSharanpur RoadTennis ballजितूभाई ठक्करटेनिस बॉलनाशिकनिशांत अपार्टमेंटपरेड रोडप्रख्यात बिल्डर जीतूभाई ठक्करबिल्डरबीडीडीएस पथकबॉम्बमुंबईशरणपूर रोडसील\nजीन्स-टी-शर्ट … सिक्स पॅक अ‍ॅब्स …. दक्षिणेत राहुलच्या अंदाजात पाहायला मिळतोय बदल\nनगराध्यक्ष अन् मुख्याधिकारी रस्त्यावरच भिडले\nनगराध्यक्ष अन् मुख्याधिकारी रस्त्यावरच भिडले\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये चोरी, चोरट्यांचा लाखो रुपयांवर डल्ला\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यात (Pune Crime) घरफोडीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. पुणे (Pune Crime) शहरातील मार्केटयार्ड (Marketyard) परिसरात...\nPavana Dam | पवना धरणातून 3,500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्य��� गावांना सतर्कतेचा इशारा\nPM Modi | PM मोदींची मोठी घोषणा मराठीसह ‘या’ 5 भाषांमध्ये करता येणार इंजिनिअरिंग\nPolice Suspended | पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण\n ‘ऑनलाइन क्लास’ मुलांसाठी अतिशय धोकादायक, शरीरासह मेंदूवर सुद्धा होतोय वाईट परिणाम, जाणून घ्या\nWeather Update | आगामी 4 दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात मुसळधार पावसाचा इशारा\nPM Modi | ‘नवीन शिक्षण धोरण कोणत्याही दबावापासून मुक्त, विद्यार्थी काय शिकणारे हे फक्त संस्था ठरवू शकत नाही’ – पीएम मोदी\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 304 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी\nPMRDA |PMRDA विकास आराखड्याचे प्रारूप मान्य, नागरिकांच्या सुचना व हरकती मागविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nमुंबईनंतर आता नाशिकमध्ये बिल्डरच्या घराबाहेर आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू\nAnti Corruption Trap | 30 हजाराची लाच घेताना तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ\nPune Crime | पुण्यात उपचाराच्या बहाण्याने हॉस्पिटलवर दरोडा, मेडिकल काऊंटरमधील रोकड चोरली; कोंढवा पोलिस ठाण्यात FIR\nShrawan 2021 | भगवान शंकराच्या पूजेत कधीही करू नका ‘या’ 5 गोष्टींचा वापर, जाणून घ्या\nPune Rain | पुण्यासह ठाणे, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 250 नवीन रुग्ण, 222 जणांना डिस्चार्ज, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ\nLink DL With Aadhaar | आतापर्यंत केले नसेल तर आजच करा ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ आधारसोबत लिंक, जाणून घ्या एकदम सोपी प्रोसेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B,_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2021-07-29T21:55:36Z", "digest": "sha1:ZPCEDNFIG3YTEYHLMKDZFVTCQXATNGKO", "length": 3540, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सान्तियागो, चिले - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख सान्तियागो, चिले याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सान्तियागो (निःसंदिग्धीकरण).\nसान्तियाग�� ही चिले देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. सान्तियागो हे दक्षिण अमेरिकेतील सर्वांत आधुनिक व सुबत्त शहरांपैकी एक मानले जाते.\nस्थापना वर्ष १२ फेब्रुवारी १५४१\nक्षेत्रफळ ६४१.४ चौ. किमी (२४७.६ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १,७०६ फूट (५२० मी)\n- घनता ८,९६४ /चौ. किमी (२३,२२० /चौ. मैल)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ जून २०२१ रोजी ०९:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/bollywood-news-marathi/demand-to-make-sanjay-raut-as-partyin-kangna-office-demolition-case-32217/", "date_download": "2021-07-29T22:55:23Z", "digest": "sha1:VA7SIGVYLXDFPQQPEAKIMZWX4HBLHQBD", "length": 12191, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "हायकोर्टात उद्या सुनावणी | कंगना ऑफीस तोडफोड प्रकरणी राऊतांना प्रतिवादी बनविण्याची मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nहायकोर्टात उद्या सुनावणीकंगना ऑफीस तोडफोड प्रकरणी राऊतांना प्रतिवादी बनविण्याची मागणी\nकंगना रणौतच्या मुंबईतील ऑफीसची काही दिवसांपुर्वी तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी उद्या होणार आहे. कं��नाने मुंबई महापालिकेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत शिवसेना खासदार संजय राऊत आणि तोडफोडीच आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याला प्रतिवादी बनवण्याची मागणी करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी तोडफोड झाल्यानंतर ‘उखाड डाला’ अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याचे पुरावे कंगनाच्या वकिलांनी सादर केले . मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाला दिलेला दिलासा अजुनही कायम आहे. कंगनाने या तोडफोडीत २ को़टींचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.\nकंगना रणौतने मुंबई आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसाखी वाटते असे काही दिवसांपुर्वी म्हटले होते. त्यानंतर अनेकांनी यावर आपले मत व्यक्त केले. कंगना आणि राऊत यांच्यात तर ट्विटर युद्ध रंगत गेले. मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे. कुणाची हिंमत असेल तर मला अडवून दाखवा, असे तिने म्हटले होते. कंगना ९ तारखेला मुंबई विमानतळावरुन थेट आपल्या घरी मुंबईतील निवासस्थानी दाखल झाली आहे. कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. याचवेळी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली. याप्रकरणी कंगनाचे वकील रिझवान सिद्धीकी यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल केली. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावर उच्च न्यायालयाने मनपाला कारवाई थांबवण्याचे आदेश दिले होते.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/bjp-replied-to-sachin-sawant-6987/", "date_download": "2021-07-29T21:24:56Z", "digest": "sha1:MTMSPXWAUJJK7HXJHUF6WD4H7WQIM53L", "length": 15212, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | रेल्वे बोर्डाच्या संचालकांनी राज्य सरकारला पाठविलेले पत्र वाचा अन् मग आव्हान द्या - भाजपचे सचिन सावंत यांना प्रत्युत्तर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nमुंबईरेल्वे बोर्डाच्या संचालकांनी राज्य सरकारला पाठविलेले पत्र वाचा अन् मग आव्हान द्या – भाजपचे सचिन सावंत यांना प्रत्युत्तर\nमुंबई: स्थलांतरित मजूरांकडून तिकिटाच्या भाड्याचा एकही पैसा रेल्वेने घेऊ नये, असे जाहीर आव्हान देणारे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अशा प्रकारे दिल्लीची उठाठेव करण्यापूर्वी आपल्या गल्लीतील\nमुंबई: स्थलांतरित मजूरांकडून तिकिटाच्या भाड्याचा एकही पैसा रेल्वेने घेऊ नये, असे जाहीर आव्हान देणारे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अशा प्रकारे दिल्लीची उठाठेव करण्यापूर्वी आपल्या गल्लीतील माहिती घ्यावी म्हणजे त्यांना समजेल की, २ मे रोजी रेल्वेने राज्याला पाठविलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले होते की, रेल्वे ही तिकिटे मजुरांच्या नव्हे तर राज्य सरकारांच्या हवाली करेल. त्यामुळे मजूरांकडून रेल्वेने पैसे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिले.\nसावंत यांना वास्तवाची माहिती नसल्याने त्यानी असे आव्हान दिल्याचे दिसते. रेल्वे बोर्डाच्या संचालकांनी या संदर्भात २ मे रोजी सर्व राज्य सरकारांना पत्र पाठवून कामगारांसाठीच्या श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्यांची कार्यपद्धती स्पष्ट केली आहे. त्यामध्ये मुद्दा ११ बी मध्ये म्हटले आहे की, राज्य सरकारने संबंधित रेल्वेगाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या स्पष्ट केल्यानंतर नेमकी तेवढीच तिकिटे रेल्वे छापेल आणि राज्य सरकारच्या हवाली करेल. राज्याच्या मुख्य सचिवांकडून हे पत्र घेऊन सावंत यांना वाचावे म्हणजे ते गल्लीची माहिती नसताना दिल्लीची उठाठेव करणार नाहीत, असे उपाध्ये म्हणाले.\nकेशव उपाध्ये यांनी सांगितले की, राज्य सरकारांच्या विनंतीवरून या विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येत आहेत. त्यासाठीच्या तिकिटांची रक्कम राज्य सरकार कामगारांच्या वतीने भरू शकते. तेवढी संवेदनशीलता सावंत यांच्या महाविकास आघाडी सरकारने दाखवावी. या रेल्वेगाड्या नेहेमीच्या प्रवासी गाड्या नाहीत. त्या खास गाड्या आहेत. या गाड्या विनाथांबा धावतात, त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी मर्यादित प्रवासी आहेत, परत येताना रेल्वेगाडी रिकामी येणार आहे, नेहेमीपेक्षा अधिक स्वच्छता राखावी लागणार आहे असे विविध वाढीव खर्च असताना रेल्वेने स्वतःवर ८५ टक्के बोजा घेऊन केवळ पंधरा टक्के खर्च तिकिटांवर आकारला आहे. तो सुद्धा देण्यास राज्य सरकार तयार नसेल तर हा असंवेदनशीलतेचा कळस झाला. तसेच ते म्हणाले की, गर्दी उसळली की कोरोना फैलावला हा धोका ध्यानात घेऊन श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांमध्ये झुंबड उडू नये, कोणीही आले आणि तिकिट काढून गाडीत बसले असे होऊ नये, गाडीतून जाणाऱ्या प्रवाशांची नोंद असली पाहिजे या हेतूने नेमकी तिकिटे छापून ती राज्य सरकारच्या हवाली करण्याचा निर्णय झाला. राज्य सरकार त्याची रक्कम मजुरांकडून वसूल करण्याऐवजी स्वतः भरण्याचा उदारपणा दाखवेल तर ते सावंत यांना अपेक्षित संवेदनशीलतेने होईल.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/veterinarians-should-be-given-preventive-vaccines-on-priority-demand-for-frontline-worker-status-nrab-132166/", "date_download": "2021-07-29T21:40:46Z", "digest": "sha1:ROMEUKK2MDE37BOQB3WZCA2FGVVZ47JM", "length": 13919, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "आमदारांना निवेदन | पशूवैद्यकांना प्राधान्याने प्रतिबंधात्मक लस द्यावी ; फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nआमदारांना निवेदनपशूवैद्यकांना प्राधान्याने प्रतिबंधात्मक लस द्यावी ; फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची मागणी\nखासगी पशुवैद्यकांना शासनाने फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राधान्याने करणे आवश्यक आहे. तालुक्यातील पशुवैद्यकांची ही मागणी शासन दरबारी लवकरात लवकर पोहोचावी व लवकरात लवकर आम्हाला या सुविधा मिळाव्यात म्हणून संघटनेच्या वतीने आमदार अॅड. अशोक पवार यांना निवेदन देण्यात आल्याचे डॉ. संजय कळसकर, डॉ. गणेश पवार, डॉ. प्रताप घाडगे, डॉ.खोरे, डॉ. गवळी यांनी सांगितले.\nकवठे येमाई : शिरूर तालुक्यात खासगी पशू वैद्यकांची संख्या मोठी असून शासनाने त्यांचा अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ करून फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देवून कोव्हीड -१९ प्रतिबंधात्मक लस प्राधान्याने द्यावी, अशी मागणी तांदळी येथील पशुवैद्यक डॉ. संजय कळसकर व इतर खासगी पशुवैद्यकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.\nतालुक्याच्या ग्रामीण भागातील बहुसंख्य शेतकरी शेती बरोबरच प्राधान्याने पशूपालन करतात. ग्रामीण भागात कार्यरत असणारे खासगी लघू पशूवैद्यक कोरोनाच्या भयावह काळात खेड्यापाड्यातील वाड्यावस्त्यांवर जाऊन शेतकऱ्यांकडे असणाऱ्या पशूधनाची अविरतपणे सेवा करीत आहेत. शासनाकडून मात्र ग्रामीण भागातील पशूवैद्यक दुर्लक्षितच राहिले आहेत. पशुवैद्यकांना रात्री अपरात्री थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन सेवा द्यावी लागते. सेवा देताना परिसरातील असंख्य शेतकऱ्यांशी व त्यांच्या कुटुंबियांशी पशुवैद्यकांचा सातत्याने संपर्क येत असतो, असे डॉ. कळसकर यांनी सांगितले.\nलवकरात लवकर सुविधा मिळाव्या\nखासगी पशुवैद्यकांना शासनाने फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राधान्याने करणे आवश्यक आहे. तालुक्यातील पशुवैद्यकांची ही मागणी शासन दरबारी लवकरात लवकर पोहोचावी व लवकरात लवकर आम्हाला या सुविधा मिळाव्यात म्हणून संघटनेच्या वतीने आमदार अॅड. अशोक पवार यांना निवेदन देण्यात आल्याचे डॉ. संजय कळसकर, डॉ. गणेश पवार, डॉ. प्रताप घाडगे, डॉ.खोरे, डॉ. गवळी यांनी सांगितले.\nअनेक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असतानाही सांगत नाहीत. त्यातूनच जर एखाद्या पशूवैद्यकाला कोरोनाची लागण झाली तर तो कोरोनाचा वाहक ठरण्याचा खूप मोठा धोका आहे. आतापर्यंत अनेक पशू वैद्यकांना कोरोनाच्या संसर्गामुळे आपला जीव देखील गमवावा लागला आहे.\n-डॉ. संजय कळसकर, पशूवैद्यक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/do-not-share-mother-name-or-surname-your-bank-account-may-hacked/", "date_download": "2021-07-29T22:06:00Z", "digest": "sha1:SHFIWZJPHPOCSSXXD6I63B7MBQPFNXAC", "length": 12700, "nlines": 125, "source_domain": "bahujannama.com", "title": "सावधान ! फोन आल्यानंतर कुणालाही सांगू नका आईचे नाव, अन्यथा रिकामे होईल बँक खाते - बहुजननामा", "raw_content": "\n फोन आल्यानंतर कुणालाही सांगू नका आईचे नाव, अन्यथा रिकामे होईल बँक खाते\nin अर्थ/ब्लॉग, महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँकेने आपल्या निर्देशात म्हटले आहे की, चुकूनही कधी फोन करणार्‍या व्यक्तीस आपल्या आईचे नाव तसेच सरनेम शेयर करू नका. स्टेट बँकेने आपल्या डेबिट कार्ड होल्डर्सला असा इशारा दिला आहे. अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे आईचे नाव किंवा सरनेम न सांगण्याचा सल्ला देण्यात येत आहेत, याबाबत आपण जाणून घेणार आहोत. याचे कारण पासवर्डच्या सुरक्षेशी संबंधीत आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या डेबिट कार्डचा पासवर्ड रिसेट करता त्यावेळी तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात. यामध्ये लोक नेहमी आपल्या आईचे नाव किंवा सरनेम देतात. जर तुम्ही असे करत असाल तर फोनवर ��ुणालाही आईचे नाव किंवा सरनेम सांगू नका.\nनाव किंवा सरनेमद्वारे हॅकिंग\nफोनवर एखाद्या हॅकर्स किंवा सायबर गुन्हेगाराला आईचे नाव किंवा सरनेम समजले तर तो तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो. यासाठी ही चूक करू नका. खरं तर असा फोन आल्यानंतर चर्चाच करू नका. बँक कधीही ग्राहकाकडून अशाप्रकारची माहिती मागत नाही. यामुळे असा प्रकार घडल्यास बँकेकडे तक्रार करा. माहिती देऊ नका.\nयासाठी हे सुद्धा आवश्यक आहे की, जर तुम्ही इंटरनेट बँकिंगचा वापर करत असाल तर आपला यूजर आयडी आणि पासवर्ड गोपनीय ठेवा. तो कुणालाही सांगू नका. कारण यामुळे तुमच्या खात्यातील रक्कमेला धोका निर्माण होऊ शकतो. नेहमी स्ट्राँग पासवर्ड ठेवा. सोपा पासवर्ड ठेवू नका. पासवर्ड सतत बदलत राहा.\nऑनलाइन बँकिंगमध्ये हे लक्षात ठेवा…\n* ऑनलाइन बँकिंगमध्ये जी कंपनी किंवा मर्चंटसोबत व्यवहार करत आहात, त्याच्याकडे आपल्या कार्डशी संबंधीत माहिती ठेऊ नका.\n* सीव्हीव्ही आणि पिन नंबर कुणालाही सांगू नका.\n* डेबिट किंवा क्रेडिट कार्ड कुणाला देऊ नका. यूपीआय आणि भीम अ‍ॅपवरून ट्रांजक्शनमध्ये सुद्धा अशीच काळजी घ्या.\n* मर्चेंटकडून देण्यात येणारी देय रक्कमेची माहिती तपासल्यानंतर पेमेंट करा.\n* यूपीआयद्वारे आधारित अ‍ॅप्स नेहमी अपडेटेड ठेवा. ओळखीच्या व्यक्तीलाच ट्रान्सफर करा.\nPooja Chavan Death Case : … तर भाजपचे सगळे आमदार राजीनामा देणार, फडणवीसांचा सरकारला इशारा\nCoronavirus : पुण्यात कोरोनाचा धोका वाढला गेल्या 24 तासात 774 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nCoronavirus : पुण्यात कोरोनाचा धोका वाढला गेल्या 24 तासात 774 'कोरोना'चे नवीन रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये चोरी, चोरट्यांचा लाखो रुपयांवर डल्ला\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यात (Pune Crime) घरफोडीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. पुणे (Pune Crime) शहरातील मार्केटयार्ड (Marketyard) परिसरात...\nPavana Dam | पवना धरणातून 3,500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nPM Modi | PM मोदींची मोठी घोषणा मराठीसह ‘या’ 5 भाषांमध्ये करता येणार इंजिनिअरिंग\nPolice Suspended | पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण\n ‘ऑनलाइन क्लास’ मुलांसाठी अतिशय धोकादायक, शरीरासह मेंदूवर सुद्धा होतोय वाईट परिणाम, जाणून घ्या\nWeather Update | आगामी 4 दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात मुसळधार पावसाचा इशारा\nPM Modi | ‘नवीन शिक्षण धोरण कोणत्याही दबावापासून मुक्त, विद्यार्थी काय शिकणारे हे फक्त संस्था ठरवू शकत नाही’ – पीएम मोदी\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 304 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी\nPMRDA |PMRDA विकास आराखड्याचे प्रारूप मान्य, नागरिकांच्या सुचना व हरकती मागविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n फोन आल्यानंतर कुणालाही सांगू नका आईचे नाव, अन्यथा रिकामे होईल बँक खाते\nMaharashtra Corona Vaccination | कोरोना लसीकरणात राज्याची पुन्हा थक्क करणारी कामगिरी, मिळवले ‘हे’ यश, जाणून घ्या\nDormant Account | बँकांकडे जमा 16,597 कोटी रुपयांना कुणीही नाही दावेदार, SBI कडे आहे सर्वात जास्त रक्कम; जाणून घ्या\nGovernor Bhagat Singh Koshyari | अवघ्या अर्ध्या तासात राज्यपाल भगतसिंग कोश्यारीनी आटोपला चिपळूण दौरा; परत मुंबईला रवाना\nCrime News | पुण्यातील घटनेची इंदूरमध्ये पुनरावृत्ती; प्रियसीने गळफास तर प्रियकराने ट्रेनसमोर उडी घेऊन केली आत्महत्या\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 304 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी\n चिपळूणच्या कोविड रुग्णालयात 8 रुग्णांचा मृत्यू; ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahagenco.in/index.php/2012-07-20-02-18-19", "date_download": "2021-07-29T22:41:20Z", "digest": "sha1:BCGGZN4BYYSLPIWV4V2WPN5RRVAE55YO", "length": 6705, "nlines": 62, "source_domain": "mahagenco.in", "title": "Right to Information (RTI) - Maharashtra State Power Generation Co. Ltd.", "raw_content": "\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ च्या अंमलबजावणीबाबत कलम ४ (१) (ख) नुसार सतरा (१७)\nबाबींवर नागरिकांसाठी प्रसिध्द करावयाची माहिती.\nआपली रचना कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील.\nआपले अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये.\nनिर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यांत येणारी कार्यपद्धती, तसेच पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व प्रणाली.\nस्वत:ची कार्ये पार पाडण्यासाठी त्याच्याकडून ठरविण्यांत आलेली मानके.\nत्याच्याकडे असलेले किंवा त्याच्या नियंत्रणात असलेले किं���ा त्याची कार्य पार त्याच्याकडे असलेले किंवा त्याच्या नियंत्रणात असलेले किंवा त्याची कार्य पार पाडण्यासाठी त्याच्या कर्मचारीवर्गाकडून वापरण्यांत येणारे नियम, विनियम सूचना, नियमपुस्तिका आणि अभिलेख.\nत्याच्याकडे असलेले किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण.\nआपले धोरण तयार करण्याच्या किंवा अंमलबजावणी करण्याच्या संबंधात, लोकांशी विचारविनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील.\nआपल्या एक भाग म्हणून किंवा सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी म्हणून घटित केलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या मिळून बनलेल्या मंडळाचे, परिषदांचे, समित्यांचे आणि अन्य निकायांचे विवरण; आणि त्या मंडळांच्या, परिषदांच्या, समित्यांच्या आणि अन्य निकायांच्या बैठकी लोकांसाठी खुल्या आहेत किंवा कसे किंवा अशा बैठकीशी कार्यवृत्ते जनतेला पहावयास मिळण्याजोगी आहेत किंवा कस याबाबतचे विवरण.\nआपल्या अधिका-यांची आणि कर्मचा-यांची निर्देशिका.\nआपल्या प्रत्येक अधिका-याला व कर्मचा-याला मिळणारे मासिक वेतन; तसेच प्राधिकरणाच्या विनियमांमध्ये तरदुद केल्याप्रमाणे नुकसानभरपाई देण्याची पध्दती.\nसर्व योजनांचा तपशील, प्रस्तावित खर्च दर्शविणारा, आपल्या प्रत्येक अभिकरणाला नेमून दिलेल्या अर्थसंकल्प आणि संवितरित केलेल्या रकमांचा अहवाल.\nअर्थसहाय्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची रीत तसेच वाटप केलेल्या रकमा आणि अशा कार्यक्रमांच्या लाभधिका-यांचा तपशील.\nज्या व्यक्तींना सवलती, परवाने किंवा प्राधिकरपत्रे दिलेली आहेत अशा व्यक्तींचा तपशील.\nइलेक्ट्रॉनिक स्वरुपात त्यास उपलब्ध असलेल्या किंवा त्याच्याकडे असलेल्या माहितीच्या संबंधातील तपशील.\nमाहिती मिळविण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असणा-या सुविधाचा तपशील, तसेच सार्वजनिक वावरासाठी चाल्विण्यांत येत असलेल्या ग्रंथालयाच्या किंवा वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळांचा तपशील.\nजनमाहिती अधिका-यांची पदनामे आणि इतर तपशील.\nविहित करण्यांत येईल अशी इतर माहिती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/trees-over-50-years-old-will-now-be-called-ancient-trees", "date_download": "2021-07-29T20:47:08Z", "digest": "sha1:CS2WWPXAPTCLY47DX5X4KT5CCOSOYMI7", "length": 8383, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "५० वर्षांवरील वृक्ष आता ‘प्राचीन वृक्ष’ - द वायर मराठी", "raw_content": "\n५० वर्षांवरील वृक्ष आता ‘प्राचीन वृक्ष’\nमुंबई: नागरी भागात नवीन वृक्षांची लागवड करण्याबरोबरच अस्तित्वात असलेल्या वृक्षांचे जतन व संवर्धन करणे तसेच प्राचीन व अतिप्राचीन वृक्षांचे संरक्षण करून वनसंपत्ती वाढविणे ही काळाची गरज आहे. तसेच, कुठल्याही पायाभूत सुविधा वाढविण्याकामी अथवा नवीन पायाभूत सुविधा निर्माण करताना त्याचे आरेखन वृक्षांचे जतन करून पायाभूत सुविधा / प्रकल्प राबविले जाणे आवश्यक आहे. याकरिता वृक्षांच्या संरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरावर वैधानिक प्राधिकरण असावे यासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मध्ये सुधारणा करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सादर केलेले विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले.\nयानुसार, सध्याच्या अधिनियमात मंजूर झालेल्या ठळक सुधारणा पुढीलप्रमाणे आहेत:-\n५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे वृक्ष हे ‘हेरिटेज ट्री’ (प्राचीन वृक्ष) म्हणून परिभाषित केले जातील. त्या वृक्षाचे वय ठरविण्यासाठी वनविभागाकडे सध्या असलेल्या प्रचलित पद्धतींबद्दल त्यांच्याशी सल्लामसलत करून पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मार्गदर्शक सूचना जारी करेल.\nस्थानिक वृक्ष प्राधिकरणाद्वारे दर पाच वर्षांनी वृक्षांची गणना करून स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड आणि जतन त्याचबरोबर वृक्षांची छाटणी शास्त्रोक्त पद्धतीने केली जाते हे सुनिश्चित केले जाईल. स्थानिक वृक्ष प्राधिकरण शास्त्रीय पद्धतीने वृक्षारोपण करण्यास प्रोत्साहन देईल तसेच त्यासाठी मियावाकी वृक्षारोपण, अमृत वन, स्मृती वन, शहरी वने या पद्धतींचा अवलंब करू शकेल.\nवृक्षांच्या संरक्षणासाठी प्रकल्पांचे आरेखन करताना कमीत कमी झाडे तोडण्यात यावीत या अनुषंगाने विचार केला जाणे अपेक्षित आहे. पाच वर्षांहून अधिक वयाची २०० हून अधिक झाडे तोडण्याचा प्रस्ताव राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे पाठविला जाईल. परवानगीनंतर अशा तोडल्या जाणाऱ्या वृक्षांच्या वयाच्या संख्येएवढी नवीन झाडे भरपाई वृक्षारोपण म्हणून लावण्यात यावीत. तसेच अशाप्रकारे लावण्यात येणाऱ्या वृक्षांचे जिओ टॅगिंग करून सात वर्षांपर्यंत संगोपन करणे आवश���यक राहील.\nपर्यावरण 125 सरकार 1173 featured 3034 झाडे 1 वृक्ष 1\nशिव्यांची नवी राजकीय संस्कृती\nभाजपचे १२ आमदार निलंबित\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2021-07-29T23:16:02Z", "digest": "sha1:E2AJ4K55KGKTZ7UFZKYXXAEATTJIRACS", "length": 11946, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जिंतूर - विकिपीडिया", "raw_content": "\n— दूर्गम भाग तालुका —\n१९° ३७′ १२″ N, ७६° ४२′ ००″ E\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nजिंतूर हे महाराष्ट्रामधील परभणी जिल्ह्यामधील जिंतूर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे गाव पूर्वी जिनपूर नावाने ओळखले जाई. शहरालगत नेमगिरी हे जैन तीर्थस्थान असून तेथे तीर्थंकर नेमिनाथाची प्राचीन मूर्ती आहे. जिंतुरापासून २८ कि.मी. अंतरावर कोठा हे निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध गाव वसले आहे. जिंतूर शहरा पासून 30km आंतरावर येलदरी धरण आहे,\nधानोरा बुद्रुक (जिंतूर) धानोरा देवगाव धानोरा खुर्द (जिंतूर) धोपटवाडी (जिंतूर) दिग्रस (जिंतूर) डोहरा डोंगरताल दोनवाडा (जिंतूर) दुधागाव दुधणगाव (जिंतूर) गदडगव्हाण गणेशनगर (जिंतूर) गणपूर गारखेड घडोली घागर घेवंडा गोंधळा (जिंतूर) हलविरा(हरली) हांडी हेनवटखेडा हिवारखेड(हिंटर) इटोली जांब बुद्रुक (जिंतूर) जांब खुर्द (जिंतूर) जांभरून जावळा खुर्द जिंतुर(एम क्ल) जोगवाडा जुनुनवाडी कडसावंगी कान्हा (जिंतूर) कारंजी (जिंतूर) कारवली कसर कौडगाव पी झरी कौडगाव प्र औंधा कौसाडी कावाडा कावथा कावी केहाल केहलतांडा खरदादी खोलगडगा किन्ही (जिंतूर) कोक कोळपा कोळडांडी कोरवाडी कोथा कुंबेफाल कुंभारी (जिंतूर) कुऱ्हाडी लिंबाळा माक मालेगा���(बोरीसर्कल) मालेगाव(जिंतुरसर्कल) मांडवा (जिंतूर) मानधनी मंगरूळ (जिंतूर) मनकेश्वर(पी.चारठाणा) मनकेश्वर(पी.जिंतुर) मनमोदी मारवाडी (जिंतूर) मठाला मोहाडी (जिंतूर) मोहखेड मोहखेड तांडा मोला मुडा मुरूमखेडा नागनगाव नागापूर (जिंतूर) नागठाणा (जिंतूर) नांदगाव(इ) नवहती तांडा निलज निवळी बुद्रुक निवळी खुर्द पचाळेगाव पाचेगाव (जिंतूर) पळसखेडा (जिंतूर) पांधरगला पांगरी (जिंतूर) पिंपळगाव काजले पिंपळगाव काजले तांडा पिंपळगाव(गायके) पिंप्राला पिंपरी(रोहिला) पिंपरी खुर्द (जिंतूर) पोखरनी पोखरनी तांडा पुंगळा राईखेडा राजेगाव (जिंतूर) रिडज रेपा साईनगर तांडा साखरतळा सांगळेवाडी (जिंतूर) संक्राळा सावळी बुद्रुक (जिंतूर) सावंगी(म्हाळसा) सावंगीभांबळे सावरगाव (जिंतूर) सावरगाव तांडा सायखेडा (जिंतुर) सेक सेवालालनगर (जिंतूर) शेवडी शिवचीवाडी सोन्ना सोरजा सोस सोसतांडा सुकळी (जिंतूर) टाकळखोपा ताठापूर तेलवाडी (जिंतूर) उमरद वडी वडाळी वडधूती वाघी(धनोरा) वाघी(बोबडे) वर्णा वरूड (जिंतूर) वस्सा वझरबुद्रुक येनोली येनोलीतांडा येसेगाव\nपरभणी | गंगाखेड | सोनपेठ | पाथरी | मानवत | सेलू | पूर्णा | पालम | जिंतूर\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जून २०२१ रोजी १५:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/coronavirus-sensex-rise-hops-getting-relief-package-278866", "date_download": "2021-07-29T21:03:06Z", "digest": "sha1:TAMQN7C5AF6UDDY2FJVYAZI2I4VYJQH2", "length": 8804, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार मालामाल; वाचा काय घडले दिवसभरात!", "raw_content": "\nजागतिक पातळीवरून मिळणाऱ्या सकारात्मक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदीला प्राधान्य दिले.\nशेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार मालामाल; वाचा काय घडले दिवसभरात\nमु��बई Coronavirus : कोरोनाचा प्रसार आणि परिणाम रोखण्यासाठी विविध उपाययोजनांचा अवलंब केला जात आहे. अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी मोदी सरकारकडून दुसरे आर्थिक पॅकेज जाहीर होण्याच्या अपेक्षेने गुरुवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली.\nबातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nतसेच जागतिक पातळीवरून मिळणाऱ्या सकारात्मक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदीला प्राधान्य दिले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स 1265 अंशांनी वधारून 31 हजार 159\nअंशांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीमध्ये 363 अंशांची वाढ झाली. तो 9 हजार 111 अंशावर स्थिरावला. परिणामी एका दिवसात गुंतवणूकदार 4 लाख कोटी रुपयांनी मालामाल झाले आहेत.\nआणखी वाचा - मुंबईत नवे 79 रुग्ण, 9 जणांचा मृत्यू\nमीडिया वृत्तानुसार, केंद्र सरकार लवकर दुसऱ्या आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता असून ते गेल्या महिन्यात दिलेल्या 1.75 लाख कोटी रुपयांइतकेच असण्याची शक्यता आहे. नवीन पॅकेजमध्ये लघु आणि मध्यम व्यवसायासाठी व्याजदर कमी करणे, अडचणीत असलेल्या बांधकाम क्षेत्राला चालना आणि सर्वजनिक क्षेत्रातील बँकांना आर्थिक मदत देण्यावर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे. चालू आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी 13 टक्क्यांनी वधारले आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 3.63 आणि 3.15 टक्क्यांनी वधारले. क्षेत्रीय पातळीवर ऑटो, बँक, मेटल, फार्मा, इन्फ्रा आणि एनर्जी कंपन्यांचे निर्देशांक गुरुवारी तेजीत होते.\nआणखी वाचा - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना कोणाचं आव्हान\nबाजारातील तेजीमुळे एका दिवसात गुंतवणूकदार 4 लाख कोटी रुपयांनी मालामाल झाले आहेत. मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांचे बाजारभांडवल गुरुवारी (ता.9) रोजी 120.82 लाख कोटी रुपयांवर पोचले आहे. ते बुधवारी 116.82 लाख कोटी रुपये होते. सेन्सेक्सच्या पातळीवर महिंद्रा अँड महिंद्रा आणि मारुती सुझुकी या ऑटो क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर सर्वाधिक अनुक्रमे 16.64 आणि 13.16 टक्क्यांनी वधारले होते. तर, टायटन, हिरो मोटोकॉर्प, बजाज फायनान्स, एचडीएफसीचे शेअरमध्ये 9 टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दिसून आली. जास्त वधारले होते. सेंसेक्समधील नेस्ले, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा आणि हिंदुस्थान युनिलिव्हर वगळता सर्वच शेअर सकारात्मक व्यवहार बंद झाले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय चलन बाजारात, डॉलरच्या तुलनेत रुपया 6 पैशांनी वधारून 76.28 रुपये प्रति डॉलरवर स्थिरावला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019-paschim-maharashtra/open-letter-nagar-voters-eve-loksabha-election-184905", "date_download": "2021-07-29T22:27:47Z", "digest": "sha1:HCAUJ6RDCT3DJWSX2L47Y25JLGJXTXFM", "length": 17179, "nlines": 133, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Loksabha 2019: दहशतीच्या सावटाखाली जगणारा नगरकर; पत्राने खळबळ", "raw_content": "\nफेसबुकवर सुराज्य अहमदनगर या पेजवरून एक पत्र टाकण्यात आले आहे. दहशतीखाली असणाऱ्या नगरकरांचे नगरकरानां पत्र अशा आशयाखाली हे पत्र टाकण्यात आले आहे. हे पत्र सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे.\nLoksabha 2019: दहशतीच्या सावटाखाली जगणारा नगरकर; पत्राने खळबळ\nनगर: पहिल्या दोन टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर उद्या (ता.23)ला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात राज्यभर गाजत असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचेही मतदान होणार आहे. यावेळी फेसबुकवर सुराज्य अहमदनगर या पेजवरून एक पत्र टाकण्यात आले आहे. दहशतीखाली असणाऱ्या नगरकरांचे नगरकरानां पत्र अशा आशयाखाली हे पत्र टाकण्यात आले आहे. हे पत्र सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे.\nहे पत्र जसेच्या तसे,\nहे प्रिय बंधु भगिनीनो,\nसप्रेम नमस्कार विनंती विशेष मी सध्या दडपणाखाली आहे, त्यामुळे हा निनावी लेखन प्रपचं,\nपूर्वीच्या काळी पेंढाऱ्यांची एक जमात असे ही जमात कोणत्याही राजवटीला न मानता सामान्य जनतेचा छळ करून त्यांचे जीव घेत असत. समांतर न्याय व्यवस्था चालवत असत. सरकारी मालमत्ता लुटणे, लोकांना ठार करून त्यांची संपत्ती हडप करणे. अशी कामे ते करत असत. हा व्यापक सामूहिक गुन्हेगारीचा एक प्रकार होता. तेच पेंढारी आजकाल नगर शहरात अवतरले आहेत की काय असा प्रत्यय नगरच्या लोकांना येतो आहे.\nसहकाराची पंढरी, दुधाचे आगार, मोठी पाणलोट धरणे, शिर्डी-शिंगणापूर असली लोकप्रिय नवदैवते, राळेगण-हिवरे बाजार मधील आदर्श गाव कामे, स्नेहालय-माउली सारखे समाजसेवी प्रकल्प, कला साहित्यक्षेत्रातील थोर व्यक्ति, बालकवी, ना.वा. टिळक, लक्ष्मीबाई टिळक, ख्रिस्तगीतकार कृ. र. सांगळे, उमाकांत ठोमरे ते आजचे रंगनाथ पठारे, थोर कलाकार, साहित्यीकांनी मोडक, मधुकर तोडमल ते सदाशिव अमरापूरकर, मिलिंद शिंदे ते आजचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी नगरची सकारात्मक प्रतिमा घडविली. परंतु या साऱ्यांवर एका क्षणात बोळा फिरवून नगरच्या पेंढाऱ्यांनी शहराची वाट लावली आहे. अर्थात हे अभद्र काम त्यांनी ऐंशीच्या दशकापासून सुरू केलेले दिसते.\nचौकाचौकात पहिलवान, वस्ताद ही नगरची जुनी ओळख होती. पुढे यातीलच काही पहिलवान दादागिरीच्या क्षेत्रात उतरले. समाजासाठी ताकद वापरणारे छबुराव रानबोकेंसारखे पहिलवान इतिहासजमा झाले आणि काळे धंदे, दादागिरी करणारे, जुगार-दारू अड्डे चालवणारे लोक या नगरला बिघडवू लागले होते.\nजुन्या हिंदी चित्रपटात दाखवत तसे इथे सत्तर-ऐंशीच्या दशकात असलेले कुणी टांगेवाला, कुणी हमाल, कुणी दूधवाला, कुणी हातगाडीवाला छोटी मोठी दादागिरी करत, गुंडगिरीने साम्राज्य तयार करीत आज महत्त्वाची पदे बळकावून बसले आहेत आणि मग हेच गावगुंड पुढे त्यांनी गुंडगिरीची मोठ बांधावी. सर्वपक्षीय सोयरे-धायरे राखून होत असलेली ही संघटित गुन्हेगारी आता नगर शहराला नवी नाही. दारू, मटका, जुगार, हॉटेली, वेश्याव्यवसाय अशा साऱ्याच गोरखधंद्यात यांचा हात आहे, भैया, भाऊ हे यांचे परवलीचे शब्द आहेत.\nनगर शहर विस्तार पावू लागले. तसे जिल्ह्याचे ठिकाण म्हणून बाहेरून लोक येऊन यात स्थिरावू लागले. यात भूमाफिया आणि त्यांना जोडून पुढे रेती माफिया जन्माला आले. जागे मध्ये गुंतवणुक करणारे पुढे बिल्डर झाले, दादागिरी करणारांशी बिल्डरलॉबीची साठगाठ झाली. शहरात हजार बिल्डर पण त्यांच्या बहुतांच्या खिशात राजकारण्यांची ठेव...तेव्हा आपण अंधेरनगरीत राहतोय असेच वाटत राहते. त्यांच्यातला निगरगट्टपणा क्रमाने तथाकथित सामाजिक, शिक्षण , कला आणि साहित्यक्षेत्रात अभिसरीत झाला आहे. आणि हे शहर अक्षरशः सडत गेले आहे. याला हे संघटित गुंड कारण. पर्यायी हे लोक पुन्हा मवाली, दादागिरी, गुंडगिरी करणारांच्या हाती नेतृत्व देण्यासाठी गेले. रोजची भांडणे, टोळीयुद्ध यातून या गावटग्यांनी एक नामी उपाय काढला. यांनी एकमेकांच्या घरात सोयीरसंबंध करून नगरला कायमचे दहशतीत लोटले. मग हे सारे एकमेकांच्या हातात घेत धाक घालून गाव हाकू लागले.\nमोक्याच्या जागा बळकावणे. विकलेल्या जागा आणि घरे कालांतराने पुन्हा बळजोरी करून कवडीमोल भावात खरेदी घेणे. घर खाली करत नसेल तर त्याला जिणे नकोसे कर���े. असे विकृत उदयोग यांनी केले आहेत. दुसऱ्याची मोकळी असलेली घरे धाक दडपशाही करून बळकावणे. प्रसंगी लोकांचे खून करणे, आणि ते कायमसाठी दडपणे, हे कायमचेच झाले.कितीतरी गोरगरीब लोक, सरकारी नोकर, शिक्षक, यांचे त्यांच्या कुटुंबियांसह हालहाल करून खून केल्याचा घटना लोकांना आता मुखोदगत झाल्या आहेत. यातल्या एकाच्या नावावर गावातील चाळीस पेक्षा जास्त खून जमा आहेत. काळ्या धंद्याचे राखणं म्हणून सगळ्या मार्गावर यांच्या हॉटेली आहेत. भरमसाठ व्याजाने पैसे देऊन त्याच्या वसुलीच्या तगाद्याला कंटाळून शहरात अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत.\nजिल्ह्यातील लोकांची विशिष्ठ गुन्ह्यात असलेली मानसिकता या नगरी प्रभावाने भारलेली आहे, उदाहरण म्हणून पाहायचे तर वीस वर्षांपूर्वीचे कोठेवाडी आणि नंतरचे सोनई, खर्डा,जवखेडा, कोपर्डी,कोतकर ही राज्य आणि देश ढवळून काढणारी गुन्हेगारी ठळक उदाहरणे फक्त गेल्या पाच वर्षातलीच आहेत, यात भर म्हणून नगर शहरातील भ्रष्ट सहकार, भेसळ, लूटमार, भ्रष्टाचार, दरोडे, अपहरण, ब्लॅकमेलिंग इथली बजबजपुरी, लुटारू समाजसेवक, भ्रष्टाचारी साहित्यिक अशी आणखी उदाहरणे काढली तर विविध क्षेत्रातील हे गुन्हेगार नगरकर देशाला चुकीच्या अर्थाने मार्गदर्शक ठरत आहेत. आणि प्रत्यक्ष बिहार सुधारला असल्याचे समोर आलेले असताना महाराष्ट्रातल्या नगरने त्याची जागा घेऊन ती कीड आपल्यात फोफावत असल्याचे दाखवून दिले आहे. विश्वासराव नांगरे-पाटील एस. पी. असताना त्यांनी एका किडीचा कायमचा बंदोबस्त केला, तर कृष्णप्रकाश एस. पी. असताना त्यांनी केलेला बंदोबस्त करूनही तो नंतरच्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे न केल्यासारखा निष्प्रभ झाला.\nइथल्या जनतेत गुंडांचा दबाव आहे. कोणतेही महत्त्वाचे सरकारी काम, खासगी काम यांच्या आशीर्वादाशिवाय पार पडत नाही. त्यामुळे इथे न्याय होणे दुरापास्त आहे. यांच्या हातून नाहक मारले गेलेले, खून झालेल्या घरच्या लोकांचे, विशेषतः लहान मुलांच्या तोंडचे उद्गार ऐकले तर नगरच्या पोटात सामान्य माणसाच्या अस्वस्थतेचा ज्वालामुखी खदखदतो आहे. हे ध्यानात घेता लवकर या प्रवृत्तीचा बंदोबस्त सरकारकडून झाला नाही तर चिडलेली जनता यांचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. आता ती वेळ आली आहे. हे चित्र बदले जावू शकते,\nदहशतीच्या सावटाखाली ��गणारा एक नगरकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/finally-the-temple-of-shri-renuka-devi-in-saundatti-opened/", "date_download": "2021-07-29T20:51:37Z", "digest": "sha1:5HTING67X7UEDSXPF2WPG3LM6DYH2LR4", "length": 10865, "nlines": 101, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "अखेर सौंदत्तीतील श्री रेणुकादेवीचे मंदिर खुले… | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash अखेर सौंदत्तीतील श्री रेणुकादेवीचे मंदिर खुले…\nअखेर सौंदत्तीतील श्री रेणुकादेवीचे मंदिर खुले…\nबेळगाव (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील ११ महिन्यांपासून बंद असलेले सौंदत्ती (जि. बेळगाव) येथील श्री रेणुका देवीचे मंदिर आजपासून (सोमवार) खुले करण्यात आले आहे. कोरोनाचे सावट कमी झाल्याने मंदिर खुले करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.\nकर्नाटकातील इतर मंदिरे ८ जून २०२० रोजीच सुरू करण्यात आली होती, पण सौंदत्ती येथे अनेक राज्यातून भाविक येत असतात. भक्तांची संख्या प्रचंड असल्याने त्यांच्यामध्ये कोरोनाची साथ पसरल्यास त्याला आळा घालणे मुश्कील होऊन हे ओळखूनच प्रशासनाने हे मंदिर उघडले नव्हते. भाविकांकडून मात्र मंदिर लवकर उघडावे अशी मागणी होत होती.\nसौंदत्ती डोंगरावर शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने २२ जानेवारीपासून ९ फेब्रुवारीपर्यंत यात्रा चालणार होती. या यात्रेसाठी दरवर्षी डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातून लाखो भाविक दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावत असतात. जानेवारीमध्ये शाकंभरी पौर्णिमेला यात्रेसाठी बेळगावसह उत्तर कर्नाटकमधून लाखो भाविक डोंगरावर येत असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आली होती. आज मात्र मंदिर खुले केल्याने भाविकांची देवदर्शनाची प्रतीक्षा संपली आहे.\nPrevious article‘कोल्हापूर इन्स्टिटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरी’च्या अध्यक्षपदी नागेंद्र राव\nNext articleबालिकेवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या…\nशिंगणापूर उपसा केंद्रावरून पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्नशिल : आमदार चंद्रकांत जाधव\nसतिशला फक्त सहानुभूती नकोय, हवा मदतीचा हात..\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nशिरोळ (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (गुरुवार) शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. ���सेच येथील पद्माराजे विद्यालयातील पूरग्रस्त लोकांना भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,...\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २२ जणांचे मृत्यू झाले असून ११३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १८६,...\nअभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरूनच श्रेयसने आपल्या...\nवाघुर्डेतील नाईक कुंटूंबाकडून न्यायालयीन बंदी आदेशाचा भंग : फिर्याद दाखल\nकळे (प्रतिनिधी) : वाघुर्डे (ता.पन्हाळा) येथे न्यायालयाच्या बंदी आदेशाचा भंग करून चुलता आणि पुतण्याला जखमी करण्याची घटना घडली. तुकाराम महादेव नाईक, रंगराव महादेव नाईक आणि सोनाबाई रंगराव नाईक यांच्याविरोधात मारुती रामा नाईक यांनी कळे...\nकोल्हापूरच्या प्रश्नांबाबत दोन आमदारांचा स्वयंसेवी संस्थांशी सवांद…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. रोहित पवार आणि आ. ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील विविध प्रश्नांबाबत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी सवांद साधला. आ. रोहित पवार हे कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, आ. ऋतुराज पाटील यांच्या...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dnyanpravahnews.com/archives/2396", "date_download": "2021-07-29T22:31:06Z", "digest": "sha1:DBM4YCWGRNIEXOTLDAPNLEU6BROUSLBL", "length": 7599, "nlines": 102, "source_domain": "dnyanpravahnews.com", "title": "सौ.सुशीला अरूण माने यांच्याकडून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास लाखाची देणगी – ��्ञान प्रवाह", "raw_content": "\nसौ.सुशीला अरूण माने यांच्याकडून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास लाखाची देणगी\nJul 12, 2021 पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर\nसौ.सुशीला अरूण माने यांच्याकडून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास लाखाची देणगी Donation of Rs.1 lakh to shree Vitthal Rukmini Mandir by Mrs.Arun Mane\nपंढरपूर - आज रविवार दि .११/०७/२०२१ आषाढ शु.१ आषाढ मासारंभ निमीत्त सौ.सुशीला अरूण माने रा.साईनगर अकलूज रोड,माळशिरस यांनी घर संसाराकरीता दिलेल्या खर्चाच्या रक्कमे तून बचत करून कोरोना महामारीच्या संकटामुळे मंदिर दीड वर्षाहून अधिक काळ दर्शनास बंद असलेमुळे देणगीचे प्रमाण घटले आहे , त्यात आपला खारीचा वाटा म्हणून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास रू १,१०,१११/ - अक्षरी एक लाख दहा हजार एकशे अकरा रूपयांची देणगी अन्नछत्रा करिता देण्याबाबत मंदिरे समितीस कळविले , तथापी वर्धाक्यामुळे त्यांना येथे येणे शक्य नसल्याने समिती मार्फत देणगी घरी येऊन स्विकारावी अशी विनंती त्यांनी केली होती . त्यास प्रतिसाद देत मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांचे सुचनेनुसार मंदिरे समितीचे लिपीक शहाजी मोहन देवकर व सुधाकर भिमराव घोडके यांनी त्यांचे घरी जाऊन आज रोजी अन्नदानासाठी रक्कम स्विकारून त्यांना त्याची देणगी पावती दिली .\nत्यावेळी मंदिरे समिती तर्फे श्री व सौ.सुशीला अरूण माने यांचा सत्कार श्रीं ची प्रतिमा ,उपरणे , रूक्मिणी मातेचे महावस्त्र व दैनंदिनी देऊन करण्यात आला . त्यावेळी त्यांचा मुलगा दत्तात्रय अरूण माने व सौ.साधना दत्तात्रय माने व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.\nलायन्स क्लब जुळे सोलापूर तर्फे जागतिक लोकसंख्या दिन साजरा\nशेळवे येथे उजनी कालवाग्रस्त शेतकऱ्यांची पहिली सहविचार सभा उत्स्फूर्तपणे संपन्न\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत न��मदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/muslims-chant-ram-naam-at-hindu-funeral-help-them-mhmg-444305.html", "date_download": "2021-07-29T22:51:48Z", "digest": "sha1:WHVOPJQDSOTBAR5TABQNMHQW5YERBWCV", "length": 6648, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुस्लिमांनी ‘राम नाम’ जप करीत केला अंत्यसंस्कार, दु:खाच्या काळात नातेवाईकांनी फिरवली पाठ माणुसकी धावून आली– News18 Lokmat", "raw_content": "\nमुस्लिमांनी ‘राम नाम’ जप करीत केला अंत्यसंस्कार, दु:खाच्या काळात नातेवाईकांनी फिरवली पाठ माणुसकी धावून आली\nहेच भारतीयांच खरं स्पिरीट आहे. हा व्हिडीओ पाहिला की कठीण समयी जात-धर्म विसरुन लोक एकमेकांच्या पाठिशी उभे राहतात हे दिसतं.\nहेच भारतीयांच खरं स्पिरीट आहे. हा व्हिडीओ पाहिला की कठीण समयी जात-धर्म विसरुन लोक एकमेकांच्या पाठिशी उभे राहतात हे दिसतं.\nनवी दिल्ली, 29 मार्च : कोरोनाचा (Coronavirus) व्हायरचा विळखा संपूर्ण देशभरात पसरला आहे. कोरोनाचा (Covid - 19) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग करण्यास सांगितले जात आहे. यादरम्यान नागरिकांना केवळ घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. या संकटात एका कुटुंबावर दुहेरी संकट आलं. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी भीतीने अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी पाठ फिरवली. मात्र अशा कठीण परिस्थितीत मुस्लीम बांधवांनी पुढे येत अंत्यसंस्कार केला. संबंधित - उद्धव ठाकरेंचा शिलेदार आईचा दशक्रिया विधी न करताच विकास खारगे मंत्रालयात हजर बुलंदशहर येथील रविशंकर यांचा मृत्यू झाला होता. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे नातेवाईकांनी त्यांच्या घरी येणं टाळलं. मात्र याचवेळी शेजारील मुस्लीम बांधव त्या कुटुंबाच्या मदतीसाठी धावले. व रविशंकर यांचे शव आपल्या पाठीवर घेऊन त्यांना स्मशानभूमीत घेऊन गेले. इतकचं नव्हे तर शव पाठीवर घेतल्यानंतर ते 'राम नाम सत्य है' म्हणत होते. काँग्रेस ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हेच भारताचं स्पिरीट आहे. हिच भारताची संकल्पना आहे, असं म्हणत त्यांनी देशाची एकता दाखवून दिली; अशी प्रतिक्रिया शशी थरुर यांनी दिली आहे.\nकठीण समयी जो मदतीसाठी धावून येतो तोच खरा मित्र असं म्हटलं जात. या उदाहरणावरुन हेच दिसून येत की आपण एकत्र आहोत. जेव्हा आपल्या देश���वर संकट येतं तेव्हा आम्ही धर्म-जात विसरुन एकमेकांच्या मागे उभे राहतो.\nमुस्लिमांनी ‘राम नाम’ जप करीत केला अंत्यसंस्कार, दु:खाच्या काळात नातेवाईकांनी फिरवली पाठ माणुसकी धावून आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/stories/short-stories", "date_download": "2021-07-29T22:11:46Z", "digest": "sha1:F7AC5IBR35RY5MAYMILOHOJY77YFCRCC", "length": 20054, "nlines": 244, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "सर्वोत्कृष्ट लघुकथा कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात | मातृभारती", "raw_content": "\nसर्वोत्कृष्ट लघुकथा कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात\nमोरपंख भाग - 3\nमोरपंख भाग - 3तिने फर्स्ट time त्याला कॉफीवर भेटायला बोलवलं होत.इच्छा असून सुद्धा निखिलला कॉफीसाठी हो म्हणावसं वाटत न्हवत.कारण तिथे पुन्हा पाहिल्यावर पब्लिक प्लेस मध्ये भांडण होईल की काय असं ...\nमोरपंख भाग - 2\n(ती आता फार संतापली होती त्याच्यावर तशी तडक हातातली file खाली ठेवली आणि त्याच्यावर बरसू लागली )ओह...मिस्टर तुम्ही अजून माझा पाठलाग करताय तुम्ही अजून माझा पाठलाग करताय लाज नाही वाटत इथपर्यंत येऊन ...\nसादर करीत आहे एक सत्यकथा .. जी ह्या कलियुगात सुद्धा भुत- प्रेत असतात ह्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडेल जी ह्या कलियुगात सुद्धा भुत- प्रेत असतात ह्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडेल सदर कथेत मी जे काही नाव आणि स्थळ लिहिले ...\nभावनाओं की गिरहो से, आझाद यहाँ कोई नहीं दर्द तकलीफे होती सभीको, औरत मर्द का फर्क नहीं दर्द तकलीफे होती सभीको, औरत मर्द का फर्क नहीं काल खेळता खेळता माझा तीन वर्षांचा मुलगा पडला, थोडं लागलं ...\nसारंग आशुतोषची वाट पहात बसला.. आशुतोषनेच त्याला तिथे बोलावले होते..\" काय बोलायचंय.. महत्वाचं आहे म्हणे\nमोरपंख भाग - 1\nमोरपंख - भाग 1मोरपंखऑफिसचा पहिला दिवस म्हणून निखिल बस स्टॉप वर सर्व काम आटपून नेहमी प्रमाणे कासव गतीने न येता थोडा लवकरच आला होता.हातात घडयाळ ढुंकून पाहिलं तर 8 ...\nअनघा थोडी घाबरतच रेस्टोरंट मध्ये शिरली.. जनरली मुलगी बघण्याचा कार्यक्रम घरातच होतं असतो पण.. पण असीमने हट्टाने बाहेरच भेटायचे असं सांगितलं.. आता त्याने सांगितल्यावर माई आढेवेढे घेत तयार ...\nरस्त्यावर भरभर गाड्यांचे येणे जाणे सुरू होते. नेहमीच असे व्हायचे.. बाजारात जाण्यासाठी प्रत्येकाला घाई .. आणि सोबत वाजणाऱ्या हॉर्नचा आवाज त्रस्त करत. त्यामुळं मुलांना शिकवन्य��त अडचण निर्माण होत असे. ...\nसदाने वाडा साफसूफ केला, दिवाबत्ती केली.. थोडावेळ बसला.. समोरच्या बैठकीत नजर फिरवली.. दोन छोटी मुलं सारिपाट मांडून खेळत बसली होती.. ...\nआसवांचा महापूर आणणारा पाऊस\nजिकडे - तिकडे कालवा कालव सुरू होती , आमच्या गावात लोकांची वर्दळ सुरू होती.. आमचं गाव गोपुरी..खूप काही लोकसंख्येचं नाही ...\nसकाळपासूनच सगळ्या न्यूज चॅनल वर एकच चर्चा रंगली होती. \" एका डॉक्टर नेच केली तिच्या रुग्णाची हत्या \"\" डॉक्टर स्मिता ह्यांना जास्तीत जास्त शिक्षा झालीच पाहिजे...\" स्मिता ने ...\nअजीतने पटकन गाडीला कीक मारली,आणी तो वेगाने अमरच्या खोलीकडे निघाला कारण दोन मिनीटांपुर्वीच अमरचा मेसेज आला होता. ‘मी आत्महत्या ...\nनकळतचा प्रवास - भाग 1\nही गोष्ट आहे अश्या वैक्तींची ज्या नकळत आपल्या आयुष्यात येतात आणि आपलेसे होऊन जातात......चला तर सर्वात आधी भेट करून घेऊया आणि सुरवात करूया आपल्या प्रवासाला........ बारावीच्या सुट्टट्या संपल्या होत्या.....आज कॉलेजे मुल मूली ...\nलग्नाची बोलणी (भाग 2)\nतो तसाच धावत पळत माई आभांकडे गेला आणि त्या दोघांना पाहता क्षणि विश्वनाथचे डोळे पाण्याने पाणावले माई आभांची पण तिच परिस्थिती होती दोघांचेही डोळे पाण्याने पाणावले होते त्यातच विश्वनाथला ...\nबयो ... माझ्या आठवणीतली..\nगर्दी आणि भयानक गर्दी... मी आणि कौस्तुभ.. सलग नऊ तास प्रवास.. मध्यरात्रीनंतरचा.. आता सकाळचे अकरा वाजत आलेले.. मी भिंतीच्या अलीकडे उभी आहे.. ओस पडलेला लांबलचक रस्ता निवांत धुळीत पहुडला ...\nप्रेम ही चमत्कारी भावना फक्त मेंदूतील एक रसायन आहे हे शास्त्रीय सत्य मानायला मन धजावत नाही. कारण, प्रेमाचा आवाका मेंदूपूरताच सीमित राहत नाही. कवटीच्या सीमा भेदून सगळ्या ...\n1.माकड आणि हत्ती जंगलाबाहेर तलाव होता. त्या तलावात रोज एक हत्ती आंघोळ करायला यायचा. त्याच नाव गजु होत. त्या तलावाजवळ भरपुर झाडे होती. त्या झाडावर पक्षी, खारूताई आणि निलू ...\nमल्लिङगमदभक्त जनादर्शन स्पर्शनचि नम परिचर्या स्तुती:प्रव्हगुण कर्मानु किर्तनम अर्थ:- माझ्या मूर्ती आणि माझे भक्त यांचे दर्शनस्पर्श,पूजा सेवा,स्तुती,वंदन इत्यादी करावे तसेच माझे गुण आणि कर्म यांचे सतत चिंतन कारावे.(श्रीमदभागवत) ...\nलग्नाची बोलणी (भाग 1)\nआज विश्वनाथाचे माई आबा गावावरून येणार या आनंदात विश्वनाथच्या घरी सकाळपासूनच माई आबांच्या स्वागताची ��गबग तयारी सुरू होती विश्वनाथला तर इतका आनंद झाला की मी काय करू नि काय ...\nचिल्लर आज शाळेचा पहिलाच दिवस होता. बाळुला नविन गणवेश नव्हता, म्हणून त्याने गेल्या वर्षाचाच गणवेश घातला. तो गणवेश त्याला आखुड येत होता. पँटचं हुकही तुटलं होतं. त्यानं कडदुडयात ...\nमाळवं आज रविवार होता. डयुटीला सुट्टी असली तरी घरातली बरीचशी कामे करावी लागत होती. त्यात आज गावचा बाजार होता. अमितला माळवं आणण्यासाठी बाजारात जाण्याचा खुप कंटाळा आला होता. ...\nमी त्या दिवशी आमच्या घरी मुंबईला गेलो होतो त्यावेळी मी घरात असताना दहा वीस मिनटांनी आमच्या घराच्या समोर एक माणूस सारख्या चकरा मारत होता हे पाहून मला विचीत्रच वाटल ...\nभातुकलीच्या खेळातील राजा आणी राणी\nभातुकलीच्या खेळातील राजा आणी राणी लहाणपणी भातुकलीच्या खेळामध्ये दिपक राजा व्हायचा, आणी शितल त्याची राणी. पण आता बालपण सरुन तरुणपण आलं होतं. तरी दिपक तिला त्याची राणीच समजत ...\nझंगाट ‘जय हनुमान’ तालमीतील पोरं रोज पहाटे पाच वाजता उठून व्यायाम करायचे. व्यायाम झाल्यानंतर परत पोहायला जायचे. आणी पोहल्यानंतर सकस खुराक घ्यायचे.तालमीतल्या पोरांचे शरीर बजरंग बली सारखे दणकट आणी ...\nअन्न आणि कृती |\nनुकताच 12 वी science चा निकाल लागला होता,काय करावं,engeeneering करायचं होतं पण त्यासाठी एक परिक्षा देणं गरजेचं होतं,ती काही सूरज म्हणजे मीच,दिली नव्हती,मग आता एक वर्ष गॅप द्यायची का,\nजगतगुरू संत तुकाराम महाराजांचे 1700 शतकातील ओळीतल हे छोटंसं वाक्य किती अर्थ पुर्ण आहे. पण आपलं आयुष्य जातं हे समजायला पण तरी समजत नाही.मला जो अर्थ समजला तो तुमच्यासमोर ...\nधाडसी खून बाबु गेल्या महिनाभरापासून महिपतीचा खुन कसा करायचा याचा विचार करत होता. कारण त्याच्या बायकोने महिपतीमुळेच आत्महत्या केली आहे, हे त्याला चांगलच माहित होतं. आणी म्हणूनच त्यानं ...\nह्या महिन्यात मितालीची किटी असल्याने आम्ही सगळेजण तिच्याकडे जमणार होतो. तिने साऊथइंडियन थिम ठेवली होती. आम्ही सगळ्याजणी अश्या तयार झालो होतो कि साऊथइंडियनच दिसत होतो. मितालीने घरपण छान सजवले ...\n......मदर्स डे #### आईची आई ###.....आईची आई म्हणजे आज्जी कशी होती आता आठवत नाही. आईचा आज्जीवर आणि आज्जीचा आईवर खूप जीव होता एवढं मात्र आठवतंय. आई एकुलती एक. तिला सख्खा ...\nसहावीची परिक्षा संपून नुकत्याच उन्हाळयाच्या सुट्टया लागल्या होत���या. आमच्या नेकनुर या गावापासून जवळच सात कि.मी. अंतरावर चाकरवाडी हे छोटेसे गाव आहे. त्याठिकाणी विसाव्या शतकातील थोर संत ज्ञानेश्वर माऊली यांचं ...\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nलॉगिन करून आपण मातृभारतीच्या \"वापरल्या गेलेल्या संज्ञा\" आणि \"गोपनीयता धोरण\" यांना सहमती देता\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/supreme-court-uapa-bail-delhi-hchigh-court-narwal-kalita-tanha", "date_download": "2021-07-29T20:57:57Z", "digest": "sha1:QJ55OEBLIGPHWYBNSWYIGFUVNKXXKSRH", "length": 6840, "nlines": 66, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘संपूर्ण देशावर परिणाम होईल’ - द वायर मराठी", "raw_content": "\n‘संपूर्ण देशावर परिणाम होईल’\nनवी दिल्लीः दिल्ली दंगल प्रकरणात गुरुवारी देवांगना कलिता, नताशा नरवाल व आसिफ इक्बाल या तीन विद्यार्थ्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या हेतूवरच शंका उपस्थित केली जात आहेत. या तीन विद्यार्थ्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला जामीन रद्द व्हावा अशी याचिका दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत या प्रकरणात तीन विद्यार्थ्यांची सुटका झाल्याने त्याचे परिणाम देशव्यापी पडतील. हे प्रकरण महत्त्वाचे असून यासंदर्भात आम्ही नोटीस जारी करणार असल्याचे सांगितले. न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाची समीक्षा करू असेही स्पष्ट करत तीन विद्यार्थ्यांना नोटीस जारी केली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता १९ जुलैला होणार आहे.\nदिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, दिल्ली उच्च न्यायालयाने या तिघा विद्यार्थ्यांना दिल्ली दंगल प्रकरणात जामीन दिला आहे पण या आदेशातून असे प्रतीत होत आहे की, या तिघांना निर्दोषत्व मिळाले आहे. वास्तविक दिल्ली दंगलीत ५३ जण मरण पावले असून ७०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यात अनेक पोलिसही आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने दंग्यांवर नियंत्रण आणण्यासाठी यूएपीए कायदा लागू होत नाही असे मत मांडले आहे. पण आरोपींचा गुन्हा हा गंभीर मानला जाऊ नये त्यामुळे हा जामीन आदेश रद्द करण्याची गरज आहे.\nकोविड पॉझिटीव्हिटीच्या दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट\nमुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेनची मागणी\nगर्भपात औषधे; ���ॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/otsav-at-saptashranggad-passed-without-devotees", "date_download": "2021-07-29T22:41:37Z", "digest": "sha1:TAT6RD6AMPJIVBB2HUAGVTUDMQN4WUSH", "length": 9357, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सव भाविकांविनाच; तब्बल २० कोटींचा फटका", "raw_content": "\nसप्तशृंगगडावरील चैत्रोत्सव भाविकांविनाच; तब्बल २० कोटींचा फटका\nवणी (जि. नाशिक) : हजारो वर्षांची परंपरा असलेला वणी गडावरील सप्तशृंगीमातेचा चैत्रोत्सव कोरोनाच्या संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी भाविकांविनाच झाला. यात्रोत्सव रद्द झाल्याने सुमारे २० कोटींचा फटका यात्रोत्सवावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांना बसला आहे.\nरामनवमी (ता. २१)पासून सप्तशृंगगडावर आदिमाया सप्तशृंगीमातेच्या चैत्रोत्सवास सुरवात झाली होती. मंगळवारी (ता. २७) चैत्र पौर्णिमा, हनुमान जन्मोत्सव होऊन परंपरेनुसार चैत्रोत्सवाची सांगता झाली. सकाळी चैत्र पौर्णिमेनिमित्त आदिमायेच्या अलंकाराची पारंपरिक सवाद्य मिरवणुकीला फाटा देत शारीरिक अंतर राखून आदिमायेचे आभूषणे मंदिरात नेण्यात आली. पंचामृत महापूजेदरम्यान आदिमायेस हिरव्या रंगाचा शालू नेसवून सोन्याचा मुकुट, सोन्याचे मंगळसूत्र, वज्रटिक, मयूरहार, सोन्याचा कमरपट्टा, तोडे, कर्णफुले, नथ, पावले आदी आभूषणे घालून आकर्षक साजशृंगार करण्यात आला. मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील यांनी कीर्तिध्वज फडकविल्यानंतर पहाटे चंद्राच्या व उगवत्या सूर्याच्या किरणांच्या प्रकाशात शिखरावर फडकलेल्या कीर्तिध्वजाचे सप्तशृंगगडवासीयांनी दर्शन घेतले.\nहेही वाचा: मरायचे असेल तर अकराच्या आत शहरात मृताचा शेवटचा प्रवासदेखील खडतर\nयात्रोत्सवात सप्तशृंगगडाच्या मार्गावर असलेली गावे, रस्त्यालगत राहाणारे आदिवासीबांधव व व्यावसायिकांना मोठा आधार यात्रोत्सवातून मिळतो. त्याचबरोबर यात्रोत्सव काळात गडावर खासगी वाहनांना बंदी घातल्याने फक्त राज्य परिवहन महामंडळाच्याच बस भाविकांची वाहतूक करीत आहेत. त्यामुळे महामंडळाचेही कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड ग्रामपंचायतीचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नुकसान झाले आहे. कोरोनाचे संकट भाविकांवर येऊ नये, यासाठी सप्तशृंगीदेवी ट्रस्ट, सप्तशृंगगड व नांदुरी ग्रामपंचायत, पुरोहित संघ, ग्रामस्थ, व्यापारी, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी संयुक्तिकरीत्या प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी केली. भाविकांनी घरातच थांबून प्रशासनास सहकार्य केल्याने जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष गणेश देशमुख, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय अधिकारी, सरंपच रमेश पवार व पदाधिकारी, ग्रामस्थांसह सर्व यंत्रणा व भाविकांचे आभार व्यक्त केले.\nहेही वाचा: होम क्वारंटाईन कोरोनाबाधितांसाठी ‘आयएमए’तर्फे ‘नाशिक कोविड हेल्पलाइन’\nकोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने आदिमायेचा चैत्र यात्रोत्सव दुसऱ्यांदा रद्द करावा लागला. त्यामुळे गडावर याही वर्षी सुमारे दहा लाख भाविकांना यात्रोत्सवास मुकावे लागले आहे. जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिकांना दुकाने शटडाउन करावी लागल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. व्यावसायिकांसमोर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/ahmednagar/news/devendra-fadnavis-managed-the-home-department-for-5-years-but-he-did-not-trust-the-police-hasan-mushrif-criticize-devendra-fadnavis-127619967.html", "date_download": "2021-07-29T23:07:32Z", "digest": "sha1:OJ5GS6DQ3MXSRDCSMFDIPLKKFT27Q56N", "length": 5604, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Devendra Fadnavis managed the home department for 5 years, but he did not trust the police; Hasan Mushrif criticize Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षे गृहखाते सांभाळले, मात्र सुशांह सिंह प्रकरणात त्यांचाच पोलिसांवर विश्वास नाही; हसन मुश्रीफांनी लगावला टोला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअहमदनगर:देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षे गृहखाते सांभाळले, मात्र सुशांह सिंह प्रकरणात त्यांचाच पोलिसांवर विश्वास नाही; हसन मुश्रीफांनी लगावला टोला\nअहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे, मृत्यूदर कमी करणे आव्हान - मुश्रीफ\nराज्यात सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून चांगलेच राजकारण तापले आहे. याप्रकरणी सीबीआयची चौकशी व्हावी अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही ही मागणी केली आहे. यावरून राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला. ज्यांनी 5 वर्षे राज्याचे गृहखाते सांभाळले त्यांचाच सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांवर विश्वास नाही, असे मुश्रीम म्हणाले. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अहमदनगरला ध्वजारोहण पार पडले. यावेळी ते बोलत होते.\nसुशांत सिंह प्रकरणात राजकारण\nहसन मुश्रीफ म्हणाले की, ''देवेंद्र फडणवीसांनी सुशांत सिंह प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यानंतर त्यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात येत आहे. यातून हे राजकारण असल्याचे दिसून येते. देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षे गृहखाते सांभाळले, मात्र आता तेच आपल्या पोलिसांवर संशय व्यक्त करत आहेत, हे दुर्दैव आहे.''\nअहमदनगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवरही केले भाष्य\nयावेळी हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, ''आपल्यासमोर सध्या कोरोनाचे आव्हान आहे. हा प्रादुर्भाव रोखणे, मृत्यूदर कमी करणे, जी अत्यवस्थ रुग्णांसाठी ताबडतोब बेड मिळतील अशी व्यवस्था करणे, जास्तीत जास्त रुग्णांना लवकर बरे करणे हेच आज आपल्यासमोरचे आव्हान असून यासाठी काम सुरु आहे.''\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dnyanpravahnews.com/archives/2694", "date_download": "2021-07-29T20:35:21Z", "digest": "sha1:4NG32DQXWYVBXWOU3LU4BE42NZKPWIAU", "length": 14060, "nlines": 110, "source_domain": "dnyanpravahnews.com", "title": "संभाव्य तिसऱ्या लाटेत अधिक जबाबदारीने काम करण्याच्या प्रशासनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना – ज्ञान प्रवाह", "raw_content": "\nसंभाव्य तिसऱ्या लाटेत अधिक जबाबदारीने काम करण्याच्या प्रशासनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना\nJul 20, 2021 Chief minister uddhav thakare, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव डॉ.दिलीप पांढरपट्टे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सोलापूर महापालिका आयुक्त पी.शिवशंकर\nसंभाव्य तिसऱ्या लाटेत अधिक जबाबदारीने काम करण्याच्या प्रशासनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना Chief Minister Uddhav Thackeray’s suggestion to the administration to work more responsibly in the third wave\nपंढरपुरात पोहचताच मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोनाविषयक आढावा\nपंढरपूर, दि.19: कोरोना महामारीच्या साथीत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत. या साऱ्यांच्या कामाचा परिपाक म्हणून आपण या महामारीवर मात करीत आहोत. या कामाचे सर्व श्रेय तुमचे आहे, यापुढेही संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करून कोरोनाचा मुकाबला करूया, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केली.\nआषाढी वारीनिमित्त शासकीय महापूजेनिमित्त मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांचे पंढरपुरात आगमन झाल्यानंतर शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव डॉ.दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,सोलापूर महापालिका आयुक्त पी.शिवशंकर,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया,सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, ऑक्सिजन, लसीकरण आणि संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे ही समाधानाची बाब आहे. प्रशासन,आरोग्य विभागाने पहिल्या, दुसऱ्या लाटेत उल्लेखनीय काम केले आहे, मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सतर्कता बाळगा. जिल्ह्यात टेस्टिंग , ट्रिटमेंटवर भर द्या. नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या. ऑगस्ट, सप्टेंबरपासून लसीचा पुरवठा सुरळित होईल. ऑक्सिजनची उपलब्धता आणि लागणारी गरज याचे योग्य नियोजन करा.ऑक्सिजनचा अधिक साठा करण्यावर भर द्यावा.अर्थचक्र थांबू नये म्हणून कोरोनाचे नियम पाळून उद्योग-धंदे सुरू आहेत. कामगारांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या तसेच खाजगी दवाखान्यातून लस घेण्यास परवानगी दिली असल्याने उद्योगांनी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर अधिकाधिक भर द्यावा. कोविड झालेल्या रूग्णांच्या लसीकरणाचे योग्य नियोजन करा. म्युकरमायकोसिसबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना केल्या. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शास्त्रज्ञांनी लहान मुलांना धोका असल्याची शक्यता वर्तवली आहे. याबाबत त्यांच्या उपचारासाठी आवश्यक हॉस्पिटलची निर्मिती, त्यांच्यासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा उपलब्ध करून ठेवा,अशा सूचनाही दिल्या.\nसोलापूरच्या पाण्याचा विषय मार्गी लावणार\nपालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरच्या पाणी पुरवठ्यासाठी उजनी दुहेरी पाईपलाईनसाठी अजून 103 कोटी रूपयांची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी पाण्याचा विषय मार्गी लावण्याची ग्वाही दिली.\nपोलीस आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी पंढरपूर मध्ये ऑक्सिजन आणि आयसीयू 60 बेडचे रूग्णालय सुरू केल्याची माहिती श्रीमती सातपुते यांनी दिली. पोलीस विभागासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी मागणी केली.पोलीस विभागाच्या मागणीचा प्राधान्याने विचार करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊ, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.\nमहिनाभरात कोरोना रूग्ण नसणाऱ्या गावात 6 वी ते 12 वीचे वर्ग सुरू केल्याची माहिती श्री. स्वामी यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी झाडाखाली, पारावर शाळा सुरू केल्या बद्दल मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.\nवारकऱ्यांनी,भगव्या पताक्यांनी तुडूंब भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nमा.आ.अरुण गवळी यांच्या वाढदिवसा निमित्त पंढरपुरात पालवी येथे कार्यक्रम\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/add-a-one-teaspoon-of-ghee-in-hot-water-and-drink-it-to-get-rid-of-constipation-or-ayurvedic-remedies-for-constipation/", "date_download": "2021-07-29T22:14:55Z", "digest": "sha1:4DHEPL5WFT7S5SHEHF6KF7D73AOQEPNQ", "length": 39810, "nlines": 319, "source_domain": "shasannama.in", "title": "पोट साफ न होण्याची समस्या 'या' पदार्थाने होईल चुटकीसरशी दूर, आयुर्वेदिक डॉ. सांगितली सेवनाची पद्धत! – शासननामा न्यूज - Shasannama News पोट साफ न होण्याची समस्या 'या' पदार्थाने होईल चुटकीसरशी दूर, आयुर्वेदिक डॉ. सांगितली सेवनाची पद्धत! – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nशासननामा न्यूज – Shasannama News\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री…\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी…\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती…\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”;…\nमदत नव्हे कर्तव्य; राज देशमुख मित्र परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदत\nचिकुनगुनिया, डेंग्यूचे उरुळीकरांवर सावट\nवीर धरणाचे सात दरवाजे उघडले; नीरा नदीला आला पुर\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nअटल अर्थसहाय्य योजना : २०१९ च्या संदर्भात कृषिपूरक सहकारी संस्था चालकांचे…\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nपुणे पिंपरी चिंचवडमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार का …पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय…\nछावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामघायतिडक पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी…\n‘त्या’ भन्नाट ट्विटनंतर पुणे पोलिसांचा आणखी एक षटकार, मनोज वाजपेयीसह नेटिझन्सकडून…\nस्थानिकांच्या धाडसामुळं चिमुकलीला जीवदान, वाहून जाणाऱ्या मुलीची अशी केली सुटका, पाहा…\nICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या…\nM S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं…\nCopa America : Live मॅचमध्ये मेस्सीच्या पायातून रक्ताची धार, तरी सामन्यात…\nVideo | राज कपूर यांच्या टीमशी मुकाबला, दिलीप कुमारांनी क्रिकेटच्या मैदानातही…\nIND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून…\nHome मनोरंजन पोट साफ न होण्याची समस्या ‘या’ पदार्थाने होईल चुटकीसरशी दूर, आयुर्वेदिक डॉ....\nपोट साफ न होण्याची समस्या ‘या’ पदार्थाने होईल चुटकीसरशी दूर, आयुर्वेदिक डॉ. सांगितली सेवनाची पद्धत\nसध्याच्या जीवनशैलीत लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटासंबंधित समस्या उद्भवणं सहाजिकच आहे. अलीकडे बहुतांश व्यक्ती बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडीटीच्या समस्येशी झुंजत आहेत.तशी तर ही एक सामान्य समस्या आहे पण जर त्याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात अल्सरसारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. पोटाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी बरेच लोक डॉक्टरांकडे जातात पण तुम्ही घरगुती उपचारांनी देखील ही समस्या दूर करू शकता. येथे आम्ही तुम्हाला बद्धकोष्ठता, अपचन व अ‍ॅसिडीटी सारख्या समस्या दूर करण्याचा एक रामबाण घरगुती उपाय सांगत आहोत ज्याद्वारे तुम्हाला त्वरित आराम मिळू शकतो.\nही एक फूलप्रूफ स्वदेशी रेसिपी आहे ज्याचा आयुर्वेदिक डॉक्टरांनीही दावा केला आहे. याचा वापर केल्याने तुमची बद्धकोष्ठतेची अर्थात पोट साफ न होण्याची समस्या चुटकीसरशी दूर होऊ शकते. या रेसिपीसाठी एक चमचाभर तूप, एक ग्लास कोमट दूध किंवा पाणी इतकंच साहित्य लागतंं. याचे इतरही अनेक फायदे आहेत याबद्दल आयुर्वेदिक डॉक्टरांनी माहिती दिली आहे.\nतुपात आढळतात हे खास घटक\nबंगळुरूच्या जीवोत्तम आयुर्वेद केंद्राचे डॉक्टर शरद कुलकर्णी M.S (Ayu), (Ph.D.) यांनी चर्चा करताना सांगितले की कोमट पाणी आणि तूप या घटकांचा आयुर्वेदिक औषधांच्या गोल्डन बूक मध्येही उल्लेख आहे. त्यांनी एक ग्लास गरम पाणी आणि १ चमचा साजूक तूप बद्धकोष्ठतेसाठी रामबाण उपाय असल्याचे सांगितले आहे. डॉक्टर म्हणाले अनेकदा तुपाबद्दल गैरसमज पसरवले गेले आहेत. तुपाचे फायदे मिळविण्यासाठी त्याचं सेवन कसं करावं याची योग्य पद्धत माहित नसल्यामुळे आपल्या मनात त्याविषयी गैरसमज आहेत. तूप हे ब्युटीरिक अ‍ॅसिडचा (Butyric acid) समृद्ध स्रोत आहे.\nआतड्यांमध्ये व मेटॉबॉलिज्ममध्ये सुधारणा करते तूप\nअभ्यासात असेही म्हटले आहे की ब्युटीरिक अ‍ॅसिडच्या सेवनाने आतड्यांसंबंधित चयापचयमध्ये सुधारणा होते, ज्यामुळे मल त्यागाची प्रक्रिया सोपी व त्रासविरहित होते. यासोबतच तु��ाचे या पद्धतीने सेवन केल्याने पोटदुखी, सूज येणे आणि बद्धकोष्ठतेच्या इतर लक्षणांपासूनही आराम मिळतो. आयुर्वेदिक आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तूप आपल्या शरीरात चिकटपणा निर्माण करण्यास मदत करते आणि त्यामुळे आतडी व आजूबाजूचा भाग स्वच्छ राहतो.\nतूप खाल्ल्याने हाडे होतात मजबूत\nपोलिश जर्नल प्रेजेग्लॅड गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या एका वैज्ञानिक अभ्यासानुसार, एक ग्लास कोमट पाण्यासोबत एक चमचाभर तूपाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या कमी केली जाऊ शकते. पोट साफ करण्यासाठी तूप हे एक उत्तम औषध मानले जाते. याशिवाय त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. तूप खाल्ल्याने हाडे मजबूत (bone strength) होतात आणि चांगली झोप येते. हे वजन कमी करण्यात देखील उपयुक्त ठरू शकते.\nसकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने मिळतील अगणित लाभ\nडॉ. कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार, जर तुपाच्या या स्वदेशी रेसिपीद्वारे तुम्हाला अधिक फायदे मिळवायचे असतील तर सकाळी सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा. आपणास हवे असल्यास आपण एक चमचाभर तूप गरम पाण्यात किंवा गरम दुधात मिसळून पिऊ शकता.\nडॉ. शरद कुलकर्णी यांच्या मते, तूप आणि गरम पाण्याचा उपाय मधुमेह असलेल्या रुग्णांना देखील खूप फायदेशीर ठरेल\nउन्हाळ्याच्या दिवसात तूप आपल्याला सतत डिहायड्रेट होण्यापासून वाचवते\nतुपाचे सेवन केल्याने त्वचा नेहमीच कोमल आणि तजेलदार राहते\nतूप खाल्ल्याने स्मरणशक्ती सुद्धा वाढते\nअशाप्रकारे तूप सेवन केल्यास आपण दीर्घकाळ व आयुष्यभर निरोगी राहू शकतो\nतुपामुळे कोरड्या त्वचेपासून सुद्धा रक्षण होते\nसूचना : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषध किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.\nPrevious articleकिम जोंग उन यांचा नवा आदेश, आता उत्तर कोरियातील नागरिक परिधान करू शकणार नाहीत असे कपडे\nNext articleCorona Update India : देशात गेल्या 24 तासांत 50 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद, तर सक्रिय रुग्णसंख्या 6 लाखांहून अधिक\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \njaya bachchan amitabh bachchan relationship: जेव्हा अमिताभ बच्चन सर्वांसमोर जया यांच्यावर खूप भडकले, बऱ्याचदा महिलांना या समस्येचा करावा लागतो ��ामना\nkareena kapoor hot dress: इतका स्वस्त ड्रेस घालून तैमूरच्या शाळेत पोहोचली होती करीना, हॉट लुककडेच खिळल्या साऱ्यांच्या नजरा\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर ���िंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\n नवोदित अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू; महिनाभरापूर्वी झालं होतं लग्न\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.कारण परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी...\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nमुंबई : पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी...\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nमुंबई – अंधेरी उपनगरात आज एक चार मजली इमारत कोसळली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमाराला हा प्रकार घडला. त्यात जीवित हानी झाली नसली तरी सहा जण...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले – शासननामा न्यूज - Shasannama News on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले - coronavirus see latest updates m on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्य on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nखासगी शाळेच्या मनमानी \"फी\" पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट् on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nशिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार – शासननामा न्यूज - Shasannama News on ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध – मा. आमदार नरेंद्र पवार\nसाहे��� पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/sachin-wazes-house-raided-by-three-senior-nia-officials-from-delhi-to-mumbai-the-driver-of-the-vehicle-was-identified-and-the-person-who-made-the-number-plate-was-also-arrested-102575/", "date_download": "2021-07-29T22:50:08Z", "digest": "sha1:5JO5HGPN3B7EMESMEGBXCCAL2WKXMAJD", "length": 12965, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सचिन वाझेंच्या घरावर धाड | दिल्लीहून एनआयएचे तीन बडे अधिकारी मुंबईत; चौकशीत वाझेंनी दिली धक्कादायक कबुली? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nसचिन वाझेंच्या घरावर धाडदिल्लीहून एनआयएचे तीन बडे अधिकारी मुंबईत; चौकशीत वाझेंनी दिली धक्कादायक कबुली\nएनआयएच्या तपासामुळे काही तासांतच अंबानी स्फोटक प्रकरणात महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. या कटात वापरल्या गेलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटली आहे. वाझे यांनीच ही माहिती एनआयएला दिल्याचे समजते. त्यामुळे एनआयए लवकरच त्या दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करेल.\nमुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील गाडीत स्फोटके सापडल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन वाझे यांनी मुंबई पोलिस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचाही यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर त्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच���या चौकशीसाठी एनआयएचे उप महानिरीक्षक दर्जाचे तीन अधिकारी सोमवारी दिल्लीहून मुंबईत दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nएनआयएच्या टीमने सोमवारी वाझे यांच्या घरावर धाड टाकली. ठाण्यातील साकेत कॉम्पलेक्स येथे वाझेंचे घर आहे. या धाडसत्रात एनआयएच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nएनआयएच्या तपासामुळे काही तासांतच अंबानी स्फोटक प्रकरणात महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. या कटात वापरल्या गेलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटली आहे. वाझे यांनीच ही माहिती एनआयएला दिल्याचे समजते. त्यामुळे एनआयए लवकरच त्या दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करेल.\nदोन्ही गाड्यांना बनावट नंबर प्लेट वापरण्यात आल्या होत्या. ज्या व्यक्तीने या नंबर प्लेट तयार करून दिल्या ती व्यक्तीदेखील एनआयएच्या हाती लागली आहे. ठाण्यातून या व्यक्तीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. तसेच गाडीवर पोलिस लिहिणाऱ्याचादेखील जबाब नोंदवला गेला आहे.\nगृहमंत्री अनिल देशमुखांना पदावरुन हटवण्याबाबत मोठी अपडेट; राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\n��क नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/sports-news-marathi/new-crisis-on-ipl-2021-icc-raises-bcci-tensions-nrms-139809/", "date_download": "2021-07-29T21:39:16Z", "digest": "sha1:M6CXNNCAOWDPKOTNGLN2WZMHJJ245HOU", "length": 10296, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "IPL 2021 | IPL 2021 वर नवं संकट ; ICC ने वाढवलं BCCI चं टेन्शन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nIPL 2021IPL 2021 वर नवं संकट ; ICC ने वाढवलं BCCI चं टेन्शन\n'टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी येणाऱ्या टीम आपल्या खेळाडूंना आयपीएल खेळण्याची परवानगी कशी देतील बीसीसीआयने (BCCI) आयपीएल 10 ऑक्टोबरच्या पुढे नेऊ नये,' असं आयसीसीने सांगितलं आहे.\nआयसीसीने (ICC) आयपीएलच्या या वेळापत्रकावर आक्षेप घेतला आहे. आयपीएलची फायनल 15 ऑक्टोबरला होऊ नये, असं आयसीसीला वाटत आहे. आयसीसी 18 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) आयोजनाचा विचार करत आहे, पण जर आयपीएल फक्त 3 दिवस आधी संपली तर याचा परिणाम वर्ल्ड कपच्या आयोजनावर होईल, असं आयसीसीचं म्हणणं आहे.\nग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी ‘ती’ स्लोवेनियाची ठरली पहिली टेनिसपटू\n‘टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी येणाऱ्या टीम आपल्या खेळाडूंना आयपीएल खेळण्याची परवानगी कशी देतील बीसीसीआयने (BCCI) आयपीएल 10 ऑक्टोबरच्या पुढे नेऊ नये,’ असं आयसीसीने सांगितलं आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदि��ासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/trump-announced-temporarily-suspension-of-h-1b-visa-update-mhpg-460316.html", "date_download": "2021-07-29T20:46:59Z", "digest": "sha1:GBJAGKQ5DCZJNRZZ4IE5AHYI4FQAR42E", "length": 8549, "nlines": 78, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीयांना झटका, H1-B व्हिजाबाबत घेतला मोठा निर्णय– News18 Lokmat", "raw_content": "\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीयांना झटका, H1-B व्हिजाबाबत घेतला मोठा निर्णय\nअमेरिकेत जायचं स्वप्न बघत असणाऱ्यांना मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.\nअमेरिकेत जायचं स्वप्न बघत असणाऱ्यांना मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.\nवॉशिंग्टन, 23 जून : अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्या सर्वात जास्त आहे. यातच लॉकडाऊनमध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळली आहे. यातच आता भारतीयांना झटका देणारा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. ट्रम्प यांनी H1-B व्हिसा निलंबित करण्याची घोषणा केली आहे. यामुळे भारतासह जगातील आयटी व्यावसायिकांना मोठा धक्का बसला आहे. हे निलंबन वर्षाच्या शेवटपर्यंत असणार आहे. ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय अमेरिकन कामगारांच्या हितासाठी घेण्यात आला आहे. सद्य आर्थिक संकटामुळे नोकरी गमावलेल्या अमेरिकन लोकांना मदत करण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुका होण्य��पूर्वी ही घोषणा करीत ट्रम्प यांनी विविध व्यावसायिक संघटना, कायदेशीर आणि मानवाधिकार संस्था यांच्या वाढत्या विरोधाकडे दुर्लक्ष केले आहे. वाचा-दोन महिन्यात 2.21 कोटी लोकांनी गमावल्या नोकऱ्या; तरी ट्रम्प का आहेत बिनधास्त हे निलंबन 24 जूनपासून लागू होईल. याचा परिणाम मोठ्या प्रमाणात भारतीय आयटी व्यावसायिकांना बसण्याची शक्यता आहे. आता त्यांना स्टम्पिंगआधी त्यांना वर्षाच्या अखेरीपर्यंत थांबावे लागेल. त्याचा मोठ्या प्रमाणात भारतीय आयटी व्यावसायिकांवरही परिणाम होईल ज्यांना त्यांचा H1-B व्हिसा रिन्यू करण्याची इच्छा होती. अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या अडीच लाख लोकांना याचा फटका बसू शकतो. सध्या अमेरिकेत असणाऱ्या भारतीयांना मात्र या नवीन नियमांमुळे फारसा फरक पडणार नाही. काय आहे H1-B व्हिसा अमेरिकेत काम करणार्‍या कंपन्यांना परदेशी कामगारांकडून मिळालेल्या व्हिसाला H1-B व्हिसा म्हणतात. हा व्हिसा निश्चित कालावधीसाठी दिला जातो. H1-B व्हिसा हा गैरप्रवासी व्हिसा आहे. अमेरिकेत काम करणार्‍या कंपन्यांना हा व्हिसा अमेरिकेत कमतरता असलेल्या कुशल कर्मचार्‍यांना काम देण्यासाठी दिला जातो. या व्हिसाची वैधता सहा वर्षांची आहे. अमेरिकन कंपन्यांच्या मागणीमुळे भारतीय आयटी व्यावसायिकांना हा व्हिसा सर्वाधिक मिळतो. वाचा-कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषध कोरोनिल तयार, पतंजली आज जगासमोर आणणार अमेरिकेतील बेरोजगारी वाढली अमेरिकेत मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाव्हायरस (Coronavirus) रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केला. परिणामी या दोन महिन्यात तब्बल 2.21 कोटी लोकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या. एप्रिल महिन्यात देशातील बेरोजगारीचा दर 14.7 होता. अमेरिकेत 1948नंतर पहिल्यांदाच इतकी वाईट परिस्थिती आहे. मे महिन्यात बेरोजगारीचा दर 13.3 टक्क्यांनी घसरला, तर या महिन्यात 25 लाख लोकांनी नोकर्‍या गमावल्या. संकलन-प्रियांका गावडे.\nडोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीयांना झटका, H1-B व्हिजाबाबत घेतला मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019/karanrajkaran-discussion-citizens-kelewadi-pune-184374", "date_download": "2021-07-29T20:55:16Z", "digest": "sha1:AIB3EWSDFCTE7RY4XLXKUTOWYC4CLUWA", "length": 5189, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कारणराजकारण : पाणी आहे, पण रेशन नाही", "raw_content": "\nपाणी आहे, वीज आहे, रस्ते आहेत पण रेशनच मिळत नाही, गेल्या तीन वर्���ांपासून हा त्रास सुरु झाला आहे. याबाबत कोथरूडमधील केळेवाडीतील नागरिकांनी 'सकाळ'च्या 'कारणराजकारण' या मालिकेत संताप व्यक्त केला. ​\nकारणराजकारण : पाणी आहे, पण रेशन नाही\nपुणे : पाणी आहे, वीज आहे, रस्ते आहेत पण रेशनच मिळत नाही, गेल्या तीन वर्षांपासून हा त्रास सुरु झाला आहे. याबाबत कोथरूडमधील केळेवाडीतील नागरिकांनी 'सकाळ'च्या 'कारणराजकारण' या मालिकेत संताप व्यक्त केला.\nकोथरूड मध्ये वाहतुकीची समस्या गंभीर होत आहे, पीएमपीने प्रवास करताना वृद्धांना जागा मिळत नाही, कोणी जागाही देत नाहीत. यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. युवकांचा रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. रोजगार देण्यात हे सरकार फेल झाले असून, केवळ जोरात जाहिरातबाजी सुरू आहे. त्यामुळे आता सत्ता परिवर्तन झाले पाहिजे.\nझोपडपट्टी पुनर्वसन करताना १२, १४ मजली इमारत बांधु नये. जास्तीत जास्त ७ मजल्यावर मजल्यापर्यंत बांधकाम करावे. स्थानिक नगरसेवक नागरिकांचे प्रश्न सोडवत आहेत, पण केंद्राच्या योजना पोहचत नाहीत, असे नागरिकांचे म्हणने आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/25-crore-provision-for-dajipur-tourism-development-cms-announcement/", "date_download": "2021-07-29T22:51:01Z", "digest": "sha1:652AJDVFNOHOV6IU2QXUNX272LVQVECQ", "length": 13955, "nlines": 101, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "दाजीपूर पर्यटन विकासासाठी २५ कोटींची तरतूद : मुख्यमंत्र्यांची घोषणा | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash दाजीपूर पर्यटन विकासासाठी २५ कोटींची तरतूद : मुख्यमंत्र्यांची घोषणा\nदाजीपूर पर्यटन विकासासाठी २५ कोटींची तरतूद : मुख्यमंत्र्यांची घोषणा\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जैवविविधतेने नटलेला परिसर म्हणून युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये नोंद असलेल्या राधानगरी-दाजीपूर वन्यजीव अभयारण्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याकरिता भरीव निधीची तरतूद करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने आज (शुक्रवार) वर्षा निवासस्थानी बैठक संपन्न झाली. या बैठकीत ११० कोटी रुपयांच्या पर्यटन विकास आराखड्यास तत्त्वतः मंजुरी देऊन पहिल्या टप्प्यातील कामाकरिता २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.\nया वेळी दाजीपूर अभयारण्याच्या विकासाकरिता विविध मागण्या केल्या. यामध्ये प्रामुख्याने हत्ती महल येथे हत्ती सफारी सुरू करणे, राधानगरी धरण येथे ���ौकाविहार (बोटिंग) सुविधा निर्माण करणे व जेटी बांधणे, राऊतवाडी, रामनवाडी धबधबा परिसर सुशोभिकरण करणे, राधानगरी येथे पर्यटन विकास महामंडळाचे रिसॉर्ट बांधणे, बेनजीर व्हिला परिसर दुरुस्ती करून लेझर शो करणे व बोटिंग सुविधा निर्माण करणे, राधानगरी व काळम्मावाडी धरण येथे गार्डन उभारणे व लाईट शो करणे, शिवगड किल्ला दुरुस्त करणे, अभयारण्यातील दुर्मीळ वनस्पती, पशु-पक्षी व प्राण्यांवर संशोधन करण्याकरिता संशोधन केंद्र उभारणे, पर्यटकांकरिता बस खरेदी करणे, अभयारण्य परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करणे, माळेवाडी येथे नौकाविहार (बोटिंग) सुविधा निर्माण करणे, दाजीपूर येथे तंबू निवास बांधणे, वन विश्रामगृह बांधणे, डॉरमेट्री बांधणे आदी मागण्या केल्या.\nयावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राधानगरी – दाजीपूर वन्यजीव अभयारण्य परिसर हा अतिशय सुंदर परिसर असून येथील पर्यटन विकासाकरिता चालना मिळावी याकरिता शासनाकडून आवश्यक त्या सर्व सेवा-सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तसेच पर्यटन विकास आराखड्यातील विविध बाबींवर सविस्तर चर्चा करून हत्ती महल परिसर व राऊतवाडी धबधबा परिसर यासह राधानगरी येथे नौकाविहार करणे व लेझर शो बसविणे याकरिता पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचे निर्देश पर्यटन व वन विभागाच्या सचिवांना दिले.\nयावेळी मुख्य सचिव श्री. संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार श्री. अजॉय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, सचिव वने मिलिंद म्हैसकर, पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक अभिजित सिंग, वन्यजीव अधिकारी विशाल माळी यांच्यासह प्रमुख अधिकारी बैठकीस उपस्थित होते.\nPrevious article‘त्यांनी’ साधा आभाराचा फोनही केला नाही.. : संजय पवार (व्हिडिओ)\nNext articleजिल्ह्यातील सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत १५ जानेवारीनंतर : जिल्हाधिकारी\nसंभापूरमध्ये ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nशिरोळ (प्रतिनिधी) : ���ाजी मुख्यमंत्री फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (गुरुवार) शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. तसेच येथील पद्माराजे विद्यालयातील पूरग्रस्त लोकांना भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,...\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २२ जणांचे मृत्यू झाले असून ११३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १८६,...\nअभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरूनच श्रेयसने आपल्या...\nवाघुर्डेतील नाईक कुंटूंबाकडून न्यायालयीन बंदी आदेशाचा भंग : फिर्याद दाखल\nकळे (प्रतिनिधी) : वाघुर्डे (ता.पन्हाळा) येथे न्यायालयाच्या बंदी आदेशाचा भंग करून चुलता आणि पुतण्याला जखमी करण्याची घटना घडली. तुकाराम महादेव नाईक, रंगराव महादेव नाईक आणि सोनाबाई रंगराव नाईक यांच्याविरोधात मारुती रामा नाईक यांनी कळे...\nकोल्हापूरच्या प्रश्नांबाबत दोन आमदारांचा स्वयंसेवी संस्थांशी सवांद…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. रोहित पवार आणि आ. ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील विविध प्रश्नांबाबत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी सवांद साधला. आ. रोहित पवार हे कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, आ. ऋतुराज पाटील यांच्या...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/parth-pawars-candidature-in-pandharpur-by-election/", "date_download": "2021-07-29T20:40:58Z", "digest": "sha1:7JBQZJ6S2ZSD6W7ZSLZIXX4Y4S6JPPB4", "length": 11687, "nlines": 98, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांना उमेदवारी..? | Live Marathi", "raw_content": "\nHome राजकीय पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांना उमेदवारी..\nपंढरपूरच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांना उमेदवारी..\nसोलापूर (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर- मंगळवेढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र पाठवून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी केल्याने या चर्चांना दुजोरा मिळत आहे. परंतु, यावर शरद पवार यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही, त्यामुळे संभ्रम वाढला आहे.\nभारत भालके यांच्या निधनामुळे उमेदवारीचा मोठा प्रश्न राष्ट्रवादीसमोर उभा ठाकला आहे. भारत भालके यांचे चिरंजीव भागीरथ भालके यांना उमेदवारी दिल्यास सहानुभूती मिळेल. परंतु त्यांना अनुभव नाही. त्यामुळे येथे राष्ट्रवादी धोका घेण्यास तयार नाही. तर पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादीचे नेते प्रशांत परिचारक निवडणुकीतून माघार घेतील. तसेच अनेक राजकीय समीकरणे जुळून येतील, आणि राष्ट्रवादीचा विजय सोपा होईल, असा कयास राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वर्तवला जात आहे.\nदरम्यान, भागीरथ यांची विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पुढच्या वेळी उमेदवारी देण्यात येईल, अशीही चर्चा सुरू झाली आहे. पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यास मतदारसंघातील प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न निकालात निघेल. तसेच अनेक विकासकामे मार्गी लागतील, असेही बोलले जात आहे.\nPrevious articleमहाविद्यालयासमोर प्रेयसीला पेट्रोल टाकून पेटवले\nNext articleदिलासादायक : देशभरात सहा महिन्यानंतर कोरोना रूग्णांच्या संख्येत घट\nशिंगणापूर उपसा केंद्रावरून पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्नशिल : आमदार चंद्रकांत जाधव\nखा. संजय मंडलिक यांच्याकडून गडहिंग्लज नदी घाट सुशोभीकरणासाठी ७५ लाखांचा निधी जाहीर\nपन्हाळा उड्डाणपुलाचे काम लवकर होण्यासाठी प्रयत्न करणार : खा. धैर्यशील माने\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nशिरोळ (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (गुरुवार) शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. तसेच येथील पद्माराजे विद्यालयातील पूरग्रस्त लोकांना भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,...\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २२ जणांचे मृत्यू झाले असून ११३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १८६,...\nअभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरूनच श्रेयसने आपल्या...\nवाघुर्डेतील नाईक कुंटूंबाकडून न्यायालयीन बंदी आदेशाचा भंग : फिर्याद दाखल\nकळे (प्रतिनिधी) : वाघुर्डे (ता.पन्हाळा) येथे न्यायालयाच्या बंदी आदेशाचा भंग करून चुलता आणि पुतण्याला जखमी करण्याची घटना घडली. तुकाराम महादेव नाईक, रंगराव महादेव नाईक आणि सोनाबाई रंगराव नाईक यांच्याविरोधात मारुती रामा नाईक यांनी कळे...\nकोल्हापूरच्या प्रश्नांबाबत दोन आमदारांचा स्वयंसेवी संस्थांशी सवांद…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. रोहित पवार आणि आ. ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील विविध प्रश्नांबाबत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी सवांद साधला. आ. रोहित पवार हे कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, आ. ऋतुराज पाटील यांच्या...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समाव���श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/articles?language=mr&state=maharashtra&topic=subsidy", "date_download": "2021-07-29T21:29:11Z", "digest": "sha1:WUQ4MUGGUKZF4ZDBWADS6BQBPYHFPSAQ", "length": 13838, "nlines": 173, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nड्रॅगन फ्रुटस्मार्ट शेतीअनुदानव्हिडिओकृषी ज्ञान\nड्रॅगन फ्रुट लागवडीला मिळणार अनुदान\nशेतकरी बंधूंनो,ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी आता शासन देणार आहे अनुदान.प्रति हेक्टर किती मिळणार आहे अनुदान हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी...\nस्मार्ट शेती | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nस्वयंपाक गॅस अनुदान घ्या\n👉🏻वनक्षेत्रात जळाऊ लाकडाच्या तोडीमुळे होणारे दुष्परिणाम कमी होण्यासाठी शासनाने संरक्षित वनालगतच्या गावातील नागरिकांना स्वयंपाक गॅस अनुदान योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात...\nसमाचार | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nकृषी वार्ताव्हिडिओपेरणीअनुदानयोजना व अनुदानकृषी ज्ञान\nवृक्ष लागवड अनुदान योजना\nशेतकऱ्यांना स्वत:च्या क्षेत्रात किंवा बांधावर वृक्ष लागवड करण्यासाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या प्रकल्पास केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय शाश्र्वत शेती अभियानांतर्गत...\nसमाचार | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\n10 हजारात सुरू करा व्यवसाय, दरमहा होईल 1 लाख रुपयांची कमाई\n👉 कोरोना काळात सगळ्यांनाच व्यवसाय करण्याचं महत्त्व कळालं आहे. या व्यवसायातील उत्पादनाला घरोघरी प्रचंड मागणी आहे त्यामुळे तुम्ही प्रचंड कमाई करू शकता. या व्यवसायात...\nव्यवसाय कल्पना | News 18 lokmat\nअसा करा ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज\nशेतकरी बंधुनो, ट्रॅक्टर अनुदान अर्ज कसा भरायचा यासाठी कोणत्या अटी आहेत.पात्रता काय आहे. हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी...\nसल्लागार लेख | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nराज्य कृषी यांत्रिकीकरण योजना\no उद्देश : जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. प्रात्याक्षिके व...\nयोजना व अनुदान | आपले सरकार डीबीटी पोर्टल\nपंतप्रधान कृषी सिंचन योजना: सरकार ९०% अनुदान देईल\nशेतकरी बंधूंनो, पंतप्रधान सिंचन योजना कोण कोणत्या राज्यांसाठी लागू होते त्याचे फायदे, तसेच त्यासाठ��� ची सबसिडी व लागू होण्याऱ्या नियम व अटी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ...\nराज्य सरकारने कृषी विद्यापीठाच्या सुधारित तंत्रज्ञानाद्वारे रोपवाटीकेमधून एक डोळ्याचे बेने वापरून पिशवीमध्ये ऊसाची रोपे तयार केल्यास दीड ते दोन महिन्याकरिता ते क्षेत्र...\nकिसान कृषि योजना | अॅग्रोवन\nयोजना –उन्नत शेती समृद्ध शेतकरी या मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान\n१) कृषी उप अभियानाची उद्दिष्टे - राज्यातील वाढत्या लोकसंख्येबरोबर घटत चाललेली जमीन धारणा शेतीकामासाठी मजुरांची घटलेली संख्या व फळभागामधील विविधता या पार्श्वभूमीवर कृषी...\nकिसान कृषि योजना | शेतकरी मासिक\nयोजना –उन्नत शेती समृद्ध शेतकरी या मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान\n१) कृषी उप अभियानाची उद्दिष्टे - राज्यातील वाढत्या लोकसंख्येबरोबर घटत चाललेली जमीन धारणा शेतीकामासाठी मजुरांची घटलेली संख्या व फळभागामधील विविधता या पार्श्वभूमीवर कृषी...\nकिसान कृषि योजना | शेतकरी मासिक\nयोजनेचे नाव –विद्युत चलित कडबा कुट्टी यंत्राच्या वापरास प्रोहत्सान देणे\nयोजनेचे लाभार्थी –सर्व प्रवर्गातील पशुपालक व शेतकरी लाभाचे स्वरूप – या योजनेंतर्गत विद्युत चलित कडबा कुट्टी खरेदी करिता यंत्राच्या किमतीच्या ७५ टक्के किंवा १५००० रु...\nकिसान कृषि योजना | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nनाविन्यपूर्ण योजना दुधाळ जनावरांचा गट\nयोजनेचे स्वरूप – ४ लागवडीयोग्य गाई किंवा म्हशीचे वाटप प्रत्येक गाई किंवा म्हशीची किंमत ४००००/- रु ४००००*४ = १६००००/- रु विमा - १०१२५/- रु एकूण किंमत = १७०१२५/-...\nकिसान कृषि योजना | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nयोजना - मागेल त्याला शेततळे\nयोजना - मागेल त्याला शेततळे योजनेचा प्रकार - वैयक्तिक लाभाची योजना योजना कोणत्या प्रवर्गासाठी आहे त्याचे नाव - सर्वच प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे - १)...\nकिसान कृषि योजना | शेतकरी मासिक\nरोजगार हमी योजनेशी निगडीत फळझाडे लागवड कार्यक्रम\nउद्देश - 1) शेतकऱ्यांना स्वताच्या शेतावर कायमस्वरूपी रोजगार निर्माण करणे. 2) उच्च मुल्यांकित पिक रचना देणे. 3) शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ करून त्यांचे राहणीमान उंचावणे. 4)...\nकिसान कृषि योजना | शेतकरी मासिक\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nयोजनेची ठळक वैशिष्ठे- 1) शेतकऱ्याने स्व:ता किंवा त्यांच्या वतीने संस्थेने या योजनेत पुन्हा स्वतंत्ररित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही शासनाकडून सर्व खातेदार...\nकिसान कृषि योजना | शेतकरी मासिक\nअनुदानप्रधानमंत्री पिक विमा योजनाविमा योजनाकृषी ज्ञान\nप्रधानमंत्री पीक विमा योजना काय आहे\nयोजनेचे तपशील आणि अर्हता प्रधानमंत्री पीक विमा योजना काय आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील NDA सरकारने सुरु केलेली एक पीक...\nकिसान कृषि योजना | प्रधानमंत्री पिक विमा योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranayak.in/kauntae-yasavanta-naaraayana", "date_download": "2021-07-29T22:57:32Z", "digest": "sha1:W2LOO37PYM746NSEQP4JWABHPKMS3J3I", "length": 23719, "nlines": 131, "source_domain": "maharashtranayak.in", "title": "कुंटे, यशवंत नारायण | महाराष्ट्र नायक", "raw_content": "\nSearch for पर्याय निवडा महाराष्ट्र नायकलेखक\nकार्यक्षेत्र निवडा (Optional) साहित्य विज्ञान-तंत्रज्ञान शिक्षण न्यायपालिका प्रशासन संरक्षण कृषी-पशुसंवर्धन दृश्यकला चित्रपट संगीत प्राच्यविद्या धर्मपरंपरा आरोग्य राजकारण समाजकारण पत्रकारिता उद्योग अर्थकारण सहकार इतिहास नाटक क्रीडा प्रस्तावना\nजन्मस्थळ निवडा (Optional) कोल्हापूर छिंदवाडा जुनागड तळे त्र्यंबकेश्‍वर दिग्रास नांधवडे न्याहळोद पुणे पुसद फ्रान्स बँकॉक बर्‍हाणपूर मराठवाडा माझगाव मिसराकोटी वाठार वाराणसी वाशिम सांगली हुबळी amaravati gulbarga kinvat अंबप अंबाजोगाई अंबेजोगाई अंबोरा अंमळनेर अकोट अकोला अकोला अकोळनेर अहमदनगर अक्कलकोट अचलपूर अजमेर अत्रौली(उत्तर प्रदेश) अदासा अमरावती अमरावती अमरावती - बाजार अमरावती - भातकुली - देवरी अमेरिका अलाहाबाद अलाहाबाद(उत्तर प्रदेश) अलिगढ अलिबाग अलिबाग - धोकवडे अलिराजपूर अलीबाग अहमदनगर अहमदनगर - लोणी अहमदाबाद अहिरवाडी(सोलापूर) आंजर्ली आंजर्ले आंध्र प्रदेश आंध्रप्रदेश आंबाजोगाई आंबेगाव आंबेजोगाई आग्रा आचरे(मालवण) आजगांव आजरा आटपाडी आपटे आयर्लंड आर्वी आलिबाग आळे इंग्लंड इंदापूर इंदापूर - बावडा इंदूर इंदौर इचलकरंजी इस्लामपूर उज्जैन उत्तर कानडा उत्तर प्रदेश उत्तर बंगाल उत्तरप्रदेश उनियारा उमरेठ उसगाव गोवा उस्मानाबाद एलिचपूर ओतूर(पुणे) औंध औरंगाबाद औरंगाबाद - कन्नड कणकणहळ्ळी कणकवली(सिंधुदुर्ग) कन्नड करंजगाव करजगाव कराची कराड कर्जत कर्नाट कर्नाटक कर्न���टक - धारवाड कर्नाटक - विजापूर - सिंदगी कऱ्हाड कलकत्ता कलेढोण कल्याण कळंब कळमनुरी कवठे कवठे एकंद कवलापूर जि. सांगली काटेवाडी काणकोण कानपूर कारवार कारवार - होनावर काळभोर काश्मीर किर्लोस्करवाडी कुंदगोळ कुंभोज कुरंदवाड कुरुंदवाड कुरूंदवाड कुलाबा केरळ केळवली कोकण कोकण - रायगड - पाली कोकण - वेंगुर्ले कोकणा-नेरळ कोजागरी कोट्याळ कोदेगाव कोपरगाव कोपरगाव - मढी खुर्द कोपरगाव - माहेगाव कोपरगाव जि. अहमदनगर कोरगाव(गोवा) कोलकत्ता कोल्हपुर कोल्हापुर कोल्हापुर - नृसिंहवाडी कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर - इचलकरंजी कोल्हापूर - शिरोळ - जांभळी कोल्हापूर - शिरोळा - निमशिरगाव कोळथरा कोव्हियम कौठा - औसा - लातूर खटाव खडकवाडी खांडवा खानदेश खानदेश - जळगाव - अमळनेर - डांगरी खामगाव खामागावी गगनबाडा गडचिरोली गडहिंग्लज गावदेवी गिरगाव गुजरात गुजराथ गुहागार गोंदवले सातारा गोंदिया गोकर्ण, महाबळेश्वर गोधेगाव गोमंतक गोमेवाडी गोरेगाव गोवा ग्वाल्हेर ग्वाल्हेरला चंद्रपूर चंद्रपूर - ब्रह्मपुरी - नवरगाव चांदा चांदूर चाकलपुरा चाफळ चाळीस-गाव चाळीसगाव चिंचणी चिंचवड चिकोडी चिपळूण चिमूर चेन्नई चैन्नई जन्म आंध्र जबलपुर जबलपूर जमखंडी जमखिंडी जयपूर जर्मनी जळगाव जळगाव - चाळीसगाव जळगाव - पाचोरा जळगाव - भुसावळ - मनूर जळगाव - सावदा जांभळी जालना जिंतूर जुनागढ जुन्नर जुवे(गोवा) जेजुरी जेजुरी-थोपाटेवाडी जोधपुर जोधपूर झज्जर झज्जर(हरियाणा) झाशी ठाणे ठाणे - बोर्डी ठेंबू डिचोली(गोवा) तामिळनाडू तामीळनाडू तासगाव तीरुवला तुगाव तेल्हारा त्नागिरी - वेंगुर्ले - कोचरे द. आफ्रिका दमन दर्यापूर दादर दाभोई दामोह दारव्हा दिंडोरी नाशिक दिल्ली दुतोंड देगलूर देवगड देवरुख द्वारका धरणगाव धार धारवाड धाराशिव धुळे नंदुरबार नगर नरसिंगगड नवसारी नांदेड नागपुर नागपूर नागपूर नाशिक नाशिक - कळवण - बेज नाशिक - निफाड नाशिक - निफाड - कुंदेवाडी नाशिक - पिंपळगाव निकोल्स्बर्ग निपाणी निलंग नेपाळ नेरूर नेवासा पंजाब पंजाब - मुलतान पंढरपूर पणजी पनवेल परभणी परभणी परभणी - वसमत - पुरजळ परळी परळी-वैजनाथ पांढरकवडा(विदर्भ) पाकिस्तान पाचगणी पाटण पाटणसांगवी(नागपूर) पाडळी - ठाणगाव - नाशिक पारगाव पारनेर पार्से पालघर पालोद पुणे पुणे पुणे - बारामती पुणे - बारामती - काटेवाडी पुणे - भोर- हातनोशी पुणे - मुळशी - ताथवडे पुरंदर प��ठ पेडने पेण पैठण पोलंड पोलादपूर फगवाल(जम्मू) फलटण फानासगाव फोंडा(गोवा) बंगरूळ बंगलोर बंगळुरु बंगळुरू बंगळूर बंगाल बडोदा बांदोडा-फोंडा बाणापूर बाप्तिस्मा बामणोली बारामती बारामती - निंबुत बालाघाट बिलासपुर बिलासपूर बिहार बीड बुलढाणा बेडग बेळगाव बेळगाव - मुचंडी बोरविहार बोर्डी ब्रह्मदेश भंडारा भंडारा - साकोली - लाखनी भावनगर भिलवाडा भिवंडी भीरतंडे भुसावळ भोर मंगरूळ मंगरूळपीर मंगलोर मंगळवेढा मंचर मडकई मडगाव मडगाव-गोवा मद्रास मध्य प्रदेश मध्यप्रदेश मध्यप्रांत ममदापूर मलकापूर महाड महाराष्ट्र महू माणगाव सावंतवाडी माणूर माथेरान माध्य प्रदेश मालवण मालेगाव मालेगाव बीड माळेगाव माहुली मिरज मिरजोळी मीरत मुंबई मुंबई मुंबई - दादर मुंबई - पार्ले मुंबई उपनगर मुंबई शहर मुम्बई मुरादाबाद(उत्तर प्रदेश) मुरुड मुरुड दापोली मूलतापी मेनापूर मैसूर मैहर मोडलिंब मोरगाव मोहाडी म्यानमार म्हापसा(गोवा) म्हैसूर - बेनाडी यमनकडी यरगट्टी यवतमाळ यवतमाळ - पुसद - गहुली यावली यू.एस.ए. येवला येसगाव रंगून रत्नागिरी रत्नागिरी - आढंब रत्नागिरी - परुळे रत्नागिरी - मुरूड रत्नागिरी - श्रीक्षेत्र परशुराम रत्नागीरी रत्‍नागिरी राजमहेंद्री राजस्थान राजापूर रामदुर्ग(दक्षिण महाराष्ट्र) रायगड रायगड - पनवेल - साई रायपुर रायपूर राहुरी रोण रोहा - सोनगाव रोहे लंडन लखनऊ लांजा लाडवंती लातूर लालीयाना लासूर लाहोर लोणी वरणगाव वरपुड वरूड वरोरा वर्धा वऱ्हाड वसई वसई वाई वाढोडे वाळकेश्वर वाळवा वाशीम विजपूर - सिंदगी विजापूर विदर्भ विरार विशाखापट्टणम विसापूर वेंगुर्ला वेंगुर्ले वेल्हे महाल वैजापूर वैश्वी शिरवळ शिरोडे शिर्डी शेगाव शेणगाव अमरावती श्रीगोंदा श्रीरामपूर श्रीलंका संगमनेर संगमेश्वर सहारनपूर सांगली सांगली सांगली - खानापूर - पोसेवाडी सांगली - पद्माळे सांगली - मिरज - पद्माळे सांगेम साखरपा(नाणीज-नांदवली) सातारा सातारा सातारा - कासेगाव सातारा - कोरेगाव - पाडळी सातारा - लिंब-गोवा सातारा - वाई - भुईंज सातारा - सांगली - देवराष्ट्र सावंतवाडी सावनेर - पाटनसावंगी सावर्डे सासवड सिंदखेड सिंधुदुर्ग सिंधुदूर्ग सिकंदराबाद सिन्नर सुरत सुलतानकोट - सक्कर सुळेभावी(कर्नाटक) सूरत सेंधवा सोनई सोलापुर सोलापूर सोलापूर - मार्डी सोलापूर - माळशिरस सौराष्ट्र स्कॉटलंड स्कॉटलंड - डम्बर्टन स्टुटगार्ड हंगेरी हंगोली हडफडे हरगुड हरदोली हिंगणघाट हिंगोली हिस्सार(हरियाणा) हेदवी हेदेवी हैदराबाद हैद्राबाद\nबिनबियांचा (सीडलेस) संत्र्याचा वाण शोधून काढण्याचे महत्त्वाचे काम करणारे कृषिशास्त्रज्ञ यशवंत नारायण कुंटे यांचा जन्म त्या काळच्या मध्य प्रदेश राज्यातील (सध्याचा छत्तीसगड) बिलासपूर येथे झाला. त्यांनी १९४७मध्ये नागपूर कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. नागपूर जिल्ह्यातील रामटेकमधील थारसा येथील संत्रा संशोधन केंद्रात संशोधन साहाय्यक म्हणून १९४९मध्ये त्यांची नेमणूक झाली. तेव्हाच त्यांनी फलोद्यान या विषयात १९४९-५१मध्ये पुण्यातील कृषी महाविद्यालय येथून एम.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. त्यांनी १९५८ ते ६१पर्यंत पुण्यातील कृषी महाविद्यालयात व्याख्याता म्हणून सेवा केली. त्यानंतर अकोला येथे कृषी विद्यापीठ स्थापन झाले व त्यांची प्राध्यापक म्हणून निवड होऊन नागपूर येथे कृषी महाविद्यालयात बदली झाली. तेथून ते १९८३मध्ये सेवानिवृत्त झाले.\nकुंटे यांनी संत्रा संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर १५०० संत्रा कलमांची सुयोग्य आखणी व लावणी केली. लुसर्न गवतात त्यांना ट्रायकंटेनॉल हे संजीवक सापडले व त्याची फवारणी संत्रा झाडावर केल्यास वेगाने व चांगली वाढ होते, असे त्यांना आढळले. बिनबियांचा संत्रा वाण हे त्यांचे अत्यंत महत्त्वाचे संशोधन होय. नागपूरच्या तेलखेडी बागेत १८२ क्रमांकाच्या झाडावरची फळे त्यांना बिनबियांची (१९६५) आढळली. त्यावर त्यांनी १० वर्षे संशोधन केले. या वाणाची कलमे लावून बागा तयार केल्या. या बिनबियांच्या संत्र्यात १.४४ बिया (दीड बिया सरासरी प्रतिफळ) असतात, तर नेहमीच्या संत्र्यात ८ ते १२ बिया प्रतिफळ असतात. या बिनबियांच्या संत्रा झाडाची उंची ४.३६ मीटर, लांबी रुंदी (आकारमान) २४ चौ.मी. असते. फळांचे वजन १३४ ते १४१ ग्रॅम व रसाचे प्रमाण ५२% आहे. फळप्रक्रिया (रस, सरबते, जेली, मार्मलेड इत्यादी) उद्योगात या बिनबियाच्या फळांना मोठी मागणी आहे. याच्या रसात कडवटपणा नसतो. हा वाण १९८३मध्ये प्रसारित केला व महाराष्ट्र राज्य स्तरावर २००३च्या मे महिन्यात त्याची शिफारस केली गेली. प्रा. कुंटे हे इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर या संस्थेचे आजीव सदस्य आहेत. भा.कृ.अ.सं., पुसा, नवी दिल्ली यांनी संत्राबागांचे पुनरुज्जीवन व संगोपन यावर पाहणी करून (१९८१) शिफारशी करण्यासाठी एक समिती तयार केली होती. यावर प्रा. कुंटे एक सदस्य होते व त्या समितीने सुचवल्यानुसार पुढे नागपूर येथे राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र स्थापन झाले.\nप्रा. कुंटे यांनी ‘प्रिन्सिपल्स ऑफ हार्टिकल्चर’ या नावाने इंग्रजीत एक पुस्तक लिहिले. त्याच्या १० आवृत्त्या निघाल्या आहेत. त्यांनी सोलन (हिमाचल), नागपूर, बंगलोर येथे झालेल्या अ. भा. फळपिके परिसंवादामध्ये शोधनिबंध वाचले. ते एम.एस्सी. व पीएच.डी. (उद्यानविद्या) साठी मान्यताप्राप्त परीक्षक आहेत.\n- डॉ. प्रकाश पुंडलिक देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-record-food-grain-production-maharashtra-41260?page=2&tid=121", "date_download": "2021-07-29T22:34:38Z", "digest": "sha1:4K547QTIYL4VGZDDX73ISIUXDS3CLU4S", "length": 17488, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi record food grain production Maharashtra | Page 3 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021\nदेशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी उत्पादनाचा अंदाज आहे. २०१९-२० च्या हंगामात २९७.५० दशलक्ष टन उत्पादन झाले होते. २०२०-२१ मध्ये ५.८४ दशलक्ष टनाने वाढून एकूण अन्नधान्याचे उत्पादन ३०३.३४ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे.\nनवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी उत्पादनाचा अंदाज आहे. २०१९-२० च्या हंगामात २९७.५० दशलक्ष टन उत्पादन झाले होते. २०२०-२१ मध्ये ५.८४ दशलक्ष टनाने वाढून एकूण अन्नधान्याचे उत्पादन ३०३.३४ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. तर मागील पाच वर्षांच्या उत्पादनाच्या सरासरीपेक्षा २४.४७ दशलक्ष टनांनी वाढ होईल, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या दुसऱ्या सुधारित अंदाजात म्हटले आहे.\nदेशात यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. गेल्या हंगामात भाताचे उत्पादन ११२.४४ दशलक्ष टन उत्पादन होते. यंदा ७.८८ दशलक्ष टनाने वाढून १२०.३२ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज आहे. गहू उत्पादन १०९.२४ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ८.८१ टनांनी वाढ होईल. गेल्या हंगामात १००.४२ दशलक्ष टन उत्पादन होते. भरडधान्य उत्पादन यंदा ४९.३६ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. गेल्या हंगामात ४७.७५ दशलक्ष टन उत्पादन होते. तेलबिया उत्पादनात यंदा ४.०९ दशलक्ष टनांनी वाढ होऊन ३७.३१ दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे. तर कडधान्य उत्पादनात यंदा २.४३ दशलक्ष टनांनी वाढ होण्याची शक्यता आहे.\nखरिपात सोयाबीन उत्पादनात घट झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. पहिल्या अंदाजात देशात १४६.७४ दशलक्ष टन सोयाबीन उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र दुसऱ्या सुधारित अंदाजात १३७.११ दशलक्ष टन उत्पादन होईल, असे म्हटले आहे.\nयंदा खरिपात तुरीची लागवड वाढल्यानंतर देशात उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. केंद्रीय कृषी मंत्रालयाने पहिल्या अंदाजात ४.८२ दशलक्ष टन तूर उत्पादनाचा अंदाज होता. मात्र पिकाचे नुकसान झाल्याने यंदा ३.८८ दशलक्ष टन उत्पादन राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ३.८९ दशलक्ष टन उत्पादन झाले होते.\nहरभरा उत्पादनात वाढीचा अंदाज\nरब्बी पेरणीला पोषक वातावरण असल्याने यंदा हरभरा उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पहिल्या अंदाजात ११ दशलक्ष टन उत्पादन होईल, असे म्हटले होते. तर दुसऱ्या अंदाजात ११.६२ दशलक्ष टन उत्पादन होईल, असे म्हटले आहे. गेल्या वर्षी ११.०८ दशलक्ष टन उत्पादन होते. मात्र अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे पिकांचे नुकसान होत असते. यंदाही अवकाळी पाऊस झाला. तसेच पुढील काळातही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नेमके उत्पादन किती राहील, हे तिसऱ्या अंदाजात स्पष्ट होईल.\nदेशातील पीकनिहाय उत्पादन (दशलक्ष टनांत)\nकापूस : ३६.५४ (दशलक्ष गाठी)\nमात वर्षा मंत्रालय ऊस पाऊस गहू कडधान्य सोयाबीन तूर अवकाळी पाऊस हवामान भुईमूग कापूस\nचंद्रपूर दारूबंदी निर्णयाच्या निमित्ताने...\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजीच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यात गेली सहा वर्षे लागू असले\nगेल्या आठवड्यात कोसळलेल्या अस्मानी संकटातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही.\nफळपिकासाठी जमीन अन खत व्यवस्थापन\nफळबागेसाठी योग्य जमिनीची निवड, माती परीक्षण, सेंद्रिय खते, हिरवळीची खते, निंबोळी पेंड ,जै\nभात पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन\nभात पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी येण्यामध्ये कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव हे होय.\n��२ तासांची सक्ती नको ः आयुक्त\nपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इ\nतेलबिया उत्पादनात वाढ वॉशिंग्टन ः जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी...\nसांगली बाजार समितीत हळदीची आवक वाढलीसांगली ः कोरोना विषाणूचा वाढता...\nसरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादनात घट यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पिकांना बदलत्या...\nदेशात साखर उत्पादनात ४० लाख टनांनी वाढलेकोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी...\nकेंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता अनेक...नवी दिल्ली ः केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता...\nपाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात...\nहरभरा बाजारात सुधाराची चिन्हे पुणे ः बाजारात हरभरा आवक सुरू झाली आहे....\nबाजारात तूर खातेय भाव; वाढ कायम पुणे ः इतर कडधान्य पिकांसह तूर उत्पादनातही घट...\nहळदीला दराचा ‘रंग’ पुणे ः हळद उत्पादनात घट झाल्याने यंदा हळदीचे दर...\nअन्नधान्याचे विक्रमी उत्पादन नवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी...\nराष्ट्रीय खाद्यतेल मिशनचा यंदाही चकवापुणे : राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची यंदाही घोषणा न...\nसोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः सोयाबीनने प्लॅंट दरासह बाजार...\nहरभरा बाजाराला ‘नाफेड’चा टेकू पुणे ः नाफेडने राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट जाहीर...\nकापसाचा तुटवडा जाणवू लागला जळगाव : देशात सूतगिरण्यांसमोर कापूसटंचाई तयार...\nदेशातील हरभरा उत्पादनात घट होण्याची...नवी दिल्ली : यंदाच्या हंगामात देशातील हरभरा...\nकोल्हापुरी गुळाला गुजरातेत आव्हान;...कोल्हापूर : यंदा कोल्हापुरी गुळाला गुजरातमधील...\nभारतात यंदा ३६० लाख कापूस गाठींचे...मुंबई : भारतात यंदा ३६० लाख गाठींचे (१ गाठ = १७०...\nप्रोजेक्ट रिपोर्ट, लायसन्ससाठी यापुढे...पुणे : केंद्र शासनाच्या कृषिविषयक योजनांचा लाभ...\nदेशात तांदळाचे विक्रमी उत्पादन कोल्हापूर : देशात यंदा तांदळाचे विक्रमी उत्पादन...\nबाजारात हरभराही खाणार भाव हरभरा डाळ आणि बेसनला स्नॅक्स, प्रक्रिया उद्योग,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/34770/the-mob-psychology-series-by-bhau-torsekar-03-the-press-conference-of-4-judges/", "date_download": "2021-07-29T21:24:20Z", "digest": "sha1:GDOIMOITL7EK3VUY5UGO3AFSUNSXGQGF", "length": 33017, "nlines": 85, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' ते ४ न्यायमूर्ती, २ झुंडी आणि झुंडीची संकेतप्रवणता : भाऊ तोरसेकर", "raw_content": "\nते ४ न्यायमूर्ती, २ झुंडी आणि झुंडीची संकेतप्रवणता : भाऊ तोरसेकर\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nलेखक वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.\nलेखांक दुसरा : झुंडी रस्त्यावर का उतरल्या (संदर्भ : भीमा कोरेगाव दंगल)\nगेल्या शुक्रवारी देशाच्या न्यायक्षेत्रातला मोठा भूकंपच झाला. सर्वसाधारणपणे न्यायमुर्ती हे आपल्या निकालातून बोलतात असे म्हटले जाते. म्हणजे सुनावणी चालू असताना किंवा निकालपत्र देताना त्यांची मते व्यक्त होत असतात. त्यांचे मतरदर्शन म्हणजेच न्यायाची कसोटी मानली जात असल्याने, न्यायमुर्तींनी जाहिरपणे आपले विविध विषयातील कुठलेही मत जाहिरपणे व्यक्त करू नये, असा संकेत आहे. आजवर तो कटाक्षाने पाळला गेलेला आहे.\nएकाच वा विविध न्यायालयातील न्यायमुर्तींची मते सारखीच असतील असे नाही. त्यांच्यात प्रत्येक बाबतीत एकमत होईलच असे नाही. पण मतभेद असले तरी त्याची जाहिर वाच्यता होत नसते. त्यातही सुप्रिम कोर्ट म्हणजे देशातील कायद्याचा अंतिम शब्द मानला असल्याने, तिथल्या न्यायमुर्तींचे मतभेद यापुर्वी कधी असले तरी समोर आलेले नव्हते.\nइंदिराजींच्या काळात ज्येष्ठता डावलून सरन्यायाधीशांची नेमणूक झाली, तेव्हा नाराजी व्यक्त करण्यासाठी तिघा ज्येष्ठ न्यायमुर्तींनी राजिनामे टाकले होते. पण ज्यांची त्या पदावर नेमणूक झाली त्यांच्यावर कुठलेही आरोप वा आक्षेप घेतलेले नव्हते. यावेळी तीच लक्ष्मणरेषा ओलांडली गेलेली आहे.\nचार ज्येष्ठ न्यायमुर्तींनी अकस्मात शुक्रवारी पत्रकारांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. आपल्या मनातील नाराजी जाहिरपणे व्यक्त केली आणि थेट सरन्यायाधीशांच्या विरोधात जनतेच्याच कोर्टात दाद मागितली. हा सगळा प्रकारच इतका चकीत करणारा होता, की त्यावर कशी प्रतिक्रीया द्यावी याविषयी सगळ्यांचा गोंधळ उडाला होता. पण विनाविलंब तो गोंधळ दुर व्हायला सुरूवात झाली. यात कोण कोणाच्या बाजूला येऊन उभा रहातो आहे, त्यानुसार मग सोशल मीडियातही विभागणी होत गेली. ही ��िभागणी म्हणजेच झुंडीची मानसिकता असते. तिथे विचार विवेकाला थारा नसतो. आपण ज्या कळपातले त्याच्यासाठी आत्मसमर्पणाला पुढे यायचे असते. त्याचीच शुक्रवारी प्रचिती आली.\nकळपातले वा झुंडीतले प्राणी जसे एकजिनसी वागतात वा आवाज काढतात, तशी स्थिती काही तासाभरातच निर्माण होत गेली. ती कशी झाली याचा शोध घेत गेल्यास, झुंडी कशा वागतात व प्रतिसाद देतात ते समजू शकते.\nवास्तविक हा विषय सुप्रिम कोर्टातील वरीष्ठ न्यायमुर्तींच्यात सुरू झालेल्या बेबनावाचा होता. विद्यमान मुख्य न्यायमुर्ती दीपक मिश्रा व त्यांच्याच इतके ज्येष्ठ व अनुभवी असलेल्या चार न्यायमुर्तींच्यात विविध विषयावर जे मतभेद होते. ते दूर झाले नाहीत म्हणून लक्ष्मणरेषा ओलांडून चार ज्येष्ठांनी जाहिरपणे आपली तक्रार मांडलेली होती. त्याचा संबंध दोन महिने जुन्या प्रकरणाशी होता. त्यात सरन्यायाधीशांनी मनमानी केल्यामुळे हे चौघे ज्येष्ठ नाराज होते आणि तेव्हाच त्यांनी पत्र लिहून आपली नाराजी कळवलेली होती. पण त्यानुसार सरन्यायाधीशांच्या वर्तनात व कामकाजात बदल झाला नाही, म्हणून हे चौघे जाहिर मतप्रदर्शनाला पुढे आलेले होते.\nज्या दिवशी ते समोर आले त्याच दिवशी आणखी एका प्रकरणाशी सुनावणी व्हायची होती आणि देशातल्या पुरोगामी म्हणवून घेणार्‍या जमातीचा जीव त्या प्रकरणात गुंतलेला होता. सहाजिकच नाराजीचे नाते या ताज्या प्रकरणाशी जोडण्यात उतावळेपणा झाला. जी तक्रार त्या चौघांनी माध्यमांच्या समोर येऊन केली, तोच आक्षेप सविस्तर तपशील देऊन दुष्यंत दवे नावाच्या ज्येष्ठ वकिलांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ या दैनिकात एका लेखातून मांडला होता. सहाजिकच बहुतांश पुरोगाम्यांचे लक्ष ताज्या प्रकरणाकडे लागलेले होते. त्यातही दवे यांचा अपरोक्ष सहभाग होताच.\nतर अशा विखुरलेल्या तमाम पुरोगामी लोकांचे एकाच वेळी लक्ष त्या ताज्या, म्हणजे न्या लोया. यांच्या संशयास्पद मृत्यू तपास याचिकेकडे लागलेले होते. पण ते बाजूला पडून सुप्रिम कोर्टातून पहिली बातमी आली, ती चार नाराजांच्या पत्रकार परिषदेची. त्यात माहिती देण्यापेक्षा नुसताच धुरळा उडवला गेलेला होता. मग कोणी काय अर्थ घ्यावा\nया पत्रकार परिषदेत चौघा न्यायमुर्तींच्या सोबतच उदारमतवादी पुरोगामी म्हणून गणले जाणारे ज्येष्ठ संपादक शेखर गुप्ता कॅमेरात आले. ते न्यायाधीशांच्या मागेच उभे राहून कुजबुजत होते.\nन्यायमुर्तींचे निवेदन संपल्यावर नाराजीचे कारण विचारण्याचा अनेक पत्रकारांनी प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. “आपले दोन महिने जुने पत्रच देतो”, असे सांगून चौघेजण अधिक बोलत नव्हते. त्यातच कुणा पत्रकाराने या नाराजीचा लोया मृत्यूशी संबंध आहे काय, असा प्रश्न केला आणि त्यावर न्या. रंजन गोगोई यांनी होकारार्थी उत्तर दिले. पण एकाचवेळी चारपाच प्रश्न विचारले गेल्याने त्यांनी नेमके कशाला होकारार्थी उत्तर दिले, हे गुलदस्त्यात आहे. पण तेवढेच ऐकण्यासाठी कानात प्राण आणून बसलेल्या देशभरच्या पुरोगाम्यांचा जीव भांड्यात पडला.\nतात्काळ मग लोया मृत्यूच्या प्रकरणाला दाबण्यावरूनच सुप्रिम कोर्टातही मतभेद निर्माण झाल्याचा कांगावा सुरू झाला. देशाच्या कानाकोपर्‍यातून पुरोगामी म्हणून विखुरलेली जमात एकसुरात समान प्रतिक्रीया देऊ लागली. ट्वीटर व सोशल मीडियातून तशा प्रतिक्रीया उमटू लागेपर्यंत, तथाकथित मोदीभक्त वा भाजपाचे समर्थक गोंधळलेले होते. त्यांना या घटनाक्रमाचा थांग लागलेला नव्हता. सरन्यायाधीश योग्य की त्यांच्या विरोधातली नाराजी योग्य, त्याचा मोदी समर्थकांना अंदाजही येत नव्हता. पण राजदीप सरदेसाई, सागरिका घोष, राणा अयुब वा तत्सम मोदीत्रस्त मंडळींनी या चौघा न्यायाधीशांशी तळी उचलून धरली म्हटल्यावर, मोदी समर्थकांना योग्य दिशा मिळाली.\n“ज्याअर्थी ही मंडळी कंबर कसून चौघा न्यायाधीशांचे समर्थन करायला मैदानात आली, त्याअर्थी चौघे न्यायाधीश मोदी विरोधकच असल्याचा” या दुसर्‍या कळपाला साक्षात्कार झाला. त्यानंतर सोशल मीडियात या दोन्ही कळपामध्ये तुंबळ युद्ध छेडले गेले. त्यातल्या कोणालाही वास्तव किंवा सत्याचा शोध घेण्याची अजिबात गरज भासली नाही.\nदोन्ही बाजूंना चौघे न्यायमुर्ती कशाविषयी तक्रार करत आहेत, त्याच्याशी काहीही कर्तव्य नव्हते. प्रत्येकजण आपापल्या कळपाच्या भूमिकात गेलेले होते. त्यामुळेच एका कळपाने सरन्यायाधीशांना लक्ष्य केले आणि त्याची प्रतिक्रीया म्हणून दुसर्‍या कळपाने त्या चौघा न्यायाधीशांना लक्ष्य करण्यास आरंभ केला. त्यात सरन्यायाधीश मनमानी करतात किंवा पुर्वीचे संकेत पाळले जात नाहीत, हा गंभीर मुद्दा कुठल्या कुठे फ़ेकला गेला.\nयातून एक गोष्ट लक्षात येते, की कितीही आधुनिक य��गात आपण आलेले असलो तरी स्वत:ला सुबुद्ध म्हणवणार्‍या समाजाची मानसिकता अजूनही कळपाची राहिलेली आहे.\nही कळपाची मानसिकता सुचनाप्रवण असते. सामान्य पशू ठराविक शब्द वा आवाजाने प्रवृत्त होतात आणि तशी कृती करतात. त्यापेक्षा याही बाबतीत काही वेगळे घडलेले नाही. असे अनेक प्रसंग दाखवता येतील. त्यामध्ये काय योग्य वा अयोग्य, याच्याशी भांडणार्‍याला काही कर्तव्य नसते. मेंढरांच्या कळपात जसे पुढल्याच्या मागे धावत सुटले जाते, तसाच काहीसा प्रकार इथेही घडताना आपण बघू शकतो.\nया न्यायाधीशांच्या नाराजी व्यक्त करण्यासाठी इतके मोठे पाऊल उचलण्याची कृती केवळ एका लोया नामक प्रकरणाशी निगडित असू शकत नाही. अशा शेकडो प्रकरणांची आजवर उलथापालथ झालेली आहे आणि त्यावरून खडाजंगी उडालेली आहे. इंदिराजींच्या काळात ज्येष्ठताक्रम डावलून सरन्यायाधीशांची नेमणूक झाली, तेव्हा तिघा ज्येष्ठांनी आपल्या पदाचे राजिनामे दिलेले होते. पण पदावर कायम राहून नाराजी पत्रकार परिषदेत सांगण्याचे पाऊल उचलले नव्हते.\nखरेतर तेव्हा तो विषय थेट न्यायपालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा म्हणून अधिक गंभीर होता. शिवाय तेव्हा सरकारशी निष्ठावान बांधिलकी मानणारी न्यायव्यवस्था, अशी खुलेआम एकाधिकारशाहीची भाषा वापरली जात होती. पण कोणी पत्रकार परिषद घेतली नव्हती.\nमुद्दा असा, की यावेळी हे चार न्यायाधीश लक्ष्मणरेषा ओलांडून बाहेर आले, त्यामागे काही मोठा आक्षेप असू शकतो. त्यातले तिघे लौकरच निवृत्त होणार असले तरीही त्यापैकी एक रंजन गोगोई हे पुढले सरन्यायाधीश मानले जातात. त्यांच्या नेमणूकीवर गदा येण्याचा धोका पत्करून त्यांनीही आपल्या अन्य तिघा ज्येष्ठ सहकार्‍यांना साथ दिली. ती एका ठराविक प्रकरणाच्या सुनावणीचे खंडपीठ ठरवण्याविषयी असू शकत नाही.\nदिर्घकाळ अशा रितीने संकेत व प्रथा मोडल्या गेल्या आहेत आणि त्याची जाहिर वाच्यता यापुर्वीही दबल्या आवाजात होत राहिली आहे. पण न्यायालयाचा अवमान ही टांगली तलवार समोर असल्याने, कोणी त्याविषयी जाहिर बोलायची हिंमत करत नव्हता. त्यालाच या चौघांनी वाचा फोडलेली आहे. पण त्याला बगल देऊन काही लोकांनी त्याला राजकीय रंग चढवण्याचा प्रयत्न केला. त्याचा आपल्या राजकीय हेतूंसाठी उपयोग करण्याचा डाव खेळलेला आहे. पण त्याचा शोध घेण्याचा विचार झाला नाही, ���िंवा प्रकरणातील गुंतागुंत समजून घेण्याची कोणाला गरज वाटली नाही.\nही आजच्या सुबुद्ध वर्गाची खरेतर शोकांतिका आहे.\nमोदीभक्त म्हणून हिणवला जाणारा वर्ग असो किंवा मोदीत्रस्त म्हणून आंधळेपणाने मोदी विरोधात कंबर कसून कायम सज्ज असलेला वर्ग असो, दोघांनी आपापल्या कळपाला सुलभ ठरेल असा पवित्रा विनाविलंब घेतला. तो आधी कोणी घेतला आणि कोणी नंतर प्रतिसाद दिला, याचा वाद घालण्याची गरज नाही. एकूण राजकीय व सामाजिक मानसिकता कशी कळपात विभागली गेली आहे, त्याची साक्ष यातून मिळाली.\nयाला सुचनाप्रवणता म्हणता येईल.\nसुचनाप्रवणता म्हणजे शब्द, प्रतिके, खुणा वा इशारे देऊन अख्खे कळप इकडचे तिकडे फ़िरवले जातात. त्यांच्यात रक्तलांच्छित रणकंदन माजवता येत असते. ते शब्द वा प्रतिकांसाठी बाकीचा कसलाही विचार न करता परस्परांवर तुटून पडत असतात.\nहे कसे होऊ शकते मानवी मनाचे दोन भाग असतात. त्यातला एक भाग मेंदूच्या अनुभवाने कार्यरत होत असतो. तो बोधामुळे कार्यरत होत असतो. मेंदूचा दुसरा भाग अबोध मनाचा असतो. त्यात जुने संचित अनुभव जमा झालेले असतात. त्याक्षणी त्याला अनुभवाची गरज नसते.\nआपल्या रहात्या घरी वा वस्तीत अकस्मात दिवे गेले तर गुडूप अंधार होतो. अशावेळी आपण अगदीच अनोळखी भागात असू तर पुढे पाऊल टाकण्याची आपल्याला हिंमत होत नाही. पण नेहमीचा रस्ता, जिना किंवा परिसर असेल, तर त्या गडद अंधारातही आपण हळुहळू वाट काढू लागतो. चाचपडत संथ गतीने चालतो, जिना चढतो किंवा या खोलीतून दुसर्‍या खोलीत वगैरे जातच असतो. मनात शंका असली तरी हे आपण करू शकतो. कारण आपल्याला रस्ता, जिना दिसायची गरज नसते. नेहमीचे असल्याने त्या भागाच्या स्मृती आपल्या मेंदूत साचलेल्या असतात आणि त्यांचाच आधार घेऊन आपण वाट काढत असतो.\nअबोध मन हे तसेच काम करत असते. मनात दिर्घकाळ साचलेल्या स्मृतींच्या अनुभवाने आपण वाटचाल करीत असतो. अनाकलनीय गोष्ट उघड्या डोळ्यांनी बघितली वा अनुभवली, तर त्याचा उलगडा होत नाही. तेव्हा आपण आपल्या स्मृतीत असलेल्या अनुभवाच्या आधारे त्याचे विश्लेषण करून निर्णय घेतो वा कृती करतो.\nहजारो पिढ्यांपासून साप हा दंश करणारा प्राणी असल्याचे आपल्या मनात इतके बिंबलेले आहे, की सर्पमित्रांनी कितीही पटवून दिले, तरी समोर साप दिसला, मग तो विषारी नसला तरी त्याला मारायला आपले हात शिवशिवत असतात. कळपाच�� मनोवृत्ती नेमकी अशीच काम करत असते.\nएका क्षणात आपण कुठल्या तरी कळपाचे असल्याची जाणिव आपल्याला इकडे किंवा तिकडे जमा करीत असते. न्यायाधीशांच्या वादंगातून आपण ज्या विभागलेल्या प्रतिक्रीया बघितल्या, त्याला तीच सुचनाप्रवणता कारणीभूत आहे.\nजेव्हा बोध मनाला म्हणजे ज्ञानेंद्रियांना आलेल्या अनुभवातून काही निर्णय करता येत नसतो, तेव्हा अबोध मनात साचलेल्या स्मृतींकडे आपण वळत असतो. आजवर अशा स्थितीत कोण दगाबाज होता कोणाचे वक्तव्य अशा स्थितीत कसे असते कोणाचे वक्तव्य अशा स्थितीत कसे असते कोण कुठल्या कळपातला आहे कोण कुठल्या कळपातला आहे तो आज कुठल्या बाजूला उभा आहे तो आज कुठल्या बाजूला उभा आहे त्यानुसार मग आपली कृती करण्याचा निर्णय परस्पर घेतला जात असतो.\nत्या न्यायाधीशांनी आपल्या कारणासाठी लक्ष्मणरेषा ओलांडून जाहिरपणे नाराजी व्यक्त केली. पण त्यांच्या सोबत शेखर गुप्ता होता किंवा नंतर त्यांना भेटायला कम्युनिस्ट नेता डी. राजा पोहोचले. त्यापैकी एका न्यायाधीशाने लोया प्रकरणाला होकार दिला. अल्पावधीतच त्यांचे समर्थन करायला पुरोगामी कळप पुढे सरसावला. त्यांना घटनेमागचे सत्य बघायची गरज वाटली नाही. जुन्या स्मृतीतल्या अनुभवातून त्यांनी शरसंघान सुरू केले आणि त्यांचे चेहरे समोर येताच, भाजपा वा मोदी समर्थकांनाही सत्याचा बोध घेण्याचे कारण उरले नाही.\nठराविक लोक जी बाजू घेतात, त्यांच्या विरोधात आपण असल्यामुळे विषय कुठला का असेना, आपण दंड थोपटून विरोधातच बोलायला वागायला हवे, अशी अतीव इच्छा या कळपात पसरली. त्यांना कोणी सुचना देण्याचे कारण नव्हते. समोरून मिळणारे संकेत व इशारे त्यासाठी पुरेसे असतात. ते संकेत, त्या प्रतिमा वा त्यातले शब्द ठराविक सूचना देत असतात आणि त्यातून मनात साचलेल्या जुन्या अनुभवानुसार माणूस वागू लागतो. त्याचे कळपातल्या एका पशूमध्ये रुपांतर होत असते. अशी मने संकेत व सुचनांची प्रतिक्षाच करीत असतात. जसजशा सूचना त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचतात, तसे ते कार्यप्रवृत्त होत असतात. कधी आक्रमक होतील, कधी भावनाविवश होतील, कधी सहानुभूतीने विरघळून जातील कधी श्वापदाला सुद्धा लाजवील अशा थराला जातील. तेव्हा त्यातला कोणी किती सुशिक्षित वा सुविद्य आहे, त्याचे मोजमाप करण्यात काही अर्थ नसतो.\nतो कळपाचा एक भाग असतो.\nती झुंड असते आणि झ��ंडीच्या मानसिकतेनुसार काम करीत असते.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← भारतीय वायुसेनेतील महत्वपूर्ण “बहादुर” चा – आखरी सलाम\nआईन्स्टाईन ला e=mc^2 हे ऐतिहासिक सूत्र कसं उलगडलं “सापेक्षतावाद” नेमकं काय आहे “सापेक्षतावाद” नेमकं काय आहे\nलेखक वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.\nशिक्षण : धोरण, उद्दिष्ट आणि गफलती\nशिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग – १)\nतळागाळातील कॅशलेस समाजासाठी sms चा वापर\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-07-29T22:31:48Z", "digest": "sha1:MIVJXAA6AZABEAFBBOGKTNTLX52YQ256", "length": 3633, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "खोगीरभरती - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nखोगीरभरती हा पु.ल. देशपांडे ह्यांनी लिहिलेल्या विनोदी कथांचा संग्रह आहे.\nसाहित्य प्रकार विनोदी लघुकथा\nप्रकाशन संस्था श्री विद्या प्रकाशन\nचालू आवृत्ती ५ वी\nआठवणी: साहित्यिक आणि प्रामाणिक\nकसं काय, बरं हाय\nएका नूतन अमूल्य ग्रंथावरील अभिप्राय\nबने, बने, हा पहा आमचा स्टुडियो\nLast edited on ७ डिसेंबर २०१७, at ०५:४८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी ०५:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-07-29T23:23:20Z", "digest": "sha1:4OKZN6WMNQPWOAQVNI5MP7R2RDJYYTAD", "length": 3629, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या - विकिपीडिया", "raw_content": "\n\"रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ एप्रिल २०१५ रोजी २०:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/shelter-for-homeless-people-during-lockdown/", "date_download": "2021-07-29T22:49:04Z", "digest": "sha1:EENQMVMCXITLOIGJOUIUAGLZDQ4JHRUZ", "length": 13455, "nlines": 152, "source_domain": "ournagpur.com", "title": "‘लॉकडाऊन’ दरम्यान रस्त्यावरील लोकांना ‘बेघर निवाऱ्या’ चा आसरा, कोरोना विषाणू", "raw_content": "\nHome Nagpur News ‘लॉकडाऊन’ दरम्यान रस्त्यावरील लोकांना ‘बेघर निवाऱ्या’ चा आसरा स्वच्छतेचे धडे :...\n‘लॉकडाऊन’ दरम्यान रस्त्यावरील लोकांना ‘बेघर निवाऱ्या’ चा आसरा स्वच्छतेचे धडे : लाभार्थ्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी\nमनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी शहरातील प्रत्येक घटकावर लक्ष केंद्रित केले जात आहे. रस्त्यावर राहणारे बेघर अर्थात शहरी बेघर निवाऱ्यातील लाभार्थी हे त्यातलेच एक होय.\nनागपूर, ता. २५ : नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग आणि दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ‘लॉकडाऊन’दरम्यान रस्त्यावर राहणाऱ्या आणि फुटपाथवर झोपणाऱ्या बेघरांना शहरात असलेल्या पाचही बेघर निवाऱ्यांमध्ये नेण्यात येत आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांचीही या बेघर निवाऱ्यामध्ये विशेष काळजी घेतली जात आहे. राज्यातील विविध महानगरपालिकांच्या अख्यत्यारीत असलेल्या अशा बेघर निवाऱ्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील लोकांना नेऊन लाभार्थ्यांची विशेष काळजी घेणारी नागपूर महानगरपालिका ही राज्यात पहिली ठरली आहे.\nमनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी शहरातील प्रत्येक घटकावर लक्ष केंद्रित केले जात आहे. रस्त्यावर राहणारे बेघर अर्थात शहरी बेघर निवाऱ्यातील लाभार्थी हे त्यातलेच एक होय.\nनागपूर शहरात सीताबर्डी येथील बुटी कन्या शाळा, टिमकी भानखेडा येथील हंसापुरी प्राथमिक शाळा, डिप्टी सिग्नल येथील गुरु घासीदास समाज भवन, नारा रोड येथील मनपा ग्रंथालय आणि समाजभवन तसेच टेकडी गणेश मंदिराजवळील रेल्वे स्थानक पुलाच्या खाली असे पाच शहरी बेघर निवारा आहेत. ‘लॉकडाऊन’ची घोषणा होताचा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रस्त्यांवरील बेघरांना तातडीने बेघर निवाऱ्यात नेण्याचे आदेश दिले. त्यानुसार यंत्रणेने बेघरांना तेथे नेले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचे धडे दिले जात आहे. कोरोना विषाणूसंदर्भात संपूर्ण माहिती व घ्यावयाची काळजी शासनाच्या माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. पाचही निवाऱ्यांमधील लाभार्थ्यांना निवाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्यास सांगण्यात येत आहे. लाभार्थ्यांनी हात कसे धुवायचे याची प्रात्यक्षिके निवारा कर्मचाऱ्यांमार्फत करून दाखविण्यात येत आहे. लाभार्थ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी, याचीही माहिती दिली जात आहे. मास्कविषयी माहिती देऊन मास्कही उपलब्ध करून दिले जात आहे.\nसध्या नागपुरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे वृद्ध बेघरांसोबतच सर्व बेघर लाभार्थ्यांना मोफत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. भोजनसमयी तीन फुटाचे अंतर ठेवून बसविण्यात येत आहे. त्यांना बाहेर न निघण्याविषयी विनंती करण्यात येत आहे. ज्या बेघरांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल अशांची विशेष काळजी घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे व आवश्यक तो औषधोपचार करण्यात येत आहे.\nसर्व बेघर निवाऱ्यांमछ्ये कीटकनाशक फवारणी करण्यात यावी यासंदर्भात नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाकडे विनंती अर्ज करण्यात आला आहे. पाचही निवाऱ्यांमध्ये सुमारे ३०० बेघर व्यक्ती असून कोव्हिड-१९ बाबत जाणीव जागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.\nया बेघर निवाऱ्यांमध्ये भोजनाच्या व्यवस्थेसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहनही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. यासाठी उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे (मो.क्र.- ९७६५५५०२१४) आणि दीनदयाल अंत्योदय योजनेचे कार्यक्रम समन्वयक प्रमोद खोब्रागडे (मो.क्र. ९९२२०९३६३९) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nAlso Read- नागपुरात १४ एप्रिलपर्यंत ‘लॉक डाऊन’ नागरिकांनी घरातच राहण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन\nPrevious articleनागपुरात १४ एप्रिलपर्यंत ‘लॉक डाऊन’ नागरिकांनी घरातच राहण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन\nNext articleनागपुरात २६ पासून ‘कोरोना’ सर्व्हे आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती : सहकार्य करण्याचे आवाहन\nहायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला संशय\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा 6.31 लाखांचा फायदा\n डेटासह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग; किंमत 300 रुपयांच्या आत\n Apps मध्ये मोठी गडबड असल्याचा खुलासा, डेटा चोरीसह आर्थिक नुकसानाचाही धोका\n48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Redmi Note 10T 5G लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nहायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला...\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा...\nVoter ID हरवलं तर चिंता नको, अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/employment-opportunities-for-footballers-in-goa-smk85", "date_download": "2021-07-29T21:45:10Z", "digest": "sha1:FRYDNKJL4B3CIJNGSXXKM7CXJBR5MXEG", "length": 3883, "nlines": 23, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "गोव्यातील फुटबॉलपटूंना रोजगाराची संधी", "raw_content": "\nगोव्यातील फुटबॉलपटूंना रोजगाराची संधी\nयासंदर्भात 19 जुलैपासून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) (Goa Football Association) पणजीतील मुख्य कार्यालयातून किंवा जीएफए नोंदणीकृत क्लब अथवा कार्यकारी समिती सदस्यांकडून माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.\nमुंबईतील आयकर प्रधान मुख्य आयुक्तांच्या कार्यालयातर्फे फुटबॉलसह (Football) 22 क्रीडाप्रकारातील गुणवान क्रीडापटूंना नोकरीत (Jobs for athletes) घेतले जाणार आहे. Dainik Gomantak\nपणजी: मुंबईतील आयकर प्रधान मुख्य (Chief of Income Tax) आयुक्तांच्या कार्यालयातर्फे फुटबॉलसह (Football) 22 क्रीडाप्रकारातील गुणवान क्रीडापटूंना नोकरीत (Jobs for athletes) घेतले जाणार आहे. यामध्ये आयकर निरीक्षक (Income tax inspector) (किमान शैक्षणिक पात्रता - पदवी), कर सहाय्यक (पदवी) आणि बहुकार्य कर्मचारी (दहावी) या पदांचा समावेश आहे.\nराज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेला, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत, राज्य शालेय संघातर्��े राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेला खेळाडू, तसेच राष्ट्रीय शारीरिक कार्यक्षमता मोहिमेअंतर्गत शारीरिक कार्यक्षमता राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त क्रीडापटू या पदासाठी अर्ज करू शकतो. यासंदर्भात सविस्तर माहिती www.incometaxmumbai.com अथवा https://www.incometaxmumbai.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्ज 25 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करता येतील.\nवरील पदांसाठी गोव्यातील फुटबॉलपटू अर्ज करू शकतात. यासंदर्भात 19 जुलैपासून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) पणजीतील मुख्य कार्यालयातून किंवा जीएफए नोंदणीकृत क्लब अथवा कार्यकारी समिती सदस्यांकडून माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/01/blog-post_43.html", "date_download": "2021-07-29T22:55:16Z", "digest": "sha1:4OH6DO6TOPDHZURJSN6V26HYTNJOP3ZP", "length": 7761, "nlines": 101, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची कार्यकारणी जाहीर", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची कार्यकारणी जाहीर\nमहाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची कार्यकारणी जाहीर\nमहाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या राज्याध्यक्षपदी प्रसाद पाटील तर सरचिटणीस पदी हरिश ससनकर यांची निवड महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या राज्याध्यक्षपदी जिल्हा परिषद शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य तथा कोल्हापूर शिक्षक बँकेचे संचालक प्रसाद पाटील यांची फेरनिवड झाली असून राज्य सरचिटणीसपदी चंद्रपूरचे हरिश ससनकर यांची निवड झाली आहे.\nकोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या संघटनेच्या राज्य अधिवेशनात सदर निवडी एकमताने करण्यात आल्या.\nइतर राज्य कार्यकारिणी पुढील प्रमाणे\nराज्यनेते - विजय भोगेकर (चंद्रपुर)\nराज्याध्यक्ष - प्रसाद पाटील (कोल्हापूर)\nराज्य कार्याध्यक्ष - बळीराम मोरे (रत्नागिरी)\nराज्य सरचिटणीस - हरीश ससनकर (चंद्रपुर)\nराज्य कोषाध्यक्ष - बालाजी पांडागळे (नांदेड)\nमहिला राज्य अध्यक्षा- अल्का ठाकरे (चंद्रपुर)\nमहिला राज्य सरचिटणीस- लक्ष्मी पाटील (कोल्हापूर)\nमहिला राज्य कार्याध्यक्षा-सुनंदा कल्याणकस्तुरे (नांदेड)\nमहिला राज्य कोषाध्यक्षा- रुखमा पाटील (धुळे)\nराज्य प्रमुख संघटक- भुपेश वाघ (धुळे)\nराज्य प्रमुख सल्लागार- श्री आर. जी. भानारकर (चंद्रपूर )\nराज्य आर्थिक सल्लागार -श्री विनायक घटे (रत्नागिर��)\nमहिला राज्य प्रमुख सल्लागार-चंदा खांडरे (चंद्रपूर)\nराज्य उपाध्यक्ष - श्री अनिल मोहिते (सांगली)\nश्री दिलीप भोई (कोल्हापूर)\nश्री यादवकांत ढवळे (भंडारा)\nश्री अनिल उत्तरवार (यवतमाळ)\nमहिला राज्य उपाध्यक्षा- प्रमिला माने (कोल्हापूर)\nराज्य कार्यकारी सचिव - रंगराव वाडकर (कोल्हापूर)\nराज्य संघटक -अशोक यशवंत पाटील (कोल्हापूर),\nश्री यशवंत पाडावे (रत्नागिरी),\nश्री ग. नू. जाधव (नांदेड),\nश्री सुरेश किटे (वर्धा)\nश्री प्रकाश भोयर (नागपूर)\nमहिला राज्य संघटक-सुमन पाटोळे (अहमदनगर)\nसल्लागार - मारूती सावंत (सांगली)\nमहिला सल्लागार- मालती राजमाने\nकोकण विभाग अध्यक्ष - दिलीप महाडिक (रत्नागिरी)\nनागपूर विभाग अध्यक्ष - राजेश दरेकर (गडचिरोली)\nनागपूर विभाग उपाध्यक्ष-श्यामराव चन्ने (गोंदिया)\nनागपूर विभाग सचिव- ज्ञानेश्वर दुरूग्वार (नागपूर)\nअमरावती विभाग अध्यक्ष- गणेश चव्हाण (यवतमाळ)\nलातूर विभाग अध्यक्ष- शिवशंकर सोमवंशी (लातूर)\nलातूर विभाग उपाध्यक्ष- बाबुराव माडगे (नांदेड)\nनाशिक विभाग अध्यक्ष- प्रभाकर चौधरी (धुळे)\nनाशिक विभाग सचिव-रविंद्र देवरे (धुळे)\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2021/02/chandrapur_62.html", "date_download": "2021-07-29T21:26:18Z", "digest": "sha1:4D3KBQDJ3FMKPRCG4FJQWK4GFUPLJLRU", "length": 4583, "nlines": 61, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "अन्यायग्रस्त नगरसेवकांचा एका राष्ट्रीय पक्षात प्रवेश?... !", "raw_content": "\nHomeचंद्रपूरअन्यायग्रस्त नगरसेवकांचा एका राष्ट्रीय पक्षात प्रवेश\nअन्यायग्रस्त नगरसेवकांचा एका राष्ट्रीय पक्षात प्रवेश\nअन्यायग्रस्त नगरसेवकांचा एका राष्ट्रीय पक्षात प्रवेश\nचंद्रपूर :- दिनचर्या न्युज\nचंद्रपूर महानगरपालिका मध्ये होत असलेल्या स्थायी समितीच्या सभापती पदासाठी एका निष्ठावान कार्यकर्त्याला डावलून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ओबीसीच्या नगरसेवकांना डावलून ओपन प्रवर्गातील अल्प संख्याक नगरसेवकाला स्थायी समिती सभापतीचे पद अचानक दिला गेल्याने दुखावलेल्या नगरसेवकाकडे एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांची चढाओढ सुरू असून त्यांचा पक्षात प्रवेश होण्याची सर्वीकडे चर्चा सुरू आहे. महानगरपालिकेमधील अनेक नगरसेवकाचे पूर्वी गट नेता असलेले वसंत देशमुख यांच्या पाठीमागे खंबीर असणारे अनेक नगरसेवक एका राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याचे चर्चिले जात आहे.तसेच या बैठकीला सुरवात झाली असून लवकरच पक्ष प्रवेश होण्याची सर्वीकडे चर्चा सुरू झाली आहे.\nगुप्त माहिती नुसार मनपाच्या काही नगरसेवकांनी सभापती निवडीसाठी विरोधात जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.\nअखेर भाजपाची गनीमिकाव्याची रणनिती ही ओबीसीच्या विरोधात असल्याचे स्पष्ट झाले आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bncmc.gov.in/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2021-07-29T21:06:04Z", "digest": "sha1:FB3QE4SQHCOAQSTTUG5KKSFZX2VVPGAW", "length": 4138, "nlines": 95, "source_domain": "bncmc.gov.in", "title": "लेखा परिक्षण विभाग – BNCMC", "raw_content": "\nभिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका\nप्रभाग समिती क्र. १\nप्रभाग समिती क्र. २\nप्रभाग समिती क्र. ३\nप्रभाग समिती क्र. ४\nप्रभाग समिती क्र. ५\nमहिला व बालकल्याण विभाग\nअपंग कल्याण कक्ष विभाग\nमनपा शिक्षण मंडळ विभाग\nआरोग्य व स्वच्छता विभाग मुख्यालय\nनॅशनल पोर्टल ऑफ इंडिया\nस्थानिक निधी लेखापरीक्षण २०११-१२\nस्थानिक निधी लेखापरीक्षण २०१२-१३\nस्थानिक निधी लेखापरीक्षण २०१३-१४\nस्थानिक निधी लेखापरीक्षण २०१४-१५\nस्थानिक निधी लेखापरीक्षण २०१५-१६\nस्थानिक निधी लेखापरीक्षण २०१२-१३ शिक्षण मंडळ\nस्थानिक निधी लेखापरीक्षण २०१३-१४ शिक्षण मंडळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/02/17/permanent-commission-for-women-officers-in-indian-army/", "date_download": "2021-07-29T20:38:23Z", "digest": "sha1:35PC2T73DE6PWQ5SNP5AGGMIEOP4AKSO", "length": 7514, "nlines": 74, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "महिला सैनिकांना 'स्थायी कमिशन' दिल्याने हा होणार फायदा - Majha Paper", "raw_content": "\nमहिला सैनिकांना ‘स्थायी कमिशन’ दिल्याने हा होणार फायदा\nदेश, मुख्य / By Majha Paper / भारतीय सैन्य, महिला अधिकारी, सर्वोच्च न्याया��य / February 17, 2020 February 17, 2020\nसैन्यदलातील महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमिशन (पर्मनंट कमिशन) देण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देखील कायम ठेवला आहे. न्यायालयाने म्हटले की, केंद्र सरकार युद्ध क्षेत्र सोडून बाकी सर्व भागांमध्ये महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमांड देण्यास बंधनकारक आहे. सामाजिक आणि मानसिक कारण सांगून महिलांना त्यांच्या संधीपासून वंचित ठेवणे हे भेदभावपुर्ण तर आहेत, त्यासोबतच अस्विकार्य देखील आहे.\nस्थायी कमिशनचा अर्थ आता महिला सैन्य अधिकारी निवृत्तीपर्यंत सैन्यात काम करू शकणार आहे. त्यांना हवे असल्यास ते आधी देखील राजीनामा देऊ शकतात. स्थायी कमिशनमुळे आता महिला अधिकाऱ्यांना पेंशन देखील मिळेल.\nमहिला अधिकारिऱ्यांना न्यायाधीश वकील जनरल, सैन्य शिक्षा कोर, सिग्नल, इंजिनिअर, आर्मी एव्हिएशन, आर्मी एअर डिफेंस, इलेक्ट्रॉनिक्स आणि मॅकेनिकल इंजिनिअर, आर्मी सर्व्हिस कॉर्प्स, आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स आणि इंटेलिजेंस कोरमध्ये स्थायी कमिशन मिळेल.\nयाआधी सैन्यात कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांना केवळ न्यायाधीश वकील जनरल आणि सैन्य शिक्षा कोरमध्येच स्थायी कमिशन देण्यात येत असे. मात्र अद्यापही महिलांना युद्ध क्षैत्रात पाठवण्यात येणार नाही.\nभारतीय सैन्य सेवेत महिलांना शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या अंतर्गत भरती केले जाते. त्यानंतर त्या 14 वर्ष सैन्यात नोकरी करू शकतात. या कालावधीनंतर महिला अधिकाऱ्यांना निवृत्त केले जात असे. 20 वर्ष सेवा न केल्याने त्यांना पेंशन देखील दिले जात नसे.\nशॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे 14 वर्ष नोकरी केल्यानंतर पुढे नोकरी शोधण्यास अडचण निर्माण होते. पेंशन देखील मिळत नसल्याने आर्थिक समस्या निर्माण होते. मात्र आता या आदेशानंतर महिलांना स्थायी कमिशन मिळणार असून, त्यांना निवृत्तीनंतर पेंशन देखील मिळेल.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण���याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/08/27/aurangabad-jail-prisoners-working-amid-unlock-after-coronavirus-lockdown-have-woven-2000-sarees-by-now/", "date_download": "2021-07-29T21:10:00Z", "digest": "sha1:CBKK7GJDMIQBRZJY625MTWNJMU2MD6GT", "length": 5771, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "लॉकडाऊन दरम्यान औरंगाबाद जेलमधील कैद्यांना मिळाला रोजगार, विणल्या 2000 साड्या - Majha Paper", "raw_content": "\nलॉकडाऊन दरम्यान औरंगाबाद जेलमधील कैद्यांना मिळाला रोजगार, विणल्या 2000 साड्या\nऔरंगाबादमधील कारागृहातील कैद्यांनी कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर जून महिन्यापासून आतापर्यंत 2000 साड्या विणल्या आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर या कैद्यांच्या हाताला रोजगार मिळाला. याबाबतची माहिती कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.\nअधिकाऱ्यांनी सांगितले की, साड्या विणण्याचे काम कारागृहामध्ये पडून असलेल्या 5-6 जून्या वीजेच्या यंत्रमागावर करण्यात आले. यामुळे 25 कामगारांना रोजगार मिळाला. त्यांनी सांगितले की, या कामाबाबत 4-5 महिन्यांपुर्वी विचार करण्यात आला होता. लॉकडाऊन दरम्यान याबाबत विचार केला व जूनपासून साडी विणण्याचे काम सुरू झाले.\n25 कैदी साड्या विणण्याचे काम करत असून, त्यांना दररोज 55 रुपये मिळत आहे. आतापर्यंत 2 हजार साड्या विणल्या आहेत. याआधी कैदी शर्ट, पँट आणि मास्क बनवत होते.\nअधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या या साड्या विक्रीसाठी नाही. कोव्हिड-19 महामारी नियंत्रणात आल्यानंतर साड्यांची विक्री सुरू केली जाईल.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/01/blog-post_53.html", "date_download": "2021-07-29T21:42:12Z", "digest": "sha1:G4MUUEGJEIL7ON7LJNDDPGBOVU2L2NN6", "length": 4934, "nlines": 61, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "खटाव माण अँग्रोचा ��णराज्य दिनी पेटणार बॉयलर", "raw_content": "\nHomeसातारा खटाव माण अँग्रोचा गणराज्य दिनी पेटणार बॉयलर\nखटाव माण अँग्रोचा गणराज्य दिनी पेटणार बॉयलर\nचेअरमन प्रभाकर घार्गे,को-चेअरमन मनोज घोरपडे\nमायणी :- ता.खटाव जि.सातारा (सतीश डोंगरे)\nयेथील खटाव माण तालुका अँग्रो प्रो लि पडळ या साखर कारखान्याचा प्रथमच सन २०१८-१९ या पहिल्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज शनिवार दि २६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता कारखान्याचे चेअरमन ,माजी आमदार प्रभाकर घार्गे ,को- चेअरमन मनोज घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थित कारखाना कार्यस्थळावर पार पडणार आहे.\nखटाव - माण या कायम दुष्काळी तालुक्यात साखर कारखान्याचे दिवास्वप्न प्रत्येक्षात उभा राहत आहे या कारखान्यामुळे शेकडो जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून यामुळे भागातील जनतेत आनंदाचे वातावरण आहे . संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या खटाव माण अँग्रो साखर कारखान्याचा पहिलाच बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ यामुळे भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान नक्कीच उंचावणार आहे.\nसदर कार्यक्रमास कारखान्याचे सर्व संचालक मंडळ ,सांस्कृतिक,राजकीय,शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे ,टेक्निकल डायरेक्ट बालाजी जाधव यांनी केले आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2021-07-29T23:13:08Z", "digest": "sha1:KF2NSTV3W4IURVPHHQW2CTYBJDHTNCAL", "length": 3495, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:गुणवत्तेनुसार लेख - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► अमुल्यांकीत-दर्जाचे लेख‎ (रिकामे)\n► वृत्तलेख-दर्जाचे लेख‎ (रिकामे)\n► सद्य-दर्जाचे लेख‎ (रिकामे)\nआल्याची ���ोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१८ रोजी ०८:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/pune-lockdown-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2021-07-29T21:47:12Z", "digest": "sha1:D7UGAFGA2IZR2ILDLLQ6QTTE5LNSDNPI", "length": 37907, "nlines": 322, "source_domain": "shasannama.in", "title": "Pune Lockdown: पुण्यात कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी, महापौरांनी ट्वीट करुन दिली माहिती | Coronavirus-latest-news – शासननामा न्यूज - Shasannama News Pune Lockdown: पुण्यात कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी, महापौरांनी ट्वीट करुन दिली माहिती | Coronavirus-latest-news – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nशासननामा न्यूज – Shasannama News\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री…\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी…\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती…\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”;…\nमदत नव्हे कर्तव्य; राज देशमुख मित्र परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदत\nचिकुनगुनिया, डेंग्यूचे उरुळीकरांवर सावट\nवीर धरणाचे सात दरवाजे उघडले; नीरा नदीला आला पुर\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nअटल अर्थसहाय्य योजना : २०१९ च्या संदर्भात कृषिपूरक सहकारी संस्था चालकांचे…\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nपुणे पिंपरी चिंचवडमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार का …पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय…\nछावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामघायतिडक पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी…\n‘त्या’ भन्नाट ट्विटनंतर पुणे पोलिसांचा आणखी एक षटकार, मनोज वाजपेयीसह नेटिझन्सकडून…\nस्थानिकांच्या धाडसामुळं चिमुकलीला जीवदान, वाहून जाणाऱ्या मुलीची अशी केली सुटका, पाहा…\nICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या…\nM S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं…\nCopa America : Live मॅचमध्ये मेस्सीच्या पायातून रक्ताची धार, तरी सामन्यात…\nVideo | राज कपूर यांच्या टीमशी मुकाबला, दिलीप कुमारांनी क्रिकेटच्या मैदानातही…\nIND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून…\nHome पुणे Pune Lockdown: पुण्यात कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी, महापौरांनी ट्वीट करुन दिली...\nPune Lockdown: पुण्यात कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी, महापौरांनी ट्वीट करुन दिली माहिती | Coronavirus-latest-news\nPune Lockdown: पुण्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.\nपुणे, 03 जुलै: येत्या आठवड्यातही पुण्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असतील. (Pune Corona Virus)पुण्याचा दर मागच्या तुलनेत वाढत असल्याचं म्हणत 4.6 पॉझिटिव्हिटी रेट होता आता 5.3 झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील (Pune Lockdown) नियमावली सुरू ठेवायचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती दिली आहे. दरम्यान पुण्यातल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. पुण्यात यावेळी कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.\nमहापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं की, कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी आपल्या मागणीवरुन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मनपा हद्दीतील कोचिंग क्लासेस सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली असून या संदर्भातील मागणी आपण पालकमंत्री आढावा बैठकीत केली होती. स 7 ते दु 4 या वेळेत शर्थींसह परवानगी असेल.\nकोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी \nआपल्या मागणीवरुन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मनपा हद्दीतील कोचिंग क्लासेस सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली असून या संदर्भातील मागणी आपण पालकमंत्री आढावा बैठकीत केली होती. स ७ ते दु ४ या वेळेत शर्थींसह परवानगी असेल.\nअजित पवारांनी दिली निर्बंधाची माहिती\n���ॉल सुरू करावे का असा विचार होता. पण सेंट्रल एसीमुळे अधिकारी मॉल सुरु करण्यास नकार देत असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. दुसऱ्या लाटेत लागलेल्या ऑक्सिजन पेक्षा तिप्पट ऑक्सिजन तयार करायची क्षमता तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये क्लासेस सुरू करणार पण विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्या दोन्ही लसीकरण केलेलं पाहिजे, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. लसीकरण झालं असेल तर 18 वर्षापुढील खेळाडूंना इनडोर गेमला परवानगी देत असल्याचंही ते म्हणालेत.\nहेही वाचा- धक्कादायक पत्रानंतर सचिन वाझेची पुन्हा चौकशी, होणार मोठा खुलासा\nपुण्यात काय राहणार सुरू, काय बंद\nपुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यात सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार\nअत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू तर शनिवार रविवार पुर्णपणे बंद\nमॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.\nरेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवाररविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.\nखाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत\nअत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने\nउद्याने, मैदाने, जॉजींग, रनींग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.\nPrevious articlehomemade face pack for instant glow and fairness: कणखर, महत्वाकांक्षी, झिरो फिगर-फिट बॉडी, चाळीशीतही सेक्सी दिसणारी ही अभिनेत्री आजही देते टॉपच्या अभिनेत्रींना टक्कर\nNext articleRafael व्यवहाराची फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी; फ्रान्समधील वेबसाईट मीडियापार्टचा दावा\nमदत नव्हे कर्तव्य; राज देशमुख मित्र परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदत\nचिकुनगुनिया, डेंग्यूचे उरुळीकरांवर सावट\nवीर धरणाचे सात दरवाजे उघडले; नीरा नदीला आला पुर\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; प��रग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\n नवोदित अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू; महिनाभरापूर्वी झालं होतं लग्न\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झा���े आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.कारण परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी...\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nमुंबई : पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी...\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nमुंबई – अंधेरी उपनगरात आज एक चार मजली इमारत कोसळली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमाराला हा प्रकार घडला. त्यात जीवित हानी झाली नसली तरी सहा जण...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले – शासननामा न्यूज - Shasannama News on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले - coronavirus see latest updates m on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्य on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nखासगी शाळेच्या मनमानी \"फी\" पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट् on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nशिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार – शासननामा न्यूज - Shasannama News on ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध – मा. आमदार नरेंद्र पवार\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/41271/impeachment-on-chief-justice-deepak-mishra/", "date_download": "2021-07-29T20:51:39Z", "digest": "sha1:6OQOCVURTD7F4C3EODKKONLV5JUCUK35", "length": 15535, "nlines": 60, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' जस्टीस दीपक मिश्रांवरचा महाभियोग : कपिल सिब्बलांचा आडमुठेपणा आणि कोंग्रेसी \"येड्यांची जत्रा\"", "raw_content": "\nजस्टीस दीपक मिश्रांवरचा मह���भियोग : कपिल सिब्बलांचा आडमुठेपणा आणि कोंग्रेसी “येड्यांची जत्रा”\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nलेखक : वीरेंद्र सोनावणे\nमहाभियोग प्रस्ताव नामंजूर केला ही बातमी ऐकली अन त्यानंतरच कपिल सिब्बल यांची प्रतिक्रया ऐकली अन असलं काहीतरी शीर्षक सुचलं. त्यावर लिहावंसं वाटलं. ऐकून सर्व घडामोडी बघता काँग्रेस ह्या पक्षाकडे जनतेसमोर घेऊन जाण्यासाठी मुद्दाच शिल्लक राहिलेला नाही. तसं ह्या लेखाचा अन राजकारणाचा काहीही एक संबंध नाही. फक्त खरी वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे एक सामान्य नागरिक म्हणून.\nभूक माणसाला काय निर्णय घ्यायला लावेल सांगता येत नाही. माणसाला कसली कसली भूक लागते सांगता येत नाही. अशीच काहीशी भूक काँग्रेसला लागलेली दिसतेय.\nकारण गेली चार वर्षे ह्या पक्षाला अशी काय भयंकर सत्तेची भूक लागलीय की त्या भुकेपायी राहुल अन त्याची ही जत्रा काय काय नवनवीन पोट भरण्याचे मार्ग शोधत असतात. ज्यावेळेला सिहाला भूक लागते तेव्हा तो कुणालाही कशाही पद्धतीने त्याचा फडश्या पडल्याशिवाय राहत नाही. पण काँग्रेस हा फक्त भूकेलेलाच नाही तर घायाळ पक्षी पण आहे. मग अशात कसा टिकाव धरणार हा पक्षी वेगवेगळ्या घावांनी अपघातांनी घायाळ होत जातोय. असाच एक अपघात म्हणजे महाभियोग.\nमहाभियोग प्रस्ताव आणायचा असेल तर राज्यसभेत ५० हुन अधिक सदस्यांची सही लागते. काँग्रेसने तशी ७० हुन अधिक सदस्यांच्या सह्या घेतल्या खऱ्या पण प्रस्ताव सहमत होऊ शकत नाही हे साधे ह्या लोकांना समजले नसेल का कारण प्रस्ताव आधी राज्यसभेत मग लोकसभेत दोन तृत्यांशने सहमत व्हावा लागेल. तेवढ्यात काय प्रस्ताव सहमत नाही होणार तो पुन्हा लोकसभेत सहमत करावं लागेल. पण काँग्रेस ची तेव्हडी संख्या नाही हा प्रस्ताव सहमत होऊच शकणार नसेल तर मग काँग्रेस असले राजकीय डावपेच का खेळत आहे\nदीपक मिश्रा यांचा कार्यकाळ ऑक्टोबर मध्ये संपत आहे. मग काँग्रेस असले राजकारण का करत आहे असल्या निर्णयाला काँग्रेस मधूनच कडाडून विरोध झाला आहे.\nकधी न बोलणारे मनमोहन सिंग पण ह्या प्रस्तावाच्या विरोधात आहेत. अशा या येड्यांच्या जत्रेत सलमान खुर्शीद अन मनमोहनसिंग नाही सामील झाले. सलमान खुर्शीदनीं ह्या प्रस्तावाला पोरखेळ म्हटले. ह्या जत्रेत राहुलच ज��� रिंग मास्तर असेल तर असले पोरखेळ होमरच होते. महाभियोग प्रस्ताव राष्ट्रपतींनी फेटाळला अन त्यावर कपिल सिब्बल यांनी सर्वोच न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला ज्या ठिकाणि दीपक मिश्रा हे स्वतः सरन्यायाधीश आहेत अन तेच स्वतःच्या विरोधातील निकाल देतील. याआधीपण कपिल सिब्बल यांनी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वि रामास्वामी यांच्या विरोधात एका आयोगाने भ्रष्टाचाराचे आरोप असलेला रिपोर्ट सादर केला होता. अशा भ्रष्टाचारी न्यायाधीशाची पाठराखण कपिल सिब्बल यांनी केली होती.\nदीपक मिश्रांच्या विरोधात तर कुठलेच ठोस पुरावे नसतांनाही त्यांच्या विरोधात कपिल सिब्बल अग्रणी भूमिका घेत आहेत. खर तर ह्या असल्या गोष्टींकडे राजकारणाने न बघता, सत्य जाणून घेतले पाहिजे.\nकोण खरा अन कोण खोटा हे जनतेनेच जाणून घ्यायला हवे. संविधान बचाव तुम्हीच म्हणायचं आणि तुम्हीच संविधानच्या सर्वोच्च् व्यक्तीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं. बाबासाहेनी लिहिलेल्या ह्या घटनेवर खरंच तुमचा विश्वास आहे का हे जनतेनेच जाणून घ्यायला हवे. संविधान बचाव तुम्हीच म्हणायचं आणि तुम्हीच संविधानच्या सर्वोच्च् व्यक्तीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं. बाबासाहेनी लिहिलेल्या ह्या घटनेवर खरंच तुमचा विश्वास आहे का का आपल्याला सत्तेपासून दूर राहवत नाही म्हणून असले गलिच्छ राजकारण करावे \nइंदिरा गांधींच्या निवडणुकीला कोर्टने रद्द केला होते. त्यावेळा इंदिरा गांधींना आपल्या पंतप्रधान पदाची खुर्ची सोडायला हवी होती पण अस न होता देशावर आणिबाणी लागू केली गेली.\nकाँग्रेस पार्टीच्या काळातच लोकशाही वर असले आघात झालेत अन हेच संविधान बचावच्या गोष्टी करताय. शाहबानो केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरोधातच राजीव गांधी उभे राहिले. इंदिरा अन राजीव गांधींच्याच दिशेने काँग्रेस जात आहे. म्हणजे सत्ता जेव्हापण काँग्रेसच्या हातून जात असेल तेव्हा काँग्रेस असल्या पद्धतीचे डावपेच खेळत आली आहे. ही परंपरा काँग्रेस मध्ये आजतागायत चालूच आहे.\nमहाभीयोगाने काँग्रेस संविधानच मजाक उडवत आहे की काँग्रेस राम मंदिराच्या निकाल रोखण्यासाठी महाभियोग घेऊन आली आहे की काँग्रेस राम मंदिराच्या निकाल रोखण्यासाठी महाभियोग घेऊन आली आहे की आताही इंदिरांनी आणलेली आ��ीबाणी आणण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे की आताही इंदिरांनी आणलेली आणीबाणी आणण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे संविधानिक संस्थांना काँग्रेस कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे\nसामान नागरी कायदा येऊ नये म्हणून काँग्रेस अशापद्धची राजकारण करत आहे. मुस्लिम पर्सनल लॉ येऊ नये यांसाख्या केसेस कोर्टात येऊ नये म्हणूनच हा महाभीयोगचा डावपेच काँग्रेसकडून खेळाला जात आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात दोघेही माय लेक अटकले आहेत. मग काय न्यायालयच भ्रष्ट आहे, न्यायाधीशच भ्रष्ट आहे असाले आरोप काँग्रेस करत आहे. हे आरोप एकही पुरावा नसताना होत आहेत. ही असली काँग्रेसी परंपरा चालूच आहे.\nजनता आज हुशार नक्कीच झाली असावी. सर्व राजकीय परिस्थिती बघून भविष्यातील निवडणुकीत नक्कीच असल्या गलिच्छ राजकारणाला धडा शिकवेल. काँग्रेसची अवस्था अशी झाली की “जंगलात सिंह यावा अन सर्व जंगली प्राणी सैरावैरा धावावेत” आज मोदींच्या विरोधात हे सर्व विरोधक एकत्र येतांना दिसत आहेत. असल्या सैरवैर झालेल्या काँग्रेस बरोबर पक्ष एकत्र येण्याची शक्यताच संपली आहे. जरी एकत्र आले तरी आज मतदार हा खूपच हुशार झाला आहे. कारण १८ ते ३५ वयोगटातील मतदार सध्या भरपूर असून तो सुशिक्षित आहे किंवा त्याला असल्या गलिच्छ राजकारणाची जाण आहे.\nतोच मतदार २०१४ निवडणुकीत मोदींच्या पाठीशी होता. आता हा मतदार सहजासजी मोदींच्या विरोधात जाऊच शकत नाही. ह्या जत्रेला तो कसा साथ देणार हे कधी हुशार होणार\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← कर्नाटकात राहुल गांधींचा “मन की बात” चा अभिनव प्रयोग\nया बँकेत माणसे काम करत नाहीत, तरीही बँक सुरु आहे. कसे काय\nशस्त्र उद्योगांच्या नफेखोरीपोटी अमेरिकेचा सीरियावर हल्ला\nनसिरुद्दिन शहा साहेब, भारतात “मुस्लिम” असुरक्षित आहेत, की इतर कुणी\n“त्रिपुरा टेरर” अर्थात, माणिक सरकार कालखंडातील हिंदूंचा छ्ळ\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/petrol-price-breakdown/", "date_download": "2021-07-29T22:12:37Z", "digest": "sha1:HZWCZAATRVMMQFYP4AYBRVGLQ32R3IIG", "length": 2253, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Petrol Price Breakdown Archives | InMarathi", "raw_content": "\nपेट्रोल, डिझेल स्वस्त दरात भरून घेण्यासाठी ‘ह्या’ ४ युक्त्या आजमावून बघाच\nतुम्ही पेट्रोल व डिझेल भाववाढीच्या भडक्या पासून काही प्रमाणात का होईना स्वतःला वाचवू शकतात. या युक्त्या तुम्ही स्वतःही वापरा आणि मित्रांना तर नक्की सांगा\nपाहूया भारतात कशी ठरवली जाते पेट्रोलची किंमत\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === कधी कधी सकळी उठल्या उठल्या एक बातमी कानी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/amit-shah-admitted-to-aiims-in-delhi-127626573.html", "date_download": "2021-07-29T23:04:30Z", "digest": "sha1:7B77VDXU4QGJXV5YRR365Q2HGKXXUOGB", "length": 4077, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amit Shah Admitted To AIIMS In Delhi | केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची प्रकृती बिघडली, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल असल्याचे एम्सने केले स्पष्ट, आठ दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट आला होता निगेटिव्ह - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअमित शाह एम्समध्ये दाखल:केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची प्रकृती बिघडली, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल असल्याचे एम्सने केले स्पष्ट, आठ दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट आला होता निगेटिव्ह\nगृहमंत्री अमित शाह यांना मंगळवारी सकाळी एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे वृत्त आहे. आठ दिवसांपूर्वीच त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.\nशाह यांना रात्री उशीरा 2 वाजता एम्समध्ये दाखल करण्ययात आहे. डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्त्वात त्यांची टीम शाहांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.\nएम्सने सांगितले की, ते बरे आहेत आणि रुग्णालयातून काम करत आहेत\nअमित शाह यांनी ट्विट करुन दिले होते कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त\nकोरोनाचे सुरुवातीचे लक्षण दिसेल्यानंतर मी टेस्ट केली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. माझी तब्येत बरी आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने मी रुग्णालयात दाखल होत आहे. मी आवाहन करतो की, जे लोक काही दिवसांपूर्मी माझ्या संपर्कात आले आहेत. कृपया त्यांनी स्वतःला आयसोलेट करुन तपासणी करुन घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranayak.in/bhaosalae-parabhaakara-baabauuraava", "date_download": "2021-07-29T20:42:39Z", "digest": "sha1:WFDMXU62V2QMH2T6S2XT6G4MVF6QPSK6", "length": 30657, "nlines": 131, "source_domain": "maharashtranayak.in", "title": "भोसले, प्रभाकर बाबूराव | महाराष्ट्र नायक", "raw_content": "\nSearch for पर्याय निवडा महाराष्ट्र नायकलेखक\nकार्यक्षेत्र निवडा (Optional) साहित्य विज्ञान-तंत्रज्ञान शिक्षण न्यायपालिका प्रशासन संरक्षण कृषी-पशुसंवर्धन दृश्यकला चित्रपट संगीत प्राच्यविद्या धर्मपरंपरा आरोग्य राजकारण समाजकारण पत्रकारिता उद्योग अर्थकारण सहकार इतिहास नाटक क्रीडा प्रस्तावना\nजन्मस्थळ निवडा (Optional) कोल्हापूर छिंदवाडा जुनागड तळे त्र्यंबकेश्‍वर दिग्रास नांधवडे न्याहळोद पुणे पुसद फ्रान्स बँकॉक बर्‍हाणपूर मराठवाडा माझगाव मिसराकोटी वाठार वाराणसी वाशिम सांगली हुबळी amaravati gulbarga kinvat अंबप अंबाजोगाई अंबेजोगाई अंबोरा अंमळनेर अकोट अकोला अकोला अकोळनेर अहमदनगर अक्कलकोट अचलपूर अजमेर अत्रौली(उत्तर प्रदेश) अदासा अमरावती अमरावती अमरावती - बाजार अमरावती - भातकुली - देवरी अमेरिका अलाहाबाद अलाहाबाद(उत्तर प्रदेश) अलिगढ अलिबाग अलिबाग - धोकवडे अलिराजपूर अलीबाग अहमदनगर अहमदनगर - लोणी अहमदाबाद अहिरवाडी(सोलापूर) आंजर्ली आंजर्ले आंध्र प्रदेश आंध्रप्रदेश आंबाजोगाई आंबेगाव आंबेजोगाई आग्रा आचरे(मालवण) आजगांव आजरा आटपाडी आपटे आयर्लंड आर्वी आलिबाग आळे इंग्लंड इंदापूर इंदापूर - बावडा इंदूर इंदौर इचलकरंजी इस्लामपूर उज्जैन उत्तर कानडा उत्तर प्रदेश उत्तर बंगाल उत्तरप्रदेश उनियारा उमरेठ उसगाव गोवा उस्मानाबाद एलिचपूर ओतूर(पुणे) औंध औरंगाबाद औरंगाबाद - कन्नड कणकणहळ्ळी कणकवली(सिंधुदुर्ग) कन्नड करंजगाव करजगाव कराची कराड कर्जत कर्नाट कर्नाटक कर्नाटक - धारवाड कर्नाटक - विजापूर - सिंदगी कऱ्हाड कलकत्ता कलेढोण कल्याण कळंब कळमनुरी कवठे कवठे एकंद कवलापूर जि. सांगली काटेवाडी काणकोण कानपूर कारवार कारवार - होनावर काळभोर काश्मीर किर्लोस्करवाडी कुंदगोळ कुंभोज कुरंदवाड कुरुंदवाड कुरूंदवाड कुलाबा केरळ केळवली कोकण कोकण - रायगड - पाली कोकण - वेंगुर्ले कोकणा-नेरळ कोजागरी कोट्याळ कोदेगाव कोपरगाव कोपरगाव - मढी खुर्द कोपरगाव - माहेगाव कोपरगाव जि. अहमदनगर कोरगाव(गोवा) कोलकत्ता कोल्हपुर कोल्हापुर कोल्हापुर - नृसिंहवाडी कोल्���ापूर कोल्हापूर कोल्हापूर - इचलकरंजी कोल्हापूर - शिरोळ - जांभळी कोल्हापूर - शिरोळा - निमशिरगाव कोळथरा कोव्हियम कौठा - औसा - लातूर खटाव खडकवाडी खांडवा खानदेश खानदेश - जळगाव - अमळनेर - डांगरी खामगाव खामागावी गगनबाडा गडचिरोली गडहिंग्लज गावदेवी गिरगाव गुजरात गुजराथ गुहागार गोंदवले सातारा गोंदिया गोकर्ण, महाबळेश्वर गोधेगाव गोमंतक गोमेवाडी गोरेगाव गोवा ग्वाल्हेर ग्वाल्हेरला चंद्रपूर चंद्रपूर - ब्रह्मपुरी - नवरगाव चांदा चांदूर चाकलपुरा चाफळ चाळीस-गाव चाळीसगाव चिंचणी चिंचवड चिकोडी चिपळूण चिमूर चेन्नई चैन्नई जन्म आंध्र जबलपुर जबलपूर जमखंडी जमखिंडी जयपूर जर्मनी जळगाव जळगाव - चाळीसगाव जळगाव - पाचोरा जळगाव - भुसावळ - मनूर जळगाव - सावदा जांभळी जालना जिंतूर जुनागढ जुन्नर जुवे(गोवा) जेजुरी जेजुरी-थोपाटेवाडी जोधपुर जोधपूर झज्जर झज्जर(हरियाणा) झाशी ठाणे ठाणे - बोर्डी ठेंबू डिचोली(गोवा) तामिळनाडू तामीळनाडू तासगाव तीरुवला तुगाव तेल्हारा त्नागिरी - वेंगुर्ले - कोचरे द. आफ्रिका दमन दर्यापूर दादर दाभोई दामोह दारव्हा दिंडोरी नाशिक दिल्ली दुतोंड देगलूर देवगड देवरुख द्वारका धरणगाव धार धारवाड धाराशिव धुळे नंदुरबार नगर नरसिंगगड नवसारी नांदेड नागपुर नागपूर नागपूर नाशिक नाशिक - कळवण - बेज नाशिक - निफाड नाशिक - निफाड - कुंदेवाडी नाशिक - पिंपळगाव निकोल्स्बर्ग निपाणी निलंग नेपाळ नेरूर नेवासा पंजाब पंजाब - मुलतान पंढरपूर पणजी पनवेल परभणी परभणी परभणी - वसमत - पुरजळ परळी परळी-वैजनाथ पांढरकवडा(विदर्भ) पाकिस्तान पाचगणी पाटण पाटणसांगवी(नागपूर) पाडळी - ठाणगाव - नाशिक पारगाव पारनेर पार्से पालघर पालोद पुणे पुणे पुणे - बारामती पुणे - बारामती - काटेवाडी पुणे - भोर- हातनोशी पुणे - मुळशी - ताथवडे पुरंदर पेठ पेडने पेण पैठण पोलंड पोलादपूर फगवाल(जम्मू) फलटण फानासगाव फोंडा(गोवा) बंगरूळ बंगलोर बंगळुरु बंगळुरू बंगळूर बंगाल बडोदा बांदोडा-फोंडा बाणापूर बाप्तिस्मा बामणोली बारामती बारामती - निंबुत बालाघाट बिलासपुर बिलासपूर बिहार बीड बुलढाणा बेडग बेळगाव बेळगाव - मुचंडी बोरविहार बोर्डी ब्रह्मदेश भंडारा भंडारा - साकोली - लाखनी भावनगर भिलवाडा भिवंडी भीरतंडे भुसावळ भोर मंगरूळ मंगरूळपीर मंगलोर मंगळवेढा मंचर मडकई मडगाव मडगाव-गोवा मद्रास मध्य प्रदेश मध्यप्रदेश मध्यप्रांत ममदापूर मलकापूर महाड महाराष्ट्र महू माणगाव सावंतवाडी माणूर माथेरान माध्य प्रदेश मालवण मालेगाव मालेगाव बीड माळेगाव माहुली मिरज मिरजोळी मीरत मुंबई मुंबई मुंबई - दादर मुंबई - पार्ले मुंबई उपनगर मुंबई शहर मुम्बई मुरादाबाद(उत्तर प्रदेश) मुरुड मुरुड दापोली मूलतापी मेनापूर मैसूर मैहर मोडलिंब मोरगाव मोहाडी म्यानमार म्हापसा(गोवा) म्हैसूर - बेनाडी यमनकडी यरगट्टी यवतमाळ यवतमाळ - पुसद - गहुली यावली यू.एस.ए. येवला येसगाव रंगून रत्नागिरी रत्नागिरी - आढंब रत्नागिरी - परुळे रत्नागिरी - मुरूड रत्नागिरी - श्रीक्षेत्र परशुराम रत्नागीरी रत्‍नागिरी राजमहेंद्री राजस्थान राजापूर रामदुर्ग(दक्षिण महाराष्ट्र) रायगड रायगड - पनवेल - साई रायपुर रायपूर राहुरी रोण रोहा - सोनगाव रोहे लंडन लखनऊ लांजा लाडवंती लातूर लालीयाना लासूर लाहोर लोणी वरणगाव वरपुड वरूड वरोरा वर्धा वऱ्हाड वसई वसई वाई वाढोडे वाळकेश्वर वाळवा वाशीम विजपूर - सिंदगी विजापूर विदर्भ विरार विशाखापट्टणम विसापूर वेंगुर्ला वेंगुर्ले वेल्हे महाल वैजापूर वैश्वी शिरवळ शिरोडे शिर्डी शेगाव शेणगाव अमरावती श्रीगोंदा श्रीरामपूर श्रीलंका संगमनेर संगमेश्वर सहारनपूर सांगली सांगली सांगली - खानापूर - पोसेवाडी सांगली - पद्माळे सांगली - मिरज - पद्माळे सांगेम साखरपा(नाणीज-नांदवली) सातारा सातारा सातारा - कासेगाव सातारा - कोरेगाव - पाडळी सातारा - लिंब-गोवा सातारा - वाई - भुईंज सातारा - सांगली - देवराष्ट्र सावंतवाडी सावनेर - पाटनसावंगी सावर्डे सासवड सिंदखेड सिंधुदुर्ग सिंधुदूर्ग सिकंदराबाद सिन्नर सुरत सुलतानकोट - सक्कर सुळेभावी(कर्नाटक) सूरत सेंधवा सोनई सोलापुर सोलापूर सोलापूर - मार्डी सोलापूर - माळशिरस सौराष्ट्र स्कॉटलंड स्कॉटलंड - डम्बर्टन स्टुटगार्ड हंगेरी हंगोली हडफडे हरगुड हरदोली हिंगणघाट हिंगोली हिस्सार(हरियाणा) हेदवी हेदेवी हैदराबाद हैद्राबाद\nप्रभाकर बाबूराव भोसले यांचा जन्म पंढरपूर येथील सरकोली या गावी झाला. त्यांचे आईवडील अशिक्षित होते. त्यांच्याकडे घरची ८-१० एकर कोरडवाहू जमीन होती. भोसले यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यांच्यावर राष्ट्रसेवा दलाचे संस्कार झालेले होते. गावामध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्यामुळे ते सोलापूरला गेले. त्यांचे कुटुंब खाऊनपिऊन सुखी असले तरी आर्थिक स��बत्ता नसल्यामुुळे त्यांना शिक्षण मध्येच सोडावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली. परंतु शासनाने दिलेल्या मोफत शिक्षणाच्या सुविधेमुळे त्यांनी दोन वर्षाचा शेतीशाळेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. याच आधारावर १९५५ साली ते पुणे येथील कृषी महाविद्यालयात कृषी-साहाय्यक म्हणून नोकरीला लागले. नोकरी सांभाळून ते बी.ए. झाले.\nसामाजिक बांधिलकीच्या भावनेतून प्रभाकर भोसले यांनी श्री.अ. दाभोळकर यांच्या सहकार्याने पुण्यात शिकणाऱ्या मुलांसाठी स्वाश्रय हा गट स्थापन करून विद्यार्थ्यांसाठी अर्धवेळचा स्वयंरोजगार मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. एकीकडे शेतीविषयक नवेनवे संशोधन आणि दुसरीकडे वेगळे काही करू पाहणारा नवसाक्षर तरुण शेतकरी वर्ग या दोघांना जोडणारा दुवाच नव्हता. कृषी विद्यापीठांकडे अशी यंत्रणाच नव्हती. शेतीतले हे नवे संशोधन, नवे बदल आणि शेती व शेतकरी यांना जोडण्याचे काम शेतीविषयक मासिक उत्तम करू शकेल या विचाराने भोसले यांनी शेतीविषयक मासिक काढण्याची कल्पना काढली व त्यासाठी भांडवलाची अपेक्षा घेऊन ते किर्लोस्कर समूहाकडे गेले. किर्लोस्कर समूहाने भांडवल देण्याचे मान्य केले. हे मासिक चालवण्यासाठी भोसले यांनी कायमस्वरूपी सरकारी नोकरी सोडली व ते १९६८मध्ये किर्लोस्करमध्ये दाखल झाले. त्यांनी मासिकासाठी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. त्या वर्षी किर्लोस्कर समूहाने कृषिक्रांती पुरवणी काढली. भोसले यांनी त्याचे संपादन केले. या पुरवणीसाठी त्यांनी पूर्ण महाराष्ट्र पालथा घातला व प्रगतिशील शेतकरी, वेगवेगळ्या खात्याचे अधिकारी यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालय व कृषी प्रदर्शने यांना भेटी दिल्या. पुरवणी प्रकाशित झाली. परंतु दोन वर्षे झाल्यावरही मासिक सुरू झाले नाही. तेव्हा अस्वस्थ झालेल्या भोसले यांनी स्वतःचे मासिक काढण्याचा निर्णय घेतला व १९७० साली बळीराजा नावाचे मासिक चालू केले. आपला शेतकरी उद्यमी व्हावा, व्यवहारी व्हावा, त्याचा संसार चांगला चालावा यासाठी त्यांनी मासिकाच्या माध्यमातून स्वतंत्रपणे प्रयत्न केले. अर्थसाहाय्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही. भोसले यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले. पत्नीच्या आजारपणासाठी व मासिकासाठी काढलेल्या कर्��ात वाढ झाली. हा काळ भोसले यांना आर्थिकदृष्ट्या अतिशय खडतर गेला. त्या काळात त्यांनी वेगवेगळी कामे केली. कालनिर्णय प्रकाशनाच्या शेती आवृत्तीसाठी दिनदर्शिकेच्या मागची शेतीविषयक माहिती तयार करणे यांसारखे मिळेल ते काम त्यांनी स्वीकारले व पूर्ण केले. परंतु त्यातही त्यांना हवे तसे यश आले नाही. त्यामुळे निराश झालेल्या भोसले यांनी मासिक विकण्याचे ठरवले, परंतु कर्जबाजारी असणारे मासिक कुणीही विकत घेतले नाही. म्हणून त्यांनी मासिकाची जबाबदारी आपल्या भावाकडे रामचंद्र यांच्याकडे सोपवली व सरकोली या आपल्या जन्मगावी जाऊन शेती करण्याचे निश्‍चित केले. शेतीसोबतच मासिकाच्या कामाकडे लक्ष देण्यासाठी ते सतत येणेजाणे करत. महाराष्ट्रात १९८०-८२मध्ये ऊस आणि शेतमालाच्या रास्त भावाबाबत, त्याच प्रमाणे शेतीत आणि शेती करण्याच्या पद्धतीत क्रांतिकारक बदल झाले. बागायती क्षेत्र वाढले, फलोद्यान योजनांमुळे आंबा, काजू, द्राक्ष, डाळिंब यांच्या क्षेत्रात भरीव वाढ झाली. साखर कारखाने, दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन यांमुळे काही गावांचा पूर्ण कायापालटच झाला. सिंचन योजना, ठिबक सिंचन यांमुळे जुन्या पारंपरिक शेतीचा व शेती व्यवस्थेचा कायापालट झाला. महाराष्ट्रातल्या २० ते २५ टक्के शेतकऱ्यांनी हे आव्हान पेलले आणि आपल्या शेतात यशस्वीपणे राबवले. पण बदलत्या काळाबरोबर नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम भोसले यांनी बळीराजाच्या माध्यमातून केले. त्यांनी शेती करण्यासाठी लागणारी मानसिक व वैचारिक बैठक तयार करण्याची महत्त्वाची जबाबदारी पाडली. तसेच नवीन तंत्रज्ञान वापरून पैसे मिळवता येतात. याबद्दलचा विश्‍वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण केला. शेतकरी वर्गासाठी बळीराजा हे शंका-समाधानाचे, अडचणी मांडण्याचे, अनुभव सांगण्याचे, प्रयोग व विचार यांची देवाणघेवाण करण्याचे एक हुकमी व्यासपीठ बनले. भोसले यांनी शेतकऱ्याला किमान उत्पन्नाची हमी मिळणे आवश्यक मानले. शेतकऱ्याची शेती फायदेशीर व्हावी, त्यांचे जीवनमान सुधारावे म्हणून ते सतत प्रयत्नशील होते.\nकुटुंबविभाजन पद्धतीमुळे शेतजमिनीच्या कसण्यायोग्य आकारात फरक होऊन शेती उत्पन्नात घटच होत आहे. शेती हा एक उद्योग आहे आणि उद्योग हा आर्थिकदृष्टया परवडणारा असावा असे भोसले यांना वाटत असे. यासाठी किमान बागायती ���्षेत्र ३ एकर व कोरडवाहू अथवा जिरायती क्षेत्र १५ एकर असावे, असे त्यांना वाटे. भोसले यांनी बळीराजा मासिकाद्वारे शेतीची व शेतकऱ्यांची ४२ वर्षे अखंडितपणे सेवा केली. शेतकरी वर्गाच्या प्रगतीसाठीच समर्पित असणाऱ्या या मासिकाने शेतकरी वर्गाला वाचतेलिहिते केले. सेझसाठी शेतजमिनी गेल्यास विस्थापितांना नोकरीमध्ये सामावून घ्यावे अशी भोसले यांची भूमिका होती. तसेच शेतकरी हा सैनिकांप्रमाणे लढत असल्यामुळे त्यांच्याबद्दलही समाजाने आदर बाळगावा, असे त्यांना वाटते. भोसले यांनी सर्व प्रतिकूल परिस्थितीवर सातत्याने मात करीत बळीराजा मासिकाला एका उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम केले. त्यांनी आता बळीराजा मासिकाच्या कामकाजातून निवृत्ती घेतली असून मासिकाचा कारभार त्यांचे चिरंजीव नितीन भोसले समर्थपणे चालवत आहेत.\n- भरत कल्याण कुलकर्णी\nकृषि-साहित्य प्रसारक, संपादक ः बळीराजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%9A/", "date_download": "2021-07-29T22:36:54Z", "digest": "sha1:2QYZ7YKWH5C2OHREWV56T37RDXTABKPA", "length": 36755, "nlines": 311, "source_domain": "shasannama.in", "title": "करोनाच्या नव्या स्ट्रेनचा होणार शास्त्रीय अभ्यास; वेगळी माहिती येणार समोर? - nagpur scientific study of coronavirus new strain updates – शासननामा न्यूज - Shasannama News करोनाच्या नव्या स्ट्रेनचा होणार शास्त्रीय अभ्यास; वेगळी माहिती येणार समोर? - nagpur scientific study of coronavirus new strain updates – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nशासननामा न्यूज – Shasannama News\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री…\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी…\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती…\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”;…\nमदत नव्हे कर्तव्य; राज देशमुख मित्र परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदत\nचिकुनगुनिया, डेंग्यूचे उरुळीकरांवर सावट\nवीर धरणाचे सात दरवाजे उघडले; नीरा नदीला आला पुर\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nअटल अर्थसहाय्य योजना : २०१९ च्या संदर्भात कृषिपूरक सहकारी संस्था चालकांचे…\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला…\nपुणे पिंपरी चिंचवडमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार का …पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय…\nछावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामघायतिडक पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी…\n‘त्या’ भन्नाट ट्विटनंतर पुणे पोलिसांचा आणखी एक षटकार, मनोज वाजपेयीसह नेटिझन्सकडून…\nस्थानिकांच्या धाडसामुळं चिमुकलीला जीवदान, वाहून जाणाऱ्या मुलीची अशी केली सुटका, पाहा…\nICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या…\nM S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं…\nCopa America : Live मॅचमध्ये मेस्सीच्या पायातून रक्ताची धार, तरी सामन्यात…\nVideo | राज कपूर यांच्या टीमशी मुकाबला, दिलीप कुमारांनी क्रिकेटच्या मैदानातही…\nIND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून…\nHome महाराष्ट्र करोनाच्या नव्या स्ट्रेनचा होणार शास्त्रीय अभ्यास; वेगळी माहिती येणार समोर\nकरोनाच्या नव्या स्ट्रेनचा होणार शास्त्रीय अभ्यास; वेगळी माहिती येणार समोर\nविदर्भातील स्ट्रेनचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी नमुने पुण्यात पाठवले\nअहवाल प्राप्त होण्यास ५ ते ७ दिवसांची वाट पाहावी लागणार\nनवी माहिती समोर येण्याची शक्यता\nनागपूर : राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस या करोनाच्या नव्या स्ट्रेनचे (Coronavirus New Strain) २१ रुग्ण सापडले आहेत. याचा आधार घेऊन राज्यातल्या विविध भागांत करोनाच्या विषाणूत म्युटेशन झाल्याची शक्यता वैद्यकीय संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्याला भारतीय वैद्यकीय चिकित्सा अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) देखील दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील स्ट्रेनचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने गेल्या सात दिवसांत गोळा केलेले १०० नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.\nपुण्यातील एनआयव्हीमधील विषाणूचे अभ्यासक या नमुन्यांमधील विषाणूच्या जनुकीय साखळीचा अभ्यास करणार आहे. जिनोम फ्रिक्वेसिंगच्या या अभ्यासाचा अहवाल प्राप्त होण्यास आणखी ५ ते ७ दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे या जनुकीय साखळीच्या संशोधनातून काय निष्कर्ष निघतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे.\ncorona latest update in mumbai: मुंबईत आज ५६२ नवे करोना रुग्ण; पाहा, मुंबई आणि ठाण्यातील ताजी स्थिती\nकरोनाच्या स्ट्रेनचा जनुकीय अभ्यास करण्यासाठी व्हायरॉजिच्या प्रयोगशाळेकडे प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात नमुने पुण्याला रवाना करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे उपराजधानीत धुमाकूळ घातलेल्या कोव्हिडच्या दोन्ही लाटे दरम्यान विदर्भातील नमुन्यांमध्ये विषाणूचे पाच नवीन स्ट्रेन आढळले होते. यापूर्वी मेयोने पाठविलेल्या नमुन्यांमधून हे स्ट्रेन आढळले होते. त्यावेळी करोनाच्या विषाणूत प्रथमच दुहेरी म्यूटेशन झाल्याचेही संशोधनातून पुढे आले होते. त्यामुळे आता नव्याने मेडिकलमधून जिनोम फ्रिक्वेंसिंगसाठी पाठविलेल्या १०० नमुन्यांचा अहवाल काय येतो, याकडे विदर्भाचे लक्ष लागले आहे.\nजनुकीय साखळी निदानासाठी पुण्याला रवाना करण्यात आलेल्या नमुन्यांच्या या वृत्ताला मेडिकलमधील सूत्रांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.\nदरम्यान, राज्यात डेल्टा प्लस या करोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली. त्यामुळे आगामी काळात या विषाणूचा अटकाव करण्यास शासन-प्रशासनाला कसं यश येणार, हे पाहावं लागेल.\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन��हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\n नवोदित अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू; महिनाभरापूर्वी झालं होतं लग्न\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss ��ेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.कारण परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी...\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nमुंबई : पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी...\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nमुंबई – अंधेरी उपनगरात आज एक चार मजली इमारत कोसळली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमाराला हा प्रकार घडला. त्यात जीवित हानी झाली नसली तरी सहा जण...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले – शासननामा न्यूज - Shasannama News on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले - coronavirus see latest updates m on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्य on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nखासगी शाळेच्या मनमानी \"फी\" पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट् on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nशिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार – शासननामा न्यूज - Shasannama News on ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध – मा. आमदार नरेंद्र पवार\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/important-decision-of-shivaji-university-in-the-interest-of-students/", "date_download": "2021-07-29T22:25:25Z", "digest": "sha1:23C232HROA5RYMQGL6WZVPTVFXAM5RZF", "length": 10431, "nlines": 99, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थीहिताचा महत्त्वपूर्ण निर्णय… | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थीहिताचा महत्त्वपूर्ण निर्णय…\nशिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थीहिताचा महत्त्वपूर्ण निर्णय…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाने आज (गुरुवार) विद्यार्थ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी परीक्षा शुल्कवाढीस स्थगिती देण्यात आली आहे. विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी याबाबतचे पत्रक ���्रसिद्ध केले आहे.\nपत्रकात म्हटले आहे की, यंदा कोरोनाच्या साथीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना बिकट आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाढीव परीक्षा शुल्क भरणे शक्य होणार नाही. यास्तव विद्यापीठ अधिकार मंडळाच्या ठरावानुसार, शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी परीक्षा शुल्कवाढीस स्थगिती देण्यात आली आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था, अधिविभागाचे प्रमुख, प्राचार्य, संचालक यांना याबाबतचे पत्र पाठविण्यात आले आहे. या निर्णयाने विद्यार्थी, पालकांत समाधान व्यक्त होत आहे.\nPrevious articleगुड न्यूज : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या शंभराहून कमी\nNext articleभोसले नाट्यगृहातील समस्या सोडवा : नाट्य परिषदेची मागणी\nसंभापूरमध्ये ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nशिरोळ (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (गुरुवार) शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. तसेच येथील पद्माराजे विद्यालयातील पूरग्रस्त लोकांना भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,...\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २२ जणांचे मृत्यू झाले असून ११३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १८६,...\nअभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरूनच श्रेयसने आपल्या...\nवाघुर्डेतील नाईक कुंटूंबाकडून न्यायालयीन बंदी आदेशाचा भंग : फिर्याद दाखल\nकळे (प्रतिनिधी) : वाघुर��डे (ता.पन्हाळा) येथे न्यायालयाच्या बंदी आदेशाचा भंग करून चुलता आणि पुतण्याला जखमी करण्याची घटना घडली. तुकाराम महादेव नाईक, रंगराव महादेव नाईक आणि सोनाबाई रंगराव नाईक यांच्याविरोधात मारुती रामा नाईक यांनी कळे...\nकोल्हापूरच्या प्रश्नांबाबत दोन आमदारांचा स्वयंसेवी संस्थांशी सवांद…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. रोहित पवार आणि आ. ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील विविध प्रश्नांबाबत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी सवांद साधला. आ. रोहित पवार हे कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, आ. ऋतुराज पाटील यांच्या...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/statement-to-panchayat-samiti-chairpersons-of-rashtriya-lahu-shakti/", "date_download": "2021-07-29T22:29:45Z", "digest": "sha1:IQFH7GY57433JARVXBQIKYTI6OKM67YA", "length": 9411, "nlines": 97, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "राष्ट्रीय लहू शक्तीचे पंचायत समिती सभापतींना निवेदन… | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर राष्ट्रीय लहू शक्तीचे पंचायत समिती सभापतींना निवेदन…\nराष्ट्रीय लहू शक्तीचे पंचायत समिती सभापतींना निवेदन…\nइचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील जांभळी येथील माळभागमध्ये असणाऱ्या विद्यामंदिर शाळा नंबर एकमध्ये शाळेची खोली बांधून द्यावी. १९८० साली या शाळेची स्थापना झाली आहे. या शाळेची इमारत खूपच जुनी असून त्यातील खोली पूर्णपणे पडलेली आहे. विद्यार्थ्यांना एक खोलीची आवश्यकता आहे. यासाठी पं.स. सभापती कविता चौगुले यांना राष्ट्रीय लहू शक्तीचे शिरोळ तालुकाध्यक्ष शशिकांत घाटगे, शिक्षण प्रेमी शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य तसेच कृष्णा कांबळे उपस्थित होते.\nPrevious articleवीज कनेक्शन तोडायला याल तर… : भाजपचा महावितरणला इशारा (व्हिडिओ)\nNext articleइंधन दरवाढ विरोधात कोल्हापुरात शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन (व्हिडिओ)\nसंभापूरमध्ये ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फड��वीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nशिरोळ (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (गुरुवार) शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. तसेच येथील पद्माराजे विद्यालयातील पूरग्रस्त लोकांना भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,...\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २२ जणांचे मृत्यू झाले असून ११३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १८६,...\nअभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरूनच श्रेयसने आपल्या...\nवाघुर्डेतील नाईक कुंटूंबाकडून न्यायालयीन बंदी आदेशाचा भंग : फिर्याद दाखल\nकळे (प्रतिनिधी) : वाघुर्डे (ता.पन्हाळा) येथे न्यायालयाच्या बंदी आदेशाचा भंग करून चुलता आणि पुतण्याला जखमी करण्याची घटना घडली. तुकाराम महादेव नाईक, रंगराव महादेव नाईक आणि सोनाबाई रंगराव नाईक यांच्याविरोधात मारुती रामा नाईक यांनी कळे...\nकोल्हापूरच्या प्रश्नांबाबत दोन आमदारांचा स्वयंसेवी संस्थांशी सवांद…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. रोहित पवार आणि आ. ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील विविध प्रश्नांबाबत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी सवांद साधला. आ. रोहित पवार हे कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, आ. ऋतुराज पाटील यांच्या...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेह���ा’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.info-about.ru/1/174/home.html", "date_download": "2021-07-29T23:04:06Z", "digest": "sha1:XOLWRZKP4UWMIO7G4IDESR5B54E6BEWM", "length": 43332, "nlines": 361, "source_domain": "mr.info-about.ru", "title": "Free online encyclopedia. Did you know? page 174", "raw_content": "\nभारतातील सण व उत्सव\nअखिल भारतीय मराठी लोककला संमेलन\nजगातील सात नवी आश्चर्ये\nक्रीडा क्रिकेट फुटबॉल चित्रकथा दूरचित्रवाहिनी पर्यटन पाककला इंटरनेट रेडियो चित्रपट बॉलीवूड नृत्य संगीत व्यंगचित्र काव्य शिल्पकला नाटक इतिहास कालमापन संस्कृती देशानुसार इतिहास युद्ध महायुद्धे साम्राज्ये समाजशास्त्र भूगोल कला आणि संस्कृती विश्वास अभियांत्रिकी विज्ञान आरोग्य मनोरंजन पर्यावरण व्यक्ती आणि वल्ली साहित्य भाषा\nस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लंडन येथील वास्तव्याने ज्या अनेक लोकांच्या मनात स्वदेशप्रीतीची ज्योत प्रज्वलित झाली त्यातील एक भाई परमानंद. भाई परमानंद यांचा जन्म पंजाबच्या चाकवाल येथे नोव्हेंबर १८७५ मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावीच झा ...\nगोदावरी शामराव परुळेकर या भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, व मराठी लेखिका होत्या. गोदावरी परुळेकर ह्यांचे वडील ख्यातनाम वकील होते. प्रसिद्ध वकील असलेल्या वडिलांनी आपल्या या लेकीला वैचारिक स्वातंत्र्य दिले, तसेच कृ ...\nरामराव कृष्णराव पाटील यांचा जन्म १३ डिसेंबर इ. स. १९०७ रोजी एका श्रीमंत जमीनदार कुटुंबात झाला. स्वातंत्र्य लढ्यासाठी आयसीएस सेवेचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये रा.कृ.पाटील एक होते. इ. स. १९२६ मध्ये रा.कृ.पाटील यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बीएस्‌सी ...\nगणेश प्रभाकर प्रधान हे समाजवादी विचारवंत, राजकारणी व मराठी भाषेमधील लेखक होते. ते १८ वर्षे आमदार होते; यांतील २ वर्षे ते विरोधी पक्षनेता होते. महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सभापती होते. प्रधानांनी मराठी व इंग्रजीत विपुल प्रमाणात प्रासंगिक लेखन केल ...\nसोलापूरचे सार्वजनिक काका ऊर्फ बाबुराव जक्कल हे सोलापूरचे स्वातंत्र्यसैनिक आणि सोलापूर समाचार या दैनिकाचे संपादक होते. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये इंटरमध्ये शिकत असताना महात्मा गांधी यांच्या आदेशानुसार १९२० च्या असहकार आंदोलनाला प्रतिसाद देण्यसाठ ...\nअ‍ॅनी बेझंट ही इंग्लंडमध्ये जन्मलेली भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि तत्त्वज्ञानी होती. भारतीय राजकारणाशी एकनिष्ठ महिला. १८९३ मध्ये भारतात आगमन. १९१४ न्यू इंडिया वृत्तपत्र काढले. १९०७ जागतिक थिऑसॉफिकल सोसायटीची अध्यक्षा. अ‍ॅनी बेझंट यांचे ...\nभाऊराव भिमाजी पाटील मतसागर\nअत्यंत हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे शालेय शिक्षणापासून त्यांना वंचित रहावे लागले. त्यांनी मराठीभाषेसोबतच इतर विविध भाषादेखील स्वपरिश्रमाने आत्मसात केल्या आणि काही पौराणिक ग्रंथांचे विश्लेषण करून इतिहास संशोधन केले.\nधर्मवीर लक्ष्मण बळवंत भोपटकर, ऊर्फ अण्णासाहेब भोपटकर हे मराठी पत्रकार, हिंदुत्ववादी राजकारणी व वकील होते. हे केसरी वृत्तपत्राचे संपादक होते. तसेच हे महाराष्ट्र मंडळ शिक्षणसंस्थेचे संस्थापक व हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष होते. ल.ब. भोपटकर हे व्याया ...\nमिनोचेम रूस्तम मसानी उर्फ मिनू मसानी हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, एक अर्थसास्त्रज्ञ आणि वकील होते. ते जन्माने पारशी होते.\nपंडित मदनमोहन मालवीय हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होते. मालवीयांनी भारतीयांमध्ये आधुनिक शिक्षणाला चालना देण्यासाठी धडपड केली आणि शेवटी १ 16 १ in मध्ये वाराणसी येथे बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली, जे बी.एच. ...\nयुसूफ मेहर अली हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांचे कुटुंब मूळ गुजरातच्या कच्छ भागातील होते. मेहरअली यांच्या आजोबांचा मुंबईमध्ये कापडाचा व्यवसाय होता. मेहरअली फार कमी वयात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. तरुण वयात ते ब्रिटिश सरकारच् ...\nक्रांतिअग्रणी गणपत दादा लाड ऊर्फ बापू लाड हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या तुफानी दलाचे फील्ड मार्शल समजले जाणारे अग्रणी लढवय्या होते.\nबंसीलाल लेघा एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे कार्यकर्ते, वरिष्ठ कॉंग्रेसचे नेते, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि आधुनिक हरियाणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. लाल हे हरियाणा विधानसभेवर एकूण सात वेळा, तर १९६७ मध्ये प्रथमच निवडून आले. १९६८-७५, १९८५-८७ ...\nबळवंत लिमये हे स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगवासाची शिक्षा झालेले सोलापूरमधील पत्रकार होते. ��िमये यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील ईंडी तालुक्यातील भतकूणकी गावात वतनदार घराण्यात १८८० साली झाला.\nलीला मर्चन्ट या एक स्वातंत्र्यसैनिक आहेत. त्यांचा जन्म एका सेवाभावी धार्मिक कुटुंबात झाला. बाळपणापासूनच त्यांना गरिबांविषयी आत्मीयता, सेवाभावी वृत्ती व सामाजिक बांधिलकीचे बाळकडू मिळाले. भारताला स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुण्याच्या ससून रुग्णालया ...\nगोविंदभाई श्रॉफ हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते एक प्रमुख समर्थक म्हणून गणले जात. स्वातंत्र्य लढ्या बरोबरच त्यांनी मराठवाड्यातिल व आंध्रातील शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली आहे ...\nसंगोळी रायन्ना जन्म: १५ ऑगस्ट १७९८ - मृत्यू २६ जानेवारी १८३१ हे स्वातंत्र्यपूर्व कित्तूर संस्थानचे सेनापती आणि भारतातीय स्वातंत्र्य सेनानी होते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी ब्रिटीशांशी निकराची झुंज दिली.\nइ.स. १८५८ मध्ये मुरादाबाद मध्ये आता उत्तर प्रदेश मध्येझाला.मुळ नाव अंबा प्रसाद भटनागर. शिक्षण मुरादाबाद,बरेली आणि पंजाब इथे झाले. एम.ए उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी वकिलीचा अभ्यास सुरु केला पण वकिली केली नाही.\nसत्यानंद स्टोक्स हे अमेरिकेत जन्म घेतलेलेल भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी हिमाचल प्रदेशमध्ये सफरचंदाच्या लागवडीची सुरुवात केली. सत्यानंद यांचा जन्म अमेरिकेत सॅम्युएल ईव्हान्स स्टोक्स, जूनियर या जन्म नावाने झाला. त्यांचे वडील, एक अत्यंत यशस ...\nप्रसंत चंद्र महालनोबीस यांच्या सन्मानार्थ भारतात २९ जून रोजी संख्याशास्‍त्र दिन साजरा केला जातो. प्रशांत चंद्र महालनोबिस हे भारतीय संख्याशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारताचा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिकरणाची रचना तयार केली, ज्याला ‘महालनोबीस प् ...\nजागतिक मूत्रपिंड दिवस हा जगभर मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. मूत्रपिंडे किडनी ही शरीरातील अत्यंत महत्त्वाचे अवयव आहेत. यांची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण खूप वाढले आहे. समाजात याविषयी मोठ्या प्रमाणावर ...\nएप्रिल फूल्स दिन हा अनेक देशांमध्ये एप्रिल १ला साजरा केला जातो. या दिवशी मित्रांच्या खोड्या काढल्या जातात किंवा त्याच्यावर विनोद केले जातात. याचा एकमात्र उद्देश त्यांना ओशाळवणे हाच असतो.\nआंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; तसेच अन्य कित्येक देशांमध्ये ...\nजगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस, आंतरराष्ट्रीय दिवस किंवा वैश्विक दिन म्हणतात. या सर्व शब्दांच्या अर्थांमध्ये किंवा उपयोगांत काहीही फरक नाही. यांपैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत, आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केल ...\nजागतिक शिक्षक दिन हा दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भावी पिढी समर्थ बनविण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनविणे हा या दिनाचा उद्देश आहे. युनेस्कोतर्फे हा दिवस इ.स. १९९४ पासून जगभर सुमारे १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पाळला जात आहे. या दिवशी इ.स. ...\nपृथ्वी दिन हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर पाळण्यात येतो. अमेरिकेत २२ एप्रिल रोजी हा दिन पाळला जातो, तर संयुक्त राष्ट्रे २० मार्च रोजी, म्हणजे सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या थेट समोर असण्याच्या दोन बिंदूप ...\nप्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख वारसाहक्काने निवडला न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने निवडला जातो आणि जेथील सर्व शासकीय कार्यालये, पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात. देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात ...\nव्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात. हा दि ...\nभारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. ते उत्तम शिक्षक होते. म्हणून त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. भारत सरकार आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहकार्याने १९६२ मध्ये हा दिवस प्रथम साजरा केल ...\nऍझ्टेक दिनदर्शिका ही ऍझ्टेक आणि मध्य मेक्सिकोमधील प्री-कोलंबियन संस्कृतीतील जमाती दिनदर्शिका म्हणून वापरीत. प्राचीन मेसोअमेर��केत वापरल्या जाणाऱ्या काही मेसोअमेरिकन दिनदर्शिकांपैकी ही एक आहे. ह्या दिनदर्शिकेत ज्याला क्स्युपोवाली \"वर्ष मोजणी\" म्हणत ...\nइ.स.चे ५० चे दशक\nचीनमध्ये सम्राट मिंग हान कडून बौद्ध धर्माची सुरुवात. टोचारियन साम्राज्याचे कुजुला काडफिसेस कडून एकत्रीकरण होऊन, कुशान साम्राज्य बनले. रोमचा सम्राट क्लॉडिअसची हत्या इ.स. ५४, त्याची जागा निरोने घेतली\nइ.स.चे ६० चे दशक\nरोम प्रांतात जर्मेनिया इन्फेरियरचे बटाव्हियन बंड इ.स. ६९ – इ.स. ७०. रोमन ब्रिटन मध्ये बाउडिकाच्या पुढाकाराने बंड इ.स. ६० अथवा इ.स. ६१ रोमनांविरुद्ध ज्यूंच्या महान युद्धाला सुरूवात इ.स. ६६ – इ.स. ७३ रोम मधील महान आग, इ.स.६४ रोमचा सम्राट निरो याच्य ...\nसप्टेंबर ११ - अमेरिकेवरील ९/११ दहशतवादी हल्ल्यात जवळ ३,००० नागरिक ठार. अल कायदा संघटनेच्या अतिरेक्यांनी ४ प्रवासी विमानांचे अपहरण करून वर्ल्ड ट्रेड सेंटर, न्यू यॉर्क; पेंटागॉन, वॉशिंग्टन, डी.सी.; व शान्क्स्वील, पेनसिल्वानिया वर हल्ला केला. सप्टें ...\nडिसेंबर १३ - सायप्रस, चेक प्रजासत्ताक, एस्टोनिया, हंगेरी, लात्व्हीया, लिथुएनिया, माल्टा, पोलंड, स्लोव्हेकिया व स्लोव्हेनिया या देशांना यूरोपीय संघात मे १, इ.स. २००५ ला प्रवेश देण्याचा ठराव मंजूर. जुलै २४ - आल्फ्रेड मॉइसियु आल्बेनियाच्या राष्ट्राध ...\nऑगस्ट १ - पेराग्वेची राजधानी ऍसन्शनमधील सुपरमार्केटमध्ये आग. २१५ ठार, ३०० जखमी. जुलै १२ - पेद्रो संताना लोपेस पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी. जुलै ११ - सी.आय.ए.च्या निदेशक जॉर्ज टेनेटने राजीनामा दिला. जुलै ३ - थायलंडची राजधानी बॅंगकॉकची भुयारी रेल्वे ...\nऑगस्ट २ - एर फ्रांस फ्लाइट ३५८ हे एरबस ए.३०० प्रकारचे विमान कॅनडातील टोरोंटो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर धावपट्टीवरुन घसरले. विमान नष्ट परंतु सर्व प्रवासी बचावले. २००५ - वेस्ट कॅरिबिअन एरवेझ फ्लाइट ७०८ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान व्हेनेझुए ...\nजुलै ११ - मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट. १००हून अधिक ठार. जुलै १७ - इंडोनेशिया जवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.२ तीव्रतेचा भूकंप. या नंतरच्या त्सुनामीत ३०० व्यक्ती मृत्युमुखी. मार्च २ - पाकिस्तानच्या कराची शहरात बॉम्बस्फोट. अमेरिक ...\nसप्टेंबर २४ - २००७ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेचा दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेला अंतिम सामना महेंद्रसिंग धोणीच्या नेतृ्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ५ धावांनी जिंकला. सप्टेंबर ११ - पहिली २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा सुरू.\nमे १३ - राजस्थानातील जयपूर शहरात बॉम्ब विस्फोट. ६३ जण मृत्यूमुखी. एप्रिल २८ - भारताने एकाच वेळी १० उपग्रह अवकाशात सोडले. या पूर्वी रशियाने एकाच प्रक्षेपणात ८ उपग्रह सोडले होते. ऑक्टोबर २२ - भारताने श्रीहरीकोटा येथुन चन्द्रयान-१ अन्तराळयान सोडले.\nमार्च ४ - अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी. डिसेंबर २६ - सरेकोप्पा बंगारप्पा, कन्नड-भारतीय राजकारणी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री. ऑक्टोबर १० - जगजीतसिंह, भारतीय गझलगायक, संगीतकार. डिसेंबर ३१ - वंदना विटणकर, मराठी कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार. सप्टेंबर ...\nऑक्टोबर १३ - मध्य प्रदेशच्या दातिया जिल्ह्यातील रतनगढ मंदिराजवळ असलेल्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत स्त्री-बालकांसह ११० ठार, १००पेक्षा अधिक जखमी. जानेवारी १ - कोट दि आईव्होरच्या आबिजान शहरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत चेंगराचें ...\nआश्विन कृष्ण अष्टमी ही आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील आठवी तिथी आहे. महाराष्ट्रात अाश्विन कृष्ण अष्टमी या दिवशी महालक्ष्मीच्या आठवी नावाच्या अवताराची पूजा केली जाते. ही पूजा जो कोणी करेल त्याला त्वचा रोगापासून मुक्ती मिळते, अशी समजूत आहे. या द ...\nभुजरिया हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील साजरा होणारा सण आहे. राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे श्रावण वद्य प्रतिपदेला, मध्य प्रदेशातील गावांमध्ये भुजरिया नावाचा सण साजरा होतो.तृतीयपंथी समुदायातील सदस्य यात विशेषत्वाने सहभाग घेतात. हा किन ...\nजरा-जवंतिका पूजन श्रावणी शुक्रवार – श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी जिवतीचा पूजा करतात. चित्राची पूजा करणे चांगलेच, पण समाजात अनेक निष्पाप निराधार बाळांना हवा असतो मायेचा हात गडचिरोलीचे काम करणाऱ्या डॉ. अभय बंग व राणी ...\nशिवामूठ: पहिला आठवडा - जवस शिवामूठ: पहिला आठवडा - सातू शिवामूठ: पहिला आठवडा - तीळ शिवामूठ: पहिला आठवडा - तांदूळ शिवामूठ: पहिला आठवडा - मूग शिवपूजन श्रावण महिन्यात कुणी आठवड्यातल्या एखाद्या दिवशी उपवास करतात तर काही जणांचा संपूर्ण महिनाभर उपवास अस ...\nकोकणातील गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपर��चा वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे.नोकरी उद्योगाच्या निमित्ताने मोठ्या शहरात असलेले कोकणातील मूळ रहिवासी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या मूळ गावी जात असतात.\nपुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक\nपुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक पुणे शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी काढण्यात येते. यात पुणे शहर व आसपासच्या भागातील सार्वजनिक गणपती मंडळे भाग घेतात. प्रत्येक मंडळाचे सदस्य आपआपल्या गणपतीची पूजनमूर्ती व उत्सवमूर्ती घेउन विवक्षित ठिकाणापासून ठरवलेल्य ...\nपुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रारंभी मंडळांच्या गणपतींच्या समोर दिवसाच्या वेळी भजनाचे कार्यक्रम आणि रात्री कीर्तने आयोजित होत असत. शाहिरांचे पोवाडे, समई नृत्य, जादूचे प्रयोग असे कार्यक्रम यात होत असत.जनमर्द मावळी मेळा, जना मावळी मेळा, सन् ...\nबगाड ही एक पश्चिम महाराष्ट्र, झारखंड, बंगाल, आसामची बराक व्हॅली प्रदेश तसेच त्रिपुरा आणि मणिपूर च्या काही आदीवासी जमाती येथील एक धार्मिक उत्सव प्रसंगीची परंपरा आहे. मराठी विश्वकोशाच्या मतानुसार देवाला बोललेला नवस फेडण्याची ही एक पद्धत आहे. बगाड म ...\nभारतातील सण व उत्सव\nअखिल भारतीय मराठी लोककला संमेलन\nजगातील सात नवी आश्चर्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2021-07-29T22:12:31Z", "digest": "sha1:CNBFIP65FW4TOAC3GHM77MQWOW72BI4D", "length": 8232, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अंबरनाथ तालुका - विकिपीडिया", "raw_content": "\nपंचायत समिती अंबरनाथ तालुका\nअंबरनाथ येथील शिव मंदिर\nहा लेख अंबरनाथ तालुका याबद्दल आहे. अंबरनाथ शहर यासाठी पाहा, अंबरनाथ.\nअंबरनाथ तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.\nठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे शिलाहार राजांनी अकराव्या शतकात बांधलेले पुरातन हेमाडपंथी शैलीचे शिवमंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू आहे. हे मंदिर जमिनीच्या पातळीवर बांधलेले आहे.येथे आगपेट्यांचा तसेच दारूगोळ्याचा कारखाना आणि अनेक रासायनिक उद्योगही आहेत.\nबेंडशीळ भाळ भोज बोहोनोळी बुरदुळ चामटोळी चांदप चारगाव (अंबरनाथ) चिंचावळी (अंबरनाथ) चिंचावळी बुद्रुक चिंचपाडा चिराड (अंबरनाथ) चोण दहिवळी दापिवळी दावराळी देवलोळी ढावळे ढोके दोणे गोरेगाव (अंबरनाथ) गोरपे इंदगाव (अंबरनाथ) जांभळे जांभिळघर काकडवाळ काकोळे कान्होर करंद कारव (अंबरनाथ) कारवळे खुर्द कासगाव (अंबरनाथ) खराड खुंटावळी कुडसावरे कुंभार्ली (अंबरनाथ) कुशीवळी माणेरे मंगरूळ (अंबरनाथ) मुळगाव (अंबरनाथ) नारहेण नेवळी पाचोण पादिरपाडा पाली (अंबरनाथ) पिंपलोळी (अंबरनाथ) पोसरी (अंबरनाथ) राहटोळी सागाव (अंबरनाथ) साई (अंबरनाथ) साखरोळी (अंबरनाथ) सापे सावरे (अंबरनाथ) सावरोळी (अंबरनाथ) शिळ (अंबरनाथ) शिरावळी सोनावळे (अंबरनाथ) तण उंबरोळी उसाटणे वांगणी (अंबरनाथ) वारडे वाडी (अंबरनाथ) वासर येवे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nठाणे शहर | कल्याण | मुरबाड | भिवंडी | शहापूर | उल्हासनगर | अंबरनाथ\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र गुणक नसलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जुलै २०२१ रोजी १४:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/bakri-eid-was-celebrated-in-bicholim-following-corona-prevention-rules-shk99", "date_download": "2021-07-29T23:00:55Z", "digest": "sha1:ANEBTX7C5JA5QVLRQCBT6P7BZKIFFQK3", "length": 3513, "nlines": 24, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Goa: डिचोलीत कोरोना प्रतिबंधक नियम पाळून \"बकरी-ईद\"चा उत्साह", "raw_content": "\nGoa: डिचोलीत कोरोना प्रतिबंधक नियम पाळून \"बकरी-ईद\"चा उत्साह\nबकरी ईद (Bakri Eid) म्हणजेच त्याग, करुणा, प्रेम आणि आदर या मूल्यांचे प्रतीक आहे.\n'कोविड' (Covid19) च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून एकमेकांना 'ईद मुबारक' (Eid Mubarak)अशी शुभेच्छा देत डिचोलीत मुस्लिम बांधवांनी ईद-उल-जुहा अर्थातच बकरी ईद (Bakri-Eid) साजरी केली. मुस्लिम (Momedian) बांधवांनी घरीच ईद साजरी करून या सणाचा आनंद लुटला. (Bakri-Eid was celebrated by observing 'SPO' in Dicholi)\nबकरी ईद म्हणजेच त्याग, करुणा, प्रेम आणि आदर या मूल्यांचे प्रतीक आहे. महामारीमुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाही मुस्लिम धर���मीय बांधवांचा मोठा सण असलेल्या 'बकरी-ईद' साजरी करण्यावर तसेच जाहीर नमाजवर निर्बंध आले होते. मागील सोमवारी डिचोली पोलिस स्थानकात झालेल्या बैठकीत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून बकरी-ईद साजरी करण्यास मशीद संस्थांनी मान्यता दिली होती. (Bakri-Eid was celebrated by observing 'SPO' in Bicholim)\nGoa: ‘एकजुटीने झुंज देऊया’ व्‍हायरल\nबकरी ईदनिमित्त आज शहरातील आझाद जामा मशीद परिसरात मोठी गर्दी दिसून आली नाही. मुस्लिम बांधव तसेच मुले गटागटाने एकमेकांना प्रत्यक्ष शुभेच्छा देताना दिसून येत. हिंदू आणि अन्य धर्मीयांनी प्रत्यक्ष भेटून वा समाज माध्यमातून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. साखळी आणि पिळगाव येथेही मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/significant-increase-in-dam-water-19476/", "date_download": "2021-07-29T22:36:20Z", "digest": "sha1:SS4IDMSPA47LG6VGHRNPGBK243SMQ4KE", "length": 12635, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nपुणेधरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ\nखडकवासला, पानशेत, वरसगांव धरण निम्मे भरले\nपुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांत धरणाच्या पाणीसाठ्यात पाच टिएमसी इतकी वाढ झाली आहे. खडकवासला, पानशेत अािण वरसगांव ही धरणे निम्मी भरली आहेत. या धरणातील एकुण पाणीसाठी १५ टिएमसी इतका झाला आ���े.\nमंगळवारपासून शहर आणि धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहराचा पाणी पुरवठा आणि जिल्ह्यातील काही भागांतील शेतीला पाणी पुरवठा या धरणांतून केला जाताे. साेमवारपर्यंत या चारही धरणातील एकुण पाणी साठा १० टिएमसी इतकाच हाेता. खडकवासला, पानशेत, वरसगांव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलाेट क्षेत्रात मंगळवारपासून जाेरदार पाऊस पडत आहे. गुरुवारी पावसाचा जाेर थाेडा ओसरला असला तरी, पाणी साठ्यात गेल्या तीन दिवसांत पाच टिएमसीने वाढ झाली आहे.. या चारही धरणांपैकी पानशेत आणि वरसगाव या धरणांची पाणीसाठवण क्षमता जास्त अाहे. तुलनेत खडकवासला आणि टेमघर धरणांची साठवण क्षमता कमी आहे.\nगेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे गुरुवारी सांयकाळी पाच पर्यंत खडकवासला धरणात १. ५३ टिएमसी पाणी जमा झाले आहे. त्याची टक्केवारी ७७.७३ इतकी आहे. तर पानशेत धरणांतील पाणीसाठा ६.१७ िटएमसीपर्यंत पाेचला असुन, त्याची टक्केवारी जवळजवळ ५८ टक्के इतकी आहे. वरसगांव धरणांत ६.१४ िटएमसी इतके पाणी असुन, त्याची टक्केवारी जवळ जवळ ५० टक्क्यापर्यंत पाेचली अाहे. टेमघर धरणात १.१८ टिएमसी पाणीसाठा असुन, त्याची टक्केवारी ३२ टक्के इतकी झाली आहे. या चारही धरणांच्या पाणलाेट क्षेत्रात गुरुवारी सकाळी सहा ते संायकाळी पाचपर्यंत अनुक्रमे १२, ३१, ३७ आणि ४५ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. पाणलाेट क्षेत्रातुन धरणातून वाहुन येणाऱ्या पाण्यामुळे पाणीसाठ्यात अाणखी वाढ हाेत राहील. पावसाचा जाेर कायम राहीला तर खडकवासला धरणातून नदीत पाण्याचा िवसर्ग सुरू करण्याची शक्यता आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, क��वडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/05/blog-post_10.html", "date_download": "2021-07-29T21:50:28Z", "digest": "sha1:5664WPWJTOVRJIR3AYSATVFIE4B7ZEH6", "length": 2950, "nlines": 60, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "चंद्रपूरात \"तुझ्यात मी\"या मराठी सिनेमाची शुटिंग", "raw_content": "\nHomeचंद्रपूरात \"तुझ्यात मी\"या मराठी सिनेमाची शुटिंग\nचंद्रपूरात \"तुझ्यात मी\"या मराठी सिनेमाची शुटिंग\nचंद्रपूरात \"तुझ्यात मी\"या मराठी सिनेमाची शुटींग महाकाली मंदिर\nहनुमान खिडकी परिसरात फ़ुलांच्या बागेत कऱण्यात आली . यावेळी\nसिनेमाचे प्रोड्युसर डायरेक्टर पीयूष आंबटकर ;पटकथा नायक शंकर\nचोधरी यांच्या सह मुंबई पुणे येथील कलाकारांसह चंद्रपूर येथील हिरो चे\nकाम करणारा नट आहे. या सिनेमाची शूटिंग ६०ते ७० /चंद्रपूर जिल्यात\nहोत आहे .ही चंद्रपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे .\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://dnyanpravahnews.com/archives/tag/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2021-07-29T22:41:41Z", "digest": "sha1:ZYZTHOPCCUAL2UGIH6A6SBTPOUD5XXBD", "length": 2999, "nlines": 64, "source_domain": "dnyanpravahnews.com", "title": "समाधान आवताडे – ज्ञान प्रवाह", "raw_content": "\nआ.समाधान आवताडे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी करणार प्रयत्न\nआ.समाधान आवताडे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी करणार प्रयत्न MLA Samadhan Awtade will try to solve the problems of farmers पंढरपूर (प्रतिनिधी)…\nविधानसभा पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांनी मारली बाजी\nविधानसभा पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांनी मारली बाजी Samadhan Awtade won the Assembly by-election पंढरपूर, 02/05/2021- राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राष्ट्रवादीचे…\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णा���यास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://dnyanpravahnews.com/archives/tag/pandharpur-election", "date_download": "2021-07-29T22:49:30Z", "digest": "sha1:ECRC3HU3NDYHNYTJDEKXQZO3KT7Z72GJ", "length": 3580, "nlines": 68, "source_domain": "dnyanpravahnews.com", "title": "Pandharpur election – ज्ञान प्रवाह", "raw_content": "\nपंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूक Evm ची भुमिका संशयास्पद, स्वाभिमानी जाणार न्यायालयात\nपंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक Evm ची भुमिका संशयास्पद, स्वाभिमानी न्यायालयात जाणार Pandharpur Mangalwedha Assembly by-election The role of Evm is…\nपंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासन सज्ज\nपंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासन सज्ज Election administration ready for counting of votes in Pandharpur Assembly by-election मतमोजणी रविवार,2…\nमतमोजणी केंद्रात प्रवेशासाठी कोरोना चाचणी करणे बंधनकारक\nपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक – मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठी कोरोना चाचणी करणे बंधनकारक It is mandatory to test corona…\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/scientist-prof-neil-ferguson-who-imposed-lockdown-in-uk-break-social-distancing-meet-girlfriend-resigns-mhpg-451627.html", "date_download": "2021-07-29T21:12:49Z", "digest": "sha1:NGMGWFT336L3NB4WIOOI3NU5PGOP56C2", "length": 9378, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लॉकडाऊनची शिफारस करणाऱ्या शास्त्रज्ञालाच झाला कोरोना, गर्लफ्रेंण्डसोबतची 'ती' भेट पडली महागात– News18 Lokmat", "raw_content": "\nलॉकडाऊनची शिफारस करणाऱ्या शास्त्रज्ञालाच झाला कोरोना, गर्लफ्रेंण्डसोबतची 'ती' भेट पडली महागात\nडिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करून आपल्या विवाहित मैत्रिणीला भेटल्याचे कबूल केल्यावर या शास्त्रज्ञानं मंगळवारी सरकारच्या सल्लागार पदाचा राजीनामा दिला.\nलंडन, 06 मे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या जगभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ब्रिटनमध्येही कोरोनाचा प्रार्दुभाक वाढल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्याशी (Boris Johnson) सल्लामसलत केल्यानंतर ब्रिटनमध्ये लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंगचे कठोरपणे अंमलबजावणी करणारे वैज्ञानिक प्रोफेसर नील फर्ग्युसन आता वादात अडकले आहेत. नीलने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करून आपल्या विवाहित मैत्रिणीला भेटल्याचे कबूल केल्यावर त्यांनी मंगळवारी सरकारच्या सल्लागार पदाचा राजीनामा दिला. आपल्या मैत्रिणीला भेटल्यानंतर नील यांना कोरोना झालेल्या आढळून आले आहे. प्रोफेसर नील फर्ग्युसन यांनी अनेक वेळा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन आपल्या मैत्रिणीला घरी बोलावले. आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना नील यांनी असे सांगितले की, \"मी माझी चूक मान्य करतो. म्हणूनच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मला गोष्टीचे वाईट वाटते की कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा मी संदेश देत होतो, मात्र तिच त्याकडे दुर्लक्ष केले'. ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर नील फर्ग्युसन यांनी लॉकडाऊन जाहीर करावा अशी शिफारस पंतप्रधानांकडे केली होती. वाचा-LIVE SEX पाहणं महागात पडलं, हॅकर्सनं जाळ्यात अडकवून असा घातला गंडा दोनवेळा लंडनला आली होती मैत्रिण टेलीग्राफच्या वृत्तानुसार, 51 वर्षीय नील यांनी गर्लफ्रेंड अँटोनिया स्टॅट्स (वय 38,) दोन वेळा लंडन शहरात प्रोफेसरला भेटण्यासाठी आली होती. प्रोफेसर नील हे लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमधील पथकाचे प्रमुख होते, त्यांनी ब्रिटन सरकारला सांगितले होते की जर सामाजिक अंतर आणि लॉकडाऊन लागू केले नाही तर देशात 2.5 लाखांपर्यंत मृतांची संख्या वाढेल. वृत्तानुसार, अँटोनिया 30 मार्चला प्रथम नील यांना भेटली, त्यावेळी लंडनमध्ये कडक बंदोबस्त लागू होता. यानंतर, दुसऱ्यांदा8 एप्रिल रोजी, त्या नील यांना भेटायला आल्या. दरम्यान नील यांच्या गर्लफ्रेंण्डच्या पतीला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या संपर्कात तिलाही कोरोना झाला, आता नीलही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. वाचा-लॉकडाऊनमध्ये विराटसाठी दु:खद बातमी, सगळ्यात जवळच्या 'मित्रा'चा मृत्यू वाचा-26/11 हल्ल्यात कसाबला शिक��षा देणारे मुख्य साक्षीदार सापडले मुंबईच्या रस्त्यावर 'मी चूकलो, हिच माझी शिक्षा' नील यांनी टेलीग्राफशी बोलताना सांगितले की, \"मी चुकीचा निर्णय घेतला, मला वाटले की मी रोगप्रतिकारक आहे. कोरोना संसर्गामुळे मी सरकारच्या सल्लागार समितीपासून स्वत: ला वेगळे करतो आणि दोन आठवड्यांसाठी मी आयसोलेशनमध्ये जात आहे\". दरम्यान यावेळी नील यांनी सोशल डिस्टन्सिंगचा पालन न केल्याचे परिणाम काय असतात, याचे मी स्वत: एक उदाहरण असल्याचेही सांगितले.\nलॉकडाऊनची शिफारस करणाऱ्या शास्त्रज्ञालाच झाला कोरोना, गर्लफ्रेंण्डसोबतची 'ती' भेट पडली महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2021-07-29T21:17:04Z", "digest": "sha1:OCC4GBVWCTUJQNUZDKEC5RBELBRUT5K7", "length": 5720, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टार्टन दिन - विकिपीडिया", "raw_content": "\nटार्टन दिन हा कॅनडा आणि अमेरिकेत पूर्वी स्थलांतरित झालेल्या स्कॉटलंडच्या नागरिकांकडून दरवर्षी एप्रिल ६ रोजी साजरा करण्यात येणारा एक दिवस आहे. या दिवशी १३२० साली आर्बोआथचा तह संमत झाला होता.\nहा उत्सव १९८०च्या दशकात कॅनडात सुरू झाला आणि नंतर कॅनडातील इतर शहरांतून तसेच अमेरिकेत पसरला.[१]\nऑस्ट्रेलियामध्ये टार्टन दिन १ जुलै रोजी साजरा केला जातो. १७४७मध्ये या दिवशी ॲक्ट ऑफ प्रोस्क्रिप्शन या कायद्यातहत टार्टन घालण्यावरील बंदी उठविण्यात आली होती.\nटार्टन दिनाला पाइप बॅंड आणि हायलॅंड नाचांस सह मिरवणूका निघतात तसेच इतर स्कॉटलंडकेंद्री कार्यक्रम आयोजित केले जातात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n^ \"इव्हेंट्स - टार्टन डे इन कॅनडा (एप्रिल ६)\" (इंग्लि भाषेत). फेडरेशन ऑफ स्कॉटिश क्लॅन्स इन नोव्हा स्कॉशिया. २००७. २००९-०५-१५ रोजी पाहिले. CS1 maint: unrecognized language (link)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच��या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-07-29T23:05:54Z", "digest": "sha1:FOQD3KCNLFC7B4YGR7JTNOSI2IQOPPEK", "length": 3291, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५० मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १५० मधील जन्म\n\"इ.स. १५० मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जून २०१७ रोजी २३:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Kashi_Re_Tula_Bhetu", "date_download": "2021-07-29T22:44:18Z", "digest": "sha1:2IQVMA7YMS7TTDOXBCPF3RDM3FHAO7HJ", "length": 2317, "nlines": 34, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "कशी रे तुला भेटू | Kashi Re Tula Bhetu | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nकशी रे तुला भेटू\nकशी रे तुला भेटू- मला वाटे लाज\nलौकिक तुझा मोठा आणिक घरंदाज\nकरिती कुटाळकी तुझे ते टाळकरी\nसाथीला देई साथ घरची एकतारी\nभोवती निंदकांचे वाजती पखवाज\nओळखते राया माझी मी पायरी\nजहरी बोलांचे हे जुळले तिरंदाज\nहोईल तेलवात स्‍नेहात आपोआप\nजळेल जन्मोजन्मी प्रीतीचा नंदादीप\nवयात यौवनाचा विखुरला साज\nगीत - राजा बढे\nसंगीत - श्रीनिवास खळे\nस्वर - मालती पांडे ( बर्वे )\nगीत प्रकार - भावगीत\nपखवाज - एक प्रकारचे तालवाद्य.\nसोयरीधायरी - नात्यागोत्याची माणसे.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nमालती पांडे ( बर्वे )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/116721/anand-cinema-complete-50-years/", "date_download": "2021-07-29T22:11:56Z", "digest": "sha1:3TD2PZI2KFG2ZURZVICGQAL3GSVBGAHL", "length": 15372, "nlines": 79, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' ५० वर्षांनंतरही \"आनंद मरा नहीं है!\"- आनंदने ५० वर्षांत आपल्याला काय काय दिलंय पहा", "raw_content": "\n५० वर्षांनं���रही “आनंद मरा नहीं है”- आनंदने ५० वर्षांत आपल्याला काय काय दिलंय पहा\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nभारतीय सिनेसृष्टीला १०० पेक्षा अधिक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षांमध्ये या इंडस्ट्रीला अनेक अविस्मरणीय चित्रपटांनी समृद्ध केले. असे अनेक सिनेमे आहे ज्यांनी प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतला आणि त्यांच्या मनात कायमस्वरूपी नाव कोरले. या सिनेमांच्या यादीतील एक महत्वाचे नाव म्हणजे ‘आनंद’ हा सिनेमा.\nराजेश खन्ना, अमिताभ बच्चन, सुमिता सनयाल, रमेश देव, ललिता पवार आदी कलाकारांच्या भूमिकांनी सजलेला हा सिनेमा म्हणजे बॉलिवूडला लाभलेले कोंदण आहे.\nआज हा सिनेमा प्रदर्शित होऊन ५० वर्ष पूर्ण झाली आहे. या गोल्डन जुबलीच्या निमित्ताने जाणून घेऊया या सिनेमाबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी.\nआपल्या भारतीय प्रेक्षकांसाठी किंबहुना जगातील सर्वच प्रेक्षकांसाठी काही चित्रपट हे मनोरंजांसोबतच ज्ञान, माहिती, शिकवण मिळवण्याचे एक उत्तम साधन आहे. बॉलिवूडचे मोठे सौभाग्य आहे की असे सिनेमे तयार करणारे उत्कृष्ट दिग्दर्शक या क्षेत्राला लाभले. या दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे ऋषिकेश मुखर्जी.\nऋषिकेश दा यांनी अनेक अजरामर आणि पठडीबाहेरील सिनेमांनी रसिकांचे मनोरंजन केले. त्यांच्या ‘आनंद’ या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले.\n‘आनंद’ हा सिनेमा १२ मार्च १९७१ ला सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाने त्याकाळी २ कोटी रुपयांचा बिजनेस करत लोकप्रियतेचे आणि कमाईचे शिखर गाठले.\nया सिनेमासोबतच सिनेमाची गाणी आणि संवाद देखील तुफान गाजले. पूर्वी चित्रपटाच्या गाण्यांसाठी कॅसेट्स यायच्या, मात्र या सिनेमाच्या संवादांची देखील कॅसेट्स निघाल्या होत्या.\nइतके सुंदर आणि अर्थपूर्ण संवाद या सिनेमातून सर्वाना ऐकायला मिळाले. या सिनेमासाठी जेष्ठ आणि श्रेष्ठ अशा गुलजार साहेबांनी संवाद लेखन केले होते.\nआज हा सिनेमा बघताना आपण ‘आनंद’ या मुख्य भूमिकेसाठी राजेश खन्ना यांच्या व्यतिरिक्त कोणाचीच कल्पना करू शकत नाही. मात्र जेव्हा हा सिनेमा लिह���न पूर्ण झाला तेव्हा ऋषिकेश दा यांची पहिली पसंती राजेश खन्ना नव्हते.\nत्यांना या सिनेमात मुख्य भूमिकेसाठी किशोर कुमार यांना सर्वात आधी विचारणा झाली. मात्र काही कारणास्तव तिथे गोष्टी जमून आल्या नाही. पुढे मेहमूद यांना या भूमिकेसाठी विचारणा झाली, पण इथेही काही सूत जमले नाही.\nपुढे हा सिनेमा राज कपूर आणि शशी कपूर यांना सुद्धा ऑफर झाला होता, मात्र इथेही काही झाले नाही. अखेर ऋषिकेश दा यांनी राजेश खन्ना यांना घेऊन हा सिनेमा केला, आणि राजेश खन्ना यांना या सिनेमाने एक नवीन ओळख आणि प्रचंड लोकप्रियता मिळाली.\nहे ही वाचा – बाबूमोशाय तुझा आवडता चित्रपट एका खऱ्या माणसावरून प्रेरित आहे रे\nया सिनेमात राजेश खन्ना यांनी एका दुःखातही सुख शोधणाऱ्या आणि सतत आनंदी असणाऱ्या आणि दुसऱ्यांच्या जीवनातही आनंद देणाऱ्या रुग्णाची भूमिका साकारली होती. तर अमिताभ बच्चन यांनी बाबू मोशाय म्हणजेच राजेश खन्ना यांच्या डॉक्टरची आणि मित्राची भास्करची भूमिका साकारली होती.\nचित्रपटाची कथा, अभिनय, गाणी, संगीत या सर्वांसोबतच या सिनेमाचे संवादही खूप गाजले. आजही अगदी काल ऐकल्यासारखे या सिनेमाचे संवाद सर्वांच्या तोंडात रेंगाळतात. या सिनेमांच्या संवादांनी खऱ्या अर्थाने आयुष्याचा अर्थ समजून सांगितला. त्याकाळी तर प्रत्येकांच्या तोंडी फक्त आणि फक्त या सिनेमाचेच संवाद असायचे.\nगुलजार यांच्या लेखणीतून तयार झालेल्या या संवादांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. गुलजार यांनी संवादांसोबतच ‘मैने तेरे लिये’ आणि ‘ना जिया लागेना’ ही दोन गाणी देखील लिहिली होती.\nया सिनेमातील काही लोकप्रिय संवाद.\n‘बाबू मोशाय, जिंदगी और मौत ऊपरवाले के हाथ है, जहांपनाह उससे न तो आप बदल सकते हैं न मैं, हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं जिनकी डोर ऊपरवाले की अंगुलियों में बंधी हैं, कब, कौन, कैसे उठेगा यह कोई नहीं बता सकता है.’\n‘बाबू मोशाय जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं.’\n‘मौत तो एक पल है…’\n‘यह भी तो नहीं कह सकता कि मेरी उम्र तुझे लग जाए \n‘आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं’\n‘जब तक जिंदा हूं तब तक मरा नहीं, जब मर गया साला मैं ही नहीं.’\n‘आज तक तुम बोलते आए और मैं सुनता आया, आज मैं बोलूंगा और तुम सुनोगे.’\nहा सिनेमा प्रदर्शित झाला त्या दिवसापर्यंत अमिताभ यांना कोणी ओळखत नव्हते. यासंदर्भातली माहिती दोन वर्षांपूर्वी खूप व्हायरल झाली होती. अमिताभ हे ‘आनंद’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्या दिवशी पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना कोणीच ओळखले नाही. मात्र संध्याकाळी पुन्हा अमिताभ पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले तेव्हा सर्वानी त्यांना बाबू मोशाय म्हणून ओळखले आणि त्यांच्या भोवती लोकांचा गराडा तयार झाला होता. अमिताभ यांनी स्वतः हा किस्सा घडल्याचे सांगितले होते.\nहा सिनेमा खूपच यशस्वी झाला. या सिनेमाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले त्यात राष्ट्रीय पुरकरांचा देखील समावेश होता. सोबतच सहा फिल्मफेयर पुरस्कार देखील या सिनेमाने मिळवले.\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← जगातील सर्वात महागडं औषध वाचा किंमत आणि त्यामागचं कारण…\nअंतराळात महिलांना जेव्हा पिरियड्स येत असतील तेव्हा काय होत असेल\n तरूणीच्या शील रक्षणार्थ हे संपूर्ण शापित गाव एका रात्रीत…\nहजारो लोकांचं “आयुष्य बदलवणारे”, त्यांच्या नैराश्यावर मात करून, प्रचंड स्फुर्ती दिलेले “१५ चित्रपट”\nस्त्रिया ‘सत्य’ जास्त काळ लपवू शकत नाहीत, कारण आहे ‘युधिष्ठिराचा’ शाप\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dnyanpravahnews.com/archives/458", "date_download": "2021-07-29T22:10:04Z", "digest": "sha1:CMXTMN336R2XSA3KX7G2LJRIYUV2DDWZ", "length": 11582, "nlines": 106, "source_domain": "dnyanpravahnews.com", "title": "घोगरे यांच्या वर्तनामुळे कायद्याला हरताळ फासला गेला आहे असे मत ना.डॉ.गोऱ्हे – ज्ञान प्रवाह", "raw_content": "\nघोगरे यांच्या वर्तनामुळे कायद्याला हरताळ फासला गेला आहे असे मत ना.डॉ.गोऱ्हे\nघोगरे यांच्या वर्तनामुळे कायद्याला हरताळ फासला गेला आहे असे मत ना.डॉ.गोऱ्हे Dr. Gorhe is of opinion that the law has been violated due to Ghogares behavior\nपुणे मनपा आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव यांच्यावर नगरसेवक धनराज घोगरे यांनी केलेल्या मानहानीकारक वागणुकीची चौकशी मनपा आयुक्त यांना करण्याची विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची सूचना…\nपुणे दि.२९: पुणे मनपा आरोग्य अधिकाऱ्यांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठा ताण पडत आहे.असे असताना देखील पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉक्टर भारती यांच्या दालनांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी जाऊन संतप्तपणाने बरच वादंग केला.त्याचवेळी ते डॉ वैशाली जाधव यांच्या अंगावर धावून गेले. त्याचा परिणाम म्हणजे अशा मानहानीकारक वर्तनामुळे,अपमानामुळे डॉ.जाधव ह्या भाविववश झाल्या. याबाबत डॉ.जाधव यांनी महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे सदरील घटनेची माहिती दिली. यात एका बाजूला हॉस्पिटलमधील लसीकरण, कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या या सगळ्यामुळे मोठ्या प्रमाणात कामाचा बोजा आरोग्य यंत्रणेवर आलेला आहे.श्री. घोगरे यांच्या वेगळ्या काही मागण्या असतील किंवा एखादे काम झाले नसेल तर कशा प्रकाराने बोलायचे याची आचारसंहिता, शिस्त, नियमावली, माणुसकी पाळणे आवश्यक होते पण श्री घोगरे यांच्या वर्तनामुळे कायद्याला हरताळ फासला गेला आहे असे मत ना.डॉ.गोऱ्हे व्यक्त केले आहे.\nपुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री विक्रम कुमार आणि पुण्यामधले सर्व लोकप्रतिनिधीं या सर्वांची जबाबदारी आहे की,सुरक्षित,निर्भय वातावरणा मध्ये महिला कर्मचारी, महिला डाॅक्टर ,आरोग्य कर्मचारी यांना काम करता आले पाहिजे. या दृष्टिकोनातून घोगरे यांच्याकडून वर्तन झाले त्या बद्दल ना.डॉ.गोऱ्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि चौकशी समिती नेमण्याची सूचना मनपा आयुक्त यांना केली आहे. तसेच डॉ जाधव व आरोग्य कर्मचाऱ्यांची श्री घोगरे यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असे ना.डॉ.गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे.\nयाबद्दलच्या चौकशी समितीचा अहवाल नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्याचे निर्देश देखील दिले आहेत. जेणेकरून श्री घोगर्रे यांच्या वर्तनाच्या संदर्भात राज्य शासन कारवाई करायची याबद्दल विचार करू शकेल असे देखील डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले आहे.\nपुणे महापालिकेतील सगळ्या नगरसेवकांनी डॉ जाधव यांच्या प्रकरणात बघ्याची भूमिका न घेता आणि श्री घोगरे यांचे समर्थन न करता आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची आवाहन डॉ.गोऱ्हे यांनी केले आहे.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार,नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे,आरोग्य मंत्री राजेश टोपे या सर्वांकडे यासंदर्भातील माहिती व निवेदन ना.डॉ.गोऱ्हे यांनी पाठविले आहे.\nअशा घटनांमुळे आधिच तणावाखाली असलेली वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना सतत दबावाखाली येऊन कामावर त्याचा परिणाम होणार आहे. एकमेकांना समजून घेऊन या कोरोना महामारीला तोंड देणे गरजेचे आहे. अशा तक्रारी करणार्याना सतत दोन दिवस फक्त कोरोना बाधित रुग्णांची सेवा करायला लावली म्हणजे नेमके काय अडचणी आहेत हे त्यांचे लक्षात येईल.\nकोरोनामुळे जीव गमवावा लागत असल्याने पत्रकारांनी काळजी घ्यावी – उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे\nशेतकरी नेते अतुल खुपसे-पाटील यांच्या फोटोला दुग्धाभिषेक\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\nपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात\nपे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी\nश्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास\nसफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/teacher-and-graduate-constituency-election-2020-bjp-or-mahavikas-aghadi-political-feature-of-legislative-council-elections-mhss-501390.html", "date_download": "2021-07-29T21:28:37Z", "digest": "sha1:53SHYOMNAHQXC6BRTJG46WGZY76OWP46", "length": 10190, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजप की महाविकास आघाडी? विधान परिषदेच्या निवडणुकीचे राजकीय वैशिष्टय– News18 Lokmat", "raw_content": "\nभाजप की महाविकास आघाडी विधान परिषदेच्या निवडणुकीचे राजकीय वैशिष्टय\nराज्यात महाविकास आघाडी प्रथमच राज्यस्तरीय एकत्रित निवडणूक तीन पक्ष लढवत आहे. महाविकास आघाडीविरोधात भाजपचे प्रमुख विरोधी पक्ष नेते म्हणून निवडणूक लढवत आहे.\nराज्यात महाविकास आघाडी प्रथमच राज्यस्तरीय एकत्रित निवडणूक तीन पक्ष लढवत आहे. महाविकास आघाडीविरोधात भाजपचे प्रमुख विरोधी पक्ष नेते म्हणून निवडणूक लढवत आहे.\nमुंबई, 01 डिसेंबर : आज विधान परिषद 5 जागेसाठी मतदान होत आहे. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदव��धर (teacher and graduate constituency election 2020) यासाठी मतदान होणार आहे. शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसने (congress) महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच पदवीधर निवडणुकीला सामोरं जात आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप BJP) अशी अत्यंत चुरशीची अशी ही निवडणूक ठरली आहे. या निवडणूक राजकीय वैशिष्टय काय असणार आहे याचा हा आढावा... राज्यात महाविकास आघाडी प्रथमच राज्यस्तरीय एकत्रित निवडणूक तीन पक्ष लढवत आहे. महाविकास आघाडीविरोधात भाजपचे प्रमुख विरोधी पक्ष नेते म्हणून निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन 1 वर्ष पूर्ण होतानाच तीन पक्षात संघटनात्मक ऐक्य निवडणुकीत आहे का यांचे चित्र स्पष्ट होईल. तर दुसरीकडे भाजप नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. भाजपात नागपूर पदवीधर निवडणूक ही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांच्यासाठी तर उर्जा मंत्री नितीन राऊत, विजय वड्डेटीवार, अनिल देशमुख यांच्याशी प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे. अमरावती शिक्षक निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा विषय तर पश्चिम विदर्भात भाजपा वर्चस्व आज ही आहे का नाही हे सिद्ध करण्यासाठी भाजपाची धडपड सुरू आहे. मराठवाडा पदवीधर निवडणूक पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. भाजपमध्ये इथं बंडखोरी पाहण्यास मिळाली आहे. एवढंच नाहीतर बीडमधील भाजपचे नेते जयसिंग गायकवाड यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अजित पवार आणि महाविकास आघाडी तीन पक्ष एकत्रित येऊन विजय मिळवतील का, हा प्रतिष्ठाचा विषय झाला. पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व नेमके कोणाचे हे पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक विधान परिषद निवडणूक यावरून दिसणार आहे. भाजपाचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जागी रिक्त झालेल्या पदवीधर निवडणूक पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. तर पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी बालेकिल्ला आहे, हेच सिद्ध करण्यासाठी जयंत पाटील यांची कसोटी लागली आहे. पुणे शिक्षक निवडणूक काँग्रेस पक्षाने विजयी करत पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा वर्चस्व सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी फायदा घेत अपक्ष निवडणूक लढवणारे यांचा फायदा घेण्याचं भाजप वर्चस्व आणू पाहत आहे. महाविकास आघाडी वि��ूद्ध भाजपा अशी सरळ एकमेकाच्याविरोधात निवडणूक होत असली तरी स्थानिक हेवेदावे याचा प्रभाव या निवडणूकीत दिसणार आहे. बिहार निवडणुकीनंतर राज्यात भाजप यशस्वी कामगिरी करत असल्याचे चित्र फडणवीस यांना निर्माण करायचे आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे ही दाखवण्याची संधी आघाडीच्या नेत्यांना आहे. अजित पवार, देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, चंद्रकांत पाटील, अशोक चव्हाण, नितीन राऊत, विजय वड्डेटीवार, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे, सतेज पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर या नेत्यांनी प्रचार करत राजकीय आरोपाच्या फेरी झाडल्या आहे. त्यामुळे आता मतदान कुणाच्या पारड्यात पडत हे पाहण्याचे ठरणार आहे.\nभाजप की महाविकास आघाडी विधान परिषदेच्या निवडणुकीचे राजकीय वैशिष्टय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/57478/why-indian-celebrities-going-to-abroad-for-cancer-treatment/", "date_download": "2021-07-29T20:34:00Z", "digest": "sha1:H6IQ2BXLIHRN2ASS4APKZ7YTVATDWTNQ", "length": 18499, "nlines": 84, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' भारतीय सेलिब्रिटीज 'कॅन्सरवर' उपचार घ्यायला परदेशीच का जातात? जाणून घेऊया!", "raw_content": "\nभारतीय सेलिब्रिटीज ‘कॅन्सरवर’ उपचार घ्यायला परदेशीच का जातात\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nसध्या करोना व्हायरसने जगात थैमान घातलं आहे.सगळेच स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत आहेत.\nपण असाच आणखीन एक आजार आहे ज्यातून कोणालाही सहजा सहजी बाहेर पडता येत नाही किंबहुना हा आजार झाला म्हणजे माणूस संपलाच असंच मानलं जातं, तो आजार म्हणजे ‘कॅन्सर’\nपण काही प्रसिद्ध व्यक्ती किंवा सेलिब्रिटीज ज्यांना हा आजार होतो, ते मात्र बाहेरच्या देशात जाऊन बरे होऊन येतात हे तुम्हाला ठाऊक असेलच\nभारतातील प्रसिद्धी माध्यमांना नेहमी पडला पाहिजे असा प्रश्न म्हणजे भारतातील प्रसिद्ध व्यक्ती कॅन्सरवरील उपचारांसाठी नेहमी परदेशीच का जातात असं काय आहे जे भारतात नाही पण परदेशात सापडतं. आज आपण म्हणतो की तंत्रज्ञानामुळे भारत पुढे गेला.\nअनेक प्रकारचे तंत्रज्ञान भारतात उपलब्ध आहे, विकसित केलं जातंय. भारतातील इस्रो ही संस्था जागतिक उच्चांक मोडत अनेक प्रकारचे विश्वविक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे.\nत्याकडे वाटचाल करताना दिसत आहे भारताचे अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प तंत्रज्ञानाच्या बाबतीत विकसित होत आहेत. एवढे सगळे असताना अशी काय वेळ भारतातील प्रसिद्ध व्यक्तींवर येते की कॅन्सर झाल्यानंतर त्यांना परदेशच आठवतो.\nउदाहरणच जर बघायचे झाले तर पहिलं उदाहरण आहे प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंग ज्यावेळी त्याला कॅन्सरचं निदान करण्यात आलं त्यावेळी तो अमेरिकेत गेला.\nदुसरं सर्वश्रुत उदाहरण म्हणजे जेव्हा राज कपूरची कन्या रितू नंदा हिला कॅन्सर झाला तेव्हा राज कपूर साहेबांनाही अमेरिकाच कशी आठवली.\nभारतातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती अनेक प्रकारच्या उपचारांसाठी परदेशात जातात. एवढं का सोयीस्कर वाटतं परदेशात जाणं.\nअगदी सोनिया गांधी याही मध्यंतरी उपचारासाठी परदेशात गेल्या आहेत असं सांगण्यात आलं. याबाबतीत भारतातील काही अग्रणी आणि प्रसिद्ध डॉक्टरांशी संवाद साधला असता त्यांचं याबाबतीत असलेल मत आपण खाली बघुयात.\nभारतातीलच नव्हे तर जगातील अग्रणीचे कॅन्सर सर्जन डॉक्टर आर. बडवे टाटा मेमोरिअल रिसर्च सेंटरचे डायरेक्टर.. यावर ते म्हणाले की\n“आम्ही भारतात त्या सर्व उपचार पद्धती अवलंबतो आहोत ज्या परदेशात वापरल्या जातात. आज भारतातही प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे”\nडॉक्टर आशिष बक्षी जे एक प्रसिद्ध अपलॉजईस्ट आहेत त्यांनीही याचा पुनरुच्चार केला की,\n“भारतात त्याच सोयीसुविधा उपलब्ध आहेत ज्या सोयीसुविधा अमेरिकेत किंवा इतर परदेशात उपलब्ध आहेत.”\nप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बसू यांना २००४ मध्ये अॅक्युट लेऊकेमिया या आजाराचे निदान करण्यात आले होते, त्यांना असं सांगण्यात आलं होतं की त्यांच्याकडे फक्त दोनच महिने शिल्लक आहेत.\nत्यांनी संघर्ष करायचा निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे त्यांनी भारतातच यशस्वीपणे या आजाराशी संघर्ष केला. भारतात अशी अनेक यशस्वी उदाहरणे बघायला मिळू शकतात.\nतसं पहायला गेलं तर परदेशातील ट्रीटमेंट आणि भारतातील ट्रीटमेंट यामध्ये खर्चिक फरक नक्कीच आहे. परदेशात जाऊन कॅन्सरचा उपचार घेणं हे भारतापेक्षा दहापट अधिक खर्चिक असू शकतं.\nपरदेशामध्ये उपचार घेणं हे भारतीयासाठी ��दाचित कमी सोयीस्कर ठरू शकतं. कारण ओळख आणि संघर्ष करण्यासाठी आपल्या परिवाराच्या लागणारा पाठिंबा या दोन गोष्टी पीडित व्यक्ती साठी अमृताचं काम करत असतात.\nसध्याच्या काळात जग एवढं पुढे गेलं आहे, की जर एखादं औषध परदेशामध्ये मध्ये लॉन्च झालं तर ते त्याच वेळेस भारतासह इतरही देशांमध्ये उपलब्ध असतं. क्वचित वेळा त्यामध्ये फक्त तीन महिन्यांचा अवधी असू शकतो.\nएवढं सगळं असतानाही उपचारासाठी परदेशातच का त्याचं कारण असू शकतं भारतीय मानसिकता आणि गोपनीयता.\nआपल्याकडील प्रसिद्ध व्यक्तींचं आयुष्य एवढं सामाजिक होऊन जातं की त्यांची छोटीशी कृती सुद्धा प्रसिद्धीमाध्यमांना ब्रेकिंग न्यूज वाटायला लागते. याच भीतीतून आपलं कॅन्सरचं दुखणं जगापुढे येऊ नये यासाठी कदाचित भारतीय प्रसिद्ध व्यक्ती परदेशातून उपचार घेत असाव्यात.\nतसं बघायला गेलं तर भारतात डॉक्टर आणि पेशंट यांच्या प्रमाणाची तुलनात्मक चिकित्सा जर केली तर आपल्याकडे असे लक्षात येईल की भारतात हे प्रमाण अत्यंत कमी आहे.\nकॅन्सर पेशंट्सची संख्या भरपूर आहे आणि ती प्रत्येक वर्षाला वाढत आहे. असं असताना कॅन्सरवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची जबाबदारी आणि गरज हे दोन्ही घटक त्या प्रमाणात वाढताना दिसत नाहीयेत.\nज्या प्रमाणात भारतात कॅन्सरचे पेशंट आढळत आहेत, कदाचित या घटकाचाही परिणाम आपण म्हणू शकतो ज्यामुळे भारतातील पेशंट बाहेर परदेशात जाऊन कॅन्सरवर उपचार घेत आहेत.\nतसं पाहिलं तर भारतापेक्षा परदेशात कॅन्सर हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. त्यामुळेच कदाचित तेथील डॉक्टरांना कॅन्सरवर उपचार करण्याचे हातखंडे चांगल्या प्रमाणात माहिती झालेले असू शकतात.\nएका सर्वेक्षणात असं लक्षात आलं आहे, की परदेशात नवनवीन प्रकारचे उपक्रम आणि प्रात्यक्षिक राबवले जातात. जेणेकरून कॅन्सरवरील उपचारासाठी मदत होईल आणि उपचार जलदरित्या होतील.\nहे सर्व घटक परत परत एकच गोष्ट अधोरेखित करतात ती म्हणजे गोपनीयता भारतात कॅन्सरबद्दल असणाऱ्या गैरसमजामुळे भारतातील प्रसिद्ध व्यक्ती हे कॅन्सरवरील उपचारासाठी परदेशात जातात.\nपण खरंच, ‘भारतातील सामान्य व्यक्तीला परदेशात जाऊन तिथे राहून उपचार घेणं शक्य होईल का’ हा प्रश्न प्रत्येक सामान्य भारतीय व्यक्तीच्या मनात एकदा तरी डोकावून गेला असेलच की\nखरं म्हणजे वास्तविकता पाहता सामान्य व्यक्तीच्या आवाक्यात न येणारा असाच हा खर्च आहे.\nआताच्या काळात मेडिकल टुरिझमकडे व्यापक अर्थाने वाढणारा उद्योग म्हणूनही बघण्यात येत आहे. भारतातही वैद्यकीय मदतीची कमी नाहीये. भारत खऱ्या अर्थाने वैद्यकीय उपलब्ध उपचारांचे केंद्र बनत चाललेला आहे.\nआज भारतात कितीही किचकट शस्त्रक्रिया लीलया केली जाते. याउलट परदेशातूनच काही परदेशी नागरिक भारतात उपचारासाठी येताना दिसतात पण भारतीय प्रसारमाध्यमं मात्र या घटकांना हवं तेवढं प्रकाश झोतात आणताना दिसत नाहीत.\nपरदेशी नागरीक भारतात उपचार घेतात याचे कारण भारतात तुलनेने स्वस्त आणि जलद उपचार केले जातात असा त्यांचा मानस आहे.\nभारतातील प्रसिद्ध व्यक्तींकडे जास्त करून विमा संरक्षण असते मग अशा वेळेस या विमा संरक्षणाचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ उचलता यावा यासाठी कदाचित भारतातील प्रसिद्ध व्यक्ती परदेशात उपचारासाठी जात असावेत.\nतसंही मेडिकल टुरिझमच्या नावाखाली या सेलिब्रिटिजना विमान तिकीट, हॉटेल, उपचार या सर्व गोष्टींना जोडून एक चांगल्या प्रकारचं पॅकेज डील प्रस्तावित केलं जातं. मग कोण कशाला भारतात उपचार करून घेईल.\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← आजवर कोणालाही सोडवता न आलेली ७ रहस्यमय कोडी\nतरुण वयातच केस पांढरे का होतात त्यावर तुम्ही काय करू शकता त्यावर तुम्ही काय करू शकता\nकौरव पांडवांच्या एकुलत्या एक बहिणीची करुण कथा – जिला खुद्द अर्जुनानेच विधवा केले\nखळखळून हसवणाऱ्या या ११ टीव्ही जाहिराती भारतीय प्रेक्षक विसरूच शकत नाही\nआयुष्यात फक्त त्रास देणाऱ्या या गोष्टींना आजच “नाही” म्हणालात तर कायम आनंदी राहाल\nMay 6, 2020 इनमराठी टीम 0\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/01/blog-post_788.html", "date_download": "2021-07-29T21:41:25Z", "digest": "sha1:IBXYHDHZ4UN7YJY7IEX2DMVXYUSB3C4F", "length": 5071, "nlines": 59, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "बेवारस सापडलेला चैतन्य आपल्या पालकांच्या प्��तिक्षेत", "raw_content": "\nHomeनागपूरबेवारस सापडलेला चैतन्य आपल्या पालकांच्या प्रतिक्षेत\nबेवारस सापडलेला चैतन्य आपल्या पालकांच्या प्रतिक्षेत\nमहिला व बालकल्याण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा\nनागपूर‍, दि. 16 : बसस्थानकावर एका टोपलीत बेवारस स्थितीत चि.चैतन्य वय 9 महिने बेवारसस्थितीत आढळून आला आहे. या संदर्भात चैतन्य या बाळाच्या शोध घेण्यात येत असून या बालकावर ज्या पालकांना हक्क दाखवायचा आहे. त्यांनी दहा दिवसात जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी, दूरध्वनी क्रमांक 0712-2569991 संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंह परदेशी यांनी केले आहे.\nबेवारसस्थितीत आढळलेला चैतन्य, वय 9 महिने हा बसस्थानकावर सफाई करतांना 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 4 वाजता आढळून आला होता. या संदर्भात गणेशपेठ पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी बाळाच्या कुटुंबियाचा आणि पालकाचा शोध घेत आहे. परंतु अद्यापपर्यंत शोध न लागल्यामुळे या बालकाला बाल कल्याण समितीच्या आदेशाने त्रिमृती येथे वरदान दत्तक शिशू गृह येथे दाखल करण्यात आले आहे. चि.चैतन्य या बालकावर ज्या पालकांना अथवा कुटुंबियांना हक्क दाखवाचा आहे त्यांनी दहा दिवसाच्या आत संपर्क साधावा. त्यानंतर संपर्क न साधल्यास या बालकाला केंद्रीय दत्तक प्राधीकरण नवी दिल्ली यांचे नियमावलीनुसार बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये दत्तकमुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असेही जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी विजयसिंह परदेशी यांनी कळविले आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TOP-birthday-special-neetu-singh-and-rishi-kapoor-fainted-on-their-wedding-4314071-PHO.html", "date_download": "2021-07-29T21:25:32Z", "digest": "sha1:A6GHOINA6N2GUSOEOA2VFZRIM6CLPMUQ", "length": 3076, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Birthday Special: Neetu Singh And Rishi Kapoor Fainted On Their Wedding | B'DAY SPL : स्वतःच्याच लग्नात बेशुद्ध पडले होते नीतू आणि ऋषी कपूर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nB'DAY SPL : स्वतःच्याच लग्नात बेशुद्ध पडले होते नीतू आण��� ऋषी कपूर\nसिने अभिनेत्री नीतू सिंग यांचा आज वाढदिवस आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत नीतू यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 8 जुलै 1958 रोजी दिल्लीत शिख कुटुंबात नीतू यांचा जन्म झाला होता.\nनीतू यांनी ऋषि कपूर यांची निवड आपल्या जोडीदाराच्या रुपात केली. नीतू आणि ऋषीची जोडी बॉलिवूडची बेस्ट जोडी म्हणून ओळखली जाते. अनेक सिनेमांमध्ये ही जोडी एकत्र झळकली आहे. एकत्र काम करत असताना या दोघांचे सुत जुळले आणि 1979 साली हे दोघे विवाहबद्ध झाले.\nनीतू सिंग यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला या जोडप्याच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगत आहोत.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या हे दोघे प्रेमात कसे पडले आणि या दोघांच्या लग्नात काय काय घडले होते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-64-gram-panchayat-election-on-15-december-in-nagar-4434905-NOR.html", "date_download": "2021-07-29T22:59:30Z", "digest": "sha1:KIF4XDJBPURQYR2D3BIDQ7FGZ4UIFZ55", "length": 4190, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "64 gram panchayat election on 15 december in nagar | 64 ग्रामपंचायतींसाठी 15 डिसेंबरला मतदान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n64 ग्रामपंचायतींसाठी 15 डिसेंबरला मतदान\nनगर - जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतींसाठी 15 डिसेंबरला मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या सहायक आयुक्त पूनम शिरसोळकर यांनी गुरूवारी दिली.\nनगर तालुक्यातील बुरूडगाव, नेवासे तालुक्यातील गोपाळपूर, गोगलगाव, चिलेखनवाडी, अंतरवली, तामसवाडी, लेकूरवाळे आखाडा, महालक्ष्मी हिवरे, नांदुरशिकारी, वडुले, गिडेगाव, झापवाडी, घोडेगाव, पाथरवाले, बेलपांढरी, गोमाळवाडी, वंजारवाडी, लोहारवाडी, राजेगाव, खेडलेकाजळी, खामगाव, जायगुडे आखाडा, शिरसगाव पाथर्डी तालुक्यातील अंबिकानगर, शंकरवाडी ग्रूप, टाकळीमानूर, शेवगाव तालुक्यातील खामगावपिंप्री जुनी, सालवडगाव, खामगावपिंप्री नवी, मंगळूर खुद्रूक व बुद्रूक, माळेगावने, राहुरी तालुक्यातील खुडसरगाव, चिखलठाणा, श्रीरामपूरमधील भामाठाण, हरेगाव, कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव, धामोरी, शिरसगाव ग्रूप, पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली, श्रीगोंदे तालुक्यातील घारगाव, संगमनेर तालुक्यातील सारोळा पठार, अकोल्यातील सुगाव, कर्जत तालुक्यातील खामगाव, नवसरवाडी, शिंदे, लोणी मसदपूर, माही, निंबोडी, सीतपूर, जळगाव, बिटकेवाडी, राशीन, देश��ुखवाडी, कानगुडवाडी, सोनाळवाडी, परीटवाडी, कोळेवाडी, आंबीजळगाव, तोरकडवाडी, जळकेवाडी व जामखेडमधील धनेगाव, हाळगाव व फक्राबाद या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/news/cricket-news-and-updatemahendra-singh-dhoni-announced-his-retirement-from-international-cricket-127620135.html", "date_download": "2021-07-29T21:29:52Z", "digest": "sha1:BP5FRDONOIQVMC3VDN6YPBYUMZ6MVSUE", "length": 5912, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "cricket news and update;Mahendra Singh Dhoni Announced His Retirement From International Cricket | माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nक्रिकेटमधून निवृत्ती:माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nतुम्ही दिलेल्या प्रेमासाठी खूप आभार- धोनी\nभारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्याची घोषणा केली आहे. शनिवारी धोनीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत लिहीले की, तुमचे प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. आज संध्याकाळी 7. 29 पासून मला निवृत्त झालो असल्याचे समजा.\nमहेंद्रसिंह धोनीच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टच्या बॅकग्राऊंडलाही त्याच्या आवडीचे 'पल दो पल का शायर हूं' हे गाणे वाजत आहे.\nधोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने अनेक सामने जिंकले. 2008 ते 2014 दरम्यान धोनी कसोटी सामन्यांचा कर्णधार होता. त्याने 2007 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत टी-20 ट्रॉफी जिंकली होती. 2010 आणि 2016 साली त्याने आशिया कप जिंकला आहे. 2011 साली त्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील जिंकली होती. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना 2019 विश्वचषकातील उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध जूलैमध्ये खेळला आहे.\nगांगुली कॅप्टन्सीमध्ये केला डेब्यू\nधोनीने पहिला मॅच 23 डिसेंबर 2004 मध्ये बांग्लादेशविरोधात चटगावमध्ये खेळला होता. तेव्हा गांगुली संघाचा कर्णधार होता. गांगुलीने आपल्या ऐवजी धोनीला नंबर-3 वर बॅटिंगसाठी पाठवले होते. परंतू, धोनी त्या सीरीजमध्ये फ्लॉप ठरला होता. त्याने तीन सामन्यात फक्त 19 धावा काढल्या होत्या, परंतू पुढच्या सीरीजमध्ये पाकिस्तानविरोधात 123 ब��लवर 148 धावांचा डोंगर केला होता.\n90 टेस्ट, 350 वनडे आणि 98 टी-20 खेळले\nधोनीने आतापर्यंत 90 टेस्ट, 350 वनडे आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 4876, 10773 आणि 1617 धावा केल्या. धोनीने आयपीएलमध्ये आतापरयंत 190 सामन्यात 4432 धावा केल्या. धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये सीएसकेने सलग 2010 आणि 2011 मध्ये आयपीएल किताब आपल्या नावे केला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/supreme-court-hearing-on-ugc-final-year-exams-knowing-the-opinions-of-other-states-mhss-471116.html", "date_download": "2021-07-29T21:58:31Z", "digest": "sha1:AJX4XXS46JI2K7X3PN4ZZAUGXYALISAK", "length": 7414, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विद्यापीठाची परीक्षा होणार की नाही? सुप्रीम कोर्टाने केली महत्त्वाची सूचना– News18 Lokmat", "raw_content": "\nविद्यापीठाची परीक्षा होणार की नाही सुप्रीम कोर्टाने केली महत्त्वाची सूचना\nकोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे राज्य सरकारने अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती.\nकोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे राज्य सरकारने अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती.\nनवी दिल्ली, 10 ऑगस्ट : कोरोनाची परिस्थिती असताना विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावर पेटलेला वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. आता देशातील इतर राज्यांचे मत जाणून सुप्रीम कोर्ट निर्णय देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे राज्य सरकारने अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. परंतु, विद्यापीठ अनुदान अर्थात यूजीसीने सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्यास परवानगी दिली होती. यूजीसीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. शिवसेनेच्या युवासेनेनंही याचिका दाखल केली आहे. आज या याचिकेवर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली. भाजपला लवकरच मोठा झटका, राष्ट्रवादीच्या मंत्र्याने दिले संकेत यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी, 'दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन राज्यांनी परीक्षा घेऊ नये असे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. दिल्ली व महाराष्ट्र सरकारने दाखल केलेले प्रतिज्ञापत्र यूजीसी मार्गदर्शक तत्त्वांच्या विरुद्ध आहे. कारण पदवी प्रदान करणारे यूजीसीचा अधिकार आहे. यूजीसीला पदवी देण्���ाचे अधिकार दिले जातात तेव्हा राज्ये परीक्षा कशा रद्द करू शकतात\"असा सवाल उपस्थितीत केला. तर याचिकाकर्ता विद्यार्थ्यांचे वकील आलोक श्रीवास्तव म्हणाले की,'हा विषय दिल्ली आणि महाराष्ट्राबद्दल नाही. आम्ही यूजीसीच्या परिपत्रकाला आव्हान देत आहोत. कोरोना महामारी असताना यूजीसी असे आदेश देऊ शकते का\"असा सवाल उपस्थितीत केला. तर याचिकाकर्ता विद्यार्थ्यांचे वकील आलोक श्रीवास्तव म्हणाले की,'हा विषय दिल्ली आणि महाराष्ट्राबद्दल नाही. आम्ही यूजीसीच्या परिपत्रकाला आव्हान देत आहोत. कोरोना महामारी असताना यूजीसी असे आदेश देऊ शकते का असा प्रतिसवाल उपस्थितीत केला. शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी, माजी मंत्र्याला पुन्हा खास जबाबदारी असा प्रतिसवाल उपस्थितीत केला. शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी, माजी मंत्र्याला पुन्हा खास जबाबदारी सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकल्यानंतर या प्रकरणावर आता अन्य राज्यांचे मतं जाणून घेणार आहे आणि त्यानंतर निर्णय देईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी शुक्रवारी देशभरातील महाविद्यालयांमध्ये अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याच्या मुद्द्यावर सुनावणी होणार आहे.\nविद्यापीठाची परीक्षा होणार की नाही सुप्रीम कोर्टाने केली महत्त्वाची सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/02/02/world-heaviest-book-in-small-village-in-northern-hungary/", "date_download": "2021-07-29T22:14:15Z", "digest": "sha1:XEGNGY72EZW4NLZRGSEASURWXTH6I7NB", "length": 6186, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जगातील या सर्वात वजनदार पुस्तकाचे एक पान उलटण्यासाठी लागतात सहा लोक - Majha Paper", "raw_content": "\nजगातील या सर्वात वजनदार पुस्तकाचे एक पान उलटण्यासाठी लागतात सहा लोक\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, पुस्तक, हंगेरी / February 2, 2020 February 2, 2020\nसिनपेत्री- उत्तर हंगेरीतील गाव सिनपेत्रीचा नागरिक असलेल्या 71 वर्षीय बेला वर्गाने एक पुस्तक बनवले असून या पुस्तकाचे असे वैशिष्टेय आहे की हे जगातील सर्वात मोठे पुस्तक आहे. असा दावा बेला यांनी केला आहे. त्यांनी हे पुस्तक बनवण्यासाठी पारंपरिक बुक बाइंडिंग पद्धतीचा वापर केला असून 346 पाने 4.18 मीटर लांब आणि 3.77 मीटर रुंद पुस्तकात आहेत. 1420 किलोग्राम या पुस्तकाचे वजन आहे. परिसरातील वातावरण, गुफा आणि भूभागांची माहिती या पुस्तकात आहे\nबेला ��ांनी याबाबत दिलेल्या माहिती नुसार फक्त याच्या आकारामुळेच नाही तर हे पुस्तक याला बनवण्याच्या पद्धतीमुळेही चर्चेत आले आहे. हे पुस्तक परिसराची माहिती देणाऱ्या पुस्तकांपेक्षा वेगळी आहे. लाकडाचा टेबल आणि अर्जेटीनावरुन मागवलेल्या चामड्याचा वापर यासाठी झाला आहे. या पुस्तकाचे एक पान उलटण्यासाठी तब्बल 6 लोकांची मदत घ्यावी लागते. हे पान एक मशीन आणि स्कूजच्या मदतीने उलटले जाते. दरम्यान पुस्तकाची एक लहानशी कॉपीदेखील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव दाखल करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. याचे वजन 11 किलोग्राम आहे. दोन्ही पुस्तकांना सोबतच तयार करण्यात आले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/11/blog-post_29.html", "date_download": "2021-07-29T22:09:43Z", "digest": "sha1:5EMHJ27FCW7ECWJZS7GXFMURZHT6UTYJ", "length": 10564, "nlines": 62, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "आयुक्त साहेब, खुशाल पाणी कर वसूल करा, पण शहरवाशियांना दररोज पाणी देता का?", "raw_content": "\nHomeआयुक्त साहेब, खुशाल पाणी कर वसूल करा, पण शहरवाशियांना दररोज पाणी देता का\nआयुक्त साहेब, खुशाल पाणी कर वसूल करा, पण शहरवाशियांना दररोज पाणी देता का\nचंद्रपूर मनपा आयुक्तांच्या आदेशाने शहरवाशीय संतापले\nआयुक्त साहेब, खुशाल पाणी कर वसूल करा, पण शहरवाशियांना दररोज पाणी कुठे मिळतंय \nचंद्रपूर शहराला उज्वला कन्स्ट्रक्शन या कंत्राटी कंपनीला शहरवाशीयांना पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट सन २०११ ला चंद्रपूर नगरपरिषद तर्फे देण्यात आले होते.मात्र सन २०१२ मधे नगरपरिषदचे रूपांतर महानगरपालिकामधे झाल्या नंतर तेच कंत्राट सुरू राहिले नव्हे ते आता एक महिन्यांपूर्वीपर्यंत सुरू होते. या दरम्यान चंद्रपूर शहरवाशीयांच्या जवळपास हजारो तक्रारी मनपा आयुक्त यांचेकडे आल्या असेल की आम्हच्याकडे ��ाहेब पाणी येत नाही. पण केवळ पाणी बैठकीचे फार्स आटोपून कंत्राटदाराला सूचना देण्यापलीकडे आयुक्तांनी काहीच साध्य केलं नाही आणि इक्का दुक्का पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असेल पण बहुतांश प्रश्न हे आजही जसेच्या तसेच आहे.मग आयुक्त साहेब आज तुम्ही त्या पाणी पुरवठा कंत्राटदाराकडून कंत्राट काढल्यानंतर पाणी पुरवठा दररोज होतं आहे का याची समीक्षा केली आहे का याची समीक्षा केली आहे का अर्थात याचे उत्तर नाहीच असे येईल. मग कुठल्या तोंडाने म्हणताय की शहरवाशीयांकडून कर वसुली करा अर्थात याचे उत्तर नाहीच असे येईल. मग कुठल्या तोंडाने म्हणताय की शहरवाशीयांकडून कर वसुली करा असा सवाल आता नळ ग्राहक करीत आहे.\nदोन वर्षांपूर्वी चंद्रपूरच्या नियोजन भवन येथे तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पाणी प्रश्नावर बैठक बोलावण्यात आली होती त्यावेळी कंत्राटदार योगेश समरीत आणि आयुक्त संजय काकडे हे सुद्धा उपस्थित होते. त्यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कंत्राटदार यांचेसह आयुक्तांना तंबी दिली होती की पाणी प्रश्न हा जनतेच्या दैनंदिन जीवनाचा प्रश्न आहे. त्यामुळे दररोज पाणी पुरवठा करा आणि जर तुम्ही केला नाही तर तूम्हचेवर सुद्धा गुन्हा दाखल होऊन करवाई होईल. अर्थात जनतेसमोर पालकमंत्री बरगळले असले तरी जनतेसमोर आयुक्तांना खरी खोटी ऐकवून एक प्रकारे आयुक्तांची इज्जतच घालवली होती. पण दुर्भाग्य असं की त्यानंतर सुद्धा पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही आणि तो आज पण सुरळीत नाही.खरं तर चंद्रपूर शहरवाशीयांना दररोज पाणी पुरवठा करण्याचा पाणी कर महानगरपालिका तर्फे लावल्या जातो मग ज्याअर्थी मनपाकडून किंव्हा कंत्राटदार यांचेकडून पूर्ण दिवस पाणी पुरवठाच झाला नाही मग शहरवाशीयांनी पूर्ण पाणी कर द्यायचा तो कसा हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे.\nपाणी बैठकीत काय म्हणाले आयुक्त आणि काय आहे उपाय \nमालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर वसुलीचा वेग वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे कडक निर्देश महापालिका आयुक्त संजय काकडे यांनी २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या पाणीकर व मालमत्ता कर वसुली आढावा सभेत दिले. बुधवारी महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलताना आयुक्त यांनी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर वसुलीचा आढावा घेतानाच वसुली करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याचे व विशेष वसुली मोहीम राबविण्याबरोबरच वेळप्रसंगी कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.\nदरम्यान महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा होणाऱ्या पाइपलाइनमधून मोटार पंपाच्या माध्यमातून पाणी उपासण्याचे प्रकार आढळून आल्यास मोटार जप्तीची कारवाई मनपातर्फे राबविण्यात येणार आहे. शहरातील थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्याकडून वसुली करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधित बैठकीत देण्यात आल्या. पाणीपुरवठा खंडीत करण्याची कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनीं वेळेच्या आत थकीत रकमेचा भरणा करण्याचे आवाहन चंद्रपूर शहरवाशीयांना त्यांनी केले. याप्रसंगी उपायुक्त गजानन बोकडे, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, सचिन पाटील, शहर अभियंता महेश बारई, मनोज गोस्वामी, उपअभियंता विजय बोरीकर, अधिकारी, कर विभाग व पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nचंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले\nकालच्या गोळीबार प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक\nबार मालकाकडून दारू पिणा-याची अतिरिक्त दराने लुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-solar-panel-in-municipal-news-building-5440859-NOR.html", "date_download": "2021-07-29T22:06:03Z", "digest": "sha1:PSUMI4FCIXZOVN6KJUWUIR7NSEYRXZ4N", "length": 6683, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "solar panel in municipal news building | मनपाच्या नव्या इमारतीवर सौर पॅनल बसवून वीजबिलात बचत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमनपाच्या नव्या इमारतीवर सौर पॅनल बसवून वीजबिलात बचत\nधुळे - महापालिकेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या छतावर सौर पॅनल बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीला प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर कामाला प्रारंभ होईल. हे काम झाल्यावर वीजबिलावर खर्च होणारे सुमारे अडीच लाख रुपये वर्षाकाठी वाचणार आहेत.\nमहापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ बसवताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. उत्पन्नाची बाजू वाढवण्यासाठी महापालिकेने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यासह खर्च कमी करण्यावर भर दिला आहे. महापालिकेला दरमहा कर्मचाऱ्यांचे वेतन, वीजबिल इतर महत्त्वाच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. केवळ वीजबिलापोटी एक कोटी रुपये द्यावे लागतात. वीजबिलाचा खर्च कमी करण्यासाठी मध्यंतरी साक्री तालुक्यात टिटाणे शिवारात पवनऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी वर्षापासून प्रयत्न सुरू अाहे. त्यानंतर आता शाळा क्रमांक एकच्या आवारात निर्माणाधीन असलेल्या महापालिकेच्या नवीन इमारतीच्या छतावर सौर पॅनल लावण्यात येणार आहे. या पॅनलची वीजनिर्मिती क्षमता पन्नास किलो वॅट असेल. हे सौर पॅनल लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे महापालिका प्रशासनातर्फे प्रस्ताव देण्यात येणार आहे.\nमहापालिकेच्या नवीन इमारतीवर बसवण्यात येणाऱ्या सौर पॅनलमुळे महापालिकेचे वर्षाला अडीच लाख रुपये वीजबिल वाचणार आहे. दरम्यान, महाालिकेच्या आवारात असलेल्या प्रसूती केंद्राच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणीही काही प्रमाणात विजेच्या खर्चात बचत होत असल्याची स्थिती आहे.\nवीज कंपनीला देणार वीज\nमहापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या छतावर असलेल्या सौर पॅनलमध्ये निर्माण होणाऱ्या विजेचा सुटीच्या दिवशी वापर होणार नाही. त्यामुळे त्या दिवशी वीज कंपनीला वीज दिली जाणार आहे. नेट मीटरिंगद्वारे याचे रीडिंग घेण्यात येऊन वीजबिलात रकमेची कपात केली जाणार आहे.\nसौरपॅनल बसवण्यासाठी ७५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सन २०१७-१८ या अार्थिक वर्षाच्या आराखड्यात या कामाचा समावेश करावा निधी उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव महापौर कल्पना महाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-RN-infog-diwali-2017-diwali-and-dhantrayodashi-che-upay-5717237-PHO.html", "date_download": "2021-07-29T23:04:01Z", "digest": "sha1:YF7B66TLVCXFPHF4ARJ3T6WEYDRIGY6Y", "length": 3770, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Diwali 2017- Diwali che Upay, Dhantrayodashi che Upay | धनाला आकर्षित करतात या वस्तू, या शुभ मुहूर्तांवर आणाव्यात घरी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nधनाला आकर्षित करतात या वस्तू, या शुभ मुहूर्तांवर आणाव्यात घरी\nया महिन्यातील 17 आणि 19 तारीख खूप खास आहे, कारण 17 तारखेला धनत्रयोदशी आणि 19ला लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे. हे दोन्ही सण धनाशी संबंधित आहेत. यामुळे या दोन्ही दिवसांमधील कोणत्याही एक दिवशी धन संबंधित केले गेलेले उपाय लवकर फळ प्रदान करतात. याच कारणामुळे या दोन्ही दिवसांमध्ये विविध उपायांच्या माध्यमातून धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो.\nज्योतिष आणि तंत्र शास्त्रामध्ये अशा विविध वस्तूंबद्दल सांगण्यात आले आहे, ज्या घरामध्ये ठेवल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या वस्तू धनाला आपल्याकडे आकर्षित करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तूंची माहिती देत आहेत. पुढे सांगण्यात आलेल्या 11 वस्तूंमधील कोणतही 1 वस्तू जर तुम्ही धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी घरामध्ये विधीपूर्वक स्थापित केली तर धनलाभ होण्याचे योग जुळून येतील.\nधनत्रयोदशी व दिवाळीच्या दिवशी तुम्ही घरामध्ये आणखी कोणकोणत्या वस्तू ठेवू शकता, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/selection-of-office-bearers-of-district-bjp-minority-front/", "date_download": "2021-07-29T22:24:42Z", "digest": "sha1:UXBXBSCD6DKXKOFTOK7LEPOYNMTH2Q5Q", "length": 10021, "nlines": 97, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "जिल्हा भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची निवड | Live Marathi", "raw_content": "\nHome राजकीय जिल्हा भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची निवड\nजिल्हा भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची निवड\nइचलकरंजी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना नियुक्ती पत्र वाटप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष झाकिरभाई जमादार उपस्थित होते.\nयावेळी अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा सरचिटणीस म्हणून तय्यब कुरेशी, तर जिल्हा उपाध्यक्षपदी औरंग शेख यांची निवड करण्यात आली. तर शफीक बागवान, इम्रान बागवान, तय्यब गडकर, बस्तू बारदेस्कर, आब्बास नदाफ, महिला प्रमुख असिया गवंडी, जैनप्रमुख महावीर तकडे यांची चिटणीसपदी निवड करण्यात आली. त्याचबरोबर सदस्य म्हणून इर्शाद फकीर, शौकत आगा, इरफान बहादूर, मुबारक अत्तार, जिलानी टाकवडे, युनूस नदाफ यांची निवड करण्यात आली.\nPrevious articleजिल्ह्यात पाच ठिकाणी धान खरेदी केंद्रे सुरू\nNext articleकोल्हापुरी ठसका : ताकाला जाऊन मोगा का लपवता \nशिंगणापूर उपसा केंद्रावरून पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्नशिल : आमदार चंद्रकांत जाधव\nखा. संजय मंडलिक यांच्याकडून गडहिंग्लज नदी घाट सुशोभीकरणासाठी ७५ लाखांचा निधी जाहीर\nपन्हाळा उड्डाणपुलाचे काम लवकर होण्यासाठी प्रयत्न करणार : खा. धैर्यशील माने\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nशिरोळ (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (गुरुवार) शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. तसेच येथील पद्माराजे विद्यालयातील पूरग्रस्त लोकांना भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,...\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २२ जणांचे मृत्यू झाले असून ११३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १८६,...\nअभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरूनच श्रेयसने आपल्या...\nवाघुर्डेतील नाईक कुंटूंबाकडून न्यायालयीन बंदी आदेशाचा भंग : फिर्याद दाखल\nकळे (प्रतिनिधी) : वाघुर्डे (ता.पन्हाळा) येथे न्यायालयाच्या बंदी आदेशाचा भंग करून चुलता आणि पुतण्याला जखमी करण्याची घटना घडली. तुकाराम महादेव नाईक, रंगराव महादेव नाईक आणि सोनाबाई रंगराव नाईक यांच्याविरोधात मारुती रामा नाईक यांनी कळे...\nकोल्हापूरच्या प्रश्नांबाबत दोन आमदारांचा स्वयंसेवी संस्थांशी सवांद…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. रोहित पवार आणि आ. ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील विविध प्रश्नांबाबत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी सवांद साधला. आ. रोहित पवार हे कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, आ. ऋतुराज पाटील यांच्या...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला द��ला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/z-p-ashasevika-group-promoters-warning-of-agitation/", "date_download": "2021-07-29T22:58:30Z", "digest": "sha1:LNHK2NEJOCS4FVMCTRRPNUYLFEFF6UD5", "length": 11429, "nlines": 99, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "जि.प. आशासेविका-गटप्रवर्तक यांचा आंदोलनाचा इशारा.. | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर जि.प. आशासेविका-गटप्रवर्तक यांचा आंदोलनाचा इशारा..\nजि.प. आशासेविका-गटप्रवर्तक यांचा आंदोलनाचा इशारा..\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हापरिषद अंतर्गत काम करणाऱ्या आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांचा गेल्या तीन महिन्याचा पगार झाला नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे परत एकदा असंतोष निर्माण झाला असून कामबंद आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे बोलले जाते.\nकोल्हापूर जिल्ह्यातील आशा सेविका आणि गट प्रवर्तक यांचा विषय सतत चर्चेत आहे. अनेकवेळा कामबंद आंदोलन करूनही प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या वेळी जिल्हापरिषद समोर जिल्ह्यातील सर्व आशासेविका आणि गट प्रवर्तक यांनी पूर्ण दिवस ठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने बरेच महिने प्रलंबित राहिलेले वेतन,भत्ता,वाढीव मानधन मिळाले. तसेच यापुढेही याना आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही असेही आश्वासन देण्यात आले होते. पण नोव्हेंबरपासून तीन महिन्यांचा पगार न मिळाल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामध्ये अनेक विधवा तसेच याच नोकरीवर कुटुंब चालते असे कर्मचारी आहेत. यांचा त्वरीत पगार झाला नाही, तर परत एकदा आशा सेविका आणि गतप्रवर्तक आंदोलन करण्याचा इशारा दिल्याचे समजते.\nयाबद्दल जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. योगेश साळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, डिसेंबर आणि जानेवारीचे पगार राहिले आहेत. येत्या काही दिवसात त्यांच्या खात्यावर जमा केले जातील असे सांगितले.\nPrevious articleटोपमध्ये बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत युवकांचे आमरण उप���षण…\nNext article…अन्यथा, हजारो मराठ्यांचा दसरा चौकात पुन्हा एल्गार : वसंतराव मुळीक (व्हिडिओ)\nसंभापूरमध्ये ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nशिरोळ (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (गुरुवार) शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. तसेच येथील पद्माराजे विद्यालयातील पूरग्रस्त लोकांना भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,...\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २२ जणांचे मृत्यू झाले असून ११३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १८६,...\nअभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरूनच श्रेयसने आपल्या...\nवाघुर्डेतील नाईक कुंटूंबाकडून न्यायालयीन बंदी आदेशाचा भंग : फिर्याद दाखल\nकळे (प्रतिनिधी) : वाघुर्डे (ता.पन्हाळा) येथे न्यायालयाच्या बंदी आदेशाचा भंग करून चुलता आणि पुतण्याला जखमी करण्याची घटना घडली. तुकाराम महादेव नाईक, रंगराव महादेव नाईक आणि सोनाबाई रंगराव नाईक यांच्याविरोधात मारुती रामा नाईक यांनी कळे...\nकोल्हापूरच्या प्रश्नांबाबत दोन आमदारांचा स्वयंसेवी संस्थांशी सवांद…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. रोहित पवार आणि आ. ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील विविध प्रश्नांबाबत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी सवांद साधला. आ. रोहित पवार हे कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, आ. ऋतुराज पाटील यांच्या...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शे���टचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/02/04/world-cancer-day-2020-processed-foods-alcohol-and-obesity-can-increase-the-cancer-risk/", "date_download": "2021-07-29T22:47:39Z", "digest": "sha1:4M4WE7W6ICEVAELV4Z64IZKNWXQNT2AH", "length": 10374, "nlines": 89, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जागतिक कर्करोग दिन : या 4 गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर - Majha Paper", "raw_content": "\nजागतिक कर्करोग दिन : या 4 गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर\nजगभरात प्रत्येकी 8व्या व्यक्तीला कॅन्सरमुळे प्राण गमवावे लागत आहेत. जर सुरुवातीच्या टप्प्यात यावर उपचार करण्यात आले नाहीत, तर हा आजार जीवघेणा ठरतो. अमेरिकेत 20 टक्के लोक वजन वाढणे, फिजिकल इनेक्टिव्हिटी, खराब न्यूट्रिशन आणि दारूमुळे कॅन्सरने ग्रस्त आहेत. म्हणजेच मनुष्याच्या आहाराचा कॅन्सरशी थेट संबंध आहे.\nएका रिपोर्टनुसार, योग्य आहारामुळे कॅन्सरचा धोका टाळता येतो. मात्र आपल्या आहारात अनेक गोष्टींचा समावेश असल्याने कोणत्या वस्तूमुळे कॅन्सरचा धोका वाढतो हे सांगणे अवघड आहे.\nवर्ष 2018 मध्ये 1 लाख लोकांवर झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने लोकांना कॅन्सर होत आहे. 10 टक्के लोक केवळ अशा फूडमुळे कॅन्सरचे शिकार होत आहे.\nजीवघेणे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड –\nअल्ट्रा प्रोसेस्ड फूडमध्ये पॉकेटमध्ये येणारे ब्रेड, मिठाई, स्नॅक्स, सोडा, शुगर ड्रिंग्स, बंद पॉकिटमध्ये येणारे प्रोसेस्ड मीट (मटन) यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. याशिवाय साखर, तेल आणि चरबीचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांमुळे देखील कॅन्सरचा धोका वाढतो.\nकाय आहे प्रोसेस्ड मीट \nप्रोसेस्ड मीट अर्थात असे मटन जे अधिक दिवस ताजे राहण्यासाठी रसायन, प्रिजरव्हेटिव्हसोबत मिसळून ठेवले जाते. सॉस, हॅम, बेकन, हॉट डॉग आणि पॅकेज्ड मीटसारखे खाद्य पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत.\nरेड मीट आणि प्रोसेस्ड मीट –\nएका संशोधनानुसार, वारंवार प्रोसेस्ड मटन खाल्ल्याने ब्लॅडर कॅन्सरचा धोका वाढतो. तर नॉन प्रोसेस्ड रेड मीट खाल्ल्याने कॅन्सरचा धोका निर्माण होत नाही. अमेरिकन इंस्टिट्यूट फ���र कॅन्सर रिसर्चनुसार, वारंवार प्रोसेस्ड मटन खाल्ल्याने पोट अथवा कॉलेस्ट्रॉल कॅन्सर होऊ शकतो.\nदारूमुळे कॅन्सरचा धोका –\nसंशोधकांचा दावा आहे की, अधिक दारूच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोका असतो. दारू अथवा मादक पदार्थांचे सेवन केल्याने चेहऱ्याचा कॅन्सर, गळ्याचा कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि कोलेरेक्टम कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते.\nतंबाखू आणि धुम्रपान –\nअमेरिकन इंस्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चनुसार, दारू व्यतरिक्त सिरगेट अथवा तंबाखूच्या सेवनामुळे देखील कॅन्सरचा धोका वाढतो. दारू व अन्य पदार्थांमध्ये अशा केमिकलचा समावेश असतो, जे मनुष्याच्या डीएनएला नुकसान पोहचवते.\nलठ्ठपणा कॅन्सरचे कारण –\nनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डायबेटिज अँड डायजेस्टिव अँड किडनी डिसीजनुसार, अमेरिकेतील 2/3 लोकांमध्ये लठ्ठपणामुळे कॅन्सरचा धोका वाढला आहे. अधिक वजन असल्याने लोकांना टाइप-2 मधुमेह, ह्रदय रोग आणि अनेक प्रकारचे कॅन्सर होत आहे.\nलठ्ठपणामुळे होणारे कॅन्सर –\nलठ्ठपणामुळे लोकांना ब्रेस्ट कॅन्सर, कोलोरेक्टल कॅन्सर, एंडोमेटेरियल कॅन्सर, ब्लॅडर कॅन्सर, किडनी कॅन्सर, प्रँक्रियाज कॅन्सर, सेर्विक्स कॅन्सर आणि ओवेरी कॅन्सर होऊ शकतो.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.info-about.ru/1/179/home.html", "date_download": "2021-07-29T20:37:45Z", "digest": "sha1:4BH3FQ53RCA2CXRONA7WVGCHAMHUER2K", "length": 47116, "nlines": 361, "source_domain": "mr.info-about.ru", "title": "Free online encyclopedia. Did you know? page 179", "raw_content": "\nअमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले)\nद टाइम्स ऑफ इंडिया\nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल इमेजिंग अँड बायोइंजिनियरिंग\nभारतीय वैद्यकीय संशोधन परिषद\nधारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - धारवाडी\nसागरी उत्पादन व निर्यात विकास प्राधिकरण\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nअॅन अनसर्टन ग्लोरी: इंडिया अॅन्ड इट्स कॉन्ट्रॅडिक्शन (पुस्तक)\nइन्स्टिटयूशन्स, रिलेशन्स अँड आउटकम्स\nएजवर्क क्रिटिकल एसेस इन नॉलेज अँड पॉवर\nकी कन्सेप्टस इन फेमिनिस्ट थियरी अँड रिसर्च (पुस्तक)\nकीवर्ड्‌ज: जेंडर फॉर अ डिफरन्ट काइंड ऑफ ग्लोबलायझेशन (पुस्तक)\nजेंडर (पुस्तक) (आर.डब्ल्यू. कॉनेल)\nक्रीडा क्रिकेट फुटबॉल चित्रकथा दूरचित्रवाहिनी पर्यटन पाककला इंटरनेट रेडियो चित्रपट बॉलीवूड नृत्य संगीत व्यंगचित्र काव्य शिल्पकला नाटक इतिहास कालमापन संस्कृती देशानुसार इतिहास युद्ध महायुद्धे साम्राज्ये समाजशास्त्र भूगोल कला आणि संस्कृती विश्वास अभियांत्रिकी विज्ञान आरोग्य मनोरंजन पर्यावरण व्यक्ती आणि वल्ली साहित्य भाषा\nकामाक्षी देवी, शिरोडा, गोवा\nश्री कामाक्षीदेवीचे देवालय, हे उत्तर गोव्यातील पोंडा तालुक्यातील ’शिरोडा’ ह्या ठिकाणी आहे. सन २००१ च्या जनगणनेनुसार, ह्या गावाची लोकसंख्या अंदाजे १४५०० च्या जवळपास आहे. शिरोडा हे गाव श्रीकामाक्षीदेवी देवस्थानामुळेच प्रसिद्ध आहे, इथे दर अमावस्येला ...\nघृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत य ...\nभारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ ज्योतिर्लिंगे म्हणतात.स्वत: लिंगांच्या लिंगास ज्योतिर्लिंग असे म्हणतात. धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा: सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम ...\nतिरुपती हे स्थान आंध्र प्रदेश राज्यात आहे. बालाजी मंदिरासाठी विख्यात आहे. तिरुपतीबालाजी मंदिर,तिरुमला येथे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये मोडते. तिरु म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपतीविष्णू. येथे बालाजीचे विख्यात मंदिर आह ...\nत्रिविक्रम मंदिर हे महाराष्ट्राच्या उस्मानाब���द जिल्ह्यातील तेर येथे असलेले एक मंदिर आहे. भारत सरकारच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. याठिकाणी माणसाच्या आकाराएवढी मोठी त्रिविक्रमाची मूर ...\nदिव्य देशम ही भगवान विष्णूंची निवासस्थाने आहेत. प्रख्यात तमिळ संत आळवार ह्यांच्या लिखाणात या निवासस्थानांचा उल्लेख आहे. ही सर्व मिळून १०८ आहेत.त्यापैकी १०५ भारतात आहेत, एक नेपाळ मध्ये, तर उरलेली दोन दिव्य जगतात आहेत. दक्षिण भारतातील वैष्णव संप्रद ...\nधूतपापेश्वर हे रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावामधील प्रसिद्ध शिवमंदिर आहे. राजापूर शहरापासून सुमारे ५ किलोमीटरवर अंतरावर हे गाव लागते. सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी होते. पाप धुऊन काढणारा ईश्वर म्हणून धूतप ...\nनृसिंहवाडी पर्यायी नावे: नरसोबावाडी/नरसोबाची वाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील ४१७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११च्या जनगणनेनुसार ह्या गावात ९३० कुटुंबे असून गावाची एकूण लोकसंख्या ४१६८ इतकी आहे. पैकी २१३७ पुरुष आणि २०३१ स्त्रिया ...\nपद्मावती मंदिर पुण्याच्या दक्षिण भागात पुणे-सातारा रस्त्यावर आहे. हे एकेकाळचे सहलीचे ठिकाण असलेले हे देऊळ व परिसर अनेक दशके बदलेला नाही. येथे नवरात्रात आसपासच्या भागातील नागरिक बैलगाडीतून दर्शनास येत. येथे देवी तांदळा म्हणजे स्वयंभू शिळेच्या रूपा ...\nभारतातील अनेक मंदिरांकडे अमाप संपत्ती आहे, आणि यांतील अनेकांची संपत्ती दिवसागणिक वाढतच असते. अशा काही मंदिरांची ही यादी:- वैष्णोदेवी मंदिर, जम्मू आणि काश्मीर: सर्वाधिक भेट देणाऱ्या या मंदिरांच्या यादीत वैष्णोदेवीचे मंदिर हे दुसऱ्या क्रमांकावर येत ...\nपाटणा गावाजवळ हे मंदिर आहे. हे मंदिर १२ व्या शतकातील आहे असे इथले लोक सांगतात. हे मंदिर पाटणादेवी परिसरात आहे तसेच ते सुस्थितीत आहे. मात्र यामंदिराकडे शासनाचे लक्ष दिसत नाही. समासांतर ओळ हेमाडपंती महादेवमंदिर पाटणादेवी मध्य रेल्वेच्या मनमाड - भुस ...\nमहिकावती उर्फ मातृकी मंदिर हे मंदिर पालघर जिल्ह्यातल्या माहीम-शिरगाव रस्त्यावर वडराई एसटी बसथांब्यापासून अर्धा किमीवर, मातृकी खाडीच्या उत्तर किनाऱ्यावर आहे. बसथांब्यापासून चालत आल्यास १० मिनिटात देवळात पोहोचता येत���. हे देऊळ खाडीपुलावरून गेल्यावर ...\nवाराणसी हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. काशी, असी व वरुणा या नद्यांच्या संगमावर वसल्याने त्याला वाराणसी हे नाव पडले. काशी हे हिंदूंना सर्वांत पूज्य असणारे क्षेत्र आहे.दिवोदासाच्या कर्मयोगामुळे काशी मध्ये देवाने वास्तव्य केले.म्हणू ...\nवाशप्पल्ली महा शिव मंदिर\nवाशप्पल्ली महा शिव मंदिर हे केरळ राज्यातील कोट्टायम जिल्ह्यातील चंगनाश्शेरी जवळ वाझापल्ली येथे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर त्रावणकोर देवासोम बोर्डाद्वारे प्रशासित आहे. हे मंदिर कोडुंगल्लूरच्या पहिल्या चेरा राजाने बनवल्याचे समजते. दंतकथा सूचित कर ...\nशारदा पीठ हे एक हिंदू मंदिर आणि शारदा या हिंदू देवीला समर्पित शिकण्याचे प्राचीन केंद्र आहे. हे मध्ययुगातील काश्मीरमधील भारतीय उपखंडातील अग्रगण्य मंदिर विद्यापीठांपैकी एक होते. हे ठिकाणपाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये आहे. आद्य शंकराचार्यांसारख्या वि ...\nएक मुखमंडप आणि दोन अर्धमंडप असलेला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची रचना आहे. मंदिर उत्तराभिमुख असून मंदिराच्या गर्भगृहात एक मीटर उंचीच्या भद्रपीठावर शिवलिंग आहे. मंदिराच्या बाहेरील मंडोवरावर मूर्तिशिल्पे आहेत. त्यातील सप्तमातृकांच्या मूर्ती उल् ...\nशृंगेरी हे कर्नाटक राज्यातील एक तीर्थक्षेत्र व आद्य शंकराचार्य यांनी स्थापन केलेल्या प्रारंभीच्या मठाचे स्थान आहे. हा मठ शारदा पीठ म्हणून ओळखला जातो. तो चिकमगळूर जिल्ह्यात तुंग नदीकाठी आहे.\nसाईबाबा संस्थान, शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधी मंदिराचे कामकाज पाहणारे व साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा पुरविणारी संस्था आहे. या संस्थानाकडून इतरही अनेक समाजोपयोगी कामे क ...\nसोरठी सोमनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. १) ‪#‎सोमनाथ‬ ‪#‎सोमनाथ_ज्योतिर्लिंग‬ भगवान महादेव यांच्याकडून स्थापित केलेला सर्वात पाहीला ज्योतिर्लिंग आहे. भगवान ब्रम्हाचा मुलगा प्रजापति ‪#‎दक्ष‬ यांची २७ मुलींचा २७नक्षत्र विवाह ‪#‎ ...\nहरिहरालय हे प्राचीन ख्मेर साम्राज्याच्या राजधानीचे शहर होते. सध्याच्या सध्याचे कंबोडिया हे प्राचीन कंबोज या नावाने ओळखले जात असे. कंबोडियातील सिएम रीप शहराच्या जवळ, अंगकोर थोम परिसराच्या जवळच हे ठिकाण असून रोलुओस या नावाने आता हे ठिकाण ओळखले जाते ...\nऑल सेंट्स डे किव्हा ऑल हलोस डे किव्हा सर्व संत दिवस हे ख्रिश्चन धर्मात साजरा करणारे एक सण आहे. हे १ नोव्हेंबर रोजी दर वर्षी साजरा केला जातो. ज्ञात आणि अज्ञात सर्व संतांच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा केला जातो. हे तीन दिवसीय ऑलहॅलोटाईड उत्सवाचे दु ...\nऑल सोल्स डे किव्हा सर्व आत्मा दिवस हे ख्रिश्चन धर्मात साजरा करणारे एक सण आहे. हे २ नोव्हेंबर रोजी दर वर्षी साजरा केला जातो. ज्ञात आणि अज्ञात सर्व अत्म्च्या आठवणीत हा उत्सव साजरा केला जातो. हे तीन दिवसीय ऑलहॅलोटाईड उत्सवाचे शेवटच्या दिवस म्हणून सा ...\nहॅलोवीन हा पाश्चात्य देशांतून ऑक्टोबर ३१ला साजरा करण्यात येणारा सण आहे. हे तीन दिवसीय ऑलहॅलोटाईड उत्सव साजरे करण्यापासून सुरू होते, ज्यात मृत व्यक्ती, संत, शहीद आणि सर्व विश्वासू विसर्जन लक्षात ठेवण्यासाठी एक धार्मिक अनुष्ठान आहे.\nपाम संडे हा ख्रिश्चन सण आहे. हा सण ईस्टर संडेच्या एक आठवड्या पूर्वी साजरा केला जातो. जेरुसलेम नगरीत येशुचा प्रवेश आणि त्या नंतरची मेजवानी तसेच येशूचे बलिदान याची सुरुवात झावळ्यांच्या रविवार ने होते. याची उल्लेख नव्या करारातील चारही शुभवर्तमानांमध ...\nख्रिश्चन मान्यतेनुसार मारियाचे स्वर्गारोहण हे येशू ख्रिस्तांची आई मारिया हिचे पृथ्वीवरील जीवन संपवून सदेह स्वर्गात जाण्याची घटना होय. ही घटना दर वर्षी १५ ऑगस्टला साजरी केली जाते. अनेक देशांत यादिवशी सुट्टी असते.\nजीन-बाप्तिस्टी-मारी-वियानी याना सेंट जॉन मारी वियानी सुद्धा म्हणतात. ते एक फ्रेंच तेथील रहिवासी धर्मगुरू होते जो कॅथलिक चर्चमध्ये एक सेंट आणि तेथील रहिवाशांच्या संरक्षक संत म्हणून पूजले जाते. त्यांना \"Curé dArs\" म्हटले जायचे ज्याचा मतलब अर्सचा रह ...\nमदर तेरेसा जन्माचे नाव Anjeze Gonxhe Bojaxhiu जन्म २६ ऑगस्ट, इ.स. १९१० अल्बानिया या भारत रत्न आणि नोबेल शांतता पुरस्कार सन्मानित एक भारतीय रोमन कॅथॉलिक नन होत्या. नवीन चावला हे मदर तेरेसा यांचे अधिकृत चरित्रकार त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार ...\nसुक्या हाडांचा घाटात दृष्टान्त वा Vision of the Valley of Dry Bones यहेज्केलच्या पुस्तकातील 37 व्या अध्यायात एक भविष्यवाणी आहे. या अध्यायातील एका भविष्यवाणीचे वर्णन संदेष्टा यहेज्केलला एका स्वप्नासा��खे-स्वप्न-यथार्थवादी-नैसर्गिक चित्रणाने व्यक्त ...\nसेंट जॉन मार्क हा येशू ख्रिस्ताचा भक्त होता. या मार्कने बायबलमधल्या नव्या करारातले दुसरे प्रकरण, मार्ककृत शुभवर्तमान लिहिले. येशू ख्रिस्ताचा सर्वात जवळचा शिष्य पीटर हा येशूच्या निधनानंतर ज्युडिआचा राजा हेरॉडHerodच्या तडाख्यातून कसाबसा निसटून रोमल ...\nबासिलिका ऑफ सेंट पीटर\nबासिलिका ऑफ सेंट पीटर हे व्हॅटिकन सिटीमधील एक चर्च आहे. जगातील सर्वात मोठे चर्च व पोपचे शासकीय निवासस्थान असलेले बासिलिका हे ख्रिश्चन धर्मातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक मानले जाते.\nसेंट मायकल चर्च, मुंबई\nसेंट मायकेल्स चर्च हे मुंबईतील सर्वात जुने कॅथलिक चर्च आहे. हे चर्च माहीम मध्ये स्थित आहे, एल.जे. रोड आणि माहिम कॉजवे च्या छेदनबिंदूवर स्थित आहे. हे चर्च १५३४ मध्ये पोर्तुगीजांनी बांधले आहे. सुरुवातीला सॅन मीगेल म्हणून ओळखले जाणारे हे मुंबईतील सर ...\nअलेक्झांडर अलेक्सॅन्ड्रोविच गोल्डनवायझर हे जन्माने रशियन असलेले एक अमेरिकन मानववंशशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ होते.\nहाना आरेंट ही जर्मन अमेरिकन राजकीय तत्त्वज्ञ व लेखिका होती. तिच्या साहित्यात तिने मानवी समाजातील सत्ताकेंद्रे, राजकारण, अधिकारशाही इत्यादी विषयांचे तात्त्विक विवरण हाताळले आहे.\nमिल्टन फ्रीडमन हा अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ, सांख्यिकी-तज्ज्ञ, लेखक व प्राध्यापक होता. तो शिकागो विद्यापीठात तीन दशकांहून अधिक काळ अर्थशास्त्र शिकवीत होता. त्याला इ.स. १९७६ साली अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. त्यानी अनेक पुस्तके ...\nगुरू अंगददेव पंजाबी: ਗੁਰੂ ਅੰਗਦ ਦੇਵ हे शिखांच्या दहा गुरूंपैकी दुसरे गुरु होते. गुरू अंगदांचा जन्म मार्च ३१, १५०४ रोजी पंजाबातील विद्यमान मुक्तसर जिल्ह्यातील सराय नागा या गावी एका हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे पाळण्यातील नव लेहना असे होते. त्यांचे ...\nबाबा हरदेव सिंग हे शीख आध्यात्मिक गुरू होते. १९७१ मध्ये त्यांनी निरंकारी सेवादलामध्ये प्राथमिक सदस्य म्हणून प्रवेश केला आणि १९७५ मध्ये त्यांनी निरंकारी यूथ फोरमची स्थापना केली. २४ एप्रिल १९८० रोजी दहशतवाद्यांनी निरंकारी मिशनचे तत्कालीन प्रमुख सद् ...\nमुस्लिम लोकांनी आपल्या संचयित संपत्तीतुन २.५ % इतकी संपत्ती गरीब आणि गरजू लोकांना दान करावी असा आदेश आहे. या दान करावयाच्या संपत्तीलाच जकात असे म्हणतात. जकात देणे एक मुस्लीम साठी फर्ज बंधनकारक आहे परंतु जर त्याची ऐपत नसेल तर ती माफ आहे. आणि ऐपत ठ ...\nमुसलमान धर्माच्या लोकांना रमजान या पवित्र महिन्यामध्ये दरदिवशी रोजा करण्याचा आदेश दिला गेला आहे. उपवासाच्या कालावधीमध्ये अन्नग्रहण करण्यास आणि शारीरिक संबंध ठेवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.\nमुल्ला उमर हा अफगाणिस्तानातील तालिबान या दहशतवादी संघटनेचा सर्वोच्च नेता आणि आध्यात्मिक गुरू होता. सोव्हिएत रशियाच्या विरोधात मुल्ला उमर लढला. हरलेल्या सोव्हिएत फौजांनी अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतला. त्यानंतर मूलत्तत्त्ववादी मुसलमानांनी स्थापन ...\n* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात. ओसामा बिन मोहम्मद बिन अवाद बिन लादेन अरबी: أسامة بن محمد بن عوض بن لادن ; रोमन लिपी: Osama bin Mohammed bin Awad bin Laden हा सप्टेंबर ११च्या अमेरिकेवरील हल्ल्यांस, ...\nहमास ही एक पॅलेस्टाईन सुन्नी मुस्लिम सैनिकी संघटना, लष्कर संबंधित विंग, Izz जाहिरात-दिन अल Qassam brigades सह आहे. हमास किंवा त्याच्या लष्करी विंग यांना ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इजिप्त, युरोपियन युनियन, इस्रायल, जपान, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ...\nहाफिज मुहम्मद सईद हा मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा प्रमुख सूत्रधार व प्रमुख आरोपी आहे. जमात-उद-दवा व लष्कर-ए-तैयबा या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेचा तो संस्थापक प्रमुख आहे. सईद याला पाकिस्तानातील सुप्रीम कोर्टाने स ...\nइमाम अली मशीद ही इराक देशाच्या नजफ शहरामधील एक मशीद आहे. इस्लाम धर्माच्या शिया पंथीय लोकांसाठी ही मशीद तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात पवित्र धार्मिक स्थळ मानले जाते. मुहंमद पैगंबराचा भाऊ व शिया पंथाचा पहिला इमाम अली ह्याचे थडगे येथे आहे. दरवर्षी लाखो ...\nबादशाही मशीद ही पाकिस्तान व दक्षिण आशियामधील दुसऱ्या क्रमांकाची तर जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी मशीद आहे. ही मशीद पंजाबच्या लाहोर शहरामध्ये स्थित असून ती इ.स. १६७३ साली सहावा मुघल सम्राट औरंगजेब ह्याने बांधली. सुमारे ५५,००० प्रार्थनाक्षमता असले ...\nमक्का सौदी अरेबियामधील मोठे शहर आहे. हे इस्लाम धर्मातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे.येथे असलेल्या काबास मुस्लिम समाज अत्यंत पवित्र मानतो.तेथे नम��ज अदा केल्याने व काबास परिक्रमा केल्याने पुण्य मिळते असे समजतात.प्रत्येक मुसलमान समाजाच्या व्यक्तिस ...\nजंगलीमहाराज हे नाव महाराष्ट्राच्या संतमंडळात प्रख्यात आहे. जंगली महाराज हे मध्ययुगीन संत नसून अगदी अलीकडच्या काळातील संत होते. जंगली महाराज या नावावरून ते कोणत्या धर्माचे वा कोणत्या पंथाचे होते, याची काहीच कल्पना येत नाही. हे नाव इतके रूढ झाले आह ...\nमेहेर बाबा हे भारतीय गूढवादी व आध्यात्मिक गुरू होते. सन १९५४मध्ये आपण या युगातील अवतार आहोत अशी जाहीर घोषणा त्यांनी केली होती. बालपणात त्यांच्यामध्ये अध्यात्माचा ओढा असण्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हजरत बाबाजान या म ...\nराबियाचा जन्म हिजरी सन ९५ ते ९९च्या दरम्यान झाला होता. तिच्या प्रारंभीच्या आयुष्याविषयीची माहिती फरिद अल-दिन अत्तार या नंतरच्या सुफी संत व कवीकडून मिळते. राबियाचे कोणतेही लिखित साहित्य उपलब्ध नाही. तिच्या कुटुंबातील ती चौथी कन्या असल्याने \"चौथी\" ...\nअसगरअली इंजिनिअर हे एक सुधारणावादी भारतीय लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आणि इस्लामचे उदारमतवादी भाष्यकार म्हणून प्रसिद्ध होते. उदारमतवादी इस्लामच्या मांडणीसाठी ते जगभर ख्यातकीर्त होते. बोहरा धर्मगुरुविरोधात बंड करून त्यांनी बोहरी पंथीयात सुधारणा घड ...\nअखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार हे उर्दू कवी, हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतकार, प्राध्यापक होते. गमन, उमराव जान या हिंदी चित्रपटांतील उर्दू गीतरचनांमुळे गीतकार म्हणून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. इ.स. २००८ साली ख्वाब के दर बंद है या काव्यसंग्रहास ...\nअमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले)\nद टाइम्स ऑफ इंडिया\nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल इमेज ..\nभारतीय वैद्यकीय संशोधन परिषद\nधारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - ..\nसागरी उत्पादन व निर्यात विकास प्राधिकरण\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nअॅन अनसर्टन ग्लोरी: इंडिया अॅन्ड इट्स ..\nइन्स्टिटयूशन्स, रिलेशन्स अँड आउटकम्स\nएजवर्क क्रिटिकल एसेस इन नॉलेज अँड पॉवर\nकी कन्सेप्टस इन फेमिनिस्ट थियरी अँड र ..\nकीवर्ड्‌ज: जेंडर फॉर अ डिफरन्ट काइंड ..\nजेंडर (पुस्तक) (आर.डब्ल्यू. कॉनेल)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2021-07-29T22:27:56Z", "digest": "sha1:RYMFNDMK45YCNS4O7DD2VPE7QOGZRJU7", "length": 49782, "nlines": 429, "source_domain": "shasannama.in", "title": "एक अर्धशतकाचा मिताली राजला फायदा, ICC Women ODI Rankings मध्ये घेतली झेप, पोहोचली 'या' स्थानावर | Indian Women Cricketer Mithali Raj Reached on 5th position in ICC Women ODI Rankings after hitting half century against England – शासननामा न्यूज - Shasannama News एक अर्धशतकाचा मिताली राजला फायदा, ICC Women ODI Rankings मध्ये घेतली झेप, पोहोचली 'या' स्थानावर | Indian Women Cricketer Mithali Raj Reached on 5th position in ICC Women ODI Rankings after hitting half century against England – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nमदत नव्हे कर्तव्य; राज देशमुख मित्र परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदत\nचिकुनगुनिया, डेंग्यूचे उरुळीकरांवर सावट\nवीर धरणाचे सात दरवाजे उघडले; नीरा नदीला आला पुर\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला गुन्हा\nअटल अर्थसहाय्य योजना : २०१९ च्या संदर्भात कृषिपूरक सहकारी संस्था चालकांचे केंद्रीय सहकार मंत्र्यांना साकडे..\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला गुन्हा\nपुणे पिंपरी चिंचवडमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार का …पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय भाष्य, म्हणाले …\nछावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामघायतिडक पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\n‘त्या’ भन्नाट ट्विटनंतर पुणे पोलिसांचा आणखी एक षटकार, मनोज वाजपेयीसह नेटिझन्सकडून लाईक्सचा पाऊस\nस्थानिकांच्या धाडसामुळं चिमुकलीला जीवदान, वाहून जाणाऱ्या मुलीची अशी केली सुटका, पाहा थरारक VIDEO\nICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांतील कामगिरीचा फायदा | ICC Players of the Month June Nominees Announced indias...\nM S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं स्टम्पिंग करायचा, धोनीसाठी आयसीसीचा खास Video | ICC Wish M S Dhoni Happy...\nCopa America : Live मॅचमध्ये मेस्सीच्या पायातून रक्ताची धार, तरी सामन्यात दिमाखदार खेळ, संघाला पोहचवलं अंतिम सामन्यात | In Copa America 2021 Argentina vs...\nVideo | राज कपूर यांच्या टीमशी मुकाबला, दिलीप कुमारांनी क्रिकेटच्या मैदानातही दाखवला जलवा\nIND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून परतीचे आदेश | Ind vs Eng Test Series BCCI Tells Opener Shubman Gill...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nमदत नव्हे कर्तव्य; राज देशमुख मित्र परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदत\nचिकुनगुनिया, डेंग्यूचे उरुळीकरांवर सावट\nवीर धरणाचे सात दरवाजे उघडले; नीरा नदीला आला पुर\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला गुन्हा\nअटल अर्थसहाय्य योजना : २०१९ च्या संदर्भात कृषिपूरक सहकारी संस्था चालकांचे केंद्रीय सहकार मंत्र्यांना साकडे..\nबँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला गुन्हा\nपुणे पिंपरी चिंचवडमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार का …पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय भाष्य, म्हणाले …\nछावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामघायतिडक पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा\n‘त्या’ भन्नाट ट्विटनंतर पुणे पोलिसांचा आणखी एक षटकार, मनोज वाजपेयीसह नेटिझन्सकडून लाईक्सचा पाऊस\nस्थानिकांच्या धाडसामुळं चिमुकलीला जीवदान, वाहून जाणाऱ्या मुलीची अशी केली सुटका, पाहा थरारक VIDEO\nICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांतील कामगिरीचा फायदा | ICC Players of the Month June Nominees Announced indias...\nM S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं स्टम्पिंग करायचा, धोनीसाठी आयसीसीचा खास Video | ICC Wish M S Dhoni Happy...\nCopa America : Live मॅचमध्ये मेस्सीच्या पायातून रक्ताची धार, तरी सामन्यात दिमाखदार खेळ, संघाला पोहचवलं अंतिम सामन्यात | In Copa America 2021 Argentina vs...\nVideo | राज कपूर यांच्या टीमशी मुकाबला, दिलीप कुमारांनी क्रिकेटच्या मैदानातही दाखवला जलवा\nIND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून परतीचे आदेश | Ind vs Eng Test Series BCCI Tells Opener Shubman Gill...\nHomeक्रीडाएक अर्धशतकाचा मिताली राजला फायदा, ICC Women ODI Rankings मध्ये घेतली झेप,...\nभारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने आयसीसी महिला क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 वर्षे पूर्ण केलेल्या मितालीने आणखी एक यश संपादीत केले आहे.\nब्रिस्टॉल : भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजकडे (Mithali Raj) महिला क्रिकेट जगतातील एक दिग्गज खेळाडू म्हणून पाहिलं जात. भारताकडून सर्वाधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या मितालीने काही दिवसांपूर्वीच महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या पंगतीत स्थान मिळवलं. सचिन 22 वर्षे 91 दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता तर मितालीने 26 जून, 2021 रोजी 22 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानंतर लगेगच मितालीने आणखी एक यश मिळवले असून नुकतीच इंग्लंड विरोधातील एकदिवसीय सामन्यात 72 धावांची खेळी करत मितालीने आयसीसी महिला एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीत (ICC Women ODI Batter Rankings) कमालीची झेप घेतली आहे.\nभारतीय महिला सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहेत. एक कसोटी, तीन वन-डे आणि तीन टी-20 सामने या दौऱ्यात खेळवले जाणार आहेत. यातील पहिली कसोटी ड्रॉ झाल्यानंतर पहिल्या वन डे मध्ये भारतीय संघ 8 विकेट्सने पराभूत झाला. पराभवानंतर देखील एकाकी झुंज देणाऱ्या मितालीला तिच्या 72 धावांच्या अर्धशतकी खेळीचा फायदा झाला. ज्यामुळे महिला फलंदाजाच्या क्रमवारीत 3 स्थांनानी वर जात पाचव्या स्थानी विराजमान झाली आहे.\nसचिनच्या पंगतीत मिळवलं स्थान\nमिताली राजने 26 जून, 1999 रोजी आयर्लंड विरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर सातत्याने भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या मितालीने काही दिवसांपूर्वीच म्हणजे 26 जून, 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची 22 वर्षे पूर्ण केली. इतक्या दिर्घकाळ खेळणारा दुसरा भारतीय खेळाडू म्हणजे महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar). सचिन 22 वर्षे 91 दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला असून मितालीने 22 वर्षे पूर्ण केली असून ती अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. मितालीने काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. तिने 77 अर्धशतकांसह 8 शतकही ठोकली आहेत.\nहे ही वाचा –\nPhoto : मिताली राजने रचला इतिहास, सचिन तेंडुलकरच्या पंगतीत मिळवलं स्थान, अशी कामगिरी करणारी पहिली��� महिला\nIPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय\nPrevious articleविद्येचं माहेरघर बनतंय क्राइम सिटी पुण्यात 6 महिन्यात टोळी युद्धांमध्ये 38 जणांचा खेळ खल्लास | Crime\nICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांतील कामगिरीचा फायदा | ICC Players of the Month June Nominees Announced indias...\nM S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं स्टम्पिंग करायचा, धोनीसाठी आयसीसीचा खास Video | ICC Wish M S Dhoni Happy...\nCopa America : Live मॅचमध्ये मेस्सीच्या पायातून रक्ताची धार, तरी सामन्यात दिमाखदार खेळ, संघाला पोहचवलं अंतिम सामन्यात | In Copa America 2021 Argentina vs...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले – शासननामा न्यूज - Shasannama News on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले - coronavirus see latest updates m on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्य on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nखासगी शाळेच्या मनमानी \"फी\" पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट् on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nशिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार – शासननामा न्यूज - Shasannama News on ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध – मा. आमदार नरेंद्र पवार\nओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्य on राज्यपाल भेटीत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप; निलंबित आमदारांनी केल्या २ मागण्या\n12 MLC appointments: ठाकरे सरकारला सुप्रिम कोर्टात दणका; विधान परिषदेवर आमदारांच्या नियुक्त्यांचे आदेश राज on दिनो मोरिया हा BMC मधला सचिन वाझे; ‘या’ आमदाराचा खळबळजनक आरोप\nतरच मुंबई लोकल सर्वांसाठी सुर��� होणार; महापौरांनी दिली माहिती – शासननामा न्यूज - Shasannama News on धनगर समाजाचे आरक्षण अंमलबजावणी व एक हजार कोटिंकरिता मुख्यमंत्र्यांची वेळ मागीतली आहे – खा. डॉ. विकास महात्मे\nसरनाईक यांच्या पत्रावर संजय राऊत म्हणाले, तो मुद्दा महत्त्वाचा – शासननामा न्यूज - Shasannama News on धनगर समाजाचे आरक्षण अंमलबजावणी व एक हजार कोटिंकरिता मुख्यमंत्र्यांची वेळ मागीतली आहे – खा. डॉ. विकास महात्मे\n सलग तिसऱ्या दिवशीही शून्य करोनामृत्यूची नोंद – शासननामा न्यूज - Shasannama News on धनगर समाजाचे आरक्षण अंमलबजावणी व एक हजार कोटिंकरिता मुख्यमंत्र्यांची वेळ मागीतली आहे – खा. डॉ. विकास महात्मे\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लाम��ूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\n नवोदित अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू; महिनाभरापूर्वी झालं होतं लग्न\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nसोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात....\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.कारण परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी...\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nमुंबई : पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी...\nअंधेरीत चार मजली इमारत कोसळली\nमुंबई – अंधेरी उपनगरात आज एक चार मजली इमारत कोसळली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमाराला हा प्रकार घडला. त्यात जीवित हानी झाली नसली तरी सहा जण...\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\nइस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे...\nसाहेब पुन्ह��� मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी कोण कुठले जाणून घ्या \nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची टीका\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले – शासननामा न्यूज - Shasannama News on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\n करोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी घसरण; मृत्यूही घटले - coronavirus see latest updates m on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधान��भेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्य on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nखासगी शाळेच्या मनमानी \"फी\" पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट् on शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार\nशिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार – शासननामा न्यूज - Shasannama News on ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध – मा. आमदार नरेंद्र पवार\nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री...\n‘ओsss शेठ’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायक संगीतकार आहे तरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/12/30/collective-efforts-needed-to-fight-economic-terrorism/", "date_download": "2021-07-29T21:04:29Z", "digest": "sha1:7ZGHAYMWBOBGCCWHDW3L65N6UUQMPXWH", "length": 10962, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "'आर्थिक दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे' - Majha Paper", "raw_content": "\n‘आर्थिक दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे’\nदेश, मुख्य / By श्रीकांत टिळक / आर्थिक गैरव्यवहार, आर्थिक दहशतवाद, जागतिक दहशतवादविरोधी परिषद, वेबिनार / December 30, 2020 December 30, 2020\nनवी दिल्ली : अवैध आर्थिक व्यवहार (मनी लाँडरिंग) आणि आर्थिक दहशतवाद या विषयावर जागतिक दहशतवादविरोधी परिषदेने वेबिनारचे आयोजन केले. दोन दिवसीय वेबिनारमध्ये शेवटच्या दिवशी सायबर क्षेत्रातील साधनांद्वारे जागतिक स्तरावर होणारे मनी लाँडरिंग आणि आर्थिक दहशतवाद, त्याची कारणे आणि उपाय यावर चर्चा करण्यात आली. या समस्येचा मुकाबला करण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.\nमनी लाँडरिंगमुळे अर्थव्यवस्था, जागतिक सुरक्षा, सामाजिक दुष्परिणाम, नक्षलवाद, अवैध शस्त्रे, वाढती गुन्हेगारी, धर्मादाय निधीचा दहशतवादासाठी वापर, कायद्यातील पळवाटांचा होणारा गैरवापर, काळा पैसा कायदेशीररित्या बाजारात आणणे, नेट बँकिंग अशा अनेक विषयांवर या परिषदेत विस्तृत चर्चा झाली.\nश्रीलंकेचे विदेश सचिव प्रा. जयनाथ कोलुंबग यांनी श्रीलंकेने दहशतवादाचा सामना कसा केला याचा इतिहास थोडक्यात सांगितला. दहशतवादाशी मुकाबला करताना भारताने सहकार्याची भूमिका बजावली असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रा. कोलुंबग म्हणाले, दहशतवाद ही केवळ एका देशाची समस्या नसल्याने संपूर्ण जगाने एकत्रितरित्या या विरोधात काम करणे महत्त्वाचे आहे. दहशतवादी संघटना मजबूत होण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक कुमक लागते ती देशांतर्गत व्यवहारातूनच उपलब्ध होत असल्याचे आढळून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nनेट बँकिंगद्वारे मोठ्या प्रमाणात ट्रान्सफर होणारा पैसा, डोनेशनद्वारे दिले जाणारे पैसे, चॅरिटेबल ऑर्गनायझेशन, इंटरनेटवर असणारे विविध ॲप त्याद्वारे होणारे पैशांचे व्यवहार अशा अनेक बाबी आर्थिक गैरव्यवहार होण्यास कारणीभूत ठरत आहेत. कायद्यात पळवाटा शोधून गुन्हेगार निर्दोष सुटण्याची शक्यता असते. अंमली पदार्थांची आणि मानवी तस्करी यातूनही मोठ्या प्रमाणात पैसा जमा करण्यात येतो. दहशतवादी संघटना सरकारी यंत्रणा उद्ध्वस्त करण्यासाठी कार्यरत असतात. पैसा हे त्यांचे मूळ शस्त्र असल्याने ते अवैधरित्या देशात वापरात येऊ नये यासाठी कार्य करणे गरजेचे आहे. आर्थिक दशतवाद आणि ‘मनी लाँडरिंग’ ही समस्या एका देशाची नसल्याने सर्वांनी एकत्र येऊन या विरोधात काम करणे गरजेचे असल्याचे प्रा. कोलुंबग यांनी सांगितले.\nदहशतवादी संघटनांचे जाळे जगभर पसरले आहे. याविरोधात लढण्यासाठी जागतिक स्तरावर कायद्याची चौकट आणि नियामक यंत्रणा यात सुसूत्रता असायला हवी. त्यामुळे एका देशातील दहशवादाविरोधात लढताना दुसऱ्या देशाचे सहकार्य हवे असल्यास ते करणे कायद्याने सोपे व्हावे. भारत, श्रीलंका, फिलीपिन्स, आफ्रिका, अमेरिका अशा अनेक देशात दहशतवादी घटना घडल्या असून नक्षली संघटनाही कार्यरत आहेत. यामागील समस्या आणि उपाय यावरही वेबिनारमध्ये शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात चर्चा करण्यात आली.\nयावेळी आफ्रिकन इंटेलिजन्स सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जसीम हाजी, इंटरपोलचे कार्यकारी संचालक मदन मोहन ओबेरॉय, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील व सायबर कायद्याचे तज्ञ डॉ. पवन दुग्गल, फॉरेन ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे माजी अधिकारी डॉ. स्टीफन कटलर, सायबर सुरक्षा तज्ञ जितेन जैन, फिलिपिन्सच्या इंटेलिजन्स आणि सुरक्षा अभ्यास सोसायटीचे अध्यक्ष प्रा. रोमेल बॅनलॉय आदींनी सायबर जगतातील साधनांद्वारे होणारे मनी लाँडरिंग आणि त्यांचा सामना करण्यासाठी उपाय या विषयांबाबत मते मांडली.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिज��टल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/sensex-sixteen-hundred-and-nifty-fall-by-four-seventy-points-on-stock-market-due-to-corona-virus-live-update-final-mhmg-440934.html", "date_download": "2021-07-29T20:36:19Z", "digest": "sha1:COL5AJ62XDX7QZRBRQCXB2XEOZAHLSIG", "length": 8880, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'कोरोना'मुळे शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 2600 तर निफ्टी 700 अंकानी कोसळला– News18 Lokmat", "raw_content": "\n'कोरोना'मुळे शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 2600 तर निफ्टी 700 अंकानी कोसळला\nजगभरात कोरोना व्हाय़रसची भीती असून याचा परिणाम शेअर मार्केटवर होताना दिसत आहे\nजगभरात कोरोना व्हाय़रसची भीती असून याचा परिणाम शेअर मार्केटवर होताना दिसत आहे\nमुंबई, 12 मार्च : कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार पसरला असताना व्यावसायासोबतच शेअर मार्केवरही मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये घसरण होत आहे. आज सेन्सेक्स तब्बल 2500 अंकांनी घसरला असून निफ्टी 700 अंकानी घसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारातील (Share Market) चिंता वाढत आहे. बाजार सुरू होताच सेन्सेक्स (Sensex) मोठ्या म्हणजे तब्बल 1600 अंकानी गडगडला. तर दुसरीकडे निफ्टीमध्येही (Nifty) 470 अंकाची घसरण झाली आहे. अमेरिकेतील बाजाराताही कोरोनाची भीती आहे. कालच्या बाजारात Dow 1460 अंकांनी घसरला होता. Nasdaq आणि S&P 500 ही 5 टक्क्यांपर्यंत घसरला. मार्च 2017 नंतर पहिल्यांदाच निफ्टी 10 हजाराच्या खाली आला आहे. 40 हजारापर्यंत पोहोचलेल्या सेन्सेक्समध्ये 33 हजारापर्यंत घसरण झाली आहे.\nगेल्या अनेक दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होत असून गुंतवणुकदारांचे कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. संबंधित - शेअर मार्केटला जोरदार फटका, सेन्सेक्स 2000 आणि निफ्टी 550 अंकानी गडगडला जागतिक संकेतांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीची आज मोठ्या घसरणीने सुरुवात झाली. मिड आणि स्मॉलकॅप शेअर्समध्य़े विक्रीही पाहायला मिळात आहे. बीएसईचा मिडकॅप इंडेक्स 2.27 टक्के तर स्मॉलकॅप निर्देशांक 1.16 टक्क्यांनी घसरला आहे. तेल-गॅस समभागातही आज मोठी घसरण दिसून येत आहे. बीएसईचा तेल आणि गॅस निर्देशांक 6 टक्क्यांच्या घसरणीसह व्यापार करीत आहे. 1 महिना युरोपियन देशांमधून प्रवास करायला मनाई केंद्र सरकारने कोरोना व्हायरसपासून (Corona Virus) खबरदारी घेण्यासाठी परदेशी पर्यटकांना भारतात येण्यास तुर्तास मनाई केली आहे. पुढील महिन्यात 15 एप्रिल पर्यंत भारताचा व्हिसा देण्यास नकार दिला आहे. यामध्ये डिप्लोमेटिक, कार्यालयीन व्हिसा, यूएन आणि आंतरराष्ट्रीय संघटना आणि प्रोजेक्ट व्हिसा सोडून सर्व प्रकारच्या व्हिसा रद्द करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी 13 मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. दुसरीकडे, कोरोना विषाणू थांबविण्यासाठी अमेरिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकेने, ब्रिटन वगळता इतर युरोपियन देशांमधून महिनाभरासाठी प्रवास थांबविला आहे. तथापि, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे स्पष्ट केले आहे की, FINANCIAL CRISIS सारखी परिस्थिती नाही. त्याचबरोबर WHO ने कोरोनाला महाभयंकर साथीचा आजार म्हणून जाहीर केलं आहे. कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 4300 लोक मरण पावले आहेत. हा विषाणू 100 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. आर्थिक मंदी रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये 39 आणि ऑस्ट्रेलियाने 17 अरब डॉलरची मदत जाहीर केली आहे. संबंधित - Yes बँकेवरील निर्बंधामुळे शेअर मार्केट गडगडलं,सेन्सेक्स1 हजार 400 अंकांनी कोसळला\n'कोरोना'मुळे शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 2600 तर निफ्टी 700 अंकानी कोसळला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-07-29T22:21:09Z", "digest": "sha1:IKIBGM7DSF7OPODC6672NTCX3BFA65SQ", "length": 4952, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रावण अमावास्या - विकिपीडिया", "raw_content": "\nश्रावण अमावास्या ही श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरावी तिथी आहे.\n१८७१-७२ ची हिंदू दिनदर्शिका\nया तिथीला साजरे करण्यात येणारे सण व उत्सव[संपादन]\nपोळा - श्रावण महिन्यातील अमावास्येला \"पोळा\"सण साजरा केला जातो. प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतकरी हा सण साजरा करतात. या दिवशी घरातील बैलांना आंघोळ घालून सजवता���.. त्यांना (पुरणपोळीयुक्त) गोडाचे जेवण देतात. या दिवशी बैलांकडून शेतातील कामे करवून घेत नाहीत.[१]\nगोठ्यातील भिंती आणि जमिनी शेणाने सारवतात व तांदळाच्या पिठीने त्यावर रांगोळी काढतात.[२]\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०२१ रोजी १७:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/129349/central-government-on-pegasus-hacking/", "date_download": "2021-07-29T21:38:05Z", "digest": "sha1:MM3PI55CHIWFRLLCFVFSLO5AHJ7RCPPJ", "length": 11468, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' सरकारने विरोधकांचे फोन हॅक केले आहेत का? जाणून घ्या काय आहे प्रकरण!", "raw_content": "\nसरकारने विरोधकांचे फोन हॅक केले आहेत का जाणून घ्या काय आहे प्रकरण\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआज डिजिटल क्रांतीमुळे घरबसल्या आपण बँकांपासून ते अगदी सगळ्या प्रकारची बिले भरण्यापर्यंतची काम काही मिनिटात करून टाकतो. जितके तंत्रज्ञान प्रगत तितकेच त्याचे तोटे देखील आपण अनुभवत असतो. आता सायबेरगुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत चालली आहे.\nकालपासून एक मुद्दा सतत गाजतो आहे तो म्हणजे Pegasus हॅकिंग वाद, आंतराष्ट्रीय मीडिया रिपोर्टच्या दाव्यानुसार ४०च्या वर भारतातील पत्रकारांचे आणि इतर महत्वाच्या व्यक्तींचे फोन हॅक करण्यात आले आहेत. याच मुद्दयावरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात…\nPegasus हे एक हॅकिंग सॉफ्टवेअर आहे, या सॉफ्टवेअरची मदत घेऊन भारतातील महत्वाच्या व्यक्तींचे आणि पत्रकारांचे फोन हॅक करण्यात आले आहेत. २०१९ मध्ये सुद्धा पत्रकरांचे फोन हॅक करण्य��त आले होते. आंतरराष्ट्रीय मीडिया मधून १६ मीडिया फर्मनी हा प्रस्ताव आपापल्या न्युज मध्ये पब्लिश केला आहे.\nविरोधी पक्षाने यावरून सरकारला घेरलं असताना सरकारने आपल्या परिपत्रकावद्वारे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ज्यात सरकारच असं म्हणणं आहे की,\nहे ही वाचा – नेहरू ते ठाकरे, राजकारण्यांचं विठुरायाशी नेमकं नातं आहे तरी काय वाचा हे ६ किस्से\nमुळात भारत देशात लोकशाही असल्याने प्रायव्हसी हा मूलभूत अधिकार आहे. पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल २०१९ आणि आयटीच्या गाइडलाईन्स नुसार, ‘व्यक्तीचा स्वतःचा डेटा सुरक्षित ठेवला जाईल’ असे त्यामध्ये नमूद केले आहे.\nमागे सुद्धा अशाच पद्धतीचे रिपोर्ट सादर केले गेले होते जे फक्त वास्तविक होते ज्यात कोणत्याही प्रकारचे ठोस पुरावे आढळले गेले नव्हते. तसेच सुप्रीम कोर्टाने सुद्धा ते अमान्य केले होते.\n‘त्या’ सॉफ्टवेअर कंपनीचं म्हणणं काय\nNSO ग्रुप द्वारा हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. Pegasus हे असे एक सॉफ्टवेअर आहे, ज्याच्या द्वारे व्हॉटसअँप सारखे अँप्लिकेशन सुद्धा हॅक होऊ शकते. हे सॉफ्टवेअर इतकं ऍडव्हान्स आहे की केवळ एका मिसकॉल वरू हे अँप्लिकेशन फोन मध्ये इन्स्टॉल होऊ शकते.\nकंपनीवर हॅकिंगच्या होणाऱ्या आरोपावर कंपनी आपले स्पष्टीकरण दिले आहे की, कंपनी सरकारला केवळ टूल विकतात. तसेच या हॅकिंगशी त्यांचा काहीच संबंध नाही. रिपोर्ट मध्ये जे मुद्दे मांडले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत, तसेच या कंपनीने रिपोर्टच्या विरोधात थेट मानहानीची केस दाखल केली आहे.\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे, आपल्याकडील अधिवेशन केवळ २ दिवसात उरकून घेतले. संसदेत राहुल गांधींनी तसेच इतर पक्षांनी या मुद्द्यावरून पंतप्रधानांना टार्गेट केले आहे. आधीच वाढत कोरोनाचा प्रादुर्भाव त्यात लसीकरणाचा उडालेला गोंधळ,यावरून विरोधी पक्ष आधीच आक्रमक झाला आहे.\nहे ही वाचा – कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यात नेमका फरक काय असतो\nदेश राहण्यासाठी सुरक्षित नाही, देशात असंतोष वाढला आहे, अशी मत काही वर्षांपूर्वी काही सेलिब्रेटी मंडळींनी मंडळी होती.यामागे त्यांचा नेमका कोणता राजकीय हेतू किंवा केवळ प्रसिद्धीसाठी अशी विधान करणं यापैकी काही कारण असू शकतात.\nकाही वेळा देशाच्या हितासाठी, सुरक्षेसाठी हॅकिंगचा वापर केला जातो मात्र अशा गोष्टीचा गैरवापर करून आपला राजकीय स्वार्थ साधून घेणे हे सर्वार्थाने चुकीचे आहे.\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← कधीकाळी मेकॅनिक तर कधी रेडिओवर गाणी गाऊन हा गायक बनला ‘गझल सम्राट’\nऔषधांच्या पॅकेट्सवर रिकामी जागा सोडण्यामागे आहे तुम्हाला माहीत नसलेले कारण\nलोकशाही वरील संकट: राजकीय पक्षातील वाढती परिवारशाही\nभारतातून थेट थायलँड – एक Ultimate Roadtrip \nम्यानमारमध्ये लष्करी राजवट: रोहिंग्यांपासून देशाला ‘शुद्ध’ करणाऱ्याच्या हातात सत्ता\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/60743/study-lane-of-mumbai-where-student-comes-to-study/", "date_download": "2021-07-29T22:43:27Z", "digest": "sha1:OQCFOBG7GT54JQBV2V2AEAQQRVQXPKGZ", "length": 14616, "nlines": 82, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' मुंबईतल्या हजारो विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावणाऱ्या 'अभ्यास गल्ली' बद्दल जाणून घ्या", "raw_content": "\nमुंबईतल्या हजारो विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावणाऱ्या ‘अभ्यास गल्ली’ बद्दल जाणून घ्या\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |\nकाही गल्ल्यांची, रस्त्यांची नावे मजेशीर असतात. नि ती तशी का आहेत याची करणे देखील तेवढीच मजेशीर असतात.\nतुम्हाला मुंबईचा ‘चोर बाजार’ ठाऊक आहे का जिथे तुम्हाला हवी असलेली कोणतीही वस्तू मिळतेच असे म्हटले जाते\nत्याचे नाव चोर बाजार का पडले असावे असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का पडला असेल तर त्याचे उत्तर देखील प्रश्नाइतकेच मजेशीर आहे.\nया बाजाराचे खरे नाव ‘शोर बाजार’ होते. म्हणजे गडबड गोंधळ असलेला बाजार. पण ब्रिटीशलोकांना त्याचा उच्चार नीट न जमल्याने ते त्याला चोर बाजार म्हणत, कालांतराने तेच नाव रूढ झाले.\nमुंबईत अशा अनेक गल्ल्या आणि अनेक बाजार आहेत, ज्यांची नावे तेथे काय व्यवसाय चालतो यावरून पडली आहेत. ‘ खाऊ गल्ली’ मध्ये अनेक खाद्यपदार्थ मिळतात.\nखाऊ गल्लीत शिरला कि तोंडाला पाणी सुटेल अशी खात्री देणारे सुवास नाकात शिरतातच, पण पद���र्थांचे रंग देखील डोळ्यांना सुखावणारे असतात.\n‘ चप्पल गल्ली’ अशीच, विविध प्रकारच्या, फॅशनच्या, किमतीच्या चप्पल येथे मिळतात. आणि तुम्ही अभ्यास गल्ली नाव ऐकले आहे \nनावावरून समजले असेल, त्या गल्लीत काय चालते ते, हो ना तुमचा तर्क अर्थात बरोबर आहे. येथे विद्यार्थी अभ्यास करायला येतात.\nकोठे आहे ही अभ्यास गल्ली तिला हे नाव का पडले तिला हे नाव का पडले चला घेऊ या या प्रश्नांच्या उत्तराचा शोध.\nवर्दळ असलेल्या वरळीनाक्याच्या समोरील , पोद्दार हॉस्पिटलच्या मागे असलेली ही गल्ली म्हणजे विद्यार्थ्यांचे आश्रयस्थान आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.\nरस्त्याच्या दुतर्फा झाडांच्या रांगा, प्रखर प्रकाश देणारे हॅलोजनचे दिवे आणि बसण्यासाठी स्वच्छ बाक, हे वातावरण अभ्यासासाठी शांत वातावरण शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच पोषक आहे.\nअभ्यास गल्ली म्हणून ओळखली जाणारी ही गल्ली मूलतः सुदाम काली अहिरे मार्गचा एक भाग आहे.\nबृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टने तेथे बसवलेले हॅलोजनचे दिवे संध्याकाळ होताच उजळू लागतात आणि हातात पुस्तके घेतलेले विद्यार्थी गल्लीच्या दिशेने निघतात.\nअभ्यासाला हवी असणारी शांतता येथे मिळते.\nसेल्फ स्टडीच नव्हे तर ग्रुप स्टडी सेशन्स साठी देखील हे ठिकाण सर्वोत्तम आहे. येथे केलेल्या अभ्यासाने प्रगती झाल्याचे अनेक विद्यार्थी सांगतात.\nपावन यादव आणि अमित बिरडे हे इलेक्ट्रॉनिक एन्जिनिअरिन्गचे विद्यार्थी गेली सहा वर्षे येथे येऊन अभ्यास करतात.\nदोघेही आधी सेवन pointers होते, पण येथे अभ्यास करायला लागल्यानंतर ते nine pointers झाले असे ते सांगतात.\nइथे अभ्यास करून चांगल्या गुणांनी पास झालेल्या विद्यार्थ्यांना देखील या जागेशी असलेले नाते तोडावे वाटत नाही. ते येतात नि ज्युनिअर्संना मार्गदर्शन करतात.\nस्वतःच्या घरी अभ्यास करण्याऐवजी असे रस्त्यावर अभ्यास करणे त्यांना का आवडते असे विचारले असता ते सांगतात तेथे येणाऱ्यापैकी प्रामुख्याने बरेच जन बीडीडी चाळीचे रहिवासी आहेत.\n१२० स्क़्वेअर फुट च्या अरुंद खोल्यांमध्ये भोवताली भावंडे आणि घरातील मंडळींच्या गडबड गोंधळात अभ्यासाला हवे असणारे पोषक वातावरण, शांतता मिळणे अवघड असते.\nरात्रीच्या वेळी वाचनालये बंद असतात. आणि वाचनालयात देखील येथील बाकांवर मिळते तशी ऐसपैस जागा कुठे म���ळते. इथे हवा तितका वेळ बसता येते.\nपण आता अभ्यास गल्ली म्हणून प्रसिद्धी पावल्यानंतर या गल्लीची लोकप्रियता वाढल्याने येथील गर्दी वाढू लागली आहे.\nपरिणामतः पूर्वीचा निवांतपणा संपू लागला आहे. परीक्षेच्या काळात तर संध्याकाळी ७ ते 10 या काळात येथे फार गर्दी होते. सध्या रस्त्याच्या एकाच बाजूला दिव्यांचे खांब उभारले असल्याने पलीकडील बाजू अंधारात असते.\nतेथेही दिवे बसवल्यास तेथे बसायला जागा मिळून गर्दी कमी होईल असे बिरडे सांगतो.\nया गल्लीला अभ्यास गल्ली नाव द्यावे हा प्रस्ताव घेऊन स्थानिक लोक स्थानिक कॉर्पोरेटर कडे गेले आणि त्यांची विनंती मान्य होऊन या ठिकाणाला अधिकृतरित्या अभ्यास गल्ली म्हणून ओळखले जाऊ लागले.\nपण हल्ली ही गल्ली पूर्वीसारखी शांत राहिली नाही.\nरस्त्याचा उपयोग रेस लावण्यासाठी करणारे काही मोटरसायकलस्वार येथील शांततेचा भंग करतात. त्यामुळे ही जागा अशांतच नव्हे तर असुरक्षित देखील वाटू लागली आहे.\nकाहीजण दारू आणि सिगारेट्स चा आस्वाद घेण्यासाठी इकडे येऊ लागले आहेत. त्यामुळे गल्लीचे अभ्यासू रूप बदलत चालले आहे.\nसिनिअर इन्स्पेक्टर गजानन देऊस्कर मात्र रेसच्या घटना घडत असल्याचे अमान्य करतात.\n‘ आम्ही दररोज गस्त घालतो, त्यामुळे कोठेही बेकायदेशीर कृत्य होत आहे असे आढळले तर आम्ही अॅक्शन घेतो’. असे ते म्हणतात.\nअसे असले तरी इथे कोणी विद्यार्थिनी निर्भय मनाने येऊन अभ्यास करत बसली आहे असे दृश्य कोणीच अजून पहिले नाही.\nसंध्याकाळी सात वाजल्यापासून विद्यार्थी यायला सुरुवात होते, पहाटे तीन चार वाजेपर्यंत देखील मुलांचा अभ्यास चालतो, मात्र मुली तितक्या निःशंकपणे येत नाहीत.\nतर असे हे ठिकाण, जिथे मुलांच्या भवितव्याला आकार मिळतो.\nपुरेशा जागेच्या अभावी कोणीतरी सुरु केलेल्या अभ्यासाने मग इथे अभ्यासाला यायची परंपरा सुरु होऊन या जागेला चक्क ‘ अभ्यास गल्ली’ म्हणून ओळख मिळणे हे मजेशीर आहे.\nलेट नाईट पार्ट्यात रमणारी हुल्लडबाज तरुणाई पुस्तक उघडून अभ्यासात रमली आहे हे दृश्य समाधानकारक नक्कीच आहे, नाही का \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनप्रवासातील काही महत्वपूर्ण घटना\nलॉकडाऊन काळात व्हायरल झालेली ‘ड���ल्गोना कॉफी’ नेमकी आली कुठून\nया ‘एका झाडाची’ रक्षा करायला २४ तास पोलीस राबत असतात…\nMay 6, 2021 इनमराठी टीम 0\nत्या काळी भूल न देता केलेलं लाईव्ह ऑपरेशन बघायला लोक तिकिटं काढायचे\nप्रभू श्रीरामांच्या नावे असलेल्या नोटा या देशात चलनात आहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/85429/effective-tips-to-improve-your-health-at-home/", "date_download": "2021-07-29T22:45:50Z", "digest": "sha1:J45QOZQ5A7XL7AVJLRR3IWKIRRBQO62Z", "length": 20646, "nlines": 147, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' धावपळीत खालावलेली तब्येत सुधारायची असेल, तर \"हे\" उपाय करण्यासाठी सध्याचा वेळ दवडु नका", "raw_content": "\nधावपळीत खालावलेली तब्येत सुधारायची असेल, तर “हे” उपाय करण्यासाठी सध्याचा वेळ दवडु नका\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nकोरोनाच्या भितीने घरात अडकून पडल्यासारखं सगळ्यांनाच वाटतय.\nहे सगळं का, कोणामुळे, कशासाठी, किती दिवस याबद्दल आता न बोललेच बरं.\nकारण, हे लॉकडाऊन देशासाठीच नव्हे तर संपुर्ण जगासाठी किती महत्वाचं आहे हे आता सगळ्यांनाच कळलंय.\nलॉकडाऊननंतर देशभर अनलॉकची घोषणा करण्यात आली, मात्र कोरोनाचं संकट सातत्याने वाढत असल्याने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.\nमात्र आधीच आपलं शेड्युल आठवा बरं.\n९ ते ५ च्या चौकटीत अडकलेलो.रोजच रुटीन काम करणारे वगैरे वगैरे.\nत्यात कॉर्पोरेट वाल्यांचं मार्च एन्ड.म्हणजे विचारायची सोय नाही. कामाचा ताण आहेच.त्यात वाढीव एक्स्ट्रा काम.फिजिकल आणि मेंटली फुल्ल बारा वाजलेत.\nअशा स्थितीत तब्येत बिघडली असणार हे वेगळं सांगायला नको.\nकोरोनामुळे घरी बसण्याची सक्ती करण्यात आली असली तरी वर्क फ्रॉम होमचं भूत मानगुटीवर आहेच.पण आपल्या ९ ते ५ च्या मानाने बरंच आहे,म्हणायला हरकत नाही.\nया धावपळीत आपणच आपली घालवलेली तब्येत पुन्हा कशी बिल्ड करू,यावर लक्ष देता येईल का.\nकिंबहुना ही सुवर्णसंधी आहे, असं समजा.\nअनेकांना फिटनेसची गरज असली, तरी कामाच्या गडबडीत फिटनेसाठी वेळ देता येत नाही, त्यातच काही सवयी बदलायच्या असल्या तरी त्यासाठीही वेळच नाही ही सबब दिली जाते.\nमात्र आता वेळच वेळ ���हे, मग या वेळाचा थोडीतरी वापर स्वतःसाठी करायला काय हरकत आहे.\nतर बघूया कोणत्या मार्गाने आपण आपली बॉडी रिबिल्ड करू शकतो.\nसकाळी न्याहारी घ्या आणि भरपेट घ्या.\nऑफिस ९ चं असल्यामुळे आणि टाईम पंकच्युअल असाल तर ट्रेन न चुकवण्यासाठी कधी कधी आपला न्याहारी म्हणजेच सकाळचा ब्रेकफास्ट हा राहून जातो.\nकिंवा घाई गडबडीत आपण भराभरा ते आटपत असतो ज्याची शरीराला काडीमात्र गरज नसते.\nआता लॉक डाऊन मुळे ९ लाच लॅपटॉप खोलून काम करायला घ्या,अस काही बंधन तर नक्कीच नाही.\nआणि डायटेशीयन म्हणजेच आहारतज्ञ सांगून थकले असतील की सकाळी न्याहारी ही व्यवस्थित घेत जा.\nतर सकाळी मजबूत न्याहारी केली की दुपारच्या जेवणपर्यंत नको ते खाण्यासाठी आपण प्रवृत्त होत नाही.\nसकाळी सकाळी आपली पाचक संस्था ही त्यांच्या पीक लेव्हल ला जाऊन काम करत असते.\nवेळ आणि पैसा दोन्ही वाचवण्यासाठी उत्तम मार्ग.\nथोडा वेळ काढा आणि एक शेड्युल तयार करा.\nतुम्हाला वजन कमी करायचा आहे की वाढवायचं आहे.\nत्यानुसार आहारात साखर,कार्ब्स,प्रोटिन्स किंवा व्हिटॅमिन यांचा समावेश असणार तुमचं वेळापत्रक तयार करा.\nया टाईम टेबल नुसार स्वतः जेवण बनवा आणि त्याची मजा घ्या.\nतुम्ही काय खाता आणि किती खाता हे तुम्हाला चं चांगलं माहीत असत त्यामुळे तुमच्याच या ‘गुड प्रॅक्टिस’ मुळे तुम्ही या वर देखरेख ठेवू शकता.\nपाणी प्यायची क्षमता वाढवा\nशरीर संबंधित अर्ध्या पेक्षा जास्त आजार हे पाण्याशीचं निगडित आहेत.\nपाणी जास्त पिण्याच्या काही वाईट आऊटकम नाही पण पाणी कमी पिण्याचे भरपूर तोटे आहेत.\nअपचन,डोके दुखी,किडनी स्टोन आणि यासारखे बरेच आजार.\nटाईप २ प्रकारचा मधुमेह,रक्त दाब सारख्या आजारांना पळवून लावण्यासाठी पाणी इज मस्ट.\nतर, वजन वाढवणे आणि वजन घटवणे या दोघां साठी पाणी सतत पित राहणे हा उत्तम मार्ग आहे.\nमेटाबोलिझम वाढविण्यासाठी पाण्याची शरीराला आवश्यकता असते.\nया लॉकडाऊन मध्ये जास्त पाणी कंज्युम करायची चांगली सवय लावून घ्या.\nचविष्ठ खात आहात पण ते शरीराला लागलं तर पाहिजे ना.\nफक्त खात राहिलात तर लठ्ठपण वाढेल.बाकी काही नाही.\nजे खात आहात ते सुरळीत पचण्यासाठी थोडा व्यायाम करा.\nअर्धा तास चालणे आणि ते सुद्धा आठवड्यातून फक्त पाच वेळा शरीराला भरपूर लाभदायक आहे.\nआता या लॉक डाऊन मध्ये मैदानात किंवा गार्डन मध्ये तर जात येणार नाही.\nतर स्��तःचीच गॅलरी किंवा टेरेस चा वापर आपण इथे करू शकतो.\nहे नसेल जमत तर हृदय आणि फुफ्फुस यासाठी चे घरच्या घरी असलेले व्यायाम करा.\nयोगासने तर सर्वात उत्तम पर्याय.\nकाही काळासाठी ऑफ लाईन जा.\nसारखे मेल चेक करत आहात सारखे इंस्टा फेसबुक ट्विटर चं पेज रिफ्रेश करत आहात.\nतुमचे मित्र,जग,पर्यावरण यांचे सगळे अपडेट हे तुमच्या बोटाच्या एका क्लिक वर आहे.\nपण खरंच तुमच्या मित्राने स्टोरी मध्ये टाकलेलं मीम लगेच बघणे गरजेचं आहे का\nकोरोनाचे पेशंट कितीने वाढले बघायला इंटरनेट ची पेजेस सतत रिफ्रेश करत राहणे गरजेचे आहे का.\nयामुळे तुम्ही एका जागेवर बांधले जाता.\nमोबाईल काही वेळा साठी लांब करा.आणि त्या वेळात पुस्तक वाचा,फिरायला जा,मित्रांना भेटा,आपला छंद जोपासा आणि आपल्या मनाला आलेली मरगळ झटका.\nमनाचा संबंध हा थेट शरीराशी असतो.\nटेक्नॉलॉजीशी थोडी फारकत आरोग्याला बर्यापैकी फायदा पोहोचवेल.\nनवीन काही तरी शिका\nनाही म्हटलं तरी या लॉक डाऊन च्या दिवसात तुमचा प्रवासाचा वेळ वाचतो.\nलंच टाईम,टी ब्रेक तर काहींचा चाय सुट्टा ब्रेक याचा वेळ वाचत आहे.\nकामाची वेळ सोडून इतर वेळेत नवीन काही तरी शिका.\nनेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम आहे तिथेच राहणार आहेत, त्यावरचे शोज कुठे जाणार नाहीत.\nतरुण वयात हे करू ते करू ठरवलेलं पूर्ण करण्यासाठी आता उत्तम वेळ आहे.\nस्वतःचं जेवण स्वतः बनवून आपल्या किचन स्किल्स ला डेव्हलप करा.\nजावा,पायथन,सी सारख्या दुनियभरच्या टेक्निकल लँग्वेज येतात.पण बोलीभाषेच्या किती लँग्वेज येतात\nशिका एखादी नवीन भाषा.आपल्या मराठी भाषेचेच असंख्य स्थानिक प्रकार आहेत.त्यातला गोडवा अनुभवा.\nकॉलेज मध्ये मुलगी पटावी म्हणून गिटार/पियानो शिकायचे स्वप्न बऱ्याच तरुणांनी पाहिलेलं असत. घ्या शिकून\nआताच वेळ आहे.एवढा वेळ आहे की लेव्हल २ तरी नक्की पूर्ण करू शकाल.\nआयुष्यात नावीन्य मानसिक आणि शारीरिक वाढी साठी उत्तम पर्याय आहे.\nसुदृढ आरोग्याच्या दिशेने सर्वात मोठं पाऊल.\nहा साधी आणि सरळ गोष्ट नाही.पण ट्राय करायला काय हरकत आहे\nकोणतीही चांगली गोष्ट लावून घ्यायला आणि वाईट गोष्ट सोडवण्यासाठी २१ दिवस पुरेसे आहेत.\nसिगरेट नंतर तुमचा खालावलेला रक्तदाब आणि हृदयाचे ठोके पूर्ववत झाले की तुमच्या आरोग्याची गाडी रुळावर यायला जास्त वेळ नाही लागणार.\nपुरेशी आणि मुबलक झोप\nकामाचा लोड बहुतांश कमी आहे. नवीन वेब सिरीज,मुव्हीच्या नादात रात्र जागून काढणे नवीन नाही.\nत्यापेक्षा रात्रीची झोप घेऊन आपल्या शरीराची झालेली झीज आताच्या या काळात भरून काढणे शहाणपणाचे ठरेल.\nसुट्ट्या आहेत तर ७ ते ९ तास झोपायचा प्रयत्न करा.\nशरीराला तसेच मनाला स्वस्थ,सुदृढ आणि सक्षम बनवण्याचा सर्वात उत्तम,सोयीस्कर आणि कुशल मार्ग.\nमन जेवढं मजबूत राहील तेवढं तुमचं शरीर सुदृढ होईल.\nरोजच्या दगदगीत आपणास एकचित्त शांत बसण्यास कधीच वेळ मिळत नाही.\nआता आजमावून बघायला काहीच हरकत नाही.\nमेंदू ध्यान साधने मुळे विकसित होतो.आपल्या भावना,आपल्या आठवणी,आपल्या शिकवणी यांच्याशी रिलेट करणारा मेंदूचा भाग हा ध्यान धारणेमुळे डेव्हलप होत असतो.\nजर मन आणि बुध्दी पॉझिटिव्ह राहिली तर आरोग्य आणि त्यासोबत आपलं शरीर सुद्धा पॉझिटिव्ह राहून त्यानुसार डेव्हलप होत जातं.\n२१ दिवसांसाठी असलेलं हे लॉक डाऊन नक्कीच अजून काही दिवस वाढण्याची शक्यताही नकारता येत नाही.\nतो वाढु नये हीच आपल्या सगळ्यांची इच्छा आहे,\nपण जोपर्यंत घरी रिकामा वेळ आहे तोपर्यंत आपलं आरोग्य,आपली मेंटलिटी स्थिर आणि मजबूत करण्यास काहीच हरकत नसावी\nमहत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← भारतीय राज्यघटना “कॉपी” केलेली आहे का – या प्रश्नावरची ‘अभिमानास्पद’ उत्तरं वाचा\nलॉकडाउनमध्ये गरिबांची उपासमार होऊ नये यासाठी जगभर राबवलेला हा उपाय आपणही वापरायला हवा →\n‘व्यसनाधीन’ लोकांनी कोरोनाच्या संकटात ही काळजी घेतली नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील\nलिव्हर खराब होण्यापूर्वी दिसतात `ही’ लक्षणं, तुमचं लिव्हर ठीक आहे ना\nMay 3, 2021 इनमराठी टीम 0\nहे ८ उपाय वेळच्या वेळी करून कायमचा दूर होईल ब्लॅकहेड्सचा त्रास\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.info-about.ru/1/335/home.html", "date_download": "2021-07-29T21:05:46Z", "digest": "sha1:VNL2JHEP7MQ7Z4N2MV4KSF5VG3W4LVAH", "length": 46529, "nlines": 361, "source_domain": "mr.info-about.ru", "title": "Free online encyclopedia. Did you know? page 335", "raw_content": "\nदादर−मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस\nउत्तर पश्चिम दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)\nचांदनी चौक (लोकसभा मतदारसंघ)\nदक्षिण दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)\nनवी दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)\nपश्चिम दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)\nपूर्व दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)\nमध्य प्रदेशातील खासगी शिक्षणसंस्था\nलोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण\nशरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान\nप्रदीप शर्मा (पोलीस अधिकारी)\nक्रीडा क्रिकेट फुटबॉल चित्रकथा दूरचित्रवाहिनी पर्यटन पाककला इंटरनेट रेडियो चित्रपट बॉलीवूड नृत्य संगीत व्यंगचित्र काव्य शिल्पकला नाटक इतिहास कालमापन संस्कृती देशानुसार इतिहास युद्ध महायुद्धे साम्राज्ये समाजशास्त्र भूगोल कला आणि संस्कृती विश्वास अभियांत्रिकी विज्ञान आरोग्य मनोरंजन पर्यावरण व्यक्ती आणि वल्ली साहित्य भाषा\nजालिंदरनाथ देवस्थान नवनाथ ग्रंथांमध्ये र्शी कानिफनाथांचे गुरू जालिंदरनाथ असल्याचा उल्लेख आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रायमोह गावापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर येवलवाडी येथे जालिंदरनाथांचे पुरातन मंदिर आहे. तीन वेशींपैकी मुख्य वेशीतून ...\nपर्यावरण पूरक समग्र विकासाठी विवेकवाडी प्रकल्पाची मौजे चनई गावात उभारणी. महाविद्यालयीन मुलांसाठी स्पर्धा परीक्षा, राष्ट्रीय सेवा योजना, नेतृत्व प्रशिक्षण इत्यादी विषयांचे मार्गदर्शन. १९९९ पासून अंबाजोगाई येथे ज्ञान प्रबोधिनीच्या विस्तार केंद्राचे ...\nमाजलगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथील गोदावरीच्या पात्रात उध्वस्त मंदिराचे पुरातन अवशेष सापडले. माजलगांव पासून २२ कि.मी.अंतरावर असणा-यागोदावरीच्या काठावर असलेल्या पुरुषोत्तमपुरीला पुरुषोत्तमाचे भारतातील एकमेव मंदिर आहे. भगवान पुरू ...\nप्रमुख राज्य महामार्ग २ (महाराष्ट्र)\nप्रमुख राज्य महामार्ग २ हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख राजकीय महामार्ग आहे. हा राजकीय महामार्ग ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहराला, बीड जिल्ह्यातील बीड शहरासोबत जोडतो व ठाणे,अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातुन जातो. हा राजकीय महामार्ग कल्याणपासून राष्ट्रीय ...\nगोदावरी नदीचे सिंधुफेनासिंदफणा नदीशी संगम स्थान ते हनुमंतेश्वर मंदिर या मधल्या भागाला अब्जक तीर्थ म्हणतात. गोदावरी नदीला गौतम ऋषींनी आणली म्हणून तिला गौतमी हे पण एक नाव आहे. या नदीमध्ये महापातकाला नष्ट करणारी अनेक तीर्थे असल्याची समजूत आहे. त्यां ...\nरामदासी मठ, परळी वैजनाथ\nमहाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ हे तालुक्याचे ठिकाण आहे. या गावात बारा ज्योतिर्लींगांपैकी एक असे वैजनाथ महादेवाचे भव्य पुरातन मंदिर पौराणिक काळापासून आहे. या ठिकाणी एक रामदासी मठसुद्धा आहे. परळी वैजनाथ येथे महाराष्ट्र राज्याच्या बस ...\nसमर्थ रामदासस्वामींनी स्थापन केलेल्या मंदिरात, गेवराई तालुक्यातील रुईधानोरा येथे चारशे वर्षांपासून रामजन्मसोहळा साजरा होतो. मंदिरात राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या संगमरवरी चार फुटी मूर्ती असून उत्सवाच्या काळात राम व सीता यांच्या दुसऱ्या दो ...\nसिंदखेड राजा हे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील शहर आहे. हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाबाई यांचे जन्म गाव आहे. त्यामुळे सिंदखेड राजाला एक आगळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सिंदखेड राजा हा बुलढाणा जिल्ह्यातील एक ...\nमानखुर्द हे मुंबई शहराचे पूर्वेकडील एक उपनगर आहे. मानखुर्द रेल्वे स्थानक हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावरील मुंबई शहरामधील शेवटचे स्थानक आहे. मानखुर्द प्रशासकीय दृष्ट्या मुंबई उपनगर जिल्ह्याचा भाग असून मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारस ...\nकन्नमवार नगर हे मुंबई उपनगरातील विक्रोळी येथील एक वसाहत आहे. मुंबई उपनगरातील मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्थानकाच्या पूर्व बाजूस अवघ्या १५ मिनिटांवर पूर्वद्रूतगती महामार्गास लागून ही वसाहत आहे. ६०,७० च्या दशकात वसलेल्या या वसाहतीने आशिया खंडातील सर् ...\nकोतापूर हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील एक प्राचीन गाव आहे. कोतापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\nपालगड हे दापोली तालुक्यातील एक छोटेसे टुमदार गाव आहे. गावाजवळ पालगड किल्ला आहे. साने गुरुजी ह्यांचा जन्म पालगड येथे झाला. त्यांच्या श्यामची आई ह्या पुस्तकात पालगडचा उल्लेख सतत आढळ्तो. आज गावात साने गुरुजींच्या नावाची प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आह ...\nभारताच्या महाराष्ट्र राज्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक गाव. सावरकर घराणे मुळचे या गावातील होते. पालशेत पालशेत हे रत्नागिरी जिल्ह्यांत गुहागर तालुक्यातील एक सुंदर असे गाव आहे.साधारण १०,००० लोकसंख्या असलेले हे गाव आहे.इथून जवकच वेळणेश्वर समुद्रकि ...\nलांजा हे रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग ६६ वर वसलेले आहे. लांजा हे गाव अतिशय सुंदर आहे. या गावात जाकादेवी, पोल्तेश्वर, केदारलिंग आणि जांगलदेव ही चार प्रसिद्ध देवळे आहेत.\nमहाराष्ट्रातिल रायगड जिल्ह्यात उरण तालुक्याच्या पुर्व विभागात सारडे गावात कोमनादेवी Coordinates: १८°५००\"उत्तर ७३°०२७\"पूर्व हि एक स्थान देवता असुन ती पाषाण रुपात पुजली जाते. हे देऊळ उरण शहरापासुन ८ कि.मी. अंतरावर आहे. देवीची कोणतीही मुर्ती नसुन एक ...\nपनवेल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील महानगरपालिका असलेले एक शहर आहे. पनवेलला कोकणाचे प्रवेशद्वार मानले जाते व हे शहर नवी मुंबईला लागून आहे. मुंबई-गोवा व मुंबई-पुणे हे दोन अतिद्रुतगती महामार्ग पनवेल येथून स ...\nमहाड हे महाराष्ट्रात कोकण विभागातील एक शहर आहे. महाड हे मुंबईपासून १८० किलोमीटर अंतरावर तर पासून १२० किलोमीटर अंतरावर आहे. आसपासच्या रम्य व सुंदर वातावरणामुळे महाड हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे चवदार तळे सत्याग्रह ...\nशिवथरघळ ही रायगड जिल्ह्यात येणारी घळ आहे. ती महाडपासून तीस किमी अंतरावर आहे. याच्या सर्व बाजूंनी उंच पर्वत असून वाघजई दरीच्या कुशीत हे ठिकाण आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होत असून, पुढे ही नदी सावित्री नदीला जाऊन मिळते. काळच्याया काठावर कुंभे कस ...\nयेळनूर हे गाव लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात तेरणा नदीच्या काठी वसलेलं आहे. जेमतेम ३५०० हजार लोकवस्ती असलेले हे गाव. या गावातील शेती ही सुपीक असून रब्बी व खरीप अशा दोन हंगामात शेतीतून उत्पन्न घेतात. यात प्रमुख पिके ऊस, सोयाबीन, तूर आणि ज्वारी ...\nलातुरला नगर परिषद होती, जी १९६५ ला स्थापन झाली. पण २५ ऑक्टोबर २०११ ला वाढत्या लोकसंख्येमुळे महानगर पालिका करण्याचे महाराष्ट्�� शासनाने ठर‌वले. नगराध्यक्ष व महापौरांची यादी\nलातूरची जिल्हा परिषद ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचे प्रशासन करणारी संस्था आहे. जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या एकूण ५८ आहे. परिषदेमध्ये, लातूर जिल्ह्यातील १० गावांसाठी एकेक पंचायत समिती आहे. प्रत्येक समितीवर एक सभापती व एक उपसभापत ...\nपवनार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील वर्धा शहरापासून ६ की.मी. अंतरावर असलेले एक गाव आहे. आचार्य विनोबा भावे यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलचे योगदान लाभले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी संपूर्ण भा ...\nमहाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील महांकाली नदीचा उगम हा बसप्पावाडी तलावातून होतो. या नदीची लांबी २२.५ किमी असून ही अग्रणी नदीची उपनदी आहे. महांकाली नदीचे खोरे कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांत आहे. कवठेमहांकाळमधील ११ गावे आणि जत मधील ९ गावे महांकाल ...\nकऱ्हाडच्या उत्तर सीमेवर परस्परांना १८० अंशात येऊन समोरासमोर भेटणाऱ्या कृष्णा-कोयनांचा प्रीतीसंगम जगात एकमेव असल्याचे सांगतात. कृष्णा नदीवर खोडशी येथे इ.स.१८६०-६६ मध्ये झालेल्या बंधाऱ्यामुळे कृष्णेचे पात्र कऱ्हाडपासून उत्तरेकडे सरकले.त्यामुळे नदीप ...\nमहाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामधील शासकीय तंत्रनिकेतन, कराड हि एक जुनी नावाजलेली संस्था असून महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या दृष्ट्या शैक्षणिक धोरणाच्या फलस्वरूप सदर संस्थेची स्थापना झाली आहे. राष्ट्राच् ...\nआजगांव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील ५४६.३५ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर सावंतवाडी २३ किलोमीटर अंतरावर आहे.\nकासार्डे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील ९४५.७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १६० कुटुंबे व एकूण ६०३ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर राजापूर ३५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ३०१ पुरुष आणि ३०२ स ...\nहेवळे सरगावे तेरवणमेढे उसप तळकट भिके कोणाल सासोळी खुर्द खण्याळे मातणे तेरवणदोडामार्ग केंद्रे बुद्रुक झारे१ केंद्रे खुर्द घोटगे बोदडे सातेली भेडशी शिरवळदोडामार्ग फोंड्ये आंबेली सासोळी खोकरळ मांगेलीदोडामार्ग केर आयनोडे बांबर्डे आइ कुडसे आंबडगाव आवड ...\nनेरुर हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. ह्या गावात ३२ वाडया आहेत. येथे मालवणी भाषा बोलली जाते. नेरुरमध्ये श्री देव कलेश्वर, श्री गावडोबा, श्री भुतनाथ रवळनाथ अशी अनेक मंदिरे आहेत. श्री देव कलेश्वर हे येथील प्रम ...\nसिंधुदुर्ग कोषागार हे कुडाळ येथे स्थापन झालेले महाराष्ट्र सरकारचे कार्यालय आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार कार्यालयाची स्थापना १ मे १९८१ रोजी करण्यात आली. ओरोस हे जिल्ह्याचे मुख्यालय झाल्यानंतर ७ नोव्हेंबर १९९४ रोजी जिल्हा कोषागार कार्यालय कुडाळ य ...\nश्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर्, व्यापार पेठ. श्री शंकरेश्वर मंदिर, रोपळे रोड. श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, वासकर गल्ली. जामा मस्जिद, मेन रोड. श्री राम मंदिर, तळेकर गल्ली.\nसोलापूर जिल्हा मुष्टियुद्ध संघटना\nसोलापूर जिल्हा मुष्टियुद्ध संघटना महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील मुष्टियुद्धाच्या खेळाचे संघटन करणारी संस्था आहे. ही १९९२ साली पंढरपूर येथे सुधाकरपंत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. ही संघटना महाराष्ट्र मुष्टियुद्ध संघटनेशी संलग्न ...\nसोलापूर जिल्ह्यातील दगडी रांजणे\nसोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत मूढवी आणि सिद्धापूर ता. मंगळवेढा, वाकाव ता. माढा, कार्कळ दक्षिण सोलापूर येथे पुरात्त्वीय उत्खनने डेक्कन कॉलेज पुणे, सोलापूर विद्यापीठ आणि कोल्हापूर विद्यापीठ येथील पुरातत्त्व विभागाने केली आहेत. या उत्खननात रोमन खापरे, ...\nसोलापूर जिल्ह्यातील मध्ययुगीन गढया\nसोलापूर जिल्हा हा मध्ययुगात मराठ्यांच्या प्रशासनात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या अधिकाराखाली होता. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पहिला पेशवा होण्याचा मान हा सोलापूर जिल्ह्यालाच जातो. शामराज नीळकंठ हे करमाळा तालुक्यातील हिवरे येथील होते. मरा ...\nप्राचीन काळी लिहिलेला मजकूर म्हणजे पुराभिलेख. कोरीव लेखांचा अभ्यास म्हणजे पुराभिलेखविद्या. प्राचीन काळी भारतीय लोक प्रस्तर, शिला, धातू, काष्ठ यांचे स्तंभ, धातूंचे पत्रे, भांडी, विटा, शिंपले, हस्तिदंती मुद्रा इत्यादी वस्तूंवर लेख लिहीत असत. कोरीव ...\nआंबाडे हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील ६८६.३६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह��या गावात ३२६ कुटुंबे व एकूण १४८४ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर भोर १० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ७४० पुरुष आणि ७४४ स्त्रिया आहेत. ...\nकारी हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील ७९८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३७९ कुटुंबे व एकूण १८२२ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर भोर २३ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ९०४ पुरुष आणि ९१८ स्त्रिया आहेत. यामध ...\nकुसगाव हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील ७१२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३४९ कुटुंबे व एकूण १७८० लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ३५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ९०४ पुरुष आणि ८७६ स्त्रिया आहेत. य ...\nकेळवडे हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील ६०९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ५९८ कुटुंबे व एकूण २८८८ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर भोर २२ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १५१३ पुरुष आणि १३७५ स्त्रिया आहेत. ...\nकोळवडी हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील ११३.०४ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ८५ कुटुंबे व एकूण ३३२ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर भोर २७ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १६९ पुरुष आणि १६३ स्त्रिया आहेत. य ...\nधांगवडी हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील ५०८ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. या गावचे सर्वात जवळचे शहर भोर हे १५ किलोमीटर अंतरावर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २८७ कुटुंबे असून एकूण लोकसंख्या १४१३ आहे; तीमध्ये ७११ पुरुष आणि ७०२ स्त्रिया आ ...\nभिलारेवाडी हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील १२१.७२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १०७ कुटुंबे व एकूण ५४७ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर Bhor १७ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २८२ पुरुष आणि २६५ स्त्रिया आ ...\nमाळेगाव हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील २९३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २२२ कुटुंबे व एकूण ९३६ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर भोर २३ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४६६ पुरुष आणि ४७० स्त्रिया आहेत. या ...\nमोहरी बु. हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील ���१०.८७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३१० कुटुंबे व एकूण १५३० लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर भोर १५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ७८४ पुरुष आणि ७४६ स्त्रिया आह ...\nरांझे हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील ४०३.११ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २८५ कुटुंबे असून एकूण लोकसंख्या १३८६ आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ३० किलोमीटर अंतरावर आहे. रांझेमध्ये ७४५ पुरुष आणि ६४१ स्त्रिया ...\nविरवाडी हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील १२८.७९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ७२ कुटुंबे व एकूण ३४७ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर भोर २५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १७९ पुरुष आणि १६८ स्त्रिया आहेत. ...\nहातवे खुर्द हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील २८३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १६५ कुटुंबे व एकूण ८०५ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर भोर २० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४३७ पुरुष आणि ३६८ स्त्रिया आहेत ...\nहातवे बु. हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील ५०७.५९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २७० कुटुंबे व एकूण १४०० लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर भोर ८ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ६९८ पुरुष आणि ७०२ स्त्रिया आहे ...\nप्रतापसिंह राणे जानेवारी २८, १९३९ - हयात गोव्यातील राजकारणी व माजी मुख्यमंत्री आहेत. विद्यमान पर्ये मतदारसंघाचे आमदार प्रतापसिंग राणे यांनी. १९८०-१९८५, १९८५-१९८९, १९९०मध्ये ३ महिने, १९९४-१९९९, फेब्रुवारी ३, २००५ पासून मार्च ४, २००५ पर्यंत, जून २० ...\nपरशुराम कृष्णाजी उपाख्य बाळासाहेब सावंत हे २४ नोव्हेंबर, इ.स. १९६३ ते ५ डिसेंबर, इ.स. १९६३ या कालावधीत महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री होते. मारोतराव कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्राच्या हंगामी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे बाळासाहेब साव ...\nदादर−मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस\nउत्तर पश्चिम दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)\nचांदनी चौक (लोकसभा मतदारसंघ)\nदक्षिण दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)\nनवी दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)\nपश्चिम दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)\nपूर्व दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)\nमध्य प्रदेशात��ल खासगी शिक्षणसंस्था\nलोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण\nशरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान\nप्रदीप शर्मा (पोलीस अधिकारी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/unidentified-man-body-found-in-hiranyakeshi-river-basin/", "date_download": "2021-07-29T22:57:09Z", "digest": "sha1:V5MRIRGV767KG3M333PM42JINP3UOG2P", "length": 8947, "nlines": 98, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "हिरण्यकेशी नदी पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला… | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर हिरण्यकेशी नदी पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला…\nहिरण्यकेशी नदी पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला…\nगडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज ते चंदगड मार्गावरील भडगांव पूल येथे नदी पात्रात आज (रविवार) एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्याचे वय अंदाजे ३० ते ३५ असून या बाबतची फिर्याद भडगांवचे पोलिस पाटील उदय पाटील यांनी गडहिंग्लज पोलिसांत दिली आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.\nPrevious articleपुणे-बंगळूर महामार्गावर कारचा अपघात : ४ जण ठार\nNext articleकोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येने केला ५० हजारांचा टप्पा पार\nसंभापूरमध्ये ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट…\nशिरोळ (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (गुरुवार) शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. तसेच येथील पद्माराजे विद्यालयातील पूरग्रस्त लोकांना भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,...\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २२ जणांचे मृत्यू झाले असून ११३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १८६,...\nअभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्��े नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरूनच श्रेयसने आपल्या...\nवाघुर्डेतील नाईक कुंटूंबाकडून न्यायालयीन बंदी आदेशाचा भंग : फिर्याद दाखल\nकळे (प्रतिनिधी) : वाघुर्डे (ता.पन्हाळा) येथे न्यायालयाच्या बंदी आदेशाचा भंग करून चुलता आणि पुतण्याला जखमी करण्याची घटना घडली. तुकाराम महादेव नाईक, रंगराव महादेव नाईक आणि सोनाबाई रंगराव नाईक यांच्याविरोधात मारुती रामा नाईक यांनी कळे...\nकोल्हापूरच्या प्रश्नांबाबत दोन आमदारांचा स्वयंसेवी संस्थांशी सवांद…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. रोहित पवार आणि आ. ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील विविध प्रश्नांबाबत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी सवांद साधला. आ. रोहित पवार हे कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, आ. ऋतुराज पाटील यांच्या...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153897.89/wet/CC-MAIN-20210729203133-20210729233133-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}