diff --git "a/data_multi/mr/2021-25_mr_all_0370.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0370.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0370.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,662 @@ +{"url": "http://satyakamnews.com/category/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2021-06-21T06:02:58Z", "digest": "sha1:LHT23IQBSKE57UADLBD57QIV6MRMSDHI", "length": 13495, "nlines": 218, "source_domain": "satyakamnews.com", "title": "ताज्या-घडामोडी | satyakamnews.com", "raw_content": "\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nराज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात – राजेश…\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप गणेश महाराज शेटे\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nराज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात – राजेश टोपे\nभारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन\nनवी मुंबईत पावसाची संततधार सुरू\nम्युकरमायकोसिस रूग्णांबाबत दक्ष रहा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना\nदेशी, स्थानिक प्रजातींची झाडे लावा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे नागरिकांना आवाहन\nभटक्या समाजातील लोकांना नक्कीच न्याय मिळवून देणार: आ.पठळकर\nपुढील महिनाभरात कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता\nभिमा बचाव संघर्ष समिती शरद पवार साहेबांपेक्षा श्रेष्ठ आहे का\nसोलापूरचे नियोजित आरोग्य व औद्योगिक सुरक्षा सहसंचालक कार्यालय प्रशासन अधिकाऱ्यांनी पळविले...\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोत भरारी\nशहरातील रूग्णालयांनी जादा आकारलेले 2 कोटी अडीच लाख केले कमी लेखापरीक्षकांनी वाचविले...\n#Solapur | मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश ४ जुलैला पहायला मिळणार: नरेंद्र पाटील...\n#pandharpur आ.प्रशांत परिचारक यांना भाजपकडून पुनश्च संधी\n#Solapur | सोलापूरात कंबरतलाव येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला..\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये कोविड उपाय योजनाबाबत आढावा बैठक..\n#PANDHARPUR | कृष्णा-भीमा स्थिरीकरणाबाबत पालकमंत्र्य��ंची प्रतिक्रीया..\n#Mumbai रामनामाचा वापर करून विविध राजकीय व आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न-ना. जयंत पाटील...\nदरोङ्याच्या गुन्ह्यातील १३ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईःपो.नि.सर्जेराव पाटील...\nलाईफलाईन हाॅस्पिटलच्या वतीने \"फॅमिली हेल्थ कार्ड\"चे उद्घाटन\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nपंढरपूर – चिंचोली भोसे येथे भीमा नदीमध्ये मामी भाच्याचा बुडून दुर्दैवी...\nसोलापूरमध्ये लॉकडाऊन विरोधात व्यापाऱ्यांचा आक्रोश | संतप्त व्यापाऱ्यांचे धरणे आंदोलन\nउपमुख्यमंत्री पवार साहेबांनी पायी वारी साठी आग्रही असणाऱ्या वारकरी संघटनां व...\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87/", "date_download": "2021-06-21T07:33:21Z", "digest": "sha1:ER5R6HOER4HGRZNA52STX4CHPK4PKXJR", "length": 11362, "nlines": 67, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "बारावीच्या बोर्ड परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा शिक्षकांच्या संघटनेचा इशारा | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nबारावीच्या बोर्ड परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा शिक्षकांच्या संघटनेचा इशारा\nठाणे –आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बारावीच्या बोर्ड परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिक्षकांच्या संघटनेने दिला आहे. ऐन परीक्षेच्या वेळी संप झाला तर काय होईल, अशी काळजी विद्यार्थ्यांना सतावत आहे.सरकारकडून शिक्षकांच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य होत नसल्याने राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने आंदोलनांना सुरवात केली आहे. १९ डिसेंबर, १७ व १८ जानेवारी रोजी या संघटनेतर्फे आंदोलने करण्यात आली. परंतु सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शुक्रवारी शिक्षकांतर्फे मुंबईत जेलभरो आंदोलन व संप पुकारण्यात आला होता. १ नोव्हेंबर २००५ नंतर नोकरी स्वीकारलेल्या शिक्षकांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी , सन २०१२ पासूनच्या शिक्षकांना तातडीने नियुक्ती व मान्यता देण्यात यावी, कायम विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान द्यावे, २४ वर्ष सेवेनंतर सर्व शिक्षकांना निवडश्रेणी द्यावी, माहिती तंत्रज्ञान विषय अनुदानित करावा आणि सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करावे, अशा मागण्या संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत. या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी शुक्रवारी संप पुकारला होता,. जेलभरो आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले. ऐन परीक्षेच्या वेळी संप झाला तर काय होईल, अशी काळजी विद्यार्थ्यांना सतावत आहे.\n← ऍनिमिया आजारावर रोटरीने महिलांमध्ये जनजागृती करावी : लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन\nऍनिमिया आजारावर रोटरीने महिलांमध्ये जनजागृती करावी : लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन →\nखळ्यावरील भाताच्या भाऱ्यात ३ विषारी घोणस शेतकरी कुटुंबाला फुटला घाम\nकल्याणमध्ये भव्य आंबा महोत्सव,शेतकऱ्यांच्या बागेतून आंबा थेट पोहोचणार ग्राहकांपर्यंत\nखासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली आरोग्य व्यवस्थेची झाडाझडती\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?cat=642&filter_by=review_high", "date_download": "2021-06-21T07:58:08Z", "digest": "sha1:DFV4235HX4TESFX7XO6JRO2SRXDJWVVI", "length": 4749, "nlines": 143, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "अमरावती | Vidarbha24News : Amravati News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\n*तेरा देशात घेण्यात आलेल्या नेल्टस इ कॅट ग्रँड फिनाले परीक्षेत पटकाविला…\nदिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत…\nआमदार देवेंद्र भुयार यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले \nमहाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nजागतिक महिला दिन – महिलांसमोरील आव्हाने:- अधिवक्ता क्रांती शिवाजी देशमुख राज्य…\nपाश्चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संपणार \nHome आपला विदर्भ अमरावती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2017/03/", "date_download": "2021-06-21T06:25:27Z", "digest": "sha1:JYFDCRYYQY2YSRYVHMAOT6MXUG4WIHYP", "length": 202879, "nlines": 571, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "March 2017 | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nमुंबई - मेट्रोच्या खोदकामावेळी बुधवारी महानगर गॅसची पाइपलाइन फुटल्यानंतर कंपनीने दुरुस्तीसाठी गॅस पुरवठा खंडीत केल्याने घरगुती गॅस तसेच सीएनजी गॅसचा पुरवठा करणाऱ्या १८ पंपांवरील गॅस पुरवठा खंडीत ठेवण्यात आला होता. त्यामुळे अनेक घरांमध्ये गुरुवारीही स्वयंपाकाचे गॅस बंद राहिले. तर गुरुवारी १० टक्के रिक्षा आणि कारचालकांना सीएनजी न मिळाल्याने अनेकांना गाड्या उभ्याच ठेवाव्या लागल्या.\nगॅस पाइपलाइन फुटल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून गॅसचा पुरवठाच खंडित करण्यात आला. त्यामुळे कांदिवली ते भाईंदर या पट्ट्यातील हजारो गॅसग्राहकांचे प्रचंड हाल झाले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गॅसपुरवठा बंदच होता. त्या भागात स्वयंपाकासाठी महानगर गॅसशिवाय पर्याय नाही. अशा आणीबाणीच्या वेळी महानगर गॅसने काही तरी पर्यायी सोय करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया भाईंदर येथील अर्चना गुजर या ग्राहकाने दिली. या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी उशिरापर्यंत सुरू होते. लवकरात लवकर गॅसपुरवठा सुरळीत होईल, असे महानगर गॅसच्या प्रवक्त्याने सांगितले.\nमोदींच्या दौऱ्याला विरोध, नक्षलवाद्यांचा हल्ला\nभुवनेश्वर - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ओडिशा दौऱ्यालाविरोध करत नक्षलवाद्यांनी तेथील डोइकल्लु रेल्वे स्टेशनवर आज पहाटे सशस्त्र हल्ला केला. ३० हून अधिक नक्षलवाद्यांनी रेल्वे स्टेशनची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली. नक्षलवाद्यांनी हल्ल्यावेळी दोन स्फोटही घडवले. जाताना त्यांनी रेल्वेचे दोन वॉकी टॉकी पळवून नेले.\nमुंबई - जातपडताळणी समितीच्या उपाध्यक्षांना \"न्यायमूर्ती' हा दर्जा लागू होत नाही. त्यामुळे त्यांनी तसे वागू नये, अशी तंबी गुरुवारी उच्च न्यायालयाने श्रीनिवास कर्वे यांना दिली.जातपडताळणी समितीचे उपाध्यक्ष श्रीनिवास कर्वे यांनी लोकप्रतिनिधींचा अनादर केल्याप्रकरणी महाधिवक्त्यांनी उत्तर सादर करावे, असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले.कर्वे यांच्याविरोधातील अवमान याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर आणि न्या. गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर झाली. आमदार पांडुरंग फुंडकर यांनी कर्वे यांना दूरध्वनी करून जातपडताळणीची किती प्रकरणे प्रलंबित आहेत, अशी विचारणा केली होती. यशोमती ठाकूर यांच्या दूरध्वनीलाही कर्वे यांनी उत्तर दिले नव्हते. कर्वे यांच्या अशा प्रकारच्या वर्तनाबाबत विधिमंडळांची भूमिका काय आहे, याबाबतची माहिती महाधिवक्त्यांनी न्यायालयात उपस्थित राहून द्यावी, असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.\nविधिमंडळाच्या जातपडताळणी समितीचे उपाध्यक्ष असलेल्या फुंडकर आणि ठाकूर यांना माहिती देण्यास कर्वे यांनी नकार दिला होता. तसेच मला विचारणारे तुम्ही कोण मी न्यायाधीश आहे, अशी उत्तरे कर्वे यांनी दिली होती. सरकारी कर्मचारी असलेल्या कर्वे यांना ते जातपडताळणी समितीचे उपाध्यक्ष असल्याने न्यायाधीकरणाचे अधिकार आहेत; मात्र ही नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या आदेशाने झालेली नसल्याने त्यांना न्यायमूर्तीपदाचा दर्जा लागू होत नाही; तसेच ज्युडिशिएल प्रोटेक्शन ऍक्टखाली त्यांच्याविरोधात अवमान नोटीस बजावता येत नसल्याने, विधिमंडळाने त्यांच्या या कृत्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. कर्वे यांना विधिमंडळ समितीनेही ब्रीच ऑफ नोटीस (कायदेभंग) बजावली. लोकप्रतिनिधींचा आदर सरकारी कर्मचाऱ्यांनी करणे बंधनकारक आहे, असे त्यात नमूद केले होते. याप्रकरणी झालेल्या शिक्षेला कर्वे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.\nमुंढे यांच्या बदलीनंतर रबाळे, गोठवली आणि एरोली येथील अनधिकृत इमारतींच्या कामाला सुरुवात\nनवी मुंबई - नवी मुंबई पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली होताच त्यांच्या काळात कारवाई करण्यात आलेल्या रबाळे, गोठवली, आणि ऐरोली येथील काही बेकायदा इमारतींच्या फेरबांधणीला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवीन आयुक्त रामास्वामी यांच्या काळात बेकायदेशीर बांधकामांचा भस्मासूर पुन्हा उभा राहणार का अशी भीती निर्माण झाली आहे.\nनवी मुंबई पालिका क्षेत्रात फार मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे आहेत. दिघा येथील ९९ बेकायदेशीर इमारतींच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानेही नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामाविषयी चिंता व्यक्त केली आहे. नवी मुंबईतील ग्रामीण भागात फिफ्टी फिफ्टी या तत्त्वावर काही ग्रामस्थांच्या पूर्वजांच्या निवासस्थानावर इमारती उभारल्या जात आहेत तर काही घरे ही गावाजवळील सिडकोला विकण्यात आलेल्या मोकळ्या जमिनीवर बांधण्यात आलेली आहेत. डिसेंबर २०१५ पूर्वीची सर्व बेकायदेशीर बांधकामे कायम करण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करीत असून तसे धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरण���ची अंमलबजावणी करण्यापूर्वी ते न्यायालयाच्या मंजुरीसाठी दाखल करण्यात आले होते. ते न्यायालयाने फेटाळून लावल्याने नवी मुंबईतील डिसेंबर २०१५ पर्यंतच्या बेकायेदशीर बांधकामांवर टांगती तलवार आहे. मुंढे यांनी डिसेंबर २०१५ नंतरच्या व सुरू असलेल्या बेकायेदशीर बांधकामांवर धडक कारवाई करण्याचे आदेश अनधिकृत बांधकामविरोधी पथकाला दिले होते.त्यामुळे केवळ मुंढे यांच्या काळात छोटय़ा-मोठय़ा साडेतीन हजार बेकायेदशीर बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती. यात काही धार्मिक स्थळांचा समावेश आहे. मात्र मुंढे यांची बदली होताच कारवाई करण्यात आलेल्या काही बेकायदा इमारतींच्या पुनर्बाधणीला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील रबाले, ऐरोली व गोठवली या अतिबेकायेदशीर भागात ही पुनर्बाधणी शनिवार-रविवारपासून करण्यात आली आहे. शुक्रवारी मुंढे यांच्या बदलीचे आदेश जारी झाले होते.\nमुंढे यांची बदली फटाके वाजवून साजरी\nमुंढे यांच्या बदलीने ग्रामीण भागात आनंद व्यक्त केला गेला तर काही अतिउत्साही प्रकल्पग्रस्तांनी फटाकडय़ा वाजवून त्याची छायाचित्र सोशल मिडियावर प्रसारित केल्याचे दिसून येत होते. मुंढे आणि रामास्वामी हे दोन्ही अधिकारी कार्यक्षम असले तरी मुंढे जहाळ तर रामास्वामी मवाळ स्वभावाचे असल्याने मुंढे यांच्या काळात सुरु झालेली बेकायदेशीर बांधकामांवर वरील कारवाई पुढे अशीच सुरु राहिल का याबाबत शंका उपस्थित केली जात असून गेली पंधरा दिवस ही कारवाई स्थगित असल्याचे चित्र आहे. त्यात मुंढे यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करताना बेधडक कारवाई करण्यात आघाडीवर असलेले प्रभार उपायुक्त डॉ. कैलाश गायकवाड यांना मुंढे यांच्या काळातच हटविण्यात आल्याने ह्य़ा कारवाईला सध्या कोणी वाली नसल्याचे दिसून येते. गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात पालिका आयुक्तांची भूमिका सरकारी वकिलांच्या वतीने स्पष्ट केल्याने त्यांना अनधिकृत बांधकाम विभागातून बाजूला करण्यात आले होते.\nअभिनेत्री शिल्पाने दाखल केला अब्रुनुकसानीचा दावा\nमुंबई - ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या शिल्पा शिंदेने इंडियन फिल्म्स अॅण्ड टिव्ही प्रोड्यूसर्स काउंसिलविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. शिल्पाने केलेल्या तक्रारीमध्ये इंडियन फिल्म अॅण्ड टिव्ही प्रोड्यूसर कौन्सिलचे (आयएफटीपीसी) अध्यक्ष हॅरी बावेजा, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचे अध्यक्ष दिलीप पीठवा आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत सिंग यांच्याविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे.\nस्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून ‘अंगुरी भाभी’ म्हणून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री शिल्पा शिंदेला टेलिव्हिजन विश्वातूनच बाहेरचा रस्ता दाखवण्याची भूमिका ‘सिन्टा’ने (सिने अँडी टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन) घेतली होती. निर्मात्यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटिसीला उत्तर दिले असताना कोणताही अधिकार नसताना संघटनांनी काम करण्यावर बंदी घातल्याचे शिल्पाने म्हटले आहे.\n‘भाभी जी घर पे है’ या मालिकेतून पूर्वसूचना न देता काम थांबवणाऱ्या शिल्पा शिंदेच्या विरोधात निर्मात्यांनी ‘सिन्टा’कडे तक्रार केली होती. या संदर्भात वारंवार नोटीस देऊनही तिने काहीही उत्तर न दिल्याने तिच्यावर कायमची बंदी घालावी, असा निर्णय संघटनेने घेतला होता. त्यामुळे टेलिव्हिजन विश्वाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या कलाकाराला अशा प्रकारच्या बंदीला सामोरे जावे लागले होते. निर्मात्यांनी मला कायदेशीर नोटीस पाठवली आहे, त्याला मी उत्तर दिले आहे. आता कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली असल्याने ‘सिन्टा’ला या प्रकरणात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही. अशी बाजू यापूर्वी शिल्पाने मांडली होती.\nबेस्ट चालवणार खासगी बसेस\nमुंबई - बेस्टला आर्थिक तुटीतून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने खासगीकरणाचा मार्ग अवलंबल्याचा आरोप होत आहे. बेस्ट आता 50 बसेस भाड्याने घेऊन त्या वापरणार आहे. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 61 रुपये 41 पैसे मोजण्यात येणार असून तसा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या बेस्ट समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. या निर्णयामुळे बेस्टच्या चालकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. महापालिका भविष्यात कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी आऊटसोर्सिंगचा मार्ग स्वीकारणार असल्याचे सूतोवाच आयुक्तांनी अर्थसंकल्पात केले असतानाच बेस्टच्या या प्रस्तावामुळे त्याची सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहेत.\nमार्चमध्ये कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत झाला नाही. पैशांअभावी बेस्टवर ही नामुष्की ओढवली आहे. पुढील महिन्यातही पगार वेळेवर होईल याची खात्री नाही. त्यातच पालिकाही कोणतीही ठोस मदत करण्यास अद्याप तयार झालेली नाही. त्यामुळे बस विकत घेण्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा खासगी बसेस भाड्याने घेण्याचा पर्याय बेस्ट प्रशासनाने स्वीकारला आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून बेस्टने 50 बस भाड्याने घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पाच वर्षांसाठी प्रत्येक महिन्यात पाच हजार किलोमीटरप्रमाणे बस भाड्याने घेण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 61 रुपये 41 पैसे मोजण्यात येणार आहेत. प्रसन्ना पर्पल मोबिलिटी सोल्युशन या कंपनीकडून या एकमजली बस भाड्याने घेण्यात येणार आहेत. या बससाठी कंपनीचा चालक असेल; तर बेस्टचा वाहक असेल. एवढेच नाही, तर बसची रंगसंगती बेस्ट बसप्रमाणे असल्यामुळे खासगी बस व बेस्ट बसमधील फरक समजणार नाही.\nचालक खासगी कंपनीचा असल्याने भविष्यात चालकांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च कमी करण्यासाठी भविष्यात आऊटसोर्सिंगवर भर देण्याचे सूतोवाच पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अर्थसंकल्पात केले आहे. त्याचा पहिला टप्पा बेस्टपासून सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.\n‘सूर्या’चे १०० एमएलडी पाणी एप्रिलपासून\nवसई - वसई विरारच्या पाणी टंचाईवर मात करणाऱ्या सूर्या टप्पा तीनचे काम अंतिम टप्यात असून एप्रिलपासून दररोज शंभर एमएलडी अतिरिक्त पाणी पुरवठा सुुरु होईल अशी ग्वाही महापालिकेने दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही योजना विविध अडथळयांची शर्यत पार करीत अंतिम टप्यात पोहचली असतांनाच ७० मीटर लांबीच्या दगडाचा अडसर काही दिवसात दूर झाल्यानंतर वसई विरारसह ६९ गावांना पाणी पुरवठा होणार आहे.\nसध्या वसई विरार शहराला उसगाव, पेल्हार, पापडखिंड आणि सूर्यातून दररोज १३१ एमएलडी पाणी पुरवठा होत आहे. सध्याची लोकसंख्या लक्षात घेता वसई विरारला आणखी ९२ एमएमलडी पाण्याची गरज आहे. ती गरज भागवण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सूर्या टप्पा तीन योजनेतून शंभर एमएलडी पाणी पुरवठा योजना मंजुरी करून घेतली होती. नगरोत्थान योजनेतून या योजनेला मंजुरी ंिमळाली असून त्यासाठी २९६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. यातील १३० कोटी रुपये राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे. या योजनेच्या कामाला २०१४ रोजी सुरुवात करण्यात आली होती. १ मार्��� २०१५ पर्यंत योजना पूर्ण होऊन पाणी पुरवठा सुरु होणार होता. मात्र, त्यात अनेक अडथळे आल्याने ही योजना दोन वर्षे रखडून पडली होती.\nसुरुवातीली वनखात्याने हरकत घेतल्याने योजनेचे काम सुरु होऊ शकले नाही. वनखात्याच्या १९ किलोमीटरच्या जागेतून जलवाहिन्या जाणार असल्याने आणि त्यावर ११०० झाडे असल्याने आक्षेप घेतला होता. या मोबदल्यात महापालिकेने वनखात्याला पोलादपूर येथे पर्यायी जागा दिली होती. पण, संपूर्ण जागा नावावर झाल्याशिवाय झाडे कापणार नाही अशी भूमिका वनखात्याने त्यानंतर घेतली होती.\nझाडे कापण्यासाठी महापालिकेने वनखात्याकडे १ कोटी रुपये जमाही केले होते. पण, अवघा ४० गुंठ्याचा सातबारा नावावर न झाल्याने वनखात्याने खोडा घातला होता. महसूलचा सर्व्हर डाऊन झाल्याने सातबारा नावावर होण्यास विलंब झाला होता. तो नावावर झाल्यानंतर वनखात्याचा अडसर दूर झाला होता.\nमध्यंतरी वनखात्याने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर हरित लवादाने आक्षेप घेतला होता. काही क्षेत्र संरक्षित वनांतर्गत राखीव असल्याने शोभा फडणवीस यांनी हरित लवादाकडे तक्रार केली होती. फडणवीस आणि हरित लवादाचा अडसर दूर करण्यासाठी काही महिने वाया गेले होते. हे अडथळे पार करीत योजना पुढे सरकली आहे. आता काही दिवसांचा कालावधी राहिला असतांनाचा ७० मीटरच्या दगडाने खोडा घातला आहे. मुंबई अहमदाबाद हायवेवर वरई येथे बोगदा खोदून पाईपलाईन टाकण्याचे काम सुुरु असताना त्याठिकाणी ७० मीटरचा दगड लागला आहे. या दगडातून बोगदा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अत्याधुनिक बोगदा तयार करून त्यातून पाईपलाईन टाकली जाणार आहे. त्यासाठी काही दिवस लागतील ही माहिती बविआचे नेते जीतूभाई शहा यांनी दिली.\nपालघरमध्ये मोर्चेकऱ्यांनी केली लूटमार\nपालघर - अनेक गंभीर प्रश्ना विरोधात भूमीसेना-आदिवासी एकता परिषदेने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या वेळी काही मोर्चेकऱ्यांनी हातगाडीवाले, वडापाववाले यांची लूट करून सामानाची मोडतोड केल्याची तक्र ार पालघर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे.\nपालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेन्स,वाढवणं बंदर,मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस महामार्ग,फ्रेंट कॉरिडोर ई. विनाशकारी प्रकल्प राबविले जात असल्याच्या निषेधार्थ भूमीसेना-एकता परिषदेच्या वतीने २७मार्च रोजी पालघरच्या चार रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर ८ ते ९ हजारांचा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी काही मोर्चेकऱ्यांनी वडा पाव,ऊसाचा रस, चहा, कलिंगड यावर ताव मारला, पैसे दिले नाही. शिवाय गल्ल्यातील रक्कम चोरून नेली अशी तक्रार भूषण दूतकर, सुभेदार यादव,आशिष यादव, विनय यादव, निरांजन यादव, सीताराम यादव, राज ठाकूर,पप्पू यादव,राम परवेश यादव, राकेश हरजिन, मोहनसिंग कुमावत, ईश्विरसंग कुदेवडा, लक्ष्मी पटेल ई नी केली आहे. या लुटमारीत आपले १ लाखांचे नुकसानही झाल्याचे तक्र ारदाराचे म्हणणे आहे.ह्या मोर्च्या दरम्यान वाट काढीत पुढे जाणार्या काही लोकांनाही मारहाण करण्यात आली असून वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही यावेळी मद्यपान केलेल्या काही मोर्चेकरांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पालघर पोलिसांनी भूमीसेना आणि एकता परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलाविल्याची माहिती दिली.\nएमजेपीच्या जलवाहिनीला वारंवार फुटीचे ग्रहण\nकळंबोली - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला फुटीचे ग्रहण लागले आहे. कळंबोली परिसरात गुरु वारी वाहिनी फुटल्याने वसाहतीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत ही तिसरी घटना असल्याने रहिवासी त्रस्तआहेत. सिडको प्रशासन मात्र एमजेपीकडे बोट दाखवून नामानिराळे होत आहे.\nएमजेपीची भोकरपाडा येथील जलशुद्धिकरण केंद्रातून सिडको वसाहतींना पाणीपुरवठा करणारी वाहिनी जीर्ण झालेली आहे. त्यामुळे जलवाहिनी फुटणे आणि लाखो लिटर पाणी वाया जाणे, ही बाब नित्याचीच झाली आहे. वारंवार वाहिनी फुटल्याने वसाहतींमध्ये पाणीटंचाई निर्माण होत आहे. सिडकोची स्वत:ची यंत्रणा नसल्याने एमजेपीवर तहान भागविण्यासाठी अवलंबून राहावे लागत आहे. ही वाहिनी बदलण्यासाठी एमजेपीने सिडको, जेएनपीटी, पनवेल महापालिका या ग्राहक संस्थांकडे भागभांडवलाची मागणी केली होती. सिडकोने सुरु वातीला आपला हिस्सा देण्याकरिता संचालक बोर्डाच्या बैठकीत मंजुरी घेतली होती; परंतु महापालिका झाल्याने सिडकोने हात वर केले आहेत. त्यामुळे नवीन जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. वारंवार वाहिन्या फुटल्याने पनवेल शहरासह कळंबोली नवीन पनवेलला पाणी मागणीप्रमाणे देता येत नाही.\nमुंबई - वाढदिवस साजरा करण्यासाठी विजेची चोरी तसेच ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी दहिसरमध्ये घडला. मुख्य म्हणजे या प्रकरणात संबंधितांना अटकाव करणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली असून, त्यानुसार तेरा जणांना अटक करण्यात आली आहे.दहिसर पूर्वेकडील अंबावाडी परिसरात डी.एन. दुबे रोडच्या मशिदीजवळ हा प्रकार घडला. सेलोट नामक इसमासह एकूण तेरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सेलोटच्या वाढदिवसासाठी आकडा टाकून घटनास्थळी रोषणाई करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डीजे वाजवला जात होता. तसेच फटाकेही फोडले जात होते. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तेथी धाव घेतली़\nमुंबई महापालिकेच्या मुख्य पर्यवेक्षकाला अटक\nमुंबई - मुंबई महापालिकेतील सफाई कर्मचारी गैरव्यवहारप्रकरणी घनकचरा व्यवस्थापन खात्यातील मुख्य पर्यवेक्षक विजयकुमार कासकर (वय 57) याला बुधवारी (ता. 29) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.\nमहापालिकेच्या \"डी' विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यात बनावट कागदपत्रांद्वारे 44 जणांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात आली होती. या प्रकरणात कासकर सामील असल्याचे उजेडात आले होते. कासकरला 5 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अटक झालेल्या 58 जणांपैकी 13 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.\n\"डी' विभागातील एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची पत्नी अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी विभाग कार्यालयात खेपा मारत होती. दर खेपेला \"फाईल क्लीअर' झाली नाही, अमुक विभागात अडकली आहे, अशा प्रकारची उत्तरे तिला मिळत होती. अखेर या महिलेने ग्राहक समाजसेवा संस्थेशी संपर्क साधल्यानंतर संस्थेने डी विभाग कार्यालयात चौकशी केली. त्यातून या महिलेच्या नावावर भलतीच महिला कामावर असल्याचे उघडकीस आले. माहितीच्या अधिकारानुसार मागितलेल्या कागदपत्रांतून, या महिलेच्या नावाने भलत्याच महिलेने मृत्यूचा दाखला, पॅन कार्ड, आधार कार्ड, तसेच पोलिसांच्या विशेष शाखेचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचे उघडकीस आले होते.\nमृत कर्मचाऱ्याच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर त्याच्या नातलगांना नोकरी देण्याऐवजी भलत्यालाच नोकरी देण्याचा हा प्रकार सध्या गाजत आहे. आतापर्यंत असे 44 प्रकार घडल्याची तक्रार ग्राहक समाजसेवा संस्थेचे सहसचिव शिवप्रकाश तिवारी यांनी पोलिसांकडे केली. हे प्रकरण गुन्हे शाखेच्या कक्ष-3 कडे सोपवण्यात आले होते.\nआज शोरूम रात्री बारापर्यंत सुरू राहणार\nमुंबई - सर्वोच्च न्यायालयाकडून बीएस-३ (भारत स्टॅण्डर्ड स्टेज)मानांकनातील इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीला १ एप्रिलपासून बंदी घालण्यात आल्याने वाहन कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. या प्रकारातील वाहनांचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने बीएस-३ प्रकारातील वाहनांवर कंपन्यांकडून २० ते ३० टक्के सवलत देण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बीएस-३ प्रकारातील वाहनांचा साठा असणारे महाराष्ट्रातील शोरूम वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी ३१ मार्च रोजी रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय आॅटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (महाराष्ट्र)घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत वाहनांची खरेदीविक्री झाली तर त्यांची नोंदणी नंतरही करता येऊ शकते, असे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.वाहनाच्या इंजिनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बीएस या मानांकनात वेळोवेळी सुधारणा होत असते. बीएस-४ हे कमीत कमी वायु प्रदूषण करणारे असून त्यामुळे हे इंजिन वाहनांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचा फटका बीएस-३ इंजिन असलेल्या वाहनांना बसणार असल्याने वाहन कंपन्यांची एकच धावपळ उडाली आहे. १ एप्रिलपासून अशा वाहनांची खरेदी-विक्री होऊ शकणार नाही. हे पाहता वाहन कंपन्यांनी वाहन खरेदीवर सवलत दिली आहे. ३१ मार्चपर्यंतच ही सवलत असेल. यामध्ये होंडा, टीव्हीएस, महिंद्रा अशा कंपन्यांचा समावेश आहे. होंडाच्या दुचाकींवर पाच हजारांपासून ते १२ हजारापर्यंत तर टीव्हीएसच्या वाहन खरेदीवर १५ हजार ते २0 हजारापर्यंत सवलत देण्यात येत आहे. ३१ मार्चपर्यंतच बीएस-३ मानांकनातील वाहनांची विक्री होणार असल्याने शोरूममध्ये सवलत दिल्या जाणाऱ्या वाहने खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडण्याची शक्यता आहे.\nदरम्यान, फेडरेशन आॅफ आॅटोमोबाईल डीलर्सचे (फाडा) संचालक (आंतरराष्ट्रीय व्यवहार) निकुंज सांघी यांनी सांगितले की, दुचाकी उद्योगात एवढी मोठी किंमत सवलत यापूर्वी कधी ऐकली नाही. सध्या तरी आम्ही जास्तीत जास्त गाड्या विकण्यावर भर दिला आहे. आमचे लोक संभाव्य ग्राहकांना फोन करून सवलतीच�� माहिती देत आहेत.\nनवी दिल्ली - सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या भारताच्या अव्वल खेळाडूंनी दिमाखदार कामगिरी करताना इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे, आता हे दोन्ही खेळाडू एकमेकांविरुध्द खेळणार असल्याने बॅडमिंटनप्रेमींमध्ये या ‘हायव्होल्टेज’ सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.सायनाने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगचा २१-१४, २१-१२ असा धुव्वा उडवला. तसेच, सिंधूने पुन्हा जपानच्या साएना कावाकामीचे कडवे आव्हान २१-१६, २३-२१ असे परतावले. पुरुषांमध्ये समीर वर्माने उपांत्यपुर्व फेरीत गाठताना हाँगकाँगच्या हू युनविरुद्ध २१-१७, २१-१५ अशी बाजी मारली.\nपाकमध्ये पहिल्या नोबेल पुरस्कार विजेत्याच्या भावाची हत्या\nइस्लामाबाद - पाकिस्तानमधील अल्पसंख्याक अहमदिया समुदायाशी निगडीत असलेले आणि पाकिस्तानच्या पहिले नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञाच्या भावाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी घटना घडली आहे.\nजमात-ए-अहमदियाचे नेते अॅड. मलिक सलीम लतीफ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅड.मलिक सलीम लतीफ आणि त्यांचा मुलगा अॅड. फरहान यांच्यावर कोर्टात जात असताना गोळीबार करण्यात आला. ज्यात लतीफ यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे.\nपंजाब प्रांतातील लाहोरजवळील त्यांच्या घरापासून काही अंतरावर ही घटना घडली आहे. अहमदिया समुदायाचे प्रवक्ते सलीमुद्दीन यांनी लतीफ यांच्या हत्येची माहितीला दुजोरा दिला आहे. सलीम हे पाकिस्तानी नोबेल पुरस्कार विजेता शास्त्रज्ञ अब्दुस सलाम यांचे चुलत भाऊ. 1979 साली त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.\nया हत्येची जबाबदारी दहशतवादी संघटना लष्कर-ए-झांगवीने स्वीकारली आहे. अहमदिया समुदायाच्या लोकांना धमकी मिळणे ही सामान्य बाब आहे. लतीफ हे अहमदिया समुदायाला मान्यता मिळण्यासाठी झटत होते. तसेच ते अहमदिया समुदायाचे मोठे नेते आणि प्रसिद्ध वकील होते, अशी माहिती सलीमुद्दीन यांनी दिली. यापूर्वीही अहमदिया समाजावर सातत्याने हल्ले झाल्याचंही सलीमुद्दीन यांनी सांगितले.\nपाकिस्तानच्या अहमदिया समुदायाच्या लोकांना स्वत:ला मुस्लिम मानणे आणि इस्लामिक प्रति���ांचा वापर करण्यास मनाई आहे. असे करणाऱ्या लोकांवर ईशनिंदेचा खटला दाखल होतो. गेल्या 30 वर्षांमध्ये अशा 1335 प्रकरणांत 494 लोकांवर खटले दाखल करण्यात आलेत. दरम्यान, सुरक्षा दल या प्रकरणाचा तपास करत हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.\nवित्त विधेयकास लोकसभेची मंजुरी\nनवी दिल्ली - राज्यसभेने सूचविलेल्या पाच सुधारणा लोकसभेने फेटाळल्यानंतर २0१७ च्या वित्त विधेयकास गुरुवारी लोकसभेने मंजुरी दिली. राज्यसभेने काल वित्त विधेयकात सुचविलेल्या तब्बल पाच महत्त्वपूर्ण सुधारणांना मंजुरी देऊन सरकारची कोंडी केली होती. राज्यसभेने सुचविलेल्या सुधारणांवरील चर्चेला उत्तर देताना वित्तमंत्री जेटली यांनी म्हटले की, या सुधारणा स्वीकारता येण्याजोग्या नाही. आवाजी मतदानाने या सुधारणा नामंजूर झाल्या.\nनवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. शरद पवार यांचा सन्मान होत असताना खासदार सुप्रिया सुळे भावुक झाल्या होत्या. यावेळी अजित पवारही उपस्थित होते.विराट कोहली, अनुराधा पौडवाल, स्वामी निरंजनानंद सरस्वती, शेफ संजीव कपूर, कैलाश खेर यांच्यासारख्या दिग्गजांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.\nआज नगरसेवक आपल्या भेटीला\nमुंबई- अनेक दर्जेदार चित्रपटांनी राज्याचं, देशाचं राजकारण मोठ्या समर्थपणे प्रेक्षकांसमोर रुपेरी पडद्यावर मांडलं आहे. मराठीतही राजकीय पटांची मोठी परंपरा आहे. राजकारण एक असा खेळ आहे, की त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामान्य माणूस गुरफटला जातो. लोकशाही ही लोकहिताची न राहता ती जेव्हा सत्ताधीशांच्या हिताची ठरते तेव्हा त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी याच लोकांमधला एक नायक पुढे यावा लागतो. तो म्हणजे नगरसेवक. राजकारण व समाजकारणाच्या तराजूत जनतेचे हित जपणारा नगरसेवक फार कमी वेळा चित्रपटाच्या कथांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. याच धर्तीवर ‘जश पिक्चर्स’ प्रस्तुत शशिकांत चौधरी व जयश्री चौधरी निर्मित ‘नगरसेवक एक नायक’ हा आगामी मराठी चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे.\nधुळ्यातील पोलीस ठाणे आवारातून पोलीस कर्मचाऱ्याची मोटरसायकल चोरीस\nधुळे - धुळे येथील पोलीस निरीक्षकाकडे घरफो��ीची घटना ताजी असतानाच शहर वाहतूक पोलिसाची मोटरसायकल चोरीस गेली आहे. मोटरसायकल थेट वाहतूक शाखेच्या कार्यालयाच्या आवरातूनच चोरून चोरांनी पोलिसांनाच पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. धुळे शहर वाहतूक शाखा व शहर पोलीस ठाण्याचे एकच आवार आहे. यामुळे रात्रंदिवस याठिकाणी पोलिसांचा वावर असतो. तरी देखील पोलीस अधिकार्याच्या घरात आणि आता पोलीस ठाण्याच्या आवारात चोरी करण्यापर्यंत चोरांची मजल गेल्याने पोलिसांवर स्वरक्षणाची वेळ आल्याचे येथील स्थानिक नागरिक बोलून दाखवत आहेत. पोलीस हवालदार राजेंद्र विश्वास हिरे (रा.धुळे) हे दि. १७ मार्च रोजी सकाळी अप्पर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग यांच्या वाहनांच्या पायलटींग ड्युटीवर असतांना त्यांनी त्यांची मोटरसायकल वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयातून चोरीला गेली. मोटरसायकल चोरीला गेल्याचे लक्षात येताच हिरे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nचंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी विकोपाला\nचंद्रपूर - सर्वच राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्यासाठीच लढत असतात, याला काँग्रेस पक्ष अपवाद ठरला आहे. महापालिका निवडणुकीला अवघे १९ दिवस शिल्लक असताना काँग्रेस पक्षातील गटबाजी विकोपाला गेली असून माजी खासदार नरेश पुगलिया व आमदार विजय वडेट्टीवार हे दोन्ही गट एकमेकांना जणूकाही पराभूत करण्यासाठीच रिंगणात उतरले आहेत, असे चित्र निर्माण झाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.चंद्रपूर जिल्हय़ात १९९६ पर्यंत काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती, मात्र या पक्षाला गटबाजीचे ग्रहण लागले आणि आजची स्थिती अशी आहे की लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत तथा पंचायत समिती अशा सात निवडणुकांत काँग्रेस पक्ष केवळ गटबाजीमुळे पराभूत झाला आहे. पूर्वी माजी खासदार नरेश पुगलिया विरुद्ध वामनराव गड्डमवार व माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे गट सक्रिय होते. आज पुगलिया विरुद्ध विधिमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार या दोन गटांतील वाद विकोपाला गेला आहे. या गटबाजीची सुरुवात महापालिकेतील अर्थकारणातून झालेली आहे. महापालिकेत काँग्रेस���े सर्वाधिक २६ नगरसेवक आहेत. याच संख्याबळावर महापालिकेत पहिले अडीच वष्रे काँग्रेसची सत्ता होती. पुगलियांच्या आशीर्वादाने संगीता अमृतकर या महापौर होत्या. मात्र काँग्रेसचे १२ नगरसेवक व पुगलिया यांच्यात काही कारणांवरून वाद झाला. त्याचा परिणाम रामू तिवारी, संतोष लहामगे व माजी महापौर संगीता अमृतकर यांच्या नेतृत्वातील १२ नगरसेवकांचा एक गट फुटला. या गटाने थेट भाजपशी हातमिळवणी केली. बंडखोर गटाच्या राखी कंचर्लावार नंतरच्या अडीच वर्षांसाठी महापौर झाल्या. त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की, महापालिकेत भाजपसोबत गेलेल्या १२ नगरसेवकांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिली तर त्यांच्याविरुद्ध उमेदवार उभे करू आणि स्वत: निवडणुकीतून अंग काढून घेऊ, अशी भूमिका पुगलिया यांनी घेतली आहे. शहर अध्यक्ष नंदू नागरकर सध्या पुगलिया गटात आहेत. तर वडेट्टीवार यांनी १२ नगरसेवक पक्ष सोडून गेले नाहीत, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. दोन्ही गटांनी एकत्र यावे, असे निर्देश प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शहर काँग्रेस अध्यक्ष नंदू नागरकर यांना दिले होते. त्यानुसारच नागरकर यांनी राजीव गांधी कामगार भवनात दुसऱ्यांना पक्ष निरीक्षक शिवाजीराव मोघे व आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या उपस्थितीत मुलाखतींचे आयोजन केले. परंतु विजय वडेट्टीवार व महापलिकेत भाजपसोबत गेलेल्या १२ नगरसेवकांच्या गटाने याला सुरुंग लावला. त्याचा परिणाम वडेट्टीवार यांनी परिचय मेळावा, तर पुगलियांनी मुलाखती असे दोन वेगवेगळे कार्यक्रम घेतले.\nमुंबई - भाजपाशी काडीमोड घेत राज्य सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतली जाणार नाही पण सरकारमध्ये राहून संघर्ष मात्र करीत राहा, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या मंत्र्यांना दिले. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली.\nशिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक ठाकरे यांनी गुरुवारी रात्री मातोश्रीवर घेतली. पक्षाचे कॅबिनेट आणि राज्यमंत्री बैठकीला उपस्थित होते. सरकारला असलेला शिवसेनेचा पाठिंबा कायम राहील पण भाजपासमोर झुकण्याचे काहीही कारण नाही. आपल्या आमदारांची कामे झाली पाहिजेत, त्यांना जास्तीतजास्त निधी विकास कामांसाठी मिळाला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री आणि भाजपाच्या इतर मंत्र��यांवर दबाव आणा, असे आदेश ठाकरे यांनी दिल्याचेही सूत्रांनी सांगितले. शिवसेनेचे मंत्री शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा करतील, असा निर्णयही झाला.शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना जादा अधिकार मिळावेत, धोरणात्मक निर्णय घेताना शिवसेनेच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री व भाजपाच्या प्रमुख मंत्र्यांनी विश्वासात घ्यावे, हे मुद्देही मुख्यमंत्र्यांसमोर उद्या मांडले जातील, अशी माहिती आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये निधी, योजनांच्या वाटपाचे सूत्र ठरलेले होते. तसे या सरकारमध्ये काहीही ठरलेले नाही. त्यामुळे भाजपाच्या मर्जीवर शिवसेनेच्या मतदारसंघांमध्ये निधी दिला जातो. या बाबत मातोश्रीवरील बैठकीत मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.विधिमंडळाच्या कामकाजात भाजपाच्या मंत्र्यांमध्ये समन्वय दिसतो तेवढा शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये दिसत नाही. त्यामुळे बरेचदा आपलेच दोन मंत्री एकाच विषयावर वेगवेगळी भूमिका घेताना दिसतात. महत्त्वाच्या विषयावर आधीच एकत्रित चर्चा करून भूमिका ठरवा, असे उद्धव यांनी मंत्र्यांना बजावल्याची माहिती आहे.\nआमदारांची कामे करा - मंत्र्यांना सुनावले\nमंत्रालयात येणारे शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी आणि आमदारांची कामे प्राधान्याने करा, त्यांना सन्मानाची वागणूक द्या. तसे होत नसल्याच्या खूप तक्रारी आहेत, अशी समज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकीत मंत्र्यांना दिल्याचे समजते. शिवसैनिकांची कामे मंत्रालयात जलदगतीने व्हावीत यासाठी समन्वय यंत्रणा उभारण्यासही त्यांनी सांगितले.१० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या पदाधिकारी निवडणुकीचा आढावादेखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी घेतला. ज्या मंत्र्यांनी त्यांच्यावर जबाबदारी असलेल्या जिल्ह्यात शिवसेनेला सत्तेत आणले त्यांचे उद्धव यांनी अभिनंदन केले.शिवसेनेला महत्त्वाची काही खाती (जसे ऊर्जा, महसूल) मिळायला हवीत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट शब्दांत मागणी करायला हवी, असे मत एका कॅबिनेट मंत्र्याने या बैठकीत व्यक्त केले.\nJIO ची उद्यापासून पैसे मोजा, सेवा मिळवा ऑफर\nमुंबई - 1 एप्रिलपासून जिओची ‘हॅप्पी न्यू इअर’ मोफत सेवा बंद होणार आहे. सहा महिन्यापूर्वी सुरु करण्यात आलेल्या या ऑफरनुसार ग्राहकांना ��्री कॉलिंग आणि डेटा प्लान देण्यात आला होता. मात्र आता ही मोफत सेवा बंद होत असून ग्राहकांना इतर पर्याय देण्यात आले आहेत. जिओची प्राईम मेंबरशीप हवी असल्यास आज म्हणजेच 31 मार्च शेवटची मुदत आहेत. 31 मार्चनंतर ही ऑफरही बंद केली जाणार आहे. प्राईम मेंबरशीप घेतल्यास दर महिन्याला 303 रुपये मोजावे लागतील. यामध्ये 28 जीबी 4जी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.\nप्राईम मेंबरशिप ऑफरमध्ये जिओला अपेक्षित ग्राहकांपैकी केवळ 50 टक्के ग्राहकांना कायम ठेवण्यात यश आलं आहे. याशिवाय जिओनं 499 रुपयांचा देखील एक प्लान आणला आहे. प्राईम मेंबरशीपसाठी यूजर्सला 99 रुपये द्यावे लागणार आहेत. यानंतर 12 महिन्यांसाठी 303 रुपयांचा प्लान घेऊन हॅप्पी न्यू इअर ऑफरमध्ये मिळणा-या सुविधांचा पुढील एक वर्षापर्यंत फायदा घेऊ शकतात.\nगेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओची सेवा ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. 4जी स्पीडसह अनलिमिटेड इंटरनेट जिओनं मोफत पुरवल्यामुळे ग्राहकांच्या जिओवर अक्षरशः उड्या पडल्या होत्या.\nतुकाराम मुंढें पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष पदावर विराजमान\nपुणे - ‘कार्यक्षम अधिकारी तुकाराम मुंढे यांनी 'पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडालेल्या पुण्यात बस वाहतूक मार्गावर आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.\nतुकाराम मुंढे यांची पीएमपीच्या अध्यक्षपदी पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारीच स्पष्ट केले होते. आज त्यानुसार मुंढे यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. राज्य सरकारकडून पीएमपीच्या अध्यक्षपदी मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र पीएमपीचा पदभार घेण्यास मुंढे इच्छुक नाहीत. त्यामुळे नियुक्ती होऊनदेखील मुंढे यांनी अद्याप पदभार घेतलेला नाही, अशी चर्चा होती.\nतुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त पदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर त्यांना आता पीएमपीची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्यातील मनसेचे शहर प्रमुख हेमंत संभूस यांनी कुणाल कुमार यांचा आयुक्तपदाचा कार्यकाळ संपत आला असून, एक- दोन महिन्यांत त्यांची बदली होणार आहे. त्याचा विचार करून तुकाराम मुंढे यांच्यासारखा कार्यक्षम अधिकारी पुणे महापालिकेत आयुक्त म्हणून नियुक्त करायला हवा, अशी मागणी केली होती.\n\"मुस्लिमांनी काहीही केलं तरी मंदिर उभारणारच\"\nआयोध्या - राम मंदिराच्या उभारणीचा मुद्दा हा मुस्लिमांसाठी साधा मुद्दा नाही, तर ती एक अहंहमिका (इगो वॉर) आहे, असे भाजपचे नेते विनय कटियार यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुस्लिमांनी कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी राम मंदिर तिथेच बांधले जाईल, असे त्यांनी सांगितले. कटियार म्हणाले, \"परस्पर सहमतीने हे प्रकरण संपावे अशी आमची इच्छा आहे. परंतु, मुस्लिम सहमती दर्शविणार नाहीत. ते चर्चेपासून दूर पळत आहेत. त्याबाबत आम्ही काय करू शकतो\" राम मंदिराच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रस्तावाचे कटिया यांनी स्वागत केले. कटियार म्हणाले, \"आयोध्येत अनेक मशिदी आहेत, त्यामुळे मुस्लिमांना मशीद बांधण्याची चिंता नाही. मशीद बांधण्यासाठीचा हा संघर्ष नाही, तर केवळ तिथेच मशीद बांधण्याची ही अहंहमिका आहे.\"ती जमीन आमची आहे आणि तिथे राम मंदिर बांधले जाईल याची दक्षता आम्ही घेऊ, असे त्यांनी सांगतिले. त्या ठिकाणी मंदिर आणि मशीद दोन्हींचे बांधकाम सुरू करण्याची आमची तयारी आहे. परंतु, मशिदीचे बांधकाम नदीच्या पलीकडे करण्यात यावे, असे भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. स्वामी यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली होती. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्यावर तातडीची सुनावणी घेतली होती. त्यावेळी दोन्ही बाजूंनी परस्पर सामंजस्याने हे प्रकरण सोडविण्यास सांगितले. बोलणी फिसकटल्यास सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांनी मध्यस्थाची भूमिका निभावण्याची तयारी सुनावणीदरम्यान दर्शवली होती.\nमुंबई हायकोर्टाला पत्रकारांच्या जीन्स, टी शर्टचे वावडे\nमुंबई - पत्रकारांनी जीन्स आणि टी शर्ट घालावेत की नको, याबद्दल आता कदाचित मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल बुधवारी उच्च न्यायालयात बातम्यांसाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना मुख्य न्यायाधिश मंजुला चेल्लूर यांनी विचारणा केली, की जीन्स आणि टी शर्ट ही योग्य वेशभुषा आहे का बुधवारी उच्च न्यायालयात बातम्यांसाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना मुख्य न्यायाधिश मंजुला चेल्लूर यांनी विचारणा केली, की जीन्स आणि टी शर्ट ही योग्य वेशभुषा आहे कान्या. चेल्लूर यांनी अशी वेशभुषा म्हणजे 'बॉम्बे कल्चर' आहे का, अशीही विचारणा केली. मुख्य न्यायाधिशांच्या अनपेक्षित टिप्पणीने दुखावलेल्या पत्रकारांनी कोर्टातून बाहेर पडून आपला निषेध नोंदवला.\nसोनी टेलिव्हिजनवर येत्या रविवारी ‘कपिल शर्मा शो’ला सुट्टी\nमुंबई - विनोदवीर कपिल शर्माच्या अडचणी दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी त्यामध्ये भरच पडताना दिसते आहे. सुनील ग्रोवरसोबतच्या वादानंतर कपिलचा कार्यक्रम अधांतरी झाल्याची चर्चा रंगत असताना या आठवड्यात कपिल शर्माला सोनी टिव्हीने रविवारी सुट्टी दिली आहे. ‘द कपिल शर्मा शो’च्या माध्यमातून कपिल आठवड्यातून शनिवार आणि रविवार या दोन दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मात्र, या आठवड्यात कपिल फक्त शनिवारीच प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहे. सुनील ग्रोवरच्या वादाचे प्रकरण दिवसेंदिवस वेगळे वळण घेत असताना कपिल शर्माच्या शोला सोनीने कात्री लावली का असा प्रश्न नक्कीच निर्माण होईल. मात्र, असे काहीही नसून, सोनी टिव्हीवर सध्या सुरु असणाऱ्या इंडियन आयडॉल या कार्यक्रमामुळे कपिलला सुट्टी देण्यात आल्याचे समजते.\nइंडियन आयडॉलच्या नवव्या पर्वातील फिनाले रविवारी रंगणार असून, ८ वाजता सुरु झालेला हा कार्यक्रम रात्री उशीरापर्यंत चालणार आहे. त्यामुळे कपिलचा शो रविवारी प्रसारित करण्यात येणार नाही. या वृत्ताबाबत सोनी टिव्ही किंवा कपिलने अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही. सुनील ग्रोवरच्या अनुपस्थितीमुळे कार्यक्रमाच्या टीआरपीवर परिणाम होत असल्याचे दिसते आहे. विमान प्रवासामध्ये कपिल आणि सुनील ग्रोवर यांच्यात वादाचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. कपिलसोबतच्या वादानंतर सुनील ग्रोवर दिल्लीत लाइव्ह कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वादानंतर सुनीलसह अली असगर आणि चंदन प्राभाकर या कलाकारांनी कपिलच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. या पात्रांच्या अनुपस्थितीमुळे कपिलच्या शोवर परिणाम होईल, अशा चर्चा रंगल्या होत्या. सध्या ‘द कपिल शर्मा शो’चा घसरलेल्या टीआरपीमुळे या चर्चा खऱ्या ठरताना दिसत आहेत. मात्र, सोनी टेलिव्हिजनने यासाठी कपिलला साथ देण्यासाठी नव्या कलाकारांना घेऊन येणार आहे.\nसुनील छेत्री अव्वल चारमध्ये\nमुंबई - भारताच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्री याने द��शासाठी अभिमानास्पद कामगिरी करताना थेट ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तित स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय सामने खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये देशासाठी सर्वाधिक गोल नोंदवणारा छेत्री जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे इंग्लंडचा स्टार खेळाडू वेन रुनीला पिछाडीवर टाकून छेत्रीने चौथे स्थान पटकावल्याने जागतिक फुटबॉलचे लक्ष भारताकडे वळले आहे.\nनुकताच झालेल्या म्यानमारविरुध्दच्या सामन्यात छेत्रीने आपल्या कारकिर्दीतील ५३वा गोल झळकावला. यासह सध्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोल नोंदवणारा तो चौथा खेळाडू ठरला असून पोर्तुगालचा रोनाल्डो, अर्जेंटिनाचा मेस्सी आणि अमेरिकेचा क्लिंट डेम्पसे अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे, स्टार खेळाडू वेन रुनीनेही आपल्या कारकिर्दीतील ५३ आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत. परंतु यासाठी त्याने ११९ सामने खेळले असून छेत्रीने हीच कामगिरी ९३ सामन्यांत केली. त्यामुळे छेत्रीने रुनीला मागे टाकत चौथे स्थान पटकावले.\nप्रो कबड्डी लीगचा दम आयपीएलपेक्षा भारी\nयंदा पाचव्या पर्वात १२ संघ, १३०हून अधिक सामने आणि १३ आठवडय़ांचा थरार\nमुंबई - लीगच्या सूत्राने खेळाचे अर्थकारण बदलू शकते, हा विश्वास देणारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा यंदा दशकपूर्तीच्या उंबरठय़ावर आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत दहा संघापर्यंतची उंची गाठून नंतर पुन्हा आठ संघांपर्यंत मर्यादित राहणाऱ्या आयपीएलपेक्षा प्रो कबड्डी लीगचा दम भारी असल्याचे प्रत्ययास येत आहे. प्रो कबड्डीचे गेल्या तीन वर्षांत चार यशस्वी हंगाम झाले. मात्र आता पाचव्या पर्वात या लीगचे स्वरूप विस्तारणार आहे. जुलैमध्ये सुरू होणाऱ्या यंदाच्या हंगामात १२ संघांमध्ये १३०हून अधिक सामने असा १३ आठवडय़ांचा जागतिक फुटबॉल लीगसारखा हंगाम कबड्डीरसिकांना अनुभवता येणार आहे.२००८मध्ये आठ संघांसह आयपीएलची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. त्यानंतर २०११मध्ये ही संघसंख्या दहापर्यंत गेली. नंतर २०१२ आणि २०१३मध्ये ती नऊपर्यंत खाली आली. मग आयपीएल डागाळल्यामुळे मागील तीन वष्रे ओळीने आठ संघांमध्येच आयपीएलचा विस्तार खुंटला आहे. मात्र प्रो कबड्डीच्या आगामी हंगामात च��र संघ वाढणार आहे. तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरयाणा या राज्यांशी निगडित ते संघ असतील. सध्या प्रो कबड्डीत बेंगळुरू, हैदराबाद/विशाखापट्टणम्, मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, जयपूर आणि पाटणा असे आठ संघ समाविष्ट आहेत.\n‘‘प्रो कबड्डीमधील संघांची संख्या वाढल्यामुळे भौगोलिक दृष्टय़ा प्रो कबड्डीने अन्य भारतीय खेळांमधील लीगना सहज मागे टाकले आहे. कारण येत्या हंगामात ११ राज्यांमधील १२ संघ खेळणार आहेत. लीगच्या विस्तारासाठी सर्व भागधारकांनी पुढाकार घेतल्यामुळे शक्य होत आहे,’’ अशी माहिती प्रो कबड्डीच्या संयोजकांनी दिली आहे.\nडोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर घेतले १२ कोटींना\nन्यूयॉर्क - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राहत असलेले त्यांचे बालपणातील घर एका अज्ञात व्यक्तीने १२ कोटी रुपयांना घेतले आहे. हे घर न्यूयॉर्कमध्ये आहे. १९४० मध्ये हे घर ट्रम्प यांचे वडील फ्रेड यांनी बांधले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या जन्म प्रमाणपत्रावर याच घराचा उल्लेख आहे. ट्रम्प हे लहानपणी चार वर्षे या घरात राहिले. ट्रम्प स्वत: एक रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत. कमी किमतीतील अनेक घरे त्यांनी उभारली आहेत. ट्रम्प हे १९५१ मध्ये नव्या मोठ्या घरात स्थलांतरित झाले. या जुन्या घरात ट्रम्प राहिल्यामुळे त्याची किंमत १८ कोटींपर्यंत येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. येथील रहिवासी हे घर आॅक्टोबरमध्येच विकू इच्छित होते; पण नोव्हेंबरमधील निवडणुकीत ट्रम्प जिंकले तर घराची किंमत अधिक येईल, असा आडाखा बांधून हे घर तेव्हा विकण्याचा निर्णय मागे घेण्यात आला होता. आता या घराची विक्री करण्यात आली आहे.\nत्या १0 जणांची फाशी होणार रद्द\nअबूधाबी - एका पाकिस्तानी तरुणाच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या १0 भारतीयांना संयुक्त अरब अमिरातीतील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असली तरी त्यांची आता सुटका होण्याची शक्यता आहे. ज्या मुलाची त्यांनी हत्या केली, त्या मुलाच्या वडिलांनी त्या १0 जणांना माफ केलं आहे. तसं त्याने न्यायालयाला कळवलं आहे. एका मोहमद्द फरहान या पाकिस्तानी तरुणाची या १0 जणांनी २0१५ साली हत्या केली होती. मोहमद्द फरहानच्या वडिलांनी इस्लामिक कायदा शरीयतनुसार न्यायालयात अर्ज करून, दोघांच्या सहमतीने प्रकरण मिटवण्याची परवानगी मागितली आहे. शरियत कायद्यानुसार अशी संमती दिली जाते. अर्थात त्यासाठी ब्लडमनी द्यावा लागतो. म्हणजेच या १0 जणांना मोहम्मद फरहानच्या वडिलांना काही ठराविक रक्कम द्यावी लागेल.\nन्यायालयानेही अर्जाचा सहानुभूतीने विचार करण्याची मान्य केलं आहे. माझा मुलगा आता परत येणार नाही. तसंच या १0 जणांना फाशीची शिक्षा झाल्यास त्यांची कुटुंबंही आर्थिक अडचणीत सापडतील. तसं व्हावं, अशी माझी इच्छा नाही, असं फरहानच्या वडिलांचं म्हणणं आहे. फरहानच्या वडिलांना दोन लाख डिरहाम देऊ न हे प्रकरण मिटवलं जाईल, असा अंदाज आहे. या १0 जणांकडे इतकी रक्कमही नाही. त्यामुळे दुबईत राहणारे भारतीय उद्योगपती एस. पी. सिंग ओबेराय यांची संस्था त्यांना ही रक्कम देणार आहे. हे १0 जण पंजाब व हरयाणा राज्यांतील आहेत.\nसाडेचार कोटी रुपये खर्चून १२ इंचांची नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय\nमुंबई - मुंबई शहरापासून हाकेच्या अंतरावर असूनही गेली अनेक वर्षे पाण्यापासून वंचित असलेल्या बोरिवलीच्या गोराई गावातील तब्बल ८ हजार गोराईवासीयांना अखेर हक्काचे पाणी मिळणार आहे. ईस्टरच्या तोंडावरच पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने येथील रहिवाशी आनंदात आहेत.\nबोरिवली पश्चिमेला गोराई खाडी ओलांडल्यानंतर गोराई गाव लागते. याच गावात एस्सेल वर्ल्डसारखी मनोरंजन पार्क आणि वॉटर किंगडमसारखी वॉटर पार्कदेखील आहेत. या ठिकाणी दररोज पाण्याची उधळण होत असताना गोराईकर मात्र पिण्याच्या पाण्यापासून वंचित होते. मालाड मनोरीमार्गे आलेल्या अवघ्या सहा इंचांच्या जलवाहिनीद्वारे येणाऱ्या तुटपुंज्या पाण्यावरच गोराईकरांची भिस्त होती. हे पाणी येथील लॉज आणि हॉटेलमालकच पळवीत असल्याने रहिवाशांना रोजच पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. मात्र आता फक्त गोराईकरांकरिता तब्बल साडेचार कोटी रुपये खर्चून स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम पालिकेतर्फे सुरू करण्यात आले आहे. ही नवीन जलवाहिनी तब्बल १२ इंचांची असणार आहे.येत्या दहा दिवसांत या जलवाहिनीचे काम पूर्णत्वास येणार असून गोराईवासीयांच्या पाण्याची ददात कायमची मिटणार आहे.\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर भीषण अपघात; वॅगन आर पुलावरुन ३० फूट खाली कोसळली\nमुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. द्रुतगती मार्गावरील रसायनी परिसरात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लेनमध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त वॅगन आर कार ही मुंबईच्या दिशेने येत होती. या गाडीत एकूण पाचजण होते. हा अपघात इतका भीषण होता की, अपघात झाल्यानंतर सुरूवातीला कार तब्बल ३० मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली. त्यानंतर ही कार पुलावरून थेट २५ ते ३० फूट खाली कोसळली. त्यामुळे गाडीतील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, गाडीतील एका व्यक्तीला किरकोळ स्वरूपाचा मार लागला आहे. या सर्व जखमींवर नजीकच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.\nश्रीनगर - हिंसक संघर्षानंतर काश्मीर खोऱ्याच्या संवेदनशील भागात बुधवारी अतिरिक्त सुरक्ष दले तैनात करण्यात आली. सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत सामान्य नागरिक मृत्युमुखी पडल्याच्या निषेधार्थ फुटीरवाद्यांनी पुकारलेल्या बंदमुळे खोऱ्यातील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.परिस्थितीच्या दृष्टिकोनातून काश्मीर विद्यापीठ, केंद्रीय विद्यापीठ काश्मीर आणि इस्लामिक युनिव्हर्सिटी आॅफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी येथील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुरक्षा दले आणि त्यांच्यावर दगडफेक करणाऱ्यांत मंगळवारी झालेल्या चकमकीत तीन तरुण ठार, तर इतर १८ जण जखमी झाले होते. हे लोक दगडफेक करून सुरक्षा दलांची दहशतवाद प्रतिबंधक मोहीम उधळू पाहत होते.बडगाम येथे एका दहशतवाद्याचा खात्मा केल्यानंतर ही मोहीम संपुष्टात आली. श्रीनगरमध्ये आज बंदमुळे बहुतांश दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने, पेट्रोलपंप आणि शहरातील शैक्षणिक संस्था बंद होत्या. सरकारी वाहनेही रस्त्यावरून गायब होती, तर शहराच्या काही भागांत खासगी कार, कॅब आणि आॅटोरिक्षांची वाहतूक सुरू होती.खोऱ्यातील इतर जिल्हा मुख्यालयांतही बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याची वृत्ते आहेत. मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील चदुरासारख्या संवेदनशील भागांत अतिरिक्त सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.हुर्रियत गटांचे प्रमुख सय्यद अली शाह गिलानी, मिरवैज उमर फारुक आणि जेकेएलएफप्रमुख मोहंमद यासीन मलिक यांनी कालच्या घटनेच्या निषेधार्थ बंदचे आवाहन केले होते. फुटीरवाद्यांनी लोकांना शुक्रवारच्या नमाजनंतर निदर्शने करण्याचे आवाहन केले होते.\nमोर्चा उधळल��, आमदार ताब्यात\nमुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणारे अपक्ष आमदार शेख अब्दुल रशीद आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले.कार्यकर्ते रशीद यांच्या जवाहरनगर येथील सरकारी निवासस्थानी गोळा झाले होते. त्यानंतर मुफ्ती यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी त्यांनी गुपकार रोडच्या दिशेने मोर्चा काढला. तथापि, पोलिसांनी तात्काळ कारवाई करून मोर्चा हाणून पाडला.\nमुंबईत पाणीकपात नाही, आयुक्तांनी दिला दिलासा\nमुंबई - मुंबईकरांसाठी हा अर्थसंकल्प एक गुड न्यूज घेऊन आला. यावर्षी पाणीकपात होणार नाही, असे पालिका आयुक्त अजाॅय मेहता यांनी सांगितले.गेल्या वर्षी मुंबईकरांना १५ टक्के पाणीकपातीला तोंड द्यावे लागले होते. पण पाण्याचं नियोजन योग्य केल्यामुळे यावर्षी पाणीकपात होणार नाही, असे आयुक्त म्हणाले.किती कडक उन्हाळा पडला, तरीही धरणात साठा पुरेसा आहे. त्यामुळे पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवणार नाही.\nमीरा-भार्इंदरपर्यंत मेट्रो रेल्वे नेणार\nमुंबई - वसई-मीराभार्इंदर असा जलवाहतूक प्रकल्प उभारण्यात येईल, मुंबईतील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा विस्तार दक्षिणेकडे विमानतळापर्यंत तर उत्तरेकडे मीरा-भार्इंदरपर्यंत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी आज विधानसभेत जाहीर केले.\nमुंबईत मेट्रोचे मेट्रो ३, २ अ, २ ब, ४, ७ हे प्रकल्प सुरू आहेत. १७२ किमीपर्यंत प्रस्तावित असलेल्या मेट्रोचा विस्तार २०० किमीपर्यंत होणार आहे. मेट्रो प्रकल्पामध्ये डीएनएनगर ते दहिसर ही मेट्रो २ आहे आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व ही मेट्रो ७ आहे. या मार्गाला दक्षिण बाजूकडे विमानतळापर्यंत तर उत्तर बाजूकडे मीराभार्इंदरपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुलाबा-सिप्झ मेट्रो ३ आणि डीएननगर ते मंडाले मेट्रो २ ब, वडाळा-घाटकोपर कासरवडवली मेट्रो ४, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५, स्वामी समर्थनगर - विक्रोळी मेट्रो ६ या सगळ्यांचं इंटिग्रेशन मेट्रो प्रकल्पाशी झाले असून यामुळे शहरातील कोणत्याही भागापासून कोणत्याही भागापर्यंत पोहोचणे सहज शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nमुंबई मेट्रो भाग २ दहिसर पूर्व डीएनएनगर १८.५० किमी लांबीच्या मार्गिकेच्या प्रकल्पासाठी ६४१० कोटी रुपयां��ा खर्च प्रस्तावित आहे. रेल्वे लाइन ७ अंधेरी पूर्व - दहिसर पूर्व १६.५० किमीच्या प्रकल्पासाठी ६२०८ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. हे दोन्ही प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहेत. मेट्रो २ ब डीएननगर-वांद्रे-मानखुर्द-मंडाले या २३ किमीच्या लांबीच्या प्रकल्प १०,९८६ कोटी रुपये तर मेट्रो मार्ग ४ वडाळा-मुलुंड-ठाणे-कासारवडवली ३२ किमीच्या प्रकल्पाची प्रस्तावित किंमत १४ हजार ५४९ कोटी रुपये आहे. दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन झाले असून निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले.\nम्हाडा बांधणार १४ हजार घरे\nमुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा २०१७-१८चा ६ हजार ८९१.४५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी प्राधिकरणाच्या विशेष बैठकीत मंजूर करण्यात आला. २०१७-१८ साली गृहनिर्माण कार्यक्रमांतर्गत व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिकांचे काम राज्यात होणार असून, सुमारे १४ हजार ४४० घरे बांधण्यात येणार आहेत. तर मुंबईतील ६७९ इमारतींची दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित आहे.\nलॉटरी झालेल्या इमारतीच्या वितरणापोटी चालू वर्षी ६५५ कोटींपर्यंतची रक्कम घरांच्या विक्रीतून वसूल झाली आहे. पुणे, कोकण मंडळाकडे निर्माण झालेल्या घरांच्या विक्रीसह संपूर्ण राज्यातून ४ हजार २६६ कोटी मिळणार आहेत. म्हाडाच्या उपलब्ध जमिनीवरील कार्यक्रमांबरोबरच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरबांधणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, यासाठी सुमारे १ हजार ५९६.९७ कोटी खर्च अपेक्षित आहे. २०१७-१८ साली गृहनिर्माण कार्यक्रमांतर्गत व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिकांचे काम राज्यात होणार आहे.\nमोदींच्या राजवटीतही भ्रष्टाचार सुरूच\nअण्णा हजारे यांचा हल्लाबोल, पुन्हा रामलीलावर आंदोलनाचा इशारा\n‘ना खाऊंगा ना खाने दूँगा’ अशी निवडणूक काळात घोषणा करून देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्याचा निर्धार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा कार्यकाल तीन वर्षांचा होऊनही देशातील भ्रष्टाचार थांबलेला नाही, भ्रष्टाचारावर अंकुश ठेवणाऱ्या लोकपालाची नियुक्ती करण्याची सरकारची इच्छाशक्ती दिसत नसून जनतेसाठी पुन्हा दिल्लीच्या रामलीला मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज, बुधवारी राळेगणसिद्धीत पत्���कारांशी बोलताना दिला.\nपारनेर - केंद्रात लोकपाल व राज्यात लोकआयुक्तांच्या नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयात ५ ते ६ जनहित याचिका दाखल असून रविवारी त्यावर झालेल्या सुनावणीप्रसंगी सरकारच्या वतीने केंद्रात विरोधी पक्षनेता नसल्याने लोकपालाची नियुक्ती करता येणार नसल्याचे म्हणणे सादर केले. केंद्रात सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधींची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी करूनही सरकारने त्यास असमर्थता दर्शविली. सरकारची लोकपाल व लोकआयुक्त नियुक्त करण्याची इच्छा दिसत नसून सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे हजारे म्हणाले. विरोधी पक्षनेता नसताना सीबीआय प्रमुखाची नियुक्ती कशी करण्यात आली ही नियुक्ती होत असताना लोकपालाची नियुक्ती करण्यासाठी काही करणे असंभव होते का, असा सवालही हजारे यांनी केला.लोकपालाच्या नियुक्तीसंदर्भात विरोधी पक्षनेत्याची अडचण पुढे केली आहे. परंतु राज्यात लोकआयुक्त नियुक्त करण्यास काय अडचण होती, याचेही आकलन होत नाही, लोकआयुक्ताच्या नियुक्तीसाठी विरोधी पक्षनेत्याचीही गरज नव्हती. सरकार सत्तेत येऊन तीन वर्षे झाली आहेत. त्याच वेळी लोकआयुक्तांची नियुक्ती करण्यात आली असती तर भ्रष्टाचारास मोठय़ा प्रमाणावर ब्रेक लागला असता. राळेगणसिद्धीच्या भेटीला विविध राज्यांतून येणाऱ्या लोकांकडून पैसे दिल्याशिवाय कामे होत नसल्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर करण्यात येत आहेत. मोदींनी सत्तेवर आल्यावर भ्रष्टाचार निर्मूलनास प्राथमिकता देण्याचे वचन दिले होते, ही प्राथमिकता आता कोठे गेली ही नियुक्ती होत असताना लोकपालाची नियुक्ती करण्यासाठी काही करणे असंभव होते का, असा सवालही हजारे यांनी केला.लोकपालाच्या नियुक्तीसंदर्भात विरोधी पक्षनेत्याची अडचण पुढे केली आहे. परंतु राज्यात लोकआयुक्त नियुक्त करण्यास काय अडचण होती, याचेही आकलन होत नाही, लोकआयुक्ताच्या नियुक्तीसाठी विरोधी पक्षनेत्याचीही गरज नव्हती. सरकार सत्तेत येऊन तीन वर्षे झाली आहेत. त्याच वेळी लोकआयुक्तांची नियुक्ती करण्यात आली असती तर भ्रष्टाचारास मोठय़ा प्रमाणावर ब्रेक लागला असता. राळेगणसिद्धीच्या भेटीला विविध राज्यांतून येणाऱ्या लोकांकडून पैसे दिल्याशिवाय कामे होत नसल्याच्या तक्रारी मोठय़��� प्रमाणावर करण्यात येत आहेत. मोदींनी सत्तेवर आल्यावर भ्रष्टाचार निर्मूलनास प्राथमिकता देण्याचे वचन दिले होते, ही प्राथमिकता आता कोठे गेली पंतप्रधान कार्यालयाकडून पत्र पाठवून कळविले जाते की लोकआयुक्तांच्या नियुक्तीची जबाबदारी राज्यांची आहे. मग ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे तेथे लोकआयुक्तांची का नियुक्ती करण्यात आली नाही पंतप्रधान कार्यालयाकडून पत्र पाठवून कळविले जाते की लोकआयुक्तांच्या नियुक्तीची जबाबदारी राज्यांची आहे. मग ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे तेथे लोकआयुक्तांची का नियुक्ती करण्यात आली नाही सरकारच्या या भूमिकेबाबत जनतेने काय समजावे सरकारच्या या भूमिकेबाबत जनतेने काय समजावे भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव आहे हाच त्याचा अर्थ होतो. गेल्या तीन वर्षांत भ्रष्टाचार रोखण्यासाठी भाषणबाजीशिवाय काहीच झालेले नाही, असा टोलाही हजारे यांनी लागावला.\nसन २०१२ मध्ये रामलीला मैदानावर लोकपालाच्या कायद्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाच्या रेटय़ामुळे तत्कालीन सरकारला या कायद्याचा मसुदा मंजूर करावा लागला. कायदा झाला परंतु अजूनही त्याची अंमलबजावणी नाही, हा जनतेचा अवमान आहे. कायद्याच्या आधारावर चालणारा आपला देश असून देशासाठी व जनतेसाठी पुन्हा रामलीला मैदानावर जावे लागेल. गेली तीन वर्षे या विरोधात मी काही बोललो नाही. पत्रांद्वारे मात्र सरकारशी संवाद सुरू होता. परंतु सरकारकडून सकारात्मक निर्णय होत नसल्याने आता आंदोलनाचे अस्त्र हाती घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. या संदर्भात आपण पंतप्रधानांना पत्र लिहून आंदोलनाची तारीख जाहीर करणार असल्याचे हजारे यांनी सांगितले.\nलवकरच रामलीला मैदानावर करण्यात येणाऱ्या आंदोलनात देशातील जनतेने सहभागी होण्याचे आवाहन हजारे यांनी केले आहे. हजारे यांचे फेसबुकवरील पेज लाइक केल्यानंतर संबंधित व्यक्ती आंदोलनाशी जोडली जाईल. या पेजवर आंदोलनासबंधी माहिती अपलोड करण्यात येणार असून नागरिकांनी मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन हजारे यांनी केले आहे.\nठाणे - बृहन्मुंबईतील ५०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या सदनिकाधारकांना मालमत्ताकरात माफी देण्याच्या वचननाम्यातील घोषणेपासून शिवसेनेने घूमजाव केल्याने त्याच धर्तीवर ठाणेकरांनाही सवलत म���ळण्याची शक्यता मावळली आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे आगामी वर्षीचा अर्थसंकल्प सादर करतील, मात्र त्यामध्ये वचननाम्यातील लोकानुनयी घोषणांचा अंतर्भाव नसेल, असे संकेत प्राप्त होत आहेत.बृहन्मुंबईत ५०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या सदनिकाधारकांना मालमत्ताकरात संपूर्ण माफी, तर ५०० ते ७०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या सदनिकाधारकांना मालमत्ताकरात सवलत देण्याची घोषणा शिवसेनेने वचननाम्यात केली होती. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात ती घोषणा बृहन्मुंबईत लागू होणे अपेक्षित होते. मात्र, त्याचा समावेश आयुक्तांनी केलेला नाही. ठाण्यातही ५०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या सदनिकाधारकांना मालमत्ताकरात सवलत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मुंबईतच घोषणा हवेत विरली, तर ठाण्यात तिची अंमलबजावणी होण्याची चिन्हे अत्यंत धूसर आहेत. मुंबईकरांपेक्षा ठाणेकरांनी यावेळच्या निवडणुकीत सेनेला भरभरून मते दिली. आतापर्यंत शिवसेनेला कधीही ठामपात न मिळालेले बहुमत प्राप्त झाले असल्याने आता ठाणेकरांच्या ऋणातून शिवसेना कशी उतराई होणार, असा सवाल केला जात आहे.निवडणुकांमुळे लांबलेल्या ठाणे महापालिकेच्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पास अखेर मुहूर्त मिळाला असून गुरु वारी सकाळी आयुक्त संजीव जयस्वाल तो सर्वसाधारण सभेपुढे सादर करतील. सरकारने करवसुलीचे १०० टक्के उद्दिष्ट गाठण्याची तंबी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली आहे. ठाणे महापालिकेस राज्य सरकारच्या आदेशांची किती अंमलबजावणी करता आली आहे, हेदेखील स्पष्ट होणार आहे. अर्थसंकल्पात शहराचा पुढील पाच वर्षांच्या विकासाचा आराखडा सादर केला जाण्याची शक्यता असून करसवलतींबरोबरच करवाढीची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे. मनपा निवडणुकीत शिवसेनेने घोषणांचा पाऊस पाडला होता. या घोषणांच्या पूर्ततेसाठी अर्थसंकल्पात किती ठोस पावले उचलली, हे स्पष्ट होईल.\nगेल्या वर्षभरात शहरात रस्ते रुंदीकरण कामाचा धडाका अभियांत्रिकी विभागाने लावला आहे. याशिवाय, कळवा येथील चौपाटी प्रकल्पाची आखणी महापालिकेने केली असून येत्या काळात यासाठीची निविदा प्रक्रि या पूर्ण केली जाणार आहे.महापालिका निवडणुकीनंतर जयस्वाल यांच्या बदलीची चर्चा जोरात सुरू झाली आहे. शेजारील नवी मुंबई महापालिकेचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांची एसटी महामंडळात अलीकडेच बदली केली गेली.ही पार्श्वभूमी पाहता जयस्वाल यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या अंमलबजावणीचे हे वर्ष असल्याने राज्य सरकार त्यांना प्रकल्प साकारण्याची संधी देते की, त्यापूर्वीच त्यांची बदली होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.ठामपा आयुक्त म्हणून जयस्वाल यांचा हा तिसरा अर्थसंकल्प. गेल्यावर्षी आखलेले महत्त्वाचे प्रकल्प प्रगतीपथावर अथवा निविदा प्रक्रि येत असल्याने आणखी कोणत्या नव्या प्रकल्पांचा समावेश केला जातो, याविषयी उत्सुकता आहे.\nभुजबळ-हिरे कुटुंबीयांमध्ये ‘दिलजमाई’चा सूर\nअद्वय हिरे यांची छगन भुजबळ यांच्याशी चर्चा\nमालेगाव - गैरव्यवहाराच्या आरोपावरून सध्या तुरूंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व मालेगावच्या हिरे कुटूंबियांमधील राजकीय हाडवैर सर्वश्रृत आहे. परंतु भाजपा नेते अद्वय हिरे यांनी बुधवारी मुंबई सत्र न्यायालय भुजबळ यांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या असून त्याद्वारे या दोघा कुटूंबियांमध्ये दिलजमाई घडून आल्याचा अर्थ काढला जात आहे.\n१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या माझगाव मतदार संघात पराभूत झाल्यावर भुजबळांनी सुरू केलेल्या सुरक्षित मतदार संघाची शोध मोहीम येवल्यात येऊन थांबली. त्यानंतर नाशिकच्या राजकारणात भुजबळांचा उत्तरोत्तर दबदबा वाढत गेला. जिल्ह्याच्या विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भुजबळ सांगतील तोच शब्द प्रमाण समजला जाऊ लागला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी काळात चौदा-पंधरा वर्षे ते मंत्रिमंडळात होते. काही काळ उप मुख्यमंत्रिपदासारखे महत्वाचे पदही पक्षाने त्यांच्याकडे सोपविले होते. राष्ट्रवादीतील वजनदार नेते अशी प्रतिमा निर्माण करणाऱ्या भुजबळांच्या जिल्ह्यातील पक्षांतर्गत विरोधकांची मात्र मोठीच राजकीय पिछेहाट झाल्याचे बघावयास मिळाले. स्वपक्षाच्या उमेदवारांच्या वेळोवेळी झालेल्या पराभवाचे खापर त्यामुळे अनेकांनी भुजबळांवर फोडले होते. स्वार्थी तसेच जातीय राजकारण करण्याचे आरोप त्यांच्यावर झाले.जिल्ह्यात भुजबळांचे प्रस्थ वाढण्यापूर्वी राज्याच्या राजकारणात मालेगावच्या हिरे कुटूंबियांचा दबदबा होता. या कुटूंबाचे व��रसदार माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे यांना २००४ व २००९ अशा सलग दोन निवडणुकामंध्ये पराभव पत्कारावा लागला. त्यावेळी पक्षांतर्गत विरोधक म्हणून भुजबळांनी केलेल्या दगा फटक्यामुळेच हिरेंना पराभूत व्हावे लागल्याचे आरोप त्यांच्या निकटवर्तीयांनी केले होते. या साऱ्या स्थितीत एकाच पक्षात राहुनही हिरे व भुजबळ कुटूंबियांमध्ये टोकाचे हाडवैर निर्माण होत गेले. दरम्यानच्या काळात पक्षात घुसमट होत असल्याची तक्रार करत हिरे हे भाजपवासी झाले. इतकेच नव्हे तर, मालेगाव बाह्य़ हा पारंपरिक व तुलनेने सोपा मतदार संघ सोडून अद्वय हिरे यांनी २०१४ मध्ये शेजारच्या नांदगाव मतदार संघातून भाजपची उमेदवारी घेऊन थेट भुजबळांचे पुत्र पंकज यांनाच आव्हान दिले होते. अर्थात त्यात यश आले नसले तरी भुजबळांना पराभूत करण्यासाठीची हिरेंनी दाखवलेली कमालीची इर्षां लपून राहिली नव्हती.\nया पाश्र्वभूमीवर, नुकत्याच झालेल्या तालुका पंचायत समिती सभापती निवडणुकीत पंधरा वर्षे सत्तेत राहिलेल्या शिवसेनेला पायउतार करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी हिरे यांना राष्ट्रवादीची मोलाची साथ लाभली. या तडजोडीत भुजबळ समर्थक राष्ट्रवादीच्या एकमेव सदस्याला सभापतीपदाची लॉटरी लागली आणि भाजपच्या पदरात फारसे काही पडले नाही तरी सेनेला सत्तेतून घालविण्यात यश आल्याने हिरे समर्थक आनंदले. या निवडणुकीच्या विजयी सभेत बोलतांना हिरे यांचा भुजबळांच्या विरोधातील आधीचा सूर पालटल्याचे स्पष्टपणे दिसून आले होते. कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांना नियमित तारखेसाठी मुंबईच्या सत्र न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी अद्वय हिरे यांनी न्यायालयाच्या आवारात त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी तब्बल अर्धा तास चर्चा केली. या राजकीय घडामोडींची जिल्ह्य़ाच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात अद्वय हिरे यांच्याशी संपर्क साधल्यावर वैयक्तीक न्यायालयीन कामासाठी गेलो असतांना भुजबळांशी योगायोगाने भेट झाल्याचे त्यांनी नमूद केले. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगतानाच भुजबळ व आमचे भिन्न राजकीय पक्ष असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.दुसरीकडे भुजबळ व हिरे हे परस्परांचे राजकीय विरोधक असले तरी राजकारणाच्या पलीकडे दोघांमध्ये असलेली ‘कटूता’ कमी होण्याच्या दृष्टीने उभयतांम���ील भेट सहाय्यभूत होईल, असा विश्वास भुजबळांच्या एका निकटवर्तीयाने बोलून दाखवला.\n8 लाख नव्या कोऱ्या गाड्या जाणार भंगारात\nनवी दिल्ली - बीएस-चार (भारत स्टेज-फोर) उत्सर्जन निकषांचे पालन न करणाऱ्या वाहनांची विक्री आणि नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक एप्रिलपासून देशभर बंदी घातली आहे. तसे निर्देश सरकारला दिले. या बंदीमुळे देशभरात तयार असणाऱ्या आणि नोंदणी न झालेल्या जवळपास आठ लाख नव्या कोऱ्या गाड्या भंगारात जाण्याची शक्यता आहे.स्वयंचलित वाहनांच्या उत्पादकांच्या व्यावसायिक हितापेक्षा लक्षावधी लोकांच्या आरोग्याचे फार फार महत्व आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.\nकंपन्यांकडे सध्या ९६,७२४ व्यावसायिक वाहने, सहा लाख ७१ हजार ३०८ दुचाकी, ४० हजार ४८ तीनचाकी आणि १६,0९८ कार्स अशी आठ लाख २४ हजार २७५ वाहने आहेत३१ /१२ /२०१६ पासून बीएस-४ च्या दुचाकी व व्यावसायिक वाहनांच्या साठ्यात वेगाने वाढ झाली आहे याचा अर्थ असा की वाहन उत्पादकांनी बीएस-४ चे उत्पादन वाढवले आहे, असे या तज्ज्ञाने म्हटले.\nसध्या बाजारात बीएस-४ चे निकष पूर्ण करणाऱ्या १४.७ लाख दुचाकी व ३९६४६ व्यावसायिक वाहने आहेत, असे या क्षेत्रातील तज्ज्ञाने सांगितले.याचा अर्थ असा की बाजारात आज बीएस-३ निकषांच्या दुचाकींच्या साठ्यापेक्षा बीएस-४ निकषांच्या दुचाकींचा साठा दुपटीपेक्षा जास्त आहे तसेच बीएस-४ चा व्यावसायिक वाहनांचा साठा बीएस-३ च्या न विकल्या गेलेल्या वाहनांच्या अर्ध्यापेक्षा जास्त आहे.\nबीएस-चार निकष एक एप्रिलापासून अमलात येणार आहेत हे माहीत असतानाही उत्पादकांनी बीएस-४ च्या निकषांनुसार वाहनांच्या उत्पादनासाठी कृती न केल्याबद्दल न्यायालयाने त्यांची कानउघडणी केली.सरकारने वाहन उत्पादकांची बाजू घेऊन सध्याचा बीएस-३ वाहनांचा साठा विकण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली परंतु न्यायालयाने ती फेटाळली. नवे उत्सर्जन निकष २००५ व २०१० मध्ये सक्तीचे केले गेल्यानंतर जुना वाहनांचा साठा विकण्यास परवानगी दिली गेल्याचे सरकारने न्यायालयाच्या निदर्शनास आणले होते.जुने तंत्रज्ञान असलेल्या वाहनांच्या उत्पादनाला बंदी असली तरी सध्याचा वाहनांचा साठा विकण्यास ती नाही, असे सरकारने सांगितल्यानंतरही खंडपीठाने बीएस-३ वाहने रस्त्यावर आणण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे स���पष्ट केले.\nजबलपूर-दिल्ली महाकौशल एक्सप्रेस रुळावरून घसरली, 6 जखमी\nलखनौ - उत्तर प्रदेशमध्ये माहोबाजवळ महाकौशल एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. जबलपूरहून निजामुद्दीनकडे निघालेल्या महाकौशल एक्सप्रेसला गुरुवारी पहाटे 2.30 च्या सुमारास माहोबा-कुलपहाड स्टेशनांदरम्यान हा अपघात घडला.जबलपूरहून हजरत निजामुद्दीनकडे जाणारी महाकौशल एक्स्प्रेस माहोबाजवळीस चरखारी रेल्वेस्टेशनाजवळ एक्स्प्रेसचे मागील आठ डबे रुळावरून घसरले. अपघातग्रस्त झालेल्या डब्यांमध्ये तीन एसी आणि तीन सामान्य वर्गातील डब्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र जीवितहानीचे वृत्त आलेले नाही. रात्रीच्या दाट अंधारात मदत आणि बचाव कार्यं सुरू होते.\n‘आप’कडून ९७ कोटी वसूल करण्याचा आदेश\nनवी दिल्ली - दिल्लीचे नवे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी आम आदमी पक्षाच्या सरकारला बुधवारी पहिला दणका दिला. नियमबाह्य जाहिराती केल्याबद्दल आम आदमी पक्षाकडून ९७ कोटी रुपये वसूल करा, असा आदेश बैजल यांनी मुख्य सचिवांना दिला आहे. या जाहिरातींमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले होते.\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्ष यांच्या प्रतिमा निर्मितीसाठी केलेल्या जाहिरातींवर किती खर्च करण्यात आला, याची चौकशी करावी; तसेच या प्रकरणी दोष निश्चिती करावी, असेही बैजल यांनी मुख्य सचिवांना सांगितले आहे. जाहिरातींवर खर्च केलेली रक्कम भरण्यासाठी आपला महिनाभराची मुदत देण्यात आली आहे. जाहिरातींवरील खर्चासाठी राज्याच्या महसुलाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून केंद्र सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यी समितीने दिल्ली सरकारला दोषी ठरविले होते. महिनाभरापूर्वी समितीने अहवाल सादर केला होता. ज्या ९७ कोटी रुपयांच्या जाहिरातींपैकी विविध जाहिरात संस्थांना आतापर्यंत ४२ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. ते वसूल करावेत, असा आदेश नायब राज्यपालांनी मुख्य सचिव एम. एम. कुट्टी यांना दिला आहे.\nदिल्ली सरकारने मर्यादा ओलांडून दिल्लीबाहेर केजरीवाल यांच्या जाहिराती केल्या असून, त्यासाठी २९ कोटी रुपये खर्च केल्याचा ठपका नियंत्रक आणि महालेखापालांनीही (कॅग) ठेवला आहे.\nमहिलांच्या वेषात हल्लेखोरांचा गोळीब��र\nरोहतक - हरियानातील रोहतक जिल्हा न्यायालयाच्या आवारात महिलांच्या वेषात आलेल्या हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या केलेल्य गोळीबारात कुख्यात गॅगस्टर रमेश लोहार याचा साथीदार ठार झाला. या गोळीबारात लोहार व त्याच्या वकिलासह पाच जण जखमी झाले आहेत.\nपोलिसांनी सांगितले की, गुंड लोहार हा त्याचे वकील व अन्य पाच जणांसह खटल्याच्या सुनावणीला आला होता. त्या वेळी सलवार कमीज अशा महिलांच्या वेषात आलेल्या दोघांनी न्यायालयाबाहेरच लोहारवर गोळीबार केला. पंधरा राउंड झाडून हल्लेखोर तत्काळ मोटारसायकलवरून पळून गेले. या गोळीबारातून लोहार बचावला; पण त्याच्या पायात गोळ्या घुसल्या आहेत. मात्र, त्याचा सहकारी संजीत या हल्ल्यात ठार झाला.''\nजखमींना रोहतकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. लोहार व त्याचा प्रतिस्पर्धी गॅगस्टर काला यांच्या टोळीत वाद होता. या टोळ्यांतील संघर्षामुळे ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी व्यापक मोहीम उघडली आहे.\nविरोधक एसी बसमधून संघर्षयात्रेसाठी दाखल\nनागपूर - शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटले आहेत. यासाठी चांदा ते बांदा संघर्षयात्रा काढली जात आहे. दरम्यान, शेतक-यांच्या भेटीसाठी रवाना होण्यापूर्वी विरोधी पक्षातील सर्व नेते मंडळी ए.सी. मर्सिडीज बेन्झ बसमधून नागपूरहून चंद्रपुरात दाखल झाले. शेतक-यांसाठी काढलेल्या यात्रेला एवढा तामझाम कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करुन विरोधकांवर टीका केली जात आहे. दरम्यान, भाजपाला एकटं पाडण्यासाठी काँग्रेसला शिवसेनेचा मॉरल सपोर्ट हवा आहे. संघर्षयात्रेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आमदारांना या यात्रेत सहभागी व्हावे, असे जाहीर निमंत्रण देत शिवसेनेचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे सूचित केले.यात्रेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेते मंगळवारी रात्री नागपुरात दाखल झाले. दरम्यान, या नेत्यांनी संपादकांशी चर्चा केली. चर्चेदरम्यान शिवसेनेला सोबत घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न असल्याचे दिसून आले. यावेळी अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधकांनी विधिमंडळात लावून धरली. शिवसेनेचे आमदारही या मागणीसाठी अध्यक्षांच्या आसनासमोर आले. हे करून शिवसेनेने अप्रत्यक्षपणे आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला.\nपवई, धारावीत बॉम्बची अफवा\nमुंबई - गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवलेला असताना पवई आणि धारावी येथे बॉम्ब सापडल्याच्या माहितीमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. लंडनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या माहितीच्या आधारे सर्वत्र तपासणी केली; मात्र ती अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.\nपवईतील एका प्रसिद्ध शाळेनजीकच्या परिसरात सुरक्षा रक्षकाला संशयास्पद वस्तू आढळली. शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. ही माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने भयभीत झालेल्या पालकांनी शाळेकडे धाव घेतली. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा केला. बॉम्बशोधक व नाशक पथकाने संशयास्पद वस्तूची तपासणी केली. एका वस्तूला असंख्य वायर जोडल्या होत्या. त्यात दिवाही लागत होता. त्यामुळे ते बॉम्ब असल्यासारखे वाटत होते. मात्र, तपासणीत ती वस्तू मोजमापाचे उपकरण असल्याचे स्पष्ट झाले. असा प्रकार धारावीत घडला. खंबादेवी रोडवरील कल्पतरू सोसायटीत बॉम्ब ठेवल्याची माहिती नियंत्रण कक्षाला सोमवारी सायंकाळी 5 वाजता मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नागरिकांना बाहेर काढून सोसायटीची तपासणी केली. मात्र बॉम्ब सापडला नाही. त्यामुळे ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.\nउत्तर प्रदेश मंत्रालयात आग, मंत्री-अधिकारी बचावले\nलखनऊ - लखनऊमधील मंत्रालयात सोमवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागली. दुसऱ्या मजल्यावरील बापू भवनमध्ये ही आग लागली होती. आग लागल्याचे समजताच इमारत रिकामी करण्यात आली. ज्यावेळी आग लागली त्यावेळी बापू भवनमध्ये उत्तर प्रदेश सरकारचे अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. सर्वांना लगेच बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या त्वरीत घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आगीवर ��ियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.\nश्रीनगर - काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाने अतिरेक्यांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेत एकमेव अतिरेक्याला मारण्यात यश आले. त्यावेळी सुरक्षा दलांवर स्थानिक लोकांनी जोरदार दगडफेक केली. त्यावेळी सुरक्षा दलाच्या कारवाईत तीन नागरिकांचा मृत्यू झाला, १८ जण जखमी झाले.घटनास्थळाहून काही शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. एकमेव अतिरेक्याला ठार मारण्यात आले आहे. कारवाईत एक जवान जखमी झाला आहे. मारल्या गेलेल्या तिघांचे वय २0 च्या आसपास आहे. अतिरेक्याला पळून जाण्यासाठी मदत करण्यासाठी तेथे दगडफेक होत होती.दहशतवाद्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने चदुरा भागात दरबाग परिसराला घेरले. मोहीम सुरू असताना अतिरेक्याने गोळीबार सुरू केला. त्यानंतर ही चकमक सुरू झाली.\nमारल्या गेलेल्या तीन जणांमध्ये जाहीद डार, सादिक अहमद आणि इशफाक अहमद वाणी यांचा समावेश आहे.\nइशारा देऊनही हाती दगड\nलष्करप्रमुख बिपीन रावत यांनी यापूर्वीच येथील आंदोलकांना इशारा दिला होता की, दहशतवादविरोधी आंदोलनात येथील तरुणांनी हस्तक्षेप करू नये. एन्काउंटर स्थळापासून तीन कि.मी.च्या परिसरात कलम १४४ लागू केल्यानंतरही तरुण येथे हस्तक्षेप करीत असल्याचे दिसून येत आहे.\nसर्दी-खोकला अंगावर काढू नका\nपुणे - स्वाईन फ्लूमुळे पुण्यात सोमवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण पुण्यातच राहणारे होते. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात स्वाईन फ्लूच्या २४ मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील ८ रुग्ण पुण्यातील रहिवासी होते, तर इतर शहराच्या आसपासच्या भागातून, तसेच जवळच्या जिल्ह्य़ांमधून उपचारांसाठी पुण्यात आले होते.सर्दी-खोकल्यासारखी लक्षणे दिसत असताना अनेकदा ४-५ दिवस घरीच उपचार घेऊन पाहण्याकडे रुग्णांचा कल असतो. परंतु सध्याच्या स्वाईन फ्लूच्या प्रादुर्भावात आजार अंगावर काढणे टाळून लक्षणे दिसू लागल्यावर लगेच डॉक्टरी सल्ला घ्या, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. ज्या रुग्णांना सर्दी-खोकला व उलटय़ा-जुलाब ही लक्षणे एकत्रितपणे दिसत असतील त्यांच्यावर उपचार करतानाही स्वाइन फ्लूची शक्यता डॉक्टरांनी लक्षात घ्यायला हवी, असे सांगण्यात आले आहे.\nपुण्यात स्वाईन फ्लूमुळे झालेल्या चार मृत्यूंमध्ये एका ८ वर्षांच्या बालिकेचा समावेश आहे. २३ मार्च रोजी ���िची स्वाईन फ्लूसाठी चाचणी करण्यात आली होती, तर २७ मार्चला तिच्या आजाराचे निदान झाले, परंतु त्यापूर्वीच- २३ मार्चलाच तिचा मृत्यू झाला. तिला कोणतेही इतर आजार नव्हते, तसेच तिच्या उपचारांनाही उशीर झाला नव्हता, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मृतांमध्ये ३६ वर्षे व ३८ वर्षांच्या दोन तरुणांचा व एका ४७ वर्षांच्या पुरूष रुग्णाचाही समावेश आहे.\nजानेवारीपासून आतापर्यंत पुण्यात १३५ स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद झाली आहे. यातील २४ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. सध्या २९ स्वाईन फ्लू रुग्ण शहरात विविध रुग्णालयांत दाखल असून त्यातील १६ रुग्णांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे.\n* प्रत्येक सर्दी-खोकला स्वाईन फ्लू नसतो, परंतु आजार अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.\n* फ्लूवरील उपचारांना प्रयोगशाळा तपासण्यांची गरज नाही.\n* डॉक्टरी सल्ल्याने औषध सुरू करण्याबरोबर दिवसातून दोन वेळा गरम पाण्यात मीठ-हळद टाकून गुळण्या करा. गरम पाण्याची वाफही घ्या, तसेच विश्रांती आवश्यक.\n* सर्वानी तोंडावर मास्क वापरण्याची गरज नाही. सामान्य व्यक्तींसाठी चार पदरी हातरूमाल पुरेसा असतो.\n‘स्पायडर मॅन : होमकमिंग’चे प्रोमोज मराठीत\nऑनलाईन - टोबी मॅग्वॉयर, अँड्रय़ू गारफिल्ड या दोन चेहऱ्यांचा पीटर पार्कर आणि त्यांच्या ‘स्पायडरमॅन’ अवताराच्या गोष्टी पाहिल्यानंतर हिच चित्रपट मालिका पुन्हा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी स्पायडरमॅनच्या मुखवटय़ामागचा चेहरा अभिनेता टॉम हॉलंड याचा आहे. तर या तिसऱ्या अभिनेत्याबरोबर जिवंत झालेला ‘स्पायडरमॅन : होमकमिंग’ हा चित्रपट ७ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी निर्मात्यांनी अभिनव योजना आखली असून पहिल्यांदाच या चित्रपटाचा प्रोमो मराठीसह दहा भारतीय भाषांमध्ये करण्यात येणार आहे.‘स्पायडरमॅन : होमकमिंग’चा अधिकृत प्रोमो मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, गुजराती, मल्याळम, पंजाबी, भोजपुरी, कन्नड आणि बंगाली अशा दहा भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपटाचे निर्माते असलेल्या ‘सोनी पिक्चर्स’ने घेतला आहे. दरदिवशी एक याप्रमाणे या दहा भाषांमधील प्रोमो प्रदर्शित होणार आहेत. ‘स्पायडरमॅन चित्रपट मालिकेला भारतीय प्रेक्षकांक��ून नेहमीच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. याआधीच्या प्रत्येक चित्रपटाने भारतीय तिकीटबारीवर चांगली कमाई केली आहे. त्यामुळे ‘स्पायडरमॅन होमकमिंग’मधून नव्या स्पायडरमॅनची ओळख प्रेक्षकांना होत असताना एक आपलेपणा वाटावा या हेतूने प्रत्येक भाषेत प्रोमो प्रदर्शित करण्याचा निर्णय ‘सोनी पिक्चर्स’ने घेतला आहे’, अशी माहिती ‘सोनी पिक्चर्स एंटरटेन्मेट’चे व्यवस्थापकीय संचालक विवेक कृष्णानी यांनी दिली.\n‘स्पायडरमॅन’चा हा नवा अवतार त्याच्या आधीच्या चित्रपटांपेक्षा अधिक भव्य आणि पूर्णपणे वेगळा असणार आहे. ‘माव्र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ या संकल्पनेंतर्गत जिथे ‘माव्र्हल’चे अनेक सुपरहिरो चित्रपटांमधून एकत्र आले आहेत. त्याच संकल्पनेत स्पायडरमॅनचाही समावेश झाला आहे. त्याची झलक गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘कॅ प्टन अमेरिका सिव्हील वॉर’मध्ये पहायला मिळाली होती. या चित्रपटात मूळ ‘अॅव्हेंजर्स सुपरहिरोज’बरोबर माव्र्हलच्या अँटमॅन आणि स्पायडरमॅन या दोन्ही सुपरहिरोंचा समावेश करण्यात आला होता.\n‘पद्मावती’प्रकरणी भन्साळींनी मौन सोडले\nमुंबई - ‘पद्मावती’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना जयपूरपासून ते कोल्हापूपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सहकाऱ्यांना लोकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागले आहे. चित्रीकरणस्थळी येऊन मारहाण करण्यापासून ते सेट जाळण्यापर्यंत अनेक वाईट अनुभवातून सध्या भन्साळी जात असून चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांनी याविरोधात वेगवेगळ्या माध्यमांतून असंतोष व्यक्त केला आहे. मात्र, खुद्द भन्साळी यांनी या प्रकरणावर काही न बोलणे पसंत केले होते. अखेर, आपला चित्रपट हा महाराणी पद्मावतीसारख्या शूर राजपूत वीरांगनेने दिलेल्या धारदार लढय़ाची कहाणी आहे, असे सांगत भन्साळी या प्रकरणी बोलते झाले आहेत.संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटात राणी पद्मावती आणि अल्लाऊद्दीन खिलजी यांच्यात प्रेमसंबंध दाखवण्यात येणार असल्याची अफवा सगळीकडे पसरली होती. मात्र असे काहीही आपल्या चित्रपटात दाखवण्यात येणार नसल्याचे वारंवार स्पष्ट करूनही आपल्याला विनाकारण अशा प्रकारच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे, अशी खंत भन्साळी यांनी व्यक्त केली आ���े. माझ्या चित्रपटाबद्दल लोकांच्या मनात चुकीच्या कल्पना आहेत. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी हा चित्रपट बनवण्याआधी महाराणी पद्मावती यांच्याबद्दल उपलब्ध असलेली प्रत्येक माहिती, संदर्भ गोळा केले आहेत. माझ्या पटकथेत कुठेही पद्मावती आणि खिलजी यांच्यात प्रणय प्रसंग रंगवण्यात आलेला नाही किंवा त्यांच्यात प्रेम दाखवणारे कुठलेही काल्पनिक गाणेही चित्रपटात नाही, असे भन्साळी यांनी स्पष्ट केले.\nएक सर्जनशील दिग्दर्शक म्हणून माझा अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर विश्वास आहे. मात्र अभिव्यक्तिस्वातंत्र्य घेत असताना त्याच्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव, त्याचे भानही मला आहे. या चित्रपटातून कुठल्याही समुदायाच्या भावनांना दुखावण्याचा माझा कुठलाही हेतू नाही, असे सांगत चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा संपूर्ण मेवाडला या चित्रपटाबद्दल गर्व वाटेल, असा विश्वासही भन्साळी यांनी व्यक्त केला.\n‘नगरसेवक’ मधील हळदीगीताला प्रेक्षकांची पसंती\nमुंबई - ‘जश पिक्चर्स’ प्रस्तुत शशिकांत चौधरी आणि जयश्री चौधरी निर्मित ‘नगरसेवक’ हा चित्रपट ३१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी या चित्रपटाच्या गीतांना रसिकांची जोरदार पसंती मिळत आहे. ‘नगरसेवक’ चित्रपटात आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी गायलेले ‘हळद लागली’ हे हळदी गीत अल्पावधीत सुपरहिट ठरले असून, टीव्ही, रेडिओ आणि समारंभामध्ये हे गीत चांगलेच गाजत आहे. सोशल मीडियावर अकरा लाखांहून अधिक लोकांची पसंती या गीताला मिळाली आहे. गीतकार बिपीन धायगुडे आणि अभिजित कुलकर्णी लिखित या गीताला संगीतकार देव-आशिष यांनी संगीत दिले आहे.\nदीपक कदम दिग्दर्शित ‘नगरसेवक’ या चित्रपटात उपेंद्र लिमये, नेहा पेंडसे, सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे, संजय खापरे, विजय निकम, सविता मालपेकर, त्रियोग मंत्री, अभिजित कुलकर्णी, अशोक पावडे, यश कदम, वर्षा दांदळे, मयूरी देशमुख या लाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.\nमोदींच्या दौऱ्याला विरोध, नक्षलवाद्यांचा हल्ला\nअभिनेत्री शिल्पाने दाखल केला अब्रुनुकसानीचा दावा\nबेस्ट चालवणार खासगी बसेस\n‘सूर्या’चे १०० एमएलडी पाणी एप्रिलपासून\nपालघरमध्ये मोर्चेकऱ्यांनी केली लूटमार\nएमजेपीच्या जलवाहिनीला वारंवार फुटीचे ग्रहण\nमुंबई महापालिकेच्या मुख्य पर्यवेक्षकाला अटक\nआज शोरूम रात्री बारापर्यंत सुरू राहणार\nपाकमध्ये पहिल्या नोबेल पुरस्कार विजेत्याच्या भावाच...\nवित्त विधेयकास लोकसभेची मंजुरी\nआज नगरसेवक आपल्या भेटीला\nधुळ्यातील पोलीस ठाणे आवारातून पोलीस कर्मचाऱ्याची म...\nचंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी विकोपाला\nJIO ची उद्यापासून पैसे मोजा, सेवा मिळवा ऑफर\nतुकाराम मुंढें पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्...\n\"मुस्लिमांनी काहीही केलं तरी मंदिर उभारणारच\"\nमुंबई हायकोर्टाला पत्रकारांच्या जीन्स, टी शर्टचे व...\nसोनी टेलिव्हिजनवर येत्या रविवारी ‘कपिल शर्मा शो’ला...\nसुनील छेत्री अव्वल चारमध्ये\nप्रो कबड्डी लीगचा दम आयपीएलपेक्षा भारी\nडोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर घेतले १२ कोटींना\nत्या १0 जणांची फाशी होणार रद्द\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर भीषण अपघात; वॅगन आर...\nमुंबईत पाणीकपात नाही, आयुक्तांनी दिला दिलासा\nमीरा-भार्इंदरपर्यंत मेट्रो रेल्वे नेणार\nम्हाडा बांधणार १४ हजार घरे\nमोदींच्या राजवटीतही भ्रष्टाचार सुरूच\nभुजबळ-हिरे कुटुंबीयांमध्ये ‘दिलजमाई’चा सूर\n8 लाख नव्या कोऱ्या गाड्या जाणार भंगारात\nजबलपूर-दिल्ली महाकौशल एक्सप्रेस रुळावरून घसरली, 6 ...\n‘आप’कडून ९७ कोटी वसूल करण्याचा आदेश\nमहिलांच्या वेषात हल्लेखोरांचा गोळीबार\nविरोधक एसी बसमधून संघर्षयात्रेसाठी दाखल\nपवई, धारावीत बॉम्बची अफवा\nउत्तर प्रदेश मंत्रालयात आग, मंत्री-अधिकारी बचावले\nसर्दी-खोकला अंगावर काढू नका\n‘स्पायडर मॅन : होमकमिंग’चे प्रोमोज मराठीत\n‘पद्मावती’प्रकरणी भन्साळींनी मौन सोडले\n‘नगरसेवक’ मधील हळदीगीताला प्रेक्षकांची पसंती\nगहू, तूरडाळीवर १0% आयात शुल्क\nअर्जेंटिनाला धक्का, मेस्सीवर चार सामन्यांची बंदी\nगुढीपाडव्याला सुट्टी न दिल्याने माथाडी कामगाराची आ...\nपनवेलमध्ये डम्पिंग ग्राउंडला आग\nयोगी, तुमचे गुंड तुम्हीच सांभाळा - उद्धव ठाकरे\nचिनी नागरिकाकडून तिरंग्याचा अवमान\nसिल्व्हासा येथे बोट उलटून मुंबईतील 5 जणांचा मृत्यू\nजमीन, घरभाड्याला जीएसटीचा फटका\nपंतप्रधान मोदींनी दिल्या महाराष्ट्रातील जनतेला गुढ...\nममता कुलकर्णीविरोधात अटक वॉरंट\nगायकवाड प्रकरणाचे संसदेत पडसाद\nप्लंबरांची दलाली बंद करण्याची पालिकेत मागणी\n३१ मार्चपर्यंत नोटाबदली का नाही\nचिंचोटी पुलावरील अपघातात दोन ठार\nपाच नामनिर��देशित नगरसेवकांची नावे जाहीर\nदेवळालीत ‘स्टिंग ऑपरेशन’ करणाऱ्या पत्रकारावर गुन्ह...\nमहापालिकेमध्ये २५ वर्षांमध्ये २१ आयुक्त\n१५० तासात योगींनी घेतले ५० मोठे निर्णय\nमाझे लग्न झाले नसते तर आदित्यनाथांनी माझे लग्न होऊ...\nभारत विजयापासून ८७ धावा दूर\nकपिल शर्मा मोकाटच फक्त गायकवाडांवरच कारवाई का\nपोलीस वकिलाच्या भांडणात मालाड कुरार पोलीस स्टेशन म...\nमुंबईत वाहन जळीतकांड, 11 दुचाकी, चारचाकी गाडया जाळ...\nकचरा पेटल्याने डहाणूत वायर्सला लागली आग\nवसई किल्ल्यात यंदा १०८ फुटी गुढी\nकारच्या धडकेने दोघांचा मृत्यू\nव्यायामामुळे मुलांमधील मधुमेहाचा धोका कमी\nआता उलटी गणती सुरू\nकपिलशिवाय सुनील ग्रोवर कॉमेडीच्या मैदानात उतरणार\nरिंकुच्या कन्नड चित्रपटातील ‘झिंगाट…’गाण्यालाही तु...\nबायकोच्या हाताला इतका गुण आहे हे कळले असतं तर राजक...\nपोलिस आहात की रिकव्हरी एजंट\nशिवसेनेच्या आमदारांवर भाजपची नजर\nभाजपने लोकशाहीचा गळा घोटला - आंबेडकर\nअमेरिकेतल्या नाइटक्लबवर गोळीबार, एकाचा मृत्यू, 14 ...\nविद्यार्थिनीवर शिक्षकांचा सामूहिक बलात्कार, गर्भनि...\n गिलगिट आणि बाल्टिस्तान हा भारता...\nगांधी घराण्यात राजीव हेच एकमेव चांगली व्यक्ती- सुब...\nमतदान केंद्रनिहाय मते गोपनीय ठेवावी\nसबका खिचडा साफ कर दूंगा \nजम्मू आणि काश्मीरमधील मंत्र्यांच्या घरावर दहशतवादी...\nमुख्यमंत्र्यांच्या मनात सरकार पडण्याच्या संशयाचे भूत\nखड्डे चुकवण्याच्या नादात सुमो-ट्रकची धडक,4 जणांचा ...\nपाठिंबा हवा तर, ‘मातोश्री’वर या\nदेणी रखडलेल्या उमेदवारांना निवडणूक बंदी\n३५ हजार गृहनिर्माण संस्थांची पुनर्विकासाची गुढी\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nराजगृहावर हल्ला करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - उद्धव ठाकरे\nमुंबई - राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बां��ूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nत्यानंतरच सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा\nमुंबई - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nनालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी लोकल थांबवली\nमुंबई - लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी मुंबईत विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्यात आ...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/hingoli-nine-gates-siddheshwar-opened-purna-kayadula-flooded-hingoli-news-334919", "date_download": "2021-06-21T06:47:59Z", "digest": "sha1:FTX6JEFJLE5SGS3H4C3JL3XGBQCL3W5M", "length": 20284, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हिंगोली : सिध्देश्वरचे नऊ दरवाजे उघडले, पूर्णा, कयादूला पूर", "raw_content": "\nजिल्ह्यात मागच्या आठ दिवसापासून रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरण आहे. अधून मधून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. आज दिवसभर संततधार पाऊस सुरू होता.\nहिंगोली : सिध्देश्वरचे नऊ दरवाजे उघ��ले, पूर्णा, कयादूला पूर\nहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासापासून पावसाची संततधार सुरु असून सोमवार ता. १७ सकाळी अकरा वाजेपर्यंत ३०. ९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यामुळे नद्यांना पुर आला आहे तर सिध्देश्वर धरणाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत.\nजिल्ह्यात मागच्या आठ दिवसापासून रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरण आहे. अधून मधून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. आज दिवसभर संततधार पाऊस सुरू होता.\nकयाधु तसेच मधोमती व जलेश्वर नद्यांना पुर\nया पावसामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधु तसेच मधोमती व जलेश्वर नद्यांना पुर आला आहे. तसेच अनेक छोट्या मोठ्या नद्यांना देखील पाणी आले आहे. या पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद पिकात पावसाचे पाणी जमा झाल्याने पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. जिल्ह्यात मागील चोवीस तासात सोमवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ३०. ९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडळ निहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे हिंगोली मंडळात ५८.५, नरसी १६.८, सिरसम ४९ ५, बासंबा ४७.५ डिग्रस, माळहिवरा निरंक खांबाळा २८.७ एकूण २८.७ मिलीमीटर पाऊस झाला.\nहेही वाचा - जोरदार पावसाने पर्यायी पूलच गेला वाहून\nकळमनुरी मंडळात ४५.५, वाकोडी ५३.३, नांदापुर १४.३, बाळापुर ५८.८, डोंगरकडा २.५, वारंगाफाटा ७९.५, एकुण ४२.३ मिलीमीटर पाऊस झाला. वसमत ३०, आंबा २४.८, हयातनगर २१.८, गिरगाव २०.८, हट्टा १०.५, टेभुर्णी ३०.५, कुरुंदा ३७ एकूण २५ १ मिलीमीटर पाऊस झाला आहे.औंढा नागनाथ मंडळात ५२.३, येहळेगाव ३५.३, साळणा २८.५, जवळा बाजार ४३, एकूण ३९.८ मिलीमीटर सेनगाव १८ ८, गोरेगाव निरंक, आजेगाव १५.८, साखरा ३९.८, पानकनेरगाव ३४, हत्ता २२.७ एकुण २२.७ मिलीमीटर पाऊस झाला आहे.\nऔंढा नागनाथ तालुक्यात येणाऱ्या सिध्देश्वर धरणात शंभर टक्के पाणीसाठा\nजिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात येणाऱ्या सिध्देश्वर धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. तर धरणाचे आज नऊ दरवाजे ऊघडून पुर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदी काठावरील गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर कळमनुरी तालुक्यातील इसापुर धरणात ५९.१८ टक्के पाणीसाठा झाला आहे.दरम्यान या पावसामुळे पिकात पाणी जमा झाल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. आठ दिवसापासून शेतीची कामे खोळबंली आहेत. संततधार पाऊस व ढगाळ वाता��रणामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.\nसिद्धेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, सतर्कतेचा इशारा\nऔंढा नागनाथ तालुक्यातील एकमेव मोठे प्रकल्प असलेल्या सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्यामुळे धरणातून नदी पत्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nवक्रद्वार ४ फूट उचलून ३३ हजार क्यूसेक्स पाणी नदीपत्रात\nयेलदरी धरणातून ३० हजार घनफुट प्रति सेकंद प्रमाणे पाणी सोडण्यात आल्या मुळे तसेच सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाचे दहा वक्रद्वार ४ फूट उचलून ३३ हजार क्यूसेक्स पाणी नदीपत्रात सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्याचे संकेत पाटबंधारे विभागाचे अभियंता वसीउल्ला खान व अंकित तिवारी यांनी दिले असून पूर परिस्थिती उदभवण्याची शक्यता असल्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nगतवर्षीपेक्षा यंदा जूनपर्यंत १४ टक्के अधिक पाऊस, कुठे ते वाचा...\nहिंगोली ः यावर्षी मृग नक्षत्रात दोन ते तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली कुठे मध्यम तर कुठे हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. शुक्रवारपर्यंत (ता.२६) जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या २० टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. गतवर्षी आजपर्यंत ३.४४ टक्के पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत आजपर्यंत १४ टक्क\nहिंगोली जिल्ह्यात पाच मंडळात अतिवृष्टी, कयाधुला पूर\nहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासात शुक्रवार (ता.दहा) सकाळी आठ वाजेपर्यंत २७.२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये पाच मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.\nहिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस, मागील चोवीस तासात २५.२८ मिलीमीटर पावसाची नोंद\nहिंगोली : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) सकाळी सातपासुन ते साडेआठपर्यंत मेघगर्जनेसह दमदार पाऊस झाला या पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या कयाधु नदीला पुर आला. तर पिंपळदरी ओढ्याला पुर आल्याने अनेक गावचा संपर्क तुटला. मागील चोवीस तासात २५. २८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.\nचार दिवसांच्या रिमझिम पावसाने पाणीपातळीत वाढ, कुठे ते वाचा...\nहिंगोली : जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू असल्याने ढगाळ वातावरण आहे. यामुळे सुर्यदर्शन नाही. पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक झाला आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासात ८.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासात गुरुवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ८.५ मिलीमीटर प\nरिमझिम पावसाने सुखावले हिंगोलीकर...\nहिंगोली : जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू असून रविवारी (ता.१६) सकाळपासून पाऊस सुरु होता. मागील चोवीस तासात ७.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाने पिकांत पाणी जमा झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. जिल्ह्यात मागच्या सोमवारपासून ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस सुरू झाला आहे.\nहिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिके आडवी\nहिंगोली : जिल्ह्यात बुधवारी (ता.२५) रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गहू, ज्वारी, हरभरा, टरबूज, संत्रा व केळीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. आंबा पिकाचा मोहर गळून पडला आहे. दोन दिवसापूर्वीच जिल्ह्यात पाऊस झाला होता. त्यानंतर बुधवारी झालेल्या पावसाने प\nहिंगोली : जिल्ह्यात ४२२ ग्रामपंचायतीमध्ये प्रस्थापितांना धक्का देत नवख्या कारभाऱ्यांच्या हाती गावगाडा\nहिंगोली : जिल्ह्यातील सोमवारी (ता. १८) ४२२ ग्रामपंचायतीचे निकाल घोषित झाले आहेत. यात प्रस्थापिताना धक्का देतकाही गावातील गावकऱ्यांनी नवख्याना तर काही ठिकाणी जुन्यानाच गावचे कारभारी करत हाती सत्ता दिली आहे.\nहिंगोलीत २४ केंद्रांतर्गत नऊ हजार जणांचे कोरोना लसीकरण\nहिंगोली : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही त्यावर प्रशासनाकडून उपाययोजना राबविल्या जात आहेत. आता कोरोना प्रतिबंधित लस आल्याने नागरिक बिनधास्त फिरत आहेत. गुरुवार (ता. चार) अखेर २४ कोविड लसीकरण आतापर्यंत नऊ हजार १०१ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधित लस देण्यात आली असू\nपरभणी जिल्हा मध्यवर्ती बॅंक; ३३ उमेदवार रिंगणात, सहा जण बिनविरोध\nपरभणी ः अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ४३ उमेदवारांनी स्वतःचे अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आता संचालक मंडळाच्या १५ जागेसाठी निवडणुकीच्या रिंगणात ३३ उमेदवार राहिले आहेत.\nहिंगोली जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला वेग, ३२ ठिकाणी १३ हजार १९७ जणांचे लसीकरण\nहिंगोली : जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरणाला गती देण्यात आली असून जिल्हा शासकीय रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालय अशा एकूण ३२ ठिकाणी नागरिकांना कोरोना लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत जिल्हाभरात १३ हजार १९७ जणांना लसीकरण करण्यात आले ज्यामध्ये एक हजरार २१७ वयोवृद्धांचा समावेश आ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/11/The-car-bike-collided-head-on_22.html", "date_download": "2021-06-21T06:16:53Z", "digest": "sha1:WX4XY7CICQABC76Z2GFXGPEOAMP26S6Q", "length": 23748, "nlines": 99, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "सनातन सारथी श्रीसत्यसाई ! - Maharashtra24", "raw_content": "\nरविवार, २२ नोव्हेंबर, २०२०\nHome महाराष्ट्र विचारमंच सनातन सारथी श्रीसत्यसाई \nTeamM24 नोव्हेंबर २२, २०२० ,महाराष्ट्र ,विचारमंच\n'माणसाचा जन्म होतो हे शिकण्यासाठी की पुन्हा त्याचा जन्मच होऊ नये' असे जीवनाचे प्रयोजन सांगणाऱ्या सत्य, धर्म, शांती, प्रेम आणि अहिंसा या मानवी मूल्यांची शिकवण देणाऱ्या, माणसाला माधवा कडे नेण्याचा मार्ग दाखविणाऱ्या, मानव सेवा हीच माधव सेवा आहे ,प्रेम हेच जीवनाचे प्रयोजन आहे, जीवनाचा आधार आहे,सर्व काही प्रेम आहे असे सांगणाऱ्या पूर्णावतार श्री सत्यसाई बाबा यांचा दि. २३ नोव्हेंबर २०२० हा ९५ वा जन्मदिन.यानिमित्त्य त्यांच्या महासागराईतक्या विशाल कार्याचा परिचय एका थेंबातून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.\nमानवी जीवनात अद्भूत असे काही अविस्मरणीय क्षण येतात की त्यांच्या केवळ स्मरणाने मानवी जीवनाचा कंटकाकीर्ण वाटत असलेला लोकांचा प्रवास अतिशय सुखकर होतो. माझ्याही जीवनात असे दोन क्षण आहेत. दि.१४ जानेवारी १९९४ हा संक्रांतीचा दिवस अणि ९ मार्च १९९७ जानेवारी दि.१४ (१९९४) ला पुटपर्ती येथे प्रशांती निलयम आश्रमात श्री सत्यसाईबाबा यांनी रंग मंचावरून चालत येऊन दोन फूट अंतरावरून दर्शन देत हस्त उंचावत आशीर्वाद दिला.संक्रांतीचा तो दिवस म्हणजे परिवर्तनाचा अविस्मरणीय दिवस. क्षणात सारा अहंकार गळून पडला.दुसरा क्षण ९ मार्च १९९७ ला व्हाइट फील्ड बंगलोर येथे स्वामींनी अक्षरशः जवळ घेऊन दिलेले आलिंगन,पाठीवर दिलेल्या प्रेमाच्या तीन थापाआणि हवेतून निर्माण करून दिलेली दोन खड्यांची आंगठी.डाव्या हाताच्या करंगळी जवळील बोट धरुन स्वामींनी स्वत: ती आंगठी घालून दिली आणि म्हणाले,. \" देखो करेक्ट साईज की बनाया\". या दोन्ही क्षणाईतके आयुष्यात अविस्मरणीय काहीही नाही असे मला वाटते.\nश्री सत्य साईबाबा म्हणतात की तुमचे जन्मदिवस दोन प्रकारचे असतात. एक भौतिक आणि दुसरा अध्यात्मिक,भौतिक म्हणजे ज्या तारखेला ,तिथीला तुम्ही जन्माला आले तो दिवस .अध्यात्मिक जन्मदिन म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला परमेश्वराच्या अस्तित्वाची अनुभुती येते तो दिवस होय. स्वामी म्हणतात अध्यात्मिक जन्मदिन हाच खरा होय. म्हणूनच मी १४ जानेवारी हा मी माझा जन्मदिन मानतो. श्रीसत्यसाई सेवा संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश सावंत यांनी सनातन सारथी या भगवान बाबांच्या मासिक विशेषांकात लिहिलेल्या अर्पणपत्रिकेत म्हटले आहे की ईश्वर हा फक्त मंदिरात नाही तो चराचरात आहे. ईश्वराचा बाहेर शोध घेण्याचं थांबवा, आणि आतल्या शोधाला सुरुवात करा असे श्री सत्यसाईबाबांनी वारंवार सांगितले आहे.\nसनातन सारथीच्या संपादकीयामध्ये मंगला मिरासदार म्हणतात की श्रीसत्यसाई युगावताराने बालविकास पासून तर विद्यापीठ स्तरापर्यंत शिक्षण संकुलाची उभारणी, आधुनिक वैद्यकाने सुसज्ज असे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल,माणसाचे माणूसपण जागे करणारे अध्यात्म तहानलेल्या जीवांसाठी पाणी प्रकल्प असे अनेक प्रकल्प साकार केले आहेत. मानव सेवेतच ईश्वर सेवा सामावलेली आहे.त्यातूनच आरोग्य सेवा,वैद्यकीय शिबिरे, पाणी प्रकल्प, निसर्ग कोपाने संकटग्रस्त झालेल्यांना मदत इत्यादी सेवा कार्य केले आहे. श्रीसत्यसाईबाबांनी वेदज्ञानाचा अमूल्य ठेवा केवळ जपला नाही तर तो आत्ताच्या पिढीपर्यंत आणला आहे .प्रशांति निलयम मध्ये श्री सत्यसाई वेदशास्त्र पाठ शाळेची स्थापना झालेली आहे.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जपानमध्ये सत्यसाई सनातन संस्कृती या अध्यात्मिक केंद्राचा शुभारंभ केला. सत्यसाईबाबांची देवत्व भारतीय संस्कृतीच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान जगात परिवर्तन घडून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, त्याग आणि तपश्चर्येच्या संत परंपरेने मधील अत्यंत तेजस्वी तारा भगवान श्री सत्यसाईबाबा आहेत त्यांनी अध्यात्मिकता कल्याण कडे वळवली अध्यात्म कर्मकांडाची जोडले नाही तर ते आणि परिवर्तनाशी जोडले.मला त्यांच्या निकटतेचा लाभ मिळाला जे परम भाग्य आहे. संत रमेशभाई ओझा म्हणतात की पूजनीय, स्नेह, समर्पण , आ���ि प्राथ आध्यात्मिक चेतनेचे मूर्तीमंत उदाहरण श्रीसाईबाबा एका अलौकिक पुरुषाच्या रूपात आपल्यासमोर प्रकट झाले आणि सत्कर्म ,सेवा, भक्ती आणि प्रज्ञेच्या प्रकाश देऊन अंतर्धान पावले.\nसर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दिवंगत पद्मविभूषण पी एन भगवती स्वामींचा संदेश देताना म्हणतात की, प्रार्थना करणाऱ्या ओठांपेक्षा सेवा करणारे हात अधिक पवित्र आहेत, हा सुंदर विचार स्वामींनी मांडला आहे.मानव सेवा हीच माधव सेवा अस भगवान बाबा नेहमी सांगतात. सर्वांवर प्रेम करा, कुणाचाही द्वेष करू नका हा बाबांचा संदेश आहे.बाबा म्हणतात,प्रेम म्हणजे देव. प्रेमात जगा. प्रेम वृद्धिंगत करा. प्रत्येकावर मनापासून प्रेम करा. जेव्हा प्रेमाचा अविष्कार होईल तेव्हाच तुम्हाला आत्मसाक्षात्कार होईल.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी म्हटले आहे की ब्रह्मराजर्षीरत्नाढय भारतवर्षाला भगवंताचे यदायदाही धर्मस्यग्लानीर्र्भवती भारत हे अभिवचन वरदान या नात्याने प्राप्त झालेले आहे.\nअर्थकामांना नियंत्रित करणाऱ्या धर्माचे देश कालसुसंगत अनुशासन परिभाषेत करणारे, त्याला मूळ असलेली अध्यात्मिक प्रतीती स्वत: बाळगून अधिकारपरत्वे प्रदान करू शकणारे व त्यावेळच्या समाजाचे आर्तनिवारण करणारे ईश्वरांश भारतभूमीवर नित्य अविरभूत होऊन येथील समाजामध्ये प्रज्ञा शील करुणा आणि सेवावृत्ती व श्रद्धा जागृत ठेवत असतात.भगवान श्री सत्यसाईबाबा याच कोटीतीलच शरीरधारी ईश्वरांश होते.सृष्टीनियमात राहून त्यांनी अकालानुक्रमे पार्थीव त्याग केला असला तरी त्यांचे अस्तित्व नित्य आहेच याची प्रचिती अनेक भक्तजनांना प्रत्यक्ष अनुभव सांगत आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की सत्य सदाचरण शांती प्रेम या वैश्विक आवाहनातून विवेकाद्वारा मानवजातीच्या नैतिक आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी समर्पितअसलेल्या अद्वितीय कार्य करणाऱ्या भगवान श्री सत्यसाईबाबा ही काळाची गरज आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की,मूल्याधिष्ठित शिक्षण आणि जीवन पद्धतीला भगवान श्री सत्यसाईबाबांनी ज्ञान आणि विज्ञानाची जोड दिली. शिक्षण आरोग्य पाणी आज या क्षेत्रात स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली श्री सत्यसाई सेवा संघटनेचे काम देशात आणि जगात उभे केले आहे ते अद्वितीय आहे.आत���पर्यंत तीन वेळा मला भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या दर्शनाची संधी मिळाली.\nभारतीय प्रशासकीय सेवेतील आणि श्री सत्यसाई सेंट्रल ट्रस्टचे विश्वस्त श्री के चक्रवर्ती यांनी म्हटले आहे की माणसाच्या मस्तकात माहिती कोंबड्याने आणि मानवी मुले नसलेल्या बुद्धीचा विकास करण्याने अशी बुद्धी निरुपयोगी ठरते असे नव्हे तर विनाशकारी होते याला इतिहास साक्ष आहे.कुशाग्रता वाढवण्यापेक्षा चारित्र्य निर्माण हा कडे जास्त लक्ष दिले पाहिजे.श्री सत्यसाई बाबांच्या ९५ व्या जन्मदिनानिमित्त सनातन सारथी मासिकाचा अप्रतिम असा विशेषांक डॉक्टर चक्रपाणी जोशी यांच्या संपादनात प्रसिद्ध झाला आहे त्यात रमेश सावंत,मंगला मिरासदार,निमिष पंड्या अशोक चव्हाण ,स्वामी सद्योजत मेधजानंद स्वामी, सद् डॉक्टर झूम साई,युको हिरा, सुनील गावस्कर वेळू श्रीनिवासन,अनिल कुमार रमेश वाधवानी,अजित पोपट,उस्ताद अमजद अली खान,पद्मजा फेणाणी जोगळेकर, शम्मी परांजपे,करुणा स्वरूप मुंशी,साई कौस्तुभ दास गुप्ता, ज्युली चौधरी,सुब्रमण्यम गोरटी,अविनाश कुलकर्णी,के.नरसिंहन,विवेक कदंबी,अंजली साठे,अशोक सिंघल,शशांक शहा,बी. जी. पित्रे, मनोरमा साठे यांचे अनुभव,राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनोगत प्रसिद्ध झाले आहे. अत्यंत सुबक सुंदर छपाई,अप्रतिम दर्जाचा कागद,आणि भगवान बाबांचे छायाचित्र असलेले मुखपृष्ठ असलेला सनातन सारखी चा हा अंक प्रत्येकाने संग्रही ठेवावा असा आहे.भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या चरणकमलाशी प्रेमपूर्ण आणि विनम्र प्रणाम \n(लेखक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून जेष्ठ पत्रकार)\nBy TeamM24 येथे नोव्हेंबर २२, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल��या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanjeevchaudhary.com/2017/09/", "date_download": "2021-06-21T07:45:17Z", "digest": "sha1:5NWDPWIDJVGRRCAYDLCGFWO3XVLZEIFE", "length": 8314, "nlines": 139, "source_domain": "www.sanjeevchaudhary.com", "title": "Sanjeev Chaudhary - संजीव चौधरी: September 2017", "raw_content": "\nविकास खरंच वेडा झालाय\nविकास खरंच वेडा झालाय पण हा विकास कोण पण हा विकास कोण ह्याचा मी जेव्हा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा जाणवले हा विकास म्हणजे नक्की तो असावा ज्याने काळ्या पैश्याची प्रचंड माया जमविली असावी आणि अचानक झालेल्या नोट बंदी मुळे त्याला मोठा फटका बसला असावा . तर असा हा विकास वेडा होणे स्वाभाविक आहे. तर हे विकास आमच्या सारख्या सर्व सामान्य जनते (१२५ करोड) समोर किती असतील ह्याचा मी जेव्हा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा जाणवले हा विकास म्हणजे नक्की तो असावा ज्याने काळ्या पैश्याची प्रचंड माया जमविली असावी आणि अचानक झालेल्या नोट बंदी मुळे त्याला मोठा फटका बसला असावा . तर असा हा विकास वेडा होणे स्वाभाविक आहे. तर हे विकास आमच्या सारख्या सर्व सामान्य जनते (१२५ करोड) समोर किती असतील मला वाटते अगदीच नगण्य असो . पण त्यांच्या बरोबर जे झाले ते खरंच वाईट झाले आणि ते वेडे होणे स्वाभाविक आहे. असो पण असे सतत स्वतः ला विकास वेडा झाला म्हणणे बरोबर नाही.\nभंवरेकी गुंजन है मेरा दिल\nथोडे रोजच्या व्यायामा विषयी\nमला आवडलेले काही विचार\nग्रामीण उद्योजकता विकास - हि काळाची गरज आहे.\nIT ( Indian talent -इंडियन टॅलेंट ) ह्यांनी अश्याच प्रकारे ग्रामीण भागात जाऊन ग्रामीण उद्योजकता विकास भारतातिल ग्रामीण भागात तळागाळा पर्येंत पोहचवावा हीच आजच्या काळाची खरी गरज आहे.\nखानदेशचा शोध घेतांना-Rural Development\nभंवरेकी गुंजन है मेरा दिल\nथोडे रोजच्या व्यायामा विषयी\nमला आवडलेले काही विचार\nविकास खरंच वेडा झालाय\nकर्मयोग आणि भारतीय राजकारण\nगांधीना विरोध करणे हि तरुण पिढी मध्ये आपला वेगळेपणा सिद्ध करण्याची सोपी पद्धत कधी रूढ झाली ते मला माहित नाही , पण मी शाळेत असतांना कळत नसून...\nआमचा मोठा मुलगा हर्षवर्धन आणि प्रियंका ह्यांचे लग्न ३१ जानेवारी २०२० ला व्यवस्थित पार पडले. ह्या साठी मी , माझी पत्नी सौ मीना आणि ...\nखानदेशचा शोध घेतांना -Rural Development\n1. परिणामा पेक्षा, प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा. 2. जे काम कराल त्यात जीव ओता आणि उत्कटता आतून जाणवू द्या, 3. 'चांगले' किंव...\nबऱ्याच दिवसांपासून स्वतःचा ब्लॉग लिहावयास सुरुवात करावी असे मनात होते पण मुहूर्त लागत नव्हता. पण मागचा महिना मुलाच्या ११ वीच्या प्रवेश्या...\nथोडे रोजच्या व्यायामा विषयी तुमचे स्वस्थ आणि निरोगी शरीर हीच तुमची खरी शक्ती असते . तुमचे शरीर स्वस्थ आणि निरोगी नसेल तर प्रेम आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/news/home-finishing-work-resumes-with-53-percent-more-sales-expected-this-year-128576882.html", "date_download": "2021-06-21T07:20:56Z", "digest": "sha1:SFP666HYC3PC36WNHEKMEPWO4AG4NYHP", "length": 7974, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Home finishing work resumes, with 53 percent more sales expected this year | घरांच्या फिनिशिंगचे काम पुन्हा सुरू, यंदा 53 टक्के जास्त विक्री होण्याची अपेक्षा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअपेक्षांचे अनलॉक:घरांच्या फिनिशिंगचे काम पुन्हा सुरू, यंदा 53 टक्के जास्त विक्री होण्याची अपेक्षा\nगेल्या लॉकडाऊनच्या तुलनेत रिअल इस्टेट इंडस्ट्रीवर या वेळी कमी परिणाम\nदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विकासाचा वेग मंद झालेल्या रिअल इस्टेट सेक्टर क्षेत्रातील कामकाज अनलॉकनंतर पुन्हा जोर पकडत आहे. लॉकडाउनदरम्यान थांबलेले घरांच्या फिनिशिंगचे काम पुन्हा सुरू झाले आहे. या वर्षी घरांच्या पुरवठ्यात अडचण येणार नाही, अशी अपेक्षा आहे. या वर्षी घरांच्या पुरवठ्यात २६ टक्के आणि विक्रीत ५३ टक्के वाढीची अपेक्षा आहे.\nएनॉरॉक या प्रॉपर्टी कन्सल्टंटचे संचालक आणि संशोधन प्रमुख प्रशांत ठाकूर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, यावेळच्या लॉकडाऊनमध्ये मागील लॉकडाऊनच्या ९०-९५ टक्क्यांच्या तुलनेत रिअल इस्टेट क्षेत्रातील कामांवर ३० ते ३५ टक्केच परिण��म झाला. लॉकडाऊनमध्ये बांधकाम तर सुरू राहिले, पण फॅब्रिकेशन, प्लंबिंग, टाइल्स, फिक्सचर, इलेक्ट्रिफिकेशनसारखे स्पेशलाइज आणि फिनिशिंगचे काम बाकी होते. ऑक्सिजन, पोलाद आणि इतर कच्च्या साहित्याचा पुरवठा बाधित झाल्याने त्यात अडचणी येत होत्या. आता फिनिशिंगच्या कामालाही वेग येत आहे. यंदा घरांच्या पुरवठ्यात काही अडचणी येणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. या वर्षी ४.५० लाख घरे बांधून तयार होणार आहेत. एनारॉकच्या डेटानुसार, २०२० च्या तुलनेत पुरवठा २६ टक्के जास्त राहील तर विक्रीत ५३ टक्के वाढ होईल. वर्ष २०२० च्या लो बेसमुळे असे घडेल. वर्ष २०१९ च्या तुलनेत थोडी घसरण राहील.\nनाइट फ्रंक या आणखी एका प्रॉपर्टी कन्सल्टंटनुसार, जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत रिअल इस्टेट क्षेत्रात रिकव्हरी होईल. पण ऑक्टोबर-डिसेंबर २०२० मध्ये जो वेग दिसला होता, तो यंदा असणार नाही. अनेक राज्यांत गेल्या वेळी स्टॅम्प ड्युटीत सूट दिल्यामुळे निवासी मालमत्तांमध्ये तेजी होती, पण या वेळी धोरणात्मक पाठिंबा नसल्याने रिकव्हरीची गती थोडी कमी राहील, असा अंदाज आहे.\nया पाच कारणांमुळे रिअल इस्टेटमध्ये रिकव्हरीची अपेक्षा\nप्रॉपर्टीच्या किमती गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कमी आहेत.\nविकसक सोप्या अटी, इन्सेन्टिव्ह, इतर ऑफर देत आहेत.\nलॉकडाऊन असल्याने लोकांजवळ इतर खर्चांतील पैसे शिल्लक.\nवर्क फ्रॉम होममुळे मोठ्या घरांची मागणी वाढली.\nगृह कर्जाचे व्याजदरही अजूनही खालच्या स्तरावरच.\nलॉकडाऊनमध्ये बांधकाम तर सुरू होते, पण\nफिनिशिंग वर्कमध्ये बाधा होती. अनलॉकनंतर आता फिनिशिंगच्या कामाला वेग येईल. पुढील तिमाहीपासून रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी येईल, अशी आमची पूर्ण अपेक्षा आहे.- निरंजन हिरानंदानी, चेअरमन, नारेडको\nया वेळी स्टॅम्प ड्युटीत सूट असा पॉलिसी सपोर्ट नाही, पण व्याजदरात घट आणि मोठ्या घरांची मागणी यांसारख्या अनेक कारणांमुळे रिकव्हरी चांगली राहील. २०२० च्या तुलनेत गती धीमी होऊ शकते. - रजनी सिन्हा, चीफ इकॉनॉमिस्ट,नाइट फ्रँक इंडिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2021-06-21T06:19:40Z", "digest": "sha1:3CQEREYWFGIVH2HGG64UQWWS57C4TEES", "length": 12295, "nlines": 71, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "केडीएमटीमधून दिव्यांगांना लवकरच विनामूल्य प्रवास | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nकेडीएमटीमधून दिव्यांगांना लवकरच विनामूल्य प्रवास\nकेडीएमटीमधून दिव्यांगांना लवकरच विनामूल्य प्रवास\nखासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन\n( श्रीराम कांदु )\nडोंबिवली : बेस्ट आणि टीएमटीच्या धर्तीवर केडीएमटीमधूनही दिव्यांगांना विनामूल्य प्रवासाची सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी दिव्यांग सहायता शिबिरात दिले. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शिबीरात जवळपास सव्वा दोन हजार लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली.\nकेंद्र सरकारच्या केंद्रीय सामाजिक न्याय खात्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या मदतीने खासदार शिंदे यांनी या शिबिरांचे आयोजन केले होते. समाजात वावरताना दिव्यांगांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जीवनावश्यक साधने घेणे देखील पैशांअभावी अनेकांना परवडत नाहीत त्यामुळेच या शिबीराचे आयोजन केल्याचे खासदारांनी सांगितले. शिंदे यांच्या खासदार निधीतून अंबरनाथ येथील प्रवीण जोशी, डोंबिवली येथील दत्तात्रय सांगळे आणि उल्हासनगर येथील मंगल उल्बी या दिव्यांगांना तीन चाकी स्कूटर खा. डॉ. शिंदे यांच्या हस्ते देण्यात आली; तसेच, कळवा येथील शरद पवार आणि दिवा येथील संतोष वानखेडे यांना कृत्रिम पाय बसवण्यात आला. ‘क्षितीज’ या विशेष मुलांच्या शाळेतील ३८ विद्यार्थी आणि ‘संवाद’ या कर्णबधिर मुलांच्या शाळेतील ७ विद्यार्थ्यांनी देखील या शिबिराचा लाभ घेतला. या विद्यार्थ्यांना विशेष मुलांसाठी मेंदूचा विकास करणारे विशेष गेम्स आणि व्यायामासाठीचे साहित्य यांचा समावेश असणारे एमआर आणि सेंसरी किट देण्यात आले. रविवार १५ ऑक्टोबर रोजी खिडकाळेश्वर मंदिर, खिडकाळी व झमझम हॉल, खडी मशीन रोड, कौसा-मुंब्रा या ठिकाणी ही शिबिरे होणार आहे. त्याचा लाभ दिव्यांनी घ्यावा असे आवाहनही शिंदे यांनी केले.\n← डोंबिवलीतील आयरे गावातील खदानीत बुडून ११ वर्षीय बालकाचा मृत्यू\nमहेश पाटील यांना पितृ शोक →\nहोळीच्या दिवशी एक पोळी गरिबांसाठी उपक्रम ; आपला आधार फाउंडेशनतर्फे होळीच्या दिवशी गरिबांना पुरणपोळी वाटप\n३ व ४ फेब्रुवारी रोजी भव्य राज्यस्तरीय गुलाब पुष्प प्रदर्शनाचे आयोजन\nकोचीन विमानतळांवरून/विमानतळाकडे जाणारी/येणारी उड्डाणे रद्द करण्यात आल्यामुळे उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवी दिल्लीतील डीजीसीए मुख्यालयात 24X7 नियंत्रण कक्ष स्थापन\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8/", "date_download": "2021-06-21T07:01:33Z", "digest": "sha1:PVJ3ANYDRYDSNDNYD5DOYXFB3ZPEVSXU", "length": 10561, "nlines": 70, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "डोंबिवलीत आधार रत्न पुरस्कार प्रदान | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nडोंबिवलीत आधार रत्न पुरस्कार प्रदान\nविविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना डोंबिवलीत आधार रत्न पुरस्कार प्रदान\nडोंबिवली 🙁 प्रतिनिधी )\nधर्मराज फाउंडेशनच्या वतीने डोंबिवलीतील क्रीडा संकुल येथे आगरी-कोळी महोत्सवात आधार इंडिया या सरकारीसंस्थेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा आधर रत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री रविद्र चव्हाण, भाजप नगरसेवक तथा डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष महेश पाटील , कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब , धर्मराज फाउंडेशनचे अध्यक्ष जयेंद्र पाटील , समाजप्रबोधनकार अमित दुखंडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.\nलोकशाहीर उद्देश उमप, हास्यसम्राट जॉनी रावत , उत्कृष्ठ निवेदक विवेक पोरजी , पत्रकार शंकर जाधव , आधार संस्थेचे मंदार आपटे यासह अनेक नामवंत व्यक्ती आणि मान्यवरांना आधर रत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी अमित दुखंडे म्हणाले , सामाजिक कार्य करणाऱ्या अश्या या मान्यवरांचा संस्थेच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्याची संधी संस्थेला मिळाली हे आमचे भाग्य आहे. या सत्कार सोहळ्यासाठी गुरुराज कुलकर्णी , बारिया , अर्चना खिल्लारे, किसन घोलप , मोहिनी दुखंडे , गणेश मोरे , करिश्मा दुखंडे , माईन यासह अनेकांनी अथक मेहनत घेतली.\n← डोंबिवलीत भिवंडीसारखी दुर्घटना होऊ शकते : दोन महिन्यात उभी केली जातेय पाच मजली इमारत\nमनसेवाले भेकड, नपुंसक, नेभळट: निरुपम →\nतोतया पोलिसाचा दुकानदाराला गंडा\nमानपाडा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांंची गावात मिरवणूक\nडोंबिवलीत ५० हजाराच्या बनावट चलनी नोटासह ४ अटकेत\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सें��र तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-21T07:54:21Z", "digest": "sha1:IGCROBRVIK2V6Z2WDYBCDIO67DMBDPSS", "length": 12068, "nlines": 70, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "…तर आमच्या पद्धतीने कारवाई असा थेट इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\n…तर आमच्या पद्धतीने कारवाई असा थेट इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला\nअधिकृत फेरीवाल्यांना जागा दिल्यानंतर संबंधित भागातील अवैध फेरीवाले हटवले पाहिजेत. महापालिका या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास असमर्थ असेल तर आम्हाला आमच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल, असा थेट इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांना पत्राद्वारे दिला आहे.\nफेरीवाला धोरणाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे दादर वि भागप्रमुख यशवंत किल्लेदार आणि कार्यकर्त्यांनी राज यांचे पत्र घेऊन आयुक्तांची भेट घेतली. ‘पालिकेने काही दिवसांपूर्वी बोरिवली ते चेंबूर पट्ट्यात फेरीवाल्यांना बसण्यासाठी जागा नेमून दिल्या असून फेरीवाले या व्यवस्थेला एक शिस्त आणि आकार देण्याचा हा प्रयत्न चांगला असला तरी हे करताना फेरीवाला धोरणातील महाराष्ट्राच्या अधिवासाच्या मुद्द्याकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये. सरकारच्या नियमानुसार अधिवास नियमाची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी, फेरीवाला धोरण निश्चितीकरण ज्या धीम्या गतीने सुरू आहे, ते पाहता या प्रक्रियेस खूपच दप्तर दिरंगाई होताना दिसत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक जलद गतीने होणे आवश्यक आहे, असे राज यांनी म्हटले आहे.\n‘कुणावरही अन्याय होणार नाही’\nअधिकृत फेरीवाल्यांची निश्चिती झाल्यावर एकही अवैध फेरीवाला आढळणार नाही, याची दक्षता पालिकेने घ्यायला हवी आणि तसे न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला ताबडतोब बडतर्फ करायला हवे. अधिकृत फेरीवाल्यांसाठी जागा निश्चिती करताना त्यांना सध्याच्या जागेपासून तीन मीटर अंतरावरच जागा वाटप करावी. त्यामुळे मोक्याच्या जागांसाठी होणारे गैरव्यवहार तात्काळ थांबतील, असे या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे. या पत्रावर आयुक्तांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली जाईल, कोणावरही अन्याय होणार नाही, असे स्पष्ट केल्याची माहिती किल्लेदार यांनी दिली.\n← डोंबिवली स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांचा माल जप्त मात्र दुकानदारांच्या मालाला पालिकेचे अभय\nडोंबिवली ; रस्ता रुंदीकरणासाठी एन दिवाळीत त्या इमारतीवर कारवाई होणार \nडोंबिवली औद्योगिक निवासी भागात महानगर गॅसची गळती\nकल्याण डोंबिवलीत मार्चमध्ये प्रथमच तापमान ४१.७ वर गेले\nआमदार आव्हाडांच्या प्रयत्नांना यश ,विटावा ते कोपरी पुलाचा मार्ग मोकळा\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-21T07:03:33Z", "digest": "sha1:6XQSHKWXNHJ6BK2IMVREJVFS22AQWGSV", "length": 10313, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "शरीर संबंधास नकार दिल्याने मॉडेलची हत्या | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nशरीर संबंधास नकार दिल्याने मॉडेलची हत्या\nमुंबई – चार दिवसांपूर्वी मालाड येथे झालेल्या एका मॉडेल मानसी दिक्षितच्या खून प्रकरणात आता नवीन खुलासा समोर आला आहे. मानसीने आरोपी सय्यदसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात त्याने तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. सय्यदने बांगुर नगर पोलिसांना दिलेल्या जबानीत हे समोर आले आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी काही दिवसांपूर्वी तिच्या राजस्थान येथील घरी गेली होती. रविवारी ती मुंबईत परतली. सय्यद देखील त्यावेळी त्याच्या गावी हैदराबादला गेला होता. सोमवारी त्या दोघांनीही भेटण्याचे ठरवले. त्यासाठी मानसी सय्यदच्या अंधेरी मित्तल नगर येथील घरी गेली होती. त्यावेळी सय्यदच्या घरी कुणीही नव्हते. तिच संधी साधून सय्यदने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र मानसीने त्याला नकार दिल्याने सय्यद चिडला व त्याने तेथील एका जड वस्तूने तिच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर मानसी बेशुद्ध झाली पण तरी ती जिवंत होती. मात्र त्यानंतर सय्यदने रश्शीने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने घरातील एका मोठ्या सुटकेसमध्ये मानसीचा मृतदेह भरला व तो कॅब करून मालाडला घेऊन आला.\n← ‘गर्लफ्रेंड’ने धोका दिल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या\nअमृतसरमध्ये रावणदहनासाठी जमलेल्यांना भरधाव ट्रेनने उडवले, 50 हून अधिक जणांचा मृत्यू video →\nवृद्ध इसमाचे पेन्शनचे पैसे घेऊन दुकली पसार\nकोंढव्यात सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश; दोन मुलींची सुटका\nगुटखा खाऊन थुंकल्याचा राग मनात ठेवून केला खून\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांन�� बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8B_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-06-21T06:25:28Z", "digest": "sha1:WVWJALWPPF6HYXICNVUU7LAHHMDBEZEV", "length": 3485, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तादासुनो मोरीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nतादासुनो मोरीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख तादासुनो मोरी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nतादासुनो मोरी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nतादासु नो मोरी (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nतडासु नो मोरी (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-chess-grandmaster-viswanathan-anand-is-now-a-planet-4953382-NOR.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-06-21T07:17:33Z", "digest": "sha1:NNLKHANN66ZIOX2AYIZ4326LKCTSD7FE", "length": 5443, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Chess Grandmaster Viswanathan Anand Is Now A Planet | विश्वनाथन आनंदच्या नावावर अंतराळात ‘विशि-आनंद’ नावाचा एक ग्रह - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविश्वनाथन आन���दच्या नावावर अंतराळात ‘विशि-आनंद’ नावाचा एक ग्रह\nनवी दिल्ली - विश्वनाथन आनंद. आधी ग्रँडमास्टर, नंतर जगज्जेता. आता ‘विशि-आनंद- ४५३८’. बुद्धिबळाच्या जगातून निघून ‘विशी’ (आनंदचे टोपणनाव) आता अंतराळात नेहमीसाठी या नावाने चमकणार आहे.\nजपानी संशोधकांनी अंतराळातील एका ग्रहाचे नाव ‘विशि-आनंद’ असे ठेवले मंगळ आणि गुरू यांच्यामधील या लहान ग्रहाचा शोध १० ऑक्टोबर १९८८ ला लागला होता. जपानच्या आयची प्रांतातील टोयोटातील खगोल संशोधक केंजो सुझुकी यांनी तो शोधला. त्या वेळी त्याचे नामकरण झाले नव्हते.\nलघु ग्रह समितीचे अध्यक्ष मायकेल रुडेंको यांच्यावर नामकरणाची जबाबदारी सोपवली होती. रुडेंको बुद्धिबळ खेळतात. ते आनंदचे चाहते आहेत. त्यामुळे त्यांनी १५ वा बुद्धिबळ जगज्जेता आनंदच्या नावाने या ग्रहाचे नामकरण केले.\nविशीलाही खगोल विज्ञानात रस\nविशीलाही खगोल विज्ञानात रस आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या वेधशाळेतून २०१३ मध्ये लेगून नेबुलाचे (तारा बनण्यापूर्वी जमा झालेला वायूचा फुगा) छायाचित्र (वरील) घेतले होते.\nनावाने ग्रह असलेला पहिला भारतीय खेळाडू\nअंतराळातील ग्रहाचे नामकरण केलेला पहिला भारतीय खेळाडू अशी नोंद विश्वनाथनच्या नावावर झाली. अर्थात जगातील इतर दोन बुद्धिबळपटूंच्या नावावर ग्रहांचे नामकरण झाले आहे. रशियाचा अलेक्झांडर अलेखिन व अनातोली कार्पोव्ह हे ते दोन खेळाडू. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन, स्पेनचा राफेल नदाल व स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर या टेनिसपटूंच्या नावानेही ग्रहांचे नामकरण झाले आहे.\nविश्वचषक: ताहिरचा उन्मादी आनंद कशासाठी\nएव्हरेस्टवीर आनंद बनसोडेला \"मानद डॉक्टरेट'चा मान\n15 CUTE PHOTOS: बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद लुटताय हे प्राणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/kannada-shiva-1/?add-to-cart=2446", "date_download": "2021-06-21T06:53:52Z", "digest": "sha1:GIQPDGP5JGBVHVMWGQZM4F467GF2ZS7P", "length": 16008, "nlines": 361, "source_domain": "sanatanshop.com", "title": "ಶಿವ (ಶಾಸ್ತ್ರೀಯ ವಿವೇಚನೆ ಮತ್ತು ಉಪಾಸನೆ) – Sanatan Shop", "raw_content": "\n×\t श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)\t1 × ₹15\n×\t श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)\t1 × ₹15\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं श���स्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\nView cart “श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)” has been added to your cart.\nमारुति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)\nश्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)\nविवाहसंस्कार ( शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा )\nश्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार आणि सात्त्विक असावी \nदत्त (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/10/%20Celebrate-Dussehra%20at-home-Guardian-Minister-Sanjay-Rathod.html", "date_download": "2021-06-21T06:58:33Z", "digest": "sha1:IFTSMQGARKO6T57QM5KN7MFFARDNLHUT", "length": 9285, "nlines": 91, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "दसरा घरीच राहून साजरा करा:पालकमंत्री संजय राठोड - Maharashtra24", "raw_content": "\nशनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०\nHome यवतमाळ विदर्भ दसरा घरीच राहून साजरा करा:पालकमंत्री संजय राठोड\nदसरा घरीच राहून साजरा करा:पालकमंत्री संजय राठोड\nTeamM24 ऑक्टोबर २४, २०२० ,यवतमाळ ,विदर्भ\nयवतमाळ : दरवर्षी आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे दसरा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. मात्र यावर्षी कोरोना महामारीम���ळे संपूर्ण देशावर संकट आले आहे. या संकटावर विजय मिळवायचा असेल तर सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे यावर्षीचा दसरा सण घराच्या बाहेर न पडता कुटुंबा सोबतच साजरा करावा, असे कळकळीचे आवाहन राज्याचे वने, भुकंप पूनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.\nगेल्या अनेक शतकपासून आपण दसरा हा सण उत्साहाने साजरा करतो. मात्र यावर्षी हा सण आपल्याला कुटुंब सोबत राहून घरातच साजरा करायचा आहे. सध्या महाभयानक अशा कोरोनाची साथ सुरू आहे. या महामारीमुळे अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. कित्येक कुटुंबाचा आधार गेला. शासन आणि प्रशासन नागरिकांच्या आरोग्यासाठी या महामारीविरुध्द दिवसरात्र लढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशाप्रमाणे काही अटी घालून दिल्या आहे. त्या अटींचे पालन करून आपण कोरोनाच्या संघर्षात विजयी होऊ शकतो. त्यामुळे सामाजिक अंतर ठेवणे व मास्क वापरणे हेच महत्वाचे आहे. कोरोनावर विजय मिळवण्यासाठी दसरा सण कुटुंबासोबत घरात राहूनच साजरा करा, आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.\nBy TeamM24 येथे ऑक्टोबर २४, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्म���त्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/assistant-registrar-of-co-operation-has-issued-a-notice-to-janardhan-moon-over-misused-of-rss-name/12211617", "date_download": "2021-06-21T07:25:57Z", "digest": "sha1:MKRDNEJQPMQVWE7D6M4J7D5KI2GRD3HW", "length": 8002, "nlines": 60, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "आरएसएस नावाचा गैरवापर कशासाठी ?; सहकार सहायक निबंधकांची नोटीस Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nआरएसएस नावाचा गैरवापर कशासाठी ; सहकार सहायक निबंधकांची नोटीस\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप करीत सहकार सहायक निबंधकांनी जनार्दन मून यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणात कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.\nजनार्दन मून यांनी आरएसएस नावाची संघटना नोंदविण्यासाठी सहकार सहायक निबंधकांकडे अर्ज केला होता. त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतरही त्या नावाचा गैरपवार करण्यात येत असल्याने कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस मून यांना बजाविण्यात आली आहे. आरएसएस या नावाने संघटना नोंदणीस नकार देण्यात आल्यानंतर मून यांनी त्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर आव्हान दिले होते. ही याचिका २१ जानेवारी २०१९ रोजी फेटाळण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मून यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तिथेही याचिका फेटाळण्यात आली होती.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने संघटना नोंदणीकरिता सहकार निबंधक ते सर्वोच्च न्यायालय सगळ्यांनी मून यांचा अर्ज फेटाळला असतानाही त्यांनी त्याच नावाने काही कार्यक्रम आयोजित करून समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे सहकार सहायक निबंधकांनी नमूद केले आहे. मून यांच्याकडून हेतूपुरस्तर आरएसएस नावाचा गैरवापर होत असल्याने त्यांच्याविरूद्ध दीपक बरड आणि प्रशांत बोपर्डीकर यांनी तक्रार केली. तेव्हा सहायक सहकार निबंधकांनी मून यांना नोटीस बजावित ३० डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याच आदेश दिला आहे. अर्जकर्त्यांच्यावतीने अॅड. गणेश अभ्यंकर यांनी बाजू मांडली.\nनागपूर शहर सर्वांगीण विकास के लिये NCP कटिबद्ध – पटेल\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\nनागपुर शहर के एमआईडीसी पुलिस स्टेशन को जानिये\nमहानिर्मिती पर ठेकेदारों-आपूर्तिकर्ताओं का करोडों बकाया\nमनीषनगर ओवरब्रिज पर दुर्घटना, डिवाइडर से टकराई कार, 1 की मौत\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nलावा-दौलामेती लिंक रोड पर नालजावली मिट्टी के बांध के कटाव से बस्ती जलमग्न \nJune 21, 2021, Comments Off on लावा-दौलामेती लिंक रोड पर नालजावली मिट्टी के बांध के कटाव से बस्ती जलमग्न \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/guidelines.html", "date_download": "2021-06-21T07:07:04Z", "digest": "sha1:3JHYY3HSI53OL5ROMVOYRMWGUOOKG2DS", "length": 9251, "nlines": 122, "source_domain": "zeenews.india.com", "title": "guidelines News in Marathi, Latest guidelines news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nपंढरपूर | आषाढी वारीसाठीच्या नियमावलीवर वारकरी नाराज\nRBI ने सांगितलंय Debit Card च्या या ३ सेटिंग्ज लवकरात लवकर बदला...तुम्ही सेटिंग्ज केली का\nरिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने डेबिट कार्डधारकांसाठी ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे.\nहायअलर्ट : प्राण्यांमध्येही कोरोनाचा धोका वाढला, पर्यावरण मंत्रालयाने जारी केल्या गाईडलाईन्स\nवन्यप्राण्यांमध्ये कोरोनाचा धोका वाढल्याने चिंताजनक परिस्थिती\nफॅब्रिक, सर्जिकल आणि डबल मास्क कुठे कधी\nसर्जिकल मास्क, फॅब्रिक मास्क सोबतच आता डबल मास्क बाबत अनेक मतं तज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत.\nRamnavami 2021 | रामनवमी उत्सवाबाबत राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी\nरामनवमी उत्सवासाठी देखील राज्य सरकारने मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत.\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संदर्भातील मार्गदर्शक सूचना सरकारने जाहीर केल्या आहेत.\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संबंधी मार्गदर्शक सूचना\nवाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता या वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती\nउद्या गुढीपाडवा साजरा करण्याआधी गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना वाचा\nगृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर\nWeekend Lockdown : शनिवार-रविवारसाठी मार्गदर्शन सूचना जारी; या गोष्टींना परवानगी\nशनिवार आणि रविवारच्या लॉकडाऊनबाबत सूचना\nविमान प्रवासादरम्यान हे नियम पाळा; कोरोना प्रतिबंधक गाईडलाईन्स जारी\nकोरोना प्रतिबंधासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून हळू हळू विविध निर्बंधांवर भर घालण्यात येत आहेत\nLockdown | लॉकडाऊनच्या नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nBREAKING: सरकारच्या नव्या गाईडलाईन्स, संध्याकाळी 8 नंतर सार्वजनिक ठिकाणे बंद\nराज्यात आणखी काही निर्बंध लागू करण्याचा निर्णय\nबॉलिवूड अभिनेत्रीकडून कोरोना नियमांचे उल्लंघन, गुन्हा दाखल\nसोशल डिस्टन्सिंग, मास्कच्या नियमांचा फज्जा\nसंजय राठोड शक्तीप्रदर्शनावरुन वाद, मनसेकडून राज्य सरकारला सवाल\nCorona Vaccination - मुंबईत उद्यापासून पूर्वनोंदणीशिवाय लस, बोगस लसीकरण रोखण्यासाठी भरारी पथक\nस्वबळावरून महाविकास आघाडीत फूट\nनवऱ्याने बायकोचा फोटो कॉलगर्ल म्हणून ग्रुपमध्ये टाकला...बायकोने पुढे जे काही केलं\nहनिमूनला गेलेल्या पत्नीसमोर आलं पतीचं धक्कादायक सत्य आणि....\nमुंबई लोकल प्रवासाबाबत विजय वडेट्टीवारांची मोठी घोषणा\n'भाजपशी पुन्हा जुळवून घ्या...' प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बने मोठी खळबळ\nYoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान उद्या पहाटे देशाला संबोधित करणार\n 5 महिन्यांची मेहनत आणि 1 मिनिटांत तोडला रेकॉर्ड\nCorona Update - कोरोना मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख देण्यास असमर्थता, केंद्राने सांगितलं कारण\n...म्हणून जॉन अब्राहममुळे कतरिना सलमान खानसमोर रुडू लागली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AC/", "date_download": "2021-06-21T06:32:14Z", "digest": "sha1:SHDMN2LEW2D5VFSVUQTZMUUN7OTCF3AK", "length": 12764, "nlines": 73, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "एप्रिल फुल,डब्बा गुल, कधी बांधणार पत्री पुल मनसेचं कल्याणच्या पत्री पुलावर ठिय्या आंदोलन !!! | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडी���ाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nएप्रिल फुल,डब्बा गुल, कधी बांधणार पत्री पुल मनसेचं कल्याणच्या पत्री पुलावर ठिय्या आंदोलन \nराममंदिराचं नंतर बघा, आधी पत्री पूल बांधा \nवाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याची मागणी\nकल्याणच्या पत्री पुलाचं काम संथगतीनं चाललं असल्याचा आरोप करत मनसेनं आज ठिय्या आंदोलन केलं. पत्री पुलाच्या कामामुळे कल्याण-डोंबिवलीकर वाहतूक कोंडीने त्रस्त झाले असून त्यांची या त्रासातून सुटका करण्याची मागणी मनसेनं केली आहे.\nधोकादायक बनलेला कल्याणचा पत्री पूल सप्टेंबर महिनाअखेरपासून पाडायला सुरुवात करण्यात आली होती. दीड महिन्यात हा पूल पूर्ण पाडून त्याजागी पुढच्या तीन महिन्यात नवीन पूल उभारण्याचं आश्वासन एमएसआरडीसीने दिलं होतं. मात्र आता दीड महिना होत आला, तरी पत्री पुलाचं पाडकाम झालेलं नसून काम अतिशय संथगतीने सुरू आहे.\nयामुळे बाजूच्या एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक होत असल्यानं नेहमीच मोठी वाहतूक होत असते. याविरोधात मनसेनं आज जुन्या पत्री पुलावरच ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनात मनसेचे शेकडो कार्यकर्ते काळे कपडे घालून सहभागी झाले होते. यावेळी राममंदिर नंतर बांधा, आधी पत्री पूल बांधा, आधी उपरोधिक टीका मनसेनं केली. राज्य सरकार, पालकमंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, केडीएमसी यांच्याविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच पत्री पुलाच्या कामाला गती न मिळाल्यास यापुढचं आंदोलन उग्र स्वरूपाचं असेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.\nकाळे कपडे घालवु केलेल्या ठिय्या आंदोलनाला क.डों.म.पा. आयुक्त गोविंद बोडके,DCP डाॅ.संजय शिंदे,MSRDC चे अभियंता जैस्वाल यांनी भेट दिल्यावर सदरचे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले.\nसदर आंदोलनात मनसे सरचिटणीस प्रकाश भोईर,प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम,डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज प्रकाश घरत,कल्याण शहरअध्यक्ष कौस्तुभ देसाई,जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर,उल्हास भोईर,मंदार हळबे,प्रल्हाद म्हात्रे,महिला सेनेच्या मंदाताई पाटील,उर्मिला तांबे,शितल विखणकर,नगरसेविका सरोज भोईर,अनंता गायकवाड,राजन मराठे,अनंता म्हात्रे,गजानन पाटील,हरी पाटील,तकदिर काळण,सोमनाथ पाटील,सागर जेधे,राहुल कामत,सुदेश चुडनाईक याचबरोबर कल्याण डोंबिवली क्षेत्रातील शेकडो मनसैनिक उपस्थित होते.\n← चार वर���षीय बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा युवकाचा प्रयत्न\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे कां आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे कां →\nनउ महिन्याच्या मुलीची आईने केली हत्या\nआचरेकर यांच्या निधनाने एक श्रेष्ठ प्रशिक्षक हरपला, मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली\nडोंबिवलीकरांचा विधानभवनावर निघाला मोर्चा …\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.ledycarkey.com/3-buttons-replacement-remote-car-key-shell-fob-case-for-chevrolet-no-logo.html", "date_download": "2021-06-21T08:01:10Z", "digest": "sha1:ANP2XI32SUY3XW4EAHYSKVWPTIMGOL34", "length": 19346, "nlines": 189, "source_domain": "mr.ledycarkey.com", "title": "चीनमधील शेवरलेट नो लोगो उत्पादक आणि पुरवठादारांसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस - एलईडीवाय टेक्नॉलॉजी (हाँगकाँग) सीओ, लिमिटेड", "raw_content": "\nशेवरलेटसाठी कार की शेल\nसाइट्रॉनसाठी कार की शेल\nफोर्डसाठी कार की शेल\nहोंडासाठी कार की शेल\nह्युंदाईसाठी कार की शेल\nटोयोटासाठी कार की शेल\nबेंझसाठी कार की शेल\nबीएमडब्ल्यू साठी कार की शेल\nअकुरासाठी कार की शेल\nअल्फासाठी कार की शेल\nऑडीसाठी कार की शेल\nघर > उत्पादने > की शेल > शेवरलेटसाठी कार की शेल > शेवरलेट न लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस\nशेवरलेटसाठी कार की शेल\nसाइट्रॉनसाठी कार की शेल\nफोर्डसाठी कार की शेल\nहोंडासाठी कार की शेल\nह्युंदाईसाठी कार की शेल\nटोयोटासाठी कार की शेल\nबेंझसाठी कार की शेल\nबीएमडब्ल्यू साठी कार की शेल\nअकुरासाठी कार की शेल\nअल्फासाठी कार की शेल\nऑडीसाठी कार की शेल\nटोयोटा टॅकोमा हाईलँडर सेक्वॉया सिएना टुंड्रासाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस नाही\nटोयोटा नाही लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस\nटोयोटा कोरोला आरएव्ही 4 साठी 4 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस नाही लोगो\nह्युंदाई आयएक्स 35 आय 20 अनकट ब्लेड की शेलसाठी रिप्लेसमेंट 3 बटणे रिमोट की फोब कार की केस कव्हर स्टाइलिंग\nशेवरलेट न लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस\nशेवरलेट नो लोगोसाठी खालील 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फॉब केसची ओळख करुन दिली आहे, शेवरलेट नो लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची मला आशा आहे.\nशेवरलेट न लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केसची उत्पादनाची ओळख\nशेवरलेट नो लोगोसाठी आम्ही 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस पुरवतो ज्याचा 10 वर्षांहून अधिक अनुभव आहे. आम्ही बर्याच वर्षांमध्ये युरोप आणि अमेरिकेच्या बाजारावर पांघरुण घालून प्रकाशझोत टाकला. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा करतो.\nइलेक्ट्रॉनिक्स / बॅटरी: नाही\nशेवरलेट वॉक्सहाल ओपल फ्रोंटेरा ओमेगासाठी\nआणि खाली नमूद केलेल्या की रिक्त आणि बॅटरी धारकाच्या समान वैशिष्ट्यांसह इतर मॉडेल ...\nशेवरलेट नो लोगोसाठी 3 फीट चे बटण रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस उत्पादन वैशिष्ट्य आणि अनुप्रयोग\n1. तुटलेली बटणे किंवा थकलेल्या की केससह कीसाठी सर्वोत्कृष्ट बदल.\n२.के केस आणि अनकट की ब्लेड फक्त.इलेक्ट्रोनिक इंटर्नल्स नाहीत.\n3. आपल्या मूळसह स्थानिक लॉकस्मिथ / डीलरद्वारे ब्लेड कापून घ्या.\nOriginal. मूळ रिमोटमधून अंतर्गत इलेक्ट्रॉन घ्या (अॅम्बीबिलायझर / ट्रान्सपोंडर चिप समाविष्ट करा) आणि आमच्या की शेलवर ठेवा, नंतर आपण तयार आहात\n1 एक्स की शेल\nशेवरलेट न लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केसचे उत्पादन तपशील\n१. ही वस्तू रिमोट नाही, ती फक्त रिमोट की शेल केस रिप्लेसमेंट आहे. आत अंतर्गत (रिमोट / इलेक्ट्रॉनिक्स / ट्रान्सपोंडर चिप) युनिट नाही.\n२. आपल्या मूळसह स्थानिक लॉकस्मिथ / डीलरद्वारे ब्लेड कापून घ्या.\nOriginal. मूळ रिमोटमधून अंतर्गत इलेक्ट्रॉन घ्या (अॅम्बीबिलायझर / ट्रान्सपॉन्डर चिप समाविष्ट करा) आणि आमच्या की शेलवर ठेवा, नंतर आपण तयार आहात\nHand. हाताचे मोजमाप केल्��ामुळे, आकारात १.२ मिमी / इंच विचलन ही एक सामान्य गोष्ट आहे, कृपया आपला आकार खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासा.\n5. प्रतिमा वास्तविक उत्पादनाची आहे. इंटरनेट वरून डाउनलोड केलेले नाही. कृपया आपल्या की शेलची तुलना करा, आपण खरेदी करण्यापूर्वी आपली वस्तू आमच्या उत्पादनाप्रमाणेच असल्याचे सुनिश्चित करा.\nशेवरलेट न लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फॉब केस वितरित करणे, पाठविणे आणि सर्व्हिंग\nआपण देय दिल्यानंतर, आम्ही आपली मागणी 1-3 दिवसाच्या आत तयार करू शकू. जर प्रमाण जास्त असेल आणि आपल्याला लोगो मॉडेलसह कार की आवश्यक असतील तर आम्हाला आपली ऑर्डर तयार करण्यासाठी सुमारे 3-7days आवश्यक आहेत. कारण लोगो कव्हर करण्यासाठी आम्हाला काळा टेप वापरण्याची आवश्यकता आहे. आपल्या रूढी पारित करण्यासाठी आपल्यासाठी हे सुरक्षित आहे.\nमग आम्ही पारदर्शक प्लास्टिक पिशवी कारची चाबी पॅकेज वापरतो आणि सामान घट्ट पॅक करण्यासाठी पुठ्ठा आणि टेप वापरतो.\nपॅकेज केल्यावर आम्ही आपल्यासाठी चायना पोस्ट, डीएचएल, फेडेक्स-आयई / आयपी, टीएनटी, अॅरॅमेक्स ... सर्वोत्कृष्ट हवाई शिपिंगची निवड करू.\nप्रश्न: आपण कोणत्या कारच्या मॉडेल्ससाठी की कव्हर्स विकता\nउत्तरः कारची अनेक मॉडेल्स आहेत, कृपया आमच्या वेबसाइट पृष्ठावरील आपले कारचे मॉडेल पहा किंवा कॅटलॉग मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.\nप्रश्नः मला आपल्या पृष्ठावरील मुख्य आवरण सापडले नाही, परंतु आपण ते पुरवू शकता\nउत्तरः आमची संपूर्ण श्रेणी ऑनलाइन स्टोअरमध्ये प्रदर्शित केलेली नाही. अलिबाबा स्टोअरवर बर्याच ब्रँडचे नाव अद्यतनित करण्यास अनुमती नाही. आपल्याला हवे असलेले आपल्याला सापडत नसल्यास कृपया कॅटलॉग मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.\nप्रश्नः आकार आणि वजनावर अधिक माहितीः\nउत्तरः आकार: भिन्न आकारांसह भिन्न डिझाइन. हे आपल्या मूळ की आकारासारखेच आहे.\nवजनः भिन्न वजन असलेले भिन्न कार मॉडेल्स देखील 0.01 किलो ते 0.05 किलो पर्यंतचे आहेत.\nप्रश्नः आपल्या देशात कर खूप जास्त आहे, आपण लोक आपल्याला ते कमी करण्यात मदत करू शकतात\nउत्तरः होय, आमच्याकडे सीमाशुल्क मंजुरीचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे, आम्ही आपला कर कमी करण्यात मदत करण्यासाठी आपल्याला सर्वोत्तम पर्याय ऑफर करू.\nप्रश्नः मी पैसे कसे भरावे\nउ: आम्ही पेपल, वेस्टर्न युनियन, टी / टी, क्रेडिट कार्ड, अॅलीएक्सप्रेस स्वीकारतो ...\nगरम टॅग्ज: शेवरलेट न लोगो, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, कारखाना, स्टॉक मध्ये, स्वस्त, सूट, किंमत, किंमत यादी, कोटेशन, नवीनतम, गुणवत्ता\n3 बटणे बदलणेबदली ट्रान्सपोंडर कार की3 बटणे ट्रान्सपॉन्डर की बदलण्याची शक्यताट्रान्सपोंडर की प्रतट्रान्सपोंडर कार की\nशेवरलेटसाठी कार की शेल\nसाइट्रॉनसाठी कार की शेल\nफोर्डसाठी कार की शेल\nहोंडासाठी कार की शेल\nह्युंदाईसाठी कार की शेल\nटोयोटासाठी कार की शेल\nबेंझसाठी कार की शेल\nबीएमडब्ल्यू साठी कार की शेल\nअकुरासाठी कार की शेल\nअल्फासाठी कार की शेल\nऑडीसाठी कार की शेल\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nशेवरलेट क्रूझ स्पार्क ओनिक्स सिल्व्हरॅडो व्होल्ट अव्हिओ सोनिकसाठी 4 बटणे रिमोट स्मार्ट की शेल\nशेवरलेट क्रूझ 2012 फ्लिपिंग रिमोट कार की शेल केस फ्लिपिंग की कव्हर 3 + 1 बटन्स एचयू 100 ब्लेड\nशेवरलेट न लोगोसाठी रिप्लेसमेंट ट्रान्सपोंडर कार की शेल फोब केस\nशेवरलेट न लोगोसाठी 2 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस\n2 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल एफओबी केस नाही लोगोसाठी\nसाइट्रॉन नाही लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस\nपत्ता: बाओन रोड, बाओ अन जिल्हा, शेन्झेन, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nजर कारची रिमोट की अयशस्वी झाली तर\nकारमध्ये मुळात रिमोट कंट्रोल की असते, अतिशय सोयीस्कर अनलॉक करण्यासाठी दरवाजा उघडा, परंतु लोक घोडे आणि घोडा चुकवतात, अचानक रिमोट कंट्रोल की चांगल्या नसतात, ते कसे पूर्ण करावे\nकारच्या चाव्या फक्त कारमध्येच बंद आहेत\nमुळात ड्राईव्हिंग करताना प्रत्येकाला काहीतरी अनपेक्षित परिस्थिती उद्भवते, उदाहरणार्थ, अचानक जनरलसाठी उघडलेली कारजवळ तेल नव्हते, या वेळी सोल्युशनच्या वेळी फक्त जवळपासच्या गॅस स्टेशनला जाऊ शकते, आणि गाडी अचानक अर्ध्याहून खाली कोसळली, मध्ये आपत्कालीन कॉल कॉल व्यतिरिक्त इतर कोणताही मार्ग नाही\nकॉपीराइट @ 2019 लेडी टेक्नॉलॉजी (हाँगकाँग) कं, लिमिटेड. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rahul-gandhi-slams-over-narendra-modi-says-see-report-card-modi-government-374485", "date_download": "2021-06-21T08:24:02Z", "digest": "sha1:T66HTLFTPATC5IHOUMIQBZQZDQV4CAAQ", "length": 18424, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड; कोरोना मृत्यूदरात सर्वांत पुढे, जीडीपीत मागे'", "raw_content": "\nराहुल गांधी यांनी म्हटलंय की, नरेंद्र मोदी सरकारच्या रिपोर्ट कार्डमध्ये कोरोना व्हायरसच्या संक्रमणातील मृत्यूदरात भारत आशियायी देशांच्या सर्वांत पुढे तर जीडीपीमध्ये सर्वांत मागे आहे.\n'मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड; कोरोना मृत्यूदरात सर्वांत पुढे, जीडीपीत मागे'\nनवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गुरुवारी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी म्हटलंय की, नरेंद्र मोदी सरकारच्या रिपोर्ट कार्डमध्ये भारत कोरोना व्हायरसच्या संक्रमणातील मृत्यूदरात आशियायी देशांच्या सर्वांत पुढे तर जीडीपीमध्ये सर्वांत मागे आहे. त्यांनी ही टीका ट्विटरवर केली आहे. ही टीका करताना त्यांनी आकडेवारीचा संदर्भदेखील सोबत जोडला आहे.\nहेही वाचा - इंदिरा गांधी जन्मदिन : त्यांचे पाच असे निर्णय ज्यांनी भारताचे चित्र पालटले\nसुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कौशिक बसु यांच्याद्वारे जाहीर केलेल्या आकडेवारींना समोर ठेवत त्यांनी ही टीका केली आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय की, मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड : कोरोना मृत्यूदरात सर्वांत पुढे आणि जीडीपी दरात सर्वांत मागे...राहुल गांधी यांनी आकडेवारी दाखवून देणारा एक फोटो ट्विट केलाय. ज्यामध्ये आशियातील देशांच्या कोरोनाच्या मृत्यूदराची आणि जीडीपीच्या दरांची माहिती आहे. या दोन्ही दरांमध्ये त्यांनी आशियातील इतर देशांशी भारताची तुलना केली आहे.\nकोरोना मृत्यूदराचा विचार करायचा झाल्यास यामध्ये भारतच सर्वांत पुढे आहे. अगदी बांग्लादेश, नेपाळ, भुटानसारखे अविकसित राष्ट्रेसुद्धा आपल्यापेक्षा सुस्थितीत आहेत. त्यांचा मृत्यूदर हा भारतापेक्षा कमी आहे. तसेच जीडीपीबाबतची तुलनाही या फोटोत आहे. यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे की, भारताच्या जीडीपीची वाढ ही - 10.3 इतकी आहे. आपल्यापेक्षा आशियातील अनेक देश पुढे आहेत. यामध्ये पाकिस्तानची अवस्था देखील आपल्यापेक्षा बरीच आहे. कोरोना काळात सर्वच देशांच्या आर्थिक व्यवस्थेत पडझड झाली आहे. मात्र, भारताचा विचार करता भारताची अवस्था सर्वांत वाईट ���सल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.\nहेही वाचा - सीमाप्रश्न : अजित पवारांचं वक्तव्य कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना झोंबलं\nकोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत. अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. भारताच्या इतिहासांत एवढ्या खाली जीडीपी कधीच गेला नव्हता, असं आकडेवारी सांगते.\nमोदी आता भागवतांनासु्द्धा दहशतवादी म्हणतील, लोकशाही फक्त कल्पनेत - राहुल गांधी\nनवी दिल्ली - कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसनं मोर्चाचे आयोजन केले होते. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी हे राष्ट्रपतींच्या भेटीसाठी गेले असताना गुरुवारी पोलिसांनी प्रियांका गांधींसह काही नेत्यांना ताब्यात घेतलं. राष्ट्रपतींच्या\nराहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारले ४ प्रश्न; कोणते ते वाचा सविस्तर\nनवी दिल्ली : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोना लसीबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न त्यांनी ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना लसीबाबत भारतीयांसाठी कोणत्या कंपन्यांची निवड केली आहे आणि त्या\n'दलितांचे तारणहार' बुटा सिंग अनंतात विलिन; PM मोदी, राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली\nनवी दिल्ली : दलितांचे तारणहार समजले जाणारे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेता सरदार बूटा सिंग यांचं आज शनिवारी निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. गेल्या अनेक दिवस\n'काही लोक मला दररोज लोकशाही शिकवण्याचा प्रयत्न करतात'; PM मोदींचा राहुल गांधींना अप्रत्यक्ष टोला\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत म्हटलं की दिल्लीमध्ये काही लोक मला लोकशाही शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधींच्या 'देशात लोकशाही नसण्याच्या' विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू-काश्मीरच\nCorona Update : आरोग्य मंत्रालयाचे राज्यांना लसीकरणासंबंधात निर्देश; गेल्या 24 तासांत देशात 191 रुग्णांचा मृत्यू\nनवी दिल्ली : पंतप्रधान न��ेंद्र मोदी उद्या 16 जानेवारीला देशव्यापी कोविड-19 लसीकरण अभियानाला सुरुवात करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना लशीचे खुराक पाठवण्यात आले आहेत. हे जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान असणार आहे. केंद्र सरकारने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे एकूण 1.\n मी कशाला उत्तर देऊ\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायद्यावरून मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावरही जोरदार टीका केली. कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते म्हणाले की, कृषी क्षेत्रावर ती\nतमीळनाडूत दिलखुलासपणे नाचत, व्यायाम करत राहुल गांधींचा प्रचार; जिंकली उपस्थितांची मने\nतमीळनाडू : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी सध्या तीन दिवसांच्या तमीळनाडूच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. येत्या काही आठवड्यांवरच तमीळनाडूसह देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये तमीळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेश\nन्यायालयाचा निर्णय सरकार मान्य करेल : रामनाथ कोविंद\nनवी दिल्ली - ‘तीन कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून याबाबत न्यायालयाचा जो निर्णय असेल तो सरकार मान्य करेल, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर तिरंग्याचा जो अपमान झाला तो अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगून या हिंसाचाराब\nयुरोपातील अनेक देशांनी कोरोना लशीचा वापर थांबवला ते नंदा खरे यांनी साहित्य अकादमी पुरस्कार नाकारला, ठळक बातम्या एका क्लिकवर\nजिनिव्हा - युरोपातील अनेक देशांनी एस्ट्राझेनकाच्या कोरोना लशीचा वापर थांबवला आहे. यावरून आता जागतिक आरोग्य संघटनेनं एस्ट्राझेनकाच्या लशीचा वापर थांबवण्याचं कोणतंही कारण नसल्याचं म्हटलं आहे.नागपूरच्या नंदा खरे यांच्या 'उद्या' या कादंबरीला मराठीचा सन 2020 साठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर\nपाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचाराची धुमाळी सुरू झाली आहे. यातील कुठंही भारतीय जनता पक्षासाठी फार गमावण्यासारखं काही नाही. अपवाद असलाच तर आसामचा. बाकी, सर्वत्र जे काही मिळेल ते लाभाचंच; तरीही ‘प्रत्येक ���िकाणी जणू जिंकणारच,’ या आविर्भावात भाजपचा प्रचार सुरू झाला आहे. काँग्रेस मात्र गलितग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/9173", "date_download": "2021-06-21T06:19:03Z", "digest": "sha1:MSORNIJ4R6JZ7ZWOR53F2V637NLGD7TG", "length": 13410, "nlines": 197, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "कोरपना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत १८१ नवीन प्रकरणांना मंजुरी… | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर कोरपना कोरपना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत १८१ नवीन प्रकरणांना मंजुरी…\nकोरपना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत १८१ नवीन प्रकरणांना मंजुरी…\nगडचांदूर :-कोरपना तालुक्यातील निमणी येथील उपसरपंच उमेश राजूरकर यांची आमदार सुभाष धोटे यांच्या शिफारशीनुसार संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर नवनियुक्त अध्यक्ष म्हणून उमेश राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम बैठक संपन्न झाली.\nया बैठकीत संजय गांधी विधवा व अपंग योजने अंतर्गत ४१ श्रावणबाळ योजने अंतर्गत १०६ इंदिरा गांधी विधवा योजने अंतर्गत ६ इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजनेअंतर्गत २२ दुर्धर आजार परितक्त्या सिकलसेल घटस्पोटीत योजने अंतर्गत ६ अश्या १८१ प्रकरणांना मंजुरी प्रदान करण्यात आली.\nमहाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापने नंतर सर्वच सरकारी समित्यांवर नव्याने नियुक्त्या करण्यात आल्यानंतर प्रलंबित समित्यांच्या बैठकांना आता सुरवात झाली.\nपहिल्याच बैठकीत जास्तीत जास्त प्रमाणात प्रकरणांना मंजुरी मिळाल्याने दीर्घ काळापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या निराधार विधवा वृद्ध अंध अपंग नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरपना निराधार समितीच्या बैठकीला अध्यक्ष उमेश राजूरकर पदसिद्ध सचिव तथा तहसीलदार महेंद्र वाकलेकर नायब तहसीलदार प्रवीण चिडे अशासकीय सदस्य मिलिंद ताकसांडे रेखा घोडाम प्रमोद पिंपळशेंडे विलास आडे अनिल निवलकर अब्दुल हाफिज अब्दुल गणी कल्पना निमजे सोहेल अली आदी उपस्थित होते.\nPrevious articleहिवरा रेती घाटावर तहसीलदाराची धाड; एक कोटी रुपयाचा माल जप्त\nNext articleराजुरा शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा; रोहीत पवार विचार मंच राजुरा कडून मागणी…\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\n शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकरराव दिवे यांचे उपचारादरम्यान निधन…\n कोरपना तालुक्यातील आदिवासी युवतीवर लग्नाचे आमिष दाखवुन लैंगिक अत्याचार…पोलिसांत तक्रार दाखल…\nमहाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने गरजूंना ब्लँकेट वाटप…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\nमॅजिक बस इंडिया फाऊंडेशनतर्फे विविध ठिकाणी जागतिक योग दिवस साजरा…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2021/06/blog-post.html", "date_download": "2021-06-21T08:01:11Z", "digest": "sha1:2BP7EAUQSYTT24WEK3BQMJOKDLXCWBFJ", "length": 20537, "nlines": 206, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "हरे कृष्णा द्विवेदी पश्चिम बंगालचे नवे मुख्य सचिव, बंदोपाध्याय मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारपदी | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nहरे कृष्णा द्विवेदी पश्चिम बंगालचे नवे मुख्य सचिव, बंदोपाध्याय मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारपदी\nकोलकाता - पश्चिम बंगालचे नवीन मुख्य सचिव म्हणून हरे कृष्णा द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आतापर्यंत पश्चिम बंगालचे मुख्य सचिव असलेले अलप्पन बंदोपाध्याय हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुख्य सल्लागारपदी असतील. अलप्पन बंदोपाध्याय यांना मुख्य सल्लागारपदी नियुक्त करण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या निर्णयामुळे आता केंद्र सरकारविरूध्द ममता बॅनर्जी हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nअलप्पन बंदोपाध्याय यांची बदली केंद्र सरकार रोखत नसल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. अलप्पन बंदोपाध्याय ३१ मेला निवृत्ती होणार होते. मात्र, त्यांची तीन महिन्यांसाठी मुदतवाढ करण्यात आली होती. आता ममता बॅनर्जी यांनी त्यांची मुदतवाढ रोखून त्यांना मुख्य सल्लागारपदी नियुक्ती केले आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलप्पन बंदोपाध्याय यांच्या बदलीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले होते.मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या विनंती नंतर केंद्राकडून त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. केंद्र आणि राज्याच्या वादात केंद्राकडून बंदोपाध्याय यांची बदली दिल्लीत करण्यात आली आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांनी केंद्राला पत्र लिहित त्यांची बदली रोखण्याची विनंती केली होती.पश्चिम बंगालला 'यास' चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा पंतप्रधांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उशिरा हजेरी लावली आणि नुकसान झालेल्या भागाचा अहवाल देत तेथून निघून गेल्या, असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले. यावेळी ममता यांच्यासोबत मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय होते. त्यानंतर केंद्राने बंडोपाध्याय यांना तात्काळ मुख्य सचिव पदावरुन हटवून दिल्ली येथे उपस्थित राहण्याचे आदेश दिले. गृहमंत्रालयाने बंडोपाध्याय यांना सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत कार्मिक व प्रशिक्षण विभागात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य सरकारने जबाबदारीतून मुक्त न केल्यामुळे बंडोपाध्याय दिल्लीत उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानभवनातील बैठकीला हजेरी लावली होती.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगत...\n२१ जूनला ठरणार मराठा मूक आंदोलनाची पुढील दिशा ; सं...\nमनसुख हिरेन हत्या प्रकरण ; प्रदीप शर्माला २८ जूनपर...\nएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर एनआय...\nकेंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार; बिहारमधून मधून कोण...\nपरदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, खेळाडूंसाठी आनंदाची ब...\nमनसे कार्यकर्त्यांनी म्हाडा अधिकार्याच्या तोंडाला...\nराज्यपाल नियुक्त त्या १२ आमदारांच्या नावांची यादी ...\nमुकुल रॉय यांची घर वापसी ; भाजपात कोणीही राहणार न...\n‘रामायणा’त ह्रतिक रोशन साकारणार ‘रावणा’ची भूमिका\nबारावी परिक्षेच्या मूल्यमापनासंदर्भात वर्षा गायकवा...\nशरद पवार-प्रशांत किशोर यांची भेट ; राजकीय वर्तुळात...\nउल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडण...\nनवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा.पाटील...\nबजाज फायनान्सच्या नावाखाली बोगस कॉल सेंटर ; पोलिसा...\nरेल्वे रुळावर स्टंट करणाऱ्या तरुणाला अटक\nमालाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्र...\nशिवसेना हा विश्वास असणारा पक्ष - शरद पवार\nमालाड इमारत दुर्घटना प्रकरण ; मालक आणि ठेकेदाराविर...\nगोव्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या रशियन नाग...\nमुंबईत मुसळधार पाऊस; सायन, किंग्ज सर्कल,हिंदमाता भ...\nखासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्चित\nकानपुरात भीषण अपघात ; १७ जणांचा मृत्यू\nउद्धव ठाकरे, अजितदादा,अशोक चव्हाण दिल्लीत घेणार मो...\nगोरेगाव पूर्वेला ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू\nमुंबईहुन कोलकाता जाणाऱ्या विमानात टर्बुलंसमुळे आठ ...\nकेजरीवाल सरकारच्या \"घर घर रेशन योजने'वर केंद्राची ...\nशिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकर...\nबेस्टच्या महाव्यवस्थापक पदी लोकेश चंद्रा यांची निय...\nअशोक चव्हाणांचा राजीनामा मराठा समाज मागेल - चंद्रक...\nभंगार दुकानातील युरेनियम प्रकरण ; धागेदोरे झारखंडम...\nलस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींऐवजी मुख्यमंत्री म...\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त\nआगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची दोन्ही पर्याया...\nनोटबंदीने अर्थव्यवस्था खिळखिळी, उद्योग-धंदे बुडाले...\nकर्नाटकात १११ ब्लॅक फंगस रुग्णांचा मृत्यू\nतृणमूल काँग्रेसपक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी अभि...\nसलमान खान करतोय ‘राधे'चा सिक्वल\nहृतिक रोशनच्या डेब्यू वेबसिरीजला मनोज वाजपेयीने दि...\nसागरी किनारा मार्गावरील गिरणी कामगारांच्या घरांवर ...\nबनावट ओळखपत्राद्वारे लसीकरण ; दोषींवर कारवाई करण्य...\nवसई-विरार पालिका सहाय्यक आयुक्त बेपत्ता\nमीरा भाईंदरमध्ये कोविडच्या नावाखाली लुबाडणाऱ्या रु...\nराज्य ‘अनलॉक’च्या दिशेने ; पाच टप्प्यात हटणार निर्बंध\nभाजप नेते सामाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाज...\nदहशतवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या\nडिसेंबरपूर्वी देशाचे लसीकरण ; मोदी सरकारवर ममतांचा...\nबेस्ट उपक्रमाला पूर्णवेळ महाव्यवस्थापक द्या - भाजप...\nपरमबीर सिंहांवर आरोप करणाऱ्या विकासकावर गुन्हा\nमुंबई मनपाची निवडणूक ठरलेल्या वेळेतच होणार - निवडण...\nहरे कृष्णा द्विवेदी पश्चिम बंगालचे नवे मुख्य सचिव,...\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nराजगृहावर हल्ला करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - उद्धव ठाकरे\nमुंबई - राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nत्यानंतरच सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा\nमुंबई - द��शात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nनालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी लोकल थांबवली\nमुंबई - लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी मुंबईत विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्यात आ...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/msrtc-plans-make-sources-income-including-increasing-ticket-rates-301249", "date_download": "2021-06-21T08:32:37Z", "digest": "sha1:3XDORWAVU3AIXB3YFOZMHAJ2GZDZLOJ5", "length": 17803, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भविष्यात राज्यातील जनतेच्या खिशाला कात्री लागणार; खुद्द मंत्रिमहोदयांनीच दिली माहिती", "raw_content": "\nएसटी महामंडळ आधीच सहा हजार कोटीच्या संचिततोट्यात आहे. त्यासह वार्षीक तोटाही मोठा आहे. या परिस्थितीत उत्पन्न मिळवण्यासाठी एसटीकडे अनेक पर्याय सध्या विचारधीन आहे.\nभविष्यात राज्यातील जनतेच्या खिशाला कात्री लागणार; खुद्द मंत्रिमहोदयांनीच दिली माहिती\nमुंबई : एसटी महामंडळ आधीच सहा हजार कोटीच्या संचिततोट्यात आहे. त्यासह वार्षीक तोटाही मोठा आहे. या परिस्थितीत उत्पन्न मिळवण्यासाठी एसटीकडे अनेक पर्याय सध्या विचारधीन आहे. सध्या कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करणार नसून उत्पन्नवाढीच्या दृष्टीकोनातून भविष्यात भाडेवाढ हा सुद्धा एक पर्याय ठरू शकतो, अशी माहिती परिवहनमंत्री अॅड.अनिल परब यांनी 'सकाळ'ला दिली.\nमोठी बातमी ः ठाणेकरांनी साथ दिली तरच 15 दिवसात कोरोना आटोक्यात; आयुक्त सिंघल यांचा विश्वास\nगेल्या काही वर्षांमध्ये एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली. खासगी प्रवासी वाहतुकीने प्रवाशांना आकर्षीत केले आहे. त्याला स्पर्धा म्हणून आणलेल्या एसटीच्या शिवशाही बसगाड्यांचे वारंवार होणारे अपघात पाहता प्रवाशांनी त्याकडेही पाठ फिरवली. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे.\nमोठी बातमी ः मुंबईहून नाशिकला गेलेल्या महिलेचे निधन; 20 सहप्रवाशांची रवानगी विलगीकरणात\nदरम्यान, लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून एसटीची सेवा बंद आहे. त्यामुळे एसटीला दररोज सुमारे 22 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. अशा विचित्र परिस्थितीत एसटीला आता उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत निर्माण करावे लागणार आहे. त्यासाठी अनेक पर्याय पडताळून पाहत असून त्यामध्ये भाडेवाढ हा सुद्धा एक पर्याय असल्याचे परिवहन मंत्री अॅड.अनिल परब यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.\nमोठी बातमी ः अखेर तारीख ठरली राज्यात चित्रीकरणाला होणार लवकरच सुरुवात; मात्र....\nएसटी महामंडळाची तिजोरी रिकामी झाली आहे. आधीच तोट्यात असलेल्या महामंडळाला पुन्हा उत्पन्न मिळवून देण्यासाठी दीडपट भाडेवाढ करण्याचा एसटीचा प्रयत्न असल्याची चर्चा एसटीच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरु आहे. त्यामुळे भविष्यात भाडेवाढ झाल्यास सर्वसामान्य जनतेला भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे.\nIGP प्रताप दिघावकरांचा दणका नाशिकच्या १४ शेतकऱ्यांना दहा दिवसांत पैसे; काय घडले वाचा\nनाशिक : ‘शेतकऱ्यांचा माल घेऊन पैसे देण्यास टाळाटाळ करण्याच्या १४ प्रकरणांत एका व्यापाऱ्याने साडेसात लाख रुपये दिले असून, उर्वरित १३ प्रकरणांत संशयित व्यापाऱ्यांनी दहा दिवसात पैसे देण्याची तयारी दर्शविली आहे. एकूणच विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या दणक्यानंतर साधारण आठवडाभर\nठाणे जिल्ह्यात पाच ठिकाणी आरटीपीसीआर केंद्र; जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना यश\nठाणे - ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग, महसूल विभाग दिवसरात्र झटत आहे. अशा���च कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची माहिती तत्काळ मिळवून त्यांना उपचाराखाली आणत अटकाव करण्यास मदत होणार आहे. ही बाब लक्षात घेवून, ठाणे जिल्हाधिकारी य\nमंत्रालयात राहून ठाण्यावर वर्चस्वाचा प्रयत्न करणाऱ्यांना कोविड योद्ध्यांचे कौतूक नाही; आशिष शेलार\nठाणे - 'ठाणे शहर माझे आहे, असे म्हणणारे नेते मंत्रालयात आहेत. प्रत्येक गल्लीत माझे वर्चस्व राहावे, अशी त्यांची भावना आहे. मात्र, कोरोनाच्या आपत्तीत ठाणे शहर वाचविणाऱ्या कोविड योद्ध्याचे कौतूक केले जात नाही', अशा शब्दांत भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी टोला लगावला. त्याचबरोबर आमदार निरंजन\nतरुणांनो इथे मिळेल नोकरी MMRDA च्या भरतीसाठी 6 जुलैपासून ऑनलाईन रोजगार मेळावा; असं करा अप्लाय..\nमुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (एमएमआरडीए) विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडील सुमारे 17 हजार पदांच्या भरतीकरीता कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.\nकोरोनामुक्त रुग्ण वाऱ्यावर; अनेक आजार बळावत असल्याने महामुंबईत चिंता\nनवी मुंबई : कोरोनामुक्त अनेक रुग्णांना पुन्हा गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये दीर्घकाळ थकवा, फुप्फुसांची खालावलेली क्षमता, मानसिक ताण आदींचा समावेश आहे; परंतु अशा रुग्णांकडे महामुंबईतील सरकारी रुग्णालयांकडून दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे चौकशीही करण्यात येत नाही. त्यामुळे आर\n मुंबई पूर्वपदावर येण्यासाठी लागणार 'इतक्या' महिन्यांचा कालावधी\nमुंबई: संपूर्ण देश कोरोनासारख्या भयंकर संकटाचा सामना करत आहे. महाराष्ट्रासह मुंबईतही कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडलेत. त्यामुळे मुंबई शहर हे रेड झोनमध्ये आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यासह मुंबईतल्या आर्थ\nनवी मुंबईच्या टेस्टींग लॅबचा ठाणे आणि पनवेललाही आधार; पालिकेची सुमारे पाच कोटींची बचत\nनवी मुंबई : कोरोना रुग्णांवर तात्काळ उपचार सुरू व्हावेत याकरीता महापालिकेने सुरू केलेली अत्याधुनिक कोव्हीड टेस्टींग लॅब एमएमआर क्षेत्रातील इतर महापालिकांनाही आधार झाली आहे. लॅब सुरू झाल्यापासून गेल्या साडे तीन महिन्यांच्या कारकिर्दीत तब्बल 50 हजार चाच��्या करण्यात लॅबला यश आले आहे. यातील का\nपोलिसांच्या मध्यस्थिने पुन्हा जुळल्या ‘रेशीमगाठी’\nअकोला : विवाह म्हटले की, मडक्याला मडके लागतेच त्यात कधी न पाहलेल्या पुरूष किंवा महिले सोबत संसाराचे गाडे चालविणे म्हणजे मोठ्या हिंमतीचे काम आहे. कधी पती-पत्नीत तर, कधी सासू, दीर, नदन यांच्या सोबत वाद होत असल्याने अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याचे निदर्शनास आले आहे.\nशिक्षण विभाग वाऱ्यावर.. ‘ब’ वर्ग अधिकाऱ्यांची चारशेवर पदे रिक्त\nकापडणे (धुळे) : राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा मोठा खेळखंडोबा सुरू आहे. पूर्ण वेळ अधिकारी नाहीत. शिक्षणाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे. राज्यात गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता आदी पदे तब्बल चारशेपेक्षा अधिक रिक्त आहेत. त्यातच बदल्यांचा हंगाम सुरू झाला आहे.\nकॉग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब म्हात्रे यांचे निधन\nघाटकोपर - मुंबई पुर्व उपनगरातील कॉग्रेसचे नामांकीत जेष्ठ नेते बाळासाहेब म्हात्रे यांचे आज राहत्या घरी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आले आहे. म्हात्रे हे विक्रोळीतील प्रभावशाली व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध होते. दरम्यान अनेक पक्षांच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांचा आपुलकीचा संबंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8085", "date_download": "2021-06-21T06:04:44Z", "digest": "sha1:MBGY4TEU7USFHCEZO474RZH2QBE7FQT3", "length": 14070, "nlines": 195, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "जिल्हयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome गडचिरोली जिल्हयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती\nजिल्हयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती\nजिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे हस्ते शुभारंभ\nगडचिरोली प्रतिनिधी / सतिश कुसराम\nराज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणाऱ्या योजनांची जनजागृती जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली विभागातंर्गत जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे तयार केलेल्या चित्ररथांचा शुभारंभ जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून चित्ररथांना मार्गस्थ केले. शुभारंभ कार्यक्रमावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, भारत मेश्राम, दिनेश वरखेडे, मनोहर बेले व इतर मान्यवर उपस्थित होते.\nपुढील 14 दिवस जिल्हयात विविध शासकीय योजना यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजना, सामुहिक विवाह सोहळयात विवाह करणाऱ्यांसाठी शासनाचे अर्थ सहाय्य, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना व इतर योजनांबाबतची जनजागृती या चित्ररथांद्वारे जिल्ह्यात करण्यात येणार आहे. अनुसूचित जातीच्या घटकांपर्यंत आवश्यक योजनांची माहिती पोहचावी व त्यातून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा म्हणून राज्य शासनाकडून दरवर्षी विविध योजनांची प्रसिद्धी केली जाते. याचाच भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यात दोन चित्ररथांद्वारे प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यावेळी चित्रफित, जिंगल्सचा वापर करून स्क्रीन वरती लोकांना माहिती दिली जाणार आहे. यावेळी गावोगावी नागरिकांनी या माहितीचा लाभ घ्यावा तसेच यावेळी वाटप करण्यात येणाऱ्या घडिपत्रिकांमधून योजनेचे तपशील घ्यावेत असे आवाहन विनोद मोहतुरे यांनी केले आहे.\nPrevious articleमालदुगी येथे शहिद वीर बाबुराव शेडमाके यांचा शहिद दिवस साजरा\nNext articleकोरोनामुळे गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा 2 जणांच्या मृत्यूंसह 105 नवीन बाधित, तर 67 कोरोनामुक्त\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nपालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर..\nपुनर्वसनाचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\nमॅजिक बस इंडिया फाऊंडेशनतर्फे विविध ठिकाणी जागतिक योग दिवस साजरा…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/corona-death-toll-higher-age-group-60-69-mumbai-a681/", "date_download": "2021-06-21T06:16:53Z", "digest": "sha1:DML3OR3GBFI6OHRQR7BG5C5V3W36AJFR", "length": 18173, "nlines": 143, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मुंबईत कोविड मृतांचा आकडा ६० ते ६९ वयोगटात अधिक - Marathi News | corona death toll is higher in the age group of 60 to 69 in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "\nराम मंदिरजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीससंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\nमुंबईत कोविड मृतांचा आकडा ६० ते ६९ वयोगटात अधिक\nमुंबई - कोविड १९ मुळे आतापर्यंत १४ हजार दोनशे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण ३० ते ५० या वयोगटात अधिक असल्याने गेल्या वर्षभरात दिसून आले आहे.\nमुंबईत कोविड मृतांचा आकडा ६० ते ६९ वयोगटात अधिक\nमुंबई - कोविड १९ मुळे आतापर्यंत १४ हजार दोनशे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण ३० ते ५० या वयोगटात अधिक असल्याने गेल्या वर्षभरात दिसून आले आहे. मात्र ६० ते ६९. या वयोगटात एकूण मृत्यूंच्या प्रमाणात २७ टक्के मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत या वयोगटातील ३९७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nमार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाला. एप्रिल महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले होते. सुरुवातीच्या काळात विलगीकरणाच्या भीतीने तसेच या आजाराबाबत पुरेशी माहिती नसल्याने रुग्ण वेळेत उपचार घेत नव्हते. मात्र महापालिकेने कोविड मृत्यू मागचे कारण शोधून आवश्यक उपाय योजना सुरू केल्या. त्याचे चांगले परिणाम दिसून येत मृतांचा आकडा नियंत्रणात आला. सध्या मुंबईतील आतापर्यंतचा सरासरी मृत्यू दर दोन टक्के आहे.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. दररोज ६० हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू येत आहे. शनिवारी दैनंदिन मृत्यू दर ४.२८ टक्के एवढा होता. मृतांमध्ये ६० ते ६९ या वयोगटात सर्वाधिक मृत्यू दिसून आले आहेत. त्या पाठोपाठ ७० ते ७९ या वयोगटात ३३३७ मृत्यू तर ५० ते ५९ या वयोगटात ३००८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\n० ते १९ वयोगटात संसर्ग कमी.....\nकोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. मात्र दुसऱ्या लाटे म्हणतात आता ० ते १० या वयोगटात ११ हजार ६४६ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १७ मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच १० ते १९ या वयोगटात २९ हजार ९५५ मुलांना कोरोना झाला असून ३४ मुलांचा मृत्यू झाला आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :corona virusCoronavirus in Maharashtraकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस\nबीड :Corona Virus : कोराेनाबळी लपविल्याचे प्रकरण : तोंडी आदेश बंद; आता मृत्यू अपडेट केल्याचे मागविले प्रमाणपत्र\nCorona Virus: जिल्ह्यातील आरोग्य संस्था कोरोनाबळींची माहिती आयसीएमआर पोर्टलवर नोंद न करता लपविल्याची बाब 'लोकमत'ने प्रकाशझोतात आणली. ...\nबीड :corona virus : कॉन्टॅक्ट ट्रेसिंग; राज्यात ३० लाख कोरोनाबाधितांच्या सहवासितांची नोंदच नाही\ncorona virus : राज्यात आढळ��ेल्या ५१ लाख ४३ हजार ९६७ कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतल्यानंतर त्यांची माहिती पोर्टलवर तात्काळ अपडेट करणे आवश्यक होते; परंतु आतापर्यंत केवळ २१ लाख ४८ हजार ४४७ रुग्णांच्या सहवासितांचीच माहिती अपडेट केल ...\nबीड :Remdesivir Shortage : नोंदणीनंतर १० दिवसांनी मिळते रेमडेसिविर इंजेक्शन; या काळात रेफर रुग्णांचे इंजेक्शन जातात कुठे \nRemdesivir Shortage : कोरोना रुग्णांना उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा उपयोग सध्या महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे ...\nराष्ट्रीय :CoronaVirus : कोरोनाच्या B1.617.2 व्हेरिएंटवर लस प्रभावी नाही, UK एक्सपर्टचा दावा\nCoronaVirus : कोरोनाचा B1.617.2 व्हेरिएंट पहिल्यांदाच भारतात आढळला आणि काही लोक त्याला भारतीय व्हेरिएंट म्हणत आहेत. ...\nराजकारण :\"पीएमकेअरमधून पुरवलेल्या व्हेंटिलेटरची केंद्र व राज्य सरकारने संयुक्त तपासणी करावी\", काँग्रेसची मागणी\nPMCARE ventilators News: सत्य समोर येण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संयुक्त तपासणी करावी व या गंभीर प्रकारातील दोषींवर कारवाई होण्यासाठी सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. ...\nऔरंगाबाद :प्रधानमंत्र्यांकडूनच व्हेंटिलेटरर्स ऑडीटचे आदेश; टीका सोडून भाजपच्या नेत्यांनी योग्य तो बोध घ्यावा - सतीश चव्हाण\nPM orders ventilator audit : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केंद्रासह राज्यांची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठक बोलवली होती. ...\nमुंबई :Coronavirus : धारावीतून कोरोना हद्दपार होणार; केवळ पाच सक्रीय रुग्ण\nCoronavirus In Mumbai : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात. धारावीतही रुग्ण संख्या कमी. ...\nमुंबई :'होर्डिंगच्या किंमतीत ५० नव्या छत्र्या आल्या असत्या'; काँग्रेसच्या उपक्रमावर भाजपाचा टोला\nभाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी काँग्रेल पक्षावर टीका केली आहे ...\nमुंबई :Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी पुढच्या आठवड्यात पुन्हा बैठक होणार; अजित पवार यांची माहिती\nMaratha Reservation: मुख्यमंत्री आणि संभाजीराजे, मराठा मोर्चा समन्वयकाची गुरुवारी झालेली बैठक ही समाधानकारक झाली, असं अजित पवार यांनी सांगितलं. ...\nमुंबई :मुंबईत भाजीपाल्याचे दर वाढले, आवक झाली कमी; फरसबी, शेवगा, दोडका, घेवडा शंभरीच्या पुढे\nमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यापासून आवक कमी होत आहे. प्रतिदिन ४०० ते ४५० वाहनांची आवक होत आहे. ...\nमुंबई :कासवाच्या २३ हजार ७०६ पिलांना जीवनदान\nभारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अनेक ठिकाणी सागरी कासवे घरटी करतात. जगातील ७ प्रजातींपैकी ४ प्रजातींच्या भारतीय भूखंडावर आणि अंदमान निकोबार व लक्षद्वीप बेटांवर घरटी करण्याच्या नोंदी सापडल्या आहेत. ...\nमुंबई :मुंबई, ठाण्यासह राज्यभरात मुसळधार\nमुसळधार पावसाने मुंबईत ५ ठिकाणी बांधकामाचा भाग काेसळला. विशेषत: मुंबईच्या उपनगरांत रात्री उशिरापर्यंत पावसाची तुफान फटकेबाजी सुरू होती. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nExclusive: महाराष्ट्रात लवकरच युती सरकार; नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरेंची 'फोन पे चर्चा'; 'असा' असू शकतो सत्तेचा फॉर्म्युला\nCoronavirus : धारावीतून कोरोना हद्दपार होणार; केवळ पाच सक्रीय रुग्ण\nCoronavirus: “कोरोनाची तिसरी लाट अधिक दूर नाही”; हायकोर्टाची केंद्र सरकारला नोटीस\nCoronaVirus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर किती परिणाम होणार सर्व्हेच्या हवाल्यानं सरकारनं स्पष्टच सांगितलं\nWTC Final 2021 IND vs NZ : पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, पावसानं लावली वाट; राखीव दिवसापर्यंत चालणार सामना\n पक्षातील नेत्यानंच केला 21 हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/12/Unique-support-to-the-farmers-movement.html", "date_download": "2021-06-21T08:02:10Z", "digest": "sha1:4PXQPOQRIMUSCXPLRR2ZQUWWK4XTUKLI", "length": 8158, "nlines": 91, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अनोखा पांठीबा - Maharashtra24", "raw_content": "\nमंगळवार, ८ डिसेंबर, २०२०\nHome महाराष्ट्र यवतमाळ शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अनोखा पांठीबा\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाला अनोखा पांठीबा\nTeamM24 डिसेंबर ०८, २०२० ,महाराष्ट्र ,यवतमाळ\nगेल्या १५ दिवसापासून नव्या कृषी कायद्या विरोधात दिल्ली आणि परिसरात पंजाब,हरियाणा आणि राजस्थान येथील शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलन उभे केले.केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत संपुर्ण भारत बंदची हक्क दिली.त्यामुळे भारत बंद ला उत्स्फूर्त पांठीबा जिल्ह्यात पाहायला मिळाला.\nआर्णी येथे मात्र भारत बंद ला अनोख्या पध्दतीने पांठीबा देण्यात आला.येथ��ल डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून शेतकरी आणि महाविकास आघाडीचे नेते आणि पदधिकाऱ्यांनी शहरातील मेन रस्त्याने भव्य रॅली काढली.दरम्यान शिवनेरी चौक येथे कवी आणि शेतकरी विजय ढाले यांनी शेतकऱ्यांवर कवी म्हणत अनोखा पांठीबा दिला.\nBy TeamM24 येथे डिसेंबर ०८, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/chief-minister-uddhav-thackeray-announces-rs-5-lakh-each-to-the-families-of-those-killed-in-malad-building-accident-128580832.html", "date_download": "2021-06-21T08:20:14Z", "digest": "sha1:VPPYILLAWQ7GUPHPW3Y4AFIVM54YYKRW", "length": 5437, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Chief Minister Uddhav Thackeray announces Rs 5 lakh each to the families of those killed in Malad building accident | मालाड इमारत दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमदत:मालाड इमारत दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत, मुख्यमंत्री उ��्धव ठाकरेंची घोषणा\nजखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे.\nमुंबईत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील मालवानी परिसरातील एक चार मजली इमारत कोसळली. बुधवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे मालाडमधील मालवानी परिसरातील एक चार मजली इमारत रात्री 11.10 वाजेच्या सुमारास दुसऱ्या एका इमारतीवर कोसळली. या दुर्घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण गंभीर जखमी आहेत. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.\nया दुर्घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे, या 11 जणांमधील 9 जण एकाच कुटुंबातील आहे. यामध्ये सहा लहान मुलांचा समावेश आहे. तर 7 जण गंभीर जखमी आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या रहिवाशांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे.\nमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मालाड येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील जखमी रहिवाशांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय येथे जाऊन विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत पालक मंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकरांची उपस्थिती होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/undefined/good-news-students-studying-competitive-exams-315716", "date_download": "2021-06-21T08:34:02Z", "digest": "sha1:N3L7V3GB5FAIGGONBHWDYAMZW3VFGH3L", "length": 17470, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज... जरुर वाचाच", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एमपीएससी परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.\nस्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज... जरुर वाचाच\nराज्यात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झालं आहे. तेव्हापासून शाळा, महाविद्यालये, उद्योग, धंदे बंद पडले. गेल्या महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणली, त्यामुळे अनेक उद्योग सुरु झाले. मात्र, शैक्षणिक वर्ष कधी सुरु होणार हे अनिश्चित आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांवरही याचा परिणाम झाला आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी बाहेर जिल्ह्यात जातात. मात्र, सध्या तेही घरात बसून आहेत. मात्र आता विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एमपीएससी परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. कोरोनामुळे खूप एमपीएससी इच्छुक विद्यार्थी याबाबत मागणी करत होते. त्यानंतर मुंडे यांनी बार्टीला याबाबत ऑनलाइन क्लासेस सुरू करावे अशा सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने ‘बार्टी’ने स्वत: पुढाकार घेऊन ऑनलाइन एमपीएससी क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.\nएमपीएससी इच्छुक उमेदवारांकडून यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी ‘बार्टी’च्या http://www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड वरील ‘एमपीएससी परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश अर्ज’ या लिंकवर क्लिक करावे. ऑनलाईन कोचिंगचे बार्टीचे फेसबुक पेज व यूट्यूब चॅनलवरून लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आजपासून नोंदणी सुरू करावी असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात या क्लासेसचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी सांगितले.\nश्रेय कोणाला : जिल्ह्यातील १०८ कोटींचा निधी पश्चिम महाराष्ट्राला\nबीड : कुठलाही निधी वा शासन योजना आली की मी आणि माझ्यामुळेच असाच प्रघात जिल्ह्यात पडला आहे. अगदी पीकविमा शेतकऱ्यांनी भरलेला असतो आणि भेटला तरी आम्हीच म्हणणारे न भेटणाऱ्यांची जबाबदारी घेत नाहीत; पण आता जिल्ह्यातील १०८ कोटी रुपयांचा निधी पश्चिम महाराष्ट्राच्या घशात जाणार आहे. याचे श्रेय कोण घ\nमजूर कुटुंबातील 'बहाद्दूर' संविधानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दहा हजार\nबीड : तलावात बुडणाऱ्या विद्यार्थ्याला वाचविण्यासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या ८ वर्षीय बहाद्दूर संविधानने आता कोरोनाच्या लढ्या���ही मोठे योगदान दिले आहे. आपली बक्षीस म्हणून मिळालेली १० हजार रुपये रक्कम त्याने मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन बहादुरीबरोबरच आपली दानतदेखील दाखवून दिली आहे.\nस्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांनी घेतला दिल्लीचा निरोप\nनवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीत आलेल्या पण कोरोना लाॅकडाऊनमुळे येथेच अडकलेल्या महाराष्ट्रातील सुमारे 1400 मुलांना घेऊन स्पेशल रेल्वे गाडी शनिवारी (ता.१६) रात्री 10 वाजता पुरानी दिल्ली रेल्वे स्थानकावरून महाराष्ट्राकडे रवाना झाली.\nआदित्य ठाकरे झळकतायत सॅनिटरी नॅपकिन्सच्या पाकिटांवर..सॅनिटरी नॅपकिन्सवर शिवसेनेची जाहीरातबाजी..\nमुंबई: महाराष्ट्रात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. मुंबईला कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. अशातच राज्य सरकार वेगवेगळ्या पातळीतून नागरिकांना मदत करताना दिसत आहे. सर्वच राजकीय पक्ष ही नागरिकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र ही मदत करताना शिवसेनेकडून जाहीरातबाजी झाल्य\nलातूर बाजार समितीत माथाडी कामगारांचा संप, व्यवहार झाले ठप्प\nलातूर : महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन लातूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवाजी कांबळे यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. १४) लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती व एमआयडीसी येथे लाक्षणिक संप करण्यात आला. त्यामुळे येथील व्यवहार ठप्प होते. कोरोना का\nमोठी बातमी : ठाकरे - पवार यांच्यातली बैठक संपली, एक तास खलबतं...\nमुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बाळासाहेब ठाकरे स्मारकावर बैठक पार पडली. जवळपास एक तास ही बैठक चालली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते उपस्थित होते. या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. त्यात\n वाहन चालवताना वेगमर्यादेचे उल्लंघन करताय आधी ही बातमी वाचा\nकासा : दरवर्षी देशभरातील रस्ते अपघातात सुमारे एक लाख तीस हजार लोक मृत्युमुखी पडतात, तर सुमारे दोन लाख कायमचे जायबंदी होतात. प्राणघातक अपघाताचे मुख्य कारण म्हणजे अतिवेगाने वाहन चालविणे, ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र् राज्यातील राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग व राज्य रस���त्यासाठी वेगवेगळी व\nराज्यात 103 कोरोना चाचणी प्रयोगशाळा, चाचण्यांची संख्या वाढणार\nमुंबई : राज्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळांची संख्या 103 झाली असून, त्यामध्ये 60 सरकारी आणि 43 खासगी प्रयोगशाळा आहेत. 26 मे ते 20 जून या कालावधीत नव्या 30 प्रयोगशाळा सुरू झाल्या आणि प्रति दशलक्ष चाचण्यांची संख्या दुप्पट वाढली आहे.\n‘या’ योजनेतून स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण घेतल्यास मिळतात महिन्याला तीन हजार रुपये अन्...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एमपीएससी परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. मात्र यासाठी अर्ज कसा करायचा, कोणासाठी हा उपक्रम आहे, अ\n 'एमपीएससी' परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक 'या' दिवशी करणार जाहीर\nसोलापूर : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आतापर्यंत तीनवेळा राज्य सेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. तत्पूर्वी, बुधवारी (ता. 26) सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/television/maharashtrachi-hasya-jatra-show-now-telecast-covid-center-a592/", "date_download": "2021-06-21T06:59:26Z", "digest": "sha1:Q34ZCVEZ4W4YDI2ZAW25D7QG4ZFZY7RI", "length": 17087, "nlines": 129, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'महाराष्ट्राची हास्यजत्रा' थेट कोविड सेंटरमध्ये, कोरोना रुग्णांचं फुल्ल टू मनोरंजन - Marathi News | Maharashtrachi hasya jatra show now telecast in covid center | Latest television News at Lokmat.com", "raw_content": "\nराम मंदिरजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीससंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा' थेट कोविड सेंटरमध्ये, कोरोना रुग्णांचं फुल्ल टू मनोरंजन\nसोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सर्वांचे निखळ मनोरंजन करतो आहे.\n'महाराष्ट्राची हास्यजत्रा' थेट कोविड सेंटरमध्ये, कोरोना रुग्णांचं फुल्ल टू मनोरंजन\nसोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सर्वांचे निखळ मनोरंजन करतो आहे. अल्पावधीत या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात आपलं वे��ळं स्थान निर्माण केलं. आजच्या कठीण परिस्थितीत हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या टेन्शनवरची मात्रा ठरतो आहे. कोविड सेंटरमध्ये बऱ्याचदा चिंतेचं आणि नैराश्याचं वातावरण असतं. रुग्णांना मनोरंजनाचे क्षण मिळावेत आणि त्यांनी दिलखुलास हसावं यासाठी अकोल्यातील मा. मधुकरराव पिचड आरोग्य मंदिर या कोविड सेंटरने आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी एक युक्ती शोधून काढली. या कोविड सेंटरमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सोनी मराठी वाहिनीवरील सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जातंय.\nगेली दीड वर्षं करोन काळात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सगळ्यांच्या टेन्शनवरची मात्रा ठरते आहे. क्वारंटाईनच्या काळात हास्यजत्रा पाहून अनेकांना दिलासा मिळाला आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्य सुधारलं, अशा आशयाचे मेसेज आणि इमेल्स टीमला मिळाले होते. कोविड सेंटरनी रुग्णांसाठी हास्यजत्रेचं प्रक्षेपण करणं, ही कलाकारांना आणि कार्यक्रमाला मिळालेली समाधानाची पोचपावती आहे. प्रेक्षकांना फ्रेश एपिसोड्सची मेजवानी म्हणून कार्यक्रमाचे शूटिंग राज्याबाहेर सुरु आहे, दमणमध्ये सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचे शूटिंग केले जातेय.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Sony Marathiसोनी मराठी\nमनोरंजन :“महाराष्ट्राची हास्यजत्रा”मध्ये हास्याचे षटकार | Maharashtrachi Hasya Jatra | Lokmat Filmy\nमहाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये पालकांची स्पर्धा भरवली आहे...आता पालकांचं कॉम्पिटीशन म्हणजे अनेक प्रश्नांची सरबत्तीही आलीच....पाहूयात या कॉम्पिटिशनमध्ये कोण जिंकत ते..... ...\nमहाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडीशो मध्ये क्रिकेटचा सामना रंगला आहे, या सामन्यात नक्को कोणता संघ विजयी होणार हे तर आपण पाहणारच आहोत, त्या आधी पहा या भागाची एक झलक - ...\nमनोरंजन :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये हास्याचा डबल धमाका | MaharashtrachiHasyaJatra | Lokmat Filmy\nमहाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमध्ये गौरव आणि वनिताच्या एनिव्हर्सरीला ओंकार गाण गायला येतो...हे एनिव्हर्सरी सेलिब्रेशन कसं होतं पाहूयात या व्हिडिओमधून- ...\nमहाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये वनिता खरात नेहमीच आपल्या हटके परफॉर्मन्सने सर्वांचे मनोरंजन करते आणि चर्च���त असते. आत्ताच्या एपिसोडमध्ये ही वनिता खरात नाही आणखीन एक धमाकेदार परफॉर्मन्स दिले पहाया एपिसोड ची एक झलक- ...\nमनोरंजन :का दिलं अन्नू मलिकने Standing Ovation\nकाळ आपण पाहिलं कि महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मध्ये अनु मलिक आले आहेत, आणि आज त्या चक्क Standing Ovation दिली आहे, पण या Standing Ovation मागील नेमकं कारण काय जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून - ...\nटेलीविजन :आता या राज्यात होतंय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल \n'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सर्वांचे निखळ मनोरंजन करतो आहे. ...\nटेलीविजन :सगळंच उध्वस्त झाल्यासारखे वाटत होते, तुटलेल्या नात्यांवर बोलताना ढसाढसा रडली रश्मी देसाई\n२००२ मध्ये रश्मी देसाईने आपल्या करिअरची सुरुवात आसामी चित्रपटापासून केली. मात्र, चित्रपटात तिची भूमिका खूपच लहान असल्यामुळे ती लोकांच्या नजरेत येऊ शकली नाही. बी ग्रेड चित्रपट ते बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केले. ...\nटेलीविजन :साधीसुधी दिसणारी शेहनाज गिल अचानक कशी झाली बोल्ड, पाहा तिचा हटके अंदाज\n'बिग बॉस १३' मध्ये झळकली तेव्हा तिच्या क्युट अंदाजाने तिने रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. शोमधून बाहेर पडताच शहनाजने सर्वात आधी स्वतःच्या लूकवर मेहनत घेतली. ...\nटेलीविजन :Indian Idol 12: सायली कांबळेनं वडिलांसाठी गायलं 'दिलबरो' गाणं, ढसाढसा रडली सोनू कक्कर\n‘दिलबरो’ हा गाण्यावरील सायली किशोर कांबळीच्या सुंदर परफॉर्मन्सनंतर सेटवर उपस्थित सर्वजण भावूक झाले होते. ...\nटेलीविजन :'तारक मेहता' फेम चंपकलालच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे खूप सुंदर, बबीताजीला देखील सौंदर्यात देते टक्कर\nतारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील चंपकलाल आणि जेठालाल या बाप-मुलातील केमिस्ट्री तर प्रेक्षकांना चांगलीच भावते. ...\n सहा महिने चालणार ‘बिग बॉस’चा नवा सीझन; नवा ट्विस्ट, नवा हाय होल्टेज ड्रामा अन् बरंच काही...\nBigg Boss 15 : भारतीय टीव्हीवरचा सर्वात मोठा आणि सर्वात वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणा-या ‘बिग बॉस’चे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...\nटेलीविजन :अभिनयात येण्यापूर्वी करण मेहरा हे काम करायचा, जाणून व्हाल आवाक्\n'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेनंतर करण 'नच बलिए ५', 'साथ निभाना साथियाँ', 'बिग बॉस १०', 'खटमल-ए-इश्क', 'एक भ्रम सर्वगुण संपन्न' आणि 'शुभारंभ' या कार्य���्रमात झळकला होता. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनाने निधन\nमोदी सरकारच्या कोरोना काळातील कामगिरीवर लोक किती समाधानी जाणून घ्या, काय सांगतो C-Voter Survey\nExclusive: महाराष्ट्रात लवकरच युती सरकार; नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरेंची 'फोन पे चर्चा'; 'असा' असू शकतो सत्तेचा फॉर्म्युला\n राज्यात आता ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार: राजेश टोपे\nShiv Sena-Bjp Clash: सेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा नितेश राणेंनी केला सत्कार\n देशात ऑक्टोबरपर्यंत येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, आणखी एक वर्ष सावध राहण्याची आवश्यकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.jcleafspring.com/advanced-automatic-producline-lines/", "date_download": "2021-06-21T06:35:11Z", "digest": "sha1:B6OSL4EACXJRFX47I6ZBXXNB34355NT4", "length": 5442, "nlines": 161, "source_domain": "mr.jcleafspring.com", "title": "प्रगत स्वयंचलित उत्पादन लाइन्स - जिआंग्सी जिआचुआंग ऑटोमोबाईल तंत्रज्ञान कंपनी, लि.", "raw_content": "\nप्रगत स्वयंचलित उत्पादन ओळी\nMercedez Benz लीफ स्प्रिंग\nटोयोटा आणि हिनो लीफ स्प्रिंग\nट्रे प्रकार लीफ स्प्रिंग\nट्रेलर प्रकार लीफ स्प्रिंग\nप्रगत स्वयंचलित उत्पादन ओळी\nप्रगत स्वयंचलित उत्पादन ओळी\nसहकार्याचे संबंध स्थापित करण्यासाठी आमच्या कारखान्यांना भेट देण्यासाठी जगभरातील ग्राहकांचे हार्दिक स्वागत आहे.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आमच्याकडे सोडा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/204092/", "date_download": "2021-06-21T07:22:47Z", "digest": "sha1:XQSRM2BCIVX6PHFUPRGC3IW7HHGPOEVH", "length": 7574, "nlines": 147, "source_domain": "enavamaratha.com", "title": "दैनिक पंचांग शनिवार - दि. 17 एप्रिल 2021 - Nava Maratha", "raw_content": "\nHome बातम्या दैनिक पंचांग शनिवार – दि. 17 एप्रिल 2021\nदैनिक पंचांग शनिवार – दि. 17 एप्रिल 2021\nसूर्योदय 06 वा. 30 मि. सूर्यास्त 06 वा. 33 मि.\nमेष – आरोग्य उत्तम राहील. व्यापारव्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. प्रवास काळजीपूर्वक करा.\nवृषभ – आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल.\nमिथुन – आपल्या करीयरमधील ज्या ध्येयाची ��ूर्ती आपणास करायची आहे ते लक्ष्य निर्धारीत करा.\nकर्क – वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील.\nसिंह – आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात. न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल.\nकन्या – महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषदायक राहील.\nतूळ – आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. आजचा दिवस जोमदार ठरेल.\nवृश्चिक – आपला विधायक दृष्टीकोन इतरांबरोबर समन्वय साधण्यात मदत करतो. आपल्या क्रोधावर संयम ठेवा\nधनु – सहकार्यांबरोबर वादाची स्थिती टाळा. दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे.\nमकर – आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल.\nकुंभ – सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल सहयोग मिळेल व सन्मान वाढेल.\nमीन – मान-सन्मानात वाढ होईल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nNext articleहसा आणि शतायुषी व्हा\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\nव्ही.आर.डी.ई. ही संस्था हलविण्याच्या हालचालींचा तीव्र निषेध-काँग्रेसचे अभिजीत लुणिया यांनी महसूल...\nनिराधार, ज्येष्ठ, दिव्यांगांना तीन महिन्यांचं अनुदान आगाऊ मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/204290/", "date_download": "2021-06-21T07:40:45Z", "digest": "sha1:H3SVGP635XV7P533TW3WIV2NYZQ5QP7C", "length": 7519, "nlines": 136, "source_domain": "enavamaratha.com", "title": "पाकातले चिरोटे - Nava Maratha", "raw_content": "\nHome पाककला पाकातले चिरोटे\nसाहित्य – 1 कप रवा, खायचा रंग, 1 टेस्पून तेल मोहनासाठी, चिमुटभर मीठ, 4 टेस्पून वितळलेले तूप, 3 टेस्पून कॉर्न फ्लोअर पाक : 1 कप साखर, 1/2 कप पाणी, गोळीबंद पाक करावा\nकृती – रव्यामध्ये 1 टेस्पून कडकडीत गरम तेल घा��ावे. चिमूटभर मीठ घालावे. अंदाज घेउन पाणी घालावे आणि थोडा घट्ट असा गोळा भिजवावा. 2 तास ओल्या कपड्याने झाकून ठेवावे.\n2 तासांनी भिजवलेल्या गोळ्याचे 3 सारखे भाग करावे. एक गोळ्यात गुलाबी आणि एक गोळ्यात पिवळा रंग घालून नीट मळून घ्या. एक गोळा कोणताही रंग न घालता तसाच ठेवा.प्रत्येक गोळ्याची एकदम पातळ पोळी लाटावी. पोळीतून खालचा पोळपाट दिसला पाहिजे इतपत पातळ लाटावी. 3 टेस्पून तूप वितळवून त्यात 3 टीस्पून कॉर्न फ्लोअर घालून पातळसर पेस्ट बनवा.1 लाटलेली पोळी घेऊन त्यावर बनवलेली पेस्ट पसरावी. त्यावर दुसरी लाटलेली पोळी बरोबर पहिल्या पोळीवर येईल अशी ठेऊन या पोळीवर पेस्ट लावावी. वर तिसरी पोळी ठेवून उरलेली पेस्ट लावावी. एका बाजूने गुंडाळी करत मध्यभागी आनून घट्ट रोल बनवावा. अशाच उरलेल्या तीन पोळ्या बनवून रोल बनवा.साखर आणि पाणी एकत्र करून गोळीबंद पाक करावा. रोलचे 1/2 इंचाचे तुकडे करावे. एक तुकडा घेउन लेयर असलेली बाजू वर अशाप्रकारे ठेवून हाताने दाब देउन चपटे करावे. लाटणे फिरवून छोटीशीच पुरी/चिरोटे बनवा. तयार चिरोटे तेलात मंद आचेवर बदामी रंगावर तळून घ्या. चिरोटा कोमट झाल्यावर साधारण गरम असलेल्या पाकात घाला. मिनिटभर ठेवून बाहेर काढा. आणि उभा करून ठेवा.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleबोराचे अनेक आरोग्यदायी फायदे\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/shriram-chanting-of-gudi-padwa-will-be-held-in-dombivli/", "date_download": "2021-06-21T06:41:29Z", "digest": "sha1:GOA6ZM23GJ4K2KEJOEM43GP52EXM4QPO", "length": 10050, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "गुढी पाडव्याला डोंबिवलीत होणार \"श्रीराम\" नामाचा जप | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nगुढी पाडव्याला डोंबिवलीत होणार “श्रीराम” नामाचा जप\nडोंबिवली दि.२६ – डोंबिवलीतील नवं वर्ष स्वागत यात्रेचे यंदा 21 वर्ष आहे येत्या 6 एप्रिल रोजी होणाऱ्या नवं वर्ष स्वागत यात्रेत ‘राष्ट्रसीमा -माझे योगदान ‘व ‘विश्व शातीच्या दिशेने भारताची वाटचाल ‘या विषयावर चित्ररथ असणार आहेत. यंदा रामजन्मभूमी न्यास व धर्म संसद यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी सूर्योदयापासून सकाळी 11 वाजेपर्यंत प्रत्येक राम भक्ताने “श्रीराम “नाम जप करावा असे आवाहन गणेश मंदिर संस्थान तर्फे करण्यात आले आहे.\nशनिवार 6 एप्रिल ते 13 एप्रिल राम नवमी पर्यंतश्रीरामनाम जपयज्ञा ,रामरक्षा पठण ,आयोजित केले असून सांगता 13 ता करण्यात येणार आहे, दरवर्षी गणेश मंदिर संस्थानात दीपोत्सव साजरा केला जातो. यंदा 4 तारखेला सायंकाळी 6 वाजता प्रत्येक कुटुंबाने सैनिकांच्या कृतद्न्यतेसाठी एक पणती शिवाजी महाराज उद्यान किंवा विनय कुमार सच्चन स्मारक येथे प्रजवलीत करावी असे आवाहन केले आहे.\n← पालिका अभियंता सुभाष पाटील यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचे गूढ 4 दिवसांतरही कायम\nसारडे गावात शिवजयंती साजरी. →\nदारुसाठी पैसे मागणे व शिवीगाळ केल्याने संतापलेल्या चुलत भावाने केली भावाची हत्या\nअल्पवयीन विद्यार्थिनीवर नेपाळी वॉचमन ने केला बलात्कार,ठाकुर्ली बावन चाळ परिसरातील घटना\nनवी दिल्लीमध्ये काश्मीरच्या पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आली\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वट��ृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/politics/congress-demands-joint-inspection-ventilators-supplied-pmcare-a301/", "date_download": "2021-06-21T07:42:30Z", "digest": "sha1:652JFOMDCESCCD7ZWYSDUN7L2FSRAQRU", "length": 23527, "nlines": 131, "source_domain": "www.lokmat.com", "title": "\"पीएमकेअरमधून पुरवलेल्या व्हेंटिलेटरची केंद्र व राज्य सरकारने संयुक्त तपासणी करावी\", काँग्रेसची मागणी - Marathi News | Congress demands joint inspection of ventilators supplied by PMCARE | Latest politics News at Lokmat.com", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय योग दिनजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस संजय राऊतसंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\n\"पीएमकेअरमधून पुरवलेल्या व्हेंटिलेटरची केंद्र व राज्य सरकारने संयुक्त तपासणी करावी\", काँग्रेसची मागणी\nPMCARE ventilators News: सत्य समोर येण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संयुक्त तपासणी करावी व या गंभीर प्रकारातील दोषींवर कारवाई होण्यासाठी सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.\n\"पीएमकेअरमधून पुरवलेल्या व्हेंटिलेटरची केंद्र व राज्य सरकारने संयुक्त तपासणी करावी\", काँग्रेसची मागणी\nठळक मुद्देपीएमकेअर्स या फंडातून राज्य व केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकार व्हेंटिलेटर पुरवत आहेतगेले वर्षभर विविध राज्यांतून या व्हेंटिलेटरच्या दर्जा व उपयुक्ततेच्या बद्दल आक्षेप घेतले गेले. गुजरात मध्येही असेच आक्षेप घेण्यात आलेतकलादू व्हेंटिलेटरची केवळ तपासणी नको तर गुन्हेगारांवर कारवाई हवी\nमुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पीएमकेअर्स फंडातून केंद्र सरकारने पुरवलेल्या व्हेंटिलेटरच्या सुमार दर्जाबाबत आवाज उचलल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या व्हेंटिलेटरच्या अॉडीटची घोषणा केली. सदर घोषणा पुरेशी नसून सत्य समोर येण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संयुक्त तपासणी करावी व या गंभीर प्रकारातील दोषींवर कारवाई होण्यासाठी सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. (Congress demands joint inspection of ventilators supplied by PMCARE )\nयाबाबत अधिक माहिती देताना सावंत म्हणाले की कोरोना काळात पीएमकेअर्स या फंडातून राज्य व केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकार व्हेंटिलेटर पुरवत आहेत. मेक इन इंडिया उपक्रमात काही कंपन्यांना हे व्हेंटिलेटर बनवण्याचे काम देण्यात आले आहे. गेले वर्षभर विविध राज्यांतून या व्हेंटिलेटरच्या दर्जा व उपयुक्ततेच्या बद्दल आक्षेप घेतले गेले. गुजरात मध्येही असेच आक्षेप घेण्यात आले. नुकतेच औरंगाबाद मेडिकल कॉलेज ने त्यांना पुरवण्यात आलेल्या व्हेंटिलेटरच्या दर्जाबाबत साद्यंत अहवाल देण्यासाठी समिती नेमली होती. सदर समितीने दिलेला अहवाल अत्यंत गंभीर असून त्यामध्ये ज्योती सीएनसी या गुजरात मधील कंपनीने पुरवलेले सर्व व्हेंटिलेटर हे तकलादू व निकामी असल्याचा निष्कर्ष काढला.\nसदर अहवालावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आवाज उठविला आणि या घोटाळ्याच्या राज्य स्तरीय चौकशीची मागणी केली होती. यावर काल केंद्र सरकारने प्रथम धुळफेक करण्याचा प्रयत्न करत सारवासारव केली. पण अखेर जनमानसावर होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध व जनतेच्या पैशाच्या अपव्ययाविरुध्द काँग्रेस पक्षाने उचललेल्या आवाजासमोर केंद्र सरकारला आपले पाऊल मागे घ्यावे लागले आणि पंतप्रधानांनी या व्हेंटिलेटरच्या अॉडीटची म्हणजेच परीक्षणाची घोषणा केली. पंतप्रधानांनी खरेतर एक वर्षापूर्वी हा निर्णय घेतला पाहिजे होता. त्यातून देशातील लाखो रुग्णांना यांचा फायदा झाला असता व अशा तर्हेने व्हेंटिलेटर रुग्णालयात पडून राहिली नसती. परंतु केवळ लेखापरीक्षण पुरेसे नाही, दोषींवर कारवाई होणे आवश्यक आहे. आणि त्याकरिता चौकशी झाली पाहिजे असे सावंत म्हणाले.\nज्योती सीएनसी या कंपनीने पुरवलेल्या व्हेंटिलेटरविरोधात गुजरात मध्येही ओरड झाली होती. अशा उत्पादक कंपन्याचे गुजरातमधील भाजपा नेत्यांशी चांगले संबंध आहेत परंतु त्यांचे व्हेंटिलेटर निरुपयोगी असल्याचे सिद्ध होत आहेत. अहमदाबादमधील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याविरोधात बोलण्याची हिम्मत दाखवली हे कौतुकास्पद आहे. परंतु त्यांचा आवाज ही दाबला गेला. आजही अनेक शासकीय वैद्यकीय अधिकारी घाबरले आहेत. महाराष्ट्रात अनेक व्हेंटिलेटर विनावापर पडून आहेत. नाशिक, औरंगाबाद व इत��� ठिकाणी अशीच अवस्था आहे. तरीही केंद्र सरकारने काल सारवासारव केली व औरंगाबाद मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय तज्ञांचा अहवालही धुडकावून लावला. यामुळे सत्य समोर येईल की नाही ही शंका असल्याने केंद्र आणि राज्य सरकारचे संयुक्त ऑडिट लोकहिताचे असेल आणि सत्यतेची हमी त्यातून देता येईल असे सावंत म्हणाले. जनतेकरिता कोरोना काळात अत्यंत आवश्यक अशा व्हेंटिलेटरमध्ये होणाऱ्या या गैरव्यवहाराला वाचा फोडू शकलो याबाबत समाधान व्यक्त करुन व्यापक जनहिताकरिता काँग्रेस पक्ष असाच आवाज उचलत राहील असे सावंत म्हणाले.\nटॅग्स :corona virusSachin sawantNarendra ModiCentral GovernmentMaharashtra Governmentकोरोना वायरस बातम्यासचिन सावंतनरेंद्र मोदीकेंद्र सरकारमहाराष्ट्र सरकार\nऔरंगाबाद :प्रधानमंत्र्यांकडूनच व्हेंटिलेटरर्स ऑडीटचे आदेश; टीका सोडून भाजपच्या नेत्यांनी योग्य तो बोध घ्यावा - सतीश चव्हाण\nPM orders ventilator audit : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केंद्रासह राज्यांची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठक बोलवली होती. ...\nयवतमाळ :यवतमाळ जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांच्या वर, आतापर्यंत 60 हजारांपेक्षा जास्त जण कोरोनामुक्त\nगत पंधरवाड्यात 83 टक्क्क्यांच्या आसपास असलेला जिल्ह्याचा रिकव्हरी रेट (बरे होण्याचे प्रमाण) आता 90 टक्क्यांच्या वर गेला आहे. ...\nकल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील विशेष तरुणीची कोरोनावर मात; कोविड रुग्णालयातील स्टाफ झाला भावूक\nकल्याण-डोंबिवलीतील ३५ वर्षीय विशेष तरुणीने कोरोनावर मात केली आहे. तिला लंग्ज इन्फेक्शन झालेले असताना तिला बरे करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली क्रीडा संकुलातील कोविड रुग्णालयाने बरीच मेहनत घेतली. ...\nकल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीमध्ये येत्या 15 दिवसांत कडक लॉकडाऊन\nकल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र काही नागरिक अजूनही विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहे. ...\nसिंधुदूर्ग :CoronaVIrus In Sindhudurg : सिंधुदुर्गात १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nCoronaVirus Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर नव्याने ४३२ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. दरम्यान आतापर्यंत १४ हजार १०१ रूग्ण बरे होऊन घरी परतले, तर ५ हजार ७५ र���ग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्ह ...\nनाशिक :कोरोना हद्दपार करण्यासाठीग्रामपंचायतीने कसली कंबर\nमानोरी : येवला तालुक्यातील निमगाव मढ येथे कोरोनाने डोके वर काढल्याने गेल्या दहा दिवसांमध्ये पाच जणांचे उपचार घेतांना निधन झाले. आजपर्यंत गावात ४१ जण संक्रमित झाले होते. तर सध्या केवळ दोन जण बाधित रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने शनिवारी गा ...\nराजकारण :...तर अकाेला जिल्हा परिषदेत नव्या राजकीय आघाडीचा जन्म\nNew political front in the Akola Zilla Parishad : भाजपाची प्रत्यक्ष साथ घेणार की काँग्रेस, राष्ट्रवादीला साेबत घेणार या गणिताची आकडेमाेड आता सुरू झाली आहे. ...\nराजकारण :आम्ही वाघाच्या काळजाचे, मुख्यमंत्री ठाकरे प्रताप सरनाईकांच्या पाठिशी; संजय राऊतांनी विरोधकांना ठणकावलं\nSanjay Raut: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण पक्ष प्रताप सरनाईक यांच्या पाठिशी ठाम उभा आहे, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ...\nराजकारण :शिवसेना-भाजपा युती होणार का प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा\nBJP Devendra Fadnavis: दिवसभर चर्चेत असलेल्या प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर अखेर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ...\nराजकारण :राज्यात राजकीय घडामोड राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल, विविध चर्चांना उधाण\nसरनाईक यांच्या लेटरबॉम्बमुळे राजकीय धुरळा उडलेला असतानाच आता दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. ...\nराजकारण :प्रताप सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’वर शिवसेना-राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; संजय राऊत, जयंत पाटील म्हणाले...\nPratap Sarnaik Letter to CM Uddhav Thackeray: आमदारांना नाहक त्रास दिला जात आहे. विनाकारण त्रास कोण देतंय का देतंय याचा अभ्यास करणं गरजेचे आहे असं सांगत राऊत यांनी यावर भाष्य करणं टाळलं आहे. ...\nराजकारण :राज्यात राजकीय भूकंप हीच ती वेळ महाराष्ट्रात \"भगव्या\"च राज्य येते आहे; भाजपा आमदाराचे संकेत\nनुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांची दिल्लीत अर्धा तास बंददाराआड चर्चा झाली. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भ���िष्य\nBig Breaking : राजकीय घडामोडींना मोठा वेग; शरद पवार - प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\n नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद आता राज ठाकरेंच्या कोर्टात, भाजप आमदार 'कृष्णकुंज'वर\n पेट्रोल-डिझेल नव्हे, तर आता 'या' इंधनावर चालणार वाहनं; ६० ते ६२ रुपये असेल एका लिटरची किंमत\nराष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पाच जणांना अटक; अजितदादांसमोर गर्दी जमवणं भोवलं\nSanjay Raut : योग दिनानिमित्तीनं विरोधकांना कोणता योग सुचवाल, संजय राऊतांनी क्षणार्धात उत्तर दिलं, म्हणाले...\nडिलिव्हरी बॉयने 15 मिनिटांत पोहोचवला चहा; 73,000 रुपयांचे मिळाले गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/oxygen-shortage-eighty-three-corona-patients-died-due-to-lack-of-oxygen-in-goa-hospitals-457218.html", "date_download": "2021-06-21T07:56:32Z", "digest": "sha1:AKG7W5DP67KLMFUMGZYSZJQ5HO43MIBN", "length": 11697, "nlines": 237, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nगोव्यात ऑक्सिजनअभावी श्वास गुदमरुन 83 रुग्णांचा बळी\nगोव्यात ऑक्सिजनअभावी श्वास गुदमरुन 83 रुग्णांचा बळी\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई: गोव्यात ऑक्सिजनअभावी (Goa Oxygen shortage) मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. इथे दररोज श्वास गुदमरुन अनेकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे गोव्यात अक्षरश: मृत्यूचं (Goa corona death) तांडव उभं आहे. सलग चौथ्या दिवशी ऑक्सिजनअभावी 08 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (Goa Medical College and Hospital) गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटे सहा वाजेपर्यंत 13 तर शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटे 8 कोरोना रूग्णांचा तडफडून मृत्यू झाला. प्राणवायूअभावी आजपर्यंत 83 रुग्णांचा बळी गेला आहे.\nMumbai | लोकल सुरु करण्यासाठी आणखी आठवडा लागणार, MMRDA, मनपा अधिकारी, तज्ज्ञांमध्ये बैठक\nSpecial Report | राज्यात अनलॉक, मात्र गर्दीने महाराष्ट्राचा धोका वाढला\nपुण्यातील गर्दीला अजित पवार, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा, प्रविण दरेकर आक्रमक\nआतापर्यंत 22,810 कोटींचं वाटप, 21 लाख लोकांना फायदा, सरकारच्या ‘या’ योजनेची 30 जून डेडलाईन\nइंधन दरवाढ आणि गगनास भिडलेल्या महागाई विरोधात वंचितचा मुंबईत एल्गार\nNashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, आजच्या आंदोलनात ठरणार पुढील दिशा\nनवी मुंबईत नागरी सुविधांकडे दुर्लक्ष, लवकरात लवकर सुधारणा करा, ‘आप’ची महानगरपालिकेकडे मागणी\nनवी मुंबई5 mins ago\nInternational Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली\nInternational Day of Yoga | Mumbai | माधवबागेत मुस्लिम महिलांकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा-\nOpinion : प्रताप सरनाईकांचे पत्र आणि राजकीय प्रपंच \nशेतकऱ्यांसाठी खुशखबर; रिफाइंड तेल आणि मोहरीच्या तेलाचा भाव वाढला\nWeight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात अननसाचा समावेश करा \nआमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं नाही, महाभारतातील योद्धे आम्हीच, मी तर ‘संजय’; राऊतांचा भाजपवर पलटवार\nNashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ राहणार उपस्थित\n कमी मतं मिळाल्याने ‘इंडियन आयडॉल 12’मधून बाहेर\nमराठी न्यूज़ Top 9\nआमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं नाही, महाभारतातील योद्धे आम्हीच, मी तर ‘संजय’; राऊतांचा भाजपवर पलटवार\nOpinion : प्रताप सरनाईकांचे पत्र आणि राजकीय प्रपंच \nCorona : 18 वर्षावरील सर्वांचं आजपासून मोफत लसीकरण, लसीकरणासाठी काय आवश्यक जाणून घ्या संपूर्ण माहिती\nआईचे विवाहबाह्य संबंध मुलाच्या जीवावर, प्रियकराकडून बालकाची हत्या\nपेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘या’ इंधनावर चालणार गाड्या; नितीन गडकरींकडून महत्वपूर्ण संकेत\nWeight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात अननसाचा समावेश करा \nकोंबडीपेक्षा मेथी-फरसबी महाग, भाजीपाल्याचे भाव अडीचशे पार\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी\nMaharashtra News LIVE Update | कोरोनाच्या या काळात योग बनला आशेचा किरण – पंतप्रधान मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mr.jcleafspring.com/professional-manufacturer-truck-parabolic-leaf-spring-for-nissan-product/", "date_download": "2021-06-21T06:22:09Z", "digest": "sha1:IUWZLTJ7UL334ZP6QRJTECYA5NK3FJM5", "length": 19853, "nlines": 289, "source_domain": "mr.jcleafspring.com", "title": "चीन व्यावसायिक निर्माता ट्रक पॅराबोलिक लीफ स्प्रिंग निसान मॅन्युफॅक्चरिंग अँड फॅक्टरी | जियाचुआंग", "raw_content": "\nप्रगत स्वयंचलित उत्पादन ओळी\nMercedez Benz लीफ स्प्रिंग\nटोयोटा आणि हिनो लीफ स्प्रिंग\nट्रे प्रकार लीफ स्प्रिंग\nट्रेलर प्रकार लीफ स्प्रिंग\nMercedez Benz लीफ स्प्रिंग\nटोयोटा आणि हिनो लीफ स्प्रिंग\nट्रे प्रकार लीफ स्प्रिंग\nट्रेलर प्रकार लीफ स्प्रिंग\nऑडी कार भागांचे निलंबन बुशिंग 7L0505323A\nचीन निर्माता ऑडी कार पार्ट्स ऑटो सस्पॅन पुरवठा करतो ...\nलीफ स्प्रिंगसाठी ग्रेड 10.9 गंड\nलीफ स्प्रिंगसाठी मा��क धागा यू बोल्ट\n24 टी हेवी ड्यूटी ट्रक निलंबन भाग लीफ स्प्रिंग\nOEM 1-51130-961-0 ट्रक पॅराबोलिक लीफ स्प्रिंग ISUZU साठी\nअमेरिकन मार्केटींग मॅनेजर: कॅथी\nएशिया आणि ओशिनिया विपणन व्यवस्थापक: वेंडी\nआफ्रिका आणि मध्य पूर्व विपणन व्यवस्थापक: पीटर\nयुरो विपणन व्यवस्थापक: ओयुना\nनिसानसाठी व्यावसायिक निर्माता ट्रक पॅराबोलिक लीफ स्प्रिंग\nचष्मा 90 * 12 (मिमी) मॉडेल निसान\nबंदर शांघाय / झियामेन / निंग्बो देय टी / टी, एल / सी, डी / पी\nलीड टाइम 20-30 दिवस हमी 12 महिने\nही वसंत assक्की निसान ट्रकसाठी वापरली जाते.\nएकूण 9 ब्लेड, 1-9 ब्लेड रूंदी (मिमी) * जाडी (मिमी): 90 * 12, डोळा ते डोला मोजण्यासाठी 1550 मिमी (विनामूल्य लांबी मोजमाप), सहिष्णुता श्रेणी ±3 मिमी. 2 पीसी बायोमेटल बुशेशØ30 * ØØ * * 88 वसंत डोळे स्थापित करण्यासाठी येतात, 2-7 ब्लेड टेपरर्ड असतात.\nविनामूल्य कमान मापन (चित्र पहा) 120.5 मिमी, त्यामध्ये सहिष्णुता श्रेणी ±6 मिमी.\nसर्व डेटा नवीन उत्पादनाच्या उत्पादनाचे मापन करून प्राप्त केले जातात.\nमूलतः पॅराबोलिक स्प्रिंग हा एक वसंत .तू आहे ज्यामध्ये दोन किंवा अधिक पाने असतात. पाने केवळ मध्यभागी स्पर्श करतात, जिथे ते कोठावर आणि बाह्य टोकाला निश्चित केले जातात, जेथे ते वाहनावर निश्चित केले जातात. त्या दोन बिंदूंमधील पाने पारंपारिक लीफ स्प्रिंग्सप्रमाणे एकमेकांना स्पर्श करत नाहीत.\nप्रत्येक पान स्वत: मध्ये संपूर्ण वसंत representsतु दर्शविते आणि त्याप्रमाणे कार्य करेल. लीफ स्प्रिंग सक्षम करण्यासाठी मध्यभागी (जाड) पासून बाह्य टोकापर्यंत पातळ (पातळ) केले जाते. हे टॅपिंग पॅराबोलिक आहे, याचा अर्थ असा की प्रत्येक सेंटीमीटर (किंवा इंच) पानांची जाडी त्याच्या लांबीच्या चौरस कार्याशी संबंधित असलेल्या प्रमाणात कमी होते.\nहे गुंतागुंतीचे वाटेल परंतु प्रत्यक्षात ते अगदी सोपे आहे. प्रत्येक पानात कमीतकमी संपूर्ण मल्टी लीफ स्प्रिंगचे आकार असतील आणि अशा प्रकारे ते समान शक्तींचा सामना करण्यास सक्षम आहेत. याचा अर्थ असा की आदर्श पॅराबोलिक वसंत springतूमध्ये फक्त एक पाने असू शकतात, तथापि, या प्रकारच्या \"मोनो लीफ\" वसंत highतूमध्ये उच्च अंतर्गत तणावामुळे बोलण्याचे / वजन प्रमाण खूपच मर्यादित असेल जेणेकरून 2 किंवा 3 लीफ पॅराबॉलिक स्प्रिंग ताणांना अधिक समान रीतीने विभाजित करू शकेल. इतर पाने ओलांडून आणि अशा प्रकारे अधिक एक्सल हाल��ाल शक्य आहे. म्हणूनच आम्ही 2 आणि 3 पानांचे झरे डिझाइन केले. पॅराबोलिक स्प्रिंगवर पानांची संख्या वाढवण्याचे दुसरे कारण म्हणजे दर (भार क्षमता) वाढवणे. कारण प्रत्येक पान हा एक वसंत .तु आहे आम्ही स्वतः पानांची ताकदीशी तडजोड न करता पाने जोडू किंवा काढू शकतो. उदाहरणार्थ आपल्याकडे 3 लीफ रीअर स्प्रिंग आहे आणि आम्ही एक समान पाने जोडतो दर 30% पर्यंत जाईल याचा अर्थ भार क्षमता +/- 30% ने वाढेल (शॅकल इफेक्टवर अवलंबून)\nकी पॉईंट्स उच्च गुणवत्ता ठेवतात\n20 मिमी पेक्षा कमी जाडी. आम्ही उत्पादन सामग्री म्हणून SUP9 / 55Cr3 / SAE5160H निवडतो\n20-30 मिमी पासून जाडी. आम्ही SUP11A / 50CrVA निवडतो\n30 मिमीपेक्षा जास्त जाडी. आम्ही कच्चा माल म्हणून 51CrV4 निवडतो\n50 मिमीपेक्षा जास्त जाडी. आम्ही कच्चा माल म्हणून 52CrMoV4 निवडतो\nआम्ही स्टीलच्या जवळपास 800 डिग्री डिग्री टेम्पर्युअरचे कठोरपणे परीक्षण केले.\nआम्ही वसंत thickतु च्या जाडीनुसार 10 सेकंदात क्विंचिंग तेलात स्प्रिंग स्विंग करतो.\nताण पेरणे अंतर्गत प्रत्येक वसंत meतु वसंत .तु.\nथकवा चाचणी 150000 सायकसवर पोहोचू शकते\nकॅटाफोरेसीस पेंटिंग अंतर्गत प्रत्येक पान.\nमीठ फवारणी चाचणी 500 तासांवर पोहोचते\nQ1: आपण कोणत्या प्रकारचे पानांचे स्प्रिंग तयार करू शकता\nउत्तरः आम्ही बाजारात बहुतेक प्रकारचे झरे तयार करू शकतो. विशेषतः पॅराबोलिक स्प्रिंग्स वर.\nQ2: आपण पानांच्या वसंत forतुसाठी कोणती सामग्री पुरवू शकाल\nउत्तरः आमचा मटेरियल ग्रेड एसयूपी 9 / एसयूपी 9 ए / एसईपी 11 ए / 51 सीआरव्ही 4/52 सीआरएमओव्ही 4 / अगदी 55 सीआर 3 आणि एसएई 5160 एच देखील असावा.\nQ3: आपला वितरण वेळ किती असेल\nउ: 20-40 दिवस 20days सुमारे साहित्य पुरेसा असल्यास. नाही तर, 40days होईल\nQ4: कोणत्या पेमेंट अटी मान्य आहेत\nउत्तरः टीटी आणि एलसी दृष्टीक्षेपात\nप्रश्न 5: पॅकिंग म्हणजे काय\nउत्तरः धूळ लाकडी फूस नसतो. आम्ही वाजवी असल्यास आपण विनंती करता त्यानुसार आम्ही पॅक देखील करू शकतो.\nQ6: पृष्ठभाग पूर्ण कसे करावे\nउ: इलेक्ट्रोफोरेसीस कोटिंग (काळा, लाल, करडा किंवा ग्राहकांच्या विनंतीनुसार)\nमागील: हॉट सेलिंग 11436 ट्रेलर सस्पेंशन पार्ट लीफ स्प्रिंग\nपुढे: 880368 बीपीडब्ल्यू ट्रक भाग लीफ स्प्रिंग एअर सस्पेंशन पार्ट स्प्रिंग\nजपान ऑटो लीफ स्प्रिंग\nफिकट ट्रक लीफ स्प्रिंग\nनिलंबन भाग लीफ स्प्रिंग\nउच्च दर्जाचे चीन निर्माता SUP9 स्टील लीफ ...\nउच्च दर्जाचे चीन निर्माता SUP9 स्टील लीफ ...\nTRA-2740 ट्रेलर भाग लीफ स्प्रिंग पॅराबोलिक ली ...\nउच्च दर्जाचे टीआरए -2726 एसयूपी 9 स्टील लीफ स्प्रिंग ...\nआरयूसाठी सानुकूलित लाइट ट्रक फ्रंट लीफ स्प्रिंग ...\n1421060 ट्रक लीफ स्प्रिंग एअर सस्पेंशन भाग एल ...\nसहकार्याचे संबंध स्थापित करण्यासाठी आमच्या कारखान्यांना भेट देण्यासाठी जगभरातील ग्राहकांचे हार्दिक स्वागत आहे.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आमच्याकडे सोडा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://bollyreport.org/archives/category/health", "date_download": "2021-06-21T08:02:47Z", "digest": "sha1:BDIF74YAJZGW3INVAGRLORNGLRH6D7CA", "length": 7343, "nlines": 113, "source_domain": "bollyreport.org", "title": "Health Archives - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nफक्त वजन वाढणे हेच नाही तर या गोष्टी पूर्वसूचना देतात तुमच्या शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल, वेळीच जाणून घ्या \nही लक्षणे देतात शरीरातील कमी झालेल्या ऑक्सिजनची पूर्व सूचना, अजिबात दुर्लक्ष करू नका असा, वाढवा नैसर्गिक रित्या ऑक्सिजन \nभाजके चणे खाल्यामुळे होतात हे अजब फायदे, वाचून आजच खायला सुरुवात कराल \nनवऱ्याच्या घोरण्यामुळे त्रस्त झाला आहेत हा साधा घरगुती उपाय करा परत नवरा कधीच घोरणार नाही \nतुमची पत्नी पैंजण घालत नसेल तर आजच द्या घेऊन, होतात हे जबरदस्त फायदे \nपेपरमध्ये गुंडाळलेले खाद्य पदार्थ चुकूनही खाऊ नका, या दुर्धर आजाराचे होऊ...\nया सहजसोप्या गोष्टी करा आणि मेकअप शिवाय दिसा सुंदर, जाणून घ्या...\nकोणत्याही गोळ्या न खाता, काही महिन्यातच कोलेस्ट्रॉल कसे कमी करावे, जाणून...\nथंडीच्या दिवसात गुळाचा चहा प्यायल्याने होतात हे जबरदस्त फायदे, वाचून आजच...\nऍसिडिटीला काही मिनिटात दूर करते या झाडांची पाने, जाणून घ्या त्याच्याबद्दल...\nपोट साफ होत नाही तर घ्या मग ह्या फळाचे ज्युस,...\nकोरोनाच्या भीतीने सी जीवनसत्वाच्या गोळ्या खाताय प्रमाणातच घ्या ह्या गोळ्या अन्यथा...\nरोजच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात भात खाणे आहे धोकादायक, जाणून घ्या कोणता...\nतुम्हीही हेड-फोन वापरत असाल तर वेळीच व्हा सावधान अन्यथा भोगावे लागतील...\nश्वसनाचे, पचनाचे, लिव्हरचे आजार आणि रोगप्रतिकारक शक्ती यासाठी रामबाण उपाय आहे...\nवयाच्या ४७ व्या वर्षी मलायका होणार का बाळाची आई \nब���लिवुडची मुन्नी आणि फिटनेस क्विन मलायका अरोरा सोशल मिडियावर खुप अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिचे चाहते तिला तिथे सुद्धा फॉलो करतात. मलायका अनेकदा तिचे सुंदर...\nकरीना कपूर दिसणार सीतेच्या भूमिकेत, मात्र भूमिका साकारण्यासाठी मागितले तब्बल एवढे...\nऐश्वर्या रायच्या अती वागण्याचा अमिताभ बच्चन याना झाला होता मनस्ताप, रागात...\nफक्त वजन वाढणे हेच नाही तर या गोष्टी पूर्वसूचना देतात तुमच्या...\nप्रसिद्ध अभिनेत्री ‘यामी गौतम’ अडकली विवाह बंधनात, जाणून घ्या कोण आहे...\nवयाच्या ४७ व्या वर्षी मलायका होणार का बाळाची आई \nकरीना कपूर दिसणार सीतेच्या भूमिकेत, मात्र भूमिका साकारण्यासाठी मागितले तब्बल एवढे...\nऐश्वर्या रायच्या अती वागण्याचा अमिताभ बच्चन याना झाला होता मनस्ताप, रागात...\nफक्त वजन वाढणे हेच नाही तर या गोष्टी पूर्वसूचना देतात तुमच्या...\nप्रसिद्ध अभिनेत्री ‘यामी गौतम’ अडकली विवाह बंधनात, जाणून घ्या कोण आहे...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-silent-front-of-muslims-parbhani-5691471-NOR.html", "date_download": "2021-06-21T08:12:55Z", "digest": "sha1:XB5SXLFJGXRBGCBDAY6GOYZXIX7R73P5", "length": 5675, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Silent Front of Muslims Parbhani | परभणीत मुस्लिमांचा मूकमोर्चा; म्यानमारमधील अत्याचार, शरियतमधील हस्तक्षेप थांबवण्याची मागणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपरभणीत मुस्लिमांचा मूकमोर्चा; म्यानमारमधील अत्याचार, शरियतमधील हस्तक्षेप थांबवण्याची मागणी\nपरभणी- मुस्लिम समाजाला आरक्षणासह म्यानमारमध्ये मुस्लिम समाजावर होत असलेले अत्याचार थांबवावेत, मुस्लिम शरियतमधील शासनाचा हस्तक्षेप थांबवण्यात यावा, आदी विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील मुस्लिम समाजबांधवांनी रविवारी (दि.१०) येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला. मोर्चातील समाजबांधवांची उपस्थिती लक्षणीय अशीच होती.\nजिंतूर रस्त्यावरील ईदगाह मैदानावरून दुपारी दोन वाजता मोर्चास सुरुवात झाली. शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, नारायण चाळ, स्टेशन रोड मार्���े शिवाजी पुतळ्यासमोरील मैदानात पोहोचलेल्या या मूकमोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या वेळी अब्दुल खदीर, वसीम, मौलाना तजम्मुल, मौलाना अब्दुल रशीद, अजहर इनामदार, मौलाना रफियोद्दीन आदींनी मनोगत व्यक्त केले. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात देण्यात यावे, म्यानमारमधील मुस्लिम समाजावरील अत्याचार थांबवावेत, त्यासाठी केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्र संघामध्ये मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा, ट्रिपल तलाकसंदर्भामध्ये शासनाने इस्लामी शरियतमधील हस्तक्षेप थांबवावा, लव्ह जिहादच्या नावाखाली समाजाला बदनाम करण्याचे काम थांबवावे, आदी विविध मागण्या या वेळी मान्यवरांनी केल्या.\nमोर्चात मौलानांसह व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक व युवकांचा सहभाग मोठा होता. हाफिज मौलाना, रफियोद्दीन अशरफी, हाफिज सय्यद निसार अहमद, मौलाना अब्दुल कादर मिल्ली, डॉ.तय्यब बुखारी, उपमहापौर माजूलाला, हाफिज जाऊस, वसीम कबाडी, अब्दुल कादर, अल्ताफ मेमन, उबेद शालिमार, जान मोहंमद जानू, गुलमीरखान, गौस झेन आदी मोर्चात सहभागी झाले होते. मुस्लिम इन्साफ कौन्सिलच्या जिल्हा शाखेतर्फे मोर्चाचे आयोजन केले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-ipl-6-hydrabad-sunrisers-won-on-royal-challengers-banglore-in-super-over-4229628-PHO.html", "date_download": "2021-06-21T08:23:56Z", "digest": "sha1:ENWGCDDX4ZR5VBV344MKU32DNMUWO2VW", "length": 5188, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ipl 6 hydrabad sunrisers won on royal challengers banglore in super over | PHOTOS: IPL च्या मैदानावर पुन्हा एकदा OOPSE... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS: IPL च्या मैदानावर पुन्हा एकदा OOPSE...\nहैदराबाद- आयपीएलने हळूहळू आपले रंग दाखवण्यास सुरूवात केल्याचे दिसत आहे. रविवारी हैदराबाद सनरायजर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी जबरदस्त पर्वणीचा ठरला. समान धावसंख्येवर टाय झालेला सामना सुपर ओव्हरपर्यंत ताणला गेला. त्यामुळे खेळाडूंबरोबर प्रेक्षकांच्या ह्दयाचे ठोकेही त्यावेळी वाढल्याचे दिसले.\nबेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने कमी धावसंख्या असलेला सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहोचवण्याची कमाल केली. मात्र, त्याचा फायदा टीमला घेता आला नाही. सनरायजर्स हैदराबादने घरच्या मैदानावर सलग दुसरा सामना खिशात टाकून आपला दम दाखवून दिला.\nबेंगळुरूच्या टीमने प्रथम फलंदाजी करताना 130 धावा जमवल्या होत्या. ख्रिस गेल अवघ्या एका धावेवर बाद झाल्यानंतर बेंगळुरूच्या एकाही फलंदाजाने आक्रमकता दाखवली नाही. कर्णधार कोहली 46 आणि हेन्रीक्सच्या 44 धावांच्या जोरावर त्यांना 130 धावांपर्यंत मजल मारता आली.\nहेन्रीक्सने गोलंदाजीतही कमाल दाखवताना हैदराबादचा पहिला गडी अवघ्या 4 धावेवर असतानाचा टिपला. संघाच्या 16 धावा होतायत की नाही तोपर्यंत हेन्रीक्सने पुन्हा दुसरा धक्का देत कॅमेरून व्हाईटलाही तंबूचा रस्ता दाखवला.\nअक्षत रेड्डीने 23 आणि हनुमा विहारीने नाबाद 44 धावांची खेळी करून संघाचा स्कोअर 130 पर्यंत पोहोचवून बेंगळुरूच्या धावांची बरोबरी केली.\nविनयकुमारने शेवटचे षटक चांगले टाकल्यामुळे हैदराबादला सामना जिंकता आला नाही. विनयकुमारच्या गोलंदाजीमुळे सामना सुपर ओव्हर ( One Over Per Side Eliminator- OOPSE) पर्यंत पोहोचला.\nपुढच्या स्लाईडला क्लिक करून जाणून घ्या IPL- 6 चा पहिला OOPSE...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2021-06-21T07:06:48Z", "digest": "sha1:RRVBYULQPNPGDTKURBWURXXRWO6D3PLW", "length": 12770, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "डोंबिवलीत चोरट्याला रहिवाशांनी रंगेहात पकडले | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nडोंबिवलीत चोरट्याला रहिवाशांनी रंगेहात पकडले\nडोंबिवली दि.२१ – रात्रीच्या सुमारास घरात कोणीही नसल्याचे पाहून चार चोरट्यांनी दरवाज्याचे लॅच तोडून घरात चोरी करण्याचा प्रयत्न करताना चोरट्यांपैकी एकाला रहिवाश्यांनी रंगेहात पकडून चोप देत विष्णूनगर पोलीसांच्या ताब्यात घेतले. डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा गांधी उद्याजवळील मल्लार आशिष इमारतीत घडलेल्या या घटनेत चोरट्याला पकडल्यास गेलेल्या रहिवाशी प्रभाकर प्रभू यांच्या डाव्या हातावर चोरट्याने त्याच्याकडील स्क्रू ड्राव्हरनेवार हल्ला केला. मात्र सुदैवाने या हल्ल्यात त्यांना किरकोळ मार लागला नाही. इमारतीतील रहिवाशी नितेश शेट्टी आणि तुषार शिंदे यांनी चोरट्याला पकडले होते. अटक केलेला चोरटा सराईत असून त्याच्यावर मुंबईतील धारावी आणि माहीम पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहे. डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा गांधी उद्यानाजवळील स्टेट बॅक इंडिया आणि लिज्जत पापड केंद्रात चोरी केल्याचे कबूल केल्याची पोलिसांनी सांगितले.\nनसीम शबीर खान असे अटक केलेल्या चोरट्याने नाव असून तो काही दिवसांपासून डोंबिवली पूर्वेकडील भोपर गावातील स्मशानभूमीजवळील बारकू बाई चाळीत भाडेतत्वावर घरात राहत होता. सचिन कानिफनाथ आगेरे यासह भरत आणि सुरज हे चोरटे त्याच्याच बरोबर राहत होते. गुरुवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अरविंद वैशंपायन यांच्या घरात कोणी नसल्याचे पासून या चार चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे सेफ्टी डोअरचे लॅच तोडून घरात प्रवेश करत घरातील दागिने एका बॅगेत भरत होते. इमारतीतील रहिवाशी नितेश शेट्टी हा देवीच्या मूर्तीचे विसर्जन करून घरी जात असताना त्याला वैशंपायन यांच्या घरात आवाज ऐकू आला. ताबडतोब नितेशने वैशंपायन यांच्या घरातील दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करून चोरट्यांना पकडल्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातील तीन चोरटे पळून गेले.इमारतीच्या दुसर्या मजल्यावर आरडा-ओरड एकू आल्यावर तुषार शिंदे धावत आले. नितेश शेट्टी, तुषार शिंदे आणि प्रभाकर प्रभू यानी नसीमला पकडल्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हातातील स्क्रू ड्राव्हरने प्रभाकर प्रभू यांच्या हातावर हल्ला केला. रहिवाश्यांनी याला चोप देत विष्णूनगर पोलिसांच्या ताब्तात दिले.\n← लिफ्टमध्ये अडकून एका 7 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू – पुण्यातील घटना\nनर्मदा परिक्रमा-एक आनंदयात्रा म्हणजे प्रांजळ अनुभव कथन – डाॅ. सच्चिदानंद शेवडे →\nडोंबिवलीत दागिने खरेदी निमित्ताने बोलण्यात गुंतवुन चाळीस हजार रुपयांंची चोरी\nठाण्यात 60 हजार रुपयांचा मोबाईल लंपास\nपोलिसांच्या कामात जमाव करत निर्माण केला अडथळा ; आरोपीला जमावाने केली पळायला मदत\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर���भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/teacher/", "date_download": "2021-06-21T07:14:26Z", "digest": "sha1:UC3SDXZQZILIQXWTSP45MEY2IRAXVIC6", "length": 3516, "nlines": 39, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Teacher Archives | InMarathi", "raw_content": "\nसोलापूर जिल्हापरिषद शिक्षकांच्या ७ कोटी रुपयांच्या पारितोषिकामागची अतुल्य कहाणी\nजिल्हा परिषदेच्या शाळा, तिथं असणारे शिक्षक, शिकवलं जाणारं शिक्षण हे जगात कुठंही कमी नाही हे या उदाहरणावरून दिसून आले आहे.\nआणि ह्या एका अवलिया शिक्षकामुळे देशाला सचिन तेंडुलकर मिळाला\nक्रिकेटमधील योगदानासाठी कृतज्ञ राहून संपूर्ण क्रिकेट विश्वातर्फे ‘जीवन गौरव’ पुरस्काराने देखील ते सन्मानित झाले आहेत.\nयाला जीवन ऐसे नाव\nमुलांना शिकवण्यासाठी, दररोज नदी पार करणाऱ्या कष्टाळू शिक्षिकेचा खडतर प्रवास\nदुर्दैवाने प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेची नोकरी मिळण्याइतके त्यांचे शिक्षण झाले नाहीये. पण ह्या गोष्टीचे त्यांना दु:ख नाही.\nशाळा बंद होऊ नये म्हणून हा शिक्षक ड्रायव्हरचं कामही स्वतः करतोय \nशाळेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ते गेली दोन वर्ष झाले अविरतपणे काम करत आहेत.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/kaka-rane", "date_download": "2021-06-21T06:08:00Z", "digest": "sha1:KJHT7F3332JSU736RLBXKDAA7SJASBNB", "length": 11812, "nlines": 233, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nवैभव नाईकांचा नितेश राणेंना धक्का, ‘सरपंच राणें’च्या हाती शिवबंधन\nजानवली गावचे सरपंच काका राणे, अमोल राणे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. (Sindhudurg Vaibhav Naik Nitesh Rane ) ...\nBreaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना\nमुंबईत 30 ते 44 वयोगटासाठीच लसीकरण, पालिका-राज्याच्या 149 केंद्रावर लसीकरण\nSanjay Raut Live | आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : संजय राऊत\nNashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, आजच्या आंदोलनात ठरणार पुढील दिशा\nInternational Day of Yoga | Mumbai | माधवबागेत मुस्लिम महिलांकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा-\nNashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ राहणार उपस्थित\nNirjala Ekadashi | निर्जला एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट\nMumbai | लोकल सुरु करण्यासाठी आणखी आठवडा लागणार, MMRDA, मनपा अधिकारी, तज्ज्ञांमध्ये बैठक\n“जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका, पण माफी मिळणार नाही : निलेश राणे\nInternational Day of Yoga | आंतरराष्ट्रीय योग दिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदी LIVE\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी6 mins ago\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nInternational Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली\nInternational Yoga Day 2021: अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ITBP च्या जवानांकडून योगासनं, पाहा फोटो\nफोटो गॅलरी1 hour ago\nPHOTO : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर, वाचा\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nकर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअरचा अर्थ काय घरबसल्या कसा चेक कराल\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO | विठोबाला पांढरं सोवळं, तर रखुमाईला नऊवारी, निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO : पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा\nलाईफस्टाईल फोटो5 hours ago\nप्लॅटफॉर्म तिकिटावरही ट्रेनमध्ये प्रवास करता येतो अचानक गाडी सुरू झाल्यास काय करायचं\nफोटो गॅलरी8 hours ago\nLookalike : दिशा पटानी सारखीच हॉट आहे ही स्पॅनिश अभिनेत्री, बोल्डनेसमध्ये देतात एकमेकींना टक्कर\nफोटो गॅलरी16 hours ago\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचं नाही हे ठरलंय : हसन मुश्रीफ\nअन्य जि��्हे3 mins ago\nकोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ प्रकार नेमका काय कशी घ्याल स्वतःची काळजी\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी6 mins ago\nBreaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना\nमुंबईत 30 ते 44 वयोगटासाठीच लसीकरण, पालिका-राज्याच्या 149 केंद्रावर लसीकरण\nSanjay Raut Live | आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : संजय राऊत\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nViral Video : पाणीपुरी खाताना नवरदेवासमोर नववधूचा भलताच स्वॅग, व्हिडीओ पाहून हसता पुरेवाट होईल\n Google Search करुन बॉयफ्रेण्डच्या मदतीने विवाहितेने पतीला संपवलं\nभाजपने ‘शवासन’ करावं; संजय राऊतांची जहरी टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mr.jcleafspring.com/oem-43-698-truck-part-front-leaf-spring-with-bushings-2-product/", "date_download": "2021-06-21T07:37:15Z", "digest": "sha1:UMDLP6O22OA67NCN4CVLFFNUZBGXBSEC", "length": 17183, "nlines": 330, "source_domain": "mr.jcleafspring.com", "title": "बुशिंग्स मॅन्युफॅक्चरिंग अँड फॅक्टरी चीन चीन ओई 43-698 ट्रक पार्ट फ्रंट लीफ स्प्रिंग जियाचुआंग", "raw_content": "\nप्रगत स्वयंचलित उत्पादन ओळी\nMercedez Benz लीफ स्प्रिंग\nटोयोटा आणि हिनो लीफ स्प्रिंग\nट्रे प्रकार लीफ स्प्रिंग\nट्रेलर प्रकार लीफ स्प्रिंग\nMercedez Benz लीफ स्प्रिंग\nटोयोटा आणि हिनो लीफ स्प्रिंग\nट्रे प्रकार लीफ स्प्रिंग\nट्रेलर प्रकार लीफ स्प्रिंग\nऑडी कार भागांचे निलंबन बुशिंग 7L0505323A\nचीन निर्माता ऑडी कार पार्ट्स ऑटो सस्पॅन पुरवठा करतो ...\nलीफ स्प्रिंगसाठी ग्रेड 10.9 गंड\nलीफ स्प्रिंगसाठी मानक धागा यू बोल्ट\n24 टी हेवी ड्यूटी ट्रक निलंबन भाग लीफ स्प्रिंग\nOEM 1-51130-961-0 ट्रक पॅराबोलिक लीफ स्प्रिंग ISUZU साठी\nअमेरिकन मार्केटींग मॅनेजर: कॅथी\nएशिया आणि ओशिनिया विपणन व्यवस्थापक: वेंडी\nआफ्रिका आणि मध्य पूर्व विपणन व्यवस्थापक: पीटर\nयुरो विपणन व्यवस्थापक: ओयुना\nबुशिंग्जसह OEM 43-698 ट्रक भाग फ्रंट लीफ स्प्रिंग\nचष्मा 100 * 11/13/14 (मिमी) मॉडेल फोर्ड\nMOQ 50 एसटीएस लीड टाइम 20-30 दिवस\nबंदर शांघाय / झियामेन / निंग्बो हमी 12 महिने\nहे स्प्रिंग yसी अमेरिकेत हेवी ड्यूटी ट्रकसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते.\nसंपूर्णपणे 9 ब्लेड, 1 पीसी कलते प्लेट, 1-4 ब्लेड रूंदी (मिमी) * जाडी (मिमी): 100 * 14, 5-6 ब्लेड रूंदी (मिमी) * जाडी (मिमी): 100 * 13, 7-9 ब्लेड 100 * 11, डोळा डोला माप 1371 मिमी (विना��ूल्य लांबी मोजमाप), आत सहिष्णुता श्रेणी ±3 मिमी. 2 पीसी बायोमेटल बुशेश 32 * * 38 * 98 वसंत डोळे स्थापित करण्यासाठी येतात.\nविनामूल्य कमान मापन (चित्र पहा) 109.5 मिमी, त्यामध्ये सहिष्णुता श्रेणी ±3 मिमी.\nसर्व डेटा नवीन उत्पादनाच्या उत्पादनाचे मापन करून प्राप्त केले जातात.\nडब्ल्यू अँड टी (मिमी)\nफोर्ड एफ / एल-सीरीज ही फोर्ड मोटर कंपनीकडून पूर्ण आकारात पिकअप आणि हेवी ड्युटी ट्रकची मालिका आहे जी १ 8 88 पासून आतापर्यंत एफ-मालिकेसाठी आणि १ 8 till8 पर्यंत एल-मालिकेसाठी सतत विकली जात आहे.\nवर्ग 4: एफ -450\nवर्ग 5: एफ -550\nवर्ग 6: एफ -650\nवर्ग 7: एल -600 / एल -6000 मालिका, एल -700 / एल -7000 मालिका\nवर्ग 7: एल -800 / एल -8000 मालिका, एल -900 / एल -9000 मालिका\nकी पॉईंट्स उच्च गुणवत्ता ठेवतात\n20 मिमी पेक्षा कमी जाडी. आम्ही उत्पादन सामग्री म्हणून SUP9 / 55Cr3 / SAE5160H निवडतो\n20-30 मिमी पासून जाडी. आम्ही SUP11A / 50CrVA निवडतो\n30 मिमीपेक्षा जास्त जाडी. आम्ही कच्चा माल म्हणून 51CrV4 निवडतो\n50 मिमीपेक्षा जास्त जाडी. आम्ही कच्चा माल म्हणून 52CrMoV4 निवडतो\nआम्ही स्टीलच्या जवळपास 800 डिग्री डिग्री टेम्पर्युअरचे कठोरपणे परीक्षण केले.\nआम्ही वसंत thickतु च्या जाडीनुसार 10 सेकंदात क्विंचिंग तेलात स्प्रिंग स्विंग करतो.\nताण पेरणे अंतर्गत प्रत्येक वसंत meतु वसंत .तु.\nथकवा चाचणी 150000 सायकसवर पोहोचू शकते\nकॅटाफोरेसीस पेंटिंग अंतर्गत प्रत्येक पान.\nमीठ फवारणी चाचणी 500 तासांवर पोहोचते\nQ1: आपण कोणत्या प्रकारचे पानांचे स्प्रिंग तयार करू शकता\nउत्तरः आम्ही बाजारात बहुतेक प्रकारचे झरे तयार करू शकतो. विशेषतः पॅराबोलिक स्प्रिंग्स वर.\nQ2: आपण पानांच्या वसंत forतुसाठी कोणती सामग्री पुरवू शकाल\nउत्तरः आमचा मटेरियल ग्रेड एसयूपी 9 / एसयूपी 9 ए / एसईपी 11 ए / 51 सीआरव्ही 4/52 सीआरएमओव्ही 4 / अगदी 55 सीआर 3 आणि एसएई 5160 एच देखील असावा.\nQ3: आपला वितरण वेळ किती असेल\nउ: 20-40 दिवस 20days सुमारे साहित्य पुरेसा असल्यास. नाही तर, 40days होईल\nQ4: कोणत्या पेमेंट अटी मान्य आहेत\nउत्तरः टीटी आणि एलसी दृष्टीक्षेपात\nप्रश्न 5: पॅकिंग म्हणजे काय\nउत्तरः धूळ लाकडी फूस नसतो. आम्ही वाजवी असल्यास आपण विनंती करता त्यानुसार आम्ही पॅक देखील करू शकतो.\nQ6: पृष्ठभाग पूर्ण कसे करावे\nउ: इलेक्ट्रोफोरेसीस कोटिंग (काळा, लाल, करडा किंवा ग्राहकांच्या विनंतीनुसार)\nमागील: 24 टी हेवी ड्यूटी ट्रक निलंबन भाग लीफ स्प्रिंग\nपुढे: 43-1199 ट्रक निलंबन भाग सॅमल लीफ स्प्रि��ग\nडंप ट्रक लीफ स्प्रिंग\nभारी शुल्क ट्रक लीफ स्प्रिंग\nलहान पाने वसंत .तु\n43-1199 ट्रक निलंबन भाग सॅमल लीफ स्प्रिंग\nसहकार्याचे संबंध स्थापित करण्यासाठी आमच्या कारखान्यांना भेट देण्यासाठी जगभरातील ग्राहकांचे हार्दिक स्वागत आहे.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आमच्याकडे सोडा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/193826/", "date_download": "2021-06-21T06:47:03Z", "digest": "sha1:BTW6PBTU5FFW5VZBYQNZ75GPQRRUY4LX", "length": 4725, "nlines": 135, "source_domain": "enavamaratha.com", "title": "हसा आणि शतायुषी व्हा! - Nava Maratha", "raw_content": "\nHome मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा\nहसा आणि शतायुषी व्हा\nसखाराम पोपटरावांच्या 60 व्या वाढदिवसाच्या पार्टीला जातो,\nसखाराम : अरे, पोपटराव केकवर बल्ब का लावलाय\nपोपटराव : अरे, 60 मेणबत्त्या लावायला त्रास पडत होता, म्हणून 60 चा बल्ब लावून टाकला.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleरविंद्रनाथ टागोरांच्या कवित -(मूळ इंग्रजीत)\nNext articleशाश्वत यौगिक खेती – भाग 2 (सफलता के आयाम)\nहसा आणि शतायुषी व्हा\nहसा आणि शतायुषी व्हा\nहसा आणि शतायुषी व्हा\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\nहसा आणि शतायुषी व्हा\nहसा आणि शतायुषी व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/navamaratha-ahmednagar-news-186651/", "date_download": "2021-06-21T07:09:21Z", "digest": "sha1:7HTTX3EU34S3IJLZAJ7ZHDTVX45C2IBB", "length": 9948, "nlines": 135, "source_domain": "enavamaratha.com", "title": "गोदरेजचा ‘न्यू इन्व्हर्टर एसी’ नगरच्या कुबेर इंपोर्टसमध्ये दाखल - Nava Maratha", "raw_content": "\nHome बातम्या गोदरेजचा ‘न्यू इन्व्हर्टर एसी’ नगरच्या कुबेर इंपोर्टसमध्ये दाखल\nगोदरेजचा ‘न्यू इन्व्हर्टर एसी’ नगरच्या कुबेर इंपोर्टसमध्ये दाखल\nअहमदनगर- दाढीचे ब्लेड ते मजबूत तिजोर्यापर्यंत टिकाऊ गृहोपयोगी वस्तू तयार करणार्या गोदरेज कंपनीने आपला नवा हेवी ड्यु���ी इन्व्हर्टर ए सी लाँच केला आहे. घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीत सर्वोत्कृष्ठ वितरक ठरलेल्या नगरमधील कुबेर इंपोर्टसमध्ये हा फाईव्ह स्टार रेटिंग ए सी दाखल झाला आहे. कुबेर मार्केटच्या तेलीखुंट एम. जी. रोडवरील दालनात यांची विक्री सुरु करण्यात आली आहे. गोदरेज कंपनीचे विभागीय व्यवस्थापक मयांक दीक्षित, विक्री व्यवस्थापक रोनाक डुंगरवाल यांच्या हस्ते याचा शुभारंभ झाला.\nकुबेर इंपोर्टसचे संचालक श्रीप्रसाद पतके, श्रीचरण पतके, श्रीविशाल पतके यांनी मान्यवराचे स्वागत केले . यावेळी बोलताना मयांक दीक्षित यांनी कुबेर इंपोर्टसच्या ग्राहकाभिमुख सेवा वृत्तीचे कौतुक केले व कंपनीच्या उत्पादनाविषयी माहिती दिली. कंपनीने लाँच केलेला ए सी हा फाईव्ह स्टार रेटिंगचा ए सी आहे. लाईट गेल्यानंतर हा ए सी इन्व्हर्टरवर देखील चालू शकतो. यावेळी श्रीप्रसाद पतके म्हणाले की, चिनी तसेच विदेशी कंपन्यांच्या स्पर्धे त हा ए सी संपूर्णपणे स्वदेशी गोदरेज कंपनीने बनविलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर या संकल्पनांची पूर्ती या उत्पादनांतून होते आहे. एक, दीड आणि 2 टनांच्या रेंज मध्ये कुबेरमध्ये हे ए सी उपलब्ध आहेत.\nअवघ्या 399 रुपयात कुबेर ए सी इन्स्टॉलेशन करून देणार आहे. गोदरेजचा हा नवा ए सी वीज बचत करणारा आणि इको फ्रेंडली देखील आहे. अतिशय स्वस्तात कंपनीने हा ए सी बाजारात आणला आहे. तसेच कंपनीने याला 5 वर्षे संपूर्ण वॉरंटी दिली आहे. तसेच कॉम्प्रेसरसाठी 10 वर्ष वॉरंटी देण्यात आली आहे. ग्राहक खूप दिवसापासून या इन्व्हर्टर ए सी ची वाट पाहत होते. ऑक्टोबर हिटचा चटका नगरकरांना जाणण्यास सुरुवात होण्या अगोदर अनेकांनी या ए सी च्या खरेदीसाठी बुकिंग केले होते. कंपनीच्या अधिकार्याच्या हस्ते कुबेरच्या मान्यवर ग्राहकांना यावेळी याचे वितरण करण्यात आले. यावेळी कुबेर इंपोर्टसचे विक्री प्रतिनिधी सुशांत कहाणे फिरोज खान, जुबेर शेख तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nNext articleधूत इंग्लिश स्कूल व मानधना कॉलेजमध्ये ऑनलाइन हिंदी दिवस साजरा\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\nओबीसींचे मजबूत संघटन करुन प्रश्न सोडविणे ही जबाबदारी-मंत्री विजय वडेट्टीवार\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा काळात विविध उपाययोजना कराव्यात; शिक्षक परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2021-06-21T07:04:21Z", "digest": "sha1:MGPGYOCPGHA2QFMBOX7OPHZEDZDLCG6E", "length": 16083, "nlines": 94, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "प्रॉफेट | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nखलिल जिब्रानने काय दिले\nPosted: जानेवारी 7, 2012 in इतिहास, तत्वज्ञान\nटॅगस्जिब्रान, देव, धर्म, प्रॉफेट, khalil gibran\nडॉ. यशवंत रायकर , सौजन्य – मटा\nखलिल जिब्रान ( Khalil Gibran १८८३-१९३१) हा अलौकिक प्रतिभावंत, बंडखोर तत्त्वज्ञ साहित्यिक चित्रकार व जीवनाचा भाष्यकार. त्याचे पूर्वज फ्रान्सचे. पण फ्रेंच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समधून हाकलून लावलेल्या कॅथॉलिक मॅरोनाइट पंथियांनी लेबनॉनच्या डोंगराळ भागात आश्रय घेतला. त्यात जिब्रानचे आई-बाप होते. पण सुवेझ कालवा सुरू झाल्यावर उंटावरून होणारा व्यापार बंद पडला.\nपारंपरिक धंदे बुडाले. बहुसंख्य लोकांना उपजीविकेचे साधन राहिले नाही. शिवाय तुर्की अधिकारी छळ करीत, म्हणून अनेकांनी देशत्याग केला. त्यातच खलिल, आई व भावंडांबरोबर अमेरिकेला गेला. तरी तो एकटा परत आला. त्याचा बाप लेबनॉनमध्येच होता. बैरुत येथे ग्र���ज्युएट झाला. अनेक विषय त्याने आत्मसात केले. भ्रमणही खूप केले. पॅरीसला चित्रकलेचे शिक्षण घेतले. १९११ पासून तो न्यूयॉर्कला स्थायिक झाला. जिब्रानचे कुटुंब सावत्र आई-बाप, भावंडांचे होते. पण मनाचे पुरोगामी औदार्य हा त्यांचा सामायिक गुण. एकमेकांना त्यांनी नेहमीच साथ दिली. जिब्रानने आपले चिंतन प्रेषितांच्या तोंडून मोजक्या शब्दात काव्यमय शैलीत मांडले ते त्याच्या वयाच्या पंधराव्या वर्षी. त्याने ते आईला दाखविले. त्या असामान्य स्त्रीने त्याला उत्तेजन देऊन प्रसिद्ध करण्याची घाई करू नये असा सुज्ञ सल्ला दिला. नंतर अनेक वेळा सुधारणा करून त्याने २५ वर्षे धीर धरला. ‘प्रॉफेट’ हे पुस्तक १९२३ साली प्रथम इंग्रजीत व नंतर अरबी भाषेत प्रसिद्ध झाले. आपल्या अध्यात्मिक विकासाचे चित्रण त्याने ‘गार्डन ऑफ दि प्रॉफेट’मध्ये केले. ते त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. यांत्रिक जीवनशैलीला उबगलेल्या अमेरिकनांना या दोन पुस्तकांनी वेड लावले. गद्यकाव्ये, रूपककथा असे लिखाणही त्याने विपुल केले. जीवनातील विसंगतींवर तो खेळकर टीका करतो तर स्त्रीवरील अन्यायाचे हृदयदावक चित्रणही करतो. पॅरीस येथे त्याने ‘बंडखोर आत्मे’ हा छोटासा कथासंग्रह लिहिला. त्यातून तुर्की राज्यकर्ते व पादी यांनी लेबनॉनच्या जनतेचे चालविले शोषण जगापुढे मांडले. त्यामुळे तरुणांची मने पेटली पण पाद्यांनी पुस्तकाची जाहीर होळी केली. त्याला धर्मबाह्य ठरविले. तुर्कांनी त्याला हद्दपार केले पण अमेरिकेत तो सुखरूप होता. मानवाचा पुत्र येशू. हेसुद्धा कल्पनाशक्तीचा अजब आविष्कार आहे.\nजिब्रान अत्यंत धार्मिक आहे. तो देव मानतो मात्र माणसाला पापी ठरवून त्याचे नियंत्रण व शोषण करणारी चर्चची सत्ता त्याला मान्य नाही. ख्रिश्चन असून तो पुनर्जन्म मानतो. जे बुद्धीला व भावनेला पटले ते व्यक्त करताना त्याला कुणाचे भय नसते. परिणामांची पर्वा नसते. धर्मश्रद्धा व देशप्रेम यात संकुचितपणाचा लवलेश नाही. त्याच्यात अनेक विसंगती आहेत पण कोणतीही गोष्ट तो सोयिस्करपणे स्वीकारत नाही. तो महामानव असला तरी एक साधासुधा माणूसही आहे. सततच्या आत्मपरीक्षणामुळे स्वत:ला तो पूर्णपणे ओळखतो. मागे वळून पाहिल्यावर त्याला स्वत:चा क्षुदपणा, रुक्षपणा व बडबड्या स्वभाव यांची लाज वाटते. मन भूतकाळात रमत नाही. त्याला गावाची तीव्र ओ��� आहे, आई व बहिणीवर त्याचे नितांत प्रेम आहे. पण मन रोमँटिक परंपरेतले नाही. जिब्रानने लग्न केले नाही. कोणत्याही प्रेमळ स्त्रीची अपेक्षा आपण पुरी करू शकणार नाही हे तो ओळखून होता. तरी तो प्रेमी होता. पण त्याचे प्रेम वैषयिक नव्हते. त्याच्या जीवनात अनेक स्त्रिया येऊन गेल्या. बारबारा यंग ही त्याची शिष्या मृत्यूसमयी त्याच्या जवळ होती. तिनेच त्याचे चरित्र लिहिले. पण दोघे एका खोलीत कधी राहिले नाहीत. ‘मी जियादा’ ( May Ziadeh ) ही त्याची खास प्रेयसी. इजिप्तला स्थायिक झालेली. १९ वर्षे दोघांचे प्रेम व पत्रव्यवहार टिकून होते. जिब्रानच्या मृत्यूनंतर तो प्रसिद्ध झाला, तेव्हा जगाला या स्त्रीबद्दल कळले. दोघे एकमेकांना कधी भेटले नाहीत. त्याने तिचा फोटोसुद्धा कधी मागविला नाही. विरहोपि संगम: खलु परस्परसंगतं मनो येषाम्\nत्याला मृत्यूचे भय नव्हते तरी मरायची इच्छा नव्हती, कारण आणखी काही काम बाकी होते. तो स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेत नसे. डॉक्टर मंडळी त्याला वाचविण्याची शिकस्त करीत होती. पण त्यांच्या प्रयत्नांवर जिब्रानचा विश्वास नव्हता. विश्रांती त्याला शिक्षा वाटे. ती भोगायला तो तयार नव्हता. त्याला शांत एकांताची ओढ होती. तरी न्यूयॉर्कच्या कोलाहलातच त्याच्या प्रतिमेला धार येई. सत्याला अखंड ओळखा पण शब्दबद्ध क्वचितच करा, असे तो म्हणतो पण सत्य सांगतच राहतो. तो स्वत:ला एक ढग मानतो, वस्तूंशी मिसळणारा पण एकरूप न होणारा. तरी कुणाकडून तरी ‘तू एकटा नाहीस’ हे ऐकू इच्छितो. त्याचे मन मोठे, करुणा विशाल म्हणून दु:खही मोठे. त्यापासून त्याला पलायन नकोय. साऱ्या जगाचे सुख मिळत असेल तरी त्या बदल्यात तो आपले दु:ख द्यायला तयार नव्हता. ‘दु:ख माझे माझियापाशी असू दे, ते बिचारे जाईल कुठे मी असोनी का अनायासारिके त्याने फिरावे मी असोनी का अनायासारिके त्याने फिरावे’ अशीच वृत्ती. आपली सारी धडपड व्यर्थ जाणार की काय, या विचाराने त्याचे मन विषण्ण होई. काही सांगायचे होते ते सर्जनशील शब्दात सांगता येत नव्हते याचे त्याला दु:ख होते. ते दु:ख बरोबर घेऊनच त्याने इहलोक सोडला. त्याचे हे दु:ख म्हणजे मानवजातीबद्दल वाटणारे स्थायी दु:ख, गमे-जीवादा होते. एक शायर म्हणतो, ‘खुदा की देन है जिसको नसीब हो जाए’ अशीच वृत्ती. आपली सारी धडपड व्यर्थ जाणार की काय, या विचाराने त्याचे मन विषण्ण होई. काही सांगायचे होते ते सर्जनशील शब्दात सांगता येत नव्हते याचे त्याला दु:ख होते. ते दु:ख बरोबर घेऊनच त्याने इहलोक सोडला. त्याचे हे दु:ख म्हणजे मानवजातीबद्दल वाटणारे स्थायी दु:ख, गमे-जीवादा होते. एक शायर म्हणतो, ‘खुदा की देन है जिसको नसीब हो जाए हर एक दिल को गमे-जावीदा नही मिलता.’\nजिब्रान, टागोर व इक्बाल हे तीन महाकवी समकालीन. अनेकांच्या मते जिब्रान त्यात सर्वश्रेष्ठ. टागोरांना ‘नोबेल’ मिळाले, इक्बालला वगळले गेले म्हणून दोघांमध्ये तेढ निर्माण झाली. या सन्मानासाठी जिब्रानचा विचार कधी झालाच नाही, पण याचा विचार जिब्रानला कधी शिवलाच नाही. खरोखरीच ग्रेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2021-06-21T07:27:23Z", "digest": "sha1:F6FTRL77QOLHHSOXJOTRWVNKBJF4OVMB", "length": 10565, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "दिवाळीत एसटी प्रवास महागणार :भाडेवाढ ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागु | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nदिवाळीत एसटी प्रवास महागणार :भाडेवाढ ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागु\nमुंबई – दिवाळी सुट्टीच्या कालावधीत १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यान राज्य परिवहन महामंडळाने सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ २० दिवसांसाठी लागू असणार आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीतच सेवाप्रकार निहाय २०, १५ व १० टक्के अशी भाडेवाढ करण्यात आली होती. मात्र यावर्षी १० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे.\nएस. टी. महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३० टक्के पर्यंत भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. त्या��ुसार दिवाळी सुट्टीच्या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ करण्यात येते. यंदा यानुसारच दरवर्षीप्रमाणे सेवाप्रकार निहाय २०, १५ व १० टक्के अशी भाडेवाढ न करता सर्व सेवा प्रकारासाठी केवळ २० दिवसासाठी सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्यात आली असून सदर भाडेवाढ ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.\n← महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तहसील कार्यालयावर टाळ वाजवत बैलगाडी मोर्चा\nप्रत्येकाच्या अकौंटमध्ये १५ लाख जमा करणार, असं मोदी बोललेच नव्हते : माधव भंडारी →\nआजतक वर मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे:शिवसेनेला विसरून भाजप वर झोड.\nविखे पाटिल विनाशर्त माफी मागा नाहितर मानहानीचा दावा दाखल करणार : मुख्यमंत्री\nसमाज हितासाठी दारू दुकाने उघडण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा – हिंदु जनजागृती समिती\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/maratha-reservation-how-much-more-government-will-take/", "date_download": "2021-06-21T06:39:16Z", "digest": "sha1:WDQ3GOLYLWHQYKATOGTTWSHL63GMKDTJ", "length": 12467, "nlines": 73, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "मराठा आरक्षण ; 'सरकार आणखी किती जीव घेणार?' | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nमराठा आरक्षण ; ‘सरकार आणखी किती जीव घेणार\nमुंबई दि.११ – मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ४० मराठ्यांनी जीव गमावल्यानंतर सरकार आणखी किती जीव घेणार आहे, असा सवाल समन्वयक प्राध्यापक संभाजी पाटील यांनी उपस्थित केला आहे.गेल्या ९ दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चातील दोन कार्यकर्त्यांना शनिवारी तब्येत खालावल्याने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nहेही वाचा:- पुण्यात मराठा मोर्चातर्फे चक्काजाम आंदोलन\nगेल्या आठवड्याभरात तब्बल डझनभर कार्यकर्त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना रूग्णालयात भरती करावे लागले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार १५ नोव्हेंबरपर्यंत शांत राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सारथी संस्थेवर नियुक्तीपासून मराठा विद्यार्थ्यांची वसतीगृहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज प्रकरण अशा विविध मागण्यांसाठी २ नोव्हेंबरपासून क्रांती मोर्चाने बेमुदत उपोषण पुकारले आहे. या मागण्या आधीच सरकारने मान्य केल्या असून त्यावर अंमलबजावणी होत नसल्याने क्रांती मोर्चाने उपोषण आंदोलन पुकारलेले आहे.\nहेही वाचा:- सोलापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं चक्काजाम ; अनेक एसटी बसेस फोडल्या \nपरिणामी, मान्य केलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मराठा कार्यकर्त्यांना उपोषण करावे लागत आहे, ही शोकांतिका आहे. त्यामुळे शांतपणे आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याऐवजी सरकार आंदोलन चिघळवत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे. आंदोलनात कोणत्याही कार्यकर्त्याच्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, अशी माहिती समन्वयक निशांत सकपाळ यांनी दिली.\nहेही वाचा:- चाकणमध्ये मराठा आरक्षणाला हिंसक वळण ; अनेक बसेसची जाळपोळ\nसकपाळ म्हणाले की, तब्येत खालावल्याने काही कार्यकर्त्यांना रूग्णालयात दाखल केले असून काही कार्यकर्ते प्रकृती अस्वाथ्यानंतरही उपोषणस्थळी ठाण मांडून आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अधिक अंत न पाहता सरक���रने तत्काळ मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन सकपाळ यांनी केले आहे.\n← दिवाळीनंतर मोठा झटका; गॅस सिलिंडर २ रुपयांनी महागला\nकल्याण डोंबिवलीत मनसेच्या नव्या नियुक्त्या\nप्रजासत्ताकाचा ६८ वा वर्धापन दिन : ठाणे येथे ध्वजारोहण\nठाणे जिप अध्यक्षपद, शहापूर पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जमाती महिलांसाठी तर मुरबाड सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8089", "date_download": "2021-06-21T07:27:53Z", "digest": "sha1:4JGQVMOXXCC7KZO2W47YW6LSYIR56L4G", "length": 15843, "nlines": 196, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "कोरोनामुळे गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा 2 जणांच्या मृत्यूंसह 105 नवीन बाधित, तर 67 कोरोनामुक्त | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यां���ी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome गडचिरोली कोरोनामुळे गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा 2 जणांच्या मृत्यूंसह 105 नवीन बाधित, तर 67...\nकोरोनामुळे गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा 2 जणांच्या मृत्यूंसह 105 नवीन बाधित, तर 67 कोरोनामुक्त\nगडचिरोली प्रतिनिधी / सतिश कुसराम\nआज कोरोनामुळे 2 मृत्यूंसह जिल्हयात 105 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 67 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 4865 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 3984 वर पोहचली. तसेच सद्या 840 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 41 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन 2 मृत्यू मध्ये गडचिरोली येथील 66 वर्षीय उच्च रक्तदाब पीडीत महिला व मुरुमगाव धानोरा येथील 46 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.89 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 17.27 तर मृत्यू दर 0.84 टक्के झाला.\nनवीन 105 बाधितांमध्ये गडचिरोली 43, अहेरी 1, आरमोरी 13, भामरागड 3, चामोर्शी 6, धानोरा 10, एटापल्ली 5, कोरची 8, कुरखेडा 6, मुलचेरा 4, सिरोंचा 1 व वडसा येथील 5 जणांचा समावेश आहे.\nआज कोरोनामुक्त झालेल्या 67 रूग्णांमध्ये गडचिरोली 41, अहेरी 1, आरमोरी 11, भामरागड 0, चामोर्शी 2, धानोरा 4, एटापल्ली 4, मुलचेरा 0, सिरोंचा 2, कोरची 0 व कुरखेडा मधील 2 जणांचा समावेश आहे.\nनवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 43, यामध्ये रामपुरी वार्ड येथील 5, अयोध्यानगर 2, गोकुळनगर 3, कोर्ट कॉलनी 1, रामनगर 2, स्थानिक 1, सोनापुर कॉम्प्लेक्स 1, एस.पी कार्यालय 1, कोटगल 1, साईनगर नवेगाव 3, सर्वोदय नगर 1, महिला महाविद्यालयाजवळ 1, पोटेगाव 1, वनश्री कॉलनी 1, बसेरा कॉलनी 1, रेड्डी गोडाऊन चौक 1, कॅम्प एरिया 1, कन्नमवार वार्ड 1, चामोर्शी रोड 3, मेडिकल कॉलनी 1, कोटगल हेटी 1, शाहुनगर 1, पंचवटीनगर 1, विठ्ठल मंदिराजवळ सर्वोदय वार्ड 1, ग्रामसेवक कॉलोनी 1, एसआरपीएफ जवान येथील 2 आयटीआय कॉलोनी मागे डॉ. मलिक हॉस्पिटल जवळ 1 जणाचा समावेश आहे. अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1 जणाचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 12 जणांचा समावेश आहे. भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2 जणाचा समावेश आहे. चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये आष्टी येथील 4 (त्यापैंकी 3 पोलीस), वागधरा 1, स्थानिक 1 जणाचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, सीआरपीएफ जवान 2, पोलीस स्टेशनमधील 1, मेंढाटोला 1, सीआरपीएफ 1, चातगांव येथील 4 जणाचा समावेश आहे. एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, जांभिया येथील 1, चंदनवेली 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 8, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये कढोली येथील 2, सोनसरी येथील 2, गोठणगाव 1, स्थानिक 1 जणाचा समावेश आहे. मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये विवेकनंदपुर 2, खुदीरामपल्ली 1, सुंदरनगर 1 जणाचा समावेश आहे. सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1 आहे व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये कन्नमवार वार्ड येथील 2, सीआरपीएफ जवान 1, सिंदी कॉलोनी येथील 2 जणाचा समावेश आहे. इतर जिल्ह्यातील 2 जणांचाही समावेश आहे.\nPrevious articleजिल्हयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती\nNext articleशहीद बाबूराव शेडमाके यांना भाजपातर्फे अभिवादन\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/9772", "date_download": "2021-06-21T07:16:01Z", "digest": "sha1:DTANJQIEWRAPYIEZB475HK4Z4CGFWBO2", "length": 13210, "nlines": 195, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "जय संघर्ष संस्थेचे अध्यक्ष संजय हाळनोर यांना निळे प्रतीक राज्य समाज भूषण पुरस्कार जाहीर… | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome Breaking News जय संघर्ष संस्थेचे अध्यक्ष संजय हाळनोर यांना निळे प्रतीक राज्य समाज भूषण...\nजय संघर्ष संस्थेचे अध्यक्ष संजय हाळनोर यांना निळे प्रतीक राज्य समाज भूषण पुरस्कार जाहीर…\nजय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेची निळे प्रतीक बहू उद्दोशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद. संस्थापक अध्यक्ष श्री रतनकुमार साळवे साहेब यांनी निळे प्रतीक हा राज्य स्तरीय समाज भूषण 2021 पुरस्कारसाठी आपल्या संस्थेची निवड केलेली आहे.\nजय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था हि प्रवासातील प्रवासी व वाहन चालक, चालक मालक ह्यांच्या हितार्थ मदतीचे कार्य करते आहे.जात,पात,धर्म ,प्रांत ,दिवस की रात्र ह्याचा विचार न करता मागील चार वर्षा पासुन फक्त मदतीचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिनांक 14 जानेवारी रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते संस्थेस सम्मानित करण्यात येणार आहे.ड्रायव्हर बांधवांसाठी आरोग्य शिबिरे,रक्तदान शिबिरे, वाहतूक विषयी मार्गदर्शन करणे, अपघाताला आळा बसावा मणुन गाड़ी नियंत्रीत वेग मरियादेवर चालवणे,नशा पाणी न करणे, झोप येत आसेल तर विश्रांती घेणे .अशा अनेक विषयांवर जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर साहेब वेळोवेळी, वेगवेगळ्या ठिकाणी म���र्गदर्शन शिबीरांचे आयोजन करतात. जय संघर्ष संस्था हि महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर कार्यरत आहे.तसेच देशभरातील सर्व पर्यटन व धार्मिक स्थळी सक्रिय आसुन देशा बाहेर नेपाळ मधे पण संस्थेचे सदस्य मदतीस सक्रिय आहेत.\nनिळे प्रतीक या पुरस्काराचे मानकरी खरे तर जय संघर्ष ग्रुपचे तळागाळातील सर्व सदस्य व पदाधिकारी हे आहेत.ह्या पुरस्काराची निमंत्रणपत्रिका संस्थेला प्राप्त झाली आहे असे प्रदेश अध्यक्ष श्री प्रवीण वाघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे.\n सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप…\nNext articleछत्रपती शिवाजी महाराज चौकात जिजाऊ जन्मोत्सव साजरा…\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nआई, मुलगा आणि आता वडीलाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ…\nकार-ट्रॅव्हलच्या भीषण अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू…\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/intellectual/", "date_download": "2021-06-21T05:58:23Z", "digest": "sha1:AZOJEAD7MEWQZ6ZWDWYM62OTL32OGYM7", "length": 86762, "nlines": 620, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " वैचारिक Archives | InMarathi", "raw_content": "\nमुलींचा लैंगिक “खतना” : ही नृशंस प्रथा सर्रास दुर्लक्षित का राहतेय\nशारीरिक तसेच मानसिक परिणामांची गणना कुठेच करता येणार नाही धर्मातील प्रथा बाजू��ा ठेवून किंवा या प्रथेला चर्चेत आणल्याने चुकीचे झाले.\nमुस्लिम शासकांनी ‘देवळांची डागडुजी’ केल्याचा कसलाही पुरावा नाही…\nशाळेत शिकवला जाणारा इतिहास योग्य की अयोग्य हा चर्चेचा अजरामर विषयच ऐतिहासिक ठरावा इतकी यावर चर्चा होते. अनेकदा त्याचा चावून चोथा होतो.\n देवी सरस्वतीचा की ‘यशवंत’ साहित्यिकांचा\nकवी, साहित्यिक या सर्वांना ‘संवेदनशील मनाचा माणूस’ ही दिली जाणारी उपमा किती फोल ठरते याचं हे प्रतिक नव्हे का \nइस्लामचा त्याग करणे शक्य आहे काय धर्मांतर केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांची आपण कल्पनाही करू शकत नाही..\nआपला धर्म स्वीकारावा यासाठी अब्राह्मिक धर्मातील लोक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. आपल्या अनुयायांनी इतर धर्म स्वीकारण्याची मुभा या धर्मांमध्ये नाही.\nया लुटारूने भारतात लुटलेली संपत्ती मोजणं केवळ अशक्य\nया हल्ल्यांना त्याने धार्मिक रंग देण्याचा देखील प्रयत्न केला. तो प्रत्येकवेळी भारतावर आक्रमण करताना इथली मंदिरे आणि त्यातील मुर्त्यादेखील उध्वस्त करायचा.\nइतिहासाचा हा आढावा घेतल्याशिवाय “भारतीय प्रजासत्ताक” नेमकं काय आहे हे कळणं अशक्यच\nभारतीय समाजाच्या सामूहिक शहाणपणावर प्रचंड विश्वास असल्याने ह्या राष्ट्राचे भविष्य उज्वलच असेल असं आजतरी वाटतंय. या आशेसह एक एक पाऊल पुढे टाकतं राहणे हाच आजचा संकल्प असावा.\nतैमूरच्या ‘बाललीला’, दीपिका-रणवीरचं लग्न, ह्यातच अडकलेल्या मीडियाचं करावं तरी काय\nलोकांनाच हे आवडते असे म्हणून मीडिया स्वतःची जबाबदारी झटकून वाचक/दर्शकांवर सगळा दोष टाकून मोकळे होत आहेत. कारण त्यांना त्यांचा बिझनेस करायचा आहे.\nशिकलेली स्त्री सुद्धा ‘मुक्त’ का नाही : अस्वस्थ, बेचैन करणारा प्रश्न…\nसुशिक्षित स्त्रिया नोकरी करून सासर कडच्यांची गुलामी का करतात “शिक्षण माणसाला निर्भय बनवते” असे म्हणतात. पण मग शिकलेली माणसे अशी लाचार का दिसतात\nसहजीवन व्याख्यानमाला : पुणेकरांसाठी वैचारिक पर्वणी..\nआतापर्यंत, विविध क्षेत्रांतील तब्बल ८९ नामवंत वक्त्यांनी गाजवलेल्या सहजीवन व्याख्यानमालेत यंदाही अनेकविध विषयांवरील तज्ज्ञांची मते ऐकण्याची संधी मिळणार आहे.\n१८५७ चा उठाव चिरडून, इंग्रजांनी घेतला, मुस्लिमांचा थरकाप उडवणारा बदला…\nब्रिटिश शासनाविरोधात करण्यात आलेला तो पहिला सशस्त्र उठाव होत��� ज्याने ब्रिटनच्या राणीला भारत विषयक धोरणात आमूलाग्र बदल करण्यास भाग पाडलं होतं.\nशिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग – १)\nसम्राट अकबर हा आदर्श राजा होता अशी सर्वसाधारणपणे समजूत आहे.\nहोय, एक नवीन राष्ट्र जन्माला येतंय.. जाणून घ्या, “१९४”व्या नव्या राष्ट्राबद्दल….\nबोगनविलच्या नागरिकांनी मतदानात स्वतंत्र देशाच्या बाजूने निश्चित कौल दिला असला तरीही स्वतंत्र देश झाल्यावर त्याची राजव्यवस्था कशी असेल यावर अभ्यास आणि चर्चा अजूनही झालेली नाही.\n“दलित” म्हणून हिणवलेला, पण ब्रिटिशांना “आव्हान देणारा ” हिंदू क्रिकेट संघाचा कर्णधार\n“एखाद्याची सामाजिक व आर्थिक परिस्थिती क्रिकेट खेळण्यासाठी एखाद्याची जात विचारात घेतली जाते ह्या चुकीच्या गोष्टीपुढें शांतपणे हार मानणे आम्हाला जमणार नाही. “\nजागतिक पटलावर अनेक देश संघर्षाच्या विविध पातळ्या ओलांडत असताना इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांनी जागतिक राजकारणाला दिशा देण्याचे काम केले आहे. अबी अहमद यांनी गेल्या २ वर्षात केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद असून अनेकांसाठी ती प्रेरणादायी आहे.\n“रावण : राजा राक्षसांचा”, रावणाची बाजू मांडणारी, पराभूताचा इतिहास दाखवणारी कादंबरी\nबिभिषण हा रामाला जाऊन मिळणार, त्यासोबत आपले, गुपितंही जाणार आहेत हे ज्ञात असूनही आईला दिलेल्या वचनाला जागणारा तत्ववादी रावण त्याला कोणतीही शिक्षा करत नाही.\n“वडिलांपेक्षाही दस पटीने अधिक पराक्रमी”: गनिमांच्या नजरेतून छत्रपती संभाजी महाराज\nछत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबच्या दरबारात उभे केल्यावरही ते मुळीच झुकले नाहीत.\n“भारत चीन युद्ध १९६२” : या महत्वाच्या युद्धात भारताचा दारूण पराभव का झाला…\nशिवरायांचे प्रताप आठवायचे तिथे अहिंसेचा खुळखुळा वाजवत बसण्याच्या पापाचे हे प्रायश्चित्त आहे…\nइंटरव्ह्यू असो वा चॅटिंग: इंग्लिश बोलताना भलेभले लोक या १० चुका हमखास करतातच\nआपल्याला एकूणच इंग्रज आणि इंग्रजी ह्यांचे इतके वेड आहे की एकवेळ मातृभाषा अर्धवट आली तरी चालेल पण इंग्लिश चांगले आलेच पाहिजे असा आपला प्रयत्न असतो.\nपानिपतला इतकी सारी महत्वाची युद्धं घडण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत\nपानिपत भारताच्या हरियाना राज्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. याचा उल्लेख महाभारतातही आढळतो. इतिहासा�� पानिपतला रणभूमी समजले जाते यामागे बरीच कारणे आहेत.\nश्री रामांचं देवत्व, सीतेवरील अन्याय आणि शंबुकाचा वध…\nआमच्या श्रीरामांचं देवत्व त्यांच्या अंगभूत सद्गुणांमुळे आहे. समानतेची काळजी असणाऱ्यांनी एवढं ध्यानात धरलं तरी पुरे.\nएक ऊत्तम वकील, ग्रेट मंत्री आणि चांगला माणूस निघून गेला. पक्षापुढे नवं बौद्धिक मनुष्यबळ उभं करायची आव्हानं ठेऊन. म्हणून हा अकाली झालेला अरुणास्त ठरतो.\nकोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांसाठी मदत करायची आहे\nअश्याप्रकारे पूरग्रस्त सांगलीकर व कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी विविध संस्था प्रयत्न करत आहेत. आपण आपल्या परीने ह्यात सहभाग नोंदवला पाहिजे.\n“मराठी प्रेम” आणि “हिंदी द्वेष” यातील फरक समजू न शकणाऱ्या सगळ्यांसाठी : वाचा, विचार करा\n११ कोटी मराठी लोकांचे राज्य आपल्या स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतःची दृष्टी वापरून मराठी संवर्धन करू शकते, स्थानिकांना प्राधान्य आणि मराठी संवर्धन याबद्दल आग्रही असलेच पाहिजे.\nएका डॉक्टरचे पत्रकाराला खुले पत्रं- “ब्रेकिंग न्यूजच्या नशेत पत्रकारिता करताय की नुसता राग काढताय\nहीच वेळ आहे की जेव्हा आपण एकमेकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. मला असे ठामपणे वाटते की चॅनेलने ह्या मुलाखत घेणाऱ्या बाईंच्या वर्तनाची जबाबदारी घेतली पाहिजे.\nतिवरे धरण फुटलंच कसं\nह्या दुर्घटनेत २५ जण वाहून गेले असून, सकाळपर्यंत १३ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. इतर लोक अजूनही बेपत्ता आहेत. धरणाला मे महिन्यापासूनच गळती लागली होती.\nसरकारच्या मराठी आकड्यांच्या निर्णयावर विनोद पुरे – वाचा तज्ज्ञांचं विचारात पाडणारं निरीक्षण\nअक्षरश: द्राविडी प्राणायाम, यास परिणामांचा विचार करता रोगापेक्षा इलाज भयंकर यापेक्षा उक्ती सुचत नाही. अभ्यासमंडळाने उपरोल्लेखित सर्व शंकांचे शास्त्रीय कसोटीवर तपासून पाहता येईल असे निराकरण जनहितार्थ जाहीर करावे.\nपुरोगामी विचारवंत विश्वंभर चौधरींना भारत-पाकिस्तान मॅचमुळे त्रास, पोस्ट व्हायरल\nशेवटी त्या टोळक्यातील कोणाला तरी आमची दया आली. बेभान नाचणारांना कसंबसं बाजूला ढकलत त्यानं बिचार्यानं आमची सुटका केली.\nएका डॉक्टरच्या नजरेतून : डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांच्या शक्यतेचं भेदक वास्तव\nडॉक्टरांना बद्दल कोणतेही मत आपल्या मनात निर्माण करण्याआधी प्रत्य���काने या विषयावर सारासार विचार करण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे.\nडॉक्टरांवर होणाऱ्या हिंसक अमानुष हल्ल्यांमागची ही कारणे गंभीरपणे घेतलीच पाहिजेत..\nडॉक्टरांवर होणारे हल्ले हे ज्या मानसिकतेतुन होत आहे ती मानसिकता समजून घेऊन, डॉक्टर व पेशंटच्या नातेवाईकात सुसंवाद कसा प्रस्थापित करता येईल, या कडे लक्ष दिले जाणे गरजेचे आहे.\nराजू परुळेकर यांचा ‘मी आणि सावरकर’ हा लेख आवर्जून वाचवा असा आहे\n२०१६ च्या नोटबंदीनंतर या देशात आजतागायत कठोर चिकित्सा बंद झालेली आहे. ती परत सुरू झाली, की मी सावरकरांवरील माझं पूर्ण लेखन सर्व चिकित्सेनिशी प्रसिद्ध करेन.\nभारतीय स्त्रीला कायदेशीररित्या सर्वांगाने सक्षम करणारे “बाबा”\n“भारतीय स्त्रीला कायदेशीरदृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनवणारे बाबा” म्हणून खरं तर आज प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी ते पितृतुल्य ठरावेत. एक बाई म्हणून मला माझ्या हक्काची जाणीव करून देणाऱ्या आणि माझ्या हक्काना कायदेशीररीत्या संरक्षण देणाऱ्या या महामानवास त्यांच्या जयंतीनिमित्त शतश: अभिवादन.\nनेहरू विरोधी “कुजबुज मोहिमेचं” सत्य : “मी अपघाताने हिंदू आहे” असं नेहरू कधीच म्हटले नव्हते\nही खोटी माहिती पसरवण्याची सुरुवात नेमकी कुठून झाली हे पाहिले तर यामागचा खरा उद्देश लक्षात येतो.\n‘अभिजात’ दर्जा, न्यूनगंड आणि मराठीची प्रगती साधण्याचे खरे मार्ग\nमराठी “धोक्यात” आहे का वगैरे चर्चा जशा महाराष्ट्रात होतात तशाच बंगाली धोक्यात आहे का अशा दोन चर्चा बंगालमध्येही होतात.\n“मा. विश्वंभर चौधरी, धरण बांधणीत होणाऱ्या खाजगी गुंतवणुकीत काय चुक आहे\nत्यातून त्यांना मिळणारे पाणी आणि जर ते कमी होणार असेल तर त्याची भरपाई इ. विषय केसनुसार हाताळायला हवेत.\nदहशतवाद संपवण्यासाठी मुस्लिम तरुणांनी कट्टरता झिडकारुन आधुनिकता स्वीकारण्याची गरज\nविरोधक राजकारण करण्यात मसगुल आहेत. पण कुणीही अदिलने हे का केले याचा विचार करत नाही.\nपुलवामा हल्ल्याची रात्र प्रत्येक भारतीयाने तळमळत काढली पण ‘ह्या’ प्रश्नांची उत्तरं कुणाकडेच नाहीत\nमानव अधिकारांचा गप्पा मारणारे हे लोक बांधिलकी नेमकी कोणाशी जपतात\nआव्हाड साहेब, जनाची नाही मनाची तरी लाज वाटू द्या\nघरून निघाल्यानंतर परत येऊ की नाही अशी अनिश्चित अवस्था या देशातल्या नागरिकांनी अनुभवलेली आहे.\nआर्थिक मागास आरक्षण : स्थायी की निवडणुकांच्या तोंडावर दाखवलेले निव्वळ मृगजळ\nसध्या परिशिष्ट ९ मध्ये जवळपास २८४ कायदे अाहेत. ज्यावर न्यायालय निर्णय घेऊ शकत नाही.\nकोळसे पाटील सारख्या माणसाला फर्ग्युसनमध्ये बोलावलंच कसं : कॅप्टन स्मिता गायकवाडांचा सवाल\nसामाजिक प्रश्नांकडे राजकीय किंवा विचारधारेच्या दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे होणारं नुकसान हे राजकीय आणि सामाजिक दोन्ही आहे.\nएका युवराजाचा खून, अन त्यावरून पेटलेलं “वर्ल्ड वॉर”, अज्ञात इतिहास\nदहशतवादी संघटनेच्या एका १९ वर्षाच्या किशोरवयीन तरुणाने बंदूक वर काढली काही क्षणात ही थरारक घटना घडली आणि युवराज व त्यांची पत्नी तिथेच कोसळले.\nअठराव्या शतकात स्वत: विधवाविवाह करून धर्मसत्तेला हादरवून टाकणाऱ्या न्या. रानडे यांचा कार्य वेध\nथंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला प्रबोधनाची ऊब देऊन सजीव करणारे पहिले समाज सुधारक.\nसचिन कुडलकरांच्या ‘मला यवतमाळ माहीत नाही’ वाक्याच्या निमित्ताने…\nगेली काही वर्षे त्यात आलेला राजकीय पक्षबाजीचा प्रभाव हा अनेकांना तिटकारा वाटायला लावणारा आहे.\nअरुणा ढेरे पुरोगामी दहशतवादाला बळी पडताहेत काय\nसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी, त्यांच्या भाषणात राजकीय मुद्दे घ्यावेत हे सुचणारे हेच आणि पुन्हा इतरांना “साहित्याच्या प्रांतात राजकारण नको” असा उपदेश करणारेही हेच. सदर भेट छान “पाहुणचार” करण्यासाठी होती हा देखावाच आहे. अरुण ढेरे, ज्या साहित्याच्या प्रांतातील एक आदरणीय नाव आहेत, त्यांच्यावर वैचारिक दबाव टाकणे नि आपल्या सोयीचा र्हेटरीक रुजवणे – हाच खरा हेतू.\nराफेल: विरोधकांनी आग्रह धरलेली “JPC” नेमकी काय असते त्याने काही फायदा होतो का त्याने काही फायदा होतो का\nभ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी अजून कोणकोणती आयुधं वापरता येतील याचाही विचार व्हावा.\nलहान मुलांच्या पाठपुस्तकात “कामातुर, मिलन, कौमार्यभंग” सारख्या शब्दांची पेरणी का केली जातीये\nशिक्षक तर याची फोड करून सांगणारही नाहीत, ते सांगण्यासारखेही नाही. पालक देखील याचा निष्कर्ष काढू शकणार नाहीतच.\nकॉंग्रेस आणि एमआयएम ज्याच्या विरोधात उतरलेत ते “तीन तलाक” विधेयक आहे तरी काय\nवरवर हे विधेयक जरी फक्त मुस्लीम महिलांचे संरक्षण करणारे वाटत असले तरी दूरदृष्टीने पाहता समाजावरही ह्याचे विधायक परिणाम होणार आहेत.\nहमीभाव की कवडीमोल भाव – समस्या कशामुळे उपाय काय वाचा एका तज्ज्ञाचं उत्कृष्ट विवेचन\nकृषी अर्थव्यवस्था एका नाजूक वळणावरून जात आहे. नफा-नुकसान यांच्या पलीकडे जिवंत माणसं त्याची किंमत चुकवत आहेत.\nमहाराष्ट्राच्या शिक्षण विभागाची बदनामी – व्यापक कटाचा भाग\nया प्रकरणाशी महाराष्ट्र शिक्षण विभाग किंवा राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचा काडीचाही संबंध नसताना, त्यांना शिवीगाळ करणे, यांच्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरणे अशा गोष्टी स्वीकारार्ह नाहीत.\nआज केरळ, ओरिसा ह्या सारख्या छोट्या राज्यात IT आणि infra बूम होतंय किती मराठी ब्राह्मण तिकडे जायला तयार आहेत\nविज्ञान आणि वैराग्याचा मिलाफ झाला तर.. : स्वामी विवेकानंदांचं स्वप्न जमशेदजी टाटांनी पूर्ण केलं\nत्यांनी स्वामीजीच्या भारतात सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कल्पनेवर अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया दिली.\nपाकिस्तान सोबत “अमन की आशा”: भाबडा मूर्खपणा की अज्ञानी शहाणपणा\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === “भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांमंध्ये मैत्रीपूर्ण संबंध स्थापन\nस्वा. सावरकर आणि हेडगेवार-गोळवलकरांचा हिंदुत्व-विचार एकच : डॉ. श्रीरंग गोडबोले\nहेडगेवार-गोळवलकर-देवरस यांचा विचार सावरकर-विचारापेक्षा भिन्न होता याला कोणताही पुरावा नाही.\nसरदार पटेल, पंडित नेहरु, शेख अब्दुल्ला आणि भाजपा-पीडीपी युती, एक मुक्त चिंतन\nस्वातंत्र्यानंतर ७० वर्षं होऊन गेली तरी इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करण्याऐवजी आजवर आपण केवळ एका नेत्याची किंवा घराण्याची प्रतिमा संवर्धन करण्यासाठी इतिहास लिहिला आणि सांगितला. समाजमाध्यमांत ओरडाओरड करणारे विचारवंत या गोष्टींबाबत चकार शब्द काढत नाहीत.\n“सूटबूट की सरकार”च्या भीतीने कर्जबुडव्या कंपन्यांच्या तोंडाला फेस: तब्ब्ल १.१ लाख कोटींची वसुली\nमुळात एखादं कर्ज “राईट ऑफ” होणं म्हणजे काय, इथेच फार मोठा गैरसमज आहे आपल्याकडे.\n“चोली के पीछे क्या है” चा वाद ते शहरी माओवाद : न्यायमूर्ती “असेच” का वागतात – समजून घ्या\nन्यायमूर्ती केवढ्या प्रचंड मानसिक दबावाखाली काम करतात याची पुसटशी सुद्धा कल्पना आपल्याला नसते.\nगांधी प्रेम ते गांधी द्वेष – ते – गांधी प्रेम : दुटप्पी प्रचारकांचं पाप\nबापू, तात्याराव, बाबासाहेब, नेताजी, आझाद…ह्या सर्वांच्या पुण्याईच्या समष्टीतून स्वातंत्र्य साध्य आणि सिद्ध होत असतं, हा साधा सरळ इतिहास आहे.\nस्मशानातील खरे भूत “अंनिस”च…\nडॉक्टर मानव साहेब, मूठभर पाखंडी, भोंदू लोकांमुळे जगातील सर्वश्रेष्ठ, सर्वात सनातन व सर्वात विज्ञाननिष्ठ असा हिंदू धर्म वाईट कसा असू शकतो…\n“गणपती बाप्पा मोरया” म्हटल्याने वारीस पठाण यांना माफी का मागावी लागते\nभारतामधून आत्तापर्यंत अनेक युवक इसिसच्या प्रचाराने प्रभावित होऊन आखाती देशात गेले आहेत.\nभारतात “फक्त मुस्लिम राजांचाच द्वेष” होतो का वाचा आपल्या डोळ्यादेखत घडलेला निष्पक्ष इतिहास\n१७८८ मध्ये टिपू सुलतानने कालीकतचा सरदार शेर खानला लोकांचे धर्मांतर करण्याचे आदेश दिले.\nएक बाप जेव्हा जनावरावर “मालकी” गाजवणाऱ्या कसायासारखा वागतो\nया समाजात तुम्हाला कसे आणि कुणासोबत जगायचेय हे तुम्ही स्वतः ठरवणे गुन्हा आहे.\n“शाहरुख खान, तू सच्चा मुस्लिम नाहीस” : गणपती बसवल्याबद्दल मुस्लिमांची शाहरुखवर टीका\nआपल्या देशाच्या घटनेने आपल्या सर्वांनाच धार्मिक स्वातंत्र्य दिले असल्याने कुणावर श्रद्धा ठेवायची हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे.\nभारतातील छुप्या राज्यकर्त्या “डीप स्टेट” विरुद्ध युद्ध उभं राहतंय – तुम्ही लढणार आहात का\nयोगायोगाने, ही डीप स्टेट उघडी पडत जात आहे. हे लोक २०१९ च्या विजयासाठी आपलं सर्वस्व पणाला लावत असताना, त्यांच्या नकळत, त्यांचं खरं बीभत्स रूप समोर आणत आहेत. लढाई त्यातूनच उभी रहात आहे.\nदलितांवरील अत्याचाराची ही ६ प्रकरणे भारतातील लज्जास्पद वास्तव समोर आणतात\nएक अपंग मुलगी आणि तिच्या वडिलांना जिवंत जाळण्यात आले.\nसमलिंगीयांना समजून घेण्यास आपण कमी पडतोय\nमुंबई आणि पुण्यात केवळ याच विषयाला वाहिलेल्या चित्रपटांचे महोत्सव आता नियमित होत आहेत.\nमनुस्मृती समर्थक परंपरावाद्यांना एका हिंदुत्ववादी विचारवंताचा खडा सवाल : “धर्मग्रंथ की माणसं\nज्या पुस्तकं आणि परंपरांमुळे आपलाच लाखो लोकांचा जनसमुदाय अस्वस्थ होतो त्या पुस्तकं आणि परंपरांचे समर्थन आपण महामुर्खासारखे का करत बसतो जिवंत माणसं की रद्दीत विकली जाणारी पुस्तकं – यामधील योग्य निवड आपणच करायची आहे.\n“शिक्षण पद्धती” की “परीक्षा पद्धती”: भारतातील शिक्षणपद्धतीचे भेदक वास्तव\nकॉलेज नावाच्या भूलभुलैयाच्या मागे लागून स्वत:चा पैसा मुलांचा वेळ आणि मुख्य म्हणजे मुलांच्या आयुष्याशी खेळू नका.\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य नी ईश्वरनिंदा : पंजाब सरकारचा “पाकिस्तानी कायदा” \nपाकिस्तान, इंडोनेशिया, सौदी अरेबियासारख्या इस्लामी राष्ट्रांप्रमाणेच आता सेक्युलर भारतीय राष्ट्रात देखील ईश्वरनिंदा रोखणारे कायदे तयार करण्यात येणार असतील तर हा आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे.\nएक “जाती”बाह्य कम्युनिस्ट: सोमनाथदा, तुम को ना भूल पायेंगे\nत्यांची राजकीय कारकीर्द संपली. परंतू त्याहीनंतर त्यांनी आजीवन कम्युनिस्ट पक्षाला आपला मानला.\n“जय श्रीराम” विरुद्ध “जय भीम” : भारत विरोधी लोकांचं युद्ध पेटविण्याचं षडयंत्र\nकाँग्रेस पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्याना तत्कालीन उपाध्यक्ष राहुल गांधी कुणाला भेटतात ह्याची साधी माहितीही असु नये\nअखंड अस्वस्थ महाराष्ट्र : अविनाश धर्माधिकारींची विचारात टाकणारी पोस्ट\nजो महाराष्ट्र प्रबोधनाच्या चळवळीचं नेतृत्व करत होता, त्या महाराष्ट्राची सामाजिक परिभाषा बघताबघता जातीवर आधारित बनली आहे.\nदाभोलकर हत्येचे आरोपी ते ATS च्या नजरेतील संभाव्य दहशतवादी : सनातन संस्थेचा लेखाजोखा\nजर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सनातन संस्थेने हिंदुत्वाच्या नावाखाली मांडलेला बाजार बघितला असता तर त्यांनी स्वतः हिंदुत्व विरोधी लिखाण केलं असतं.\nगळ्यात पट्टे बांधलेल्या अभिव्यक्तीची गळचेपी\nस्वातंत्र्याची किंमत मोठी असते, ते भिक म्हणून कोणी वाडग्यात घालत नाही.\n“गुरूनाथ”ने “शनया”कडे आकर्षित होणं हा “राधिका”चा दोष आहे का\nराधिकाला स्वयंपाक येत नाही, ती मुलाला नीट सांभाळू शकत नाही. पण राधिका “सुंदर” आहे. शनाया दिसायला ठीक आहे पण हुशार आहे. ती बिझनेस सांभाळते आणि घरसुद्धा. तरीही गुरु आणि शनायाच्या नात्याला कुणी मान्यता देईल\n“मुस्लिम महिलांचे” कैवारी होऊन काँग्रेसला नामोहरम करणारे “हिंदुत्ववादी मोदी”: भाऊ तोरसेकर\nपण मोदी व भाजपा कसा हिंदूत्ववादी पक्ष आहे, त्याचा डंका विरोधकच पिटत होते आणि त्याचा सर्वाधिक लाभ मोदींना मिळाला.\nपाकला अराजकातून बाहेर काढू शकणाऱ्या नेत्याचा कडेलोट पाक लष्करच करतंय: भाऊ तोरसेकर\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page === झुंडीतली माणसं (लेखांक सत्ताविसावा) === पाकिस्तानी क्रिकेटपट���\nसिस्टीमच्या भ्रष्टाचाराची अदृश्य साखळी एकदातरी उघड्या डोळ्यांनी बघाच\nस्वतंत्र, समग्र विचार करण्याची कुवत अंगी बाणवल्यामुळे फक्त तुम्ही सशक्त होत नसता तर तुम्ही देशातील लोकशाही बळकट करत असता\nकाल्पनिक आणीबाणीखाली दडपलेल्यांचा शिझोफ्रेनिया, अर्थात भ्रमिष्ठावस्था : भाऊ तोरसेकर\nअशा लोकांना समजावणे अशक्य असते. त्यांना भिंतीवरची पाल ही हत्ती वाटली वा भासली असेल, तर उगाच हुज्जत करू नये. त्यांना त्यातला हत्ती बघण्यातली मजा लुटू द्यावी. अकारण त्यांना पाल व हत्तीतला फ़रक समजवायला गेलात, तर ते पालीला हत्ती ठरवणाराही युक्तीवाद करू शकतात.\nराष्ट्रपतींना मिळालेल्या जातीय वागणुकीची किळसवाणी समर्थनं: ‘देशभक्त’ घटनानिष्ठ कधी होणार\nराज्याचे सार्वभौमत्व नाकारणाऱ्यानी देशाचे उदाहरणार्थ ‘देशभक्त’ वगैरे नागरिक म्हणवून घेताना हजारदा विचार करावा.\nपुरोगाम्यांना अचानक वाजपेयी प्रेम का येतंय : वाजपेयींची सोच आणि सैफ़ुद्दीन सोझ : भाऊ तोरसेकर\nवाजपेयींपेक्षाही नेहरू इंदिराजींची काश्मिरीनिती अधिक प्रभावी व लाभदायक ठरलेली होती. पण त्या बाबतीत कोणी पुरोगामी नेहरूंचे वा इंदिराजींचे नावही घेणार नाही.\nजम्मू आणि काश्मीर मानवाधिकार अहवाल : भारताच्या बदनामीचे अक्षम्य षडयंत्र\nया भागातील वृत्तपत्रामध्ये कोणतीही बातमी छापायची असेल तर आधी सरकारी पूर्वपरवानगी घ्यावी लागते.\n : भाजपची जम्मू कश्मीरमधील आघाडीतून बाहेर पडण्याची खेळी\nपरिस्थिती अधिकच थरकारप उडवणारी झालीये. तूर्तास तरी हे पाऊल म्हणजे – लज्जारक्षणाय\nअरविंद केजरीवाल सारखे झुंडशहा कुठे धडा शिकतात\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page === झुंडींना कुठल्याही प्रश्नाची सोपी उत्तरे हवी असतात.\nभिडे गुरुजी, आम्ही “#डू” आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे\nलोकशाहीवादी, सहिष्णू, पुरोगामी (खऱ्या अर्थाने) असणं – हे ते दोष नव्हेत. हे भारतीय हिंदूंचे लखलखीत सद्गुण आहेत.\nकट्टर हिंदुत्वावरील उपाय : संविधानवाद की हिंदू-हित-वाद\nहिंदूंनी “अस्मिता” वादी नं रहाता, इतिहास केंद्रित नं रहाता स्वतःचा ऐहिक उत्कर्ष कशात आहे हे ओळखावं आणि स्वतःचं “हित” साधावं : हे मानणारा विचार म्हणजे हिंदू-हित-वाद.\nगांधी घराण्याचा खुर्दा, इतर कॉंग्रेसी चिल्लर अन भाजपच�� बेडकी : भाऊ तोरसेकर\nकर्नाटकची पुंगी अभ्यासकांनी कितीही जीव ओतून फ़ुंकली, म्हणून फ़ार काळ वाजण्याची बिलकुल शक्यता नाही.\nकर्नाटक विधानसभा निवडणूक : कळपात फ़सलेल्या मतचाचण्य़ा – भाऊ तोरसेकर\nभाजपाने २०१४ नंतर जी मतदान वाढवू शकणारी यंत्रणा उभी केली आहे, तिने अधिकाधिक मतदान घडवून नवनवे प्रांत काबीज केलेले आहेत.\nइथे नुसतेच औरंगाबाद जळत नसते, शहराचे भवितव्य जळत असते..\nयाचे उत्तर काळ मागणार आहे आणि ते समाजाने द्यावे लागणार आहे. आपण त्यासाठी तयार आहोत काय\nनेहरू, संघ अन राजकारण्यांच्या सर्कशीत जोकर होऊन बसलेले विचारवंत\nआपल्याकडे राजकीय पक्षांनी लावलेल्या सर्कशीत जोकर ची भूमिका पार पाडणारे “विचारवंत” लोक तयार झालेत.\n : स्वार्थी आणि स्वकेंद्रित पक्षीय राजकारणामुळे झालेले अपरिमित नुकसान \nअधिक पर्यावरणपूरक पेट्रोकेमिकलचे जास्तीतजास्त उत्पादन आणि नाप्था ई. वरील भर कमी करणे हा या प्रकल्पाचा महत्वाचा उद्देश आहे.\n“I am Hindustan” : सहन होत नाही आणि सांगता येत नाही – भाऊ तोरसेकर\nत्यांना आपल्याच अस्तित्वाची लाज वाटत असते आणि तेव्हा गप्प रहाण्याच्या पापाचे क्षालन, म्हणून असे लोक समुहाने कठुआसाठी पत्र लिहीतात.\nअॅट्रोसिटी कायद्यावरील निर्णय : दलितांच्या आत्मसन्मानावर पुन्हा एकदा पद्धतशीर आक्रमण\nआपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे.\nअसिफाच्या पडछायेत : मी एक सामान्य मुलगी…\nमुलगा आहे म्हणून त्याला क्रिकेट आवडायलाच हवं ह्यासारख्या गोष्टी आपल्या मुलांवर लादणे कुठेतरी थांबवायला हवं..\n…म्हणून मोदींना हरवण्यात बुद्धीमंत मेंढरांचे कळप अपयशी ठरतात : भाऊ तोरसेकर\nकायदा, न्याय अशा गोष्टी मोदींनी निर्माण केलेल्या नाहीत. पण असल्या प्रत्येक कसोटीला उतरून व त्यातली अग्निपरिक्षा देऊन मोदी सहीसलामत त्यातून बाहेर पडलेले आहेत. सुप्रिम कोर्टापासून खालच्या न्यायालयापर्यंत अनेक न्यायनिवाडे या काळात त्यांच्या विरोधात गेलेले होते. पण त्यांनी कधीही न्यायालयावर ताशेरे झाडले नाहीत, की कायद्याला शिव्याशाप दिले नाहीत.\nॐ = mc² – अविनाश धर्माधिकारींचं, वादग्रस्त विधानाचं समर्थन करणारा लेख \nओंकाराच्या उच्चारातून निर्माण होणार्या ध्वनिलहरींचा शरीर, मन, बुद्धीवर होणारा विधायक परिणाम हा त्या संशोधनाचा विषय आणि निष्कर्ष आहे.\nआसिफा वरील अत्याचाराचं समर्थन का घडतं : अम्मा पकोडा आणि धृवीकरण : भाऊ तोरसेकर\nएका कोवळ्या मुलीवर बलात्कार करण्यातून कुठली धर्माभिमानाची गोष्ट साध्य होत असते असले प्रश्न शांत चित्ताने व संयमी मनाने विचारले जाऊ शकतात. जेव्हा सूडबुद्धीने लोक पेटलेले असतात, त्यावेळी विवेक सुट्टीवर गेलेला असतो आणि कुठलीही चिथावणी पुरेशी असते.\nनास्तिक परिषदेतील भाषण : धर्मवाद्यांना ओव्हरटेक: थिअरीत की थेरपीत\nतुमची चळवळ जे आलरेडी नास्तिक आहेत त्यांच्यातच राहू द्यायचीय की आस्तिकांना आतून भिडेल असे आवाहनही करायचेय आस्तिकांना आतून भिडेल असे आवाहन, जडवादाच्या मर्यादेत उभे राहू शकत नाही. भावविश्वात शिरून भावविश्वात जिंकायचे आहे. मन जिंकी तो वैऱ्यासही जिंकी. तुम्ही जिंकावे म्हणून हे बोललो. विरोध करायचा म्हणून नाही.\nप्रकाश आंबेडकर : दलितांसाठी खरा धोका – भाऊ तोरसेकर\nखुद्द मायावतींनी तसे काही केले तर न्याय असतो आणि अन्य कोणी तेच कृत्य केल्यास मात्र तो दलितविरोधी असतो.\nदुसरी तिसरी चौथी आघाडी : भयभीतांचे दुबळे समूह – भाऊ तोरसेकर\nमोदी व भाजपाच्या विरोधात खर्याखुर्या कर्तबगार नेत्यासह इच्छाशक्ती बाळगणार्या नव्या पक्षाचा उदय होण्याची गरज आहे.\nभक्त, अर्थात सच्चा अनुयायी : भाऊ तोरसेकर\nभाग्य उजळेल म्हणून आशाळभूत बसलेल्यांना कधी देव भेटत नाही. त्यांना फ़क्त भक्ती शक्य असते.\nब्रिटिशांनी केलेल्या अमानवी अन्यायाच्या अज्ञात बाजू : छळछावण्या, लूट आणि मानवी व्यापार\nदक्षिण अफ्रिकेतल्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पस मध्ये हजारो Boer लोकांना डांबण्यात आलं होतं.\nत्रिपुरा निकाल, निरव मोदी आणि काँग्रेस – परिवर्तनाचे झोके आणि झोपाळे : भाऊ तोरसेकर\nजी काही लहानमोठी शक्यता अशा प्रसंगात असते, तिच्यावर स्वार होणारा कोणी एक नेता नाही, किंवा संघटित राष्ट्रीय पक्षही दृष्टीपथात नाही.\nविधिमंडळातील गमतीजमती : जोशींची तासिका यंदा थेट विधिमंडळातून\nइथे असलेल्या दोन घड्याळात साम्य नाही तर लोकांच्या विचारात कसे साम्य असेल\nया एका कारणामुळे स्त्रीचा कायमच जयजयकार करायला हवा\nपुरुषावर स्त्रीचे अनंत उपकार आहेत. स्थावरतेची ओळख स्त्रीने पुरुषाला करून दिली हे आधुनिक पुरुषांनी मोठ्या मनानं मान्य करायला पाहिजे.\nलेनिनचा पुतळा आणि “झुंडीतले सुशि��्षित अशिक्षित” : भाऊ तोरसेकर\nगांधींपासून पानसरेंपर्यंत “खुनी कोण” याची फ़िकीर अधिक आहे. पण त्याच लोकांच्या विचारांचा प्रसार करून त्याच विचारांना सत्तेपर्यंत व जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी किती प्रयत्न झाले” याची फ़िकीर अधिक आहे. पण त्याच लोकांच्या विचारांचा प्रसार करून त्याच विचारांना सत्तेपर्यंत व जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी किती प्रयत्न झाले विचार नाही तर त्याची प्रतिके निर्णायक असतात, याचीच ग्वाही यातून दिली जात नाही काय\n“हमारे लोगाकूच तक्लीफ कायकू देते साब\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === मतदार ओळखपत्र आणि मतदार यादीतील नोंदी बाबत चुका दुरूस्त\nलेनिनचा पुतळा, पुतळ्याचा लेनिन : रक्तरंजित क्रांतीच्या समर्थकांना पुतळ्याचं कौतुक का\nसर्वहारा राज्य आणण्याचा लेनिनचा मार्ग अत्यंत क्रूर, अमानवी आणि पाशवी होता. त्यातून नागरिकांचे रक्त वाहिले होते. आणि बोल्शेविक क्रांतीच्या या सगळ्या दबावतंत्राचा प्रणेता होता लेनिन मानवता प्रस्थापित करण्याच्या नावाखाली मानवाचे रक्त वाहिले गेले. हा कुठला मानवतावाद\nतंत्रज्ञानाचा नैतिक पेच : व्यक्तीमध्ये असणारी नैतिकता यंत्राकडे कशी असेल\nमुळात जी नैतिकता आपण व्यक्ती कडून अपेक्षित करतो ती एका machine मध्ये कशी प्रोग्राम करावी \nसृजनशीलतेचा नुसता कांगावा : भाऊ तोरसेकर\nवास्तवात कुठल्याही गल्ली नाक्यावर टपोरीपणा करणार्या झुंडीपेक्षा अशा लोकांची लायकी अधिक नसते. तेही एक पुंडगिरी करणार्यांची झुंड असतात.\nभाजपचा पूर्वोत्तर विजय : मोदी शहांची २०१९ साठी “दे पलटाई”\nभाजप ही निवडणुक जिंकण्याची एक मशीन झाली आहे आणि त्याचा फॉर्म्युला हा तसा जुना आणि सगळ्यांना माहिती झालाय. पण खरंच ही सगळी प्रक्रिया वाटते तितकी सोपी आहे का\nखरेखोटे साक्षीपुरावे वगैरे : भाऊ तोरसेकर\nजो कडवा मुस्लिम आहे, तो गुन्हा करूच शकत नाही आणि शरियत अनुसार बिगर मुस्लिम तर साक्षिदार म्हणून ग्राह्य धरता येत नाही.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने की केवळ संगीताच्या मैफिली\nमनोरंजनासाठी अनेक संगीत मैफिली होतात. त्या संगीत मैफिलींमध्ये नवीन लेखकांना कुणी व्यासपीठ उपलब्ध करून देते का \nकोरेगाव भीमा दंगल आणि समाजाचे खरे अदृश्य शत्रू\nजातीअंताची लढाई म्हणायचे मात्र आपल्या कामातून जाती जातीत वाद वाढविण्याचा या फुटीरतावादी गटांचा डाव आहे.\nकुचकामी द्वेषाचे परिणाम : भाऊ तोरसेकर\nविरोधकांच्या धसमुसळेपणाचा जो तिरस्कार कायम आहे, तेच मोदींसाठी बलस्थान ठरते.\nशूर्पणखा ते बियर: स्त्रीमुक्तिवादाची शोकांतिका\nस्त्रीशक्तीची आजच्या काळातील उदाहरणे पहायची झाल्यास सायना ते सिंधू किंवा किरण बेदी ते संजुक्ता पराशर यांना विसरून कसे चालेल\nभागवतांचं विधान : “भारतीय लष्कराचे खच्चीकरण” हेच मोदी विरोधकांचे वैचारिक राजकारण\nभारत हा युद्धाचा विचार करतोय की काय किंवा तशी परिस्थिती आता जवळ आली आहे की काय\nअर्णबच्या रिपब्लिकची टीआरपी: भाऊ तोरसेकर\nमानव समाज टोळ्यांमध्ये विभागलेला असतो आणि त्याची प्रतिक्रीयाही झुंडीसारखीच येत असते. कधी ती हिंसक असते, तर कधी सुप्तवस्थेतील अविष्कार असतो.\nसती अथवा जोहार, हिंदू परंपरा नव्हे, माता-भगिनींनी नाईलाजाने उचललेले पाऊल\nलक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे जरी अशा काही घटना इतिहासात घडल्या असल्या तरी त्याविरुद्ध लिहिणारी/ बोलणारी मंडळीदेखील हिंदू धर्मातच होती.\n – संविधानाचे खरे शत्रू कोण\n‘संविधान बचाव फासिसम हटाव’ अशा घोषणा या मोर्चात दिल्या गेल्या.\nअर्थसंकल्प २०१८ – चंद्रमौळी घराला सोन्याचे छप्पर\nएकंदरीत पाहता हा अर्थसंकल्प मध्यमवर्गाला फारसे काही देणारा आहे असे वाटत नाही. “सकारात्मक आक्रमकता” या अर्थसंकल्पात देखील दुर्लक्षित झालेली दिसते.\nपर्यावरण बदल: आर्थिक पाहणीत धोक्याचा इशारा- संजय सोनवणी\nबदलते पर्यावरण नुसत्या शेती उत्पादनांसाठीच धोक्याचा इशारा नाही तर आम्हा नागरिकंच्या मस्तकावर टांगलेल्या गंभीर धोक्याचा इशारा आहे.\nमोदी अजिंक्य नाहीत: भाऊ तोरसेकर\nअच्छे दिन कुठे आहेत, असा प्रश्न विचरणार्यांनी आज बुरे दिन आलेत, असाही विश्वास लोकांमध्ये निर्माण केलेला नाही.\nघटना त्रुटीमुक्त नाही, घटनेची पुनर्रचना आवश्यकच\nआमच्या प्रजासत्ताकातील त्रुट्या कशा दुर होतील आणि आजच्या समाजव्यवस्थेत निर्माण झालेली व्यंगे कशे दुर होतील हे आजच्या पिढ्यांना पहावे लागेल.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/07/dr-ketaki-mohite-corona-yoddha.html", "date_download": "2021-06-21T07:54:54Z", "digest": "sha1:DJNFR3QARRJXD6UGCV6AOTHCXLAKCBO2", "length": 15182, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश मोहिते यांच्या कन्या रुग्णसेवेत - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर corona महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश मोहिते यांच्या कन्या रुग्णसेवेत\nमहानगरपालिका आयुक्त श्री. राजेश मोहिते यांच्या कन्या रुग्णसेवेत\nमा. महापौरांनी केले आरोग्ययोद्धा डॉ. केतकी राजेश मोहिते यांचे अभिनंदन \nचंद्रपूर २१ जुलै - गेल्या अनेक दिवसांपासून समाजातल्या प्रत्येकाचा विविध आघाड्यांवर कोरोना आजाराची लढा सुरू आहे. हा लढा आणखी किती काळ सुरु राहणार याचा अंदाज बांधणे सद्यस्थितीला कठीण आहे. या लढ्यात अनेक अशी नावे आहेत जी तुमच्या आमच्यासारखी आहेत, मात्र त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. असेच एक नाव आहे डॉ. केतकी राजेश मोहिते.\nचंद्रपूरच्या असलेल्या डॉ. केतकी राजेश मोहिते या लता मंगेशकर हॉस्पिटल, नागपुर येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी खऱ्या अर्थाने कोविड योद्धा म्हणून डॉक्टर,वैद्यकीय कर्मचारी काम करीत आहेत. डॉ. केतकी सुद्धा आपले घर, शहर सोडून आज अनेक आरोग्यदूताची भूमिका बजावीत रुग्णांच्या जीवनासाठी लढा देत आहेत.\nमा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार, बल्लारपूर तथा माजी कॅबिनेट मंत्री यांच्या मार्गदर्शनात २१ जुलै रोजी महापौर सौ. राखी कंचर्लावार यांनी डॉ. केतकी राजेश मोहिते यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे वडील मनपा आयुक्त श्री. राजेश मोहिते व आई सौ. अर्चना राजेश मोहिते यांना शुभेच्छा दिल्या व संकटकाळात आपले कर्तव्य बजाविणाऱ्या डॉ. केतकी मोहिते यांचे कौतुक केले.\nकोरोना रुग्णांची सेवा करणे हे किती धैर्याचे काम आहे याची सर्वांनाच कल्पना आहे. या दरम्यान कोरोना सदृश रुग्णांशी संपर्क येत असल्याने पुरेशी काळजी न घेतल्यास कोरोना संसर्गाची शक्यता अधिक असते. मात्र याची पुरेपूर कल्पना असून सम्पुर्ण देशातील आरोग्य यंत्रणा आपले काम पूर्ण जबाबदारीने करत आहे. श्री. राजेश मोहिते हे मनपा आयुक्त या नात्याने चंद्रपूर शहरवासीयांसाठी कोरोना लढ्याच्या अग्रस्थानी आहेत. त्यांची कन्याही रुग्णांच्या सेवेत आहे, एका अर्थाने संपूर्ण मोहिते कुटुंबीयच कोरोना लढ्यात सहभागी आहे. चंद्रपूरच्या डॉ. केतकी मोहिते या आरोग्ययोद्धा असून नागपूर येथे आपले कर्तव्य बजावीत असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार या��नी सांगितले.\nयाप्रसंगी नगरसेवक श्री. संजय कंचर्लावार, श्री संदीप आवारी, श्री. रवी आसवानी, श्री. देवानंद वाढई, ॲड. राहुल घोटेकर, छबूताई वैरागडे उपस्थित होते.\nकोरोना लढ्यात मी माझ्या परिवारासहीत सहभागी आहे याचा नक्कीच अभिमान वाटतो. कोरोना हे एक आव्हान असुन एक संधी सुद्धा आहे. प्रत्येक कोरोना योद्धयाला आमचा सदैव पाठींबा राहील. नियमांचे पालन करून कोरोनाला हरविण्याची संधीचा आपण उपयोग करायला हवा. - आयुक्त श्री. राजेश मोहिते.\n' सलाम त्यांच्या कर्तव्याला ' मा. महापौर राखी कंचर्लावार यांचा उपक्रम..\nदेशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांची जी मानसिक स्थिती असते तीच आज या कोरोना काळात इतर ठिकाणी वैद्यकीय कर्तव्य बजाविणाऱ्या डॉक्टरांच्या कुटुंबीयांची आहे. आपल्या शहरातील ज्या कुटुंबीयांची मुले चंद्रपुरबाहेर वैद्यकीय सेवा देत आहे, कुटुंबियांपासून दूर राहून आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांसोबत काम करीत आहेत, त्यांच्या पाठीशी उभे राहून लढ म्हणणाऱ्या या कणखर आई - वडीलांचा सत्कार करण्याचा हा उपक्रम आहे.\nया उपक्रमाअंतर्गत कोरोनायोध्यांचे कुटुंबीय - श्री शरद रामावत, डॉ. एम. जे. खान, श्री बलराम डोडानी ,डॉ. नरेंद्र कोलते, श्रीमती पौर्णिमा मेश्राम, श्री मुरलीधर रडके, डॉ. प्रमोद बांगडे, श्री भास्कर सुर, श्री अशोक बंग, डॉ. अजय गांधी, श्री संजय खोब्रागडे, श्री गजानन आसुटकर, श्री लेमचंद्र दुर्गे, डॉ. रमण ,डॉ. सुशिल मुंधडा, श्री दामोधर सारडा, श्री दिनेश साधनकर, श्री प्रदीप ठक्कर, श्री अलोक धोटेकर, डॉ. मुरलीमनोहर नायडू व श्री. राजेश मोहिते - यांचे अभिनंदन करण्यात आले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर चंद्रपूर, corona\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/narendra-modi-will-announce-8th-installment-pm-kisan-samman-yojana-friday-a607/", "date_download": "2021-06-21T07:44:53Z", "digest": "sha1:KZW2N7AO6HUUOI24DMZ2RIBKFF2OHCSN", "length": 17967, "nlines": 141, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Narendra Modi: नरेंद्र मोदी शुक्रवारी मोठी घोषणा करणार; पीएम किसान योजनेचा ८ वा हप्ता देणार? - Marathi News | Narendra Modi will to announce 8th installment of PM Kisan samman Yojana on Friday | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nराम मंदिरमुंबई मान्सून अपडेटउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीससंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\nNarendra Modi: नरेंद्र मोदी शुक्रवारी मोठी घोषणा करणार; पीएम किसान योजनेचा ८ वा हप्ता देणार\nNarendra Modi will address farmers on 14 May, 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन pmindiawebcast.nic.in वर पाहता येणार आहे. पीएम किसाननुसार रजिस्टर असलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक फायदा देऊ केला आहे. मोदी सरकार या शेतकऱ्य़ांना कमी व्याजदराने लोनही देते.\nNarendra Modi: नरेंद्र मोदी शुक्रवारी मोठी घोषणा करणार; पीएम किसान योजनेचा ८ वा हप्ता देणार\nदेशातील करोडो शेतकऱ्यांसाठी कोरोनाच्या संकटात खुशखबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यावेळीही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi scheme) आठवा हप्ता देणार आहेत. 14 मे रोजी ते शेतकऱ्यांशी बोलणार आहेत. यावेळी याची घोषणा करण्याची शक्यता आहे. (PM Kisan Samman Nidhi 8th installment: Get Rs 2,000 on THIS date, check your name on beneficiary list)\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन pmindiawebcast.nic.in वर पाहता येणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानुसार PM Kisan चा आठवा हप्ता (PM Kisan 8th installment) शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्याची तारीख ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत.\nआधी आलेल्या वृत्तानुसार राज्य सरकारांनी Rft (Request For Transfer) Sign केले आहे. तसेच केंद्र सरकारनेही Fto (Fund Transfer Order) काढली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये Rft Signed by State For 8th Installment असा स्टेटस दिसत आहे. PMkisan.gov.in वर जाऊन तुम्ही तुमच्या खात्यामध्ये लॉगिन करून हे तपासू शकणार आहात.\n'Beneficiary List' च्या बटनावर क्लिक करा...\nया पेजवर राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक निवडा. यानंतर तुमचा गाव निवडा.\nयानंतर 'Get Report' वर क्लिक करा. यामध्ये लाभार्थ्यांची संपूर्ण यादी येणार आहे.\nमहत्वाचे म्हणजे ही लिस्ट आद्याक्षरानुसार असते. तसेच एकापेक्षा जास्त पानांची असते.\nपीएम किसाननुसार रजिस्टर असलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक फायदा देऊ केला आहे. मोदी सरकार या शेतकऱ्य़ांना कमी व्याजदराने लोनही देते. आत्मनिर्भर भारत योजनेद्वारे (Atmanirbhar Bharat Yojana) हे लोन दिले जाते. सरकारने गेल्या वर्षी शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्याचे आदेश दिले होते.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Narendra ModiPM Kisan SchemeFarmerनरेंद्र मोदीप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेतकरी\nराष्ट्रीय :The Daily Gaurdian मधील लेखातून भाजपचा प्रोपगंडा\nमोदी करतायत जबरदस्त मेहनत, असं शीर्षक असलेला लेख द डेली गार्डियनवर प्रसिद्ध झाला आणि त्या लेखाची जोरदार चर्चा ��ुरु झाली.. काही दिवसांपासून तर परदेशी मिडिया मोदींवर टीका करतोय, अशा बातम्या येत होत्या, मग अचानक गार्डियनने मोंदींची तारीफ कशी काय केली\nमहाराष्ट्र :Corona Vaccine: मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा, नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की; नाना पटोलेंची टीका\nCorona Vaccine: कोरोना प्रतिबंधक लसीचे 'राष्ट्रीय धोरण' जाहीर करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. ...\nराजकारण :CoronaVirus News : \"लसीकरण उत्सव साजरा केला पण लसीची व्यवस्थाच नाही\"; प्रियंका गांधी मोदी सरकारवर संतापल्या\nCongress Priyanka Gandhi Slams Narendra Modi : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ...\nमहाराष्ट्र :Corona Vaccine: लसीकरणासाठी तरतूद केलेल्या ३५ हजार कोटींचं काय झालं; रोहित पवारांचा रोकडा सवाल\nCorona Vaccine: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रातील मोदी सरकावर निशाणा साधला असून, काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...\nराष्ट्रीय :CoronaVirus: “सकारात्मक बातम्यांच्या नावाखाली खोटी माहिती व प्रचार, हे लज्जास्पद”: प्रशांत किशोर\nCoronaVirus: ममता बॅनर्जींचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...\nराष्ट्रीय :CoronaVirus: “पंतप्रधान मोदी खूप मेहनत घेतायत, कोरोनाच्या संकटसमयी संयमाने काम करतायत”\nCoronaVirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप मेहनत घेत आहेत. संकटसमयी संयमाने काम करत आहे, असे एका लेखात म्हटले आहे. ...\nराष्ट्रीय :'ते' ट्विटरला नियंत्रणात आनू शकत नाहीत, म्हणून आता...; मुख्यमंत्री ममतांचा मोदी सरकारवर निशाणा\nकेंद्र सरकारने 25 मेरोजी नवे आयटी नियम लागू केले आहेत. मात्र, ट्विटरने अद्यापही या नियमांची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. यामुळे, ट्विटरला भारतात मिळालेले लीगल प्रोटेक्शन अर्थात कायदेशीर संरक्षण संपुष्टात आले आहे. ...\nराष्ट्रीय :Farmers Protest: देशभरातील राजभवनांना शेतकरी घेराव घालणार; राकेश टिकैत यांचा एल्गार\nFarmers Protest: देशभरातील राजभवनांना शेतकरी घेराव घालणार असल्याची घोषणा टिकैत यांनी केली आहे. ...\nराष्ट्रीय :पोरा उठ रं..डोळं उघड, मुलाच्या मृतदेहाला कवटाळून आईचा आक्रोश; क्षणातच झाला ‘असा’ चमत्कार की...\nनातवाचा मृतदेह रात्रभर ठेवण्यासाठी बर्फ आणि सकाळी दफन करण्यासाठी मिठाची व्यवस्था करण्यात आली. ...\n भारतात कोरोनाच्या 'डेल्टा प्लस' व्हेरिअंटचा आणखी एक रुग्ण आढळला, चिंतेत भर\nदेशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता आणखी एक नवं संकट समोर उभं ठाकलं आहे. ...\nराष्ट्रीय :CBSE 12th Result Update: तुम्हाला 12वीत किती मार्क्स मिळणार अशा पद्धतीनं स्वतःच तयार करा आपला रिझल्ट\nClass 12th Board results CBSE’s evaluation criteria: विद्यार्थ्यांची फायनल मार्कशीट 30-30-40 फॉर्म्यूला वापरून तयार केली जाईल. विद्यार्थी आपल्या मागील परीक्षांतील मार्क्स पाहून स्वतःच रिझल्ट तयार करू शकतात. ...\nराष्ट्रीय :\"...म्हणून पेट्रोल-डिझेलचे वाढताहेत भाव\"; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं इंधन दरवाढीमागचं नेमकं कारण\nDharmendra Pradhan And Petrol Diesel Prices : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन दरवाढीबद्दल अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र आता एका मुलाखतीत त्यांनी दरवाढीचं नवं कारण सांगितलं आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nMaratha Reservation : 'मी देखील आंदोलन करणाऱ्या पक्षाचा नेता, संभाजीराजेंनी मांडलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढू'\nMaratha Reservation: “आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, ते सुरूच राहणार”: संभाजीराजे\n राज्यात ९ हजार ८३० नव्या रुग्णांची नोंद; तर ५ हजार ८९० जण कोरोनामुक्त\n १०० मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची फिल्डिंग; ‘सुपर १००’ मोहिम हाती\n'सारथीला निधी कमी पडू देणार नाही, मराठा तरुणांच्या नियुक्तीबाबत उपमुख्यमंत्री म्हणतात...\n“उद्धव ठाकरे या सगळ्यांचे गॉडफादर”; नितेश राणेंचा गंभीर आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/dheeraj-jadhav-career-horoscope.asp", "date_download": "2021-06-21T08:14:42Z", "digest": "sha1:V33T4QHBBRNVD2FE7SADOP6QXZ6TALTQ", "length": 12445, "nlines": 303, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "धीरज जाधव करिअर कुंडली | धीरज जाधव व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » धीरज जाधव 2021 जन्मपत्रिका\nधीरज जाधव 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 74 E 38\nज्योतिष अक्षांश: 20 N 32\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nधीरज जाधव प्रेम जन्मपत्रिका\nधीरज जाधव व्यवसाय जन्मपत्रिका\nधीरज जाधव जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nधीरज जाधव 2021 जन्मपत्रिका\nधीरज जाधव ज्योतिष अहवाल\nधीरज जाधव फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nधीरज जाधवच्या करिअरची कुंडली\nतुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही हक्क गाजवणारे आणि दुराग्रही आहात. तुम्ही अनुयायी असता कामा नये, तुम्ही नेता व्हावे. समस्यांकडे वस्तुनिष्ठतेने पाहण्याचा प्रयत्न करा. हटवादीपणाने निर्णय घेऊ नका कारण तुमच्या कामाच्या आनंदात आणि यशात हा एक मोठा अडथळा ठरू शकतो.\nधीरज जाधवच्या व्यवसायाची कुंडली\nतुमची स्मरणशक्ती, प्रकृती उत्तम आहे आणि तुमच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा आवेग आहे. त्यामुळे तुम्ही अधिका गाजवण्यासाठीच जन्मले आहात, हे स्पष्ट होते. तुम्ही कोणत्या कार्यक्षेत्रात आहात, त्याने फार फरक पडणार नाही. कुठेही गेलात तरी तुम्ही यशस्वी व्हाल. फक्त त्या ठिकाणी कनिष्ठ पदावरून वरिष्ठ पदावर पटकन बढती होणे गरजेचे आहे. पण बढतीचा वेग कमी असेल तर तुम्ही नाराज व्हाला आणि तुटकपणे बोलून तुम्ही मिळणारी संधीसुद्धा घालवून बसाल. एकदा तुम्ही शिडी चढून वर गेलात आणि व्यवस्थित उंचीवर पोहोचला की तुमच्या क्षमता दिसून येतील. त्यामुळे कनिष्ठ पदापेक्षा वरिष्ठ पदावर तुम्ही अधिक उत्तम प्रकारे काम करू शकाल. त्यामुळे तुम्ही तुमची पावले काळजीपूर्वक टाकणे अत्यंत गरजेचे आहे.\nधीरज जाधवची वित्तीय कुंडली\nआर्थिक बाबतीत तुम्ही अनेक चढउतार पाहाल. पण याला कारणीभूत तुम्ही स्वतःच असाल आणि तुमच्या आवाक्याबाहेरचे उद्योग केल्यामुळे तुम्हाला ते पाहावे लागतील. तुम्ही चांगले संस्थापक, सल्लागार, वक्ते आणि आयोजक होऊ शकता. तुमच्या पैसे कमविण्याची क्षमता आहे परंतु असे करत असताना तुमचे शत्रूही निर्माण होऊ शकतात. अनुकूल परिस्थितीत तुम्ही व्यवसायामधून संपत्ती निर्माण करू शकता. तुम्ही तुमच्या दुराग्रहावर नियंत्रण ठेवले तर तुम्हाला अर्थार्जनाच्या अनेक संधी प्राप्त होतील. तुमच्या या दूराग्रहामुळे तुमच्या मार्गात अनेक कट्टर शत्रू निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यक्तींना हाताळण्याची आणि वाद टाळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/process-of-us-election/", "date_download": "2021-06-21T06:36:12Z", "digest": "sha1:GZR446XFTVWT7DG2CPFUI6IXJMKLSPU5", "length": 10039, "nlines": 146, "source_domain": "mmkmedia.in", "title": "कशी होते अमेरिकेत निवडणूक, वाचा संपू��्ण माहिती", "raw_content": "\nHome News कशी होते अमेरिकेत निवडणूक, वाचा संपूर्ण माहिती\nकशी होते अमेरिकेत निवडणूक, वाचा संपूर्ण माहिती\nसध्या जग भरात अमेरिकेची निवडणूक खूप चर्चेत आहे. कोण निवडून येईल जो बिडन की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प जो बिडन की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प निकाल लवकरच जाहीर होईल. पण ही निवडणूक कशी होते हे पाहूया.\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी दर चार वर्षांनी नोव्हेंबरच्या पहिल्या मंगळवारी निवडणूक होते. अमेरिकेचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची निवड ही अप्रत्यक्ष निवडणूक आहे ज्यात अमेरिकेतील पन्नासपैकी एका राज्यामध्ये किंवा वॉशिंग्टन डी.सी. मध्ये मतदान करण्यासाठी नोंदणीकृत नागरिकांनी जावे लागते.\nइलेक्टोरल कॉलेज नावाची प्रक्रियाद्वारे उम्मेद्वार निवडले जातात. मतदानची प्रक्रिया ‘अमेरिकन घटनेतून’ येते. निवडणुकीपूर्वी पदासाठी बहुतेक उमेदवारांना राज्य प्राइमरी आणि कॉकसेसच्या प्रोसेस मधून जावे लागते.\nजरी प्राइमरी आणि कॉकसेस वेगळ्या पद्धतीने चालवल्या जातात, तरीही दोन्ही पद्धती एकाच हेतूसाठी आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी जनतेला राज्या मधून बहुमताने प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निवडले जातात.\nज्या उमेदवाराला पूर्णपणे बहुमत मिळते (५३८ पैकी किमान २७०). कोणत्याही उमेदवाराला या पदासाठी पूर्ण बहुमत नसल्यास, हाऊस ऑफ रिप्रेसेंटेटिव्ह प्रतिनिधी निवडते. त्याचप्रमाणे जर कोणालाही उपाध्यक्ष पदासाठी पूर्ण मते मिळाली नाहीत तर सिनेटने उपाध्यक्षपदाची निवड केली जाते.\nPrevious articleउत्तराखंडमधील प्रसिद्ध चार धाम पुन्हा होणार बंद\nNext articleकेरळ मध्ये सुरु झाली सौर उर्जेवर चालणारी भारतातील पहिली ट्रेन, वाचा संपूर्ण माहिती\nइंटरनेटचे दुष्परिणाम: दहावीचा मुलगा ऑनलाइन क्लास करत लागला गेमच्या नादी; पैसे उडवले, मग घर सोडून पळाला\nदिव्य मराठी विशेष: राष्ट्रीय पक्षाचा विचार आता जुना झाला असून भाजपला पराभूत करण्यासाठी प्रादेशिक पक्षांची मोट बांधावी, त्यातूनच लोकशाहीची अभिव्यक्ती : मोइत्रा\nफेलोशिप: पाच वर्षांत 645 जणांना फेलोशिप, अनुसूचित जातीच्या सर्वाधिक 225 विद्यार्थ्यांना लाभ\nहाय बीपी नियंत्रित करायचा असेल तर दररोज या नियमांचे पालन करा, काही दिवसांतच जाणवेल...\nआपण उच्च रक्तदाबचे रुग्ण असल्यास आणि त्याशी संबंधित समस्या कमी करू इच्छि��� असल्यास नक्कीच या टिप्स वापरुन पहा. काही दिवसातच तुम्हालाही फरक जाणवेल.\nआम्ही जग थांबताना पाहिलं…\nतुमच्या भविष्य काळाकडून...इटालियन लेखिका Francesca Melandri यांनी “फ्रॉम युअर फ्युचर” म्हणून एक पत्र जगासाठी लिहिले, त्याचा क्षमा देशपांडे, विराज मुनोतयांनी केलेला मराठी अनुवाद तर...\nवारसदार नव्या काळातील मनोरंजनाचे: The Heirs – Korean Drama\n कसा जातोय तुमचा लॉकडाऊन टिव्ही वरच्या मालिका बंद झाल्या, चित्रपट पण आपले तेच नेहमीचे लागत...\nही महिला मातीशिवाय घराच्या छतावर फळे आणि भाज्या पिकवते, पिकवण्याची पद्धत बघून व्हाल थक्क\nआपण कधी मातीशिवाय फळ आणि भाज्या पिकवत असल्याचे ऐकले आहे आता आपण विचार कराल की हे कसे शक्य आहे आता आपण विचार कराल की हे कसे शक्य आहे पण पुण्यातील नीला रेनावीकर ही महिला गेल्या 10 वर्षांपासून आपल्या घराच्या छतावर मातीशिवाय फळे आणि भाजीपाला पिकवत आहे.\nगजबजलेलं पुणे Lockdown नंतर कसं दिसतं\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसाचा lockdown घोषित केला. देशात आत्ताच्या घडीला (८ एप्रिल, २०२०) कोरोना ग्रस्थांची संख्या ५००० च्या वर गेली आहे. १) शनिवारवाडा २)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://news.khutbav.com/category/spirituality/page/33/", "date_download": "2021-06-21T06:05:30Z", "digest": "sha1:23DEVMKPEURBE25KPF3LEAU63CG46342", "length": 7292, "nlines": 151, "source_domain": "news.khutbav.com", "title": "Spirituality Archives | Page 33 of 38 | INDIA NEWS", "raw_content": "\nराशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींच्या समस्या निकाली निघतील\nपहा कसा असेल तुमचा आजचा दिवस Source link\nमेष – मित्रांकडून आणि भावंडांची योग्य साथ मिळेल. नवीन काम सुरू करण्याचा विचार कराल. संपत्तीच्या कामांवर…\nमेष – कोमकाजासोबतच नव्या जबाबदाऱ्या स्वीकाऱ्याव्या लागतील. कोणती चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत. नोकरीमध्ये नवे काम…\nराशीभविष्य : ‘या’ राशीसाठी आजचा दिवस भाग्योदयाचा\nमेष – अनेक दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. कुटुंबातील नातेसंबंध आणखी दृढ होतील. नव्या संधी मिळतील.…\nमेष – नोकरी किंवा व्यवसायासंदर्भात काही नव्या योजना आखू शकता. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भावना सहज समजू…\nराशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींनी कौटुंबीक जबाबदारीवर लक्ष द्या\nमेष- अडकलेली कामं पूर्ण होतील. कौटुंबीत कामांमध्ये मन रुळेल. जबाबदारी ओळखायला शिका. वैवाहिक व्यक्तींसाठी आजचा दिवस…\nमेष – जर तुम्हाला काही हवं असेल तर ती गोष्ट आज मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस…\nमेष- काही नवे अनुभव मिळतील स्वत:वर आणि येणाऱ्या वेळेवर विश्वास ठेवा. नशिबाने जे काही होईल ते…\nमेष – दिवसभर व्यस्त राहाल. कामकाजासोबत जबाबदाऱ्या वाढतील. व्यापारात समजदारीने निर्णय घ्या. यश नक्की मिळेल. आरोग्याकडे…\nमेष – जर तुम्हाला काही हवं असेल तर ती गोष्ट आज मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस…\nHoroscope : या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता\nHoroscope : या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता\nHoroscope : या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/thenben-thenben-tle-saace/dzqfud7g", "date_download": "2021-06-21T07:13:07Z", "digest": "sha1:HXCCUU6IIH6DQYCAJKMSNLC7SBGRHSA6", "length": 5524, "nlines": 143, "source_domain": "storymirror.com", "title": "थेंबें थेंबें तळे साचे | Marathi Others Story | Ujwala Rahane", "raw_content": "\nथेंबें थेंबें तळे साचे\nथेंबें थेंबें तळे साचे\nलेखक कपाट पुस्तके साहित्यिक\nपुस्तकाच्या कपाटात पुस्तके शांतपणे विश्रांती घेत होते. Lockdown आणि या विचित्र साखळीत बिचारे अडकले होते.\nपुस्तकप्रेमी ना त्यांना भेटू शकत होते ना पुस्तके त्यांना. सतत वेगवेगळ्या वाचकांच्या हाती अगदी मानाने विसावणारे, ज्ञानाचे अमृत पाजणारे, आज भुकेले होते.\nशेवटी मनातल्या लेखकाला एक युक्ती सुचली. Online एक साहित्यवेडी, साहित्यिकांची सभा भरवली.\nसाहित्याशी निगडित सगळ्याच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार लावणार्या सगळ्याच चल, अचल सदस्यांना आमंत्रित केले.\nत्यात लेखक, कागद, लेखणी हे ही आमंत्रित होते.वाचकाला संमेलनाध्यक्ष बनवले. विषय ठेवला,\n'एकमेका साह्य करू,अवघे धरू सुपंथ'.\nव्यासपीठावरून परीचय करून देताना, प्रत्येकातला अहंपणा जाणवत होता.तू तू मै मै मध्ये संमेलन रंगलेले.\nमी लिहते म्हणून लेखकाचे विचार, वाचकांपर्यत पोंहचतात लेखणी उवाच\nमाझ्यावर उमटतात म्हणूनच स्मरणानिय होतात इति कागदराव\nमाझी विचारशृंगला म्हणूनच ते चितरतात, लेखकाची टिमकी\nआपण सगळे येथे विशिष्ठ उद्देशाने आलेले आहोत, याचे भान ठेवा.\nएकमेकांच्या सहकार्यानेच साहित्यनिर्मिती होते यात शंकाच नाही.\nवाचकवर्गही याला सहमत आहेच.अहंकार मिटवून एकोप्याने कार्यरत रहाल तर, साहित्यिक बगीचा फुलून, सुंदर साहित्याची निर्मिती होईल.\nसाहित्यरूपी बागेतील ज्ञानार्जनासाठी वाचकवर्ग उत्सुक आहेच, आता तुम्हीच ठरवा.\nव���चकाने छानशा अभिप्रायाने कार्यक्रमाचा समारोप केला.\nआई कुठे काय क...\nआई कुठे काय क...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/acceleration-corona-vaccination-hingoli-district-vaccination-13-thousand-197-people-32", "date_download": "2021-06-21T08:13:23Z", "digest": "sha1:DTSBBZR4CW53W43GGB6G62G7R4ESACBM", "length": 17811, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हिंगोली जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला वेग, ३२ ठिकाणी १३ हजार १९७ जणांचे लसीकरण", "raw_content": "\nआतापर्यंत जिल्हाभरात १३ हजार १९७ जणांना लसीकरण करण्यात आले ज्यामध्ये १२१७ वयोवृद्धांचा समावेश आहे.\nहिंगोली जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला वेग, ३२ ठिकाणी १३ हजार १९७ जणांचे लसीकरण\nहिंगोली : जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरणाला गती देण्यात आली असून जिल्हा शासकीय रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालय अशा एकूण ३२ ठिकाणी नागरिकांना कोरोना लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत जिल्हाभरात १३ हजार १९७ जणांना लसीकरण करण्यात आले ज्यामध्ये एक हजरार २१७ वयोवृद्धांचा समावेश आहे.\nजिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.ठोंबरे, डॉ.गोपाल कदम, डॉ.मंगेश टेहरे, डॉ. दिपक मोरे यांच्यासह रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर कोरोना लसीकरणाकरीता गती वाढविण्यात आली असून ३२ ठिकाणी कोरोना लसीकरण केले जात आहे.\nहेही वाचा - राज्यातील एमपीएससी परीक्षा पुढे ढकलू नयेत- आंबेडरवादी मिशनचे दीपक कदम\nजिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परीचारीका वसतीगृहात एकूण चार हजार १७१ जणांना लस दिली. नर्सी नामदेव प्राथमिक आरोग्य केंद्र १०७ , फाळेगाव केंद्र १७२ , सिरसम केंद्रात ४४, भांडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाकरीता १६१ , कळमनुरी उपजिल्हा रूग्णालयात एक हजार ६८८, पोतरा केंद्रात १२९, वाकोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात २८, मसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात १६०, आखाडा बाळापूर केंद्रात २७९, डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात १६५, रामेश्वर तांडा प्राथमिक आरोग्य केंद्रात २६, औंढा नागनाथ ग्रामीण रूग्णालयात एक हजार पाच, शिरडशहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ६०, जवळा बाजार केंद्रात १०६, पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्रात १४, लोहरा प्राथमिक आरोग्य केंद्रात ४४, वसमत उपजिल्हा रूग्णालयात एक हजार ४७५, कुरूंदा प्राथमिक आरोग्य केंद्रात १०५, हट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात २९५, पांगरा शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्रात ८७ , गिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात १६, सेनगाव ग्रामीण रुग्णालयात ६९६, गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ४९१, कोठा प्राथमिक आरोग्य केंद्रात २००, साखरा प्राथमिक आरोग्य केंद्रात ९२, कापडसिंगी केंद्रात ८२ तर महात्मा फुले आरोग्यदायी जीवन योजनेतील खासगी रुग्णालयापैकी हिंगोलीतील स्नेहल नसींग होम ३७६, माधव हॉस्पीटल ६६१, नाकाडे हॉस्पीटल १६० जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत १३ हजार १९७ जणांना कोरोना लसीकरण करण्यात आले . ज्यामध्ये ६० वर्षावरील एक हजार २१७ रूग्णांचा समावेश आहे.\nहिंगोलीत २४ केंद्रांतर्गत नऊ हजार जणांचे कोरोना लसीकरण\nहिंगोली : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही त्यावर प्रशासनाकडून उपाययोजना राबविल्या जात आहेत. आता कोरोना प्रतिबंधित लस आल्याने नागरिक बिनधास्त फिरत आहेत. गुरुवार (ता. चार) अखेर २४ कोविड लसीकरण आतापर्यंत नऊ हजार १०१ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधित लस देण्यात आली असू\nहिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिके आडवी\nहिंगोली : जिल्ह्यात बुधवारी (ता.२५) रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गहू, ज्वारी, हरभरा, टरबूज, संत्रा व केळीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. आंबा पिकाचा मोहर गळून पडला आहे. दोन दिवसापूर्वीच जिल्ह्यात पाऊस झाला होता. त्यानंतर बुधवारी झालेल्या पावसाने प\nगतवर्षीपेक्षा यंदा जूनपर्यंत १४ टक्के अधिक पाऊस, कुठे ते वाचा...\nहिंगोली ः यावर्षी मृग नक्षत्रात दोन ते तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली कुठे मध्यम तर कुठे हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. शुक्रवारपर्यंत (ता.२६) जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या २० टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. गतवर्षी आजपर्यंत ३.४४ टक्के पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत आजपर्यंत १४ टक्क\nपूल वाहून गेल्याने पन्नास गावांचा संपर्क तुटला\nहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांत रविवारी (ता.२८) पहाटे आठ वाजेपर्यंत १७.५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सेनगाव तालुक्यातील दोन मंडळांत अतिवृष्टी झाली असून या पावसाने आजेगावजवळील पर्यायी पूल वाहून गेल्याने पन्नास गावांचा संपर���क तुटला आहे.\nहिंगोली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पाऊस बरसला\nहिंगोली : जिल्ह्यात शनिवारी (ता.२०) सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होता.\nचार दिवसांच्या रिमझिम पावसाने पाणीपातळीत वाढ, कुठे ते वाचा...\nहिंगोली : जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू असल्याने ढगाळ वातावरण आहे. यामुळे सुर्यदर्शन नाही. पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक झाला आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासात ८.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासात गुरुवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ८.५ मिलीमीटर प\nहिंगोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी\nहिंगोली : जिल्ह्यात आठ दिवसानंतर बुधवारी (ता.दहा) मेघगर्जनेसह पावसाचे दमदार आगमन झाले. दुपारी दोन वाजता सुरू झालेली पावसाची रिमझीम रात्री उशीरापर्यत सुरू होती. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव शहरासह तालुक्यात सर्वदूरपर्यंत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली आहे.\nहिंगोलीत पहिल्याच पावसानंतर पेरणीला सुरवात\nगिरगाव (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील गिरगाव भागात गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीस सुरवात केली आहे. या भागात जवळपास दोन हजार हेक्टरवर पेरणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nहिंगोलीत ४२ पोलिसांना पदोन्नती, पोलिस दलात आनंदाचे वातावरण\nहिंगोली : जिल्हा पोलिस दलातील ४२ पोलिसांच्या पदोन्नतीबद्दल ता. ३१ डिसेंबरला आदेश काढण्यात आले असून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.यावेळी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस उपाधीक्षक ( गृह ) सरदारसिंह ठाकुर, पोलिस उपाधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांची उपस्थ\nदिल्लीतील कार्यक्रमात हिंगोलीतील बारा जणांचा समावेश\nहिंगोली : दिल्ली येथे झालेल्या ‘तबलिगे जमात’च्या धार्मिक कार्यक्रमात हिंगोलीतील बारा जण सहभागी झाले होते. त्यापैकी अकरा जण दिल्लीतच असून हिंगोलीत परतलेल्या एकावर जिल्हा सामान्य रुग्णायात उपचार करण्यात येत असून त्याचे स्वॅब नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/quest-global-bharti-2021/", "date_download": "2021-06-21T07:06:54Z", "digest": "sha1:ASE56CGXWGDIWHXYTMCUFAHKH6T2YGVH", "length": 11012, "nlines": 143, "source_domain": "www.govnokri.in", "title": "QuEST Global Bharti 2021", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nQuest Global कंपनी लवकरच करणार 2000 डिजिटल एक्स्पर्टसची भरती\nQuest Global कंपनी लवकरच करणार 2000 डिजिटल एक्स्पर्टसची भरती\n ही आयटी कंपनी 28 हजार जणांना नोकरी देणार\nही कंपनी लवकरच करणार 2000 डिजिटल एक्स्पर्टसची भरती\nक्वेस्ट ग्लोबल या इंजिनिअरिंग सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडून लवकरच डिजिटल एक्स्पर्टसची भरती करण्यात येणार आहे. कंपनीच्या पुण्यातील शाखेत ही भरती केली जाणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात 400 आणि पुढील तीन वर्षात 2000 डिजिटल एक्स्पर्टसची भरती करण्याचा कंपनीचा मानस आहे.\nआय टी कंपनी मध्ये 30,000 कर्मचाऱ्यांची भरती\nपुण्याच्या महाविद्यालयीन तरुणांना नोकरीची संधी मिळणार\nक्वेस्ट कंपनी सध्या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी बंगळुरू आणि तिरुवनंतपुमरमधील महाविद्यालयांच्या संपर्कात आहे. तसेच पुण्यातील काही महाविद्यालयातील तरुणांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या काळात या तरुणांना कंपनीत इंटर्न म्हणून संधी दिली जाईल. त्यानंतर त्यांचे काम योग्य वाटल्यास त्यांना सेवेत सामावून घेतले जाईल, असेही कंपनीकडून सांगण्यात आले.\nAnganwadi Bharti अंगणवाडी सेविका भरती ६५०० पदे रिक्त\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्व���ुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nव्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7397", "date_download": "2021-06-21T06:31:34Z", "digest": "sha1:INL2GGKTHZEHNT4CZKU6BCFBIDV5GD73", "length": 14210, "nlines": 195, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "गोंडपिपरी येथे कापूस खरेदी केंद्र सुरु करावे. – आमदार सुभाषभाऊ धोटे | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर गोंडपिंपरी गोंडपिपरी येथे कापूस खरेदी केंद्र सुरु करावे. – आमदार सुभाषभाऊ धोटे\nगोंडपिपरी येथे कापूस खरेदी केंद्र सुरु करावे. – आमदार सुभाषभाऊ धोटे\nगोंडपिपरी येथे गेली अनेक वर्षापासुन महाराष्ट्र राज्य पणन महासंघ यांचे कडुन शेतकऱ्यांचा कापुस खरेदी केल्या जात होता. गोंडपिपरी येथील खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे. यावर्षी गोंडपिपरी तालुक्यात कापसाचा फेरा वाढलेला असून मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्याची शक्यता आहे. गोंडपिपरी तालुका व परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरेदी केंद्र नसल्याने आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी येथे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी केली आहे.\nगोंडपिपरी तालुका कापुस उत्पादक क्षेत्र असुन सन 2020-21 या वर्षात 17993 हेक्टर कापासाची लागवड झालेली आहे. लगतच्या पोंभुर्णा तालुक्यात सुध्दा 5457 हेक्टर कापुस पिकाची लागवड झालेली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापुस लागवड केलेली आहे. कापुस लागवडी खालील क्षेत्रानुसार चालु हंगामात जवळपास 3 ते 4 लक्ष क्विंटल कापुस उत्पादन होऊन गोंडपिपरी येथे सभोवतालच्या परीसरामधुन मोठ्या प्रमाणात कापसाची आवक होण्याची शक्यता आहे. यावर्षी किमान आधारभुत किमंत देऊन कापसाची खरेदी होणार आहे- परंतु गोंडपिपरी येथे शासनाचे कापुस खरेदी केंद्र नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पडेल त्या भावात कापुस विकावा लागणार आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल या सर्व बाबींचा विचार करून परीसरातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोंडपिपरी येथे कापुस उत्पादक पणन महासंघाकडुन गोंडपिपरी येथे कापुस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी राजुरा विधानसभा मतदार संघाचे आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदान्द्वारे केली आहे.\nPrevious articleखासदार बाळू धानोरकरांच्या मध्यस्थीने लालपरी पुन्हा धावणार\nNext articleगडचीरोली जिल्हयात एकाचा मृत्यू ; नवीन 85 कोरोना बाधितांची नोंद\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एक��ी मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\nमॅजिक बस इंडिया फाऊंडेशनतर्फे विविध ठिकाणी जागतिक योग दिवस साजरा…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7991", "date_download": "2021-06-21T06:14:39Z", "digest": "sha1:WA2I2FAUDRGGAKG7PY7EO6GYM4KCJOSP", "length": 11538, "nlines": 195, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "दूचाकीचा धडकेत एक ठार | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome गडचिरोली दूचाकीचा धडकेत एक ठार\nदूचाकीचा धडकेत एक ठार\nगडचिरोली / प्रशांत शहा\nचामोर्शी तालुक्यातील घोट येथून जवळच असलेल्या नवेगाव येथे आज सायंकाळच्या सुमारास दूचाकीने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हिरामण गाडगीलवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे.ते निकतवाडा येथिल रहीवासी होते. ही घटना आज ( शनिवार ) सायंकाळचा सूमारास घडली.\nरस्ताने जात असलेल्या हिरामण गाडगिलवार यांना दुचाकीने धडक दिली. या धड��ेत गाडगिलवार यांचा घटनास्थळीच दूदैवी मृत्यू झाला.ही घटना आज ( शनिवार ) सायंकाळचा सूमारास घडली. दरम्यान दूचाकी चालक राजू रामकृष्ण मंडल याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.\nपुढील तपास पोलीस स्टेशन घोटचे प्रभारी अधिकारी श्री,जगदाळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई जयप्रकाश मेश्राम,विजय कडबांधे हे करीत आहे\nPrevious articleचामोर्शी येथील शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या\nNext articleशेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्याबाबत शेतकरी बचाव व शेतकरी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nपालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर..\nपुनर्वसनाचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\nमॅजिक बस इंडिया फाऊंडेशनतर्फे विविध ठिकाणी जागतिक योग दिवस साजरा…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/corona-chandrapur-drawing.html", "date_download": "2021-06-21T06:56:50Z", "digest": "sha1:H2VEYSK4MJO4OZM3SMEABNMF4AIMBKL6", "length": 8704, "nlines": 101, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "लॉकडाउनच्या काळात चित्राच्या माध्यमातून कोरोना या रोगाविषयी जनजागृ��ी - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर लॉकडाउनच्या काळात चित्राच्या माध्यमातून कोरोना या रोगाविषयी जनजागृती\nलॉकडाउनच्या काळात चित्राच्या माध्यमातून कोरोना या रोगाविषयी जनजागृती\nचंद्रपूर दि. २७ (प्रतिनिधी ) :\nलॉकडाउनच्या काळात दोन बालचित्रकार चित्राच्या माध्यमातून कोरोना या रोगाविषयी जनजागृती करत आहेत.संकल्प आणि कुशल मशारकर अशी या दोन भावांची नावे आहेत. ते चंद्रपूर शहरातील मातोश्री शाळेत इयत्ता 4 थी तर ukg च्या वर्गात शिकत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे. या सुट्टीचा सदुपयोग करत घरबसल्या ही दोन भावंडे आपल्या चित्रातून वेगवेगळे संदेश देत आहेत. कोरोना माहामारीची चित्रांद्वारे कोरोना गंभीरता आणि लॉकडाउनचे महत्त्व नागरिकांच्या सहज लक्षात आणून देत आहेत. घरातच राहा,सुरक्षित राहा असा संदेशही त्यांनी आपल्या चित्रांतून दिला आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताड���बा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/11/Terrible-accident-to-a-sand-smuggling-truck.html", "date_download": "2021-06-21T07:29:07Z", "digest": "sha1:ILPUNID72P2LXPOT3GJYGK3ANXL7AE7D", "length": 8839, "nlines": 92, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "रेती तस्करी करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात - Maharashtra24", "raw_content": "\nगुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०\nHome यवतमाळ विदर्भ रेती तस्करी करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात\nरेती तस्करी करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात\nTeamM24 नोव्हेंबर १९, २०२० ,यवतमाळ ,विदर्भ\nदारव्हा(यवतमाळ) तालुक्यातील बोरी अरब हे गाव अडान नदीच्या काठावर वसलेला मोठ गाव त्यामुळे परिसरात अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात होते.त्यातच अवैध रेती भरून घेऊन जाणाऱ्या ट्रकला पांढूर्णा-मोरगव्हाण जवळील पारवेकर टर्निंग पाॅईट जवळ भीषण अपघात झाला.या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी आणि गुरूवार च्या रात्री दरम्यान घडली.\nअवैध रेती घेऊन दारव्हा कडे जाणारा ट्रक क्रमांक एम.एच.०४ सी.यू.३०८३ हा भरधाव वेगात असल्याने वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला असून अनेक जण यात जखमी झाले आहे.विशेष म्हणजे पलटी झालेल्या रेतीच्या ट्रक मध्ये अनेक जण दबून असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nज्या ठिकाणी अवैध रेती घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला.त्याच वळणावर दिवंगत आमदार निलेश पारवेकर यांचे अपघाती निधन झाले होते.त्यामुळे हा वळण धोकादायक मानल्या जाते.दरम्यान लाडखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक कारेगावकर यांनी तात्काळ घटनास्थळी जावून तपास सुरू केला.\nBy TeamM24 येथे नोव्हेंबर १९, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/then-decide-who-will-lead-the-reservation-movement-udayan-raje-clarified-the-role-nrvk-138803/", "date_download": "2021-06-21T08:06:40Z", "digest": "sha1:HIMQ5JUTF6RVA5ALK6NJKPSRK63KYXTY", "length": 14364, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "then decide who will lead the reservation movement; Udayan Raje clarified the role nrvk | ...मग ठरवू आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व कुणी करायचे ते; उदयनराजेंनी स्पष्ट केली भूमिका | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून २१, २०२१\nहरिपुरात सापडला हेलिकॉप्टर मासा; अन्य जलचरांची अंडी खाण्यातही आहे तरबेज\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय य��ग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nराजे गरजले…मग ठरवू आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व कुणी करायचे ते; उदयनराजेंनी स्पष्ट केली भूमिका\nआधी राज्य सरकारने आरक्षण विषयक भूमिका स्पष्ट करावी, मग आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व कुणी करायचे ते ठरवू, असे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले. छत्रपती घराण्यातील खा. संभाजीराजे, शिवेंद्रसिंहराजे आणि मी कुटुंब म्हणून एकत्र आहोत. संभाजीराजेंच्या भूमिकेशी विसंगती असण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.\nसातारा : आधी राज्य सरकारने आरक्षण विषयक भूमिका स्पष्ट करावी, मग आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व कुणी करायचे ते ठरवू, असे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले. छत्रपती घराण्यातील खा. संभाजीराजे, शिवेंद्रसिंहराजे आणि मी कुटुंब म्हणून एकत्र आहोत. संभाजीराजेंच्या भूमिकेशी विसंगती असण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.\nया विषयावर श्वेतपत्रिका जाहीर करा\nउदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा पार पडला. त्यानंतर त्यांनी भूमिका व्यक्त केली. यावेळी त्यांनी संभाजी छत्रपती यांच्या आंदोलनाला अप्रत्यक्षपणे पाठिंबाच दिला. संभाजीराजेंनी जी भूमिका घेतली, त्या भूमिकेशी विसंगती असण्याचं कारण नाही. आम्ही तिन्ही राजे कुटुंब म्हणून एकत्र आहोत. आधी सरकारने आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी. सरकारला तेच सांगून कंटाळा आला आहे. किळस आली आहे. सरकारने या विषयावर श्वेतपत्रिका जाहीर करावी. अधिवेशन बोलवा, लाईव्ह टेलिकास्ट करा. सरकारची भूमिका स्पष्ट झाल्यावरच आम्ही नेतृत्व करणार ना, असे उदयनराजे म्हणाले.\nकोणीही असो आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण द्या\nमराठा असो की कोणीही असो आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण लागू करा. त्याचा वेगळा अर्थ लावू नका. आरक्षण फक्त मागासवर्गीय समाजाला लागू होते हे चुकीचे, असे ते म्हणाले. जर लोकप्रतिनिधी प्रश्न सोडवणार नसतील तर लोक काय करतील लोक दुसरा मार्ग निवडणारच ना. आज अनेकजण फास लावून घेतात, मात्र आता लोक फास लावून घेणार नाहीत. तर राज्यकर्त्याना फास लावतील, आता ती वेळ लांब नाही, असा इशाराही त्यांनी दिला.\nसरकार खोटे बोलून दिशाभूल करते\nमराठा आरक्षण हा केंद्राचा विषय नाही. तो राज्याचा विषय आहे. सरकार खोटे बोलून दिशाभूल करत आहे, असे सांगतानाच मराठा आरक्षणावर अधिवेशन बोलावण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच मराठा समाज हा महाराष्ट्रात मोठा समाज आहे. राजस्थानात मारवाडी बहुसंख्य आहेत. या समाजातील खासदार, आमदारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे आरक्षण लागू होत नाही. मात्र सरकारने गरिबांना तरी आरक्षण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.\nक्षणात 180 कोटींचा महामार्ग पडला दरीत; डोंगराचा कडा कोसळला\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nव्हिडिओ गॅलरीअंतरा- मल्हारची हटके स्टोरी\nPhotosशर्वरीचा हळदी समारंभासाठी खास लूक, फोटोबघून चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nसोमवार, जून २१, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://enavamaratha.com/navamaratha-ahmednagar-news-186694/", "date_download": "2021-06-21T07:06:48Z", "digest": "sha1:23B42IR7MGKS22Y7UYMOBCKM5RHWFTK4", "length": 7021, "nlines": 134, "source_domain": "enavamaratha.com", "title": "प्रेरणादाई अक्षरधन -जगातला सर्वोत्तम गुंतवणूकदार व श्रीमंत वॉरेन बफे - Nava Maratha", "raw_content": "\nHome आत्मधन प्रेरणादाई अक्षरधन -जगातला सर्वोत्तम गुंतवणूकदार �� श्रीमंत वॉरेन बफे\nप्रेरणादाई अक्षरधन -जगातला सर्वोत्तम गुंतवणूकदार व श्रीमंत वॉरेन बफे\nअर्थसाक्षर व व्यवसायिक, उद्योग जगताबरोबरच नव्या पिढीला वॉरेन बफे नाव चांगलेच परिचित आहे. गुंतवणूक, इकॉनॉमिक व्हॅल्यू आणि विशेषतः शेअर बाजारातले योग्य जाणकार म्हणून त्यांची जगप्रसिद्ध ख्याती आहे. वॉरेनच्या मते गुंतवणुकीचा अर्थ आहे वर्तमानमध्ये भांडवल लावून भविष्यात फायदा कमविणे. त्यांची मान्यता आहे की, गुंतवणुकीसाठी वयाला आधार बनवणे जरूरी नाही. (त्यांना तर बाराव्या वर्षीच शेअर मार्केटमध्ये येऊनसुद्धा उशिरा आल्याचा मोठा पश्चात्ताप वाटतो) शेअर्स खरेदी असो वा निश्चित उत्पन्नाच्या किंमतीला बॉण्ड प्रकारात गुंतवणूक असो त्याची गुणवत्ता अन् किमान किंमतीला निवडता आले पाहिजे. वॉरेन मानतात की अनिश्चितता पाहून घाबरण्याची गरज नाही. समस्या तेव्हा येते जेव्हा गुंतवणूकदाराजवळ माहिती नसते किंवा त्याला माहीत नसते की तो काय करत आहे .\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleधनगर समाजाच्या आरक्षण मागणीसाठी अर्ध जलसमाधी आंदोलन\nNext articleप्रविणवाणी-विनाकारण ’करनं’ हेच समस्यांच कारण\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\nआत्मिक शांति की खोज- ध्यान टिकाना\nदर्शन कृपा (संत दर्शन सिंह जी महाराज यांच्या कृपाप्रसादाने आलेले अनुभव)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://bollyreport.org/archives/category/home", "date_download": "2021-06-21T07:00:58Z", "digest": "sha1:GOM3J4S4GNIK4UPYAZXCTXJ7J547RROX", "length": 3900, "nlines": 87, "source_domain": "bollyreport.org", "title": "HOME Archives - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nवयाच्या ४७ व्या वर्षी मलायका होणार का बाळाची आई \nबॉलिवुडची मुन्नी आणि फिटनेस क्विन मलायका अरोरा सोशल मिडियावर खुप अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिचे चाहते तिला तिथे सुद्धा फॉलो करतात. ���लायका अनेकदा तिचे सुंदर...\nकरीना कपूर दिसणार सीतेच्या भूमिकेत, मात्र भूमिका साकारण्यासाठी मागितले तब्बल एवढे...\nऐश्वर्या रायच्या अती वागण्याचा अमिताभ बच्चन याना झाला होता मनस्ताप, रागात...\nफक्त वजन वाढणे हेच नाही तर या गोष्टी पूर्वसूचना देतात तुमच्या...\nप्रसिद्ध अभिनेत्री ‘यामी गौतम’ अडकली विवाह बंधनात, जाणून घ्या कोण आहे...\nवयाच्या ४७ व्या वर्षी मलायका होणार का बाळाची आई \nकरीना कपूर दिसणार सीतेच्या भूमिकेत, मात्र भूमिका साकारण्यासाठी मागितले तब्बल एवढे...\nऐश्वर्या रायच्या अती वागण्याचा अमिताभ बच्चन याना झाला होता मनस्ताप, रागात...\nफक्त वजन वाढणे हेच नाही तर या गोष्टी पूर्वसूचना देतात तुमच्या...\nप्रसिद्ध अभिनेत्री ‘यामी गौतम’ अडकली विवाह बंधनात, जाणून घ्या कोण आहे...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-CRI-suresh-raina-and-priyanka-chaudhary-honeymoon-in-paris-5008099-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-06-21T06:57:21Z", "digest": "sha1:EKNGH2OKTW7QR6ESJUXB7QHT4K2OMFXN", "length": 3594, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Suresh Raina And Priyanka Chaudhary Honeymoon In Paris | Honeymoon In Paris, सुरेश रैनाने शेअर केले PHOTOS - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n(फोटो: सुरेश रैना आणि प्रियंका चौधरी)\nटीम इंडियाचा स्टार क्रिकेटर सुरेश रैना सध्या मोठ्या मोहिमेवर गेला आहे. ही मोहिम म्हणजे तो पत्नी प्रियंकासोबत पॅरिसमध्ये हनिमूनला गेला आहे. रैनाने आपल्या ट्विटर अकाउंटवर हनिमूनचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.\nरैना आणि प्रियंका 3 एप्रिलला लग्नाच्या बेडीत अडकले. मात्र, आयपीएल-8 मध्ये रैनाला आपले हनिमून पुढे ढकलावे लागले होते. आयपीएलदरम्यान पत्नीचा फोटो ट्विटरवर शेअर करून 'आता प्रतिक्षा सहन होत नाही' असे रैनाने म्हटले होते.\nपुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, सुरेश रैना आणि प्रियंकाचे फोटो...\n\\'आता प्रतिक्षा सहन होत नाही\\'; क्रिकेटर सुरेश रैनाने केले \\'TWEET\\'\nस्टार क्रिकेटर सुरेश रैनाने सांगितली प्रियंकासोबतची आपली \\'प्रेमकहाणी\\'\nसुरेश रैनाने असा केला जल्लोष, 200 व्या एकदिवसीय सामन्यात पूर्ण के���्या 5000 धावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sonakshi-sinha-birthday-special-know-how-she-get-daband-and-salman-khan-asks-treat-for-it-mhmj-456606.html", "date_download": "2021-06-21T07:52:01Z", "digest": "sha1:SMSY7YYCUI33R63XOQK55K4HX7ECEZBA", "length": 20238, "nlines": 159, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोनाक्षीला अशी मिळाली बॉलिवूडमध्ये एंट्री, 'दबंग'साठी सलमाननं ठेवली होती ही अट sonakshi-sinha-birthday-special-know-how-she-get-daband-and-salman-khan-asks-treat-for-it | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nGold Price Today: मागील दोन दिवसात 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं,पाहा आजचा रेट\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nGold Price Today: मागील दोन दिवसात 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं,पाहा आजचा रेट\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लह���न मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nसोनाक्षीला अशी मिळाली बॉलिवूडमध्ये एंट्री, 'दबंग'साठी सलमाननं ठेवली होती ही अट\nGold Price Today: मागील दोन दिवसात 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, पाहा आज काय आहे गोल्ड रेट\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमुंबईत कोरोनाचे नियम धाब्यावर; बर्थडे पार्टीला 60 ते 70 जणांची उपस्थिती, गुन्हा दाखल\nInternational Yoga Day 2021: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\nसोनाक्षीला अशी मिळाली बॉलिवूडमध्ये एंट्री, 'दबंग'साठी सलमाननं ठेवली होती ही अट\nसोनाक्षी सिन्हाला सलमानच्या 'दबंग'मध्ये एंट्री तर मिळाली ��ण सिनेमा साइन करताना त्यानं मागितलेली एक गोष्ट मात्र तिला देता आली नाही.\nमुंबई, 2 जून : सोनाक्षी सिन्हाचा आज 33 वा वाढदिवस. सोनाक्षीला बॉलिवूडमध्ये जवळपास 10 वर्ष झाली आहेत. तिनं 2010 मध्ये तिचा पहिला सिनेमा दबंग रिलीज झाला मात्र हा सिनेमा साइन करण्याआधी बॉलिवूडमध्ये पदार्पण करावं की नाही यावर सोनाक्षीचा निर्णय होतं नव्हता. कारण तिच्या आई-वडीलांना त्यांच्या काळात अनेक सुपरहिट सिनेमा दिले होते आणि त्यावेळी तिचे वडील राजकारणावर लक्ष केंद्रित करत होते. त्याचवेळी सोनाक्षीचं वजन एवढं वाढलेलं होतं की, तिला आपल्या सिनेमात काम देणं कोणत्याही कास्टिंग डायरेक्टर किंवा डायरेक्टरला शक्य नव्हतं.\nअशी मिळाली बॉलिवूडमध्ये एंट्री\nजेव्हा सोनाक्षी तिच्या करिअरबद्दल काळजीत होती. त्यावेळी सलमान खाननं पहिल्यांदा तिच्यावर विश्वास दाखवला. सलमाननं तिला बोलावून घेतलं आणि तिला सांगितलं की, तुला मी माझ्या आगामी सिनेमात घेईन मात्र त्यासाठी तुला तुझं हे वजन कमी करावं लागेल. त्यावेळी सोनाक्षी खाण्याची शौकीन होती. अशात खाणं कमी करणं तिच्यासाठी खूप कठीण गेलं.\n एकताविरोधात हिंदुस्तानी भाऊची पोलिसात तक्रार; वाचा काय आहे प्रकरण\nसलमान खाननं दाखवलेला विश्वास आणि त्याची अट यानंतर सोनाक्षीनं दिवस-रात्र मेहनत करायला सुरुवात केली. स्वतःचं वजन कमी करण्यावर तिनं खूप मेहनत घेतली. काही महिन्यांनंतर जेव्हा ती सलमानला भेटली त्यावेळी त्यानं तिला दबंगसाठी कास्ट केलं. पण त्याचवेळी त्यानं तिच्याकडे आणखी एक मागणी केली होती.\nसलमाननं केली ही मागणी\nसलमान खाननं सोनाक्षीला दबंग सिनेमात काम देण्याच्या बदल्यात तिच्याकडे ट्रीट मागितली. सोनाक्षी सांगते, तो दिवस असा होता जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. सलमाननं जेव्हा माझ्याकडे ट्रीट मागितली त्यावेळी माझ्या पर्समधून मला केवळ 3 हजार रुपये मिळाले. पण एवढ्याशा पैशात ट्रीट देणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यावेळी मी त्याचं बोलणं टाळलं. पण नंतर हळूहळू वेळ निघून गेली. आम्ही दोघंही आमच्या कामात बीझी झालो. पण मला या गोष्टीची आजही खंत आहे की, मी सलमानला अद्याप ट्रीट दिलेली नाही.\n'या' अभिनेत्रीच्या घरात कोरोनाचा शिरकाव; संपूर्ण कुटुंबाला व्हायरसची लागण\n'माझ्यासाठी प्रार्थना करा, लवकरच भेटू' वाजिद यांचा शेवटचा फोन कॉल Viral\nGold Price Today: मागील दोन दिवसात 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं,पाहा आजचा रेट\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-21T06:05:51Z", "digest": "sha1:BIH2KS6UHTZDKYD4ZTWMRCKXBENYTUEN", "length": 12446, "nlines": 144, "source_domain": "mmkmedia.in", "title": "दिव्य मराठी विशेष: मोबाइल ॲपनेही आता प्राप्तिकर रिटर्न दाखल करता येतील, करभरणाही पोर्टलवर ऑनलाइन; आयटीआरसाठी उद्या लाँच होणार नवी वेबसाइट | Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome News दिव्य मराठी विशेष: मोबाइल ॲपनेही आता प्राप्तिकर रिटर्न दाखल करता येतील, करभरणाही...\nदिव्य मराठी विशेष: मोबाइल ॲपनेही आता प्राप्तिकर रिटर्न दाखल करता येतील, करभरणाही पोर्टलवर ऑनलाइन; आयटीआरसाठी उद्या लाँच होणार नवी वेबसाइट\nकॉल सेंटर व चॅटबोट करतील रिटर्न भरण्यास मदत\nप्राप्तिकर विभाग सोमवारपासून प्राप्तिकर परतावे (आयटीआर) भरण्यासाठी नवी वेबसाइट लाँच करत आहे. यानतंर स्मार्टफोन अॅपही लाँच केले जाईल. याशिवाय १८ जूनपासून वेबसाइटवर ऑनलाइन कर भरण्याची सुविधा मिळू शकेल. सध्या प्रचलित कर भरण्याची प्रक्रिया थोडी दीर्घ स्वरूपाची आहे. सध्याची आयटीआरई-फायलिंग वेबसाइट १ जूनपासून बंद होती. ७ जूनपासून ई-फायलिंग प्रक्रिया सुरू होईल.\nनव्या पोर्टलचे नाव “ई-फायलिंग २.०’ असे आहे. लवकरच यावर करदात्यांच्या मदतीसाठी मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध होईल. यामुळे रिटर्न दाखल करण्यास मदत होईल. याशिवाय अनेक सुविधाही असतील. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) म्हटले आहे की, करासंबंधी कोणतेही प्रकरण १० जून २०२१ नंतरच हाताळले जाणार आहे. ७ ते १० जूनदरम्यान करदात्यांना ही नवी प्रणाली समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ असेल. या काळात एखादी सुनावणी नियोजित असेल तर त्यासंबंधीची सुनावणी १० जूननंतरच होऊ शकणार आहे.\nकॉल सेंटर व चॅटबोट करतील रिटर्न भरण्यास मदत\nतत्काळ इन्कम टॅक्स रिटर्न प्रोसेस करण्याची सुविधा. यामुळे परतावा लवकर जमा होईल.\nपोर्टलवर लॉग-इन केल्यानंतर करदात्यास डॅशबोर्ड दिसेल. येथे सर्व माहिती, अपलोड, प्रलंबित कामे दिसू शकणार आहेत.\nप्राप्तिकर परतावे तयार करण्यासाठी एक सॉफ्टवेअर मिळेल. ते ऑनलाइन व ऑफलाइन उपलब्ध असेल. या सॉफ्टवेअरच्या मदतीने कुणीही आयटीआर दाखल करू शकेल.\nकरदात्यांच्या मदतीसाठी नवीन कॉल सेंटर असेल. येथे एफएक्यू, ट्युटोरियल, व्हिडिओ, चॅटबोट/ लाइव्ह एजंट्समार्फत परतावे भरण्यास मदत घेता येईल.\nडेस्कटॉपवर उपलब्ध सर्व टॅक्स ई-फायलिंग पोर्टल फंक्शन्स मोबाइल अॅपवरही उपलब्ध.\nपोर्टलवर १८ जूनपासून नेट बँकिंग, यूपीआय, क्रेडिट कार्ड, आरटीजीएस/ नेफ्टने कोणत्याही बँक खात्यातून ऑनलाइन कर भरता येईल.\nPrevious articleपुणे: बीए, बीकॉम, बीएस्सीसह बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी यंदा मोफत सीईटी : उदय सामंत\nNext articleमुंबई: इन्स्टाग्राम मित्राच्या वाढदिवसाला गेलेल्या मुलीवर 7 जणांचा गँगरेप; अभिनेता पर्ल पुरीचा तरुणीवर अत्याचार\nइंटरनेटचे दुष्परिणाम: दहावीचा मुलगा ऑनलाइन क्लास करत लागला गेमच्या नादी; पैसे उडवले, मग घर सोडून पळाला\nफेलोशिप: पाच वर्षांत 645 जणांना फेलोशिप, अनुसूचित जातीच्या सर्वाधिक 225 विद्यार्थ्यांना लाभ\nमंडे पॉझिटिव्ह: नेदरलँडहून बियाणे मागवून उच्चशिक्षित युवतीने घेतले रंगीत सिमला मिरचीचे उत्पादन\nभगवान शंकर खरोकरच कैलास पर्वतावर राहतात जाणून घ्या कैलास पर्वता संबंधित मनोरंजक आणि रहस्यमय...\nकैलास पर्वताला हिंदू धर्मात खूप महत्त्��� आहे. कारण हा पर्वत भगवान शंकराचे निवासस्थान मानले जाते.\nआम्ही जग थांबताना पाहिलं…\nतुमच्या भविष्य काळाकडून...इटालियन लेखिका Francesca Melandri यांनी “फ्रॉम युअर फ्युचर” म्हणून एक पत्र जगासाठी लिहिले, त्याचा क्षमा देशपांडे, विराज मुनोतयांनी केलेला मराठी अनुवाद तर...\n‘रेड गोल्ड’: जगातील सर्वात महागडा मसाला, कदाचित एक किलो हि कोणी विकत घेत नसेल\nजगात एकापेक्षा एक मसाले आहेत, जे आपल्या चवीसाठी ओळखले जातात, परंतु एक मसाला असा देखील आहे जो त्याच्या किंमतीमुळे प्रसिद्ध आहे. म्हणूनच याला जगातील सर्वात महागडा मसाला म्हटले जाते. या मसाल्याच्या वनस्पतीला जगातील सर्वात महाग वनस्पती देखील म्हटले जाते.\nही महिला मातीशिवाय घराच्या छतावर फळे आणि भाज्या पिकवते, पिकवण्याची पद्धत बघून व्हाल थक्क\nआपण कधी मातीशिवाय फळ आणि भाज्या पिकवत असल्याचे ऐकले आहे आता आपण विचार कराल की हे कसे शक्य आहे आता आपण विचार कराल की हे कसे शक्य आहे पण पुण्यातील नीला रेनावीकर ही महिला गेल्या 10 वर्षांपासून आपल्या घराच्या छतावर मातीशिवाय फळे आणि भाजीपाला पिकवत आहे.\nअसा सुरु झाला पुण्यात तांब्या-पितळेच्या भांड्यांच्या व्यवसाय\nइ.स. १८५६ मध्ये पुण्यास प्रथम आगगाडी आली. पुणे-मुंबई रस्त्यावर ही आगगाडी प्रथम धावू लागली. त्यानंतर पुण्यास तांब्या-पितळेच्या भांड्यांच्या धंद्याला तेजी आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/booklet-science-underlying-rituals-related-to-worship-of-the-goddess/?page&product=booklet-science-underlying-rituals-related-to-worship-of-the-goddess&post_type=product&add_to_wishlist=2439", "date_download": "2021-06-21T08:05:49Z", "digest": "sha1:HLZCS3UHCW5L3B4ACUIC5BDB5QZ2BV53", "length": 14224, "nlines": 355, "source_domain": "sanatanshop.com", "title": "Science underlying rituals related to worship of the goddess – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nप��ित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\nश्री विठ्ठल (उपासनाशास्त्र आणि पंढरपूर माहात्म्य)\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/coronavirus-india-situation-latest-update-health-ministrys-joint-secretary-lav-agarwal-press-briefing-today-128573877.html", "date_download": "2021-06-21T06:37:47Z", "digest": "sha1:XGH566DPHIMN2W3RVLVMYYX64QXM24RW", "length": 7072, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Coronavirus India Situation Latest Update; Health Ministry's Joint Secretary, Lav Agarwal Press Briefing Today | जगात कुठेही बालकांमध्ये गंभीर संक्रमण नाही, पुढच्या लाटेतही असे होईल याचा पुरावा नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोनाविषयी दिलासादायक बातमी:जगात कुठेही बालकांमध्ये गंभीर संक्रमण नाही, पुढच्या लाटेतही असे होईल याचा पुरावा नाही\nरिकव्हरी रेट 94.3%, अॅक्टिव्ह प्रकरणे कमी होऊन 13 लाख झाले\nदेशात कोरोनाची दुसरी लाट कमकुवत होत असल्याने नवीन रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. तिसऱ्या लाटेमध्ये बालकांवर वाईट परीणाम होण्याच्या वृत्तादरम्यान सरकारने दिलासादायक दावा केला आहे. एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मंगळवारी सांगितले की, भारत किंवा जगातील प्रकरणे पाहिले तर आतापर्यंत असा कोणताही डेटा आलेला नाही, ज्यामध्ये सांगितले असेल की, मुलांमध्ये आता जास्त गंभीर संक्रमण आहे. पुढची लाट आली तर बालकांवर गंभीर परीणाम होतील असा कोणताही पुरावा नाही. कोरोना परिस्थितीवर होत असलेल्या नेहमीच्या पत्रकार परीषदेत ते बोलत होते.\nरिकव्हरी रेट 94.3%, अॅक्टिव्ह प्रकरणे कमी होऊन 13 लाख झाले\nआरोग्य मंत्रालयाचे सहसचिव, लव अग्रवाल म्हणाले की, देशातील सक्रिय प्रकरणे 13 लाखांवर आली आहेत. होम आयसोलेशन आणि हॉस्पिटल मिळून रिकव्हरी रेट 94.3% झाला आहे. 1 ते 7 जूनपर्यंत पॉझिटिव्हिटी रेटमध्ये 6.3% ची घट झाली आहे. त्यांनी म्हटले की, 7 मे रोजी देशात एका दिवसात 4.14 लाख नवीन केस नोंदवण्यात आल्या. आता या एक लाखांपेक्षाही कमी झाल्या आहेत.\nसरकारनुसार, भारतात प्रत्येकी 10 लाख लोकसंख्येमागे 20,822 केस आल्या आहेत. 252 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे जगात सर्वात कमी आहे.\nएका आठवड्यात नवीन केसमध्ये 33% घट\nया व्यतिरिक्त गेल्या 24 तासांमध्ये देशात 86,498 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. हे 3 एप्रिलनंतर आतापर्यंत एका दिवसात सर्वात कमी प्रकरणे आहेत. 4 मे रोजी 531 असे जिल्हे होते, जेथे रोज 100 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवण्यात येत होते. असे आता 209 जिल्हे राहिले आहेत. गेल्या एका आठवड्यात नवीन केसमध्ये 33% आणि अॅक्टिव्ह केसमध्ये 65% घट झाली आहे. आता 15 राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 5% नी कमी झाला आहे.\nव्हक्सीनेशन ड्राइव्हवर दिर्घ एनालिसिसनंतर निर्णय\nप्रेस कॉन्फ्रेंसमध्ये निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांना प्रश्न करण्यात आला की, व्हॅक्सीन पॉलिसीवर निर्णय सुप्रीम कोर्टाच्या टीकेनंतर घेण्यात आला का यावर त्यांनी म्हटले की, आम्ही सुप्रीम कोर्टाच्या चिंतेचा सन्मान करतो. मात्र सरकार डी-सेंट्रलाइजेशनच्या मॉडलला लागू करेल्यानंतर एक मेपासून समिक्षा करत होते. असे निर्णय काही कालावधीनंतर विश्लेषण आणि विचारविनिमयानंतर घेतले जातात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-10-health-benefits-of-copper-vessel-water-news-in-marathi-5419761-PHO.html", "date_download": "2021-06-21T08:00:44Z", "digest": "sha1:6CSSUWOVVG2375BKOVGWVKND4ET32O7L", "length": 3080, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 Health Benefits Of Copper Vessel Water | रोज सकाळी प्यावे तांब्याच्या भांड्यातील पाणी, होतील हे 10 फायदे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरोज सकाळी प्यावे तांब्याच्या भांड्यातील पाणी, होतील हे 10 फायदे\nविविध मेडिकल अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की, तांब्याच्या भांड्यात ठेवण्यात आलेले पाणी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. आयुर्वेदामध्येही सांगण्यात आले आहे की, तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास विविध आजारांचा धोका टळतो. हे ��ाणी प्यायल्याने कोणकोणते लाभ होतात हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/ajit-pawar-permission-152392/", "date_download": "2021-06-21T06:22:12Z", "digest": "sha1:D2YAJAD67Q32SJTWOJJO7Y65MW3OP6YG", "length": 12118, "nlines": 141, "source_domain": "enavamaratha.com", "title": "नियमांचे काटेकोर पालन करुनच शेती, बँकिंग, उद्योग, व्यापाराला मर्यादित परवानगी - Nava Maratha", "raw_content": "\nHome बातम्या नियमांचे काटेकोर पालन करुनच शेती, बँकिंग, उद्योग, व्यापाराला मर्यादित परवानगी\nनियमांचे काटेकोर पालन करुनच शेती, बँकिंग, उद्योग, व्यापाराला मर्यादित परवानगी\nटाळेबंदी राहणारच, परंतु टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देणार – अजित पवार\nमुंबई – राज्यात टाळेबंदीचे काटेकोर पालन यापुढेही सुरु राहील, त्याचबरोबर नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात, जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरु व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमावली व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवरच काही बाबींना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. सोमवार दिनांक २० एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.\nकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत ३ मेपर्यंत वाढवली असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार आहेत. देशात जाहीर टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने काल मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. नागरिकांनी त्याचं काटेकोर पालन करावे असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.\nमार्गदर्शक नियमावलीनुसार ग्रामीण भागातील उद्योग, निवडक व्यवसाय, व्यापारी आस्थापनांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवर परवानगी देण्यात येणार असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.\nराज्यात टाळेबंदीची मुदत वाढवण्यात आली असली तरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू��चा पुरवठा यापुढेही नियमित सुरु राहील, त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही असा विश्वास अजित पवार यांनी दिला आहे. शिवाय नागरिकांना, कोरोना प्रसार रोखण्यासाठी घरातच थांबावं, घराबाहेर पडू नये, सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.\nटाळेबंदीसंदर्भात केंद्राच्या सूचनांचे राज्यात काटेकोर पालन करण्यात येत आहे. टाळेबंदी लागू असली तरी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी आहे. दवाखाने, हॉस्पिटल, औषधांची दुकाने, पॅथोलॉजी सेंटर, ॲम्बुलन्स सेवा सुरु आहेत. शेतीच्या मशागतीच्या कामांवरही कोणतेही बंधन नाही. शेती आणि शेती उद्योगाशी संबंधित सर्व कामे, दुकाने, व्यवहार सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तूर, कापूस, हरभरा खरेदी योजना देखील सुरु राहणार आहे. दूधव्यवसाय, पशुपालन, मत्स्योद्योगविषयक कामांनाही परवानगी आहे. रोजगार हमी योजनेची कामे सुरु राहणार आहेत. अनाथालये, वृद्धाश्रम आदी सामाजिक संस्थांचे कामकाजही सुरु राहील. अंगणवाड्या बंद असल्या तरी बालकांना पोषण आहार घरपोच दिला जाणार आहे. शाळा, कॉलेज बंद असली तरी ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यास सांगण्यात आले आहे. बँका, वित्तीय संस्थांचे व्यवहार सुरु राहणार असले तरी नागरिकांनी तिथे गर्दी करु नये, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.\nराज्यातील कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी टाळेबंदीला सर्वांनी सहकार्य करावे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये अंतर राखावे, घरातूनच काम करा, घरातच रहा, सुरक्षित रहा, टाळेबंदीचे पालन करा असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleकोरोना विरुद्ध मैदानात उतरून लढणाऱ्या ग्रामसेवकांना संपूर्ण वेतन मिळावे – राज्य सरकारकडे मागणी\nNext articleखाजगी व विनाअनुदानित शाळेतील शिक्षक व कर्मचार्यांच्या वेतनाला टाच\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\nगर्दी टाळण्यासाठी शहरातील बाजारपेठांमध्ये तीन आणि चार चाकी वाहनांना ‘प्रवेशबंदी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://satyakamnews.com/tag/dakshin-solapur/", "date_download": "2021-06-21T07:33:57Z", "digest": "sha1:5BHKHLUXO4AODLCDCQGAPBBZXFNLSVBB", "length": 9923, "nlines": 164, "source_domain": "satyakamnews.com", "title": "dakshin solapur | satyakamnews.com", "raw_content": "\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nv=3-Y-zJny9r0 सोलापूर - पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे येथील भिमा नदीपाञात मामीसह भाचा बुडाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी चार शाळकरी मुले बुडाल्याची धक्कादायक घटना घडली....\n#pandharpur पंढरपुरात करणी,टोचलेले लिंबू,काळी बाहुली एका महिलेच्या दारात..\n#Solapur | मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश ४ जुलैला पहायला मिळणार: नरेंद्र पाटील...\n#pandharpur आ.प्रशांत परिचारक यांना भाजपकडून पुनश्च संधी\n#Solapur | सोलापूरात कंबरतलाव येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला..\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये कोविड उपाय योजनाबाबत आढावा बैठक..\n#PANDHARPUR | कृष्णा-भीमा स्थिरीकरणाबाबत पालकमंत्र्यांची प्रतिक्रीया..\n#Mumbai रामनामाचा वापर करून विविध राजकीय व आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न-ना. जयंत पाटील...\nदरोङ्याच्या गुन्ह्यातील १३ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईःपो.नि.सर्जेराव पाटील...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\n9 वारकरी संघटनांनी एकत्र येऊन घेतला ठोस निर्णय केले पायदळ दिडी...\nपंढरपूरमधील मुस्लीम कब्रस्तान समस्यांच्या विळख्यात | टिपू सुलतान युवक संघटनेकडून नगरपालिकेला...\nपत्रकार सुरक्षा समितीच्या तक्रारी ची औरंगाबाद विभागीय आयुक्तानी घेतली दखल\nमाढा ते शेटफळ रसत्यासाठी राज्य सरकार बरोबर केंद्रातूनही मिळाला;9 कोटी रुपयांचा...\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/mcoca-criminal-gang-bhosari-365949", "date_download": "2021-06-21T07:37:55Z", "digest": "sha1:WCVA5U5V7A4SKKV5FN5G6F74HLDKEWF7", "length": 14833, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Crime News : भोसरीतील गुन्हेगारी टोळीवर मोका", "raw_content": "\nभोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली आहे.\nCrime News : भोसरीतील गुन्हेगारी टोळीवर मोका\nपिंपरी : भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nटोळीप्रमुख मंगेश शुक्राचार्य मोरे (वय 23, रा. कृष्णापार्क, भोसरी), रोशन हरी सावडतकर (वय 21, रा. भोसरी), अमित सुभाष शेकापुरे (लाडू, वय 21, रा. चक्रपाणी रोड, भोसरी), शुभम अजय वानखेडे (वय 20, रा. अशोकनगर, भवानी पेठ, पुणे), प्रणेश चंद्रकांत घोरपडे (वय 22, रा. दिघी), शुभ��� बलराम वाणी (वय 22, रा. दिघी), वैभव तानाजी ढोरे (वय 21, रा. अशोकनगर, भवानीपेठ, पुणे), अभिजीत ऊर्फ माया गणेश गांगले (वय 22, रा. शाहूनगर, लातूर), ओम अशोकराव मठपती (वय 22, रा. डी ब्लॉक, लातूर), निखिल राजकुमार ढाबळे (वय 23, रा. सावंतनगर, दिघी) अशी या टोळीतील गुन्हेगारांची नावे आहेत.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nहे गुन्हेगार वर्चस्व व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरूद्ध मोकाअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडे पाठविला होता. दरम्यान, शुक्रवारी (ता. 30) अतिरिक्त आयुक्तांनी या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले.\nतीन मेपासून राज्यात सुरु होणार ऊनसावलीचा खेळ\nऔरंगाबाद : वर्षातले दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी आपली सावली दिसत नाही. औरंगाबादकरांना हा अनुभव १९ मे २०२० रोजी अनुभवता येणार आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिनाचा कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातही हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे.\nराज्यस्तरीय हिंदी कवी संमेलनात प्रा. सुनीता पठारे प्रथम\nपिंपरी : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाच्या पुणे विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन हिंदी अध्यापकांच्या ऑनलाइन कवी संमेलनात ३७ कवींनी सहभाग घेतला. शंभरहून अधिक श्रोत्यांनी या काव्यरसाचा आनंद घेतला. संमेलनात प्रा. सुनीता पठारे यांनी प्रथम क्रमांक पटक\nट्रॅक्टरचालकाच्या मुलाने बापाच्या प्रत्येक घामाच्या थेंबाचं चीज केलं बापाच्या कष्टाची प्रेरणा घेत मुलगा झाला जॉईंट कमिशनर\nउपळाई बुद्रूक (सोलापूर) : कठोर मेहनत, परिश्रम आणि संघर्ष यामुळे एखादा माणूस जीवनात प्रचंड यश मिळवू शकतो. शून्यातून विश्व उभे करणाऱ्या दिग्गज व्यक्तींची आपण उदाहरणे देत असतो. अगदी सामान्य असलेल्या व्यक्ती आयुष्यात असे काही करून दाखवतात, की त्यांची दखल संपूर्ण जग घेते. माणसाच्या आयुष्यात एखा\nमनात कोरोनाची भीती बसलीय का; तात्काळ आम्हाला फोन करा...\nऔरंगाबाद : जागतिक पातळीवर कोरोना आजाराचा विळखा घट्ट होताना दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराला जागतिक महामारी म्हटले आहे. या आजारामुळे सर्वांच्याच मनात एक अनामिक भीती दाटून आलेली दिसते.\n सातही जणांच��� अहवाल आले निगेटिव्ह\nलातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था व सर्वोपचार रुग्णालयात दाखल झालेल्या सात संशयित रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.\n राज्यात 30 हजार रूग्ण; रेड व ऑरेंज झोनमधील अधिकारी म्हणाले... \"लॉकडाउनच्या शिथिलतेचा गांभीर्याने विचार करा नाहीतर\"...\nसोलापूर : मागील 14 दिवसांत तब्बल 17 हजार 594 रुग्ण वाढले आहेत. दरम्यान, आता पावसाळा तोंडावर असून राज्यातील मागील काही दिवसांपासून रुग्णांचा वाढणारा आलेख चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाउनच्या शिथिलतेचा गांभीर्याने विचार करावा, असे म्हणणे रेड झोनमधील जिल्हा व महापालिका प्रशासनान\n‘मैत्रीण’ स्पर्धेचा निकाल जाहीर; आठ जणींना ई-बाईक\nपुणे - ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’तर्फे महिलांसाठी घेण्यात आलेल्या ‘मैत्रीण’ या अभिनव स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात असून, विजेत्या ठरलेल्या महिलांना आठ स्कूटी ई-बाईक, २५ सोन्याच्या ठुशी बक्षीस मिळाले आहेत. याशिवाय २०० पैठणी, ५०० चांदीचे नाणे, एक हजार गृहोपयोगी वस्तू, किमान ५० प्रश्नांची उत्तरे योग\nमहत्त्वाची बातमी: प्रवाशांनो, दिवाळीसाठी पुण्यातून सुटणार १६० जादा गाड्या\nपुणे : दिवाळीसाठी पुण्यातून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) जादा बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावाला जाण्यासाठी प्रवाशांना करावी लागणारी कसरत कमी होणार आहे.\nदिवाळीनिमित्त गावी जाताय; पुण्यातून सुटणार एसटीच्या जादा गाड्या\nपुणे : दीपावलीच्या सुट्यांनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने शिवाजीनगर (वाकडेवाडी स्थानक), स्वारगेट आणि पिंपरी चिंचवडमधील स्थानकावरून 532 जादा बस गाड्यांची व्यवस्था केली आहे.\nहुंड्यासाठी होत होता छळ; भोसरीतील विवाहितेने उचलले मोठे पाऊल\nपिंपरी : सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी वेळोवेळी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना भोसरी येथे घडली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/vadapav/", "date_download": "2021-06-21T06:43:45Z", "digest": "sha1:SR5SLVTGF2MTYMHNI7NMFNEK3YGGB4QN", "length": 4579, "nlines": 44, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Vadapav Archives | InMarathi", "raw_content": "\nघरच्यांचा विरोध झुगार���न त्याने मुंबईच्या मराठमोळ्या पदार्थाला जागतिक ब्रॅंड बनवलं\nवडापावचा बिझनेस हा कमी दर्जाचा आहे अशा धारणेतून त्यांना विरोध झाला पण त्याने डगमगून न जाता स्वतःवर आणि आपल्या निर्णयावर ते ठाम राहिले.\nहा अवलिया नसता तर कदाचित आज ‘वडापाव’ हा अस्सल मराठमोळा पदार्थही नसता\n१९९० च्या दशकात भारतात मॅकडोनाल्डचे आउटलेट सुरू झाले. तरीसुद्धा महाराष्ट्रातील लोकांचं वडापावबद्दलचं आकर्षण काही कमी झालं नाही.\nपाकिस्तानी लोकांना लागलंय ‘मुंबई पावभाजी’चं वेड… का नि कसं\nहा पदार्थ मुंबईत जन्माला आला आणि देशभरात, जगभरात पसरला. अशी ही जगात भारी पावभाजी आता थेट पाकिस्तानात जाऊन पोहोचली आहे.\nनोकरी गेली, म्हणून लंडनमध्ये ‘इंडियन बर्गर’ विकून हा पट्ठ्या कोट्याधीश झाला\nएका भारतीयाने आपला आवडता पदार्थ परदेशात एवढा प्रसिद्ध केला कि, याच्या जीवावर तो आज कोट्यावधी रुपये कमवत आहे. विश्वास बसत नाही\nडिलीव्हरी बॉयने सुरु केला अफलातून व्यवसाय कमावतोय महिना ८० हजार\nवडापावला पर्याय दिसेना. करायलाही सोपा, खायलाही सोपा असा वडापावा विकायचं त्यानं ठरवलं आणि यातूनच जन्म झाला, “ट्रॅफिक वडापावचा.”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/ajit-pawars-reaction-to-the-meeting-between-sharad-pawar-and-prashant-kishor-128584537.html", "date_download": "2021-06-21T06:12:08Z", "digest": "sha1:KTBXHWWMEX5IFNR4LXUC2DPDM7M3PC64", "length": 6847, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ajit Pawar's reaction to the meeting between Sharad Pawar and Prashant Kishor | 'केंद्रात किंवा राज्यात प्रशांत किशोर यांची मदत घेणार नाही', शरद पवार आणि प्रशांत किशोरांच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचर्चांना दिला पुर्णविराम:'केंद्रात किंवा राज्यात प्रशांत किशोर यांची मदत घेणार नाही', शरद पवार आणि प्रशांत किशोरांच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया\nप्रशांत किशोर शरद पवार भेटीवर काय म्हणाले होते संजय राऊत\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची नुकतीच भेट झाली. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रशांत यांनी शरद पवार यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. आता या भेटीवर उपमुख्यमंत्री अज���त पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.\nप्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून आपण संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतरही प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले. यानंतर अनेक तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे. विरोधकांकडून 204 मध्ये भाजपाला तगडs आव्हान देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. असे असताना ही भेट झाल्याने प्रशांत किशोर राजकीय सल्लागार होणार काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.\nउपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवरुन प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार म्हणाले की, प्रशांत किशोर यांनी स्वतः मी यापुढं रणनीतीकार म्हणून काम करणार नसल्याचे सांगितले आहे. यासोबतच शरद पवार वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटत असतात. आता प्रशांत किशोर यांचे मागील काही अनुभव असतील, वेगळी काही कामे असू शकतात. पण त्यांनी राजकारणाचे क्षेत्र आता सोडले आहे. त्यामुळे त्या क्षेत्राची चर्चा होण्याचे कोणतेही कारण नाही. यासोबतच केंद्रात किंवा राज्यात प्रशांत किशोर यांची मदत घेणार नसल्याचेही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.\nप्रशांत किशोर शरद पवार भेटीवर काय म्हणाले होते संजय राऊत\nप्रशांत किशोर हे एक राजकीय स्ट्रॅटेजिस्ट आहे. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना पडद्यामागून मदत केली होती. त्यात त्यांना यश देखील मिळाले. अनेक राष्ट्रीय नेते आणि पक्षांचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांच्या संपर्कात असतात. त्यांच्याशी संवाद साधत असतात. त्याचप्रमाणे शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीकडे पाहावे असे संजय राऊत म्हणाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BPAR-celebs-attend-freaky-ali-and-baar-baar-dekho-screening-5414021-PHO.html", "date_download": "2021-06-21T07:58:13Z", "digest": "sha1:5TXVWLYAVGAQESZNOJLBZPDXRIPXJDTT", "length": 4734, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Celebs Attend \\'Freaky Ali\\' And \\'Baar Baar Dekho\\' Screening | In Pics: सलमानच्या भाचीने पाहिला \\'फ्रिकी अली\\', कतरिना सपोर्ट करायला पोहोचला रणवीर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nIn Pics: सलमानच्या भाचीने पाहिला \\'फ्रिकी अली\\', कतरिना सपोर्ट करायला पोहोचला रणवीर\nएलिजा अग्निहोत्री, रणवीर सिंह, कतरिना कैफ\nमुंबई- 9 सप्टेंबर रोजी सोहेल खानचा 'फ्रिकी अली' आणि कतरिना कैफचा 'बार बार देखो' हा सिनेमा रिलीज झाला आहे. गुरुवारी या दोन्ही सिनेमांचे स्पेशल स्क्रिनिंग फॅमिली आणि फ्रेंड्ससाठी ठेवण्यात आले होते. यशराज स्टुडिओमध्ये आयोजित 'फ्रिकी अली'च्या स्क्रिनिंगला सलमान खानची भाची एलिजा अग्निहोत्री, मनीषा कोईराला, सना खान, सुनील शेट्टीसह सिनेमातील लीड स्टार्स नवाजुद्दीन सिद्दीकी आणि एमी जॅक्सन पोहोचले होते.\nरणवीरने केले 'बार बार देखो'चे प्रमोशन...\nनित्या मेहरा दिग्दर्शित आणि कतरिना कैफ-सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'बार बार देखो' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंगला रणवीर ही फिल्म प्रमोट करताना दिसला. त्याने 'बार बार देखो' लिहिलेले टी-शर्ट घातले होते. पूजा हेगडे, हर्षवर्धन कपूर, आशुतोष गोवारिकर, कुणाल खेमू, दिग्दर्शक डेविड धवनसह अनेक स्टार्स सिनेमा बघायला पोहोचले होते.\nपुढील स्लाईड्समध्ये बघा, 'बार बार देखो' (2-5) आणि 'फ्रीकी अली' (6-15) च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सचे Photos...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-strategies-changes-important-in-education-system-5035788-NOR.html", "date_download": "2021-06-21T08:20:38Z", "digest": "sha1:GSQXT5FSJK5EBWFINBPBHZZLRFDIOL5C", "length": 11450, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "strategies changes important in education system | शिक्षणप्रणालीमध्ये हवे धोरणात्मक बदल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशिक्षणप्रणालीमध्ये हवे धोरणात्मक बदल\nनगर - समाज, शैक्षणिक संस्था उद्योग विश्व यांनी समन्वय साधून काम केले, तर देशाचा विकास होण्यास मोठा हातभार लागणार आहे. यासाठी सर्वांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून काम करायला हवे. उद्योजक शिक्षण संस्था यांच्यातील दरी वाढल्याने देशात समस्या वाढल्या आहेत. ही दरी दूर करण्याची आवश्यकता असून शिक्षणप्रणालीत धोरणात्मक बदल करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांनी केले.\nआयएमएस संस्थेत स्थापन ��रण्यात आलेल्या कौशल्यवृद्धी उद्योजकता विकास केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते. विद्यापीठाच्या व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ खेडकर, बीपीएचई सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत बोर्डे, संस्थेचे सरसंचालक डॉ. शरद कोलते, फिरोदिया एज्युकेशनल ट्रस्टचे रमेश फिरोदिया, सविता फिरोदिया, कांतीलाल जैन, सतीश शर्मा, डॉ. एम. बी. मेहता, जिल्ह्यातील १४ शैक्षणिक संस्थांचे संस्थाचालक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. गाडे म्हणाले, विकसित देशात शिक्षण संस्था, उद्योग विश्व समाज एकत्र मिळून काम करताना दिसतात. आपल्याकडेही या घटकांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे.\nसरकारी नोक-यां ऐवजी उद्योजकतेकडे वळण्याची मानसिकता समाजासोबतच युवकांनी ठेवावी. सरकारी नोकऱ्या उरल्याच नसल्याने यशस्वी उद्योजकांचा आदर्श समाज युवकांपुढे ठेवल्यास चित्र पालटता येईल.\nगाडे म्हणाले, विद्यार्थ्यी पारंपरिक विचारांच्या बाहेर पडत कल्पना करायला लागले, तरच ते वैज्ञानिक होतील. घोकंमपट्टीचा आधार असणारा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी घातक आहे. विद्यार्थ्यांना विचार करण्यास भाग पाडणारा अभ्यासक्रम हवा. गाईड वगैरेला काहीही अर्थ नाही. कल्पनाशक्ती निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवण्यास दिले पाहिजेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. त्यांना सामाजिक समस्यांची जाण अधिक आहे. याचा आपण वापर करून घेतला पाहिजे.\nमुलांचा कल कशात आहे, हे जाणून घेतल्यास देशातील समस्या सोडवण्यास मदत होणार आहे. जगात भारताइतका हुशार तरुण वर्ग इतर कोणत्याही देशाकडे नाही, तरीही आपले प्रश्न सोडवण्यासाठी इतर देशांवर अवलंबून रहावे लागते, हे दुर्दैवी असल्याचे गाडे म्हणाले.\nपाहुण्यांचे स्वागत डॉ. एम. बी. मेहता यांनी केले. प्रा. ऋचा तांदुळवाडकर यांनी परिचय करून दिला. प्रास्ताविक डॉ. शरद कोलते यांनी, तर आभार प्रा. उदय नगरकर यांनी मानले.\nदरवर्षीआपल्या देशातील १५ हजार हुशार मुले परदेशात जातात. याचे आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. या हुशार विद्यार्थ्यांची गुणवत्ता वापरण्याची क्षमता आपण विकसित करू शकलेलो नाही. ती विकसित करण्याचे प्रयत्न आवश्यक आहेत. मुलांनी उद्योजक होता नोकरी केली पाहिजे, ही पालकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे, असे प्रति��ादन बीपीएचई सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत बोर्डे यांनी केले.\nरमेशफिरोदिया ट्रस्टकडून उद्योजकता विकास केंद्रासाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. आयएमएस संस्थेकडून कोणतीही मागणी झालेली नसतानाही चांगल्या उपक्रमासाठी ट्रस्टने स्वत:हून पुढाकार घेऊन मदतीचा हात पुढे केला. त्याची परतफेड करत संस्थेनेही आयएमएससोबत फिरोदिया ट्रस्टचे नाव उद्योजकता विकास केंद्राला दिले आहे.\nसावित्रीबाईफुले पुणे विद्यापीठ वेगवेगळ्या प्रकारचा विचार करून काम करत आहे. त्यात उद्योगविश्वसोबत काम करण्यासाठी विद्यापीठ मानसिकदृष्ट्या तयार झाले आहे. विद्यापीठाने देशातील अव्वल ७६ कंपन्यांना सोबत घेत तंत्रज्ञान विभाग सुरू केला आहे. असा उपक्रम राबवणारे पुणे विद्यापीठ हे देशातील एकमेव ठरलेे, असे कुलगुरु डॉ. गाडे यांनी सांगितले.\nभास्कर पांडुरंग हिवाळे सोसायटीच्या आयएमएस-रमेश फिरोदिया एज्युकेशनल ट्रस्टचे स्कील एनांससमेंट इंटरप्रिनीअरशीप डेव्हलमेंट सेंटरचे उदघाटन करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु वासुदेव गाडे. छाया: कल्पक हतवळणे\nसावित्रीबाईफुले पुणे विद्यापीठाचे नगर नाशिक येथील उपकेंद्र चांगल्या पद्धतीने उभारण्याचे काम सुरू अाहे. तंत्रशुद्ध पद्धतीने सुविधा विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे. खर्च अधिक असल्याने शासनाकडून टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येत आहे. शासन बदलल्याचा कोणताही परिणाम निधी उपकेंद्राच्या कामावर झालेला नाही.'' डॉ.वासुदेव गाडे, कुलगुरु,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mangalwedhatimes.in/why-would-teachers-who-are-currently-suffering-without-grants-vote-for-political-parties/", "date_download": "2021-06-21T07:06:47Z", "digest": "sha1:2MSVSG22D7SQH3LEXQAWAL23UNTAW3BI", "length": 11385, "nlines": 87, "source_domain": "mangalwedhatimes.in", "title": "विना अनुदानीत मध्ये हाल सोसणारे शिक्षक राजकीय पक्षांना मतदान का बरं करतील? डॉ निलकंठ खंदारे यांचा सवाल - mangalwedhatimes.in", "raw_content": "\nविना अनुदानीत मध्ये हाल सोसणारे शिक्षक राजकीय पक्षांना मतदान का बरं करतील डॉ निलकंठ खंदारे यांचा सवाल\nby टीम 'मंगळवेढा टाईम्स'\nगेली २० वर्ष विना अनुदानित शाळा महाविद्यालयात काम करणारे शिक्षक प्राध्यापक अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन व्यथित करत आहेत त्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा उघड्या डोळ्यांनी राज्यकर्ते पाहत राहिले. ना त्यांच्या बद्दल कणव ना कळवळा ना त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्याची चिंता राज्यकर्त्यांनी केली.\nत्यांचे आयुष्य ज्यांनी कवडीमोल केले त्या राजकीय पक्षांना पुणे पदवीधर निवडणुकीत अजिबात मतदान मिळणार नाही असे प्रतिपादन निलकंठ खंदारे यांनी केले.\nडॉ.खंदारे पुढे म्हणाले हा विना अनुदानित शिक्षक वर्ग हा सर्वात अधिक शोषित असून मी त्या प्रश्नावर अत्यंत संवेदनशील रित्या पाहत आहे मात्र केवळ राजकीय अजेंडा राबवून हे प्रश्नच पुढे येऊ द्यायचे नाहीत हे धोरण ठेवल्याने अशा राजकीय पक्षाच्या उमेदवारांना विना अनुदानित शिक्षक अजिबात मतदान देणार असे आपण जिथे जाईल तिथल्या शिक्षकांनी सांगितले आहे.\nपुणे पदवीधर मतदारसंघात प्रश्नांची मालिका तशीच असून यासाठी प्रामाणिक प्रयत्न पदवीधर आमदारांकडून केले गेले नाहीत,\nआपण निवडून आल्यास विना अनुदानित शिक्षकांचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या शिक्षक आमदारासोबत आपण हा प्रश्न सोडविण्यासाठी सगळी शक्ती पणास लावून त्यांना न्याय मिळवून घेण्याची आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.\nनिलकंठ खंदारे यांनी पुन्हा एकदा दौरा सुरू केला असून होम टू होम मतदार संपर्क सुरू आहे. त्यांना पुणे पदवीधर मतदार संघात मोठया प्रमाणात पाठिंबा वाढत आहे.\nबातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.\nताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा\nबातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज\nTags: डॉ.नीलकंठ खंदारेपुणे पदवीधर मतदार संघ\n भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार काँग्रेस व राष्ट्रवादी शिवसेनेला कमकुवत करतेय ‘या’ सेना आमदाराचा आरोप\nमहाविकास आघाडीला मंगळवेढ्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता यांचा होणार भाजपात प्रवेश\nमहाविकास आघाडीतून ‘हा’ पक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत\n… तर सोलापूर जिल्ह्यातुन राष्ट्रवादीचा एकही आमदार निवडुन येणार नाही\nआ.समाधान आवताडेंकडून ‘त्या’ कार्यकर्त्याच्या पायात चप्पल घालून केला सन्मान; सत्कारावेळी अश्रू अनावर\n भाजप की राष्ट्रवादी, कोण मारणार बाजी काही तासांतच चित्र स्पष्ट होणार\nपालकमंत्र्यांनी सोलापूरचा नाद करायचा नाय उजनी धरणातील पाण्याचा वाद, अन्याय सहन करणार नसल्याचा काँग्रेसचा इशारा\n दिवसभरात सरासरी ‘एवढे’ टक्के मतदानाची नोंद\nमंग��वेढा-पंढरपूर निवडणुकीवर ठरणार सरकारचे भवितव्य; भाजप-राष्ट्रवादीत काट्याची टक्कर\nशेतक-यांच्या पदवीधर मुलांना व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार : नीता ढमाले\n भिमा नदीच्या पूलाजवळून परप्रांतीय महिला बेपत्ता\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन; 150 जणांविरोधात गुन्हा दाखल\nसोलापूर जिल्हा तिसऱ्या टप्प्यात; काय आहेत निर्बंध जिल्हाधिकारी शंभरकर यांचा सुधारित आदेश जारी\nराज्यातील बड्या नेत्यांच्या उपस्थितीत मंगळवेढ्याचे सुपुत्र जिल्हाधिकारी श्रीकांत खांडेकर यांचे शुभमंगल सावधान\nसोलापुरात 4 जुलैला मराठा समाजाचा उग्र मोर्चा, परवानगी नाकारली तरी मोर्चा निघणारच; मोर्चासाठीची अशी असेल तयारी\n भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार काँग्रेस व राष्ट्रवादी शिवसेनेला कमकुवत करतेय ‘या’ सेना आमदाराचा आरोप\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.\nताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B3_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2021-06-21T08:18:26Z", "digest": "sha1:ENTE4NMYNB4IDLDMOGILAX2FUO7BVCDA", "length": 3929, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चोळ साम्राज्य - विकिपीडिया", "raw_content": "\n\"चोळ साम्राज्य\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ एप्रिल २०१७ रोजी ००:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्�� कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/new-1113-corona-positive-found-pimpri-chinchwad-thursday-17-september-2020-347450", "date_download": "2021-06-21T08:04:32Z", "digest": "sha1:JAWLPHRFBRI37754OZOS3DPLKKPGCEGP", "length": 15378, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये आज 1113 नवे रुग्ण", "raw_content": "\nपिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी एक हजार 113 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 67 हजार 596 झाली.\nपिंपरी-चिंचवडमध्ये आज 1113 नवे रुग्ण\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी एक हजार 113 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 67 हजार 596 झाली. आज एक हजार 199 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण 57 हजार 52 जण आजपर्यंत बरे झाले आहेत. सध्या नऊ हजार 449 सक्रिय रुग्ण आहेत. आज 33 जणांचा मृत्यू झाला. त्यात 18 रुग्ण शहरातील व 15 रुग्ण शहराबाहेरील आहेत.\nमहावितरणमुळे 'या' दोन कुटुंबांच्या आयुष्यात काळोख\nआज मृत्यू झालेले रुग्ण शहरातील भोसरी (पुरुष वय 46, 72 व 52), पिंपरी (पुरुष वय 67), किवळे (स्त्री वय 57), आकुर्डी (पुरुष वय 76), निगडी (पुरुष वय 73 व स्त्री वय 76), चिखली (पुरुष वय 51 व स्त्री वय 75), रावेत (पुरुष वय 66), पुनावळे (स्त्री वय 55), थेरगाव (पुरुष वय 55 व स्त्री वय 68), पिंपळे गुरव (पुरुष वय 70), भीमनगर (स्त्री वय 48), काळेवाडी (पुरुष वय 79), सांगवी (पुरुष वय 63) येथील रहिवासी आहेत.\nपीएमआरडीएमध्ये कोरोनाचा संसर्ग; अतिरिक्त आयुक्तांसह कर्मचारी पॉझिटिव्ह\nआज मृत्यू झालेल्या शहराबाहेरील व्यक्ती वानवडी (पुरुष वय 87), गंगापूर (पुरुष वय 77), कर्वेनगर (पुरुष वय 67, 71 व 56), जुन्नर (पुरुष वय 59, 60 व 40), बावधन (स्त्री वय 53), हडपसर (पुरुष वय 52), कात्रज (पुरुष वय 33), लातूर (पुरुष वय 75), खेड (पुरुष वय 65), आंबेगाव (स्त्री वय 70) आणि येरवडा (स्त्री वय 58) येथील रहिवासी आहेत.\nदिलासादायक : पिंपरी-चिंचवडमध्ये एवढ्या जणांची कोरोनावर मात\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेला परिसर म्हणजे निगडी- तळवडेतील रुपीनगर. मात्र, या भागासाठी शुक्रवारी (ता. 8) एक दिलासादायक घटना घडली. ती म्हणजे रुपीनगरमधील तीन वर्षाच्या दोन मुलींसह सहा पुरुष आणि भोसरी, मोशीतील सात जण अशा 15 जणांचे चौदा दिवसांच्या उपचारानंतरचे अहवाल न\nमोशी परिसर सील असूनही नागरिकांचा मुक्तसंचार\nमोशी : प्रशासनाने केलेल्या दूर्लक्षामुळे भाजीविक्रेते, ऑनलाइन होम डिलिव्हरी करणारे, विविध कारणांसाठी बाहेर पडलेले वाहनचालक, पादचारी आदी नागरिक मोशी परिसरात सर्वत्र फिरताना दिसत आहेत.यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांनी कडकडीत बंद पाळण्याची\n पिंपरी-चिंचवड शहरात एवढे कंटेन्मेंट झोन\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या महिन्यापासून कोरोना संसर्ग वाढू लागला आहे. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरातील एकूण रुग्णसंख्या एक हजार 768 झाली. त्यातील एक हजार 59 जण बरे झाले आहेत. आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. 679 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. रुग्ण आढळलेला भाग कंट\nBreaking : पिंपरीतून कोरोना काढतोय पळ; 27 झोनमध्ये 14 दिवसांत एकही रुग्ण नाही\nपिंपरी : शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढत असून, उपाययोजनांसाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. रुग्ण आढळलेले 69 भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करून सील केले आहेत. तर, गेल्या 14 दिवसांत एकही रुग्ण न आढळल्याने 27 झोन यातून वगळण्यात आले आहेत. शहरासाठी ही बाब दिलासादायक आहे.\nमांडणी चांगली; अंमलबजावणी हवी\nअंदाजपत्रकात नवीन असे काही नाही. गेल्या चार वर्षांत तत्कालीन आयुक्तांनी नवीन समाविष्ट भागांवर विशेष भर दिला होता. या अंदाजपत्रकातही रस्ते, सांडपाणीकडे अधिक लक्ष दिले आहे. चांगली मांडणी केली असून, आता अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता अंदाजपत्रकातील प्रस\nपिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढली; आनंदनगरमध्ये आणखी आढळले रुग्ण\nपिंपरी Coronavirus : कोरोनाचा संसर्ग शहरात वाढतच असून, गेल्या 24 तासांत 21 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शुक्रवारी (ता. 22) सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 274 झाली होती. चिंचवडच्या आनंदनगर झोपडपट्टीतील आणखी 12 जणांना बाधा झाल्याने येथील रुग्ण संख्या 48 झाली आहे.\nपिंपरी-चिंचवडमधील 'या' दाट लोकवस्तीत वाढतोय कोरोना\nपिंपरी : कोरोना शहरातील झोपडपट्टी, चाळी व दाट लोकवस्तीमध्ये शिरला आहे. दररोज सरासरी 35 ते 40 जणांना संसर्ग होत आहे. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे व सार्वजनिक ठिकाणांसह घरातसुद्धा मास्क वापरणे आवश्यक आहे.\nपिंपरी-चिंचवडमधील घरकुलमध्ये होणार आयसोलेशन वॉर्ड; स्थानिकांचा मात्र विरोध\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आयसोलेशन वॉर्डची गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर चिखली घरकुल प्रकल्पातील रिकाम्या चार इमारतींमध्ये आयसोलेशन वॉर्ड करण्यास महापालिका स्थायी समितीने परवानगी दिली आहे. त्यानुसार काम सुरू झाले असून, एका\nपिंपरी महापालिकेची सव्वा पाच कोटींच्या कामांना मंजूरी\nपिंपरी : कोरोना संसर्ग झालेल्यांच्या संपर्कातील, परदेशवारीवरून आलेले व अन्य भागातून प्रवास करून आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन केले आहे. ताथवडेतील कॉलेजच्या वसतिगृहात क्वारंटाइन केलेले नागरिक निघून जात होते. त्यांना अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी थोपविले होते. तसेच, जाधववाडी-चिखली येथे वा\n पिंपरी-चिंचवडमध्ये आज आठ वाजेपर्यंत 151 पॉझिटिव्ह\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना संसर्ग रुग्ण वाढीचा आकडा झपाट्याने वाढत आहे. रुग्ण डब्लिंग होण्याचे प्रमाण सात टक्के असल्याचे आयुक्तांनी सांगितले. गुरुवारी मध्यरात्री बारापासून शुक्रवारी रात्री आठपर्यंत संपलेल्या वीस तासात 151 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/health-benefit/", "date_download": "2021-06-21T07:45:15Z", "digest": "sha1:BCQ4NQF53COGYAQNM56D3XZEB4DB347G", "length": 8295, "nlines": 69, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " health benefit Archives | InMarathi", "raw_content": "\n या ९ टिप्स फॉलो केल्या, तर तुमच्याही नकळत ‘हॅपी हार्मोन्स’ वाढतील…\nप्रत्येक हार्मोनची आपल्या शरीरात एक पातळी असते. हॉर्मोन्सची पातळी वाढली किंवा घटली, की आपल्यात शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या बदल घडू लागतात.\nफिटनेससाठी साखर बंद करताय; तरी गोड खायचंय मग हे ६ पदार्थ खास तुमच्यासाठीच\nआयुर्वेदानुसार शरिराला सर्व चवीचे अन्न गरजेचे असल्याने जेवणातला गोडवा हवा मात्र साखर समोर दिसली की वाढत्या वजनापासून शुगरवाढीची चिंता\nस्त्रियांनो, पन्नाशीनंतरही हाडे मजबूत राहण्यासाठी या ६ मार्गांनी घेता येईल काळजी…\nमानवी जीवनाच्या वय वर्षे ३० पर्यंत शरीरातील हाडांची घनता समाधानकारक असते. पण त्यानंतर ती कमी होऊ लागते. म्हणूनच खबरदारी ��ेणे आवश्यक असते.\nमोबाईलच्या चार्जिंगप्रमाणेच मेंदू थकल्यावर त्याला रिचार्ज करण्यासाठी १० झक्कास टिप्स\nआपल्या या मेंदूलाही थकवा येतच असतो त्यालाही चार्जिंगची गरज असतेच. मेंदूला जर विश्रांती मिळाली नाही तर माणसाचा दिवस आळसावलेला जातो.\nलिंबाचं लोणचं खाताना हात कधी आखडलाच तर ‘हे’ आठवून पहा\nजर तुम्ही वजन कमी करत असाल आणि काही चटक – मटक आणि चवदार खाणार असाल तर लिंबाचे लोणचे तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे\n घरगुती व्यायामाचा फायदा नक्कीच होऊ शकेल…\nआपल्यापैकी अनेक मंडळी दिवसभर पाठदुखीने, मानदुखीने त्रस्त असतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे रात्री व्यवस्थित झोप न होणं.\n सुदृढ आरोग्यासाठी कोणती द्राक्ष खावीत शंका असेल तर हे वाचाच\nआरोग्याच्या दृष्टिनं यातली कोणती द्राक्षं खावीत तर जाणून घ्या आणि सुज्ञपणे निवड करा. तरच द्राक्ष तुमच्यासाठी वरदान ठरू शकतील.\nआजपासून हे सोपे उपाय केले नाहीत तर भविष्यात मोकळा श्वास घेणं निव्वळ अशक्यच\nआपण शरिराच्या फिटनेससाठी जीमचा पर्याय निवडतो. सौंदर्यासाठी पैसे खर्च करतो, मानसिक आरोग्यासाठी छंद जोपासतो पण श्वसनयंत्रणेकडे दुर्लक्ष करतो.\nरोजच्या वापरातील ‘या’ २ पदार्थांचं मिश्रण आहे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी\nरोज शरीराची बाह्य स्वच्छता करतो तसं आतूनही शरीर रोजच्या रोज स्वछ केलं तर हा विषारी कचरा शरीरात रहाणारही नाही आणि दुष्परिणामही दिसणार नाहीत.\nफार काही नाही, या एका शब्दाचं उच्चारण आहे तंदुरुस्त शरीर, मनाची गुरुकिल्ली\nएका शब्दाच्या उच्चाराने जर इतके फायदे होणार असतील तर प्रत्येकाने रोज काही वेळ स्वतःसाठी काढण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/action-against-encroachers-through.html", "date_download": "2021-06-21T07:18:15Z", "digest": "sha1:B7UO3TJQ2NCUKJP5ON2PIQXAF7LYD74O", "length": 11896, "nlines": 102, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "अतिक्रमण शेतीधारक वनाधिकारी गुरुप्रसादांवर आक्रमक, पालकमंत्र्यांवरही आरोप - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर अतिक्रमण शेतीधारक वनाधिकारी गुरुप्रसादांवर आक्रमक, पालकमंत्र्यांवरही आरोप\nअतिक्रमण शेतीधारक वनाधिकारी गुरुप्रसादांवर आक्रमक, पालकमंत्र्यांवरही आरोप\nजिल्हा आदिवासी बह��ल व जंगल व्याप्त परिसर आहे. त्यामुळे आदिवासी व गैरआदिवासी लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून वनजमीनिवरती वडिलोपार्जित उदरनिर्वाह चालतो. सध्या वनविभागामार्फत अतिक्रमण करणाऱ्या विरुद्ध कारवाई सुरू आहे. या संदर्भात काही प्रकरणे पोलिसात देखील दाखल करण्यात आली आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कोणतीही कारवाई तपासणीशिवाय होता कामा नये, असे निर्देश वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी दिले असताना वनविभागाचे अधिकारी गुरुप्रसाद हे जाणिवपूर्वक करीत असल्याचा आरोप शेतकरीवर्गाने केला आहे.\nकायद्याच्या अनुषंगाने वनदावे प्राप्त होण्यासाठी ग्रामसभेच्या मार्फतीने मागील १० वर्षापासून वनदावे सादर केले आहेत. मात्र सबंधित यंत्रणेकडून काही दावे निकाली काढून काही दावे तांत्रिक अडचणीमुळे यंत्रणेकडे प्रलंबित आहेत आणि जे दावे प्रलंबित आहेत. त्या कोणत्याही शेतकऱ्यांच्या बांधावर जाता येणार नाही अथवा कुठलीही नुकसान करता येणार नाही असा मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा सक्त आदेश आहे. असे असताना सुद्धा मुल , चिमूर , सिंदेवाही , चंद्रपूर, गोंडपिपरी, सावली या तालुक्यातील वन अधिकारी श्री गुरुप्रसाद व कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाहून शेतीची नासधूस करणे, शेतातील बांध सपाट करणे.उभ्या पिकांवर ट्रक्टर चालविणे, शेतकर्याना धमकाविणे व कोऱ्या कागदावर सही घेणे असे असंविधानिक प्रकार वन अधिकारी श्री. गुरुप्रसाद व इतर यांचेकडून चालू आहेत, हे सर्व प्रकार शासन निर्णय व मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाची अवमानना करणारा आहे. हा विषय अतिशय गंभीर असून सदर प्रकरणाची रीतसर चौकशी करून आदेशाची पायमली करणाऱ्या वन अधिकारी श्री.गुरुप्रसाद व वनकर्मचाऱ्यावर कारवाई करून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी जितेश कुलमेथे, नरेंद्र मङावी, नितेश बोरकुटे, कार्तिक शेंडे, प्रभाकर बोरकर, रवी मेश्राम -डॉ. पंकज कुळसंगे, विष्णू घोडमारे, नानाजी दांडेकर, रमेश अगडे ,काशिनाथ भरडे यांनी केली आहे. दरम्यान, पीङितांना न्याय मिळत नसल्याने पालकमंत्र्यांवरही आरोप करण्यात आले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्य���तची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/land-grab-at-bhiwade-budruk-panic-among.html", "date_download": "2021-06-21T07:02:30Z", "digest": "sha1:F3Y6GOV6M4644ASAT2XT6T6BHJGTMM3L", "length": 10150, "nlines": 103, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "भिवाडे बुद्रुक येथे जमिनीला भेग; ग्रामस्थांमध्ये घबराट - KhabarBat™", "raw_content": "\nHome पुणे भिवाडे बुद्रुक येथे जमिनीला भेग; ग्रामस्थांमध्ये घबराट\nभिवाडे बुद्रुक येथे जमिनीला भेग; ग्रामस्थांमध्ये घबराट\nजुन्नर दि. २५ वार्ताहर सतत पडणाऱ्या पावसामुळे जमिनीला जवळपास 300 मीटर लांबीची भेग पडल्याने जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील भिवाडे बुद्रुक येथे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. या भेगेने घरांचे नुकसान झाले आहे, प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पहाण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले\nभिवाडे बु. हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. गाव ज्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे, डोंगराळ भागात मोठी भेग पडल्याची घटना शनिवार (ता. 22 रोजी) घडली होती.\nशिवाजी विठ्ठल विरणक यांच्या घरापासून ते नदीपर्यंत अंदाजे 300 मीटरपर्यंत जमिनीला भेगा पडल्या आहेत. जमीन काही ठिकाणी खचली असून विद्युत खांब तसेच विहिरींचे नुकसान झाले आहे. डोंगराळ भागातील पाणी मुरून पाणी गावात मुरून थेट नदीमध्ये निघत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पडलेल्या भेगीमुळे भिवाडे येथील रामशेज तलावास धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवाजी विरणक यांच्या घरकुलाचे तसेच भीमाबाई विरणक यांच्या जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे.\nतहसीलदार हणमंत कोळेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. दरम्यान शासनाने तातडीने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी आदिवासी भागातील कार्यकर्ते दत्ता गवारी व विष्णू घोडे यांनी केली.***फोटोओळ---आदिवासी भागातील भिवाडे बुद्रुक येथे जमिनीत पडलेल्या भेगेने घराचे झालेले नुकसान\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2021/06/blog-post_5.html", "date_download": "2021-06-21T08:03:40Z", "digest": "sha1:KL3H2N6FESLKWHKKX2KFTJ5PR5O4GNBS", "length": 20117, "nlines": 212, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "राज्य ‘अनलॉक’च्या दिशेने ; पाच टप्प्यात हटणार निर्बंध | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nराज्य ‘अनलॉक’च्या दिशेने ; पाच टप्प्यात हटणार निर्बंध\nमुंबई - कोरोना काळात राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्यावरून झालेल्या गोंधळानंतर राज्य सरकारने अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. राज्यात सोमवारपासून (७ जून) ५ टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथ��ल करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली होती. मात्र, हा प्रस्ताव विचाराधीन असल्य सरकारने म्हट ह. त्यावरून बराच गोंधळ उडाला. तसेच सरकारमध्येच ताळमेळ नसल्याची टीकाही विरोधकांकडून झाली.राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी राज्यात पाच टप्प्यात ‘अनलॉक’ केला जाणार असल्याची घोषणा केली होती. कोणत्या टप्प्यात कोणता जिल्हा असेल आणि किती प्रमाणात निर्बंध हटवले जातील, यासाठीचे निकष निश्चित करण्यात आल्यही वडेट्टीवार म्हणाले होते. मात्र, त्यांच्या घोषणेनंतर असा निर्णय झाला नसल्या सरकारने म्हंटले होते. हा प्रस्ताव विचारधीन असल्याचे सांगत सरकारने अनलॉकबद्दलची चर्चा थांबवली. अखेर शुक्रवारी मध्यरात्री सरकारकडून अनलॉकचे आदेश जारी करण्यात आले आहेत.\nया पाच गटांत जिल्ह्यांची वर्गवारी\nपहिला गट - ज्या जिल्ह्यांमध्ये करोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्केपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यांचा पहिल्या गटात समावेश केला जाणार आहे.\nदुसरा गट - पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश या गटात केला जाणार आहे.\nतिसरा गट - पॉझिटिव्हिटी दर हा ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत असे जिल्हे तिसऱ्या गटात असणार आहेत.\nचौथा गट - पॉझिटिव्हिटी दर हा १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत असे जिल्हे चौथ्या गटात असणार आहेत.\nपाचवा गट - पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटात समाविष्ट केले जाणार आहेत.\nबारामुल्लात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान\nराष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगत...\n२१ जूनला ठरणार मराठा मूक आंदोलनाची पुढील दिशा ; सं...\nमनसुख हिरेन हत्या प्रकरण ; प्रदीप शर्माला २८ जूनपर...\nएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर एनआय...\nकेंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार; बिहारमधून मधून कोण...\nपरदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, खेळाडूंसाठी आनंदाची ब...\nमनसे कार्यकर���त्यांनी म्हाडा अधिकार्याच्या तोंडाला...\nराज्यपाल नियुक्त त्या १२ आमदारांच्या नावांची यादी ...\nमुकुल रॉय यांची घर वापसी ; भाजपात कोणीही राहणार न...\n‘रामायणा’त ह्रतिक रोशन साकारणार ‘रावणा’ची भूमिका\nबारावी परिक्षेच्या मूल्यमापनासंदर्भात वर्षा गायकवा...\nशरद पवार-प्रशांत किशोर यांची भेट ; राजकीय वर्तुळात...\nउल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडण...\nनवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा.पाटील...\nबजाज फायनान्सच्या नावाखाली बोगस कॉल सेंटर ; पोलिसा...\nरेल्वे रुळावर स्टंट करणाऱ्या तरुणाला अटक\nमालाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्र...\nशिवसेना हा विश्वास असणारा पक्ष - शरद पवार\nमालाड इमारत दुर्घटना प्रकरण ; मालक आणि ठेकेदाराविर...\nगोव्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या रशियन नाग...\nमुंबईत मुसळधार पाऊस; सायन, किंग्ज सर्कल,हिंदमाता भ...\nखासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्चित\nकानपुरात भीषण अपघात ; १७ जणांचा मृत्यू\nउद्धव ठाकरे, अजितदादा,अशोक चव्हाण दिल्लीत घेणार मो...\nगोरेगाव पूर्वेला ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू\nमुंबईहुन कोलकाता जाणाऱ्या विमानात टर्बुलंसमुळे आठ ...\nकेजरीवाल सरकारच्या \"घर घर रेशन योजने'वर केंद्राची ...\nशिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकर...\nबेस्टच्या महाव्यवस्थापक पदी लोकेश चंद्रा यांची निय...\nअशोक चव्हाणांचा राजीनामा मराठा समाज मागेल - चंद्रक...\nभंगार दुकानातील युरेनियम प्रकरण ; धागेदोरे झारखंडम...\nलस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींऐवजी मुख्यमंत्री म...\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त\nआगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची दोन्ही पर्याया...\nनोटबंदीने अर्थव्यवस्था खिळखिळी, उद्योग-धंदे बुडाले...\nकर्नाटकात १११ ब्लॅक फंगस रुग्णांचा मृत्यू\nतृणमूल काँग्रेसपक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी अभि...\nसलमान खान करतोय ‘राधे'चा सिक्वल\nहृतिक रोशनच्या डेब्यू वेबसिरीजला मनोज वाजपेयीने दि...\nसागरी किनारा मार्गावरील गिरणी कामगारांच्या घरांवर ...\nबनावट ओळखपत्राद्वारे लसीकरण ; दोषींवर कारवाई करण्य...\nवसई-विरार पालिका सहाय्यक आयुक्त बेपत्ता\nमीरा भाईंदरमध्ये कोविडच्या नावाखाली लुबाडणाऱ्या रु...\nराज्य ‘अनलॉक’च्या दिशेने ; पाच टप्प्यात हटणार निर्बंध\nभाजप नेते सा���ाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाज...\nदहशतवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या\nडिसेंबरपूर्वी देशाचे लसीकरण ; मोदी सरकारवर ममतांचा...\nबेस्ट उपक्रमाला पूर्णवेळ महाव्यवस्थापक द्या - भाजप...\nपरमबीर सिंहांवर आरोप करणाऱ्या विकासकावर गुन्हा\nमुंबई मनपाची निवडणूक ठरलेल्या वेळेतच होणार - निवडण...\nहरे कृष्णा द्विवेदी पश्चिम बंगालचे नवे मुख्य सचिव,...\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nराजगृहावर हल्ला करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - उद्धव ठाकरे\nमुंबई - राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nत्यानंतरच सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा\nमुंबई - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीव���दळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nनालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी लोकल थांबवली\nमुंबई - लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी मुंबईत विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्यात आ...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AKO-four-month-festival-4333486-NOR.html", "date_download": "2021-06-21T08:21:20Z", "digest": "sha1:MHYAIXP2IF6A4KOHUMQFRPEAOJLS5LZG", "length": 5834, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Four month Festival | चार महिने धार्मिक सण-उत्सवांची रेलचेल;13 नोव्हेंबरनंतर लग्नांची धामधूम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचार महिने धार्मिक सण-उत्सवांची रेलचेल;13 नोव्हेंबरनंतर लग्नांची धामधूम\nअकोला- चतुर्मासात आषाढी एकादशीपासून विविध सण उत्सवांची रेलचेल सुरू झाली आहे. त्यात नागपंचमी, श्रावण सोमवार, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, पोळा, हरतालिका, गणेशोत्सव, ऋषिपंचमी, महालक्ष्मी (गौरी) पूजन, श्राद्धपक्ष (सर्वपित्री अमावस्या), नवरात्रोत्सव, दसरा, कोजागिरी पौर्णिमा तसेच दिवाळी पर्वाचा समावेश आहे. यादरम्यान लग्नसमारंभ होणार नाहीत; मात्र 13 नोव्हेंबरपासून लग्नाची धामधूम सुरू होणार आहे.\nपंडित गदाधर शास्त्री यांनी सांगितले आषाढातील पाच दिवस, श्रावणाचे 30 दिवस, भाद्रपदचे 30 दिवस, अश्विनचे 30 दिवस आणि कार्तिकचे 11 दिवस मिळून चंद्रमासच्या हिशेबाने 106, तर सौरमासच्या हिशेबाने 108 दिवसांचा चतुर्मास बनतो. विष्णू शयनच्या वेळेस तंत्र शास्त्राचे ज्ञान प्राप्त करण्याची वेळ येते. हे चार महिने इतके सिद्ध असतात की या महिन्यात कृष्ण, शिव, गणपती, दुर्गा आणि सूर्याचे पूजन होते. शंकर देव जागे झाल्यावर लगेच श्रावण महिन्यात त्यांची पूजाअर्चा सुरू होते. चतुर्मासच्या काळात देवतांचा शयन काळ असल्याने मांगलिक कार्य होत नाहीत. फक्त गणेश चतुर्थीचा काळ आणि नवरात्रीचे नऊ दिवसांत गृहप्रवेशासारखी मंगल कार्य होऊ शकतात. चतुर्मासच्या काळात साधू, संत, भ्रमण करत नाहीत.\nचतुर्मासमध्ये येतील हे सण\nश्रावण सोमवार 12 ऑगस्ट, 19 व 26 ��गस्ट, नागपंचमी 11 ऑगस्ट, रक्षाबंधन 20 ऑगस्ट, तीज 23, श्रीकृष्ण जन्माष्टमी 28, ब्रज बारस 2 सप्टेंबर, पोळा 5, हरतालिका 8, गणेशोत्सव 9 ते 18 सप्टेंबर, ऋषिपंचमी 10 सप्टेंबर, राधाअष्टमी 13 सप्टेंबर, नवरात्र 5 ते 13 सप्टेंबर, दसरा 14 ऑक्टोबर, कोजागिरी पौर्णिमा 18 ऑक्टोबर, करवा चौथ 22 ऑक्टोबर, अहोर्द अष्टमी 26 ऑक्टोबर, धनत्रयोदशी 1 नोव्हेंबर, नरक चतुर्दशी 2 नोव्हेंबर, लक्ष्मीपूजन 3 नोव्हेंबर, पाडवा 4 नोव्हेंबर, भाऊबीज 5 नोव्हेंबर, छट पूजा 8 नोव्हेंबर, गोपाष्टमी 10 नोव्हेंबर, आवळाष्टमी 11 नोव्हेंबर, देव उठनी (कार्तिकी) एकादशी 13 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर तुलसी विवाह.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-maoists-consuming-special-food-for-stamina-spending-huge-for-entertainment-and-p-5030746-NOR.html", "date_download": "2021-06-21T08:26:37Z", "digest": "sha1:MSEGMN7RN5KCN4VDNTLDLUQQE35Y6XJX", "length": 7870, "nlines": 71, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maoists Consuming Special Food For Stamina, Spending Huge For Entertainment And Personal Grooming | \\'पॉवर\\' वाढवण्यासाठी नक्षली सेवन करतात स्पेशल फूड, मेकअपवरही आडमाप खर्च - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'पॉवर\\' वाढवण्यासाठी नक्षली सेवन करतात स्पेशल फूड, मेकअपवरही आडमाप खर्च\nरायपूर (छत्तीसगड)- आदिवासींच्या मुलभूत अधिकारांसाठी लढण्याचा दावा करणारे नक्षलवादी आता चैनीच्या वस्तुंवरही पैसा खर्च करत आहेत. एवढेच नव्हे तर ते आपल्या आरोग्याविषयी जागरूक असल्याचे दिसत आहे. शक्ति वाढवण्यासाठी नक्षलवादी विशेष पदार्थांचे सेवन करतर आहे. तसेच मेकअपवरही खर्च करत असल्याची माहिती समोर आली आहे.\nछत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात आमाबेडा भागात सुरक्षारक्षकांनी एका नक्षली शिबिरावर छापेमारीत केली. यात महत्त्वपूर्ण दस्ताऐवज सुरक्षारक्षकांच्या हाती लागले आहेत. नक्सली शिबिरांमध्ये इतके महागडे कॉस्मेटिक्स पोहोचवतच कसे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.\nसुरक्षारक्षकांकडे नक्षवाद्यांच्या मासिक बजेटची यादी आहे. नक्षली शक्तिवर्धक पदार्थांचे सेवन करत असल्याची माहिती यातून समोर आली आहे. एवढेच नव्हे तर मेकअप, मनोरंजन आणि व्यसनावर पैसे उधळत आहेत.\nअंडर-गारमेंट्स, स्वेटर, जॅकेट व कांबळीपासून साबण, तेल, शेव्हिग किट आणि ट्रांजिस्टरचा उल्लेख नक्षलवाद्यांच्या यादीत आहे. तसेच वीडी-माचिस, तंबाखू व गुटखाचाही समावेश आहे. नक्षली महागडे बिस्किट देखील खरेदी करतात. त्यामुळे नक्षलवाद्यांना महिन्याकाठी ठराविक रक्कम मिळत असावी. त्याआधारावर नक्षलवादी मासिक खर्चाचे बजेट आखत असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nशस्त्रास्त्रांवरील खर्चाचा उल्लेख नाही\nनक्षली शिबिर उधळून सुरक्षारक्षकांनी एका महिला नक्षलीला अटक केले आहे. याशिवाय नक्षलींच्या शिबिरात सापडलेल्या काही दस्ताऐवजमध्ये वर्दी, बूट, बंदूका आणि दारुगोळा खरेदी केल्याचा उल्लेख आहे. टिफिन बॉम्बमसाठी स्टीलचे डबे, फेव्हिकॉल आणि लागणारे इतर साहित्य खरेदी केल्याचे या दस्ताऐवजमध्ये नोंदवण्यात आले आहे. परंतु, नक्षली यावर किती किती खर्च केला आहे, याचा कुठेही उल्लेख आढळून आला नाही. नक्षलींपर्यंत एवढ्या मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा कुठून येतो, याचा आता पोलिस शोध घेत आहे.\nहे देखील खरेदी करतात नक्सली...\nनक्षली किराणा साहित्य, कॉस्मेटिक्स आणि इतर चैनीच्या वस्तुवर वेगवेगळा खर्च करतात. साखर, चहापावडर, दूध पावडर, भांडी याशिवाय रेशनचा देखील नक्षली हिशेब ठेवतात. आंघोळीसाठी ते ब्रॅंडेड साबण, तेल तसेच क्रीम वापरतात. मनोरंजनासाठी ट्रांजिस्टर आणि रेडिओ वापरतात.\nपुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, नक्षली शिबिरावर केलेल्या छापेमारीत सुरक्षारक्षकांच्या हाती लागलेली यादी आणि वस्तूंचे फोटो\nछत्तीसगड : 55 तासांच्या आत चौथा नक्षली हल्ला, ब्लास्टमध्ये 4 जवान शहीद\nनक्षली भागात राहून करतात लोकांची सेवा, घरी आहेत हिंस्त्र प्राणी\nरघुवर दास रविवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; नक्षली हल्ल्याची शक्यता, अलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/security-forces-attack-by-grenade-in-shrinagar-market-15-injured-125995158.html", "date_download": "2021-06-21T08:26:43Z", "digest": "sha1:DGKZPLO7SHVYZ4MJYWZSFQGZCZPDBBQP", "length": 4146, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Security forces attack by grenade in shrinagar market, 15 injured | श्रीनगरमधील मार्केटमध्ये सुरक्षा दलावर दहशतवाद्यांनी केला ग्रेनेडने हल्ला, 1 ठार 20 जखमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nश्रीनगरमधील मार्केटमध्ये सुरक्षा दलावर दहशतवाद्यांनी केला ग्रेनेडने हल्ला, 1 ठार 20 जखमी\nश्रीनगर- येथील मौलाना आजाद रोडवर आज(सोमवार) दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर ग्रेनेडने हल्ला केला. रहदारी असलेल्या या परिसरात केलेल्या हल्यात 1 जण ठार झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना सध्या रुग्णालयात दाखल केले आहे.\nपोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला, पण तो रस्त्याच्या बाजुला जाऊन पडला. या विस्फाटोत एकाला आपला जीव गमवावा लागला तर 20 जण जखमी झाले आहेत. सध्या पोलिस आणि लष्कराने तपास सुरू केला आहे. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तो श्रीनगरमध्ली हरी सिंह स्ट्रीट गर्दी असलेला परिसर आहे.\nमागील महिन्यात लष्कराने जैशचे दहशतवादी मारले\nमागील महिन्यात जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरा परिसरात सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे 3 दहशतवादी मारले होते. लष्कराला हे दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर जवान तेथे गेले असता दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यांना उत्तर देताना भारतीय जवानांनी फायरिंग केली आणि 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5/", "date_download": "2021-06-21T06:37:04Z", "digest": "sha1:VEFRBPQ2WEKTD3IDWUDLURA7MRWPFPH5", "length": 12942, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कुलभूषण जाधव Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nभीषण अपघात: ट्रकच्या धडकेत कंटेनर एक्स्प्रेस वेवर आडवा\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\nWTC Final : ‘चेतेश्वर पुजारानं एक काम करावं’, डेल स्टेननं दिला बॅटींगचा धडा\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\n नेहमी लक्षात ठेवा या तीन गोष्टी, अन्यथा होईल मोठं नुकसान\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nकुलभूषण जाधव\t- All Results\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्��ेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?p=47286", "date_download": "2021-06-21T06:22:04Z", "digest": "sha1:XFDLNXRVWVXJZF5WPPMS4Q7WNT23WNSA", "length": 13797, "nlines": 178, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "*प्रत्येक आरोग्य केंद्राला पल्सऑक्सिमेट उपलब्ध करून द्वावे – माजी कृषिमंत्री डॉ.श्री अनिल बोंडे >< वरुड – मोर्शी तालुक्याचा घेतला आढावा* | Vidarbha24News : Amravati News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\n*तेरा देशात घेण्यात आलेल्या नेल्टस इ कॅट ग्रँड फिनाले परीक्षेत पटकाविला…\nदिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत…\nआमदार देवेंद्र भुयार यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले \nमहाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nजागतिक महिला दिन – महिलांसमोरील आव्हाने:- अधिवक्ता क्रांती शिवाजी देशमुख राज्य…\nपाश्चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संप���ार \nHome COVID-19 LIVE *प्रत्येक आरोग्य केंद्राला पल्सऑक्सिमेट उपलब्ध करून द्वावे – माजी कृषिमंत्री डॉ.श्री अनिल...\n*प्रत्येक आरोग्य केंद्राला पल्सऑक्सिमेट उपलब्ध करून द्वावे – माजी कृषिमंत्री डॉ.श्री अनिल बोंडे >< वरुड – मोर्शी तालुक्याचा घेतला आढावा*\nकोरोना विषाणूचा देशात व राज्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मोर्शी व वरुड तालुक्याचा आढावा घेतला. महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढली असून त्या कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितले.\nमाजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी तहसील कार्यालय मोर्शी व नगरपरिषद कार्यालय शेंदुरजनाघाट येथे आढावा बैठक घेतली. अमरावती जिल्हात एकही कोरोना बाधित रुग्ण दिसून आला नाही परतू मोर्शी व वरुड तालुक्याला लागून मध्यप्रदेश असल्याने मध्यप्रदेश मधून येणाऱ्या मजुरांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक पाहरा हा सीमा भागावर ठेवला आहे. परंतु काही मजूर आडमार्गाने सुद्धा जिल्ह्यात येत आहे. त्यामुळे त्यांना कोरोनटैन करून त्याना समाजापासून वेगळे ठेवण्याची व्यवस्था करण्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाला पल्सऑक्सिमेट उपलब्ध करून द्यावे व जील्ह्याचा सीमेवरील पोलीस कर्मचार्याना थर्मल थर्मामीटर द्वावे. व बाहेर गावातून आलेले नागरिकाना वसतिगृह व शाळा येथे व्यवस्था करण्याचे जिल्हाधिकारी श्री. नवाल याना फोनवरून सांगितले. व मोर्शी मतदारसंघातील काही मुले नोकरीकरिता दुसऱ्या राज्यात गेलेले आहे त्यांना मदत करण्यात येत असल्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.\nशेंदूरजना घाट येथे बाहेर कामाला गेलेला मजूर वापस आला असून तो समाजात वावरत आहे. कोणतेही चाचणी न करता वावरत आहे. त्याना शोधून त्याची तपसणी करून त्याना कोरोनटैन करण्याची मागणी नगरसेवक यांनी केली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी महसूल श्री. नितीन हिंगोले, नगराध्यक्ष रुपेश मांडवे, उपाध्यक्ष अनिस पठाण, मुख्याधिकारी श्री. भोयर, ठाणेदार श्री, गेडाम, सह नगरसेवक उपस्थित होते.\n*जे बाहेर अडकले आहे त्यांना मदत हवी असल्यास मला सांगावे – डॉ. अनिल बोंडे*\nआपल्या मतदारसंघातील काही नागरिक दुसऱ्या राज्यात नोकरी ���रीता गेले आहे परंतु ते आता इकडे येऊ शकत नाही परंतु त्यांच्याकरिता भारतीय जनता पक्ष जेवणाची व्यवस्था करून देईल व कोणीच उपाशी राहणार नाही. जर असे असल्यास सुनील सोमवंशी मो. ७७९८५८२६३४, प्रितम अब्रुक मो. ९८३४०८७१३८, ऋषिकेश दुर्गे मो. ८६९८३२३१९८ याना संपर्क करण्याचे आवाहन माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.\n*लोकप्रतिनिधी सहकार्य करावे – श्री. हिंगोले*\nराज्यात कोरोना विषाणूला रोक्ण्यासाठी संचारबंदी लागू झालेली आहे. परंतु नागरिक मुक्तपणे फिरत असतात. जर लोकप्रतिनिधी यांनी जर सहकार्य केले व जनजागृती करून नागरिकांना घरीच राहण्यास सांगावे. जेणेकरून गर्दी होणार नाही व कोणीच घराबाहेर पडणार नाही.\nPrevious articleलॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरीकांना फराळवाटप\nNext articleसंतनगरीतुन देणगी देणारे काशेलानी परिवार ठरले पहिले दानशूर परीवार…\n*_शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन_*\n*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले पहा आजची जिल्ह्यातील रुग्णसंख्या\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले -रुग्णसंख्येत वाढ , पहा एकूण रुग्णसंख्या\nजिल्ह्यात नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा आजची रुग्णसंख्या\nब्रेकिंग :- नव्याने कोरोना रुग्ण आढळले -पहा रुग्णसंख्या\nआधार नोंदणीसाठी ‘ऑनलाईन अपॉइंटमेंट सिस्टिम’ – जिल्हाधिकारी शैलेश नवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?p=47484", "date_download": "2021-06-21T06:55:10Z", "digest": "sha1:TAAZVHJHN5ANM324BTTTHPNVFUEXNG2Z", "length": 10352, "nlines": 173, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "*पेट्रोलपंपाची वेळ आता सकाळी 8 ते दुपारी 2 – अत्यावश्यक सेवा वाहनांसाठी पंप पूर्णवेळ सुरू* | Vidarbha24News : Amravati News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\n*तेरा देशात घेण्यात आलेल्या नेल्टस इ कॅट ग्रँड फिनाले परीक्षेत पटकाविला…\nदिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत…\nआमदार देवेंद्र भुयार यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले \nमहाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nजागतिक महिला दिन – महिलांसमोरील आव्हाने:- अधिवक्ता क्रांती शिवाजी देशमुख राज्य…\nपाश्चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संपणार \nHome COVID-19 LIVE *पेट्रोलपंपाची वेळ आता सकाळी 8 ते दुपारी 2 – अत्यावश्यक सेवा वाहनांसाठी...\n*पेट्रोलपंपाची वेळ आता सकाळी 8 ते दुपारी 2 – अत्यावश्यक सेवा वाहनांसाठी पंप पूर्णवेळ सुरू*\nअमरावती – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात व राज्यात प्रभावी उपाययोजना करण्यासोबतच प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. याचाच भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरु नये म्हणून जिल्ह्यातील सर्व शहर व ग्रामीण क्षेत्रातील पेट्रोल पंप सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सामान्य नागरिकांसाठी खुले राहतील, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.\nहे आदेश त्यांना गृह विभाग फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) नुसार संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले असून गृह विभागाच्या आदेशान्वये संचारबंदीचा कालावधी 14 एप्रिल 2020 पर्यंत आहे. सदर आदेशान्वये जीवनावश्यक वस्तू व त्या संबंधित असलेले किरकोळ, घाऊक व अत्यावश्यक सेवा विक्रेता यांच्यासाठी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात आले आहे.\nतसेच दुपारी 2 वाजता नंतर केवळ अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवेतील वाहनासाठी तसेच या सेवेतील शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या वाहनाकरीता सदर पेट्रोलपंप पूर्णवेळ सुरु राहतील, असे आदेशात नमूद आहे.\nPrevious article8आरोपी,6 मोटारसायकल तर लाखोंचा रुपयांचा मुद्देमाल जप्त शिरजगाव कसबा पोलिसांची कार्यवाही,गौवंश यांची जिवंत सुटका अमरावती/ चांदुर बाजार\nNext articleअकोट वासी यांकरिता हॅन्ड वॉश स्टेशनची सुविधा\n*_शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन_*\n*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले पहा आजची जिल्ह्यातील रुग्णसंख्या\nकोरोना अपडेट :- अमरावती जिल्ह्याकरिता सुधारित निर्देश जारी पहा माहिती\n*जिल्ह्यात नवे कोरोना रुग्ण आढळले – आज रुग्णसंख्येत वाढ*\n*अवादा फाऊंडेशनतर्फे पाच व्हेंटिलेटर व २० कॉन्सन्ट्रेटर* *पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आरोग्य यंत्रणेला...\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा रुग्णसंख्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/vebinar.html", "date_download": "2021-06-21T06:18:59Z", "digest": "sha1:QPKJ6CZ3UWV5YGLU5BWUXL3QWVBS5HEZ", "length": 10385, "nlines": 100, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन - KhabarBat™", "raw_content": "\nHome गडचिरोली समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन\nसमाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन\nगडचिरोली, ता. २९ : येथील फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्कअंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने 'बौध्दिक संपदा हक्क आणि पेटंट फाईलिंग' या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय वेबिनार आयोजि त करण्यात आले . यावेळी वेबिनारचे अध्यक्ष प्राचार्य डॉ . एस . के . खंगार होते . तर प्रमुख वक्ते म्हणून लातूर जिल्ह्यातील औसा येथील श्री कुमारस्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . एम. एम. बेटकर होते . प्राचार्य डॉ . एस . के . खंगार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की , आजच्या या आधुनिक युगात शिक्षक व विद्यार्थ्यांनी नविन विषयावर संशोधन , पेटंट तयार करण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे . जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विकासासाठी फायदेशिर ठरेल . प्रमुख वक्ते डॉ . एम.एम. बेटकर यांनी बौध्दिक संपदा हक्क आणि पेटंट फाईलिंग या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले व सहभागींच्या शंकाचे निराकरण केले . आयोजक व संयोजक, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा . विनोद एम . कुकडे , आयोजक व संयोजक प्रा . डॉ . किशोर बी. कुडे तसेच आयोजन समितीचे इतर सदस्य प्रा . वाय . आर . गहाणे, प्रा . कु . पी. एस. वनमाली , प्रा . डॉ . ए . एस . लाकडे यांनी वेबिनारचे यशस्वीरित्या आयोजन केले . तसेच वेबिनारच्या यशासाठी महाविद्यालयातील शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रंथालय कर्मचारी यांनी सहकार्य केले . या वेबिनारमध्ये 219 सहभागी उपस्थित होते . प्रा . विनोद कुकडे यांनी वेबिनारचे संचालन केले. तर डॉ . किशोर बी . कुडे, प्रा. यादवराव आर. गहाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल��प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2021/06/Sanjay-Rathod-supporters-to-do-Dhoom-on-June-30.html", "date_download": "2021-06-21T06:08:53Z", "digest": "sha1:QFYO475J6FAF2SXSTPRLLASROHAFTJXJ", "length": 9564, "nlines": 100, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "'संजय राठोड समर्थक ३० जुनला करणार धूम' - Maharashtra24", "raw_content": "\nशुक्रवार, ११ जून, २०२१\nHome महाराष्ट्र यवतमाळ राजकारण 'संजय राठोड समर्थक ३० जुनला करणार धूम'\n'संजय राठोड समर्थक ३० जुनला करणार धूम'\nTeamM24 जून ११, २०२१ ,महाराष्ट्र ,यवतमाळ ,राजकारण\n यवतमाळ: राज्याचे माजी वनमंत्री तथा शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचे हजारो समर्थक येत्या ३० जूनला धूम करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nआमदार संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्या पासून बंजारा समाजासह 'राठोड' समर्थकांमध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्यातच कोरोनामुळे या महामारी संकटापुढे सर्वांचे हात टेकल्याने समाज अथवा राठोड समर्थक बऱ्याच महिण्यापासून एकत्र आले नाही.\nचार-पाच महिण्यापासून शांत बसलेले आमदार संजय राठोड समर्थक मात्र येत्या ३० जुनला हजारोंच्या संख्येने एकत्र येणार आहे. त्यामागेच कारण म्हणजे आमदार संजय राठोड यांचा वाढदिवस त्या निमित्ताने जिल्ह्यातील हजारो समर्थक यवतमाळ शहरात गर्दी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nआमदार संजय राठोड यांच्या वाढदिवसा निमित्त एकप्रकारे समर्थक शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे समजते. यवतमाळ शहरात हजारोंच्या संख्येत ३० जूनला एकत्र येण्याबाबत सध्या सोशल मिडीया वर माहिती फिरत आहे. दि. ३० जूनला आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसा निमित्त किती हजार समर्थक एकत्र येणार हे त्याच दिवशी स्पष्ट होईल.\nTags महाराष्ट्र# यवतमाळ# राजकारण#\nBy TeamM24 येथे जून ११, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: महाराष्ट्र, यवतमाळ, राजकारण\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://satyakamnews.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%95/", "date_download": "2021-06-21T07:33:18Z", "digest": "sha1:BIQ6MIEX34CKL7QU5PXJIR5DNAQSIZCN", "length": 10045, "nlines": 164, "source_domain": "satyakamnews.com", "title": "पंढरपूरमध्ये कोरोना लसीकरणाचा पुन्हा उडाला फज्जा | satyakamnews.com", "raw_content": "\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nHome Tags पंढरपूरमध्ये कोरोना लसीकरणाचा पुन्हा उडाला फज्जा\nTag: पंढरपूरमध्ये कोरोना लसीकरणाचा पुन्हा उडाला फज्जा\nपंढरपूरमध्ये कोरोना लसीकरणाचा पुन्हा उडाला फज्जा, लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुफान गर्दी\nv=vPkk2MijVg8 पंढरपूरमध्ये कोरोना लसीकरणाचा पुन्हा उडाला फज्जा, लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुफान गर्दी\n#pandharpur पंढरपुरात करणी,टोचलेले लिंबू,काळी बाहुली एका महिलेच्या दारात..\n#Solapur | मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश ४ जुलैला पहायला मिळणार: नरेंद्र पाटील...\n#pandharpur आ.प्रशांत परिचारक यांना भाजपकडून पुनश्च संधी\n#Solapur | सोलापूरात कंबरतलाव येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला..\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये कोविड उपाय योजनाबाबत आढावा बैठक..\n#PANDHARPUR | कृष्णा-भीमा स्थिरीकरणाबाबत पालकमंत्र्यांची प्रतिक्रीया..\n#Mumbai रामनामाचा वापर करून विविध राजकीय व आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न-ना. जयंत पाटील...\nदरोङ्याच्या गुन्ह्यातील १३ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईःपो.नि.सर्जेराव पाटील...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nमा.खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या 120 बेड्सच्या भव्य कोविड...\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोत भरारी\n“माझे रोप माझी जबाबदारी” अभियानास सोलापूरकर नागरिकांचा प्रतिसाद\nदेशी, स्थानिक प्रजातींची झाडे लावा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे नागरिकांना आवाहन\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82/", "date_download": "2021-06-21T08:00:07Z", "digest": "sha1:JHSLDJ6JWCP2PQ3DDGS25TL4ZZRVVLYT", "length": 11817, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "वाहतूक सप्ताहनिमित्त डोंबिवलीत निघणार भव्य रॅली | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nवाहतूक सप्ताहनिमित्त डोंबिवलीत निघणार भव्य रॅली\nवाहतूक सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेने उद्या (रविवारी) डोंबिवलीत भव्य व्हॅन रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग राहणार आहे.संस्थेच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त निवासी विभागातील ज्येष्ठ निरूपणकार स्व. नानासाहेब धर्माधिकारी रोडला असलेल्या महावितरण कार्यालयासमोर सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. आमचे शहर – सायलेंट शहर, हॉर्नवाजविण्याचे दुष्परिणाम, हॉर्न न वाजविण्याचे फायदे, गोंगाट हे प्रदूषण आहे आणि प्रदूषण हा एकविसाव्या शतकातीलअपराध आहे, हे पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हाती लक्षवेधी फलक हे रॅलीचे मुख्य आकर्षण राहणार असल्याचे संस्थेचेअध्यक्ष सुदाम जाधव यांनी सांगितले. संस्थेच्या निवासी विभागातील कार्यालयापासून सकाळी 10.30 वाजता निघणारी रॅली स्व. नानासाहेब धर्माधिकारी रोडने घरडा सर्कल येथे पोहोचेल. तेथील कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारकाला पुष्पहार अर्पण करून ही रॅली शेलार चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करेल. त्यानंतर टिळक चौकातील लोकमान्य टिळक पुतळा, ताई पिंगळे चौकातून टिळक रोड-फडके रोड मार्गे इंदिरा चौकातून शिवाजी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानपाडा रोडने शिवाजी उद्योग नगरातून पुन्हा कार्यालयाच्या ठिकाणी विसर्जित होणार असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष राजेश जायस्वाल यांनी सांगितले. या रॅलीत स्कुल व्हॅनचाही मोठ्या प्रमाणात सहभाग राहणार असल्याने डोंबिवलीकर जागरूक नागरिकांनी या रॅलीत सहभाग घ्यावा, असेही आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुदाम जाधव यांनी केले आहे.\n← डोंबिवलीत पैसे वसूलीच्या वादातून व्यावसायिकाच्या घरावर अंदाधुंद गोळीबार\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आर्थिक जनतंत्र परिषद,नोकऱ्या मागणारे नव्हे,तर देणारे बना- राष्ट्रपती डॉ रामनाथ कोविंद →\nशेतकऱ्यांचा पुन्हा एल्ग��र ; १ जून ला आंदोलनाची हाक\nचलानातुन बाद झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या सुमारे ५० लाख रुपयांच्या नोटा हस्तगत\nसोनसाखळी चोरून ओला गाडीतुन पळुन गेलेल्या अट्टल चोराला अटक\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?p=56395", "date_download": "2021-06-21T06:08:13Z", "digest": "sha1:DAGX4MJFG54J7B5CNA2O53ANRVT4UL62", "length": 10521, "nlines": 175, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "*ज्येष्ठांच्या लसीकरणाला प्राधान्य* -जिल्हाधिकारी शैलेश नवाल _गर्दी टाळा ; कोरोना त्रिसूत्रीचे पालन करा_ | Vidarbha24News : Amravati News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\n*तेरा देशात घेण्यात आलेल्या नेल्टस इ कॅट ग्रँड फिनाले परीक्षेत पटकाविला…\nदिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत…\nआमदार देवेंद्र भुयार यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले \nमहाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nजागतिक महिला दिन – महिलांसमोरील आव्हाने:- अधिवक्ता क्रांती शिवाजी देशमुख राज्य…\nपाश्चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संपणार \nHome COVID-19 LIVE *ज्येष्ठांच्या लसीकरणाला प्राधान्य* -जिल्हाधिकारी शैलेश नवाल _गर्दी टाळा ; कोरोना...\n*ज्येष्ठांच्या लसीकरणाला प्राधान्य* -जिल्हाधिकारी शैलेश नवाल _गर्दी टाळा ; कोरोना त्रिसूत्रीचे पालन करा_\nअमरावती, दि. ११ : ज्येष्ठांना दुसरा डोस मिळावा यासाठी प्राधान्य देण्यात येत असून आजमिताला उपलब्ध असलेला डोस ज्येष्ठांच्या दुसऱ्या मात्रेसाठी वापरण्यात येत आहे. यापुढे लस उपलब्ध झाल्यानंतर एकूण लसीकरणाबाबत नियोजन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.\nजिल्ह्यातील लसीकरण, तसेच शासकीय व खासगी रुग्णालयातील स्थिती व आवश्यक उपाययोजनांबाबत जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे सीईओ अविश्यांत पंडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.\nजिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचा साठा प्राप्त झाला आहे. शासनाच्या निर्देशानुसार ती ज्येष्ठांना प्राधान्याने दिली जात आहे. लस ही सर्वांनाच टप्प्या टप्प्याने दिली जाणार आहे. तोपर्यंत मास्क, सामाजिक अंतर व सॅनिटायझेशन या कोरोना त्रिसुत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.\nश्री. नवाल म्हणाले की, लस ही सर्वांनाच दिल्या जाणार आहे. लसीकरण केंद्रावर टोकण पध्दत राबविण्यात येत आहे. तिथे गर्दी टाळण्यासाठी त्याठिकाणी पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले.\nPrevious article*वय 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बाबत नवीन माहिती पहा *\nNext articleअमरावतीमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड, दोन डॉक्टर अटकेत\n*_शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन_*\n*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले पहा आजची जिल्ह्यातील रुग्णसंख्या\nब्रेकिंग :- नव्याने कोरोना रुग्ण आढळले – रुग्णसंख्येत वाढ – पहा...\nअमरावती अपडेट :- कोरोना हॉस्पिटल बेड\nचांदुर बाजारात जिल्हाधिकाऱ्यांचा कडक निर्बंधांना हरताळ – मार्केट मधील दारू च्या...\nब्रेकिंग :- नव्याने कोरोना रुग्ण आढळले – रुग्णसंख्येत वाढ ;पहा रुग्ण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/curd/", "date_download": "2021-06-21T07:15:39Z", "digest": "sha1:CHKAJ756XRF2VOAD2H6DDNTDFC7G5G7Z", "length": 3850, "nlines": 39, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Curd Archives | InMarathi", "raw_content": "\n यातला फरक लक्षात घे��ला तर आरोग्यासाठी उपयोग करून घेता येईल\nअसा समज आहे की की, ज्यांना डेअरी प्रोडक्ट्सची अॅलर्जी असणारे योगर्ट खाऊ शकतात. कारण ह्यात लॅक्टोज नसल्याने त्यापासून होणारी एलर्जी होत नाही.\nहे “५ पदार्थ” तुमच्या पोटाचा घेर कमी करण्यात मदत करतील…\nतुम्ही खूप व्यायाम करून देखील तुमचे पोट सुटते, कारण तुम्ही योग्य पदार्थ खात नाहीत. यावर काय उपाय करावे किंवा असे होण्यापासून कसे थांबवावे\nविश्वास बसणार नाही, पण आपलं दही जगभरात इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने चाखलं जातं\nजगभरातल्या खाद्य संस्कृतीवर नजर टाकली तर असं दिसून येईल की जसं आपल्याकडचं दही जुनं आहे तसं ते इतर देशातही हजारो वर्षांपासून खाल्लं जातं.\nकेवळ आवड म्हणून खाल्ला जाणारा हा पदार्थ आरोग्यासाठी किती लाभदायी आहे याची तुम्हाला कल्पनाही नसेल\nआहारतज्ञ देखील दही किती महत्त्वाचे आहे ह्याचा प्रचार करताना आढळून येतात. दुपारी जेवणात दह्याचा समावेश करण्याची उत्तम पद्धत म्हणजे “दही भात”.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/bollywood/aamna-sharif-see-desi-looks-stylish-mustard-colour-suit-photos-goes-viral-social-media-a603/", "date_download": "2021-06-21T06:45:45Z", "digest": "sha1:2S7JD7D2IOD3ZNTC2ENMVRDO3PRFQXKA", "length": 17782, "nlines": 143, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आमना शरीफचा देसी लूक सोशल मीडियावर झाला व्हायरल, पहा फोटो - Marathi News | Aamna Sharif see desi looks stylish in a mustard colour suit photos goes viral on social media | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "\nमिल्खा सिंगजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीससंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\nबॉलीवुड: Photos : सेलिब्रिटींचे हॉट ‘कॅलेंडर फोटोशूट’; कियारा पुन्हा एकदा झाली टॉपलेस\nDabboo Ratnani Calendar 2021 : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी याच्या कॅलेंडरची चर्चा सध्या जोरात आहे. होय, त्याच्या या कॅलेंडरसाठी तारा सुतारियापासून अभिषेक बच्चनसह अनेक सेलिब्रिटींनी फोटोशूट केले आहे. त्याची एक झलक... ...\n एका ‘किस’मुळे काइली जेनर बनली अब्जाधीश, इंटरेस्टिंग आहे किस्सा\nहॉलिवूड अभिनेत्री काइली जेनर आज अब्जाधीश आहे. अतिशय लहान वयात काइलीने तिचा बिझनेस सुरू केला आणि बघता बघता सर्वाधिक कमाई करणा-या सेलिब्रिटींच्या यादीत टॉपवर पोहोचली. ...\nबॉलीवुड: श्रीदेवीची धाकटी लेक खुशी कपूर आहे एकदम तिची कार्बन कॉपी, बहिण जान्हवीलाही ग्लॅमरसच्या बाबतीत देते टक्कर\nमराठी सिनेमा: सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरचा 'मिनिमून', अभिनेत्रीचा नो मेकअप लूक होतोय व्हायरल\nसोनाली कुलकर्णीने त्यांच्या 'मिनिमून'चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...\nटेलीविजन: तस्सनिम शेखच्या या बोल्ड अंदाजाची रंगलीय चर्चा\nबॉलीवुड: काटा लगा फेम शेफाली जरीवालाने या अभिनेत्यासोबत केले आहे लग्न\nक्रिकेट: उपचार करणाऱ्या नर्सच्या प्रेमात पडला 'हा' स्टार कर्णधार; लग्न न करताच झालाय मुलीचा बाप\nक्रिकेट: रिषभ पंतच्या बहिणीचा सोशल मीडियावर जलवा, करतेय इंग्लंडमध्ये एन्जॉय; पाहा जबरदस्त फोटो\nभारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचं नेतृत्व करतोय. रिषभ पंत तर आता क्रिकेटमुळे खूप लोकप्रिय तर झालाच आहे. पण त्याची बहीण साक्षीनं देखील अनेकांचं मन जिंकलं आहे. ...\nक्रिकेट: भारताच्या 17 वर्षीय शेफाली वर्मानं इंग्लंडमध्ये इतिहास रचला; सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांच्याशी केली बरोबरी\nक्रिकेट: WTC Final 2021 IND vs NZ : ऐतिहासिक सामन्याचा पहिला दिवस वाया गेला, नेटिझन्सनी मीम्सचा पाऊस पाडला\nWorld Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. एकही चेंडू न टाकता पहिला दिवसाचा खेळ रद्द करावा लागला. इंग्लंडच्या लहरी हवामानाचा या सामन्याला फटका बसला ...\nफुटबॉल: Coca Colaच्या 3000 कोटींच्या नुकसानाला जबाबदार ठरलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोनं आता विराट कोहलीलाही दिला धक्का\nपोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Portuguese football Cristiano Ronaldo) याचं नाव सध्या कोका कोला कंपनीला जवळपास 3000 कोटींच्या बसलेल्या नुकसानामुळे चर्चेत आहे. ...\nक्रिकेट: WTC Final 2021 IND vs NZ : पहिल्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे रद्द; जाणून घ्या उर्वरित चार दिवस तरी होईल का खेळ, Video\nराष्ट्रीय: प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली महिला, डॉक्टरांनी नसबंदी केल्याचा आरोप\nरांचीच्या सदर रुग्णालयात कांता टोली येथे राहणारी पूनम देवी यांना प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. ...\nआरोग्य: Corona Vaccination: सर्वात BEST व्हॅक्सिन घेण्याचा नाद सोडा, जी मि��तेय ती लवकर घ्या, अन्यथा...; वैज्ञानिकांचा इशारा\nCovid 19 Vaccine: सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेवर अनेक देशांनी भर दिला आहे. यात विविध लसींचा पर्याय उपलब्ध असल्याने सर्वाधिक चांगली लस कोणती ती घेऊ असं काहींचा पवित्रा आहे. ...\n देशात ऑक्टोबरपर्यंत येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, आणखी एक वर्ष सावध राहण्याची आवश्यकता\nया पोलमध्ये जगातील 40 आरोग्य तज्ज्ञ, डॉक्टर्स, वैज्ञानिक, व्हायरलॉजिस्ट, महामारी तज्ज्ञ आणि प्रोफेसर्सना सामील करण्यात आले होते. (CoronaVirus in india) ...\nआरोग्य: WHO ला भीती, २९ देशांमध्ये पसरलेला कोविड-१९ चा नवा लॅंब्डा व्हेरिएंट ठरू शकतो घातक\nWHO ने लॅंब्डा व्हेरिएंटला सध्या व्हेरिएंट ऑफ इंट्रेस्टचा दर्जा दिला आहे. याचा अर्थ असा की, सर्व देशांनी या व्हेरिएंटवर लक्ष ठेवा. कारण हा जर वेगाने पसरला तर याला व्हेरिएंट ऑफ कंसर्नमध्ये टाकावं लागेल. ...\nआरोग्य: Corona Vaccination: लस घेतल्यानंतर अर्धा तास थांबा... अॅनाफिलॅक्सिस होण्याचा धोका\nhalf hour after corona vaccination is important: कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबावे, हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...\n व्हायरल झाले ४ फूट लांब केसांच्या तरूणीचे फोटो; अन् आता मिळताहेत करोडोंच्या ऑफर\nWoman long hair : ''माझ्या केसांची काळजी घेण्यासाठी मी व्यवस्थित खाते. व्यायाम करते. हेअर केअरची चांगली उत्पादनही वापरते. हिटींग टुल्सचा वापर करत नाही. तसंचखूप सावधिरी आणि हळूवारपणे केसांमधून फणी फिरवते. तर कधी तासनतास केस वर बांधून ठेवते.'' ...\nआमना शरीफचा देसी लूक सोशल मीडियावर झाला व्हायरल, पहा फोटो\nनुकतेच आमना शरीफने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचा देसी लूक पहायला मिळतो आहे.\nया फोटोत आमना शरीफने मस्टर्ड कलरच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nआमनाने ड्रेसवर मॅचिंग ज्वेलरी आणि मोकळे केस सोडले आहेत. देसी अंदाजात ती खूप सुंदर दिसते आहे.\nआमना शरीफने आतापर्यंत बरेच मालिका आणि सिनेमात काम केले आहे. यात कहीं तो होगा, होंगे जुदा ना हम, एक थी नायिका यांचा समावेश आहे.\nयाशिवाय आमना काही चित्रपटातही झळकली आहे. यात जंक्शन, आलू चाट, आओ विश करे, शक्ल पे मत जा, एक व्हिलन यासारख्या चित्रपटांचा समावे�� आहे.\nआमना शरीफ जान्हवी कपूर आणि राजकुमार रावच्या रूहीमध्ये देखील झळकली आहे.\nआमना शरीफ सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल लूक, तर कधी ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.\nआमना शरीफ सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. तिचे इंस्टाग्रामवर १.६ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nWTC Final 2021 IND vs NZ : कायले जेमिन्सननं गाजवला दिवस, किवींच्या सलामीवीरांनीही दाखवला दम\nशिवसेना-भाजपा युती होणार का प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा\n\"मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…, हे वाक्य कानावर पडेल तो सुवर्ण दिवस असेल\"\n दोन भावांच्या वादात 2 दिवसांपासून अंत्यसंस्काराची वाट पाहत होता वडिलांचा मृतदेह\nमुसळधार पाऊस, जंगल अन् झाडाझुडपांमध्ये धनगरवाड्यातील महिलेनं दिला चिमुकलीला जन्म\nCoronavirus: कोरोनानंतर राजकीय चित्र बदलणार; २०२२ मध्ये खास ‘दूत’ प्रचारासाठी लोकांच्या भेटीला येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://churapaav.blogspot.com/2009/09/4.html", "date_download": "2021-06-21T07:25:39Z", "digest": "sha1:Z57RYREXVXRFWOGE4QCVXEE6SRCFCGBF", "length": 27548, "nlines": 95, "source_domain": "churapaav.blogspot.com", "title": "चुरापाव: माथेरान 4", "raw_content": "\nचुरापाव ... चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ\nचुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.\nतसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...\nशुक्रवार, ११ सप्टेंबर, २००९\nवो जभ भी देता है छप्पर फाडके देता है, जास्तीचे कपडे होतेच आमच्याकडे. मोबाईल, पाकीट, कॅमेरा सांभाळून बॅगेत ठेवलं ते ठेवतानाही कमालीची धांदल, पाऊस गेला तर अशी भिती वाटत होती. माथेरानचा पहिला पाऊस आम्हाला भेटल्याशिवाय थोडीच जाणार होता. रुममधून बाहेर पडलो आणि मी पावसाचा झालो, स्वतःला त्याच्याकडेच सोपवलं. पावसाचा अखंड नाद वातावरणात भरून राहिलेला. शांत पाऊस ऐकत रहावं, चिंब व्हावं असं वाटत होतं. पण नंतर थोडा नाच, चिक्कार दंगा छप्परतोड पावसाला साजेसं काहीतरी झाला पाहिजे असंही वाटलं, आणि आमची पावलं मुलींच्या रुमकडे वळली. काहीजणी पावसात आधीपासून भिजत होत्या त्यांनी हात उंचावून लांबूनच हाय केलं, मात्र काही काकू भिजायला काकू करत होत्या, त्यांच्या हाताला धरून त्यांना ओढत पावसात आणलं आणि जबरदस्तीने जबरदस्त भिजवलं. अशी जबरदस्ती करण्याचा आम्हाला हक्क आहे. (असं आम्ही गृहीत धरतो.) टॉवर तर थंडीने कुडकुडत होती, पांढरी फट्टक दिसत होती हिमयुगात वगैरे असल्यासारखी तिचे ओठही थंडीने काळे पडले होते, पण थोड्यावेळाने तीदेखील बर्यापैकी रुळली. आम्ही एकमेकांवर पाणी उडवत राहिलो, साचलेल्या पाण्यात फच्याक फच्याक पाय मारत लहान मुलांसारखे नाचलोही. हॉटेलच्या पायर्यांवरून धबधब्यासारखं पाणी वेगात खाली येत होतं, आम्ही त्या पायर्यांवर बसून, लोळून, पाणी अंगावर घेत, दुसर्यांवर उडवत, टपल्या मारत जाम दंगा केला. पावसाचा जोर कमी झाला तसे आम्ही झोपाळ्यावर बसलो. रिमझिम पावसात झोके घ्यायला मस्त वाटतं. झोपाळा बर्यापैकी मोठा होता, आठ-नऊ जण सहज मावतील एवढा मोठा. आम्ही सगळ्यांनी मिळून गाणी म्हटली, गप्पा केल्या, अभ्यास आणि नोकरी हे विषय कटाक्षाने टाळले. पावसाला पुन्हा हुकी आली त्याने पुन्हा जोर धरला. सिनेमातला खलनायक चार-पाच गोळ्या खाऊन गलितगात्र होतो, आणि मेला मेला असं वाटतानाच पुन्हा कोणाची तरी पडिक बेवारस बंदूक उचलून गोळ्या झाडतो असं काहीसं वाटत होतं. पण फरक इतकाच की इथे पाऊस नायक होता, आणि त्याच्या थेंबांचा शिडकावा, त्याची प्रत्येक सर झेलायला मिळणं हेच आमचं परमभाग्यच होतं. पावसाने पुन्हा जोर धरला. पायर्यांवरचं पाणी तर आता अधिकच शुभ्र दिसत होतं, आम्हाला खुणावत होतं, आम्ही पायर्यांवर पुन्हा बस्तान मांडलं. हॉटेलचं नाव प्रिती होतं, त्यामुळे 'प्रीतीचं झुळझुळ पाणी' असं त्या पाण्याला मी नाव दिलं. झाडं, घरं, दुकानं सारं धूसर दिसत होतं. पातळ सरींच्या पडद्याआडचं जग बघताना वाटत होतं हा पाऊस संपूच नये. 'पर्दे मे रेहने दो पर्दा ना उठाओ' पर काश ऐसा होता, पर्दा उठ गया और भेद भी खुलकर सामने आया, की बाबांनो आपण शहरी माणसं वाफ घ्यायला लागायच्या आधी अंगं कोरडं करून घेऊयात आणि गरमागरम चहा पिउयात, नाहीतर शिंकायला सुरवात झालीच आहे. आम्ही रुमवर परतलो हातपाय धुवून, कपडे बदलून चहासाठी बाहेर पडलो.\nचहा पिऊन होतो न होतो तोच पत्त्यांचे कॅटस चुळबुळू लागले. काय खेळायचं ते ठरत नव्हतं. मुंगूस, चॅलेंज, मेंढीकोट, डॉंकीमंकी, अशी बरीच चर्चा चालली. प्रत्येकाची मनं राखून आम्ही सार्या फर्माईशी पुर्या करत गेलो. पावसाच्या सरी आत येतील म्हणून मी नुसतं लोटलेलं दार नीट बंद करायला उठलो. दार बंद करता करता जरा बाहेर नजर टाकली आणि दार बंद करायचं सोडून ते सताड उघडं टाकून मी बाहेर आलो. बाहेर वेगळच जग होतं, सारं स्वप्नवत, ही पृथ्वी नव्हतीच जणू आम्ही कुठेतरी ढगांच्या, पर्यांच्या राज्यात वावरत होतो. आमच्या आजूबाजूला सर्वत्र धुकं होतं, सांजेचं दाट धुकं. इतकं जवळनं धुकं मी फार कमी वेळा पहिलंय, हे धुकं तर अगदी जवळ थेट डोळ्यात डोळे घालून पाहत होतं. झाडाच्या पानापानातन पावसाचे राहिलेले थेंब निथळत होते, नुकत्याच स्नान केलेल्या युवतीच्या केसांतून निथळणार्या थेंबांसारखे. पावसाचे काही थेंब खरच भाग्यवान असतात, कुणाच्या बटांमधून निथळणारे, लहान मुलांच्या कोवळ्या हातावर विसावणारे, पानांच्या शिरातून हळूवार प्रवास करणारे, पागोळ्या होणारे किंवा खिडकीतून वार्याने एकलकोंड्या आजीच्या चेहर्यावर विसावणारे काही चुकार थेंब. पत्त्यांचा डाव केव्हाच फिस्कटला विंडशीटर काढलं आणि पुन्हा पायपीट करत मार्केट गाठलं.\nधुक्याने माझ्या थेट डोळ्यात पाहिले ... आणि जे जे होते ते सारे म��� धुकेच जाहले\nद्वारा पोस्ट केलेले प्रसाद साळुंखे येथे ९:१४ PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया ब्लॉगवरील सर्व लिखाण, छायाचित्रे कॉपीराईट प्रोटेक्टेड आहे, इतरत्र कुठेही प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nमी प्रसाद साळुंखे, मी एक साधा कारकून आहे. मला नवनवीन प्रयोग करायला आवडतात. मला माझी मतं मांडायला आणि मतभेदांना सामोरं जायला आवडतं. काहींच्या मते मी माठ आहे, तर काहींच्या मते मी पक्का शहाणा आहे. माझ्या मते मी मी आहे. मला पहिजे तसाच आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nनमस्कार मंडळी, रविवार ६ डिसेंबर २०१५ च्या 'मी मराठी लाइव्ह' या मुंबईहून प्रसिद्ध होणार्या वर्तमानपत्रातील 'सप्तमी' या पुरवणीतील 'ब्लॉगांश' या सदरात माझा एक लेख प्रसिद्ध झाला, आपण त्या लेखाचा नक्की आस्वाद घ्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा. २००९ पासून सुरु असलेल्या या विरंगुळ्याची, अनौपचारिक अघळपघळ लिखाणाची दखल ध्यानीमनी नसताना अचानक 'मी मराठी लाइव्ह' सारख्या नव्या दमाच्या वृत्तपत्रात घेतली गेली ते पाहून समाधान वाटलं. समाधान या गोष्टीचं की ते लिखाण आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. वरील छायाचित्रावर टिचकी देऊन आपण हा लेख वाचू शकता. धन्यवाद, प्रसाद साळुंखे\nमराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस दिवाळी अंक\nआंतरजालावर 'मराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस' च्या २०१६च्या ई-दिवाळी अंकात माझी 'माणसं आणि फटाके' ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे. या बद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपण या ई-दिवाळी अंकाचा आस्वाद घ्यावा तसेच अन्य रसिकांपर्यंत या ई-दिवाळी अंकाचा दुवा पोहोचवावात ही नम्र विनंती.\n२०२० अतिरेकी अपघात अपराध अफवा अश्रू अस्वस्थ आकाशीचे तारे आठ्या आत्महत्या आत्मा आयुष्य आरसा आव्हान आसमां इंद्रधनुष्य इच्छा इसापनिति उडती बातें उपहास एकटा जीव सदाशिव ऑफिस ओशो औकाद कर्ज कलाकुसर कलिंगड कविता कवी कसाब कळी कागद काजवा कारुण्य कोर्ट कौतुक क्लासिक खरेदी गच्ची गणपति गणू गम्माडीगंमत गिरणी गिरणी कामगार गुजराथी गोळी चंद्र चक्रीवादळ चाँद चाळ चिटोरं चित्र चोरपांड्या छप्पर जिंदा जॉनी जॉनी झुळूक ट्रॅक ट्रेक ट्रेन ठाकरे डायरी तळं ती ती सध्या काय करते थेंब दखल दत्ता सामंत दान दि��� दिवाळी दुर्गेश्र्वर देश दोन धडकन नाईलाज नाटकं निखारे निर्दयी निसर्ग नोकरी नोट पमा-दुमा पक्ष पाऊस पावसाळा पिक्चर पेन पैसे पोलिस प्यार प्याला प्रवास प्रेत प्रेम फटाके फर्स्टक्लास फलंदाजी फुंकर फुल फुसकूल्या बघे बाक बाजारू बातमी बाप बालमानसशास्त्र बियर बेभान ब्रेक ब्लॉगांश भक्तीरस भजन भांडण भागादौड भारत भूक भ्याड मरण मरीन ड्राईव्ह मळभ माज माझिया ब्लॉगाचिये कवतिके माणसं माणुसकी माथेरान मार मास्तर मिडिया मी मराठी लाइव्ह मूठ मृत्यू मॅडम मेघ मोकळ श्वास मोबाईल म्हातारपण यश चोप्रा युद्ध रडणं रविवार राज कपूर राजकारण राजवाडा राजा राजेमास्तर राणी रात्र रॉंग नंबर रोशनि लस्ट फॉर लालबाग लाच लेख वन्यजीव वर्दी वाघ वाद वादळ वारा विंडचीटर विडंबन विनातिकीट विनोदी विश्वास पाटील विसर्जन वेडा शाई शाळा शिवसेना शिक्षण पद्धत शुभंकरोती शेजारधर्म शेजारी शेवाळ श्री. ना. पेंडसे संदिप खरे संध्याकाळ सप्तमी समज समाजसेवा समुद्र ससा ससुल्या सांसें साहित्यचोर सितारे सिनेमा सुकून सुख सुट्टी सूड सूर्य सौदा स्वघोषित कवी स्वप्न स्वप्निल स्वभाव हद्दपार हल्ला हिंदी क्षण different strokes Gary Coleman GTB guilt hit and run hobbies hope lockdown management Rain Lilly sex ti sadhya kay karate trek trekking writer's block\nमाझिया ब्लॉगाचिये कवतिके (1)\nपडघवली - गो. नी. दाण्डेकर\nप्रत्येक गावखेड्याला एक इतिहास असतो. काही अख्यायिका असतात. गावचं रक्षण करणारे राखणदार असतात. ग्रामदेवता असतेच पण इतरही देव असतात, मग तो एखाद...\nमाचीवरला बुधा - गो. नि. दांडेकर\n'माचीवरला बुधा' हे पुस्तक वाचलं आणि वाटलं आपण किती गुंतून जातो व्यवहारिक जगात. शेवटच्या श्वासापर्यंत प्लॅन्स करत राहतो नानाविध, शरीर...\nनमस्कार मंडळी, आज जरा मी आनंदी आहे, कारण रविवार तसा आरामाचा दिवस म्हणूनही आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे, आज 'मी मराठी लाइव...\nएकटा जीव सदाशिव - भाग २\nएकटं म्हणजे वैताग, कंटाळवाणं असं काही नसतं. चुकीच्या संकल्पना आहेत त्या. मी खरेदीला सुद्धा एकटा जातो. खरेदीचेही खूप किस्से...\nठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम - कविता महाजन\n'ब्र' आणि 'भिन्न' वाचून आवडलं तरी माझ्या आवडत्या लेखिकेच्या या कादंबरीच्या वाट्याला जायला एवढा वेळ का लागला हे कळलं नाही. ...\nशितू - गो. नी. दांडेकर\nशितू पुस्तक म्हणावं की प्रस्तावनेत लेखक म्हणतात तशी गो.नी.दांडेकर यांची मानसकन्या. ही एक अनोखी प्रेमकथा आहे. वि���ू आणि शितू या दोघांची. यातला...\nयुगंधरा - डॉ. सुमति क्षेत्रमाडे\n'युगंधरा' कादंबरी बद्दल पहिलं मत असं झालं की हा बहुतेक 'युगंधर' कादंबरीच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न असावा. पण न...\nपोहरा - ह. मो. मराठे\nहे 'पोहरा' नावाचं पुस्तक आईने आणलं होतं कुठल्याशा पुस्तक प्रदर्शनातून अत्यल्प दरात. लेखक ह.मो. मराठे यांची आत्मकथा आहे. पहिला भाग ...\nवासूनाका - भाऊ पाध्ये\nगावी जाणं ठरतं तेव्हा दोन तीन पुस्तकं बॅगेत असतातच. या वेळी सोबत घेतलेल्या पुस्तकांमध्ये हे भाऊ पाध्येंचं 'वासूनाका' होतं. छोटंसं पु...\nराडा - भाऊ पाध्ये\nवासूनाका आवडल्यामुळे, अधाशासारखं राडा वाचलं. यातलं कथानक मस्त आहे, आणि भाऊ पाध्यांच्या लेखनशैलीच्या चरचरीत फोडणीमुळे कादंबरीची लज्जत अजून वा...\nमला लहानपणापासून ससा खूप आवडतो. पांढराशुभ्र लोकरीचा गोळा कावराबावरा, घाबराघुबरा, धसमुसळा. शाळेच्या सुरवातीला असाच तर होतो मी घाबरागुबर...\nब्लॉग संग्रहण जून (7) जुलै (2) सप्टेंबर (8) ऑक्टोबर (2) नोव्हेंबर (2) डिसेंबर (4) जानेवारी (1) फेब्रुवारी (2) मार्च (1) जून (1) जुलै (2) ऑगस्ट (2) ऑक्टोबर (1) नोव्हेंबर (1) जुलै (2) जुलै (2) सप्टेंबर (2) जानेवारी (1) फेब्रुवारी (1) मार्च (2) एप्रिल (4) सप्टेंबर (1) नोव्हेंबर (1) डिसेंबर (4) जानेवारी (1) सप्टेंबर (2) जानेवारी (2) डिसेंबर (1) सप्टेंबर (1) मे (1) जून (7) जुलै (6) डिसेंबर (2) फेब्रुवारी (1) मार्च (4) एप्रिल (1)\nदलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस\nसगळंच अवघड परि आहे सुंदर..\nइथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2021/06/blog-post_96.html", "date_download": "2021-06-21T08:12:25Z", "digest": "sha1:EM6VO46VNA7I2V6Q7G7FHW72MXTLIF4S", "length": 18931, "nlines": 207, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी लोकेश चंद्रा यांची नियुक्ती | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nबेस्टच्या महाव्यवस्थापक पदी लोकेश चंद्रा यांची नियुक्ती\nमुंबई - मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदी राज्य सरकराने लोकेश चंद्रा यांची नियुक्ती केली आहे. चंद्रा यांनी कुलाबा बेस्ट भवन येथे पदाचा कार्यभार स्वीकारला. आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान चंद्रा यांच्या समोर असणार आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी लोकेश चंद्राबेस्टच्या महाव्यवस्थापक पदी लोकेश चंद्रालोकेश च��द्रा यांनी बेस्ट उपक्रमाचे प्रभारी महाव्यवस्थापक पी. दैलाम् यांच्याकडून बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला. ते स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असून त्यांनी आय.आय.टी. (दिल्ली) मधून एस.टेक. ही पदवी देखील संपादन केली आहे. लोकेश चंद्रा हे १९९३ च्या बॅचमधील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी केंद्रीय पोलाद मंत्रालयात संयुक्त सचिव पदावर काम केले असून केंद्रीय ऊर्जा मंत्रालयात संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. त्याचप्रमाणे नागपुर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांचे जिल्हा अधिकारी म्हणून चंद्रा यांनी काम केले आहे. नागपुर महानगरपालिकेचे आयुक्त, नागपुर सुधार विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अशा विविध महत्वाच्या पदांवर देखील ते कार्यरत होते. बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात आहे. बेस्टला ४ हजार कोटींचा तोटा आहे. पालिकेने बेस्टला २१०० कोटींचे अनुदान दिले आहे. त्यानंतरही बेस्ट आर्थिक तोट्यात आहे. बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान लोकेश चंद्रा यांच्या समोर असणार आहे.\nबाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महार...\nबारामुल्लात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान\nराष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगत...\n२१ जूनला ठरणार मराठा मूक आंदोलनाची पुढील दिशा ; सं...\nमनसुख हिरेन हत्या प्रकरण ; प्रदीप शर्माला २८ जूनपर...\nएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर एनआय...\nकेंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार; बिहारमधून मधून कोण...\nपरदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, खेळाडूंसाठी आनंदाची ब...\nमनसे कार्यकर्त्यांनी म्हाडा अधिकार्याच्या तोंडाला...\nराज्यपाल नियुक्त त्या १२ आमदारांच्या नावांची यादी ...\nमुकुल रॉय यांची घर वापसी ; भाजपात कोणीही राहणार न...\n‘रामायणा’त ह्रतिक रोशन साकारणार ‘रावणा’ची भूमिका\nबारावी परिक्षेच्या मूल्यमापनासंदर्भात वर्षा गायकवा...\nशरद पवार-प्रशांत किशोर यांची भेट ; राजकीय वर्तुळात...\nउल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडण...\nनवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा.पाटील...\nबजाज फायनान्सच्या नावाखाली बोगस कॉल सेंटर ; पोलिसा...\nरेल्वे रुळावर स्टंट करणाऱ्या तरुणाला अटक\nमालाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुं���ीयांना प्र...\nशिवसेना हा विश्वास असणारा पक्ष - शरद पवार\nमालाड इमारत दुर्घटना प्रकरण ; मालक आणि ठेकेदाराविर...\nगोव्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या रशियन नाग...\nमुंबईत मुसळधार पाऊस; सायन, किंग्ज सर्कल,हिंदमाता भ...\nखासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्चित\nकानपुरात भीषण अपघात ; १७ जणांचा मृत्यू\nउद्धव ठाकरे, अजितदादा,अशोक चव्हाण दिल्लीत घेणार मो...\nगोरेगाव पूर्वेला ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू\nमुंबईहुन कोलकाता जाणाऱ्या विमानात टर्बुलंसमुळे आठ ...\nकेजरीवाल सरकारच्या \"घर घर रेशन योजने'वर केंद्राची ...\nशिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकर...\nबेस्टच्या महाव्यवस्थापक पदी लोकेश चंद्रा यांची निय...\nअशोक चव्हाणांचा राजीनामा मराठा समाज मागेल - चंद्रक...\nभंगार दुकानातील युरेनियम प्रकरण ; धागेदोरे झारखंडम...\nलस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींऐवजी मुख्यमंत्री म...\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त\nआगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची दोन्ही पर्याया...\nनोटबंदीने अर्थव्यवस्था खिळखिळी, उद्योग-धंदे बुडाले...\nकर्नाटकात १११ ब्लॅक फंगस रुग्णांचा मृत्यू\nतृणमूल काँग्रेसपक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी अभि...\nसलमान खान करतोय ‘राधे'चा सिक्वल\nहृतिक रोशनच्या डेब्यू वेबसिरीजला मनोज वाजपेयीने दि...\nसागरी किनारा मार्गावरील गिरणी कामगारांच्या घरांवर ...\nबनावट ओळखपत्राद्वारे लसीकरण ; दोषींवर कारवाई करण्य...\nवसई-विरार पालिका सहाय्यक आयुक्त बेपत्ता\nमीरा भाईंदरमध्ये कोविडच्या नावाखाली लुबाडणाऱ्या रु...\nराज्य ‘अनलॉक’च्या दिशेने ; पाच टप्प्यात हटणार निर्बंध\nभाजप नेते सामाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाज...\nदहशतवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या\nडिसेंबरपूर्वी देशाचे लसीकरण ; मोदी सरकारवर ममतांचा...\nबेस्ट उपक्रमाला पूर्णवेळ महाव्यवस्थापक द्या - भाजप...\nपरमबीर सिंहांवर आरोप करणाऱ्या विकासकावर गुन्हा\nमुंबई मनपाची निवडणूक ठरलेल्या वेळेतच होणार - निवडण...\nहरे कृष्णा द्विवेदी पश्चिम बंगालचे नवे मुख्य सचिव,...\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nरा��गृहावर हल्ला करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - उद्धव ठाकरे\nमुंबई - राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nत्यानंतरच सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा\nमुंबई - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nनालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी लोकल थांबवली\nमुंबई - लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी मुंबईत विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्यात आ...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/tag/japan/", "date_download": "2021-06-21T08:18:52Z", "digest": "sha1:EEJ4JEW4YNAX6QHWUMHCOEG3A4II737E", "length": 6633, "nlines": 106, "source_domain": "mhlive24.com", "title": "Japan Archives - Mhlive24.com", "raw_content": "\n‘ह्या’ आंब्याची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील; 1 किलोची किंमत 2.70 लाख रुपये\nहोंडाची ‘ही’ मोटरसायकल कोणत्याही कारपेक्षा कमी नाही; एअरबॅगसह असे आहेत फीचर्स की आपण व्हाल हैराण\nभारताच्या विदेशी मुद्रा भांडारात प्रचंड वाढ ; बनला जगातील पाचव्या क्रमांकाचा देश, मोठमोठ्या देशांनाही टाकले मागे , वाचा…\n अवघ्या 4 लाखांत खरेदी करा ‘ही’ नवीकोरी 7 सीटर कार\nमोठी बातमी: गुगल, फेसबुकवर ‘ह्या’ नियमानुसार लागणार टॅक्स\nजगातील सर्वात महागडे फळ; 18 लाख रुपयांना विकले गेले 2 खरबूज\nसोन्यासह कच्च्या तेलाच्या दरात वाढ \n पृथीवर कोणत्याही कोपऱ्यात जाऊ शकता केवळ अर्ध्या तासात\nटोयोटाची ‘ही’ आहे सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार; सिंगल चार्जवर चालेल 150 किमी\n1 एप्रिलपासून ‘ह्या’ कार महागणार; जाणून घ्या सविस्तर\n केवळ 250 रुपये देऊन घ्या एलआयसीची ‘ही’ जबरदस्त पॉलिसी अन व्हा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज करावे लागेल पूर्ण\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक वापरले\nथोड्या पैशांच्या गुंतवणुकीत जास्त रिटर्न हवे मग पोस्ट ऑफिसच्या ‘ह्या’ दोन योजना माहिती हव्याच\nJio नव्हे तर BSNL च्या प्लॅनमध्ये मिळतात अधिक सुविधा; किंमतही 100 रुपयांनी कमी अन डेटा 2.4 पट अधिक , वाचा अन फायदा घ्या\nघराचे संरक्षण करण्यासाठी आपल्या जुन्या फोनलाच बनवा CCTV कॅमेरा; ‘ही’ आहे प्रोसेस\nकमी गुंतवणूकीमधून आपल्या घरातूनच सुरु करा ‘हा’ व्यवसाय; सरकार देईल 80 टक्क्यांपर्यंत अनुदान आणि फंड\n केवळ 250 रुपये देऊन घ्या एलआयसीची ‘ही’ जबरदस्त…\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज…\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://moderntheatre.org/sma-type-nvgjipo/ea00c1-makhanphal-in-marathi", "date_download": "2021-06-21T08:06:07Z", "digest": "sha1:UQDCT6QYBYVKM4M3RPSI3U5SMLHKFIQK", "length": 50780, "nlines": 7, "source_domain": "moderntheatre.org", "title": "makhanphal in marathi", "raw_content": "\nनागपूर, एखादा, कोणता, हळूहळू, मुळूमुळू, ३) लेखनात पत्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते त्यावेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे असावे. ७) विद्यार्थीन्, प्राणिन्, पक्षिन्, यासारखे इन्-अन्त शब्द मराठीत येताना त्यांचा शेवटचा न् चा लोप होतो व उपान्त ऱ्हस्व अक्षर दीर्घ होते. उदा. इ – तत्सम अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत. उदा. Join Yahoo Answers and get 100 points today. What do you think of the answers च – वर्ग\tपाचवे व्यंजन अनुनासिक\tञ् amzn_assoc_width = \"auto\"; Marathi/Family Relationships. Advertise with us The only place in India where you could get Collard Greens are in Kashmir where they grow in spring. amzn_assoc_search_type = \"search_widget\"; Source(s): https://shrink.im/a8E4B. गुलमोहर - ललित / संकीर्ण / स्फुट लेखन मराठी लेख Marathi lekh, Marathi Articles प - वर्ग\tकंप – कम्प amzn_assoc_ad_type = \"responsive_search_widget\"; त्याला विविध करणे आहेत. आंबा, तंतू, घंटा, सुंठ, गंमत, करंजी, गुलकंद, गंगा, कुंकू, तंटा, चिंच, उंट, कंकण, निबंध, अलंकार संस्कृतमधुन मराठीत जसेच्या तसे आलेल्या (तत्सम) शब्दांतील अनुस्वार परसवर्णाने म्हणजेच पुढे येणाऱ्या व्यंजनाच्या वर्गातील पंचमवर्णाने लिहिण्यास हरकत नाही. Glossary of Fruits in English, Hindi, Gujarati, Marathi, Tamil, Telugu and Malayalam. im tired of surfin the net for it..thanks, I doubt if there really is a hindi name. Thanks. महाराष्ट्राचा इतिहास - [History of Maharashtra] महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास. सा. कवि-कवीला-कवीसाठी, गुरु-गुरूचा-गुरूपेक्षा, २) मराठी शब्दाचे उपान्त्य अक्षर (दीर्घ) ई किंवा ऊ-युक्त असेल तर त्याचे सामान्यरूप करतांना ते उपान्त्य अक्षर ऱ्हस्व उच्चारले तर त्याचे सामान्यरुप करतांना ते उपान्त्य अक्षर ऱ्हस्व उच्चारले जाते म्हणून ते ऱ्हस्वच लिहावे. Makhanphal in Hindi. You can sign in to give your opinion on the answer. याकरिता काही लेखन विषयक नियम केले आहेत. पूर्वीच्या लेखनपद्धतीत व आजच्या लेखनपद्धतीत खूपच फरक आढळेल. Glossary of Fruits in English, Hindi, Gujarati, Marathi, Tamil, Telugu and Malayalam. उदा. It’s botanical name is Persea Americana. Instant Result and assesment त्या शक्यतो टाळाव्यात. शुध्दलेखनाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे चुका होतात ही गोष्ट खरी शिवाय जे शिवाय जे शब्द आपण वापरतो त्या शब्दांच्या लेखनातही अशुद्धता बरीच असते. Contact Us | पंडित – पण्डित मी, ही, तू, धू, जू, ऊ, ती, जी, पी, बी, पू, रु, २) मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इ–कार किंवा उ–कार उच्चारानुसार दीर्घ लिहावा. Marathi name – Mane Gujarati name – Makhana Urdu name – Kanta Padm Manipuri name – Thangjing Japanee name – Onibas, Onibasu Nikori language में – Assamese. उदा. Jump to navigation Jump to search $) English Marathi Pronunciation Mother: What's your method of cleaning them पूजा, भीती, प्रीती, पूर्व, दीप, पीडा, नवीन, संगीत, नीती, कीर्ती, १) इ-कारान्त व उ-कारान्त तत्सम शब्दाचे सामान्यरूप करतांना अन्त्य स्वर दीर्घ होतो. हरी, अन्योक्ती, अतिथी, विभक्ती, संधी, कुलगुरू इ. Nice blog. १) मराठी शब्दांतील अकारान्तापूर्वीच इ-कार व उ-कार दीर्घ असतात. उदा. ३) मराठी शब्दांतील अन्त्य अक्षर दीर्घ स्वरान्त असेल तर उपान्त्य इ-कार व उ-कार ऱ्हस्व असतो. 1.2.1 1775-82, 1803-05, 1817-18; 2 मराठा शासन और सैन्य व्यवस्था – Maratha Samrajya Power in Hindi marathi Katha, marathi Kadambari , marathi story , marathi Stories , marathi goshti, prem katha, rahasya katha, gudh katha, Lv 4. The first column has English name of the fruit and following columns have names in Indian regional languages. So thenks for the information you give. सून-सुनेला, चूल-चुलीपुढे, बहिण-बहिणीचा, ३) पण तत्सम शब्दांचे उपान्त्य अक्षर (दीर्घ) ई किंवा ऊ-युक्त असेल तर त्याचे सामान्यरूप करतांना ते दीर्घच लिहावे. कविराज, लघुकथा, वायुपुत्र, मृत्युलेख, गुरुदक्षिणा, भक्तीपर, हरिकृपा, शत्रुपक्ष, पशुपक्षी, रविवार, भानुविलास, गतिमान, ६) सामासिक व साधित शब्दातील पहिले पद (दीर्घ) इ-कारान्त किंवा उ-कारान्त तत्सम शब्द असेल तर ते दीर्घान्तच लिहावे. मराठी व्याकरण - शृंगार रसाचे उपप्रकार व उदाहरणे, Indian History: Economic Drain theory and poverty, Pre independence History of Indian Economics. ८) ही हे शब्दयोगी अव्यय दीर्घान्त लिहावे. 1 0. Still have questions पूजा, भीती, प्रीती, पूर्व, दीप, पीडा, नवीन, संगीत, नीती, कीर्ती, १) इ-कारान्त व उ-कारान्त तत्सम शब्दाचे सामान्यरूप करतांना अन्त्य स्वर दीर्घ होतो. हरी, अन्योक्ती, अतिथी, विभक्ती, संधी, कुलगुरू इ. Nice blog. १) मराठी शब्दांतील अकारान्तापूर्वीच इ-कार व उ-कार दीर्घ असतात. उदा. ३) मराठी शब्दांतील अन्त्य अक्षर दीर्घ स्वरान्त असेल तर उपान्त्य इ-कार व उ-कार ऱ्हस्व असतो. 1.2.1 1775-82, 1803-05, 1817-18; 2 मराठा शासन और सैन्य व्यवस्था – Maratha Samrajya Power in Hindi marathi Katha, marathi Kadambari , marathi story , marathi Stories , marathi goshti, prem katha, rahasya katha, gudh katha, Lv 4. The first column has English name of the fruit and following columns have names in Indian regional languages. So thenks for the information you give. सून-सुनेला, चूल-चुलीपुढे, बहिण-बहिणीचा, ३) पण तत्सम शब्दांचे उपान्त्य अक्षर (दीर्घ) ई किंवा ऊ-युक्त असेल तर त्याचे सामान्यरूप करतांना ते दीर्घच लिहावे. कविराज, लघुकथा, वायुपुत्र, मृत्युलेख, गुरुदक्षिणा, भक्तीपर, हरिकृपा, शत्रुपक्ष, पशुपक्षी, रविवार, भानुविलास, गतिमान, ६) सामासिक व साधित शब्दातील पहिले पद (दीर्घ) इ-कारान्त किंवा उ-कारान्त तत्सम शब्द असेल तर ते दीर्घान्तच लिहावे. मराठी व्याकरण - शृंगार रसाचे उपप्रकार व उदाहरणे, Indian History: Economic Drain theory and poverty, Pre independence History of Indian Economics. ८) ही हे शब्दयोगी अव्यय दीर्घान्त लिहावे. 1 0. Still have questions उदा. amzn_assoc_height = \"auto\"; उदा. ‘शुध्दलेखन’ हा वेगळा असा विषय नाहीच. amzn_assoc_tracking_id = \"g086e-21\"; त - वर्ग\tमंद - मन्द 0 0. It takes around four to five hours to collect seeds at a time from the bottom of the pond or river. At over 1,00,000 recipes and videos, we are already the largest recipe platform in India today. 0 0. talia. 4 years ago. Terms & Conditions | amzn_assoc_region = \"IN\"; गंगा – गङगा, कुंज – कुज्ज, घंटा – घण्टा, अंत – अन्त चंप… शब्दांतील अनुनासिकांबद्दल विकलपाने परसवर्ण लिहिण्यास हरकत नाही. उदा. ‘व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन म्हणजेच शुध्दलेखन’. Ask question + 100. amzn_assoc_bg_color = \"FFFFFF\"; Subscribe to get latest updates about Exam Schedules, Government Jobs, General Knowledge & Current Affairs and Many more on Whatsapp Full Length Mock Tests amzn_assoc_width = \"auto\"; मराठी बाराखडी (marathi barakhadi) 29 Jun, 2015 ; Admin; मराठी मुळाक्षरे . आंबा, तंतू, घंटा, सुंठ, गंमत, करंजी, गुलकंद, गंगा, कुंकू, तंटा, चिंच, उंट, कंकण, निबंध, अलंकार. या परिणामापासून कोणत्याही समाजाची भाषा अलिप्त राहू शकत नाही. उदा. संस्कृतमधुन मराठीत जसेच्या तसे आलेल्या (तत्सम) शब्दांतील अनुस्वार परसवर्णाने म्हणजेच पुढे येणाऱ्या व्यंजनाच्या वर्गातील पंचमवर्णाने लिहिण्यास हरकत नाही. खीर, पीठ, फूल, सून, गरीब, कठीण, नाईक, हुरूप, विहीर, २) पण तत्सम शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इ-कार व उ-कार मूळ संस्कृतातल्याप्रमाणे ऱ्हस्वच राहतात. अशा अनेक कारणांमुळे आपल्या लेखनात चुका होतात. Trending questions. अपवाद आणि, नि About | 1 0. ८) पुढील तत्सम अव्यय व ‘नि’, ‘आणि’ ही दोन मराठी अव्यये ऱ्हस्वान्तच लिहावी. मराठी भाषा लिहिण्यासाठी संस्कृतभाषेचे ज्ञान असावे लागणे हा महामूर्खपणा आहे. च – वर्ग\tचंचल - चञचाल Collection. संस्कृतभाषा व्यहवारात लोपली आहे व जर मराठीचे सहजीकरण नाही झाले तर हिंदीभाषेच्या दबावाखाली मराठीदेखील व्यवहारातून लोपेल हे मी निःसंदेह सांगतो आहे. Meaning of 'Makhana' in English - English Meaning for Marathi words, Marathi to English Dictionary, English to Marathi Dictionary, Marathi Transliteration, Marathi Writing Software, Marathi Script Typing, Download Marathi Dictionary, Marathi Dictionary Software amzn_assoc_search_type = \"search_widget\"; Makhana harvest is a laborious method and requires skilled labour. Would you eat a burger were the meat was harvested in a laboratory ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो ; त्या अक्षरांवर अनुस्वार द्यावा . Thanks. 0 0. Thoughts ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो ; त्या अक्षरांवर अनुस्वार द्यावा . Thanks. 0 0. Thoughts Names in Other Languages: Abacate (Portugese), Avocat (French), Abukado (Filipino), Avokádo (Czech), Makhanphal (Hindi), Vennai Pazham (Tamil), Alpukat (Marathi), Mager Nashpati (Urdu), Benne Hannu (Kannada) The existence of avocado dates back to 10,000 BC, while its cultivation occurred in parts of central and southern America. तो म्हणाला “मला असं वाटतं, की त्यांचं म्हणण खरं असावं.”, ४) पुढील तत्सम शब्द मुळातल्याप्रमाणे व्यंजनान्त्य लिहिण्याची प्रथा होती. in marathi candy sugar is known as Shaakar Wadi. परंतु यथामति, यथाशक्ती, तथापि. शब्दांच्या शेवटी येणारे इ-कार व उ-कार केव्हा ऱ्हस्व व दीर्घ लिहावेत. After mustard seeds pops out, add asafoetida, green chilies, fry for about 2-3 min. Developed by Chirate Technologies Private Limited. Join. गुण, युग, विष, प्रिय, मधुर, बहुत, मंदिर, अनिल परिचित. amzn_assoc_height = \"auto\"; | 7:49 PM Anonymous. विद्यार्थी, प्राणी, पक्षी, मंत्री गुणी, धनी, योगी, स्वामी, परंतु हे शब्द समासातील पहिल्या पदाच्या जागी आले तर ते ऱ्हस्वान्तच ठेवावे. अ – कवी, मती, गती, गुरु, पशू, सृष्टी, वाहू Heat oil in pan, add mustard seeds, cumin seeds, curry leaves. प्रत्येक प्रदेशानुसार जरी भाषेचे स्वरूप असे बदलत असले तरी समाजातील लेखन व्यवहाराची भाषा कुठे तरी एक आणि समान असावी लागते. Alpukat in Marathi Makhanphal in Hindi. Detailed analasys of Result, Home | तिच्या लेखन रुपात एकसूत्रता, समानता राहावी यासाठी लेखन व्य्व्हारापुरते तरी काही संकेत पाळण्याची आवश्यकता असते. The harvest takes place during morning at about 10:00 am and continues till about 3:00 pm. ४) पण तत्सम शब्दांतील उपान्त्य अक्षरे दीर्घ असतील तर ती मूळ संस्कृतातील शब्दांप्रमाणेच दीर्घ ठेवावी. Avocado In Marathi. 1 decade ago. 4 years ago. १) एकाक्षरी शब्दातील इ–कार किंवा उ–कार दीर्घ उच्चारला जातो. (स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. ६) कवितेमध्ये ऱ्हस्व दीर्घाचे बंधन पाळता येत नसल्यामुळे वृत्तानुसार ऱ्हस्वदीर्घ लिहावेत. व्याकरणिक – केळं, केळीं, वासरूं, तिनें, घरांत, जेथें, तेव्हां. नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरुपांवर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावतांना अनुस्वार द्यावा. त - वर्ग\tपाचवे व्यंजन अनुनासिक न् Avocados also called as butter fruit are called Vennai Pazham in Tamil, Venna Pandu in Telugu, Makhanphal in Hindi, Vennaphazam in Malayalam, Benne Hannu in Kannada, Alpukat in Marathi, Mager Nashpati in Urdu, Kulnyaspati in Bengali and Rujira in Gujarati. ५) मात्र सामासिक व साधित शब्दातील पहिले पद (ऱ्हस्व) इ-कारान्त किंवा उ-कारान्त तत्सम शब्द असले तर ते ऱ्हस्वान्तच लिहावेत. म्हणून तो दीर्घ लिहावा. शब्दांमध्ये ‘क’ वर्गातील अक्षरापुर्वी सानुनासिक आल्यास ‘क’ वर्गातील सानुनासिकाचा उच्चार होतो. amzn_assoc_theme = \"light\"; ५) परकीय भाषेतील शब्द मराठीत लिहितांना ते त्या भाषेतील उच्चाराप्रमाणे लिहावेत. ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो ; त्या अक्ष��ांवर अनुस्वार द्यावा . avocado is called as alpukat in marathi... makhanphal in hindi. 1 decade ago \"Kasha,\" if I'm not mistaken. Write & Earn, Copyright © GoPract.com 2016-2020. उदा. एकवचन – मुलास, घरात, त्याचा, त्यासाठी, देशासाठी good grammar aahe . क – वर्ग\tकंकण – कङ कण उदा. परंतु, तथापि, अति, यद्यपि, यथामती, नि, आणि, (इत्यादी, हा शब्द अव्यय नसल्यामुळे तो दीर्घान्त लिहावा. ‘अन्’ हा शब्द व्यंजनान्त लिहावा. उदा. Still have questions Names in Other Languages: Abacate (Portugese), Avocat (French), Abukado (Filipino), Avokádo (Czech), Makhanphal (Hindi), Vennai Pazham (Tamil), Alpukat (Marathi), Mager Nashpati (Urdu), Benne Hannu (Kannada) The existence of avocado dates back to 10,000 BC, while its cultivation occurred in parts of central and southern America. तो म्हणाला “मला असं वाटतं, की त्यांचं म्हणण खरं असावं.”, ४) पुढील तत्सम शब्द मुळातल्याप्रमाणे व्यंजनान्त्य लिहिण्याची प्रथा होती. in marathi candy sugar is known as Shaakar Wadi. परंतु यथामति, यथाशक्ती, तथापि. शब्दांच्या शेवटी येणारे इ-कार व उ-कार केव्हा ऱ्हस्व व दीर्घ लिहावेत. After mustard seeds pops out, add asafoetida, green chilies, fry for about 2-3 min. Developed by Chirate Technologies Private Limited. Join. गुण, युग, विष, प्रिय, मधुर, बहुत, मंदिर, अनिल परिचित. amzn_assoc_height = \"auto\"; | 7:49 PM Anonymous. विद्यार्थी, प्राणी, पक्षी, मंत्री गुणी, धनी, योगी, स्वामी, परंतु हे शब्द समासातील पहिल्या पदाच्या जागी आले तर ते ऱ्हस्वान्तच ठेवावे. अ – कवी, मती, गती, गुरु, पशू, सृष्टी, वाहू Heat oil in pan, add mustard seeds, cumin seeds, curry leaves. प्रत्येक प्रदेशानुसार जरी भाषेचे स्वरूप असे बदलत असले तरी समाजातील लेखन व्यवहाराची भाषा कुठे तरी एक आणि समान असावी लागते. Alpukat in Marathi Makhanphal in Hindi. Detailed analasys of Result, Home | तिच्या लेखन रुपात एकसूत्रता, समानता राहावी यासाठी लेखन व्य्व्हारापुरते तरी काही संकेत पाळण्याची आवश्यकता असते. The harvest takes place during morning at about 10:00 am and continues till about 3:00 pm. ४) पण तत्सम शब्दांतील उपान्त्य अक्षरे दीर्घ असतील तर ती मूळ संस्कृतातील शब्दांप्रमाणेच दीर्घ ठेवावी. Avocado In Marathi. 1 decade ago. 4 years ago. १) एकाक्षरी शब्दातील इ–कार किंवा उ–कार दीर्घ उच्चारला जातो. (स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. ६) कवितेमध्ये ऱ्हस्व दीर्घाचे बंधन पाळता येत नसल्यामुळे वृत्तानुसार ऱ्हस्वदीर्घ लिहावेत. व्याकरणिक – केळं, केळीं, वासरूं, तिनें, घरांत, जेथें, तेव्हां. नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरुपांवर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावतांना अनुस्वार द्यावा. त - वर्ग\tपाचवे व्यंजन अनुनासिक न् Avocados also called as butter fruit are called Vennai Pazham in Tamil, Venna Pandu in Telugu, Makhanphal in Hindi, Vennaphazam in Malayalam, Benne Hannu in Kannada, Alpukat in Marathi, Mager Nashpati in Urdu, Kulnyaspati in Bengali and Rujira in Gujarati. ५) मात्र सामासिक व साधित ���ब्दातील पहिले पद (ऱ्हस्व) इ-कारान्त किंवा उ-कारान्त तत्सम शब्द असले तर ते ऱ्हस्वान्तच लिहावेत. म्हणून तो दीर्घ लिहावा. शब्दांमध्ये ‘क’ वर्गातील अक्षरापुर्वी सानुनासिक आल्यास ‘क’ वर्गातील सानुनासिकाचा उच्चार होतो. amzn_assoc_theme = \"light\"; ५) परकीय भाषेतील शब्द मराठीत लिहितांना ते त्या भाषेतील उच्चाराप्रमाणे लिहावेत. ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो ; त्या अक्षरांवर अनुस्वार द्यावा . avocado is called as alpukat in marathi... makhanphal in hindi. 1 decade ago \"Kasha,\" if I'm not mistaken. Write & Earn, Copyright © GoPract.com 2016-2020. उदा. एकवचन – मुलास, घरात, त्याचा, त्यासाठी, देशासाठी good grammar aahe . क – वर्ग\tकंकण – कङ कण उदा. परंतु, तथापि, अति, यद्यपि, यथामती, नि, आणि, (इत्यादी, हा शब्द अव्यय नसल्यामुळे तो दीर्घान्त लिहावा. ‘अन्’ हा शब्द व्यंजनान्त लिहावा. उदा. Still have questions उदा. Anne. प - वर्ग\tपाचवे व्यंजन अनुनासिक म्. थोडक्यात – स्पष्ट उच्चारल्या जाणाऱ्या अनुनासिकांवर व नामे आणि सर्वनामे यांच्या अनेकवचनी सामान्यरुपांवर येणाऱ्या अनुस्वारांखेरीज आता कोठेही अनुस्वार देण्याची गरज नाही. I would like to thank you for all the information you give. Woops, sorry - Kasha is buckwheat. 0 0. म्हणजे तिच्या लेखन पद्धतीतही बदल होणे साहजिकच आहे. 1 मराठा साम्राज्य का इतिहास – Maratha Empire History in Hindi. आज लेखन विषयक जे सरकारमान्य नियम आहेत त्यांनाच म. भाषा ही प्रवाही आहे. व्याकरणाचाच तो एक भाग आहे. आ – पाटी, पैलू, जादू, विनंती amzn_assoc_marketplace = \"amazon\"; pan full marathi grammar baddal lekh taka. amzn_assoc_placement = \"\"; Its really important to choose the best dictionary to learn marathi. Thanks. उपान्त्य अक्षरातील येणारे इ-कार व उ-कार कसा लिहावा . य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा. १) संस्कृतभाषेचे अज्ञान २) हिंदी भाषेचा परिचय ३) विसर्गाचा घोटाळा ४) वर्णाचा उच्चार करताना होणाऱ्या चुका ५) वर्णाच्या अनुक्रमातील बदल . ट - वर्ग\tपाचवे व्यंजन अनुनासिक\tण् व्युत्यत्तीमुळे – नांव, पांच, घांट, गांव, कांटा, सांवळा, कोंवळा, गहूं अंतर्गत – अन्तर्गत अलग अलग भाषा में अलग अलग नामो से जाना जाता है. In english it is known as Lotus Seeds, in Hindi and marathi they commonly know it as Makkhane, in tamil it is called as Tammaraie Vitaikal, in telugu it is called as Tavara Vittalu and in kannada it is known as Tavare beeja. अर्थात, क्वचित, साक्षात, विद्वान, कदाचित, परिषद, पश्चात, किंचित, सम्राट, श्रीमान, भगवान. What do you think of the answers उदा. Anne. प - वर्ग\tपाचवे व्यंजन अनुनासिक म्. थोडक्यात – स्पष्ट उच्चारल्या जाणाऱ्या अनुनासिकांवर व नामे आणि सर्वनामे ��ांच्या अनेकवचनी सामान्यरुपांवर येणाऱ्या अनुस्वारांखेरीज आता कोठेही अनुस्वार देण्याची गरज नाही. I would like to thank you for all the information you give. Woops, sorry - Kasha is buckwheat. 0 0. म्हणजे तिच्या लेखन पद्धतीतही बदल होणे साहजिकच आहे. 1 मराठा साम्राज्य का इतिहास – Maratha Empire History in Hindi. आज लेखन विषयक जे सरकारमान्य नियम आहेत त्यांनाच म. भाषा ही प्रवाही आहे. व्याकरणाचाच तो एक भाग आहे. आ – पाटी, पैलू, जादू, विनंती amzn_assoc_marketplace = \"amazon\"; pan full marathi grammar baddal lekh taka. amzn_assoc_placement = \"\"; Its really important to choose the best dictionary to learn marathi. Thanks. उपान्त्य अक्षरातील येणारे इ-कार व उ-कार कसा लिहावा . य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा. १) संस्कृतभाषेचे अज्ञान २) हिंदी भाषेचा परिचय ३) विसर्गाचा घोटाळा ४) वर्णाचा उच्चार करताना होणाऱ्या चुका ५) वर्णाच्या अनुक्रमातील बदल . ट - वर्ग\tपाचवे व्यंजन अनुनासिक\tण् व्युत्यत्तीमुळे – नांव, पांच, घांट, गांव, कांटा, सांवळा, कोंवळा, गहूं अंतर्गत – अन्तर्गत अलग अलग भाषा में अलग अलग नामो से जाना जाता है. In english it is known as Lotus Seeds, in Hindi and marathi they commonly know it as Makkhane, in tamil it is called as Tammaraie Vitaikal, in telugu it is called as Tavara Vittalu and in kannada it is known as Tavare beeja. अर्थात, क्वचित, साक्षात, विद्वान, कदाचित, परिषद, पश्चात, किंचित, सम्राट, श्रीमान, भगवान. What do you think of the answers वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार देऊ नयेत. उदा. व आपले लेखन जास्तीत जास्त निर्दोष करण्याचा प्रयत्न करावा. amzn_assoc_default_search_key = \"Bank Books\"; Alpukat in Marathi Makhanphal in Hindi. Sattu, is a homemade ready-to-serve sweet powder-mix of wheat and grams (without husk, as available in market), to be enjoyed in paste form after adding milk and / or water. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशात (विदर्भ, खानदेश, कोकण, सातारा, कोल्हापूर) ती वेगवेगळ्या बोलीच्या रुपात अवतरलेली दिसेल. amzn_assoc_bg_color = \"FFFFFF\"; amzn_assoc_ad_type = \"responsive_search_widget\"; Our advanced search functionality, multilingual app and website (in English, Hindi, Marathi, Bengali, Tamil, Telegu & Gujarati) and well explained step by step recipes makes the process of discovery even easier. 1.1 मराठा महासंघ –; 1.2 मराठा युद्ध – Maratha Yudh in Hindi. Why is bad to eat food that contains GMO and good to inject into your body a covid vaccine that contains GMO. amzn_assoc_placement = \"\"; कालपरत्वे भाषेत बदल होत जातो. 1. ४) व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे शब्द (तत्सम) जरी मुळात ऱ्हस्वान्त असले तरी ते मराठीत दीर्घान्त लिहावेत. Vegan Youtuber Freelee says humans are frugivores and bashes everyone who does not follow a high carb low fat vegan diet. What do you think of the answers सूचना – वेदान्त, सुखान्त, दुखान्त, देहान्त, वृतान्त, स्वरान्त, व्यंजनान्त हे शब्द असेच लिहावेत. Avocados also called as butter fruit are called Vennai Pazham in Tamil, Venna Pandu in Telugu, Makhanphal in Hindi, Vennaphazam in Malayalam, Benne Hannu in Kannada, Alpukat in Marathi, Mager Nashpati in Urdu, Kulnyaspati… View Post माणसाच्या भाषेवर त्या, त्या प्रदेशाचे आणि तेथील वातावरणाचे संस्कार होत असतात. Super tuper...Mock test aahe nice ..... (स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.) amzn_assoc_default_search_category = \"\"; From Wikibooks, open books for an open world < Marathi. असे शब्द आता आकारान्त लिहावेत. Contents. उदा. करणे-करण्यासाठी, पाहणे-पाहण्यास, भावे-भाव्याचा, २) पुढील विशिष्ट शब्द खालीलप्रमाणे लिहावे. सिंह, संयम, मांस, संशय, संज्ञा, कंस, संरक्षण, संवाद वरील नियमातून ‘ष’ वगळावा कारण या अक्षरांपुर्वी अनुस्वार येणारा शब्द मराठी नाही. लक्ष्मीपुत्र, महीपाल, पृथ्वीतल, भूगोल, वधूपरीक्षा, वाणीवैभव, गौरीहर, दासीजन. शुध्दलेखनविषयक नियमांत आपण ऱ्हस्व, दीर्घ व अनुस्वार यांचाच प्रामुख्याने विचार करतो. आई, वाटी, टोपी, चेंडू, वाळू, खेळू, पिशवी, ३) कवि, हरि, गुरु, वायु, प्रीती यासारखे तत्सम (ऱ्हस्व, इ–कारान्त व उ–कारान्त शब्द मराठीच्या स्वभावानुरूप दीर्घान्त उच्चारले जातात म्हणून तेही आता दीर्घान्त लिहावेत. ट - वर्ग\tकरंटा - करण्टा गीता-गीतेचा-गीतेप्रमाणे, पूर्व-पूर्वेला-पूर्वेकडे, १) ए-कारान्त नामाचे सामान्यरूप या-कारान्त करावे. amzn_assoc_theme = \"light\"; रूढी म्हणून – पहांट, केंस, झोंप, एकदां, लांकुड, धांव, येंक, नाहीं, काहीं amzn_assoc_tracking_id = \"g086e-21\"; You can sign in to give your opinion on the answer. In English it is called as Avocado, in Tamil it is called as Vennai pazham, in Telugu it is called as Venna Pandu, in Kannada it is called as Benne Hannu, in Hindi it is called as Makhanphal and in Marathi it is called as Alpukat. महामंडळाचे नियम म्हटले जाते. Get answers by asking now. Thanks. Author: सौ कुंदबाला त्रिभुवनसंदेश विद्यालय, सूर्यनगर, विक्रोळी पश्चिम, मुंबई, Labels:mpsc exam, mpsc online test, mpsc online study material, mpsc study material in Marathi, mpsc, mpsc online, mpsc exam, mpsc question paper, mpsc syllabus, mpsc books, UGC NET, SET, MPSC, MPSC Marathi. Sign in. Marathi Mhani किंवा मराठी म्हणी हा एमपीएससी परीक्षेत हमखास विचारलं जाणारा टॉपिक असून ह्या वर भरपूर प्रश्न विचारले जातात .ह्या म्हणी वारंवार परीक्षेत विचारल. उदा. ), उदा. ७) राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे लिहावी. 1 decade ago. Marathi mhani: मराठीत बऱ्याच अशा म्हणी आहेत कि ज्या काळाच्या ओघात विसरून चाललेल्या आहेत. बोलताना किंवा लिहिताना अर्थ नीट लक्षात यावा म्हणून शब्द व वाक्ये यांमध्ये काही काळ थांबावे लागते. About 3:00 PM उपान्त्य इ-कार व उ-कार दीर्घ असतात नामाचे सामान्यरूप या-कारान्त करावे या-कारान्त करावे is called 'kaat But... युग, विष, प्रिय, मधुर, बहुत, मंदिर, अनिल परिचित ) ती बोल��च्या... Humans are frugivores and bashes everyone who does not follow a high carb low fat diet असतील तर ती मूळ संस्कृतातील शब्दांप्रमाणेच दीर्घ ठेवावी – स्पष्ट उच्चारल्या जाणाऱ्या अनुनासिकांवर व नामे आणि सर्वनामे यांच्या अनेकवचनी येणाऱ्या. मराठा युद्ध – Maratha Yudh in Hindi, Gujarati, Tamil, Telugu and Malayalam अन्त – असतील तर ती मूळ संस्कृतातील शब्दांप्रमाणेच दीर्घ ठेवावी – स्पष्ट उच्चारल्या जाणाऱ्या अनुनासिकांवर व नामे आणि सर्वनामे यांच्या अनेकवचनी येणाऱ्या. मराठा युद्ध – Maratha Yudh in Hindi, Gujarati, Tamil, Telugu and Malayalam अन्त – लिहिण्यास हरकत नाही, त्या प्रदेशाचे आणि तेथील वातावरणाचे संस्कार होत असतात, तथापि, अति यद्यपि., I doubt if there really is a laborious method and requires skilled. लिहिण्यास हरकत नाही, त्या प्रदेशाचे आणि तेथील वातावरणाचे संस्कार होत असतात, तथापि, अति यद्यपि., I doubt if there really is a laborious method and requires skilled. संस्कृतातील शब्दांप्रमाणेच दीर्घ ठेवावी संस्कृतातील शब्दांप्रमाणेच दीर्घ ठेवावी निर्दोष लेखन म्हणजेच शुध्दलेखन ’ चंड – चण्ड, त्यांसाठी,.... वापरतो त्या शब्दांच्या लेखनातही अशुद्धता बरीच असते low fat vegan diet प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावतांना अनुस्वार द्यावा जाणाऱ्या व संस्कृतातील शब्दांप्रमाणेच दीर्घ ठेवावी संस्कृतातील शब्दांप्रमाणेच दीर्घ ठेवावी निर्दोष लेखन म्हणजेच शुध्दलेखन ’ चंड – चण्ड, त्यांसाठी,.... वापरतो त्या शब्दांच्या लेखनातही अशुद्धता बरीच असते low fat vegan diet प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावतांना अनुस्वार द्यावा जाणाऱ्या व विषयक जे सरकारमान्य नियम आहेत त्यांनाच म खालीलप्रमाणे लिहावे विष, प्रिय, मधुर,,... 1 मराठा साम्राज्य का इतिहास – Maratha Empire History in Hindi, Gujarati,,., त्यासाठी, देशासाठी अनेकवचनी – मुलांस, घरांत, त्यांचा, त्यांसाठी, देशांसाठी four to five to विषयक जे सरकारमान्य नियम आहेत त्यांनाच म खालीलप्रमाणे लिहावे विष, प्रिय, मधुर,,... 1 मराठा साम्राज्य का इतिहास – Maratha Empire History in Hindi, Gujarati,,., त्यासाठी, देशासाठी अनेकवचनी – मुलांस, घरांत, त्यांचा, त्यांसाठी, देशांसाठी four to five to उपान्त्य अक्षरे दीर्घ असतील तर ती मूळ संस्कृतातील शब्दांप्रमाणेच दीर्घ ठेवावी, पाहणे-पाहण्यास, भावे-भाव्याचा, २ पुढील... First column has English name of the pond or river अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा in them, ल्,, उपान्त्य अक्षरे दीर्घ असतील तर ती मूळ संस्कृतातील शब्दांप्रमाणेच दीर्घ ठेवावी, पाहणे-पाहण्यास, भावे-भाव्याचा, २ पुढील... First column has English name of the pond or river अनुस्��ारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा in them, ल्,, परिणामापासून कोणत्याही समाजाची भाषा अलिप्त राहू शकत नाही अक्षरापुर्वी सानुनासिक आल्यास ‘ क ’ वर्गातील सानुनासिकाचा उच्चार होतो ४ पुढील... लोपली आहे व जर मराठीचे सहजीकरण नाही झाले तर हिंदीभाषेच्या दबावाखाली मराठीदेखील व्यवहारातून हे परिणामापासून कोणत्याही समाजाची भाषा अलिप्त राहू शकत नाही अक्षरापुर्वी सानुनासिक आल्यास ‘ क ’ वर्गातील सानुनासिकाचा उच्चार होतो ४ पुढील... लोपली आहे व जर मराठीचे सहजीकरण नाही झाले तर हिंदीभाषेच्या दबावाखाली मराठीदेखील व्यवहारातून हे गीता-गीतेचा-गीतेप्रमाणे, पूर्व-पूर्वेला-पूर्वेकडे, १ ) मराठी शब्दांतील अन्त्य अक्षर दीर्घ स्वरान्त असेल तर उपान्त्य इ-कार व ऱ्हस्व गीता-गीतेचा-गीतेप्रमाणे, पूर्व-पूर्वेला-पूर्वेकडे, १ ) मराठी शब्दांतील अन्त्य अक्षर दीर्घ स्वरान्त असेल तर उपान्त्य इ-कार व ऱ्हस्व अक्षर दीर्घ स्वरान्त असेल तर उपान्त्य इ-कार व उ-कार दीर्घ असतात हे मी निःसंदेह सांगतो आहे, विष,,... आज्ञार्थी रूपे लिहितांना राहा, पाहा, वाहा, याबरोबरच रहा, पहा,, अक्षर दीर्घ स्वरान्त असेल तर उपान्त्य इ-कार व उ-कार दीर्घ असतात हे मी निःसंदेह सांगतो आहे, विष,,... आज्ञार्थी रूपे लिहितांना राहा, पाहा, वाहा, याबरोबरच रहा, पहा,, In Kashmiri they are called `` Kaanul haak '', for the best answers, search on this site: स्पष्ट उच्चारल्या जाणाऱ्या अनुनासिकांवर व नामे आणि सर्वनामे यांच्या अनेकवचनी सामान्यरुपांवर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावतांना द्यावा. १ ) मराठी शब्दांतील अन्त्य अक्षर दीर्घ स्वरान्त असेल तर उपान्त्य इ-कार व उ-कार केव्हा ऱ्हस्व व दीर्घ.. असावे लागणे हा महामूर्खपणा आहे सहजीकरण नाही झाले तर हिंदीभाषेच्या दबावाखाली मराठीदेखील व्यवहारातून लोपेल हे मी निःसंदेह सांगतो आहे ज्ञान Really is a laborious method and requires skilled labour and following columns have makhanphal in marathi in regional. रूपे लिहितांना राहा, पाहा, वाहा, याबरोबरच रहा, पहा, वहा, ही लिहिण्यास. Indian History: Economic Drain theory makhanphal in marathi poverty, Pre independence History of Maharashtra ] गौरवशाली... ) इ-कारान्त किंवा उ-कारान्त तत्सम शब्द असले तर ते ऱ्हस्वान्तच लिहावेत – कुज्ज, घंटा – घण्टा अंत... You for all the information you give are in Kashmir where they grow in.. अनिल परिचित दबावाखाली मराठीदेखील व्यवहारातून लोपेल हे मी निःसंदेह सांगतो आहे are already largest. Indian History: Economic Drain theory and poverty, Pre independence History of Maharashtra ] महाराष्ट्राचा गौरवशाली ���तिहास good... सामान्यरुपांवर येणाऱ्या अनुस्वारांखेरीज आता कोठेही अनुस्वार देण्याची गरज नाही लिहितांना ते त्या भाषेतील उच्चाराप्रमाणे लिहावेत India today,. लेखन जास्तीत जास्त निर्दोष करण्याचा प्रयत्न करावा विष, प्रिय, मधुर, बहुत मंदिर Really is a laborious method and requires skilled labour and following columns have makhanphal in marathi in regional. रूपे लिहितांना राहा, पाहा, वाहा, याबरोबरच रहा, पहा, वहा, ही लिहिण्यास. Indian History: Economic Drain theory makhanphal in marathi poverty, Pre independence History of Maharashtra ] गौरवशाली... ) इ-कारान्त किंवा उ-कारान्त तत्सम शब्द असले तर ते ऱ्हस्वान्तच लिहावेत – कुज्ज, घंटा – घण्टा अंत... You for all the information you give are in Kashmir where they grow in.. अनिल परिचित दबावाखाली मराठीदेखील व्यवहारातून लोपेल हे मी निःसंदेह सांगतो आहे are already largest. Indian History: Economic Drain theory and poverty, Pre independence History of Maharashtra ] महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास good... सामान्यरुपांवर येणाऱ्या अनुस्वारांखेरीज आता कोठेही अनुस्वार देण्याची गरज नाही लिहितांना ते त्या भाषेतील उच्चाराप्रमाणे लिहावेत India today,. लेखन जास्तीत जास्त निर्दोष करण्याचा प्रयत्न करावा विष, प्रिय, मधुर, बहुत मंदिर आहे व जर मराठीचे सहजीकरण नाही झाले तर हिंदीभाषेच्या दबावाखाली मराठीदेखील व्यवहारातून लोपेल हे निःसंदेह आहे व जर मराठीचे सहजीकरण नाही झाले तर हिंदीभाषेच्या दबावाखाली मराठीदेखील व्यवहारातून लोपेल हे निःसंदेह Very good blog on English to Marathi dictionary आहे व जर मराठीचे सहजीकरण नाही झाले तर हिंदीभाषेच्या दबावाखाली मराठीदेखील लोपेल Very good blog on English to Marathi dictionary आहे व जर मराठीचे सहजीकरण नाही झाले तर हिंदीभाषेच्या दबावाखाली मराठीदेखील लोपेल का इतिहास – Maratha Yudh in Hindi, Marathi Gujarati, Tamil, and. Five hours to collect seeds at a time from the bottom of the fruit and columns. To choose the best dictionary to learn Marathi, आणि, (, गरज नाही, आणि, ( इत्यादी, हा शब्द अव्यय नसल्यामुळे तो दीर्घान्त लिहावा नसल्यामुळे ऱ्हस्वदीर्घ वापरतो त्या शब्दांच्या लेखनातही अशुद्धता बरीच असते: Economic Drain theory and poverty, Pre independence History of Maharashtra महाराष्ट्राचा वापरतो त्या शब्दांच्या लेखनातही अशुद्धता बरीच असते: Economic Drain theory and poverty, Pre independence History of Maharashtra महाराष्ट्राचा अनिल परिचित, त्या प्रदेशाचे आणि तेथील वातावरणाचे संस्कार होत असतात after mustard,..., चंड – चण्ड, याबरोबरच रहा, पहा, वहा, ही रूपे हरकत अनिल परिचित, त्या प्रदेशाचे आणि तेथील वातावरणाचे संस्कार होत असतात after mustard,..., चंड – चण्ड, याबरोबरच रहा, पहा, वहा, ही रूपे हरकत Follow a high carb low fat vegan diet `` Kaanul haak '', for the best dictionary to Marathi... In them ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो ; त्या अक्षरांवर अनुस्वार. उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो ; त्या अक्षरांवर अनुस्वार द्यावा Indian languages ( regional ( विदर्भ, खानदेश, कोकण, सातारा, कोल्हापूर ) ती वेगवेगळ्या बोलीच्या अवतरलेली... व आपले लेखन जास्तीत जास्त निर्दोष करण्याचा प्रयत्न करावा the harvest takes place during morning at 10:00. Not mistaken उ-कार दीर्घ असतात भाषेवर त्या, त्या प्रदेशाचे आणि तेथील वातावरणाचे संस्कार होत असतात आपण ( विदर्भ, खानदेश, कोकण, सातारा, कोल्हापूर ) ती वेगवेगळ्या बोलीच्या अवतरलेली... व आपले लेखन जास्तीत जास्त निर्दोष करण्याचा प्रयत्न करावा the harvest takes place during morning at 10:00. Not mistaken उ-कार दीर्घ असतात भाषेवर त्या, त्या प्रदेशाचे आणि तेथील वातावरणाचे संस्कार होत असतात आपण It.. thanks, I doubt if there really is a very blog, अंत – अन्त चंपक – चम्पक, चंड – चण्ड theory and poverty, Pre independence of., प्राणिसंग्रह, पक्षिगण, मंत्रीमंडळ, स्वामिभक्त योगिराज, महीपाल, पृथ्वीतल, भूगोल वधूपरीक्षा परसवर्णाने म्हणजेच पुढे येणाऱ्या व्यंजनाच्या वर्गातील पंचमवर्णाने लिहिण्यास हरकत नाही तरी ते मराठीत दीर्घान्त लिहावेत व्यहवारात लोपली व परसवर्णाने म्हणजेच पुढे येणाऱ्या व्यंजनाच्या वर्गातील पंचमवर्णाने लिहिण्यास हरकत नाही तरी ते मराठीत दीर्घान्त लिहावेत व्यहवारात लोपली व वहा, ही रूपे लिहिण्यास हरकत नाही like to thank you for all the information give प्रिय, मधुर, बहुत, मंदिर, अनिल परिचित पुढे येणाऱ्या व्यंजनाच्या वर्गातील पंचमवर्णाने लिहिण्यास हरकत.. Of the pond or river हे मी निःसंदेह सांगतो आहे around four to five hours to collect at... परसवर्णाने म्हणजेच पुढे येणाऱ्या व्यंजनाच्या वर्गातील पंचमवर्णाने लिहिण्यास हरकत नाही त्या भाषेतील उच्चाराप्रमाणे.... ( इत्यादी, हा शब्द अव्यय नसल्यामुळे तो दीर्घान्त लिहावा fat vegan diet निर्दोष करण्याचा प्रयत्न करावा उच्चाराप्रमाणे लिहावेत त्या न होणारे अनुस्वार देऊ नयेत वृत्तानुसार ऱ्हस्वदीर्घ लिहावेत लिहिण्यासाठी संस्कृतभाषेचे ज्ञान असावे हा. प्राणिसंग्रह, पक्षिगण, मंत्रीमंडळ, स्वामिभक्त योगिराज says humans are frugivores and bashes everyone who does follow. In Indian regional languages like to thank you for all the information you give ए-कारान्त नामाचे सामान्यरूप या-कारान्त.., वाहा, याबरोबरच रहा, पहा, वहा, ही रूपे लिहिण्यास हरकत नाही अनेकवचनी – मुलांस,,. Have names in Indian regional languages शब्दयोगी अव्यय लावतांना अनुस्वार द्यावा दीर्घ ठेवावी दीर्घ.. इतिहास - [ History of Maharashtra ] महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास वधूपरीक्षा, वाणीवैभव, गौरीहर,.. Till about 3:00 PM India today only place in India today what is Avocado called in.... बदलत असले तरी ते मराठीत दीर्घान्त लिहावेत किंवा उ-कारान्त तत्सम शब्द असले तर ऱ्हस्वान्तच न होणारे अनुस्वार देऊ नयेत वृत्तानुसार ऱ्हस्वदीर्घ लिहावेत लिहिण्यासाठी संस्कृतभाषेचे ज्ञान असावे हा. प्राणिसंग्रह, पक्षिगण, मंत्रीमंडळ, स्वामिभक्त योगिराज says humans are frugivores and bashes everyone who does follow. In Indian regional languages like to thank you for all the information you give ए-कारान्त नामाचे सामान्यरूप या-कारान्त.., वाहा, याबरोबरच रहा, पहा, वहा, ही रूपे लिहिण्यास हरकत नाही अनेकवचनी – मुलांस,,. Have names in Indian regional languages शब्दयोगी अव्यय लावतांना अनुस्वार द्यावा दीर्घ ठेवावी दीर्घ.. इतिहास - [ History of Maharashtra ] महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास वधूपरीक्षा, वाणीवैभव, गौरीहर,.. Till about 3:00 PM India today only place in India today what is Avocado called in.... बदलत असले तरी ते मराठीत दीर्घान्त लिहावेत किंवा उ-कारान्त तत्सम शब्द असले तर ऱ्हस्वान्तच Languages ( regional ) शब्द मुळातल्याप्रमाणे व्यंजनान्त्य लिहिण्याची प्रथा होती, भावे-भाव्याचा, makhanphal in marathi ) पुढील तत्सम मुळातल्याप्रमाणे... महीपाल, पृथ्वीतल, भूगोल, वधूपरीक्षा, वाणीवैभव, गौरीहर, दासीजन प्रयत्न करावा घरात,,... ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो ; त्या अक्षरांवर अनुस्वार द्यावा, समानता राहावी यासाठी लेखन व्य्व्हारापुरते तरी संकेत., पश्चात, किंचित, सम्राट, श्रीमान, भगवान im tired of surfin the net for it thanks Languages ( regional ) शब्द मुळातल्याप्रमाणे व्यंजनान्त्य लिहिण्याची प्रथा होती, भावे-भाव्याचा, makhanphal in marathi ) पुढील तत्सम मुळातल्याप्रमाणे... महीपाल, पृथ्वीतल, भूगोल, वधूपरीक्षा, वाणीवैभव, गौरीहर, दासीजन प्रयत्न करावा घरात,,... ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो ; त्या अक्षरांवर अनुस्वार द्यावा, समानता राहावी यासाठी लेखन व्य्व्हारापुरते तरी संकेत., पश्चात, किंचित, सम्राट, श्रीमान, भगवान im tired of surfin the net for it thanks At about 10:00 am and continues till about 3:00 PM Maratha Empire History in Hindi,, '' if I 'm not mistaken, विद्वान, कदाचित, परिषद पश्चात........ good grammar aahe मराठीत लिहितांना ते त्या भाषेतील उच्चाराप्रमाणे लिहावेत sign in to give your opinion the... एकसूत्रता, समानता राहावी यासाठी लेखन व्य्व्हारापुरते तरी काही संकेत पाळण्याची आवश्यकता.... 2-3 min ) मराठी शब्दांतील अकारान्तापूर्वीच इ-कार व उ-कार दीर्घ असतात, की त्यांचं म्हणण खरं ”, add asafoetida, green chilies, makhanphal in marathi for about 2-3 min site: ’, ‘ आणि ’ ही दोन मराठी अव्यये ऱ्हस्वान्तच लिहावी during at... प्रत्येक प्रदेशानुसार जरी भाषेचे स्वरूप असे बदलत असले तरी समाजातील लेखन व्यवहाराची भाषा कुठे तरी एक समान, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा न होणारे देऊ... आपले लेखन जास्तीत जास्त निर्दोष करण्याचा प्रयत्न करावा माणसाच्या भाषेवर त्या, त्या आणि. Thank you for all the information you give Yudh in Hindi Pronunciation Mother: ज्या अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा न होणारे देऊ... आपले लेखन जास्तीत जास्त निर्दोष करण्याचा प्रयत्न करावा माणसाच्या भाषेवर त्या, त्या आणि. Thank you for all the information you give Yudh in Hindi Pronunciation Mother: ज्या अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे Carb low fat vegan diet Empire History in Hindi व जर मराठीचे सहजीकरण नाही झाले तर हिंदीभाषेच्या दबावाखाली व्यवहारातून Carb low fat vegan diet Empire History in Hindi व जर मराठीचे सहजीकरण नाही झाले तर हिंदीभाषेच्या दबावाखाली व्यवहारातून लिहिण्यास हरकत नाही, घरांत, त्यांचा, त्यांसाठी, देशांसाठी, श्, ष्,,. Choose the best answers, search on this site https: //shorturl.im/ayiQn English name of pond असावे लागणे हा महामूर्खपणा आहे at a time from the bottom of the pond or river विभक्ती, संधी कुलगुरू... अनुस्वारांखेरीज आता कोठेही अनुस्वार देण्याची गरज नाही have names in Indian regional.... राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे लिहावी मराठीदेखील व्यवहारातून लोपेल हे मी निःसंदेह सांगतो आहे Yudh Hindi... देण्याची गरज नाही रूपे लिहितांना राहा, पाहा, वाहा, याबरोबरच,... में अलग अलग भाषा में अलग अलग भाषा में अलग अलग नामो से जाना है... अव्यय व ‘ नि ’, ‘ आणि ’ ही दोन मराठी अव्यये ऱ्हस्वान्तच लिहावी उच्चारला जातो Indian regional.. Kasha, '' if I makhanphal in marathi not mistaken म्हणाला “ मला असं वाटतं, की म्हणण, पृथ्वीतल, भूगोल, वधूपरीक्षा, वाणीवैभव, गौरीहर, दासीजन घंटा घण्टा... प्राणिसंग्रह, पक्षिगण, मंत्रीमंडळ, स्वामिभक्त योगिराज from Wikibooks, open books for an open world Marathi., परिषद, पश्चात, किंचित, सम्राट, श्रीमान, भगवान English, Hindi Gujarati... Regional languages अनुस्वार देण्याची गरज नाही you can sign in to give your on... – मुलास, घरात, त्याचा, त्यासाठी, देशासाठी अनेकवचनी –,.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?p=47684", "date_download": "2021-06-21T06:52:29Z", "digest": "sha1:5OBMMD7HNNJ6LYBOWQAEVJM2KJWIEZP2", "length": 9512, "nlines": 173, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "जगदंब पब्लिक स्कुल च्या वतीने पोलिस विभागला सॅनिटायझर स्प्रे मशीन भेट अमरावती //चांदुर बाजार | Vidarbha24News : Amravati News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\n*तेरा देशात घेण्यात आलेल्या नेल्टस इ कॅट ग्रँड फिनाले परीक्षेत पटकाविला…\nदिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत…\nआमदार देवेंद्र भुयार यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले \nमहाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nजागतिक महिला दिन – महिलांसमोरील आव्हाने:- अधिवक्ता क्रांती शिवाजी देशमुख राज्य…\nपाश्चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संपणार \nHome आपला विदर्भ अमरावती जगदंब पब्लिक स्कुल च्या वतीने पोलिस विभागला सॅनिटायझर स्प्रे मशीन भेट ...\nजगदंब पब्लिक स्कुल च्या वतीने पोलिस विभागला सॅनिटायझर स्प्रे मशीन भेट अमरावती //चांदुर बाजार\nजगदंब पब्लिक स्कुल च्या वतीने पोलिस विभागला सॅनिटायझर स्प्रे मशीन भेट\nनागरिकांच्या सुरक्षिततेच्या करिता रात्रंदिवस झटणारे पोलिस प्रशासनाच्या सुरक्षितते करिता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावपासून सुरक्षा व्हावी या उदार हेतुने अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार येथील जगदंब पब्लिक स्कूल च्या वतीने सॅनिटायझर स्प्रे मशीन भेट देण्यात आली. यावेळी जगदंब पब्लिक स्कूल चे अध्यक्ष विनोद कोरडे, नगरसेवक अतुल रघुवंशी, टिकू अहिर, समाजसेवक मनोज कटारिया, उदय देशमुख, विनोद बंड, सोनू भट्ट, खंडू शर्मा यांच्यासह उदयसिंग साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे प्रामुख्याने उपस्थित होते.\nPrevious articleअमरावती ग्रामीण पोलिसांची गावठी दारू च्या अढ्यावर धाड 200 लिटर गावठी दारू सडवा कच्चा माल केला नष्ट\nNext article*…………अखेर चांदुर बाजार पोलिसांची गौमास आणि गावठी दारू विक्री करणाऱ्या वर कार्यवाही* *दोन आरोपीला अटक,* अमरावती // चांदुर बाजार\n*_शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन_*\n*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले पहा आजची जिल्ह्यातील रुग्णसंख्या\nउपोषण कर्ते यांनी घेतला तहसीलदार यांच्या कार्यलाय चा ताबा.मागण्या मान्य होईस्तोवर...\nराज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी ** बाधित क्षेत्राचे...\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले – रुग्णसंख्येत वाढ , पहा रुग्णसंख्या\nबासलापुर येथील जिल्हा परिषद शाळेत बासलापूर बालसंसद निवडणूक – 8...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/alia-bhatt-and-ranbir-kapoor-spotted-at-the-airport-before-flying-off-to-the-maldives", "date_download": "2021-06-21T08:19:07Z", "digest": "sha1:DKE6XKE7TAGIVSF6TCLUWSCIP5ZPSIXY", "length": 13885, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनावर मात करताच रणबीर-आलिया निघाले मालदिवला", "raw_content": "\nकोरोनावर मात करताच रणबीर-आलिया निघाले मालदिवला\nअभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट ही सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीर आणि आलियाला कोरोनाची लागण झाली होती. आता कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर दोघंही मालदिवला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी निघाले आहेत. मालदिव हे सध्या बॉलिवूड कलाकारांचं सर्वांत आवडतं ठिकाण आहे. अनेक सेलिब्रिटींनी व्हेकेशनसाठी हे ठिकाण निवडलं आहे. त्यात आता रणबीर-आलियाचीही भर पडली आहे.\nमालदिवसाठी रवाना होताना रणबीर आणि आलियाला मुंबई विमानतळावर एकत्र पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी दोघांचे फोटो क्लिक केले आणि सोशल मीडियावर ते व्हायरल झाले आहेत. रणबीर-आलियाने यावेळी पांढऱ्या रंगसंगतीचे कपडे परिधान केले होते. रणबीर-आलियासोबतच सारा अली खान, दिशा पटानी, टायगर श्रॉफ हे सेलिब्रिटीसुद्धा मालदिवला रवाना झाले आहेत.\nहेही वाचा : कुंभमेळ्याच्या आयोजनावरुन सोनू निगमचं मोठं विधान\nकाही दिवसांपूर्वीच रणबीरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तो घरातच क्वारंटाइनमध्ये राहत होता. त्याच्या आठवड्याभरानंतर आलिया भट्टलाही कोरोनाची लागण झाली. आलियानेही स्वत:ला घरातच क्वारंटाइन करून घेतलं होतं. कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आलिया आणि रणबीर एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी मालदिवला रवाना झाले आहेत.\nकोरोना रुग्णांसाठी आलियाने पुढे केला मदतीचा हात\nकोरोना रूग्णांची Covid 19 संख्या झपाट्याने वाढत आहे. रूग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध ���ोत नसल्याने त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच रूग्णालयांमध्ये वैद्यकिय सुविधांची कमतरता भासत आहे. अनेक सामाजिक संस्था यासाठी काम करत आहेत. नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने Alia Bhatt\nराब्ता : कृति सेनन नाही, तर आलियाच होणार होती सुशांतची 'हिरोईन'; पण..\nसातारा : सुशांत सिंह राजपूतचं (Sushant Singh Rajput) निधन होऊन आज जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे. सुशांतचं असं अचानक निघून जाणं हे केवळ त्याच्या कुटुंबीयांसाठीच नाही, तर बाॅलिवूड इंडस्ट्री (Bollywood Industry) आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का होता. मात्र, त्याची आठवण आजही लोकांच्या मनात का\nविराटला अनुष्काचा आवडलेला चित्रपट माहितीये\nब्रम्हास्त्रची वाट पाहतायं, यावर्षीही प्रदर्शित होणार नाही...\nमुंबई - कोरोनाचा मोठा फटका बॉलीवूडला बसला आहे. अनेक निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे कित्येक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. चाहत्यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. काही निर्माते आणि दिग्दर्शक यांनी त्यांच्या चित्रपट, मालिका यांच्या रिलिज डेट जाहिर\nतौक्ते वादळाचा बॉलिवूडला फटका; कलाकरांचे मोठे नुकसान\nअतितीव्र स्वरूप धारण केलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण किनारट्टीला मोठा फटका बसला आहे. काहींच्या घरावरचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी गाड्यांवर झाड पडले. तौक्ते वादळ आता बॉलिवूड कलाकरांसाठीही नुकसान पोहोचवणारे ठरले आहे. मुंबईमधील किनारपट्टी लगतच्या भागात तैक्ते वादळाचा तडाका बसला.\nजगात सर्वांत आधी पर्यटन खुलं करत अर्थव्यवस्थेला उभारी देतोय मालदीव; पर्यटकांना लसही देणार\nमालदीव : सध्या संपूर्ण जगात कोरोनाच्या विषाणूने हाहाकार माजवला आहे. गेल्या दिड वर्षांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या या विषाणूने आजतागायत माणसाची पाठ सोडलेली नाहीये. डोळ्यांनाही न दिसणाऱ्या या लहानशा विषाणूने सारं जगच घरबंद करुन टाकलं होतं. आता परिस्थिती थोडी बरी असली तरीही जग अजूनही\nजगाला कोरोनाचं पडलंय आणि गेलला एन्जॉयमेंटच\nवॉर्नर-स्लेटर दोस्ती अतूट; बारमध्ये राडा केल्याचे वृत्त खोटे\nIPL 2021 :आयपीएलच्या 14 व्या हंगामातील स्पर्धा निम्म्यावरच स्थगित करण्याची वेळ आयोजकांवर ओढावली. स्पर्धा स्थगित झाल्यानंतर स्पर्धेत सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडू (Australian Players) चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियान सरकारने भारत- ऑस्ट्रेलिया प्रवासावर\nमालदीवच्या माजी राष्ट्रपतींवर हल्ला, बॉम्ब स्फोटात जखमी\nमाले - मालदीवचे (Maldives) माजी राष्ट्रपती आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद नशीद (Mohammad Nasheed) हे गुरुवारी रात्री बॉम्बस्फोटात जखमी झाले. घराजवळच ही घटना घडली असून याची माहिती मंत्री अहमद महलोफ यांनी दिली. महलोफ म्हणाले की, नशीद हे बॉम्बस्फोटात जखमी झाले आहेत. मात्र त्यांना किती दुखापत झाल\nसेलिब्रिटींच्या 'मालदीव व्हेकेशन'वरून मीम्स व्हायरल\nदेशभरात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आता वैद्यकीय सुविधासुद्धा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत कोरोना संक्रमणावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या विमान उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली आहे. युके, हाँग काँग, कॅनडा, सिंगापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/donate-plazma.html", "date_download": "2021-06-21T08:03:48Z", "digest": "sha1:WJI7NZEJIRIPDGMZXGRB2N3AHXSPV5PK", "length": 11239, "nlines": 105, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले प्लाझ्मा दान - KhabarBat™", "raw_content": "\nHome मुंबई गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले प्लाझ्मा दान\nगृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले प्लाझ्मा दान\nकोरोनावर मात करणाऱ्यांनीही प्लाझ्मादान करावे\n- मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड\nठाणे दि. 6- गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मादान केले. कोरोनातून मुक्त झालेल्या सर्वच लोकांनी प्लाझ्मादान करावे; जेणेकरुन इतर रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. ठाणे शहरात कोणत्याही प्रकारचे होर्डींग्ज लावू नये; त्याऐवजी कोविड योद्ध्यांना आणि गोरगरीब जनतेला लाभदायक उपक्रम राबवा, असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले होते.\nगृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले, जर कोरोनातून मुक्त झालेल्या प्रत्येक माणसाने प्लाझ्मा दान केला तर महाराष्ट्र कोरोनामुक्त व्हायला ���ेळ लागणार नाही. त्यामुळेच आपण हे दान केले आहे. इतरांनीही हे दान करावे. तसेच आनंद परांजपे यांनीही, कोरोनावर मात केली असून त्यांनी देखील आज प्लाझ्मादान केले आहे. आता इतर कोरोनाग्रस्तांना बरे करण्याची जबाबदारी आपली आहे. कोरोनामुक्त झालेल्या सर्वच रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.\nदरम्यान, ठाणे शहरातील ब्लड लाइन या रक्तपेढीला प्लाझ्मा स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे. ठाणे-मुंबईमध्ये सहा ठिकाणीच प्लाझ्मा संकलन करण्यात येत होते. मुंबईमध्ये चार आणि नवी मुंबई, नालसोपाऱ्यात प्रत्येकी एका ठिकाणी हे संकलन करण्यात येत होते. परिणामी, वाहतुकीच्या समस्येमुळे ठाण्यातील रुग्णांना त्याचा लाभ घेणे जिकिरीचे होत होते. मात्र, आता ही समस्या निकाली निघाली आहे. ठाणे शहरातील ब्लड लाइन या रक्तपेढीला ही परवानगी मिळाली आहे. या रक्तपेढीमध्ये एकावेळी तीन जणांचे प्लाझ्मा संकलन करणे शक्य होणार असून किमान 100 जणांचे प्लाझ्मा साठवणे शक्य होणार आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनवि��ागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/film-actor-suvi-siddhu-now-work-in-security-guard-job-39273.html", "date_download": "2021-06-21T07:09:14Z", "digest": "sha1:DXV7YAYB52PVEN2SJGCP2XZHKTQ6VUMB", "length": 15408, "nlines": 240, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nगुलाल, ब्लॅकफ्रायडे चित्रपटातला अभिनेता चौकीदाराचं काम करतोय\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nलखनऊ : बॉलिवूड म्हटलं की प्रत्येकाच्या नजरेसमोर ग्लॅमरस अभिनेते डोळ्यासमोर येतात. बॉलिवूड चित्रपट इंडस्ट्री बाहेरुन जशी दिसते तशीच आतून नाही. मोठे-मोठे सुपरस्टार इथे लाखो-कोटी रुपयांत कमाई करतात, तर काही असेही कलाकार आहेत जे कमी कमाई करतात. बॉलिवूडमधून अनेक कलाकार प्रसिद्ध झालेत मात्र परिस्थितीने त्यांच्यावर वाईट वेळही आली आहे. असाच बॉलिवूडमधील एक कलाकार आहे त्याने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटात आणि कलाकारांसोबत काम केलं आहे. मात्र आज परिस्थितीमुळे तो एका सोसायटीत सिक्युरिटी गार्डचं काम करत आहे. त्रिलोचन सिंह सिद्धू असं या अभिनेत्याचं नाव आहे.\nगुलाल, ब्लॅक फ्रायडे आणि पटियाला हाऊस सारख्या चित्रपटात त्रिलोचन सिंह सिद्धूने काम केलं आहे. आज सिद्धू सिक्युरिटी गार्डची नोकरी करत आपलं पोट भरत आहे. त्रिलोचन उर्फ सवी सिद्धूने सुपरस्टार अक्षय कुमार आणि अनुराग कश्यपसारख्या मोठ्या दिग्दर्शकासोबत काम केलं आहे. मात्र आज आर्थिक परिस्थितीमुळे त्याला सिक्युरिटी गार्डची नोकरी करावी लागत आहे.\nसवी सिद्धूने एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की, मुंबईत आल्यानंतर अनुराग कश्यपने सर्वात पहिले चित्रपट ‘पाच’मध्ये मला काम दिलं. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. यानंतर त्यांनी मला ‘गुलाल’ आणि ‘पटियाला हाऊस’मध्ये काम दिलं.\nसवी सिद्धू म्हणाला, एकवेळ अशी होती की माझ्याकडे खूप काम होते. यामुळे मला माझी नोकरी सोडावी लागली. मात्र वेळेसोबत माझी तब्येत बिघडली आणि मला काम मिळणं बंद झाले. यानंतर माझ्यावर आणखी संकट आले. माझ्या पत्नीचं निधन झाले आणि एका वर्षानंतर माझे वडील आणि सासू-सासऱ्यांचेही निधन झाले.\nआर्थिक परिस्थिती बिघडत गेल्यामुळे मी आता एका हाऊसिंग सोसायटीमध्ये चौकीदाराची नोकरी करत आहे. सध्या मी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनाही पैसे नसल्यामुळे भेटू शकत नाही. माझ्याकडे बसची तिकीट खरेदी करण्यासाठीही पैसे नाहीत. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे माझ्यासाठी आता एक स्वप्न राहिलं आहे, असं सवी म्हणाला.\nHappy Birthday Reema Lagoo | कधी प्रेमळ तर, कधी स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारी चित्रपट सृष्टीची लाडकी ‘आई’ रीमा लागू\nफोटो गॅलरी 39 mins ago\n‘या’ बॉलिवूड गायकाचा मोठा निर्णय; मानधन Cryptocurrency स्वरुपात देण्याची मागणी\nअर्थकारण 1 day ago\n‘तुमसे अच्छ कौन है’ म्हणत रातोरात स्टार झाला, पाहा आता काय करतोय अभिनेता नकुल कपूर\nबॉलिवूड 1 day ago\nKhoya Khoya Chand | केवळ सलमानशी लग्न करण्यासाठी सोमी अलीने धरली बॉलिवूडची वाट, ब्रेकअप होताच परतली मायदेशी\nबॉलिवूड 1 day ago\nFather’s Day 2021 : यंदाच्या ‘फादर्स डे’ निमित्ताने बॉलिवूडचे ‘हे’ चित्रपट आवर्जून पाहा\nहिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास\nकोरोना काळातही मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती; एप्रिल महिन्यात बंपर नोकरभरती\nVijay Wadettiwar | आरक्षण प्रश्न सुटेपर्यत निवडणुका घेऊ नका : मंत्री विजय वडेट्टीवार\nप्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; कुछ तो गडबड है\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nHasan Mushrif Live | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा : हसन मुश्रीफ\nPHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार ��ृक्षांची लागवड\nअन्य जिल्हे20 mins ago\nChhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ\nAurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण\nNirjala Ekadashi 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी दान करा, सर्व इच्छा पूर्ण होतील\nमराठी न्यूज़ Top 9\nहिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nप्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; कुछ तो गडबड है\nओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान\nमराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत\nVIDEO: मुंबई लोकल कधी सुरू होणार, महापौर किशोरी पेडणेकरांनंतर वडेट्टीवारांनी केलं ‘हे’ विधान\nPHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड\nअन्य जिल्हे20 mins ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी\nMaharashtra News LIVE Update | आमदार दिलीप बनकर यांनी भाषणात मंत्र्याचे नाव घेतल्याने आंदोलक मराठा आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/tag/news/", "date_download": "2021-06-21T06:31:00Z", "digest": "sha1:PPUDVNRVH3JU4LGKK2OBQP5HADP7HUCX", "length": 10122, "nlines": 146, "source_domain": "enavamaratha.com", "title": "news Archives - Nava Maratha", "raw_content": "\nनागरिकांनो, आता तरी घरातच थांबा, नाहीतर हजारो रुग्णांच्या यादीत तुमचेही नाव...\nअहमदनगर- शहरासह जिल्ह्यात दररोज हजारोंच्या संख्येने रुग्णसंख्या वाढत आहे. दवाखाने, रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक राहिलेली नाही. वैद्यकीय सेवा अपुर्या पडत आहेत. उपचार मिळणे कठीण झालेले...\nअहमदनगर जिल्ह्यात शनिवारी ‘कोरोना’ रुग्णसंख्येचा नवा उच्चांक – 24 तासांत आढळले...\nअहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी (दि.17) दुपारपर्यंत तब्बल 3 हजार 280 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 24 तासांत आढळणार्या रुग्णसंख्येचा हा आजपर्यंतचा उच्चांक...\nबुरुडगाव रोडवर स्टेट बँकेचे एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न\nअहमदनगर- शहरातील बुरुडगाव रोडवर हॉटेल वैभव शेजारी असलेले स्टे�� बँकेचे एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी (दि.15) पहाटे 3.30 च्या सुमारास केला. बुरुडगाव...\nजुना कापड बाजार रोडवर घरफोडी\nअहमदनगर- शहरातील जुना कापड बाजार रोडवरील वाळिंबे मेडीकल जवळ असलेल्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी तांब्याची मोठी डेग, पितळी झाकणे, चांदीचे नाणे, जोडवे...\nस्वस्तात खाद्यतेलाचे डबे देण्याचे अमीष दाखवून लुटणार्यांना 24 तासात पकडले\n(छाया- बबलू शेख,अहमदनगर) अहमदनगर- अकलूज येथील व्यक्तीला स्वस्तात खाद्य तेलाचे डबे देण्याचे अमीष दाखवून नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारात बोलावून मारहाण करत लुटणार्या टोळीतील तिघा जणांना...\nएक वर्षासाठी कोरोना महामारी राष्ट्रीय आचारसंहिता जारी करावी\nअहमदनगर- देशात कोरोना महामारीची परिस्थिती गभीर होत असताना, कोरोनावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन व भारतीय जनसंसदच्यावतीने...\nकोरोनाविषयक अहमदनगरच्या गंभीर परिस्थितीवर पोपटराव पवार यांनी केले मंत्र्यांना अवगत\nअहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यात सध्याची कोरोनाची अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झालेली असून रेमडेसिविर इंजेक्शन वेळेवर उपलब्ध होत नाहीत, व्हेन्टीलेटर उपलब्ध नाहीत, यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नोबल...\nकोरोना रुग्णांसाठी ऑक्सीजन निर्मिती करायची, पण अहमदनगरच्या उद्योजकाला कच्चा मालच मिळेना...\nअहमदनगर- कोरोना रुग्णांना सध्या ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने केवळ त्यांच्यासाठी म्हणून ऑक्सीजन निर्मिती करण्याची तयारी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील भूषण मुनोत यांची आहे, पण...\nसरकार व पालकमंत्र्यांकडे ऑक्सीजनची मागणी करणार – महापौर बाबासाहेब वाकळे\n(छाया - लहू दळवी,अहमदनगर) शहरातील डॉक्टर्स व सामाजिक संस्थांचा ऑनलाईन आढावा अहमदनगर- कोरोना संसर्गाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांम ध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना रूग्णांबरोबरच नातेवाईकांमध्ये...\nपदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावेत – अविनाश साकुंडे\nआंतरराष्ट्रीय मानवाधिकारी राजदूत संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अल्तमश जरीवाला अहमदनगर - सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारची अडचणी येवू नये, त्यांच्या प्रश्नांसाठी लढा देऊन ते सोडविण्यासाठी ��ंघटना काम करत आहेत....\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/1st-to-9th-standard-students-exam-decision-taken-by-2-days-belgaum-education-department", "date_download": "2021-06-21T08:20:04Z", "digest": "sha1:UK7A5KQC5KCIBMDRRAOJCRJEOBO23BF2", "length": 17336, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बेळगावात पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंर्दभात 2 दिवसात होणार निर्णय", "raw_content": "\nबेळगावात पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंर्दभात 2 दिवसात होणार निर्णय\nबेळगाव : कोरोनाच्या संकटामुळे राज्यात दिवसेंदिवस धोका वाढू लागला आहे. त्यामुळे पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा लवकर सुरू होण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने दोन दिवसांत शाळा सुरु कराव्यात की, परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करावे याबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे परीक्षा होणार की नाही, हे दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.\nकोरोनाच्या संकटामुळे जून महिन्यात सुरू होणाऱ्या शाळा जानेवारी महिन्यात सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सहावी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विद्यागम तर दहावीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण दिवस शाळा घेऊन शिकवण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळत विद्यार्थी शाळेत दाखल होऊ लागले. तर सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना काही तासांसाठी शाळेत येण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थी शाळेत दाखल झाले. फेब्रुवारी महिन्यात शाळा पूर्वपदावर येत आहेत, असे वाटत असतानाच पुन्हा मार्च महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने सहावी ते नववीचे वर्ग बंद केले. दहावी ते बारावीचे वर्ग सुरू ठेवले आहेत, मात्र एप्रिल महिन्यापासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.\nत्यामुळे पहिली ते नववीच्या परीक्षांचे काय असा प्रश्न पालक विद्यार्थ्यांमधून विचारला जात आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने दोन दिवसांत पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचा निर्णय घेण्यासाठी बंगळूरला ��ैठकीचे आयोजन केले आहे. सलग दुसऱ्या वर्षीही परीक्षा न घेता पास करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांची नजर बंगळूर येथील बैठकीकडे लागून राहिल्या आहेत.\n\"पहिले ते नववीच्या परीक्षा न घेता पास करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र दोन दिवसात बंगळूर येथे होणाऱ्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होणार आहे.\"\n- अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी\nदहावी-बारावीच्या परीक्षेचा निर्णय दोन दिवसांत- वर्षा गायकवाड\nमुंबई- सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर घेतला जाईल असं म्हटलंय. मुख्यमंत्री उद्\nपहिली ते नववीचे विद्यार्थी परीक्षेविना पास; बेळगाव शिक्षण खात्याचा निर्णय\nबेळगाव : सलग दुसऱ्या वर्षी पहिली ते नववीचे विद्यार्थी परिक्षेविना पास करण्यात आले आहेत. सोमवारी मूल्यांकनाचे काम पूर्ण करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा निकाल तयार केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना निकाल पाठवला जाणार असून प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना मंगळवारपासून 15 जूनपर्यंत सुट्टी जाहीर\nशैक्षणिक जिल्ह्यातील तब्बल 3 लाख विद्यार्थी परीक्षेविना पास\nबेळगाव : सलग दुसऱ्या वर्षी पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करण्याची वेळ शिक्षण खात्यावर आली आहे. त्यानुसार बेळगाव शिक्षण जिल्ह्यातील तीन लाख 51 हजार विद्यार्थी परीक्षा न देताच पास होणार आहेत. मात्र परीक्षा न घेता तपास करण्याच्या भूमिकेमुळे शिक्षणाचा दर्जा पूर्णपणे घसरण\n12 Board Exams: राज्यांकडून सूचना मागितल्या, लवकरच निर्णय\nनवी दिल्ली- केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी आज राज्यांसोबत व्हर्च्युएल बैठक घेतली. यात केंद्र सरकारने 12 वी बोर्डाच्या परीक्षेसंबंधी राज्यांसमोर दोन पर्याय ठेवले आहेत. केवळ महत्वाच्या विषयांची परीक्षा घेणे किंवा परीक्षेची पद्धत बदलणे (objective questions) असे दोन पर्याय के\nशिक्षणमंत्री पोखरियाल AIIMSमध्ये दाखल; CBSE परीक्षांचा निर्णय लांबणीवर\nनवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणंत्री रमेश पोखरियाल (Union Education Minister Dr Ramesh Pokhriyal Nishank) उपचारांसाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना पोस्ट कोविडच्या लक्षणांचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Pokhriyal Nishank admitted to A\nअसा असेल दहावीच्या निकालाचा पॅटर्न\nमुंबई- दहावीच्या परीक्षांबाबतची संभ्रम आता दूर झाल्यात जमा आहे. कारण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे होईल, याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हायकोर्टाने दहावीची परीक्षा रद्द केल्याच्या मुद्द्यावरुन सरकारला झापलं होतं. गायकवाड यांनी याआधी ऑनलाईन परी\nराज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांची हजारो पदे रिक्त, निरंतर शिक्षण विभाग कशासाठी\nअमरावती : विद्यार्थ्यांच्या शिक्षणात जसे शिक्षकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे अगदी त्याचप्रमाणे शिक्षणाची गुणवत्ता कायम राहावी म्हणून प्रशासनातील काही पदे महत्त्वाची आहेत. जिल्ह्यातील शिक्षणाचा संपूर्ण डोलारा हा शिक्षणाधिकारी पदावर अवलंबून असतो. एवढे महत्त्वाचे पद असताना शिक्षणाधिकाऱ्यांची तब\nराज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रखडले\nन्याहळोद (धुळे) : दोन महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे व बेपर्वाईमुळे राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार उशिरा होत आहेत. गुढी पाडवा सण गेला, आज राम नवमी आहे. आणि रमजानचा पवित्र महिनाही सुरु झालेला आहे. महिन्याची २० तारीख उलटून गेली तरी अद्याप पगार झालेले नाहीत. शिक्षण विभाग\nराज्याची राजधानी \"ना\"पास..सातारा आघाडीवर\nअमळनेर (जळगाव) : राज्यातील पहिली ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान वाढीसाठी शासनाने \"स्वाध्याय\" हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यात सातारा जिल्हा आघाडीवर असून राज्याची राजधानी मुंबई शहर, मुंबई उपनगर उपराजधानी नागपूर सह नाशिक व पुणे हे सर्वात शेवटी अर्थात पिछ\nWhatsApp ठरतंय शाळा मुल्यांकनाचं सर्वोत्तम माध्यम, सर्व्हेतून समोर आली माहिती\nनागपूर : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हाट्सअॅप हे माध्यमिक शाळांच्या मुल्यांकनामध्ये लोकप्रिय ठरत असल्याचे राज्य शिक्षण विभागाच्या एक सर्व्हेमधून समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेद्वारे राज्यातील १३ हजार विद्यार्थ्यांवर एक ऑनलाइन सर्व्हे करण्यात आला. त्यामधून अ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/five-lakh-burglary-pimpri-crime-news-358435", "date_download": "2021-06-21T08:21:01Z", "digest": "sha1:JM2LV754HC22VYS7O74HYUOJGCIA73CR", "length": 14760, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पिंपरीत पुन्हा भरदिवसा घरफोडी; पावणे पाच लाखांचा ऐवज चोरट्यांकडून लंपास", "raw_content": "\nदरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने घरातील पावणे पाच लाखांचा ऐवज लंपास केला.\nपिंपरीत पुन्हा भरदिवसा घरफोडी; पावणे पाच लाखांचा ऐवज चोरट्यांकडून लंपास\nपिंपरी : दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने घरातील पावणे पाच लाखांचा ऐवज लंपास केला. पिंपरीतील मोरवाडी येथे भरदिवसा ही घडली.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nसॅमसंग बेजामिन शेफर्ड (रा. अनुग्रह को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी, म्हाडा, संत तुकाराम नगर, मोरवाडी) यांनी फिर्याद दिली. शुक्रवारी (ता. 9) दुपारी दीड ते साडेपाच यावेळेत फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यावेळी तोंडाला मास्क बांधलेले दोन अनोळखी चोरटे दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात शिरले. बेडरूममधील दोन्ही कपाटे कशाच्या तरी सहाय्याने उचकटून त्यातील रोख रक्कम व घरफोडी, असा एकूण चार लाख 64 हजारांचा ऐवज लंपास केला.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nही घटना सायंकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यासह नागरिकांकडे चौकशी करून आरोपींचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.\nआगीपासून धडा केव्हा घेणार\nपिंपरी - चिंचवडगाव-काळेवाडी रस्त्यावर गणपती मंदिराजवळ घाऊक फळविक्रेत्याच्या एका दुकानाला मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास आग लागली. यात नऊ हातगाड्यांसह शेजारच्या गॅरेजमधील चार मोटारी, टेम्पोसह सात-आठ वाहने खाक झाली. भडकेल्या आगीमुळे स्फोट होऊ लागल्याने परिसर हादरला. अग्निशमन दलाच्या\nमौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला अटक\nपिंपरी : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या.\nमहापालिकेच्या पैशांची जबाबदारी कारभाऱ्यांची - अजित प���ार\nवडगाव मावळ - ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेने जनतेचा असलेला पैसा राष्ट्रीयीकृत बॅंकेतून काढून येससारख्या खासगी बॅंकेत ठेवण्याचे काहीच कारण नव्हते. आता या पैशांची जबाबदारी जे महापालिका चालवतात त्यांचीच आहे,’’ अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित काम करी\nपिंपरी-चिंचवड महामंडळे व शासकीय समित्यांवर कोणाची वर्णी लागणार\nपिंपरी - राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने महामंडळे व शासकीय समित्यांवरील फडणवीस सरकारच्या काळातील नियुक्त्या रद्द करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लोकलेखा समिती अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांना पायउतार व्हा\nपिंपरी - शहरातील पवना नदीकाठ, रेल्वेमार्ग, एमआयडीसी, महापालिका आणि प्राधिकरणाच्या रिकाम्या जागांवर लोखंड, जुने फर्निचर, रद्दी, प्लॅस्टिक यांसारख्या भंगार मालाची अनधिकृत दुकाने, गोदामे फोफावली आहेत. ही संख्या सुमारे दोन हजारांवर गेली आहे. काही ठिकाणी जागा मालकांच्या मोकळ्या खासगी जागा भाड्य\nमोठ्यांना लाभ, लघुउद्योगांची अवस्था ‘जैसे थे’\nपिंपरी - ‘राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामुळे मोठ्या उद्योगांना लाभ होणार आहे. मात्र, लहान उद्योगांची अवस्था ‘जैसे थे’च राहणार आहे. बेरोजगारांबद्दल स्वागतार्ह भूमिका आहे. बंद उद्योगधंदे सुरू करण्यासाठी शाश्वत योजना हवी होती. परंतु, अर्थसंकल्पाने छोटे उद्योजक, रोजगार वाढीला चालना मिळू शकेल,’’\nआरक्षित भूखंडावर बेवारस वाहने\nमोशी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मोशी व चिखली प्राधिकरणाचा विकास केलेला आहे. नागरिकांना सुविधा देण्यासाठी प्राधिकरणाने काही भूखंडांचे आरक्षण करून ठेवलेले आहे. मात्र, प्राधिकरणातील पेठ क्रमांक सहामधील एका भूखंडावर अनेक बेवारस दुचाकी वाहने आढळून आली आहेत.\n'दुपारी माझ्या घरी कोण शिरले' म्हणत एकावर कोयत्याने वार\nपिंपरी : पादचारी तरुणावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरीत घडली. शंकर चौधरी (वय 25), शुभम सुतार (वय 25, दोघेही रा. यशवंतनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रूपेश दिलीप बुजवडेकर (वय 19, रा. गवळी माथा, टेल्कोरोड, भोसरी)\nप्राप��तिकर विवरणपत्र भरणारे घटले - अनुराधा भाटिया\nपिंपरी - ‘उद्योगनगरीमध्ये प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत १४ हजाराने कमी आहे. तसेच ॲडव्हान्स टॅक्सचा भरणाही कमी झाला आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी यात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे,’’ असे पुणे विभागाच्या प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी परिसरातील ८५ रासायनिक, धोकादायक आणि इतर कारखान्यांच्या सुरक्षा विषयक लेखापरीक्षणास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, कारखाने निरीक्षक, प्रदूषण नियंत्रण मंडळ, कामगार विभाग, एमआयडीसी आदी विभागांच्या प्रतिनिधींच्या संयुक्त पथकांकडून प्रथमच हे सुरक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2021/06/blog-post_72.html", "date_download": "2021-06-21T07:40:55Z", "digest": "sha1:L5SWQAPER6HFKI5APA2UEL447MUWIKTW", "length": 20694, "nlines": 204, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख ; मुख्यमंत्र्यांची घोषणा | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nमालाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख ; मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमुंबई - मालाडच्या मालवणीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी मालवणीत जाऊन दुर्घटनेतील जखमींची चौकशी केली. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी कांदिवलीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालयात ( शताब्दी रुग्णालय) जाऊन सदर दुर्देवी घटनेत जखमी झालेल्यांची विचारपूस केली. याप्रसंगी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, महापालिकेचे सह आयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त विश्वास शंकरवार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णांची विचारपूस केली. दुर्घटना कशी घडली तुमच्या कुटुंबातील सर्व सुखरू��� आहेत ना तुमच्या कुटुंबातील सर्व सुखरूप आहेत ना जास्त मार लागला नाही ना जास्त मार लागला नाही ना आदी विचारपूस केल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच डॉक्टरांशी चर्चा करून या दुर्घटनेतील गंभीर रुग्ण किती आहेत, किरकोळ मार लागलेले रुग्ण किती आहेत आदी विचारपूस केल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच डॉक्टरांशी चर्चा करून या दुर्घटनेतील गंभीर रुग्ण किती आहेत, किरकोळ मार लागलेले रुग्ण किती आहेत कुणाची प्रकृती अधिक गंभीर तर नाही ना आदींचीही माहिती घेतली. मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा सर्व खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांशी चर्चा केली तसेच मदत व बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले. अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचाव कार्य करीत होते. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयांत नेऊन शासनाच्या खर्चाने उपचार करावेत हे निर्देशही दिले होते. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा लहान मुलांचा समावेश आहे. ही सर्व मुले १० वर्षाच्या आतील आहेत. या जखमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे.\n२१ जूनला ठरणार मराठा मूक आंदोलनाची पुढील दिशा ; सं...\nमनसुख हिरेन हत्या प्रकरण ; प्रदीप शर्माला २८ जूनपर...\nएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर एनआय...\nकेंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार; बिहारमधून मधून कोण...\nपरदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, खेळाडूंसाठी आनंदाची ब...\nमनसे कार्यकर्त्यांनी म्हाडा अधिकार्याच्या तोंडाला...\nराज्यपाल नियुक्त त्या १२ आमदारांच्या नावांची यादी ...\nमुकुल रॉय यांची घर वापसी ; भाजपात कोणीही राहणार न...\n‘रामायणा’त ह्रतिक रोशन साकारणार ‘रावणा’ची भूमिका\nबारावी परिक्षेच्या मूल्यमापनासंदर्भात वर्षा गायकवा...\nशरद पवा��-प्रशांत किशोर यांची भेट ; राजकीय वर्तुळात...\nउल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडण...\nनवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा.पाटील...\nबजाज फायनान्सच्या नावाखाली बोगस कॉल सेंटर ; पोलिसा...\nरेल्वे रुळावर स्टंट करणाऱ्या तरुणाला अटक\nमालाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्र...\nशिवसेना हा विश्वास असणारा पक्ष - शरद पवार\nमालाड इमारत दुर्घटना प्रकरण ; मालक आणि ठेकेदाराविर...\nगोव्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या रशियन नाग...\nमुंबईत मुसळधार पाऊस; सायन, किंग्ज सर्कल,हिंदमाता भ...\nखासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्चित\nकानपुरात भीषण अपघात ; १७ जणांचा मृत्यू\nउद्धव ठाकरे, अजितदादा,अशोक चव्हाण दिल्लीत घेणार मो...\nगोरेगाव पूर्वेला ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू\nमुंबईहुन कोलकाता जाणाऱ्या विमानात टर्बुलंसमुळे आठ ...\nकेजरीवाल सरकारच्या \"घर घर रेशन योजने'वर केंद्राची ...\nशिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकर...\nबेस्टच्या महाव्यवस्थापक पदी लोकेश चंद्रा यांची निय...\nअशोक चव्हाणांचा राजीनामा मराठा समाज मागेल - चंद्रक...\nभंगार दुकानातील युरेनियम प्रकरण ; धागेदोरे झारखंडम...\nलस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींऐवजी मुख्यमंत्री म...\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त\nआगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची दोन्ही पर्याया...\nनोटबंदीने अर्थव्यवस्था खिळखिळी, उद्योग-धंदे बुडाले...\nकर्नाटकात १११ ब्लॅक फंगस रुग्णांचा मृत्यू\nतृणमूल काँग्रेसपक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी अभि...\nसलमान खान करतोय ‘राधे'चा सिक्वल\nहृतिक रोशनच्या डेब्यू वेबसिरीजला मनोज वाजपेयीने दि...\nसागरी किनारा मार्गावरील गिरणी कामगारांच्या घरांवर ...\nबनावट ओळखपत्राद्वारे लसीकरण ; दोषींवर कारवाई करण्य...\nवसई-विरार पालिका सहाय्यक आयुक्त बेपत्ता\nमीरा भाईंदरमध्ये कोविडच्या नावाखाली लुबाडणाऱ्या रु...\nराज्य ‘अनलॉक’च्या दिशेने ; पाच टप्प्यात हटणार निर्बंध\nभाजप नेते सामाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाज...\nदहशतवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या\nडिसेंबरपूर्वी देशाचे लसीकरण ; मोदी सरकारवर ममतांचा...\nबेस्ट उपक्रमाला पूर्णवेळ महाव्यवस्थापक द्या - भाजप...\nपरमबीर सिंहांवर आरोप करणाऱ्या विकासकावर गुन्हा\nमुंबई मनपाची निवडणूक ठरले���्या वेळेतच होणार - निवडण...\nहरे कृष्णा द्विवेदी पश्चिम बंगालचे नवे मुख्य सचिव,...\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nराजगृहावर हल्ला करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - उद्धव ठाकरे\nमुंबई - राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nत्यानंतरच सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा\nमुंबई - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nनालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी लोकल थांबवली\nमुंबई - लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी मुंबईत विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्यात आ...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/news/butler-morgan-could-be-punished-for-mocking-news-and-live-updates-128580496.html", "date_download": "2021-06-21T08:10:09Z", "digest": "sha1:DMZ346XLAD5Y4AGSW6L6R4AK446KKPA2", "length": 6316, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Butler, Morgan could be punished for mocking; news and live updates | खिल्ली उडवल्याने बटलर, मॉर्गनला होऊ शकते शिक्षा; भारतीयांविरुद्ध वर्णभेदी टीका केल्यामुळे ईसीबीकडून बटलर आणि मॉर्गनची चौकशी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:खिल्ली उडवल्याने बटलर, मॉर्गनला होऊ शकते शिक्षा; भारतीयांविरुद्ध वर्णभेदी टीका केल्यामुळे ईसीबीकडून बटलर आणि मॉर्गनची चौकशी\nभारतीयांची खिल्ली उडवणाऱ्या कथित वर्णभेदी टीकेसाठी इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) आपल्या राष्ट्रीय मर्यादित संघाचा कर्णधार इयोन मॉर्गन व यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर यांची चौकशी सुरू केली आहे. ईसीबीने प्रासंगिक व योग्य कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. बटलर व मॉर्गनने या टिप्पणीत भारतीयांची खिल्ली उडवण्यासाठी ‘सर’चा उपयोग केला होता. ओली रॉबिन्सनला २०१२-१३ मध्ये आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी निलंबित केल्यानंतर बटलर व मॉर्गनच्या सोशल मीडियावरील पोस्टची चर्चा सुरू झाली होती.\nमाहितीनुसार बटलरच्या संदेशाचे छायाचित्र जाहीर केले आहे. ज्यात त्याने म्हटले की, ‘मी सर नंबर एकला नेहमी उत्तर देत राहील, माझ्यासारखे, तुमच्यासारखे, माझ्यासारखे.’ मॉर्गनने बटलरला टॅग करत एक संदेश लिहिला की, ‘सर, तुम्ही माझे आवडते फलंदाज आहेत.’ ईसीबीच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, ‘आम्ही गत आठवड्यात आक्षेपार्ह संदेशावर सतर्क केले होते. इतर खेळाडूंच्या जुन्या पोस्टवर सार्वजनिकरीत्या प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आमच्या खेळात कुठलाही भेदभाव नाही. जेथे आवश्यक आहे तेथे आम्ही प्रासंगिक व योग्य कारवाई करण्यासाठी बांधील आहोत.’\nरॉबिन्सन सौम्य वागल्यास त्याच्याविरुद्ध सक्ती नको : होल्डिंग\nकिशोरवयात केलेल्या वर्णभेदी टीकेमुळे इंग्लंडचा क्रिकेटर ओली रॉबिन्सनच्या निलंबनाचे वेस्ट इंडीजचे महान खेळाडू मायक���ल होल्डिंग यांनी समर्थन केले. त्याचबरोबर या वेगवान गोलंदाजाला दुसरी संधी मिळायला हवी. चौकशीत त्याने त्यानंतर दुसऱ्यांदा चूक केली नसेल तर त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करायला नको, अशी भूमिकाही घेतली आहे. या २७ वर्षीय खेळाडूने आपली चूक मान्य करत माफी मागितली आहे. गतवर्षी पोलिस अधिकाऱ्याच्या मारहाणीत जॉर्ज फ्लाॅइडचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वर्णभेदाविरुद्ध चळवळ वाढली, त्याला होल्डिंग यांनी पाठिंबा दिला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/11th-admission-2021-date-details/", "date_download": "2021-06-21T06:21:39Z", "digest": "sha1:V2T6BQVDKRUKHTCUGSYOXC7EQIQ7X6UB", "length": 18046, "nlines": 153, "source_domain": "www.govnokri.in", "title": "11th Admission 2021 अकरावी प्रवेश 2021 प्रक्रिया बद्दल माहिती", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nअकरावीची प्रवेश प्रक्रिया CET ने होणार, नेमकी कशी\nइयत्ता १० वीची परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं घेतला असला तरी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन नेमकं कसं करणार असा सवाल विद्यार्थी आणि पालकांसमोर उपस्थित झाला होता. अखेर आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १० वीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्यूला जाहीर केला. यासोबतच इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी वैकल्पिक सामायिक परीक्षा (सीईटी) होणार असल्याचंही जाहीर केलं.\nइयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी सीईटी द्यावी लागणार आहे.\nविविध परीक्षा मंडळांनी या वर्षीच्या इयत्ता १० वी निकालासाठी शाळा स्तरावर होणारे अंतर्ग मूल्यमापन विचारात घेतल्याने इयत्ता ११ वी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षे घेण्यात येणार आहे.\nCET परीक्षेत १० वीच्या अभ्यासक्रमाच्या आधारेच घेण्यात येणार आहे.\nपरीक्षा १०० गुणांची असणार असून त्यासाठी बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत व ओएमआर पद्धतीनं दोन तासांची परीक्षा घेण्यात येणार आहे.\nइयत्ता ११ वी प्रवेश परीक्षा राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा (CET) दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील (CET) गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कन���ष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.\nसामाईक परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक परीक्षा दिली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.\nअकरावी प्रवेश २०२1 प्रक्रिया बद्दल माहिती\nशिक्षण विभागाचा अपडेट – दहावीचा शेवटचा पेपर कधी\nदहावी निकालानंतर मनासारख्या महाविद्यालयात आपल्या पाल्याला प्रवेश मिळेल का, याची चिंता पालकांना असते. यंदा कोरोनामुळे दहावीचा एक पेपर अद्याप शिल्लक आहे. परीक्षा होणार की नाही यासंदर्भात राज्य मंडळाने अजून निर्णय जाहीर केलेला नाही. दरवर्षी एप्रिल महिन्यात अकरावीच्या प्रवेशाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. नवीन महाविद्यालय, त्यांची जागा, नोंदणी अशी कामे या काळात केली जातात. यंदा मात्र ही कामे सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. दरवर्षी सप्टेंबरपर्यंत अकरावीचे प्रवेश पूर्ण करावे लागतात. साधारणत: एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष अर्जाचा पहिला टप्पा भरण्यास सुरुवात होते. यंदा ही प्रक्रिया पुढे ढकलली जाईल आणि त्याचा थेट परिणाम प्रवेशावर होण्याची शक्यता आहे.\nदरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी नोयडाच्या “नायसा’या कंपनीकडे गेल्या तीन वर्षांपासून आहे. मागील वर्ष या कंपनीचे शेवटचे वर्ष होते. यंदा नव्याने निविदा काढून नवी कंपनी सरकारकडून नेमण्यात येणार होती. गेल्या तीन वर्षांत नायसाबाबत अनेक तांत्रिक तक्रारी होत्या, त्यामुळे प्रवेशात अनेकदा गोंधळही उडाला होता. अशात नवीन कंपनी निवडण्यासाठी आणखी विलंब झाल्यास त्याचा फटका प्रवेश प्रक्रियेला बसणार आहे\nकोरोनाचा फटका यंदा बहुतांश परीक्षांना बसला आहे. आगामी सर्व शैक्षणिक सत्रांवर याचा परिणाम होणार आहे. दरवर्षी उन्हाळ्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेची तयारी सुरू होते. यंदा दहावीचीच परीक्षा अर्धवट, शाळा बंद, यामुळे अकरावी प्रवेशाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.\nICAI CA जुलै परीक्षेसाठी प्रवेश पत्र लवकरच होणार जाहीर\nAnganwadi Bharti अंगणवाडी सेविका भरती ६५०० ��दे रिक्त\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें GovNo[email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nव्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/mig-21/", "date_download": "2021-06-21T07:03:58Z", "digest": "sha1:CSCEISE7VFCCFF3VLQTSDGEYPS7I2GNG", "length": 3586, "nlines": 39, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " MIg-21 Archives | InMarathi", "raw_content": "\n…आणि तिने गगनभरारी घेण्याचे स्वप्न पूर्ण करून दाखवले\nभारतीय महिलांसाठी अवनी चतुर्वेदी ही एक प्रेरणास्थान बनली आहे.\nभारतीय हवाई दलाच्या शूरांनी या प्रकरणांत ज्या कारणामुळे प्राण गमावलेत ते आपल्यासाठी लज्जास्पद आहे\nप्रश्न असा आहे की, या अपघातांना जबाबदार कोण माणूस की यंत्र आपल्याकडे अनेक विमान अपघात हे केवळ सदोष यंत्रणेमुळे झालेत\n“फिशबेड व्हर्सेस फाल्कन” : जुन्या मिग २१ ने आधुनिक एफ-१६ विमानावर कशी मात केली\nपाकिस्तानकडे कितीही आधुनिक विमाने असली तरीही आपल्या वायुसेनेचे कुशल वैमानिक पाकिस्तान्यांना कडवे प्रत्युत्तर देणार ह्यात कुठल्याही भारतीयान�� तिळमात्र शंका बाळगू नये.\nभारतीय वायुसेनेची मदार असणारे मिग-२१ : अभिमानास्पद गौरव की लाजिरवाणे डाग\nराफेल विमान कधी येणार याची पक्की तारीख अजून नाही. त्यामुळे आपली वायू सेनेची मदार सु-३० आणि मिग-२१वर राहणार यात शंका नाही.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/lifestyle/health/news/increase-childrens-immunity-with-homemade-pickles-and-chutney-in-the-era-of-corona-physical-activity-of-1-hour-daily-is-also-necessary-news-and-live-updates-128566061.html", "date_download": "2021-06-21T08:23:26Z", "digest": "sha1:QHGD2XAHHI5AHUUDKBXCHPFPIU232QZM", "length": 7689, "nlines": 69, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Increase Children's Immunity With Homemade Pickles And Chutney In The Era Of Corona, Physical Activity Of 1 Hour Daily Is Also Necessary; news and live updates | सप्लीमेंट किंवा औषधाने नव्हे तर घरघुती आहाराने वाढवा मुलांची रोग प्रतिकारशक्ती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोनाच्या तिसर्या लाटेपूर्वी:सप्लीमेंट किंवा औषधाने नव्हे तर घरघुती आहाराने वाढवा मुलांची रोग प्रतिकारशक्ती\nलहान मुलांसाठी जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे\nकोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत आहे. परंतु, येत्या काही दिवसांत कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे काही तज्ञांच्या म्हणणे आहे. कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांना जास्त धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे खूप गरजेचे आहे. रोग प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी फूड सप्लीमेंट किंवा महाग डायट घेण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त घरात असलेले खाद्यपदार्थ योग्य पद्धतीने घेण्याची गरज आहे.\nसेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी 5 प्रकारच्या पदार्थाबाबत सांगितले आहे. तर मग जाणून घेऊया ते 5 पदार्थ कोणते आहे...\nलोकन आणि सीजनल फळ\nकोरोनादरम्यान, लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दिवसातून कमीतकमी एकदा त्यांना लोकल किंवा हंगामी फळे खायला द्या. जर मुलाला ते आवडत नसेल तर कमीतकमी एक तुकडा खायला दिला तरी चालेल. यामध्ये किवी किंवा जाभूंळ, आंबा, पपई, मनुका यासारख्या फळांचा आहारामध्ये सम���वेश करा.\nफायदा काय... यामुळे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांमध्ये वाढ होते, जे पोटाला निरोगी ठेवते.\nसंध्याकाळी 4 ते 6 वाजेदरम्यान, उपासमारीच्या वेळी काहीतरी निरोगी खाणे आवश्यक आहे. यावेळी मुलांना गोड पदार्थ आणि काहीतरी साधे खायले द्या. उदाहरणार्थ, रोटीमध्ये तूप घालून गुळासोबत गुंडाळून खायला देणे किंवा रवाची खीर किंवा नाचणीचे लाडू खावू घाला.\nफायदा काय… मुलांना यातून ऊर्जा मिळेल.\nमुलांच्या आहारामध्ये तांदूळाचा समावेश करा. कारण हा पदार्थ लवकर पचन होतो. मुलांच्या डिनरसाठी डाळ, तांदूळ आणि तूप हे उत्तम पर्याय आहेत.\nफायदा काय ... यामुळे पोषक तत्वे आणि विशेष अमीनो अॅसिड मिळते.\nमुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यसाठी दररोज आपल्या घरातील लोणचे किंवा चटणी खायला द्या. ही साइड डिश पोटातील चांगल्या बॅक्टेरियांमध्ये वाढ करते.\nफायदा काय ... यामुळे मुलांची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि मुलांना आनंदी राहण्यास मदत करते.\nमुलांच्या आहारात काजूचादेखील समावेश करायला हवा. हे मुलांना सक्रिय आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी मदत करत असून सर्व मायक्रोन्यूट्रियन्स देते.\nफायदा काय ... हे शरीरातील कोणत्याही प्रकारचे वेदना कमी करण्यास मदत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/mns-sandeep-deshpande-reaction-on-maharashtra-cm-uddhav-thackeray-and-pm-narendra-modi-meeting-128573972.html", "date_download": "2021-06-21T08:12:43Z", "digest": "sha1:S3NSWHGUHNRIYLFZJW2AGRCGR6BPWAOR", "length": 5535, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mns Sandeep deshpande Reaction On Maharashtra Cm Uddhav Thackeray And Pm Narendra Modi Meeting | 'बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?', मनसेचा खोचक टोला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोदी-ठाकरे भेटीवर प्रतिक्रिया:'बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना', मनसेचा खोचक टोला\nमुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या या भेटीदरम्यान अजित पवार आणि अशोक चव्हाणांचीही उपस्थिती होती.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. राज्यातील मराठा आरक्षणासह विविध यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर मांडले. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या या भेटीदरम्यान अजित पवार आणि अशोक चव्हाणांचीही उपस्थिती होती. मात्र ���ा भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक भेट झाल्याचे वृत्त आहे. आता या भेटीवरुन मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.\n'आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना झाला असेल तर आत्ताच सांगा नंतर कटकट नको .' असे संदीप देशपांडेंनी ट्विट करत म्हटले आहे. मनसेकडून राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवर सातत्याने टीका केली जात असते.\nमोदींसोबतच्या भेटीविषयी काय म्हणाले मुख्यमंत्री\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकारांशी संवाद साधला. आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. ही भेट औपचारिक स्वरुपाची होती. ज्या विषयासाठी ही भेट झाली ते सर्व पंतप्रधानांनी एकून घेतले आहे. आता पीएम ते सर्व विषय सोडवतील, अशी अपेक्षा आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच राज्यातील मंत्री अशोक चव्हाण देखील उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/coronavirus-new-odd-even-experiment-by-delhi-government-in-vegetable-market-for-social-distancing-447303.html", "date_download": "2021-06-21T06:48:45Z", "digest": "sha1:JGC7PVCBXAIU5P7XUIZJRDRFQJ4KHZFY", "length": 19561, "nlines": 159, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Coronavirus गर्दी हटवण्यासाठी भाजी बाजारात आता नवा सम-विषम प्रयोग coronavirus-new-odd-even-experiment-by-delhi-government-in-vegetable-market-for-social-distancing | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्���ासन\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\nWTC Final : ‘चेतेश्वर पुजारानं एक काम करावं’, डेल स्टेननं दिला बॅटींगचा धडा\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे ���ागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nCoronavirus गर्दी हटवण्यासाठी भाजी बाजारात आता नवा सम-विषम प्रयोग\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले, CBI कडे सोपवला तपास\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\nसोपोरमध्ये भारतीय सैन्य- दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान\nCoronavirus गर्दी हटवण्यासाठी भाजी बाजारात आता नवा सम-विषम प्रयोग\nदिल्लीतलं प्रचंड प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी केजरीवाल सरकारने ऑड- इव्हन फॉर्म्युला वापरला होता. आता तसाच प्रयोग भाजी आणि फळ बाजारासाठी करण्यात येणार आहे.\nनवी दिल्ली, 13 एप्रिल : राजधानीतलं प्रचंड प्रदूषण रोखण्यासाठी केजरीवाल सरकारने गेल्या वर्षी ऑड इव्हन फॉरम्युला वापरला होता. सम क्रमांकाच्या गाड्याच एका दिवशी रस्त्यावर यावा आणि अशा प्रकारे खासगी वाहतूक निम्म्यावर आणायची ही योजना त्या वेळी वादग्रस्त ठरली होती. पण आता तीच योजना Coronavirus च्या साथीत बाजारातल्या गर्दीवर नियंत्रण मिळवायला वापरली जात आहे.\nदिल्ली सरकारने केलेल्या घोषणेनुसार आता राजधानी फळ विक्री आणि भाजीविक्री सम-विषम तारखांना ठरवून होईल. एक दिवसाआड भाजीबाजार उघडा असेल. तसंच भाज्या आणि फळं एकाच वेळी घाऊक बाजारात विक्रीला नसतील. अशा पद्धतीने मोठ्या घाऊक बाजारपेठेतली गर्दी नियंत्रणात आणता येईल, असं विकास मंत्री गोपाल राय यांनी PTI ला सांगितलं.\nदिल्ली सरकारने सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत यासाठी 4 विशेष टास्क फोर्स कामाला लावले आहेत. भाजी बाजारातली गर्दी कमी करणं हे यातलं महत्त्वाचं काम आहे, असं राय यांनी सांगितलं.\nपाहा - सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनही पोलिसांकडून मारहाण, VIDEO आला समोर\nसकाळी 6 ते 11 या वेळात भाज्या विकल्या जातील आणि दुपारी 2 ते 6 या वेळात फळबाजार खुला होईल. दिल्लीतल्या होलसेल मार्केट म्हणजे घा���क बाजारपेठेसाठी हे नियम असतली.\nछोटे दुकानदार आणि फळभाजी विक्रेते अशांची या बाजारांमध्ये गर्दी होते. ती टाळण्यासाठी वेळा आणि दिवस ठरवून घेण्यात आले आहेत.\nदिल्ली सरकारने यापूर्वी राजधानीतलं जीवघेणं वायूप्रदूषण कमी करण्यासाठी सम-विषय फॉर्म्युला वापरला होता. सम क्रमांक असणाऱ्या गाड्या एका दिवशी आणि दुसऱ्या दिवशी विषम क्रमांकाच्या गाड्यांनाच रस्त्यावर यायची परवानगी देण्यात आली होती. या प्रयोगाची चर्चा बरीच झाली, पण त्याला म्हणावं तितकं यश मिळालं नव्हतं.\n800 अमेरिकन नागरिकांनी दिला भारत सोडण्यास नकार, 'हे' आहे कारण\nकोरोनाच्या संकटात अहमदनगरमध्ये सारी रोगाचा कहर, आतापर्यंत 15 जणांना झाली लागण\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97", "date_download": "2021-06-21T07:53:21Z", "digest": "sha1:2CWU7LNQTPDBFLPBPUFIUBRCW6OK4CVM", "length": 6318, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आग्रा विभाग - विकिपीडिया", "raw_content": "\nआग्रा विभाग उत्तर प्रदेशातील सतरा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.\nया विभागात हे जिल्हे येतात.\nया विभागाचे मुख्यालय आग्रा येथे आहे. सध्याचे विभागाचे विभागीय आयुक्त श्री. मनजीत सिंग आहेत.\nअमरोहा • अमेठी • अलाहाबाद • अलीगढ • आंबेडकर नगर • आग्रा • आझमगढ • इटावा • उन्नाव • एटा • औरैया • कनौज • कानपूर देहात • कानपूर नगर • कासगंज • कुशीनगर • कौशांबी • गाझियाबाद • गाझीपूर • गोंडा • गोरखपूर • गौतम बुद्ध नगर • चंदौली • चित्रकूट • जलौन • जौनपूर • झाशी • देवरिया • पिलीभीत • प्रतापगढ • फतेहपूर • फरुखाबाद • फिरोझाबाद • फैझाबाद • बदायूं • बरेली • बलरामपूर • बलिया • बस्ती • बहराईच • बांदा • बागपत • बाराबंकी • बिजनोर • बुलंदशहर • मऊ • मथुरा • महाराजगंज • महोबा • मिर्झापूर • मुझफ्फरनगर • मेरठ • मैनपुरी • मोरादाबाद • रामपूर • रायबरेली • लखनौ • लखीमपूर खेरी • ललितपूर • वाराणसी • शामली • शाहजहानपूर • श्रावस्ती • संत कबीर नगर • संत रविदास नगर • संभल • सहारनपूर • सिद्धार्थनगर • सीतापूर • सुलतानपूर • सोनभद्र • हमीरपूर • हरदोई • हाथरस • हापुड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०६:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-06-21T08:16:47Z", "digest": "sha1:HSU4Z4M4J4E2SMKWC6IKFQ2CORTTBDVF", "length": 8816, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेलेस्टिया - विकिपीडिया", "raw_content": "\nविंडोज: १.६.१ (७ जून २०११)\nमॅक ओएस एक्स: १.६.१ (६ जून २०११)\nलिनक्स: १.५.१ (५ मे २००८)\n३८.७ एमबी (मॅक ओएस एक्स)\nसेलेस्टिया ही एक त्रिमितीय खगोलशास्त्रीय संगणक आज्ञावली आहे. ही आज्ञावली हिप्पार्कस सूचीवर आधारित आहे व वापरकर्त्यास साऱ्या विश्वात फेरफटका मारण्याची मुभा देते. त्यामुळे आपण साऱ्या विश्वात आपण कोणत्याही दिशेने, कोणत्याही वेगाने व कोणत्याही वेळाच्या वेगात जा�� शकतो. सेलेस्टिया ग्रहांचे, ताऱ्यांचे व दीर्घिकांचे त्रिमितीय दृश्य ओपनजीएलच्या सहाय्यने दाखवते.\nनासा व इसा यांनी सेलेस्टियास त्यांच्या शैक्षणिक व आउटरीच प्रोग्राम्समध्ये वापरले आहे.\nसेलेस्टिया मायक्रोसॉफ्ट विंडोज, लिनक्स, मॅक ओएस एक्स या संगणक प्रणाल्यांसाठी उपलब्ध आहे. ग्नू जनरल पब्लिक परवान्यावर प्रकाशित झालेले सेलेस्टिया हे एक मोफत सॉफ्टवेर आहे.\nसेलेस्टिया तब्बल १,२०,००० तारे असलेली हिप्पार्कस सूची दर्शवितो. तसेच तो ग्रहांच्या कक्षांसाठी व्हीएसओपी८७ ही अत्यंत अचूक पद्धत वापरतो.\nबाह्यग्रह ग्लिज ५८१ सी सेलेस्टियामध्ये\nसेलेस्टियाच्या वापरकर्त्यांना साऱ्या विश्वात साध्या कळफलकाच्या कीज वापरून कोणत्याही वेगात (०.००१ मी/सेकंद ते अनेक प्रकाशवर्ष/सेकंदांपर्यंत) भ्रमण करता येते. दृष्टीरेषा पुढे, मागे कुठेही सेट करता येते. वापरकर्त्यांना संचालने तारे, ग्रह, उपग्रह, धूमकेतू यांच्या भोवती कक्षेत भ्रमण करणे, त्यांचा पाठलाग करणे, तेजोमेघ व दीर्घिकांमधून जाणे इत्यादी सुविधा उपलब्ध करून देतात. (१०,०००च्या वर दीर्घिका उपलब्ध)\nमंगळाचे अत्यंत उच्च रिझॉल्यूशनमधील छायाचित्र\nसाध्या नकाशासह चंद्राचे अत्यंत उच्च रिझॉल्यूशनमधील छायाचित्र\nकार्यरत सदस्य सभेने सेलेस्टिया प्रारंभिक प्रोग्रामसाठी १८ गीगाबाईटची विस्तारके उपलब्ध केली आहेत.\nसेलेस्टिया अॅड-वन्सचे प्रमुख केंद्र\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑक्टोबर २०१८ रोजी २०:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/96413/you-can-keep-your-mouth-clean-without-dentist/", "date_download": "2021-06-21T07:46:45Z", "digest": "sha1:27KQW25N2UIU4GLRAFIKDTO56KRX3U5T", "length": 22879, "nlines": 116, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' डेंटिस्ट कडे न जाता या पदार्थांनी तोंडाचं आरोग्य राखलं जातं याचा तुम्ही विचारही केला नसेल!", "raw_content": "\nडेंटिस्ट कडे न जाता या पदार्थांनी तोंडाचं आरोग्य राखलं जातं याचा तुम्ही विचारही केला नसेल\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nकोविड – १९च्या संसर्गाच्या या काळात लोक आपल्या घशाची, तोंडाच्या आतल्या भागाची जास्तीत जास्त काळजी घेताना दिसत आहेत. मात्र त्यासाठी दातांच्या डॉक्टरांकडे जायचे टाळत आहेत.\nतोंडाच्या आतल्या भागाची स्वच्छता राखायची असेल, आणि दुर्गंधी टाळायची असेल, दात स्वच्छ ठेवायचे असतील, तर तुम्ही काय खाता आणि केव्हा खाता यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. तेवढी दक्षता ठेवली तरी तुमच्या तोंडातील आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.\nतज्ज्ञांचं म्हणणं आहे, की अती साखर असलेले पदार्थ, प्रक्रियायुक्त पदार्थ, पित्तकारक पदार्थ आणि अति कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ टाळायला हवेत. असंही त्यात पोषक तत्वं फारशी नसतात.\nत्याऐवजी पोट साफ राहण्यासाठी भरपूर फायबर असलेले पदार्थ, पोषक पदार्थ, कॅलशिअम, फॉस्फरस आणि मॅग्नेशिअम असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करा.\nसध्याच्या कोविड संसर्गाच्या काळात डेंटिस्टकडे जाता येत नाही. अशावेळी दातांचे, आणि तोंडाच्या आतील भागांचे आरोग्य कसे राखायचे हे पाहू या.\nसुरूवात आधी आहारापासून करू. आपल्या आहारावर आपल्या तोंडातील बरेचसे आरोग्य अवलंबून असते हे तुम्हाला ठाऊक आहे का दातांची मजबूती टिकवायची असेल, तर कमी कार्बोहायड्रेट्स आणि कमी साखर असलेले पदार्थ आहारात असू द्या.\nत्याऐवजी कॅलशिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस अशा शरीरावश्यक तत्वांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.\nप्रक्रियायुक्त, साखरेचे पदार्थ टाळा. तळलेले, मसालेदार पदार्थ पित्त करतात त्यांचा परीणाम तोंडातील दुर्गंधी येण्यावर होतो. ते टाळा.\nतुमचे तोंडातील आरोग्य टिकवण्यासाठी पुढील पाच पदार्थांचा आहारात समावेश असू द्या.\n आश्चर्य वाटले ना. परंतु चॉकलेट्स हे दातांच्या आरोग्यासाठी, त्यांना सडण्यापासून रोखण्यासाठी, त्यांवरील बॅक्टेरीया मारण्यासाठी खरंच चांगले आहे. परंतु ��्यात साखर नसेल तेव्हाच\nहे लक्षात असू द्या. बिना साखरेच्या चॉकलेट बिया किंवा कोको हा दातांना सडण्यापासून रोखतो.\n२००९च्या अभ्यासावरून हे सिद्ध झालेले आहे की कोको, कॉफी आणि चहा हे तिनही पदार्थ आरोग्याला चांगले आहेत, ते तोंडातील दुर्गंधी दूर करतात. बॅक्टेरीया मारतात आणि दातांना सडण्यापासून वाचवतात.\nमात्र या तिन्ही पदार्थांचे सेवन साखरेशिवाय करायचे आहे. ब्लॅक टी, ग्रीन टी, साखर विरहित कॉफी यांच्या सेवनाने फायदा होतो. तर त्यात साखर, दूध आदी टाकल्याने नुकसान\nडार्क चॉकलेट्स बाजारात मिळतात ते आरोग्याला चांगले हे सिद्ध झालेले आहेत.\n२. डेअरी प्रॉडक्ट्स –\nचीज, बटर इत्यादी डेअरी पदार्थांमध्ये के२ हे व्हिटॅमिन असते. ते दातांसाठी महत्त्वाचे असते. तरीही जगातील बहुतांश लोकांच्या शरीरात के२ या जीवनसत्वाची कमतरता दिसून येते.\nदातांच्या आरोग्यास मदत करणारे के२ अजून आपल्याला मिळू शकते ते गोमांस, बदकं, अंडी आणि चिकन यांच्यातून. शिवाय या सगळ्या पदार्थांमध्ये फॉस्फरसचे प्रमाणही जास्त असल्याने ते दातांना पोषक असतात.\n३. जाड मोठे मासे –\nअशा माशांमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर असते. हे व्हिटॅमिन शरीराच्या सगळ्याच अवयवांना आवश्यक असते. परंतु महत्त्वाचे म्हणजे हे व्हिटॅमिन दातांना सडण्यापासूनही वाचवते हाही त्याचा फायदा आहे.\nव्हिटॅमिन डी हे व्हिटॅमिन ए आणि के२ या व्हिटॅमिनच्या संगतीने दातांना कॅलशिअम पुरवण्याचे काम करते. त्यावरील एनॅमल बळकट ठेवण्याचे काम करते. त्यामुळे या तीन्हीपैकी कोणतेही व्हिटॅमिन कमी पडले तरी दातांचे एनॅमल कमकुवत होऊ शकते.\nमाशांमध्ये ओमेगा-३ हे फॅट्स असतात. ते आपल्या हिरड्या मजबूत ठेवण्यास मदत करते. आणि हिरड्यांच्या आजारांपासून मुक्त ठेवते.\nजर दात घासताना किंवा फ्लॉसिंग करताना तुमच्या हिरड्यांतून रक्त येत असेल, तर ते बंद करण्यासाठी आहारात ओमेगा-३ हे फॅट्स मिळवून देणारे पदार्थ आहारात समाविष्ट करा.\nट्युना, मॅकरेल, सामन आणि ट्राऊट या माशांमध्ये व्हिटॅमिन डी आणि ओमेगा-३ हे फॅट्स असतात.\n४. हिरव्या पालेभाज्या –\nहिरव्या पालेभाज्यांमधून शरीराला आवश्यक असणारे बॅक्टेरिया मिळतात. कार्बोहायड्रेट्सच्या अगदी विरुद्ध हिरव्या भाज्या तोंडाला नायट्रेट कमी करणारे बॅक्टेरिया तयार करण्यास मदत करतात.\nनायट्रीक ऑक्साईडमधील वाढ��व स्रोतामुळे आपल्या तोंडातील अवयवांना, आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीला फायदा होतो.\nहिरव्या पालेभाज्या दातांना स्वच्छच ठेवतात असं नाही तर त्यांचे आरोग्यही चांगले राखून दात बळकट राहतात. पालक, हिरवा माठ इत्यादी पालेभाज्या आपल्या दातांसाठी चांगल्या असतात.\n५. द्राक्षे आणि संत्री –\nद्राक्षे, संत्री इत्यादींसारखी सायट्रस फळे दातांसाठी अत्यंत चांगली असतात. अर्थात ती प्रमाणातच खायला हवीत. या फळांमध्ये भरपूर मात्रेत व्हिटॅमिन सी असते. हे तोंडातल्या रक्तवाहिन्या आणि संयोजी उतींना मजबूत ठेवते.\nया व्हिटॅमिनमुळे हिरड्याही मजबूत राहतात. आणि त्यातून ब्लिडींग होणे थांबते.\nसन २००५च्या प्रायोगिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की फक्त दोन आठवडे रोज द्राक्षे, संत्री इत्यादी फळे खाल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिन सीची पातळी वाढते आणि हिरड्यांतून रक्त येण्याचे बंद होते.\nकोणते पदार्थ खाणे टाळा\nपुढील पाच पदार्थ टाळा. हे दात सडणे, हिरड्यांतून रक्त येणे आणि दातांतून कळा मारणे अशा आजारांना आमंत्रण देतात.\nचॉकलेट्स, कॅन्डी, आईस कॅन्डी यांच्याहीपेक्षा दातांना अधिक हानीकारक कोणता पदार्थ असेल तर तो विविध प्रकारचे कुरकुरे, वेफर्स इत्यादी. असे पदार्थ तोंडात लवकर विरघळतात आणि तोंडभर पसरतात.\nत्यामुळे काही सेकंदातच बॅक्टेरियांना तिथे मेजवानी मिळते. हे जीवाणू दातांवरचे आम्ल विरघळवतात आणि त्यामुळे दात सडण्यास कारणीभूत ठरतात.\nजर तुम्हाला कुरकुरे खायचेच असतील तर ते वेगवेगळ्या नट्सपासून आणि तीळ, अळशी इत्यादींपासून बनवलेले खा. मैद्याचे, किंवा पिठाचे खाऊ नका.\n२. ड्रायफ्रूट्स किंवा सुका मेवा –\nताजी फळे दातांच्या आरोग्याला चांगली असतात, परंतु ड्राय फ्रूट्समधील सर्व पाणी निघून गेलेले असते आणि मागे जे उरलेले असते तो चिकट गर असतो. जो खाताना दातांच्या फटीत आणि दातांवर चिकटून बसतो.\nशिवाय त्यात साखरही असते. त्यामुळे दातांमध्ये जिवाणूंचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होतो. ताज्या फळांत पाणी असल्याने त्यातील गर असा चिकटून राहत नाही.\nसोडा युक्त कोल्ड्रींक्समध्ये मोठ्या प्रमाणावर ऍसिड असते. या ऍसिडमुळे हिरड्या कमकुवत होणे, दात सडणे असे प्रकार होतात. ही कोल्ड्रींक्स दातांच्या आणि तोंडातील आरोग्याला अतिशय हानीकारक असतात.\nजर तुम्हाला अशी पेये प्याव��शी वाटतच असतील तर ती लवकर संपवा. हळू हळू पीत बसू नका. आणि पिऊन झाल्यावर लगेच चूळ भरून तोंड स्वच्छ करून घ्या. त्यानंतर अर्ध्या तासाने ब्रश करून घ्या.\n४. बिन्स (कडधान्ये) आणि डाळी –\nखरंतर डाळी आणि कडधान्ये शरीराला चांगली असतात. मात्र त्यातील फायटीक ऍसिड दातांना हानीकारक ठरते. कारण फायटीक ऍसिड हे शरीरातील कॅलशिअम, फॉस्फरस, व्हिटॅमिन डी आणि मॅग्नेशिअम यांना प्रतिरोध करते.\nत्यामुळे ही दातांसाठी आवश्यक असलेली तत्वे नष्ट होतात. किंवा ती दातांना ऍब्सॉर्ब करण्यास कठीण बनतात.\nत्यामुळे दात सडण्यास मदत होते. मात्र डाळी आणि कडधान्ये यांच्यात फायटीक ऍसिड जास्त झाले तर ते आरोग्याला चांगले असते.\n५. आईस्क्रीम्स, चॉकलेट्स, कॅन्डी इत्यादी –\nआपण वरती पाहिले की साखर नसलेले किंवा कमी साखरेचं चॉकलेट दातांच्या आरोग्याला चांगले असते, तर साखर असलेली चॉकलेट्स, कृत्रिम रंग, चव आणि साखर असलेली आईस्क्रिम्स, कॅन्डी इत्यादी खाल्ल्यामुळे तोंडात जिवाणूंची संख्या वाढण्यास मदत होते आणि पर्यायाने दात सडण्यासही.\nत्यामुळे असे पदार्थ एकतर टाळावे किंवा खाऊन झाल्यावर लगेचच तोंड स्वच्छ पाण्याच्या चुळा भरून स्वच्छ करून घ्यावे.\nवरीलप्रमाणे काळजी घेऊन तुम्ही तुमच्या आहारात बदल केलेत, तर डेंटिस्टकडे न जाताही तुमचे दात आणि तुमच्या हिरड्या, तसेच तोंडाचे आरोग्य चांगले राहील.\nमहत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← रामायण-महाभारत काळात नसलेली “पडदा”/”घुंघट” कुप्रथा भारतावर लादली जाण्याचा क्रूर इतिहास…\n“तू आया नहीं है, तुझे लाया गया है” : पत्रकार प्रसन्न जोशी अयोध्येत, पोस्टवर भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस” : पत्रकार प्रसन���न जोशी अयोध्येत, पोस्टवर भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस\nहिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणं ठरेल आरोग्यदायी, वाचा उपयुक्त माहिती\nसकाळी उठल्यानंतरच्या या १० घातक सवयी ठरतील वजनवाढीचं कारण\nहृदयरोग ते केसगळती यावर गुणकारी अशा शेंगदाण्याचे १० फायदे नक्की वाचा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/coroan-covid-help-bsp-nagpur-wadi.html", "date_download": "2021-06-21T06:48:54Z", "digest": "sha1:6OSF3UVSGRLLTBYZYT7DHA6WCFFGDD2X", "length": 10402, "nlines": 104, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "संचारबंदी जोपर्यंत राहील तोपर्यंत गरजुंना अन्नधान्याचे वाटप सुरुच राहील - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर संचारबंदी जोपर्यंत राहील तोपर्यंत गरजुंना अन्नधान्याचे वाटप सुरुच राहील\nसंचारबंदी जोपर्यंत राहील तोपर्यंत गरजुंना अन्नधान्याचे वाटप सुरुच राहील\nबसपा जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांचे प्रतिपादन\nनागपूर : अरूण कराळे:\nकोरोना विषाणूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मोलमजूरी करणाऱ्या नागरीकांना दोनवेळचे जेवण करणे कठीण झाले आहे . संचारबंदीच्या पहिल्या दिवसापासूनच आजपर्यंत दोन हजार गरजू जनतेला अन्नधान्याचे किट वाटप करून बसपाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी सामाजिक जबाबदारी राबविली आहे.\nसंचारबंदी ३ मे नंतरही कायम राहीली तरीही नागपूर जिल्हयातील १२ विधानसभा मतदारसंघातील गरजू जनतेला अन्न धान्य किट वाटप करणार असल्याची माहिती बसपाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी वाडी प्रेस क्लबला दिली. यावेळी हिंगणा विधानसभा अध्यक्ष पदावर शशीकांत मेश्राम ,उपाध्यक्ष संजय खडसे,कोषाध्यक्ष महेश वासनिक यांची पदावर नियुक्ती करण्यात आली. जिल्हयातील नागरिकांसाठी कोरोनासंदर्भात बसपा सार्वजनिक जागृतीही करणार आहे.\nवाडी शहर हा ट्रानस्पोर्ट हब असून कामगार वर्ग जास्त प्रमाणात आहे. कामगारांना पुढे दोन वेळ जेवणाचा प्रश्न मोठा पडला आहे. आता बसपा गरजूंना पुढे येऊन मदत करणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम,नगरसेवक नरेन्द्र मेंढे, हिंगणा विधानसभा प्रमुख रोशन शेंडे,हिंगणा विधानसभा अध्यक्ष शंशीकांत मेश्राम,नगरसेवक मनोज भांगे,अमित तायडे,सुधाकर सोनपिपडे,गोपाल मेश्राम,मनिष रामटेके,कुंदन कापसे, विरेन्द्र कापसे,प्रफूल ���ाटील, गौतम मेश्राम, सीताराम रहांगडाले, प्रनिश पानतावणे प्रामुख्याने उपस्थित होते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षण���ची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymarathistatus.in/about-us/", "date_download": "2021-06-21T07:40:48Z", "digest": "sha1:HCSPC2PQXGQAQUK3XJU33HYCXU5PBHKS", "length": 3637, "nlines": 85, "source_domain": "www.mymarathistatus.in", "title": "About Us - My Marathi Status", "raw_content": "\nजर तुम्हाला मराठी स्टेटस वाचण्याची आवड असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात या Website तुम्हाला सर्व प्रकारचे Status, Quotes, Wishes , Shayari, SMS, सर्व प्रकारचे मराठी वाचायला मिळतील.\nअगर आप मेरे बारे में जानने के लिए आये है, तो आपको यह से निराश होके जाना पड़ेगा कयुँकि इस वेबसाइट पर आपको मेरे बारे में जजने को नहीं मिलेगा\nजर आपण माझ्याबद्दल जाणून घेतलेले असाल तर आपण यापासून निराश व्हावे कारण मझ्या बाबत जनून्न घेण्यासाठी इतका खास नहीं है, मि आपल्याला एक स्पस्ट मधि सांगतो, माला मराठी परफेक्ट नहीं यती, माला मराठी थोड़ी थोड़ी यती.\nजर माझ्या मराठीत कही चुकी झाली अशील तर माला माफ़ करा अणि समझुँन घ्या, माला आशा ही की माझा भावना तुमच्या बरोब्बर पहुचल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://manikraothakre.in/mr/2017/04/01/%E0%A5%AF-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AD-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A5%89-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-21T06:41:32Z", "digest": "sha1:UN7LJWI4GMH5CGPVUQYSUX3GUJMFTSDQ", "length": 2096, "nlines": 49, "source_domain": "manikraothakre.in", "title": "९ मार्च २०१७, शासकीय लॉ कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद – माणिकराव ठाकरे", "raw_content": "\nHomeNews९ मार्च २०१७, शासकीय लॉ कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद\n९ मार्च २०१७, शासकीय लॉ कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद\n३० मार्च, २०१७ – संघर्ष यात्रा – यवतमाळ\n९ मार्च २०१७, शासकीय लॉ कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद\n४ मार्च, २०१७ – ऑस्कर पुरस्कार ‘लायन द किंग’ सिनेमातील बालकलाकार सनी पवार\n१४ जानेवारी, २०१७ भारत महोत्सव\n१६ फेब्रुवारी २०१७, मतदान दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/col-rajyavardhan-rathore-inaugurates-national-declamation-contest-on-patriotism-and-nation-building/", "date_download": "2021-06-21T08:02:51Z", "digest": "sha1:OBH2PGN4EWSLVE42YYA6CWBPNO5AIM6W", "length": 12126, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "देशभक्ती आणि राष्ट्र बांधणी या विषयावरच्या राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमाचे कर्नल (निवृत्त) राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते उद्घाटन | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे ना��� नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nदेशभक्ती आणि राष्ट्र बांधणी या विषयावरच्या राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमाचे कर्नल (निवृत्त) राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते उद्घाटन\nनवी दिल्ली, दि.२४ – देशभक्ती आणि राष्ट्रबांधणी या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, सरकार आणि नागरिक यांच्या समन्वयातूनच राष्ट्रबांधणी शक्य आहे, असे मत केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री कर्नल (निवृत्त) राज्यवर्धन राठोड यांनी व्यक्त केले. नवी दिल्लीत नेहरु युवा केंद्र संघटना आणि युवक व्यवहार विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिसंवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. देशाच्या उभारणीत प्रत्येक युवकाचा सहभाग आवश्यक आहे, असे ते म्हणाले. भारत हा विविधतांचा देश आहे आणि म्हणूनच एकत्रित बांधण्याचे तसेच देशभक्तीचे प्रतिक म्हणून राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.\nहेही वाचा :- प्लास्टीकचा वापर अनिवार्य; मात्र तो काळजीपूर्वक आणि आवश्यक तेवढाच करायला हवा – उपराष्ट्रपती\nसंविधानाने प्रत्येकालाच मूलभूत अधिकार दिले आहेत, मात्र त्यासोबतच जबाबदाऱ्यांचेही भान सर्वांनी ठेवले पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी 29 राज्यांतून आलेल्या काही स्पर्धकांशीही राठोड यांनी संवाद साधला. युवक आणि सर्वसामान्य नागरीकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना बळकट करण्याच्या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली आहे. त्याशिवाय युवकांमधले नेतृत्व गुण आणि उत्तम संवाद कौशल्य याला व्यासपीठ मिळावे, असाही स्पर्धेचा उद्देश आहे. या स्पर्धेनिमित्त युवकांना सरकारी धोरणे आणि कामकाजाची माहितीही मिळू शकेल. या स्पर्धेत 40 हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले असून, गट, जिल्हा आणि राज्य अशा तीन पातळ्यांवर ही स्पर्धा घेतली जाईल.\n← प्लास्टीकचा वापर अनिवार्य; मात्र तो काळजीपूर्वक आणि आवश्यक तेवढाच करायला हवा – उपराष्ट्रपती\nमुंबई महानगर क्षेत्रासाठी जलवाहतुकीच्या व्यापक आराखड्यास लवकरच मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस →\nवय वर्षे ८ ….. ४४ सुवर्ण पदकाची मानकरी डोंबिवलीच्या आर्याचे स्विमींगमध्ये सोनेरी यश\nपर्यावरणमंत्र्यांच्या हस्ते भारताच्या राष्ट्रीय आरईडीडी धोरणाचे प्रकाशन\nपोलीस कर्मचा-याला २०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/ms-dhoni/", "date_download": "2021-06-21T07:46:12Z", "digest": "sha1:AYFBCEPHOGP7TFB6OHMBCBWIHIDKZYJM", "length": 8579, "nlines": 74, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " MS Dhoni Archives | InMarathi", "raw_content": "\nभारतीय क्रिकेटमधील “या” भन्नाट गोष्टी कदाचित तुम्हाला माहितच नसतील…\nकाय होईल याचा अंदाज लावणे या खेळात जवळजवळ अशक्य असते. त्यामुळे अशा अनेक अफलातून घटना क्रिकेटमध्ये घडत असतात.\nचषक जिंकल्यावर “कॅप्टन कुल” धोनी अचानक कुठे गायब होतो\nधोनीच्या विशिष्ट नेतृत्वगुणांबद्दल बोलले जाते की धोनी बाकी खेळाडूंच्या अंगी असलेली उत्कृष्ट कामगिरी त्यांच्या कडून करवून घेतो.\nफलंदाज, कर्णधार – या लोकप्रिय प्रतिमेत हरवलेला “खरा धोनी”…\nअप्रतिम इंग्रजी, अत्यंत तीक्ष्ण नजर, खेळाची जबरदस्त समज आणि लोकप्रियता यांच्या जोरावर धोनी नक्कीच सुनील गावस्करच्या तोडीचा समालोचक बनू शकेल.\nधोनीच्या बॅटवर प्रत्येक मॅचला वेगळ्या कंपनीचा लोगो दिसायचा… कारण वाचून अभिमान वाटेल\nमहेंद्रसिंग धोनी मोठ्या मनाचा माणूस आहे. मागील काही महिन्यांपासून वेगवेगळ्या ब्रँडच्या बॅट्स वापरत आहे. मात्र त्या बद्दल कोणत्याही प्रकारचे शुल्क ���ेत नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nसिक्सर किंग युवराजच्या या खास आठवणी क्रिकेटप्रेमी कधीच विसरू शकणार नाहीत\nमाझ्यासाठी तीच त्याची छबी आहे. एक योद्धा. ज्याने दोन वर्ल्ड कप जिंकून दिले. तो कॅन्सरशी जिंकला. जो आज निवृत्त झाला.\nयाला जीवन ऐसे नाव\nधोनीच्या ग्लव्हवरील ज्या चिन्हामुळे वाद उभा राहिलाय, ते सैनिकांना कधी दिलं जातं\nदिवसभर मैदानावर विकेटकिपींग किंवा बँटिंग करताना धोनीच्या हातात तेच ‘बलिदान’ चिह्न असलेले ग्लोव्हज दिसून आले.\nह्या ७ भारतीय “स्टार्स” चे, त्यांना पडद्यामागून घडवणारे अज्ञात गुरु\nमाणसाला योग्य गुरू लाभला तर माणूस शून्यातुन स्वर्ग उभा करू शकतो ह्याची अनेक उदाहरणे आपल्याला माहीत आहेत.\nएका ‘योद्ध्यासारखी’ युवराजची “ती” खेळी देशातला एकही क्रिकेट फॅन विसरणार नाही\nयुवराजने देशासाठी नेमका काय त्याग केलाय सचिन तेंडुलकरने विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न पाहिले आणि त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी युवराज मैदानात धडपडला.\nयाला जीवन ऐसे नाव\nमॅच हरूनही धोनीने असा रेकॉर्ड बनवलाय, जो आजवर कित्येक दिग्गजांना हूल देत होता\nपरंतु या सर्वात महेंद्रसिंग धोनीने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला व स्वतः एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फालंदाज बनला आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय क्रिकेट टीमची ‘ड्रेसिंग रूम सिक्रेट्स’ : प्रत्येक क्रिकेट चाहत्याने वाचायलाच हवं असं काही\nअजूनही कितीतरी गमती – जमती या ड्रेसिंग रुममध्ये चालूच असतात.\nयाला जीवन ऐसे नाव\n“माही” धोनीच्या नावे एक असा रेकॉर्ड होऊ शकतो, जो जगातील कोणत्याच क्रिकेटरने नोंदवलेला नाही\nनेहमी सातव्या किंवा सहाव्या क्रमांकावर तो फलंदाजीसाठी येत असल्याने हे शक्य झाले आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.zbkmedical.com/mr/hard-shell-leukocyte-reduction-filter.html", "date_download": "2021-06-21T06:38:35Z", "digest": "sha1:HEWEC74P3TMFFQHSS4A7TBLLQKG3DHZH", "length": 11144, "nlines": 234, "source_domain": "www.zbkmedical.com", "title": "हार्ड शेल पांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर - चीन शॅन्डाँग Zhongbaokang वैद्यकीय", "raw_content": "\nपांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर\nपांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर\nपांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर\nऔषधाची छोटी हवाबंद कुपी\nहार्ड शेल पांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर\nब्रँड: ZBK किंवा OEM\nवित���ण वेळ: 3 आठवडे\nपुरवठा क्षमता: दररोज 15,000 pcs\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nएकच वापरासाठी पांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर\nआमच्या पांढर्या रक्तपेशी काढणे फिल्टर रक्त मध्ये leukocytes आणि सूक्ष्म एकूण काढा आणि अशा डिस्पोजेबल उत्पादन म्हणून इ GVHD रोग व प्रतिकूल प्रतिक्रिया म्हणून पांढर्या रक्तपेशी संबंधित संक्रमण गुंतागुंत पासून रुग्णांना संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, तो प्रामुख्याने रक्त स्थानके आणि रुग्णालयात वापरले जाते.\nउत्पादन मॉडेल: ZBK-आरएफ-200S, ZBK-आरएफ-इ.स.चे 400 चे दशक\nगाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती खंड 1 युनिट किंवा 2 युनिट (प्रत्येक युनिट संपूर्ण रक्त आणि रक्त गोठण्याची क्रिया थांबवणारे च्या 200ml समावेश होतो) आहे.\nअवशिष्ट WBC × 10 कमी than≤1.0 मोजू 6/ युनिट\nउच्च आरबीसी पुनर्प्राप्ती rate≥90%\nगाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती वेळ: 12-15 मिनिटे\nसूक्ष्म एकूणात 100% काढण्याची\n2.Physical आणि रासायनिक मालमत्ता\nशरीर फिल्टर करा: polycarbonate-पीसी\nफिल्टर पडदा साहित्य: PBT पॉलिस्टर\n200ml: बाहेरील व्यास: 70mm\n400ml: बाहेरील व्यास: 90mm\nनसबंदी: उच्च रक्तदाब स्टीम\nमागील: पांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर रक्त बँक ऑफ सेट करा\nपुढील: मऊ शेल पांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर\nपांढर्या रक्तपेशी फिल्टर बाजूला\nरक्त पांढर्या रक्तपेशी फिल्टर\nडिस्पोजेबल पांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर वैद्यकीय\nमध्ये-लाइन पांढर्या रक्तपेशी फिल्टर\nप्रयोगशाळा पांढर्या रक्तपेशी फिल्टर\nपांढर्या रक्तपेशी फिल्टर निर्माता\nपांढर्या रक्तपेशी फिल्टर वैद्यकीय\nपांढर्या रक्तपेशी फिल्टर किंमत\nपांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर\nपांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर (पलंगाकडचा)\nपांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर (हार्ड शेल)\nपांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर (मऊ शेल)\nपांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर Fot पलंगाकडचा वापर\nपांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर वैद्यकीय\nपांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर सेट\nपांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर सेट (रक्तपेढी)\nपांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर्स\nपांढर्या रक्तपेशी काढणे फिल्टर\nवैद्यकीय पांढर्या रक्तपेशी फिल्टर\nवैद्यकीय पांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर\nवैद्यकीय पांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर\nप्लेटलेट पांढर्या रक्तपेशी फिल्टर\nसंक्रमण पांढर्या रक्तपेशी फिल्टर\nघाऊक पांढर्या रक्तपेशी फिल्टर किंमत\nमऊ शेल पांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर\nपांढर्या रक्तपेशी कमी फिल्टर रक्त बँक ऑफ सेट करा\nशॅन्डाँग Zhongbaokang वैद्यकीय अंमलबजावणी कंपनी, लिमिटेड\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल. Pricelist चौकशी\nविक्री लक्ष्य जास्त 29 मार्ग\nपुढील कंपनीच्या विपणन विक्री विपणन जागरूकता आणि क्षमता वाढविण्यासाठी 2017 साठी कंपनीच्या वार्षिक प्रशिक्षण योजना त्यानुसार, क्रमाने, एप्रिल 14-16 वर, Taibao गट आयोजित\nताई मध्ये बाकी रक्तदान क्रियाकलाप ...\nTaibao गट 17 कर्मचारी क्रीडा स्पर्धेचे\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://manikraothakre.in/mr/2017/02/04/legislative-council-deputy-speaker-mr-manikrao-thakre-washim-visit-24-sept-16/", "date_download": "2021-06-21T07:45:56Z", "digest": "sha1:RVZ4ROBKYRIBLUPWG6WIWKKBJTT5VC3N", "length": 2178, "nlines": 46, "source_domain": "manikraothakre.in", "title": "विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा वाशिम (पार्डी टकमोर) दौरा_२४ सप्टेंबर २०१६ – माणिकराव ठाकरे", "raw_content": "\nHomeNewsविधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा वाशिम (पार्डी टकमोर) दौरा_२४ सप्टेंबर २०१६\nविधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा वाशिम (पार्डी टकमोर) दौरा_२४ सप्टेंबर २०१६\n३० मार्च, २०१७ – संघर्ष यात्रा – यवतमाळ\n९ मार्च २०१७, शासकीय लॉ कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद\n४ मार्च, २०१७ – ऑस्कर पुरस्कार ‘लायन द किंग’ सिनेमातील बालकलाकार सनी पवार\n१४ जानेवारी, २०१७ भारत महोत्सव\n१६ फेब्रुवारी २०१७, मतदान दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-CHN-chinese-tycoon-make-his-company-headquarters-exactly-like-star-trek-spaceship-5005272-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-06-21T07:12:04Z", "digest": "sha1:AWWWW22CLODEVM5D5HXKPYPLW2ZOVHFR", "length": 4316, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "chinese tycoon make his company headquarters exactly like star trek spaceship | चिनी उद्योगपतीने अंतराळ यानाप्रमाणे बनवले आपल्या कंपनीचे मुख्यालय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचिनी उद्योगपतीने अंतराळ यानाप्रमाणे बनवले आपल्या कंपनीचे मुख्यालय\nचीनच्या फुजियान प्रांतात यूएसएस एंटरप्राइज\nबीजिंग - चीनच्या फुजियान प्रांतात यूएसएस एंटरप्राइज रस्त्यावर उतरले आहे. छायाचित्रात तुम्हाला दिसत असलेले अंतराळ यान हे हॉलीवूड चित्रपट स्टार ट्रेकमध्ये दाखवण्यात आले आहे. वास्तवात यूएसएस एंटरप्राइज एक इमारत आहे, जी अॅप आणि गेम डेव्हलपर कंपनी नेट ड्रॅगन वेबसॉफ्टचे मुख्यालय आहे.\nकंपनीचे मालक लियू डेजियान स्टार ट्रेक चित्रपटाचे मोठे प्रशंसक आहेत. त्यांनी आपल्या कंपनीचे मुख्यालय हुबेहुब अंतराळ यानाप्रमाणे बांधले आहे. डेजियान यांनी अमेरिकन चित्रपट कंपनी सीबीएसकडून इमारतीच्या नकलेचे स्वामीत्व हक्क खरेदी केले आहे. ते चीनमधील 320 वे श्रीमंत व्यक्ति आहे. त्यांच्या कंपनीत एकूण 3 हजार 299 कर्मचारी आहेत.\n> 1,023 कोटी रुपये खर्च आला\n> 2010 मध्ये बांधण्यास सुरुवात\n> 853 फुट लांबी\n> 06 मजले आहेत इमारतीत\n> 1,890 कर्मचारी काम करित आहे.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज..\nफिरायला आवडते, तर चला जगातील सुंदर रस्त्यांवर फेरफटका मारायला\nअमेरिका: टेक्सासमध्ये भयानक पूर, 12 जणांचा मृत्यू, हजारो बेघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%82-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%AE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-21T07:58:55Z", "digest": "sha1:SKJUQR55OXQD6EHE2POQPHSARDMKL6VA", "length": 9172, "nlines": 67, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "सोनू निगम यांच्या जिवाला धोका :सुरक्षेत वाढ | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nसोनू निगम यांच्या जिवाला धोका :सुरक्षेत वाढ\nकाश्मीर येथे पकडलेल्या आरोपिंच्या चौकशितुन ख्यातनाम गायक सोनू निगम तसेच भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार यांच्या जिवाला धोका असल्याची माहिती समोर आली होती .गुप्तचर विभागाने याप्रकरणी पोलिसाना सतर्क केले असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.सोनू निगमने सकाळी मशिदींच्या भोग्यांवरून देण्यात येणाऱ्या आझानविरूद्ध ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली होती.त्यावरून वाद निर्माण झाला होता व काही कट्टरपंथीयांनी त्याच्याविरोधात संताप व्यक्त केला होता. यातूनच सोनू निगमला लक्ष्य करण्याचे कारस्थान रचण्यात आल्याचा संशय आहे.दरम्यान त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.\n← भरदिवसा घरफोड़ी : लाखोंचे दागिने चोरले\nसोनसाखळी चोरून ओला गाडीतुन पळुन गेलेल्या अट्टल चोराला अटक →\nधरगुती गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम स्थानिक गुंडांनी बंद पाडल्याने ठप्प\nसंघाचे ‘समर्पण’ रूपेरी पडद्यावर\nअनिल अंबानी साठी देश विकायला काढला का – मनसे अध्यक्ष राज ठाकरे\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/tag/initial-public-offering/", "date_download": "2021-06-21T07:39:47Z", "digest": "sha1:SCAHSH42RJNFKW5PBIIR4Q7S7INPOOPV", "length": 5413, "nlines": 88, "source_domain": "mhlive24.com", "title": "Initial Public Offering Archives - Mhlive24.com", "raw_content": "\nउत्तम कमाईसाठी पैसे तयार ठेवा, 2 महिन्यांत येतायेत ‘हे’ आयपीओ\nमार्केटमधील नवीन पण दमदार खिलाडी ठरला ‘हा’ शेअर; कोरोनाच्या संकटातही दोनच महिन्यात गुंतवणूकदाराचे पैसे अडीच…\nएलआयसी संदर्भात सरकारकडून खूप मोठे वक्तव्य; वाचा…\n‘ती’ने 20 वर्षांची नोकरी सोडून खोलली कंपनी ; आता भारतातील 10 श्रीमंत महिलांमध्ये समाविष्ट\n केवळ 250 रुपये देऊन घ्या एलआयसीची ‘ही’ जबरदस्त पॉलिसी अन व्हा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज करावे लागेल पूर्ण\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक वापरले\nथोड्���ा पैशांच्या गुंतवणुकीत जास्त रिटर्न हवे मग पोस्ट ऑफिसच्या ‘ह्या’ दोन योजना माहिती हव्याच\nJio नव्हे तर BSNL च्या प्लॅनमध्ये मिळतात अधिक सुविधा; किंमतही 100 रुपयांनी कमी अन डेटा 2.4 पट अधिक , वाचा अन फायदा घ्या\nघराचे संरक्षण करण्यासाठी आपल्या जुन्या फोनलाच बनवा CCTV कॅमेरा; ‘ही’ आहे प्रोसेस\nकमी गुंतवणूकीमधून आपल्या घरातूनच सुरु करा ‘हा’ व्यवसाय; सरकार देईल 80 टक्क्यांपर्यंत अनुदान आणि फंड\n केवळ 250 रुपये देऊन घ्या एलआयसीची ‘ही’ जबरदस्त…\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज…\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/6903", "date_download": "2021-06-21T06:51:17Z", "digest": "sha1:7KMKGRCE37CR6TCMIVWKCJJ7Y6BOWYQX", "length": 10415, "nlines": 196, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "विदर्भाचा काशीला पुराची झळ ; पुराचे पाणी शिरले मार्कंडा गावात | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome गडचिरोली विदर्भाचा काशीला पुराची झळ ; पुराचे पाणी शिरले मार्कंडा गावात\nविदर्भाचा काशीला पुराची झळ ; पुराचे पाणी शिरले मार्कंडा गावात\nगडचीरोली/ जिल्हा संपादक प्रशांत शाहा\nचामोर्शी तालुक्यात असलेले देव मार्कंडा गावात वैनगंगेचे पाणी शिरले आहे.मार्कंडा मंदीरालाही पुराचा धोका उद भवला आहे.\nभंडारा जिल्ह्यातील गोसिखुर्द या धरणाचे पाणी सोडल्याने मागील दोन दिवसा पासून संपुर्ण गडचिरोली जिल्ह्याभरात पूर स्थित कायम आहे.\nअश्यातच आज देव मार्कंडा गावात पुराचे पाणी शिरले आहे.\nसंपूर्ण देव मार्कंडा गावावर पुराचा धोका घोंगावात आहे.\nPrevious articleपूरग्रस्त विद्यार्थीची JEE सह NEET परीक्षा पुढे ढकलता येणार नाही\n या गावात चहा विकला जात नाही…\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/technology/lumiford-launches-power-packed-long-drive-hd-series-wireless-headphone-401261.html", "date_download": "2021-06-21T06:40:02Z", "digest": "sha1:ZP4VRFWPAZVXC4UB4XMTG5ODFPBHL4VV", "length": 15197, "nlines": 236, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n12 तास म्युझिक प्लेबॅक, 150 तासांच्या स्टँडबायसह जबरदस्त हेडफोन्स लाँच\nयुजर्सना शानदार म्युझिक एक्सपिरियंस देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लुमिफोर्डने (Lumiford) वायरलेस हेडफोन सिरीज सादर केली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nअक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : युजर्सना शानदार म��युझिक एक्सपिरियंस देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लुमिफोर्डने (Lumiford) वायरलेस हेडफोन HD50, HD60 आणि HD70 ची एक सिरीज सादर केली आहे. लेटेस्ट वायरलेस टेक्नोलॉजीद्वारे ऑपरेट होणारे हे डिवाइस 40 मिमी एचडी ट्रू-बास ड्रायवर्स आणि 20 हर्ट्ज ~ 20 किलोहर्ट्ज स्पीकर फ्रीक्वेंसी रिस्पॉन्ससह सादर करण्यात आले आहेत. (Lumiford launches power-packed Long Drive HD Series Wireless Headphone)\nलेटेस्ट वायरलेस V5.0 कनेक्शनसह हे हेडफोन तीन वेरिएंट 10m ट्रांसमिशन रेंज प्रदान करतात. HD सिरीज 3.5 मिमी ऑक्स कनेक्शन, मायक्रो एसडी कार्ड, FM सपोर्ट, ब्लुटूथ आणि अनेक म्युझिक कनेक्टिविटी फीचरसह सादर करण्यात आले आहेत. हे हेडफोन रिचार्जेबल ली-पॉलीमर 400mAh बॅटरीद्वारे ऑपरेट होतात, जे केवळ 2.5 तासांच्या चार्जिंगनंतर 150 तासांचा स्टँडबाय टाईम आणि 12 तासांचा म्युझिक प्लेटाईम देतात.\nया हेडफोन्सचं डिझाईनही दमदार आहे. हे हेडफोन्स वापरणाऱ्यांना आरामदायक अनुभव मिळेल, असे कंपनीने म्हटलं आहे. यामध्ये अल्ट्रा-सॉफ्ट कुशनसह HD50, HD60 आणि HD70 एक फोल्डेबल हेडफोन आणि अॅडजस्टेबल हेडबँड सपोर्ट देण्यात आला आहे. हे हेडफोन्स नॉइस कँन्सलेशन फीचरसह डिझाईन करण्यात आले आहेत. हे ओवर-ईयर हेडफोन तुमचा म्युझिक एक्सपिरियंस बदलतील, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.\nडुअल फोन कनेक्शन आणि इन-बिल्ट एचडी माइक्रोफोनसह तुम्ही जबरदस्त ऑडियो टेक्नोलॉजीचा वापर करु शकता. नव्या हेडफोन्सच्या लाँचिंगबाबत बोलताना लुमिफोर्ड प्रायवेट लिमिटेड कंपनीचे CEO अभिजीत भट्टाचार्जी म्हणाले की, “आम्ही हे टॉप-ऑफ-द-लाइन ब्लुटूथ हेडफोन सादर करत असताना खूपच खूश आहोत. यामध्ये जबरदस्त लुक्स आणि टेक्नोलॉजीचा योग्य ताळमेळ साधला आहे. 40 मिमी एचडी ट्रू-बास ड्रायवर्स, फास्ट चार्जिंग, एफएम आणि मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट तसेच ब्लॅक शेड्स युजर्सना आकर्षित करण्यासाठी हे फीचर्स पुरेसे आहेत.\nलुमिफोर्ड लाँग ड्राइव्ह एचडी सिरीज ब्लुटूथ स्पीकर HD50, HD60 आणि HD70 च्या किंमती अनुक्रमे 2,599 रुपये, 2,999 रुपये और 3,699 रुपये इतक्या आहेत.\nआता केवळ 2 मिनिटात मिळणार हेल्थ पॉलिसी, कोरोनापासून कँसरपर्यंत होणार इलाज\nआता परवानगीशिवाय Facebook Profile पाहता येणार नाही, फेसबुकचं नवं फीचर\nWhatsapp चं देसी व्हर्जन Sandes अॅप सर्वांसाठी उपलब्ध, जाणून घ्या काय आहे खास\nएकदा चार्ज केल्यास 40 तास चालणार, Boat Rockerz 255 Pro+ चं भारतात लाँचिंग, किंमत फक्त…\nमराठा ���ोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत\nInternational Yoga Day 2021: : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी2 mins ago\nमुंबई लोकल कधी सुरू होणार, महापौर किशोरी पेडणेकरांनंतर वडेट्टीवारांनी केलं ‘हे’ विधान\nOBC Reservation: भाजपचे वराती मागून घोडे, वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा झालीय\nHappy Birthday Reema Lagoo | कधी प्रेमळ तर, कधी स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारी चित्रपट सृष्टीची लाडकी ‘आई’ रीमा लागू\nफोटो गॅलरी10 mins ago\nGold Price: दोन दिवसांत 1600 रुपयांनी घसरल्यानंतर सोन्याचा भाव पुन्हा वाढला\nInternational Day of Yoga | मलाही योगाचा प्रचंड फायदा, नितीन गडकरींचा नागपुरात योगा\nओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान\nChandrakant Patil | शिवसेनेत एकहाती कारभार, तर आमच्याकडे सांघिक कारभार : चंद्रकांत पाटील\nमराठी न्यूज़ Top 9\nमुंबई लोकल कधी सुरू होणार, महापौर किशोरी पेडणेकरांनंतर वडेट्टीवारांनी केलं ‘हे’ विधान\nOpinion : प्रताप सरनाईकांचे पत्र आणि राजकीय प्रपंच \nYoga Day 2021: आता जगात कुठेही असाल तरी M. Yoga app वरून योगाचे धडे घेता येणार\nओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी38 mins ago\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय : हसन मुश्रीफ\nअन्य जिल्हे35 mins ago\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी\nMaharashtra News LIVE Update | आमदार दिलीप बनकर यांनी भाषणात मंत्र्याचे नाव घेतल्याने आंदोलक मराठा आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/narendra-modi-up-election-2021-news-rsss-decision-pm-narendra-modi-will-no-longer-be-the-face-in-the-assembly-elections-news-and-live-updates-128573362.html", "date_download": "2021-06-21T08:28:19Z", "digest": "sha1:4RDN6SRUNFB7TWKDL6L2G5NXHN4FJRQF", "length": 14098, "nlines": 70, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Narendra Modi UP Election 2021 News | RSS's Decision PM Narendra Modi Will No Longer Be The Face In The Assembly Elections; news and live updates | यूपीच्या विधानसभा निवडणुकीत आता मोदींचा चेहरा नस���ार, योगींच्या नेतृत्वात लढवली जाईल निवडणूक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसंघाच्या बैठकीत ठरली रणनीती:यूपीच्या विधानसभा निवडणुकीत आता मोदींचा चेहरा नसणार, योगींच्या नेतृत्वात लढवली जाईल निवडणूक\nसंघाने घेतला पुढाकार, दत्तात्रेय होसबोल लखनऊमध्ये राहणार\nउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आरएसएसने भाजपच्या यशासाठी एक ब्लू प्रिंट तयार केली आहे. 2022 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासोबतच महत्वाचा निर्णय म्हणजे आता पंतप्रधान मोदी विधानसभा निवडणुकीत प्रमुख चेहरा म्हणून दिसणार नाहीत. यापूर्वी झालेल्या राज्यांच्या निवडणुकीत मोदींच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे संघाचे म्हणने आहे.\nसंघाच्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली पंतप्रधान मोदींचा चेहरा प्रादेशिक नेत्यांसमोर ठेवल्याने त्यांची प्रतिमा खराब झाल्याचे संघाचे मत आहे. त्यामुळे मोदी यांची प्रतिमा कायम ठेवण्यासाठी संघाची धडपड सुरु असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर संघाने उत्तर प्रदेशची निवडणूक योगी यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात शरद पवार कुटुंबीयांना एकत्र आणण्याचीही चर्चा सुरु आहे.\nबंगालमधील ममता विरुद्ध मोदींमुळे नुकसान\nसूत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता विरुद्ध मोदींच्या रणनीतीमुळे भाजपला नुकसान झाल्याचे संघातील नेत्यांचे म्हणणे आहे. या बैठकीत पश्चिम बंगालमधील निवडणुकांबाबत गंभीर विचार आणि आढावा घेण्यात आला. ही बैठक दिल्लीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबोले यांच्या उपस्थितीत झाली.\nया निवडणुकीत राष्ट्रीय स्तरांवरील नेता समोर असल्याने राजकीय विरोधकांना मोठ्या प्रमाणावर टिका करायला संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेचे नुकसान झाले. कारण यापूर्वीही 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्याविरोधात आणि नंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्याविरूद्ध या रणनीती��ा फायदा झाला नाही.\nउत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम मते निर्णायक\nउत्तर प्रदेश राज्यात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनजी आणि काँग्रेसने मोदी यांना मुस्लिमविरोधी असल्याचे टॅग लावले. याचा फायदा तृणमूलला झाला.\nयूपीमध्येही मुस्लिम मते निर्णायक असल्याने सुमारे 75 जागेंवर याचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे उत्तर प्रदेशात मोदी यांना समोर केल्यास त्यांचा फायदा समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला घेऊ शकते.\nयोगींवर या कारणांमुळे विश्वास\nसूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा मुस्लिमविरोधी नसल्याचे बैठकीत सांगितले गेले. कारण योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होण्यापूर्वी गोरखपूर येथील मंदिराचे महंत होते. त्यामुळे स्थानिक मुस्लिमांचे काहीही वाद झाल्यास ते मंदिरात येऊन सोडवायचे. गोरखपूर आणि आजूबाजूच्या मुस्लिम आणि मागासलेल्यांचा गोरखपूर मंदिरावर विश्वास आहे. त्यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिरात होणारी खिचडी जत्रेतील बहुतांश दुकाने मुस्लिम व्यावसायिकांची असतात. या कारणांमुळे योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्याचा निर्धार संघाने केला आहे.\nमोदी-योगी यांच्यात कोणताही वाद नाही\nमोदी-योगी यांच्यात कोणताही वाद नसल्याचे आरएसएसच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या ट्विटर खाते आणि इतर पोस्टरवरुन काही दिवसापूर्वी मोदींचा फोटो हटवण्यात आला होता. कारण उत्तर प्रदेशमध्ये योगी चेहरा असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे संघाच्या नेत्यांनी म्हटले. या दोन्ही नेत्यांना एकत्र काम करत प्रतिमा बळकट करण्यासाठी सांगितले गेले असल्याचे ते म्हणाले.\nत्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्याखेरीज आता उत्तर प्रदेशचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, दोन्ही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यूपीच्या पोस्टरवर दिसणार आहेत.\n21 जूनपासून मोफत लसीकरण सुरु, हे आहेत कारणे\nपंतप्रधान मोदी यांनी 21 जून रोजी योग दिवसाचे औचित्य साधत मोफत लसीकरण सुरु करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. परंतु, हा दिवस भाजपसह संघासाठी महत्वाचा दिवस आहे. कारण या दिवशी संघाचे संस्थापक आणि सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांची पुण्यतिथीही असते.\nत्यासोबत��� पंतप्रधान मोदी यांनी रेशन योजना दिवाळीपर्यंत सुरु ठेवण्याची घोषणा केली आहे. जेणेकरुन याचा संबंध विधानसभा निवडणुकीशी जोडला जाऊ नये. परंतु, विधानसभा निवडणुकीचे लक्ष्य ठेवून हे आणखी वाढवले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे यावर्षी डिसेंबरपर्यंत 200 कोटी लसी डोसचे नियोजन व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.\nसंघाने घेतला पुढाकार, दत्तात्रेय होसबोल लखनौमध्ये राहणार\nदिल्लीत दोन चाललेल्या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत हे एकच दिवस थांबले. या बैठकीत प्रांतिक मुख्यालयाचे प्रभारी व इतर जबाबदाऱ्याबाबतही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यासोबचत सहकार्यवाह दत्तात्रय होसबोल यांचे कार्यालय नागपूर ऐवजी आता लखनऊमध्ये असणार आहे.\nमाजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवत यांच्यात समन्वयाचे काम करतील आणि बहुधा ते दिल्लीतच राहतील. सरसंघचालक नागपुरमध्ये राहणार असून सहकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांना भोपाळ मुख्यालय देण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/stock-market-today-live-bse-sensex-nse-nifty-live-record-high-share-values-due-to-coronavirus-vaccine-mhpg-499164.html", "date_download": "2021-06-21T06:27:19Z", "digest": "sha1:RORLRHQGGFCWVJTJ5CA7GR2MIIM5FB46", "length": 19681, "nlines": 157, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोनावर लस येण्याआधीच काही मिनिटांत गुंतवणूकदारांनी कमवले 1.12 लाख कोटी, असा झाला फायदा stock market today live BSE Sensex NSE nifty live record-high share values due to coronavirus vaccine mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nभीषण अपघात: ट्रकच्या धडकेत कंटेनर एक्स्प्रेस वेवर आडवा\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय व��्रासन\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\nWTC Final : ‘चेतेश्वर पुजारानं एक काम करावं’, डेल स्टेननं दिला बॅटींगचा धडा\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\n नेहमी लक्षात ठेवा या तीन गोष्टी, अन्यथा होईल मोठं नुकसान\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहा��ाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nकोरोनावर लस येण्याआधीच काही मिनिटांत गुंतवणूकदारांनी कमवले 1.12 लाख कोटी, असा झाला फायदा\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात\nBREAKING : भुजबळ खुर्चीवर बसले म्हणून मराठा कार्यकर्त्यांचा गोंधळ, संभाजीराजेंनी काढली समजूत\nकोरोनावर लस येण्याआधीच काही मिनिटांत गुंतवणूकदारांनी कमवले 1.12 लाख कोटी, असा झाला फायदा\nBSEचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 44,271.15 च्या विक्रमी पातळीवर पोहोचली. तर, NSE चा 50 शेअर्स असलेला इंडेक्स निफ्टी 100 अंकांनी वधारला.\nमुंबई, 23 नोव्हेंबर : कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना कोरोना लशीच्या बातम्यांमुळे गुंतवणूकदारांचा मात्र मोठा फायदा होत आहे. देशांतर्गत शेअर बाजार यामुळे नव्या विक्रमाच्या पातळीवर पोहोचला. BSEचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 44,271.15 च्या विक्रमी पातळीवर पोहोचली. तर, NSE चा 50 शेअर्स असलेला इंडेक्स निफ्टी 100 अंकांनी वधारला. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की शेअर बाजाराच्या या तेजीत गुंतवणूकदारांनी काही मिनिटांत 1.12 लाख कोटी रुपयांची कमाई केली.\nयादरम्यान, देशात आणि जगात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे मार्कट तज्ज्ञांनी शेअर विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवारी बँक निफ्टीने 655 अंकांची रिकव्हरी केली होती. बाजाराची सर्वात जास्त रिकव्हरी शॉर्ट कव्हरिंगमुळे झाली, ज्यामुळे इंडेक्स एक टक्क्यांपर्यंत वाढला. निफ्टी फ्यूचर्स नंतर ओपन इंटरेस्ट 13. 5 टक्क्यांनी घटला.\nवाचा-10 हजारांच्या गुंतवणुकीतून मिळणार 16 लाखांचा फायदा, काय आहे ही स्किम जाणून घ्या\nवाचा-1 डिसेंबरपासून बदलणार 'हे' 4 नियम आताच जाणून घ्या नाहीतर होईल नुकसान\nआता गुंतवणूकदारांनी काय करावे\nजगातील सर्वात मोठे ब्रोकरेज हाऊस CLSA ने भारती इंफ्राटेलवर खरेदी करण्याचा सल्���ा दिला आहे. शेअरचे लक्ष्य 265 रुपयांवरून 280 रुपये केले आहे. ते म्हणतात की कंपनीचा ग्रोथ आउटलुकमध्ये सुधारताना दिसत आहे. CLSAने IT क्षेत्रातील कंपनीवर मत व्यक्त केले की, या क्षेत्रातील ग्रोथ आउटलुक मजबूत आहे आणि मार्जिनमध्ये कोणतीही अडचण नाही. यासह आयटी कंपन्यांच्या पाइपलाइन मजबूत आहेत. ते HCL Tech, Infosys आणि Tech Mahमध्ये वाढ झाली आहे.\nवाचा-केवळ 1000 रुपयांची गुंतवणूक आणि लाखोंची कमाई, हे आहेत सर्वात बेस्ट पर्याय\nकाय झाली शेअर बाजारात उसळी\nतज्ज्ञांनी सांगितले की जागतिक बाजारपेठेला वेग आला आहे. अमेरिकेचा अग्रणी बेंचमार्क इंडेक्स डाऊ फ्यूचर्स 80 अंकांनी वधारला. त्याच वेळी दक्षिण कोरियन इंडेक्स केओएसपीआय आशियाई बाजारात वेगाने व्यापार करीत आहे. जपानच्या बेंचमार्क इंडेक्स निक्की मधील व्यापार आज बंद आहे.\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2020/03/", "date_download": "2021-06-21T07:29:37Z", "digest": "sha1:EQQ5WT24Q73XICASN5JSCUB766O2AYSS", "length": 185660, "nlines": 563, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "March 2020 | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nकोरोनाबाबत 'एप्रिल फूल' केल्यास जायला लागेल तुरुंगात\nबारामती - पुणे जिल्ह्यातील बारामतीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी कोरोना संकटाच्यानिमित्ताने लोकांना अफवा पसरवू नये, असे आवाहन केले आहे. उद्या १ एप्रिल आहे. त्यानिमित्ताने 'एप्रिल फूल' कोणाला करु नका, भीतीचे वातावरण तयार करु नका, अन्यथा जेलची हवा खावी लागेल. एक एप्रिल निमित्त नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज एप्रिल फुल बनवण्याकरता टाकले जाऊ शकतात, यात जमाव बंदी उठली आहे, सर्व लोक रस्त्यावर एकत्र यावे अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडियावर येण्याची शक्यता आहे. अशा एप्रिल फूल साठी सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजवर कोणीही बळी पडू नये अन्यथा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल, असे आवाहन करण्यात आले आहे. 'एप्रिल फूल' केल्यामुळे प्रशासनाच्या तसेच लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जर अशा स्वरूपाचे मेसेज लोकांकडून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास वायरल करणाऱ्या विरुद्ध तसेच त्या ग्रुप ॲडमिन विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी म्हटले आहे. तसे लिखित स्वरूपाचे पत्रक ही त्यानी काढले आहे.देश आणि राज्यावर कोरोना व्हायरसचे संकट आहे. लोकांना कोणीही घाबरविण्याचा किंवा त्यांची फसवणूक करु नका. विनाकारण प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि लोकांवर ताण येऊ शकतो. त्यामुळे १ एप्रिलला 'एप्रिल फूल' न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.\nकेंद्र सरकारने महाराष्ट्राला २५ हजार कोटींचे पॅकेज द्यावे ; अजित पवार यांची मागणी\nमुंबई - ‘कोरोना’चा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. केंद्र सरकारला पत्र पाठवून अजित पवारांनी ही मागणी केली आहे. केंद्र सरकारकडे महाराष्ट्राची १६ हजार ६५४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत ही थकबाकी मिळावी, अशी मागणीही त्यांनी पत्रात केली आहे. याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि प्रकाश जावडेकर यांनी अधिक लक्ष घालावे याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले आहे.\nदरम्यान, राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातून कोरोना ग्रामीण भागाच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे राज्यशासनाला ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. अशावेळी केंद्र सरकारने आर्थिक मदत करण्याची गरज आहे, अशी मागणी राज्याकडून आता होऊ लागली आहे.\nमुंबईमध्ये कोरोनाचे ९० रुग्ण आहेत, तर पुण्यात ४२, सांगलीमध्ये २५, ठाणे जिल्ह्यात २३, नागपूरमध्ये १६, यवतमाळ ४, अहमदनगर ५, सातारा २, कोल्हापूर २, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक, बुलडाण्यामध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे. दर भारतामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १०७१ पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत भारतात कोरोनामुळे २९ जणांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ९२ नवे रुग्ण आढळले, तर ४ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.\nकोरोनाबाबत संभाजी भिडे यांचे धक्कादायक विधान\nसांगली - गोमूत्र आणि गायीचे तूप हे अति तीव्र जंतुनाशक आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कोरोना बाधित रुणांच्या वर गोमूत्र आणि गायींच्या तुपाचा उपयोग करावा. त्याच्या पिण्यात सुद्धा गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करावा, असे खळबळजनक वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले आहे.\nदरम्यान, इस्लामपूरतील त्या कोरोना बधितांवर कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करावा. त्या रुग्णांनी इतरांचे जीव बेफिकीरीने धोक्यात घातले, अशी मागनी संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यांना राष्ट्रीय आपत्ती कायद्यान्वये बंदिस्त करा, तसेच चीन हा देशच कोरोना आहे, त्याच्यावर पाच वर्षे बहिष्कार घालण्याची मागणी ही भिडेंनी केली.\nसांगलीत जिल्ह्यात १२ संशयित रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणाला मोठा धक्का बसला. सांगलीतील इस्लामपुरात हे १२ नवे रुग्ण आढळल्याने सांगलीतील कोरोनाबाधितांची संख्या २३ वर पोहोचली. महत्त्वाचे म्हणजे इस्लामपुरात जे १२ नवे रुग्ण आढळले आहेत, ते पूर्वीच्याच्या चार कोरोनाबाधितांच्या संपर��कात आले होते. हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांची चाचणी केली असता, २५ मार्चला आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आणखी १२ जणांची चाचणी केली असता, त्यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच कुटुंबातील २३ जणांना बाधा झाल्याने राज्य शासनाने खबरदारी घेत इस्मलापूर लॉकडाऊन केले.\nनिजामुद्दीन येथे धार्मिक कार्यासाठी आलेल्या सहा जणांचा मृत्यू ; मौलानावर गुन्हा दाखल\nहैदराबाद - दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' या धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या ६ भाविकांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. यात तेलंगणामधून गेलेल्या काही जणांचा समावेश आहे. १३ मार्च ते १५ मार्च दरम्यान हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेलंगणा सरकारने सोमवारी ही माहिती दिली.दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील ६ जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यात तेलंगणा मधून गेलेल्या काही जणांचा समावेश होता.मृतांपैकी दोघांचा येथील गांधी रुग्णालयात तर, दोघांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. इतर दोघांपैकी एकाचा निजामाबाद तर, दुसऱ्याचा गढवाल येथे मृत्यू झाला, असे सरकारकडून आलेल्या निवेदनात म्हटले आहे.निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी शेकडो लोक उपस्थित होते. कोरोना विषाणूचा मोठा धोका निर्माण झालेला असताना शेकडो लोकांना एकत्र आणणे, ही अत्यंत बेजबाबदारपणाची कृती होती, असे सरकारने म्हटले आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे शेकडो लोकांचे जीव धोक्यात आले. यामुळे हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मौलानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या काळात दिल्लीमध्ये जमावबंदी आणि संचारबंदी लागू होती. यामुळे एका वेळी इतक्या लोकांना एका ठिकाणी एकत्र आणणे, हे सरकारी आदेशाचेही उल्लंघन होते. सध्या या कार्यक्रमातील १७५ लोकांना रुग्णालयात दाखल केले आहे.\nदिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम बनवणार क्वारन्टाईन सेंटर'\nनवी दिल्ली - दिल्लीमध्ये कोरोना संक्रमणाचे रुग्ण वाढत आहेत. हे पाहता, जवाहरलाल नेहरू स्टेडियमला 'क्वारन्टाईन सेंटर' बनवले जाणार आहे. नैऋत्य दिल्लीच्या जिल्हाधिकारी हरलीन कौर यांनी हा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या 'मरकज' कार्यक्रमानंतर अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना येथे ठेवले जाण्याची शक्यता आहे.नैऋत्य दिल्लीत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे येथील जिल्हाधिकारी हरलीन कौर यांनी स्पोर्टस अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या सचिवांना पत्र लिहिले आहे. या पत्रात जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये 'कोरोना विलगीकरण केंद्र' बनवले जावे, यासाठी स्टेडियम तत्काळ प्रभावाने हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवाहरलाल नेहरू स्टेडियम कॉम्प्लेक्सचे कोरोना रुग्णांसाठी 'क्वारन्टाईन सेंटर' बनवले जाणार आहे. दिल्लीत निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक कार्यक्रम झाला होता. या वेळी, शेकडो लोक उपस्थित होते. यामध्ये सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. या बाधित लोकांना येथे बनवलेल्या विलगीकरण केंद्रात ठेवले जाणार आहे. यातील अनेक लोकांना याआधीच दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मात्र, रुग्णांची वाढती संख्या पाहता काही लोकांना जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्येही ठेवले जाऊ शकते.\nकोरोनामुळे कैद्यांच्या जीवाला धोका ; ४१९ कैद्यांना घरी पाठवले\nनवी दिल्ली - कोरोना वायरसच्या विळख्यातून देशाला वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला. नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. माणसांच्या संपर्कात आल्यामुळेच हा विषाणू पसरु शकतो हे सिद्ध झाले आहे. जगातल्या सर्वच तुरुंगात कैद्यांची संख्या जास्त आहे. अशावेळी कोरोनामुळे कैद्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.या पार्श्वभूमीवर दिल्लीतील तुरुंगातून शनिवारी ४१९ कैद्यांना सोडण्यात आले. दिल्ली तुरुंगाचे महानिरिक्षक आणि प्रवक्ता राज कुमार यांनी याबद्दल माहिती दिली. सोडण्यात येत असलेल्या ४१९ कैद्यांपैकी ३५६ कैदी हे अंतरिम जामिनातील वर्गात मोडतात. ६३ कैद्यांना आपत्कालिन पॅरॉलवर सोडण्यात आले आहे.अंतरिम जामिनावर कैद्याला ४५ दिवसांसाठी सोडण्यात येते. तर आकस्मिक पॅरॉलवर कैदी ८ आठवडे बाहेर राहु शकतो. तुरुंगात अ���लेल्या कैद्यांमध्ये सोशल डिस्टंसिंग राहावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला.दिल्लीमध्ये तुरुंगात राहणाऱ्या कैद्यांची क्षमता १० हजार इतकी आहे. पण इथे १७ हजार ५०० कैदी आहेत. सोशल डिस्टंसिंग राहावे यासाठी साधारण तीन हजार कैद्यांना सोडण्याचा विचार सुरु आहे.\nकोरोनाग्रस्त इराणमधील २७५ भारतीय मायदेशी परतले\nजोधपूर - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर इराणमध्ये कोरोनाच्या दहशतीखाली अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. रविवारी सकाळी इराणमधील तब्बल २७५ भारतीय मायदेशी परतले आहेत.इराणच्या तेहरानमधून या नागरिकांना घेऊन निघालेले विमान रविवारी पहाटे जोधपूर विमानतळावर उतरले आहे. यामध्ये महिला, मुले, युवक आणि वृद्धांचा समावेश आहे. या सर्वांची भारतामध्ये उतरल्यानंतर विमानतळावर तपासणी करण्यात आली आहे. त्यांना जोधपूरमधील लष्करी तळावर नेण्यात आले. त्यांना याठिकाणी विशेष कक्षात निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.इराणच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये एकूण सहा हजारांहून अधिक भारतीय अडकले होते. त्या सर्वांना टप्प्या-टप्प्याने इराणमधून एअरलिफ्ट करण्यात आले आहे. यापूर्वी एअरलिफ्ट करण्यात आलेल्यांना राजस्थानमधील जैसलमेर आणि जोधपूर येथील लष्करी तळावर तपासणी करण्यात आली आहे. गेल्या २५ मार्चला २७७ भारतीयांना ईराणमधून आणले होते. त्यांची विलगीकरण केंद्रात पूर्ण काळजी घेण्यात येत आहे. लष्कराने त्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. सर्व प्रकारचे उपचार आणि मदत केली जात असून करोनापासून बचाव करण्यासाठी कशा प्रकारे काळजी घ्यायची, याची माहितीही देण्यात येत आहे.\nकोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून केली आत्महत्या\nचेन्नई – आपल्याला कोरोना झाला आहे या संशयातून आंध्र प्रदेशमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राज्याच्या गुंतुर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने स्वतःला गळफास लावून घेत आपले जीवन संपवले.अक्काला व्यंकटय्या (५५) असे या व्यक्तीचे नाव आहे. गुंतुरमधील कोटापल्ली गावाचा तो रहिवासी होता. तो हैदराबादवरून आपल्या गावी परत आला होता. आपल्यामुळे आपल्या संपूर्ण गावाला कोरोनाचा संसर्ग होईल, अशी भीती त्याच्या मनात होती. या विचारातूनच त्यान��� हे टोकाचे पाऊल उचलले.मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी काही स्वयंसेवकांनी हैदराबादवरुन गावात आलेल्या व्यक्तींची नावे लिहून घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास व्यंकटय्याने आपल्या मुलाला फोन करून आपल्याला कोरोना झाला असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच, आपल्यामुळे संपूर्ण गावाला याची लागण होण्याची भीतीही त्याने व्यक्त केली.मुलाला म्हटला, माझा मृतदेह लांबूनच बघ.आपल्यामुले आपल्या मुलालाही कोरोना होईल, या भीतीने व्यंकटय्याने तसे सांगितले होते.यानंतर त्याचा मुलगा तातडीने त्याला शोधण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता.\nकर्नाटकात इंदिरा कँटिनच्या मार्फत गरीब, गरजूंना मोफत अन्नवाटप\nबेंगळुरू - राज्य सरकारमार्फत चालविण्यात येणाऱ्या इंदिरा कँटिनच्या मार्फत कर्नाटकातील गोरगरीब आणि गरजू नागरिकांना मोफत अन्नपाकिटे वितरित करण्यात येतील, असे शनिवारी जाहीर करण्यात आले. शुक्रवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला होता.इंदिरा कँटीन ही रोज सकाळी साडेसात ते साडेदहा, दुपारी साडेबारा ते तीन आणि संध्याकाळी साडेसात ते रात्री नऊ या कालावधीत कार्यरत असतील. रस्त्यावरील विक्रेते, भिक्षेकरी, मजूर, कामगार आणि गरीब नागरिकांना या कँटीनमार्फत जेवणाची पॅकेट्स वितरित करण्यात येणार आहेत. इंदिरा कँटिनमध्ये पाच रुपयांत नाश्ता आणि दहा रुपयांत जेवण देण्यात येते. मात्र, करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत गरीबांना मोफत जेवण आणि खाद्यपदार्थ वितरित करण्यात येणार आहेत.\nकोणलाही वाशिममध्ये प्रवेश दिला जाणार नाही - जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक\nवाशिम - जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही संशयित अथवा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. बाहेर जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाऱ्या व्यक्तींमुळे या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पुढील आदेशापर्यंत कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषिकेश मोडक यांनी याबद्दलची माहिती दिली.जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील जे नागरिक इतर जिल्ह्यात आहेत, त्यांना तिथेच राहण्याची सूचना नातेवाईकांनी करावी. बाहेर जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था तिथल्या जिल्हा प्रशासनामार्फत करण्याबाबत पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती हृषीकेश मोडक यांनी दिली आहे.राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूचा संसर्ग झालेले लोक जिल्ह्यात आल्यास येथील नागरिकांना त्याचा संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. या निर्णयाची कडक अंमलबजावणी होणार आहे. जिल्ह्यातील जे नागरिक इतर जिल्ह्यांमध्ये अडकले आहेत, त्यांना तिथेच जीवनावश्यक सुविधा पुरविण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाला कळविले जाईल. मात्र यापुढे जिल्ह्यात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील, बाहेरील जिल्ह्यातील मजुरांना, नागरिकांना जिल्हा प्रशासन जीवनावश्यक वस्तू पुरविणार आहे. त्यामुळे, आपल्या जिल्ह्यातील जे नागरिक इतर जिल्ह्यात आहेत अथवा इतर राज्यातील, जिल्ह्यात मजूर आपल्या जिल्ह्यात असतील तर अशा लोकांची नावे, पत्ते व संपर्क क्रमांक उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार (भ्रमणध्वनी क्र. ७७४४९८४२६५) यांना कळवावीत, असे जिल्हाधिकारी मोडक यांनी सांगितले\nलॉकडाऊनमुळे 'गोकूळ' दुग्ध व्यवसायाला फटका\nकोल्हापूर - कोरोनाचा फटका देशात संघटीत, असंघटीत अशा सर्वच क्षेत्राला बसला आहे. काहीजणांकडे घरुन काम करण्याचा पर्याय असला तरी हातावर पोट असलेले अनेकजण शहरांतून स्थलांतराच्या प्रयत्नांत आहेत. रोजगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दुसरीकडे दुग्ध व्यवसायाला याचा मोठा फटका बसला आहे.संचारबंदीच्या काळात नागरिकांच्या बाहेर फिरण्यावर बंदी आली. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीला सुट दिली आहे. तरीही दुकाने बंद असल्याने या मालाची नेआण करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाची भीती आणि पोलिसांच्या धाकाला घाबरुन अनेकजण घराबाहेर पडणे टाळत आहेत. मालाची नेआण करण्यास माणसे नसल्याची परिस्थिती अनेक बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे.लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर दुधाची मागणी घटल्याचे समोर आले आहे. तसेच दुधाच्या उपपदार्थांची ही मागणी देखील कमी झाली आहे. गोकुळची विक्री फक्त ७ लाखांवर आली आहे. यामुळे दूध संघासमोरच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. म्हणून रोज पाच लाख लिटर दुधाची पावडर बनवण्याचा निर्णय गोकूळ व्यवस्थापनाने घेतला आहे.\nशहर पोलिसांचा दणका ; पहिल्याच दिवशी १३९ दुचाकी जप्त\nनाशिक - शहर पोलिसांनी संचारबंदीच्या काळात आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. संचारबंदीच्या काळात रस्त्यावर मजा लुटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांवर थेट वाहनजप्तीचीच कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी तब्बल १३९ वाहने जप्त केली आहेत.अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली कर्फ्यू नियमांमधून सवलत मिळवून मजा लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही तरुणांना नाशिक पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला. रक्तपेढीच्या नावाखाली मोकळ्या रस्त्यावर पर्यटन करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी कायद्याचा प्रसाद दिला. नाशिक शहरातील पोलिसांनी हे कडक धोरण आखले आहे. विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर दिसल्यास नाशिककरांना पुढील तीन महिने वाहनाला मुकावे लागणार आहे.\nकोकण रेल्वे आंब्यासह अत्यावश्यक सेवांची वाहतूक\nरत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून कोकण रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोकणातून रेल्वेच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवा भारताच्या विविध ठिकाणी पोहचवण्यात येणार आहे. फळांचा राजा अर्थात हापूस आंबासुद्धा रेल्वेच्या माध्यमातून नेण्याची तयारी कोकण रेल्वेने दाखवली आहे.औषधे, मेडिकल इक्विपमेंटसह, फळे आणि भाजीपाला अशा अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टी रेल्वेच्या माध्यमातून विविध ठिकाणी पोहचवल्या जाणार आहेत. कोकण रेल्वेच्या या सुविधांसाठी सीनिअर कमर्शियल मॅनेजर यांनी ९००४४७०३९४ या नंबरवर संपर्क साधण्यास सांगितले आहे.\nशिवभोजन थाळी फक्त पाच रुपयांत मिळणार - छगन भुजबळ\nनाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गरीब, कष्टकरी व विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्याचबरोबर शिवभोजन थाळीचे दर पाच रुपये करण्यात आले आहे. हे दर जून महिन्यापर्यंत अस��ील, असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले.कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी केली आहे. यामुळे प्रत्येकजण आहे त्या ठिकाणी अडकून बसला आहे. यामुळे राज्यातील गरीब जनता, विद्यार्थी, मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे ते कसल्याही परिस्थितीत आपला गाव गाठण्यासाठी प्रयत्न करत आहेत. म्हणून शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपटीने वाढ करण्यात आली असल्याने मंत्री भुजबळ यांनी सांगितले. शहरी भागातील शिवभोजन केंद्रासाठी प्रति थाळी ४५ रुपये व ग्रामीण भागातील केंद्रासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन देणार आहे. यासाठी १६० कोटींची तरतूद शासनाने केली आहे.\nइटलीत करोनाचे थैमान ; मृतांचा आकडा १० हजारांवर\nइटली - जगात चीनपेक्षाही जास्त बळी इटलीमध्ये गेले असून तेथे करोना विषाणूने थैमान घातले आहे. इटलीमध्ये शनिवारी करोनामुळे ८८९ जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर इटलीमधील मृतांची एकूण संख्या १० हजारहून अधिक झाली आहे. इटलीबरोबरच स्पेन, फ्रान्स, ब्रिटन या युरोपीयन देशांमध्येही करोनाचा कहर दिसून येत आहे. इटलीमध्ये अजून करोनाच्या साथीची परमोच्च अवस्था अजून काही दिवस दूर आहे. त्यामुळेच १० हजारहून अधिक मृत्यू झालेल्या इटलीबरोबरच जगातील करोना बळींची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.\nयुरोपात तीन लाख लोकांना संसर्ग झाला असून करोना विषाणू आटोक्यात येण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. अमेरिकेत सध्या १ लाख ४ हजार रुग्ण असून अध्यक्ष ट्रम्प यांनी शुक्रवारी खासगी कंपन्यांना वैद्यकीय उपकरणे बनवण्यास सक्ती करण्यासाठी युद्धकालीन अधिकारांचा वापर केला आहे. जीइ (जनरल इलेक्ट्रिक) कंपनीला व्हेंटिलेटर तयार करण्याची सक्ती करण्यात आली आहे. या निर्णयांमुळे भविष्यात परिस्थिती सुधारेल अशा आशावाद ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेत एकूण साठ टक्के भागात सर्व व्यवहार बंद आहेत.अमेरिकेखालोखाल सर्वाधिक संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या इटलीमध्ये आहे. इटलीमध्ये करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या शनिवारी ९२ हजार ४७२ इतकी होती. तर मरण पावलेल्यांची संख्या शनिवारी १० हजार २३ इतकी होती.\nकोरोना विरोधात लढण्यासाठी गुगलची ५९०० कोटींची मदत\nनवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूविरोधात लढण्यासाठी भारतीय-अमेरिकन व���शाचे 'गुगल' आणि 'अल्फाबेट' या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी तब्बल ८०० दशलक्ष डॉलर्स ( जवळपास ५९०० कोटी रुपये) एवढी आर्थिक मदत केली आहे. जगभरातील लघु व मध्यम व्यवसाय, आरोग्य संस्था आणि सरकारी संस्था आणि आरोग्य कर्मचारी यांना ही मदत देण्यात आली आहे. पिचाई यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.गेल्या वर्षभरापासून सक्रिय खाते असलेल्या जगभरातील लघु व मध्यम व्यवसायांना गुगल अॅड क्रेडिटच्या रूपात ३४० दशलक्ष डॉलर्स मिळतील. जागतिक आरोग्य संघटना १०० हून अधिक सरकारी संस्थांना २५० दशलक्ष डॉलर्स देण्यात येतील. स्वयंसेवी संस्था आणि बँकासाठी २०० दशलक्ष डॉलर्स देण्यात येतील. जेणेकरून लघु उद्योगांसाठी आर्थीक व्यवस्थापन करता येईल, असे सुंदर पिचाई यांनी सांगितले आहे.कोरोना विषाणूचा प्रसार जगातील १८० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसार झाला आहे. युरोपीत इटली आणि स्पेनमध्ये कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. जगभरातील इतरही खंडामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. आत्तापर्यंत सुमारे सहा लाख नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर २७ हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना विरोधातील लढ्याला रतन टाटा कडून १५०० कोटींची मदत\nमुंबई - कोरोना विषाणू विरोधातील लढाईसाठी टाटा ट्रस्टने १५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा उपकरणे, रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा, तपासणी किट, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी ही मदत खर्च करण्यात येणार आहे.मदत जाहीर केल्यानंतर टाटा उद्योग समुहाचे चेअरमन रतन टाटा म्हणाले, कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी तत्काळ संसाधने उभी करण्याची गरज आहे. जगातील आणि भारतातील परिस्थिती गंभीर असून तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. टाटा उद्योग समुहातील कंपन्यांनी याआधाही देशाला गरज असताना मदत केली आहे. आधीच्या कोणत्याही संकटापेक्षा यावेळी मदतीची जास्त गरज आहे.कोरोना विषाणूविरोधातील लढाईसाठी खासगी क्षेत्रातील अनेक कंपण्या समोर येत आहेत. रिलायन्स समुहाने रुग्णालया कोरोना रुग्णांना देण्याची तयारी दर्शवली आहे. तर वेदांता, महिंद्रा उद्योग समुहानेही मदत जाहीर केली आहे.\nअजय मेहता यांना तीन महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई - करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असताना, प्रशासनातील महत्त्वाच्या बदल्या करण्यावरही स्थगिती आली आहे. मार्च महिन्याअखेर राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांची मुदतवाढ संपणार होती, मात्र त्यांना आता आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे मेहता हे सरकारच्या सेवेत जूनपर्यंत कार्यरत राहणार आहेत. त्यांच्या मुदतवाढीमुळे इतर महत्त्वाच्या बदल्याही आता आपोआपच पुढे ढकलल्या जाणार आहेत.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २३ मार्च रोजी केंद्र सरकारला पत्र लिहून अजय मेहता यांना तीन महिने मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने ही विनंती मान्य केली असून यासंदर्भातील पत्र सामान्य प्रशासन विभागाला पाठवले आहे. अजय मेहता हे नियत वयोमानानुसार सप्टेंबर २०१९मध्ये सेवानिवृत्त झाले. मात्र, तत्कालीन राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मेहता यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळवून दिली. त्यानुसार मेहता यांचा कार्यकाळ येत्या ३१ मार्च रोजी संपणार होता. सध्या करोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मेहता यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला.\nसॅनिटायझरचा काळाबाजार करणाऱ्या मेडिकलवर पोलिसांची कारवाई\nमुंबई - करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी हातांची स्वच्छता गरजेची असल्याचे वारंवार सांगण्यात येत असल्याने सध्या बाजारात हँड सॅनिटायझरची प्रचंड मागणी वाढली आहे. मात्र, याचा गैरफायदा घेत काही औषध दुकानदार जास्त किंमतीत सॅनिटायझर विकत आहेत. मुंबईतील अशाच एका औषध दुकानावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या मेडिकलच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बोरिवली (पश्चिम) येथील मेडिकल दुकानात बुधवारी हँड सॅनिटाझर चढ्या किंमतीत विकत असल्याची तक्रार एका तरुणाने पोलिसांना दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी खातरजमा केल्यानंतर संबंधित मेडिकलच्या मालकीणीवर भादंवि कलम १८८ नुसार दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, केंद्र सरकारच्या आवश्यक वस्तू अधिनियमानुसार, जास्त किंमतीत वस्तू विकल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, २०० मिली बाटली १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत असताना संबंधीत मेडिकलमधील विक्रेत्याने ५०० मिलीची हँड सॅनिटायझरची बाटली तक्रारदार तरुणाला ६३० रुपयांना विकली होती.\nगावाकडे पायी जाणाऱ्यांना टेम्पोने चिरडले ; ५ ठार\nविरार - लॉकडाऊनचा धसका घेऊन आपल्या गावी गुजरातला पायी जात असताना विरार येथे सात जणांना एका भरधाव टेम्पोने उडविले. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने हातावर पोट असणाऱ्या अनेक कामगारांनी त्याचा धसका घेतला आहे. काम बंद झाल्याने उपासमारीची वेळ आल्यामुळे शेकडो कामगार आपआपल्या मूळगावी पायीच निघाले आहेत.शनिवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास हे कामगार मुंबई-अहमदाबाद मार्गावरून जात होते. मात्र, पोलिसांनी त्यांना जाण्यास मनाई केल्यानंतर हे सर्व कामगार माघारी फिरले. वसईकडे जात असताना विरार हद्दीतील भारोल परिसरात एका भधाव आयसर टेम्पोने पाठिमागून येऊन त्यांना धडक दिली. हा आयसर टेम्पो सातजणांना चिरडून वेगाने निघून गेला. या भीषण अपघातात पाचजण जागीच ठार झाले आहेत. तर दोन जण जखमी झाले आहेत. या सात जणांपैकी दोघांची ओळख पटली असून एकाचे नाव कल्पेश जोशी आणि दुसऱ्याचे मयांक भट असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास करत आहेत.\nलॉकडाऊन ; चक्क बाईकवरून नेला मृतदेह\nपालघर - राज्यात लॉकडाऊन सुरू असल्याने रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेची तारांबळ उडाली आहे. पालघरमध्ये तर दोन मुलांनी तर त्यांच्या वडिलांचा मृतदेह बाईकवरून न्यावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पालघर जिल्ह्याच्या चिंचारे येथे ही घटना घडली. चिंचारे येथील लडका वावरे यांना काही दिवसांपूर्वी सर्पदंश झाला होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. वावरे यांच्यावर उपचार केल्यानंतर उपचार पूर्ण झाल्याचे सांगत कासा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना डिस्चार्ज दिला. त्यामुळे वावरे हे त्यांच्या मुलासोबत बाईकवर बसून घरी जात होते. घरी जात असतानाच मोटारसायकलवरच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे घरी जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. अर्ध्या रस्त्यातच ही घटना घडल्याने रुग्णालयातून रुग्णवाहिका मागवणंही शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना मोटारसायकलवरूनच घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि या दोघांनी वडिलांचा मृतदेह चक्क मोटारसायकलवरून नेला.\nवाशीत भाजीपाला खरेदीसाठी झुंबड\nनवी मुंबई - राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू कराव्या लागलेल्या तर्भे येथील भाजीपाला घाऊक बाजारात शुक्रवारी पहाटे अक्षरश: खरेदीदारांची झुंबड उडाली होती. कोणतीही खबरदारी न घेता बाजारात आलेल्या या खरेदीदारांमुळे व्यापारी मात्र कमालीचे चिंताग्रस्त झाले होते. अन्न धान्य व इत्यादी बाजारपेठे सुरू करण्याचा आग्रह करणाऱ्या एपीएमसीच्या नियोजनाचा यामुळे पार फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसाची टाळेबंदी जाहीर केली आहे. राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केली जाईल असे आश्वासन दिल्याने तुर्भे येथील भाजी व अन्न धान्य या दोन घाऊक बाजारपेठा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. येथील व्यापाऱ्यांनी या बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता मात्र कोकण विभागिय आयुक्त शिवाजी दौंड यांनी बैठका घेऊन व्यापाऱ्यांना या जीवनावश्यक बाजारपेठा सुरू करण्याचा आग्रह केला. त्यानुसार शुक्रवारी पहाटेपर्यंत भाजी बाजारात एकूण ४५० ट्रक टेम्पो भारुन भाजी आल्याने खरेदीदारांची अक्षरश: झुंबड उडाल्याचे चित्र होते. या घाऊक बाजारात वाहने सोडताना त्यांच्यावर जंतुनाशक फवारणी करुन ती आतमध्ये सोडली जात होती मात्र खरेदीदारांनी तोंडावर रुमाल, मास्क आणि हात धुवून प्रवेश करण्याची एपीएमसीची सूचना खरेदीदारांनी धुडाकावून लावल्याचे दिसून येत होते. नवी मुंबईतील या भाजीच्या घाऊक बाजारात रात्री उशिरा आवक सुरू होते. पहाटे सहा ते सात वाजर्पेयत येथील भाजी विकली जाते. भाजीच्या साडेचारशे ट्रक टेम्पो भरुन भाजी बाजारात आल्यानंतर ती खरेदी करण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांची झुंबड उडाली होती. खरेदीसाठी आलेल्या विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतल्याचे दिस��न येत नव्हते.\nमजूर गावाच्या दिशेने रवाना,महामार्गावरून पायपीट\nवसई - करोनाच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन केला असल्याने वसईच्या शहरी भागाच्या ठिकाणी कामधंद्यानिमित्ताने पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी हाताला काम नसल्याने थेट गावाचा रस्ता पकडला आहे. ये-जा करण्यासाठी कोणत्याच प्रकारचे वाहन रस्त्यावर फिरत नसल्याने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून पायी प्रवास सुरू केला आहे.\nदरवर्षी पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा यांसह इतर खेडय़ापाडय़ातील मोठय़ा संख्येने मजूर दिवाळीनंतर वसईच्या शहरी भागाच्या ठिकाणी स्थलांतर करून येतात. या ठिकाणी हाताला मिळेल ती विविध प्रकारची कामे करून वर्षांला कमाई घेऊन पावसाळ्याआधी पुन्हा आपल्या गावी जातात. परंतु यंदाच्या वर्षी मागील काही दिवसांपासून करोना या रोगाने कहर केल्याने संपूर्ण देश लॉकडाऊन केल्याने सर्व मिळणारी छोटी-मोठी कामे बंद झाली आहेत. त्यामुळे या मजुरांच्या हाताला काम नसल्याने या नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.एरवी हे मजूर हाताला काम मिळावे म्हणून वसईच्या भागातील विविध ठिकाणच्या नाक्यावर येऊन थांबतात. ज्यांना या मजुरांची गरज आहे, ते बांधकाम व्यावसायिक, शेतकरी, भाजी व्यावसायिक, मच्छीमार, इतर नागरिक विविध प्रकारच्या कामासाठी घेऊन जातात. त्यामुळे दिवस मजुरीतून यांची चांगलीच कमाई होत होती. आता मात्र सर्व काही थंडावल्याने हाताला काम नाही जर काम मिळाले नाही तर आम्ही खाणार काय यासाठी पुन्हा आम्ही गावाची वाट पकडली असल्याचे मजुरांनी सांगितले.\nसुन्नी जामा मशीद बंद ; आता मुस्लीम बांधवांचे नमाज पठण घरीच\nठाणे - कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील विविध समाजाची धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे 'लॉकडाऊन' करण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील खर्डी येथील सुन्नी जामा मशीद देखील बंद करण्याचा निर्णय ट्रस्टकडून घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार गुरुवारपासूनच मशिदीतील सार्वजनिक नमाज पठण बंद करून मशिद 'लॉकडाऊन' करण्यात आली आहे.शुक्रवारी म्हणजे जुम्माच्या नमाज पठणासाठी मुस्लीम बांधव शेकडोच्या संख्येने मशिदीमध्ये एकत्रित येतात. मात्र, कोरोनामुळे केंद्र व राज���य शासनाच्या आदेशानुसार देशभरात 'लॉकडाऊन'ची घोषणा केली आहे. यामध्ये शाळा-कॉलेज, मॉल, थिएटर, सर्व धर्मियांची धार्मिक व प्रार्थनास्थळे आदी ठिकाणे बंद करून संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळेच नमाज अदा करण्यासाठी मशिदीत मुस्लीम बांधवानी येऊ नये, त्यांनी आपल्या घरीच नमाज पठण करावे, अशा सूचना सुन्नी जामा मशिदीच्या ट्रस्टकडून देण्यात आल्या आहेत.राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही राज्य सरकारच्या वतीने मुस्लीम समाजाला आवाहन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मशिदीत नमाज पठण करण्यास न जाता घरीच नमाज अदा करण्याची विनंती केली आहे. तर दुसरीकडे संचारबंदी व 'लॉकडाऊन' असेपर्यत जिल्ह्यातील सर्वच धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद करण्याचे निर्देश जिल्हा अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहे. याच निर्देशाचे पालन करीत सुन्नी जामा मस्जिद 'लॉकडाऊन' करण्याचा निर्णय घेतल्याचे जामा मस्जिद ट्रस्टचे खजिनदार मुझ्झफर कोतवाल यांनी सांगितले.\nमुंबईत अडीच लाखाचा हॅण्ड सॅनिटायझर साठा जप्त\nमुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बाजारात हॅण्ड सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. अशातच साठेबाजांनी हॅण्ड सॅनिटायझरची साठेबाजी करून चढ्या भावाने विकण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने या विरोधात कारवाई करत २ लाख ५० हजार रुपयांच्या ५ हजार बाटल्या जप्त केल्या आहे. या प्रकरणी तिघांना जणांना अटक केली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजारात मास्क व हॅण्ड सॅनिटायझरचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र सरकारकडून १३ मार्च रोजी मास्क व हॅण्ड सॅनिटायझर या अत्यावशक वस्तू असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर मास्क व हॅण्ड सॅनिटायझर हे ठरलेल्या भावात विकण्याची अधिसूचनाही जारी करण्यात आली. मात्र, मुंबईतील माहीम परिसरात दिनाथवाडी येथील एका फ्लॅटमध्ये हॅण्ड सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार या ठिकाणी गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने छापा टाकत हिंदुस्तान लॅबोरेटरी कंपनीच्या हॅकिंटो जेल हॅण्ड सॅनिटायजरचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे, हे तिन्ही आरोपी ५० रुपये किंमत असलेने हॅण्ड सॅनिटायझर ६५ रुपयांना विकत असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.\nदादरच्या भाजीबाजाराचे विभाजन होणार\nमुंबई - कोरोना विषाणू संसर्गाचा धोका टाळण्यासाठी गर्दीत न जाण्याचे आवाहन पालिका व राज्य सरकारकडून केले जात आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्यासाठी दादर पश्चिम येथील भाज्यांचा घाऊक बाजार २९ मार्चपासून बंद करून हा बाजार आता दादरसह घाटकोपर, दहिसर, मुलुंड, वांद्रे या ठिकाणी विभागून सुरू होईल. यामुळे सध्या होणारी गर्दी कमी करण्यास येईल, असे पालिकेचे म्हणणे आहे.दादर पश्चिम येथे सेनापती बापट मार्गावर भाजी मार्केट आहे. याठिकाणी घाऊक स्वरुपात भाजी स्वस्त मिळत असल्याने मुंबईच्या कानाकोपऱ्यातील व्यापारी आणि ग्राहक भाजी घेण्यासाठी येथे गर्दी करतात. सध्या कोरोनाने थैमान घातले असताना गर्दी टाळणे हाच उपाय आहे.भाजी विक्रेत्यांकडे होणारी गर्दी कमी करण्यासाठी घाटकोपर ते माटुंगा येथील व्यापाऱ्यांसाठी सोमय्या मैदान येथे, वांद्रे ते गोरेगाव येथील व्यापाऱ्यांसाठी एमएमआरडीए एक्झिबिशन मैदान येथे, मुलुंड ते घाटकोपर येथील व्यापाऱ्यांसाठी मुलुंड जकात नाका येथे, दहिसर ते मालाड येथील व्यापाऱ्यांसाठी दहिसर चेक नाका येथे तर मुंबई शहर विभागातील व्यापाऱ्यांसाठी सध्या दादर येथे सुरू असलेल्या भाजी मार्केटच्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था पुढील आदेश मिळेपर्यंत सुरू राहणार आहे, असे पलिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.\nनाहीतर तीन महिन्यांसाठी गाड्याही होणार जमा - पोलीस आयुक्तांचे आदेश\nमुंबई - संचारबंदी असतानाच्या काळातही गंमत म्हणून रस्त्यावर येणाऱ्यांना दंडक्यांचा प्रसाद देणाऱ्या पोलिसांना, अशा व्यक्तींच्या गाडय़ांच्या चाव्या पोलीस ठाण्यात जमा करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडूनही चारचाकी वाहनांचा वापर करून दुकानांभोवती गर्दी केली जात असल्याचे आढळून आल्याने अशा गाडय़ा थेट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेशही पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्याचवेळी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी ओळखपत्रे जारी करण्यासही पोलीस ठाण्यांना सांगण्यात आले आहे.संचारबंदी लागू झाल्यानंतर याबाबतच्या आदेशानुसार चार किंव��� अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये, असे त्यात नमूद करण्यात आल्यामुळे एकही व्यक्ती वा वाहन रस्त्यावर दिसता कामा नये, असे अपेक्षित आहे. प्रामुख्याने घरातील एकच व्यक्ती जीवनाश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर पडावी, असे अपेक्षा आहे. असे असतानाही काही रिकामटेकडे गंमत म्हणून फेरफटका मारण्यासाठी जात आहेत. त्यांची गय न करण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी बजावले आहे. मात्र त्याचवेळी जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकाला त्रास न देण्यासही त्यांनी सांगितले आहे. टवाळखोरांना मात्र पोलीस अडवत असून त्यांना दंडुकांचा प्रसाद दिला जात आहे. दुचाकी घेऊन पोलिसांना चकविण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहे. त्यामुळे अशा टवाळखोरांच्या गाडय़ा जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्याचा बिनतारी संदेश पोलीस आयुक्तांनी दिला आहे. याशिवाय खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांकडूनही चारचाकी वाहने रस्त्यावर आणून संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या वाहनांवरही कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांना त्यांना आवश्यक तेवढय़ाच वस्तुंची खरेदी करावी, असे आदेश असतानाही प्रत्यक्षात नागरिकांकडून मोठा साठा खरेदी केला जात आहे. दुकानदारही त्यांना आळा घालत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मंडळींच्या गाडय़ाच जप्त केल्या तर त्यांच्याकडून खरेदीही माफक केली जाऊ शकते, या अपेक्षेने त्यांच्या गाडय़ा ताब्यात घेण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.\nअत्यावश्यक सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या गाडय़ा वा या गाडय़ांवर काम करणाऱ्यांना पोलिसांकडून ओळखपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय किराणा माल, औषधाची दुकाने, दूध, अंडी, पशुंचे खाद्य पुरविणारी दुकाने आदींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ओळखपत्रे देण्याची कार्यवाही पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना विनाकारण पोलिसांचा त्रास सहन करावा लागणार नाही, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. संचारबंदीच्या काळात एकही वाहन दिसता कामा नये, असे आदेशही सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. अन्यथा अशा वाहनचालकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.\nसंध्याकाळपुरते तरी दारुची दुकाने उघडा - ऋषी कपूर यांची मागणी\nमुंबई - देशात कोरोना विषाणू��ा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व दुकांनं बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे आदेश पाळणार नाही त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाईही केली जात आहे. अशातच अभिनेते ऋषी कपूर यांनी सरकारकडे किमान संध्याकाळी सुरु करण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या संसर्गाची भीती आणि लॉकडाऊनमुळे घरात बंद असल्याने लोक नैराश्यात आहेत. त्यामुळे त्यांना थोडा आराम मिळावा म्हणून दारुची दुकानं सुरु करा, असे मत त्यांनी व्यक्त केले.\nसरकारने सायंकाळी काही वेळासाठी सरकारी परवाना असलेली दारुची दुकानं उघडी ठेवायला हवीत. मला चुकीचे समजू नका. लोक आपआपल्या घरी प्रचंड नैराष्य घेऊन थांबले आहेत. त्यांच्या अवतीभवती प्रचंड अश्चितता आहे. पोलिस, डॉक्टर आणि नागरिकांना ताण कमी करायचा आहे. तशीही काळ्याबाजारात दारुची विक्री सुरुच आहे. सरकारलाही उत्पादन शुल्काचा (एक्साईज) पैसा हवाच आहे. उद्विग्नतेसोबत नैराश्यही द्यायला नको. तसेही लोक पीत आहेतच, तर मग त्याला कायदेशीर करुन टाका. बघा विचार करा, असे ऋषी कपूर म्हणाले आहेत. याआधीही दारुची दुकानं सुरु ठेवण्याची मागणी करत न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या होत्या. मात्र, न्यायालयाने या याचिका फेटाळल्या. तसेच याचिकाकर्त्यांनी जनहित याचिकेच्या नावावर व्यक्तिगत इच्छा मांडल्या आणि न्यायालयाचा वेळ वाया घालावल्याचा ठपका ठेवत दंडही केल्याची घटना घडली आहे.दरम्यान, केरळ आणि पंजाब राज्य सरकारने लॉकडाऊनच्या काळात दारुचा समावेश आवश्यक गोष्टींमध्ये केला आहे.\n'आरआरआर'चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला\nमुंबई - एकिकडे संपूर्ण देसभरात कोरोनाची दहशत असताना दुसरीकडे सर्वच व्यवहारांवर याचे थेट पडसाद दिसून येऊ लागले आहेत. कलावर्तुळालाही कोरोना व्हायरसची झळ लागली आहे. या सर्व तणावपूर्ण परिस्थितीमध्ये एस.एस. राजामौली यांच्या आगामी चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'आरआरआर' असे नाव असणाऱ्या या चित्रपटाचा पोस्टर अभिनेता अजय देवगन याने प्रेक्षकांच्या भेटीला आणला. ज्यामघ्ये राईज, रिव्होल्ट, रोअर असे शब्द या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहेत. तर, आग आणि पाणी एकत्र आल्यामुळे नेमके काय होऊ शकते याची एक झलक या पोस्टरमधून पाहायला मिळत आहे.\n'बाहुबली' या चित्रपटामुळे प्रेक्षकांना राजामौली यांच्या या आगामी चित्रपटाच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. किंबहुना राजामौली यांनीही या अपेक्षांना अंदाज घेतच 'आरआरआर'चा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणल्याचे कळत आहे. या चित्रपटातून अभिनेता अजय देवगन एका खास भूमिकेत झळकणार आहे. दोन स्वातंत्र्यसैनिकांभोवती या चित्रपटाचं कथानक फिरणार आहे. जवळपास ३५० ते ४०० कोटी अशा निर्मिती खर्चामध्ये हा चित्रपट साकारला जात असल्याची माहिती समोर येत आहे.\nदरम्यान, 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अजय देवगन या चित्रपटातून नेमकी कोणती भूमिका साकारेल याविषयीची माहिती गुलदस्त्यात आहे. पण, चित्रपटाचे मोशन पोस्टर पाहता त्याची भूमिका अफलातून असणार यात शंका नाही.\nमहाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढली ; सांगलीत १२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण\nसांगली - महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असल्याचे दिसत आहे. सांगलीत आज तब्बल १२ रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सांगलीतील इस्लामपुरात आज १२ नवे रुग्ण आढळल्याने सांगलीतील कोरोनाबाधितांची संख्या २३ वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा तब्बल १४७ वर पोहोचला आहे.महत्त्वाचे म्हणजे इस्लामपुरात जे १२ नवे रुग्ण आढळले आहेत, ते पूर्वीच्या ४ कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले होते. हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. ज्या कुटुंबातील चौघांना लागण झाली होती, त्यांचे कुटुंब मोठे आहे.\nया कुटुंबातील आधीच चौघांना कोरोनाची लागण झाली होती. हे चौघे हज यात्रा करुन आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांची चाचणी केली असता, २५ मार्चला आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आणखी १२ जणांची चाचणी केली असता, त्यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या कुटुंबाने एका लग्न समारंभालाही हजेरी लावली होती. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या २७ जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती, जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली होती.सांगलीतील या कोरोनाबाधित रुग्णांवर मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. चार दिवसांपूर्वी चार जणांचे रिपोर्ट ���ॉझिटिव्ह आले होते. त्यामध्ये आधी पाच आणि आता बारा जणांची भर पडली आहे.\nममता बॅनर्जी उतरल्या रस्त्यावर ; सोशल डिस्टंस पाळण्याचे केले आवाहन\nकोलकाता - कोरोनावर मात करण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, अत्यावश्यक वस्तूसाठी लोकांना घराबाहेर पडावे लागत असल्याने गर्दी होत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रस्त्यावर उतरून खडूने रिंगण आखत लोकांना एकमेंकामध्ये अंतर ठेवण्यास सांगितले. त्यांच्या या कृतीचे तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी कौतूक केले आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी शहरातील काही भागांची पाहणी केली. मात्र, यावेळी किराणा दुकानात किंवा भाजीपाल्याच्या गाड्यावर लोक गर्दी करत असल्याचे त्यांना पाहायला मिळाले. त्यावर ममता बॅनर्जी रस्त्याच्या कडेला फळ विक्रेत्यासमोर उतरल्या आणि खडूने गोल रिंगण आखत त्यांना एकमेंकापासून १ मिटर अंतरावर उभे राहण्यास सांगितले. तसेच बाजारातील दुकानांसमोर 6 फूट अंतरावर वर्तुळे तयार करण्याच्या सुचना त्यांनी पोलिसांना दिल्या.लॉकडाऊनमुळे इतर राज्यात अडकलेल्या बंगालींची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी देशातील १८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. बंगाली नागरिकांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याचे व्यवस्था करण्याचे आवाहन त्यांनी पत्रामध्ये केले आहे.\nरक्तदान करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे नागरिकांना आवाहन\nमुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात वाढत आहे. तसेच कोरोना बाधितांचा आकडा देखील वाढला असून सध्या १३५ कोरोना बाधित रुग्ण असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. तसेच काळाची गरज लक्षात घेता नागरिकांनी रक्तदान करण्याचे आवाहन टोपेंनी केले. राज्यभरातील खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने आणि मेडिकल प्रॅक्टिस सुरू ठेवण्याची विनंती टोपे यांनी केली आहे. नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे. 'मीच माझा रक्षक', अशा ब्रीद वाक्याचा उच्चार यावेळी राजेश टोपे यांनी केला.\nजिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या महत्वाच्या सूचना दिल्या आहेतकाही डॉक्टरांनी भीतीपोटी खासगी दवाखाने बंद केले आहे, ते चुकीचे आहेसर्व डॉक्टरांना विनंती आहे की, त्यांनी मेडिकल प्रॅक्टीस सुरू ठेवावीगाव, वाड्या-वस्त्यांवरील डॉक्टरांना कोणताही त्रास होणार नाही, तुम्ही रुग्णालये सुरू ठेवावीतकोरोनाशिवाय इतरही आजार आहेत, त्यामुळे सर्व दवाखाने सुरू ठेवावेतओपीडी बंद, इमर्जन्सी सर्व्हिसेस बंद आहेत. अशा वेळी दवाखाने सुरू असणे गरजेचेसर्व राज्यभरातील खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने आणि हॉस्पिटल सुरू ठेवावेत, नागरिकांना उपचार द्यावेत राज्याच्या रक्तपेढीत सात ते आठ दिवसांपुरते रक्त शिल्लक आहे.वेळेची आणि काळाची गरज लक्षात घेता रक्तदान महत्वाचेरक्त फक्त कोरोनासाठी लागते असे नाही; ते अनेक आजारांसाठी लागते.रक्तदान करण्याचे टोपेंचे आव्हानआयसोलेशनचे वॉर्ड आहेत, तिथे एन-९५ मास्क वापरण्याचा प्रोटोकॉलत्या व्यतिरीक्त साधे मास्क घातले तरी चालेल, त्यामुळे गैरसमज ठेवून घाबरू नका\nपोलिसांनी आपल्या जबाबदारीमध्ये तत्परता दाखवावी. तसेच नागरिकांनी पोलिसांची अनावश्यक भीती बाळगू नये. पोलीस नियमाने काम करत असल्याचा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला.\nरिझर्व्ह बॅंकेची मोठी घोषणा ; सर्व कर्जाचे हफ्ते ३ महिने स्थगित\nनवी दिल्ली - कोरोनामुळे देशावर उद्भवलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आरबीयकडून एक पाऊल पुढे पाहायला मिळत आहे. आरबीआयने आपल्या रेपो रेटमध्ये ०.७५ टक्के कपात केल्याची माहिती गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. कोरोनामुळे जीडीपीवर परिणाम होणार असल्याचे ते म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरबीआयने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतलाय. रेपो रेटमध्ये ०.७५ टक्क्यांची कपात केल्याची घोषणा गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली.त्यामुळे रेपो रेट ५.१५ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांवर आलाय. तर रिव्हर्स रेपो रेटमध्ये ०.९० टक्क्यांची कपात केली.\nयामुळे रिव्हर्स रेपो रेट ४.९० टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आला. याव्यतिरिक्त अल्पकालावधीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणाही शक्तिकांत दास यांनी केली.रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार आहे.कर्जाच्या हप्त्यांची वसूली तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्लाही बँकांना शक्तिकांता दास यांनी दिला आहे.\nकोरोनाबाधित १५ रुग्णांना डिस्चार्ज\nमुंबई - जगभरात कोरोना���ा प्रादुर्भाव पाहायला मिळत असताना एक महत्वाची आणि समाधानकारक बातमी समोर आली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १२४ झाली आहे. मुंबईत १ आणि ठाणे येथे १ रुग्ण आढळून आला आहे. काल पुण्यात दोघा कोरोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. तत्पूर्वी मुंबई आणि औरंगाबाद येथील रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.\nएका बाजूला कोरोनामुळे संपूर्ण जगात २१ हजार लोकांचा मृत्यू झाला असताना. महाराष्ट्रातून ही सर्वात समाधनकारक बाब समोर आली आहे. संपूर्ण देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२२ वरून १२८ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल २१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नवी मुंबई येथे मौलवीचा मुलगा आणि मोलकरीण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. वाशीतील मशिदीत राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या वास्तव्यात आलेल्यांची चाचणी केली गेली. त्यानंतर हे कोरोना पॉझीटीव्ह समोर आले आहेत. यातील काही जणांचे रक्ताचे नमुने यायचे आहेत. त्यामुळे या रुग्णांमध्ये किती रुग्ण पॉझिटीव्ह येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nसॉरी उद्धवजी मला टीमची माफी मागायची आहे...मुख्यमंत्र्यांकडे अभिनेत्याचा माफीनामा\nमुंबई - सध्या देशभरात कोरोना व्हायरस हाहाकार माजवला आहे. त्यातही महाराष्ट्रात या व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण सापडले. आतापर्यंत महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १२२ वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे या व्हायरसला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने सर्व परिस्थिती हाताळत आहेत, ते पाहिल्यावर आता त्यांच्या टीकाकारांनीही त्यांची प्रशंसा करायला सुरुवात केली आहे. एका अभिनेत्याने फेसबुकवर पोस्ट लिहून उद्धव ठाकरेंची माफी मागितली आहे.\nसॉरी उद्धवजी.. मी किरण माने. मला तुमची माफी मागायचीय. तुम्ही पूर्वीच्या सरकारमध्ये असताना तुमची हतबलता पाह��न खूप टीका केली होती तुमच्यावर कणा नसलेला नेता.. ताटाखालचं मांजर म्हणायचो... भाजपासोबत झालेली तुमची फरपट पाहून 'शिवसेनेचा कणखरपणा बाळासाहेबांबरोबर गेला' असं मला वाटायचं. आज तुम्ही मला खोटं ठरवलंत. अशा आशयाची मराठी अभिनेते किरण माने यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टवर सध्या कमेंटचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. ज्यात सर्वजण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक करताना दिसत आहेत.\nकश्मीरमध्ये कोरोनाचा पहिला बळी\nश्रीनगर - जगभरात कोरोनाने थैमान मांडला आहे. भारतातील अनेक राज्यात कोरोनाची लागण झाली आहे. आता काश्मीरमध्ये कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे बळी गेला असून हा काश्मीरमधील पहिला बळी आहे.कोरोनाबाधित ही व्यक्ती ताब्लिजी जमातीतील असून २३ मार्च रोजी या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. सोपार इथे मूळ घर असलेला हा रूग्ण श्रीनगरमध्ये राहत होता. अवघ्या तीन दिवसांत या रूग्णाचा बळी गेला आहे. महत्वचे म्हणजे या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास होता.\nआतापर्यंत भारतात १४ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर,जगभरात २१ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. फक्त इटलीतच ७५०० लोकांचा कोरानामुळे बळी गेला आहे. स्पेनने चीनचा बळींचा ३६०० चा आकडा पार केला आहे. भारतात आतापर्यंत ६०० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी भारतात १००नवीन कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची नोंद झाली तर तिघांचा मृत्यू झाला. गोव्यामध्ये कोरोनाचे ३ रुग्ण आढळले आहेत. असे असतानाही दिलासादायक बातमी म्हणजे आतापर्यंत ४२ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. मोदी सरकार १० कोटी लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार असल्याचे समजत आहे.\nकेंद्र सरकारची मोठी घोषणा ; १ लाख ७० हजार कोटीचं पॅकेज जाहीर\nआठ कोटी कुटुंबांना ३ महिने मोफत गॅस, महिलांच्या खात्यात ५०० रुपये, शेतकऱ्यांना २ हजार, केंद्र सरकारचे‘कोरोना पॅकेज’ जाहीर\nनवी दिल्ली - लॉकडाऊनच्या काळात एकही व्यक्ती उपाशी राहू नये, याची केंद्र सरकारकडून काळजी घेतली जात आहे. कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी १ लाख ७० हजार कोटीचं पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. पुढील तीन महिने गरिबांना ५ किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळेल. आठ कोटी कुटुंबांना ३ महिने मोफत गॅस, महिलांच्या खात्यात ५०० रुपये, शेतकऱ्यांना २ हजार अशा अनेक मोठ्या घोषणा यावेळी करण्यात आल्या.आहेत.\nनिर्मला सीतारमन यांच्या घोषणा\n१. केंद्र सरकारचे 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज\n२. वैद्यकीय कर्मचा-यांना 3 महिन्यांसाठी 50 लाखांच्या विम्याचे कवच\n३. देशात कोणही उपाशी राहणार नाही\n४. शहर-ग्रामीण भागातील गरीब, स्थलांतरीत मजुरांना तातडीने मदत\n५. प्रधान मंत्री अन्न कल्याण योजनेची घोषणा\n६. अन्न कल्याण योजनेंतर्गत, 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ,1 किलो दाळ मोफत\n७. 80 कोटी लोकांना अन्न कल्याण योजनेचा लाभ\n८ आठ कोटी 69 लाख शेतक-यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रु.लगेच देणार\n९. रोजगार हमी योजनेच्या प्रत्येक मजुराच्या खात्यावर 2 हजार रु. टाकणार\n१०. अन्न कल्याण योजनेंतर्गत तीन महिने मोफत धान्य पुरवठा\n११. रोहयो अंतर्गत रोजच्या मजुरीत 182 वरुन 202 रु.पर्यंत वाढ, 5 कोटींना फायदा\n-कोरोना महामारीमुळे ईपीएफच्या नियमात बदल करण्यास सरकार तयार आहे. जेणेकरुन पीएफ खात्यात जमा झालेला ७५% नॉन रिफंडेबल रक्कम किंवा तीन महिन्यांचा पगार (जे कमी असेल ते) काढता येतील.\n-कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) चे योगदान भारत सरकार देईल. नियोक्ता आणि कर्मचारी या दोघांच्या वतीने. हे पुढील तीन महिन्यांसाठी असेल. ज्या संस्थांमध्ये १०० पेक्षा कमी कर्मचारी आहेत आणि ९० % पेक्षा कमी कर्मचाऱ्यांचा पगार १५ हजारांपेक्षा कमी आहे, त्या संस्थाना लागू\n-मातृशक्ती, महिला ज्यांचे जनधन खाते आहे, त्या साडेवीस कोटी लाख महिलांच्या खात्यात तीन महिन्यांसाठी दर महिन्याला ५०० रुपये\n– वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांना पुढील तीन महिन्यांसाठी अतिरिक्त एक हजार रुपये – तीन कोटी विधवा, वृद्ध, दिव्यांगाना लाभ, डायरेक्ट खात्यात मिळणार.\n– मनरेगा माध्यमातून काम करणाऱ्यांची रोजंदारी १८२ वरुन २०२ रुपयांपर्यंत वाढवली\n-१३० कोटी जनतेचे पोट भरण्यासाठी शेतकरी दिवसरात्र राबतो त्यांना त्रास होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये भरणार, देशातील ८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे दोन हजार रुपये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरले जातील\n-पंतप्रधान अन्न योजनेअंतर्गत, एकही गरीब अन्नाशिवाय राहू नये याची दक्षता. जवळपास ८० लाख लाभार्थ्यांना पुढील तीन महिने ५ किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळेल, सध्या मिळत असलेल्या सोडून अतिरिक्त मिळेल. शिवाय त्यासोबत एक किलो डाळही मोफत मिळेल\n-वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ सफाई कर्मचारी यासारख्या योद्ध्यांना ५० लाखांचा आरोग्य विमा\n-कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी १ लाख ७० हजार कोटीचं पॅकेज, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरजूंना लाभ\nमोटारसायकल चालकाने पोलिसाला उडवले\nपालघर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी सर्वत्र नाकाबंदी सुरू आहे. पण वसईत नाकाबंदी सुरू असताना एका माथेफिरू मोटारसायकल चालकाने चक्क पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वसईच्या आयसीस रूग्णालयात उपचार सुरू आहेत.सुनील पाटील, असे जखमी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. वसई पूर्व एव्हरशाईन सर्कलवर आज सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस डोळ्यात तेल घालून रस्त्यावर उभे आहेत. त्याच पोलिसांच्या जीवावर आता घराबाहेर पडणारे नागरिक उठत असल्यामुळे पोलिसांच्या सुरक्षिततेचाही एक प्रश्न निर्माण झाला आहे.\nअवैधरित्या साठा केलेले एक कोटींचे मास्क पोलिसांनी केले जप्त\nमुंबई - एकीकडे कोरोना व्हायरसचा कहर वाढत असताना मास्कचा तुटवडा जाणवत आहे. अनेक व्यापाऱ्यांनी वाढती मागणी लक्षात घेता मास्कची अवैधरित्या साठवणूक केल्याचे उघड झाले. विलेपार्ले पोलिसांनी एक कोटींचे मास्क जप्त केले आहेत.एक कोटींचे मास्क जप्तविलेपार्ले पोलिसांकडून २४ मार्चच्या रात्री बाजारपेठेतील गर्दी नियंत्रित करताना पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांना गोदामातील कार्गो भागात मास्क बेकायदेशीर साठवल्याची माहिती मिळाली. त्यांनतर काणे यांनी कारवाई करत हा लाखोंचा साठा जप्त केला. थ्री फ्लाय प्रकारच्या या मास्कचे २०० खोकी त्यांनी जप्त केली आहेत.\nगुजरातमध्ये ७२ तासांमध्ये उभारले कोरोना बाधितांसाठी रुग्णालय\nसुरत - देशांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून ५६२ वर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहच���ी आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये ७२ तासांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालय उभारण्यात आले आहे.शहरातील माजुरा गेट जवळ हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. रुग्णलयात २५० खाट आहे. सुरतचे माजी जिल्हाधिकारी महेंद्र पाटील यांच्या निगराणीखाली रुग्णालय उभारण्यात आले. आरोग्य मंत्री कुमार कानानी यांनी रुग्णालयाची पाहणी केली आहे. दरम्यान मोदींनी कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून ते येत्या १४ एप्रिलपर्यंत म्हणजेच २१ दिवस नागरिकांना जेथे आहे, तेथेच घरामध्ये थांबण्यास सांगितले आहे. महामारीमुळे २१ दिवस देश बंद ठेवण्याची ही देशातील पहिली वेळ आहे. कोरोनाला हरविण्यासाठी घरात राहण्याचा संकल्प करण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले आहे.\nकोरोना रुग्णांवर इलाज करणाऱ्या डॉक्टर,नर्सेसना बोनस जाहीर\nतमिळानाडू - कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 25 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण भारत 21 दिवसांसाठी लॉकडाऊन असणार आहे. देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे हे पाऊल उचलण्यात आलं आहे. देशभरात आरोग्य सेवा अतिशय सतर्क करण्यात आल्या आहेत. डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील इतर कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता, रुग्णांची सेवा करत आहेत. अहोरात्र नागरिकांच्या सेवेसाठी हजर आहेत.आता तमिळनाडू सरकारने कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या राज्यातील डॉक्टर, नर्स आणि आरोग्य सेवेतील इतर कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे. या कर्मचाऱ्यांना बोसनमध्ये एक महिन्याचा पगार देण्यात येणार आहे.\nतमिळानाडूचे मुख्यमंत्री ई.के.पलानीसामी यांनी, डॉक्टर आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना बोनससह, रेशनकार्ड धारकांना 1000 रुपये, तांदुळ, साखर आणि इतर आवश्यक वस्तू मोफत देण्याची घोषणा केली आहे.\nकोरोनाचा कहर ; तब्बल ९० हजार भारतीय मायदेशी परतले\nपंजाब - कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही झपाट्याने कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे देशातील सर्व राज्यांमध्ये लॉक डाऊन करण्यात आले असून, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या भारतात ५०० हून जास्त झाली आहे. तर आतापर्यंत १० लो���ांचा मृत्यू झाल आहे. मुख्य म्हणजे गेल्या काही दिवसांत तब्बल ९० हजार परदेशात राहणारे नागरिक भारतात परतले आहे. यामुळे भारतात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.परदेशातून आलेले नागरिक सगळ्यात जास्त पंजाबमध्ये स्थायिक आहेत. त्यामुळे पंजाब सरकारने Covid-१९ च्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी आयसोलेशन वॉर्ड आणि इतर इमारती बांधण्यासाठी केंद्राकडे निधी मागितला आहे. पंजाबचे आरोग्य मंत्री बीएस सिद्धू यांनी, “पंजाबमध्ये बरेच अनिवासी भारतीय आहेत आणि गेल्या तीन-चार महिन्यांत ९०,००० लोक येथे आले आहेत. आम्ही केंद्राकडे पायाभूत सुविधा, आयसोलेशन वॉर्ड आणि इतर काही गोष्टी तयार करण्यासाठी १५० कोटींची मदत मागितली आहे”, असे सांगितले.\nअखेर आठ महिन्यांनी ओमर अब्दुल्लांची सुटका\nश्रीनगर - जम्मू काश्मीरचे माजी मुख्यामंत्री ओमर अब्दुल्ला यांना मंगळवारी मुक्त करण्यात आले. साधारणपणे आठ महिन्यांपासून ते कैदेत होते. नागरी सुरक्षा कायद्यानुसार त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आल्यानंतर त्यांना मुक्त करण्यात आले.गेल्यावर्षी ५ ऑगस्टला त्यांना कैदेत ठेवण्यात आले होते. काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर ५ फेब्रुवारीला नागरी सुरक्षा कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना कैद करण्यात आले होते. १० मार्चला ते ५० वर्षांचे झाले. आतापर्यंत साधारणपणे २३२ दिवस ते कैदेत होते.\nमुंबईत जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल,पान टपरी, फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल\nमुंबई - कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्तांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. मात्र, मुंबईत या जमावबंदीच्या आदेशांचे पालन न करणाऱ्यांवर आता मुंबई पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. गेल्या २४ तासात जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ११२ गुन्हे नोंदवले आहेत. यात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत.\nकोरोना व्हायरसबाबत गैरसमज पसरवणे – ३ गुन्हे दाखल\nपोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १८८ नुसार ही कारवाई केली आहे. राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेसह पोलिस यंत्रणाही गंभीर ���ाऊलं उचलत आहे. संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासोबतच हा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांना वेगळे ठेवणे हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणा नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडण्यास मज्जाव करत आहे.\nहॉटेल सुरू ठेवणे – १६ गुन्हे दाखल\nपान टपरी सुरू ठेवणे – ६ गुन्हे दाखल\nइतर दुकान सुरू ठेवणे – ५३ गुन्हे दाखल\nहॉकर्स, फेरीवाले – १८ गुन्हे दाखल\nसार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे – १० गुन्हे दाखल\nअवैध वाहतूक करणे – ६ गुन्हे दाखल\nसर्व EMIची वसुली तात्पुरती थांबविण्याची अशोक चव्हाणांची पंतप्रधानांकडे मागणी\nमुंबई - कोरोनामुळे ठप्प झालेला व्यापार-उदीम पाहता केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंकेच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरुपात सर्व वित्तीय संस्थांच्या सर्व प्रकारच्या वसुलीला स्थगिती द्यावी. सर्व प्रकारचे कर्जाचे हप्ते, कॅश क्रेडिटचे व्याज, क्रेडिट कार्डांची बिले आदींचा भरणा तूर्तास स्थगित करावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पत्र पाठवून राज्य शासनाने केंद्र सरकारला याबाबत शिफारस करावी, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत. “कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व खासगी आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. परंतु, अद्याप कर्जांची वसुली, इएमआय, इन्स्टॉलमेंट्स, ऑटो डेबिट आदी बाबी थांबविण्यात आलेल्या नाहीत”, असंदेखील अशोक चव्हाण म्हणाले.\n'आज शेतकरी, लहान-मोठे व्यापारी, उद्योजक, नोकरदार, कंत्राटी कर्मचारी, कामगार असे समाजातील सर्व घटक घरात अडकून पडले आहेत. बहुतांश लोकांकडे फारसे पैसे नाहीत. अत्यावश्यक सेवा म्हणून बॅंका भलेही सुरु असतील. पण उद्योग-व्यवसाय सारे ठप्प असल्याने पैशांची देवाणघेवाण थांबली आहे', असा दावा अशोक चव्हाण यांनी केला.\n'कर्जाचे हप्ते, इन्स्टॉलमेंट भरायला लोकांनी पैसे आणायचे कुठून हा प्रश्न आहे. एक जरी हप्ता चुकला तरी त्याचा ‘सिबिल’वर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे या मुद्याचा गांभीर्याने विचार करावा आणि सर्व वित्तीय संस्थांची, बॅंकांची सर्व प्रकारची वसुली तात्पुरती स्थगीत करावी. त्याचप्रमाणे जीएसटीची विवरणपत्रे ��णि आयकर भरण्याची मुदत देखील वाढवून देण्यात यावी', अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.\nकोरोनाव्हायरस हवेतून पसरू शकतो who चा मोठा खुलासा\nनवी दिल्ली - कोरोनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी शिंकताना, खोकताना तोंडावर रूमाल ठेवा. हात नीट स्वच्छ धुवा असा सल्ला दिला जातो आहे. कोरोनाव्हाययरसच्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर किंवा त्याने स्पर्श केलेल्या वस्तूंना स्पर्श केल्यानंतर कोरोनाव्हायरसची लागण होत आहे. मात्र ज्या हवेत आपण श्वास घेत आहोत, त्या हवेमार्फत तर आपल्याला कोरोनाव्हायरसचा धोका तर नाही ना असा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडला आहे.कोरोनाव्हायरस हवेत काही तास जिवंत राहू शकतो, असे संशोधनातून समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना काळजी घेण्याचा सूचना दिल्य आहेत. त्यामुळे हवेमार्फत कोरोनाव्हायरस पसरतो आहे का असा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडला आहे.कोरोनाव्हायरस हवेत काही तास जिवंत राहू शकतो, असे संशोधनातून समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना काळजी घेण्याचा सूचना दिल्य आहेत. त्यामुळे हवेमार्फत कोरोनाव्हायरस पसरतो आहे का अशी भीती निर्माण झाली आहे.कोरोनाव्हायरसची हवेत तग धरण्याची क्षमता तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी न्यूबिलाझरच्या माध्यमातून व्हायरस एअरबॉर्न केला. ३ तासांसाठी हा व्हायरस हवेत राहत असल्याचे दिसून आले.शास्त्रज्ञांनी रुग्णालयातही तपासणी केली. त्यावेळी तिथल्या जमिनीवर, भिंतींवर कोरोनाव्हायरस आढळले, जे शिंकल्यानंतर आणि खोकल्यानंतर थेंबामार्फत पसरले होते. मात्र हवेत हा व्हायरस नव्हता. जमिनीवरील व्हायरसचा निर्जंतुकीकरणानंतर नाश झाला.\nदेशात कोरोनाचा नववा बळी ; पश्चिम बंगालमध्ये एकाचा मृत्यू\nकोलकाता - देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. आज २३ मार्च रोजी पश्चिम बंगालमधील एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात ३, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, गुजरातमध्ये प्रत्येक एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये आज दुपारी ५५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. कोलकातामधील सॉल्टलेक या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते व्हेंटिलेशनवर होते. मात्र दुर्देवाने आज त्यांचा मृत्यू झाला आहे.विशेष म्हणजे या मृत रुग्णांची कुठल्याही प्रकारची ट्रव्हल हिस्ट्री नव्हती. हा रुग्ण १३ मार्च रोजी सर्दी, ताप आणि घसा खवखवत असल्याकारणाने रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर १६ मार्चला त्यांना श्वास घेण्यास अडचणी होत आहे. यानंतर १९ मार्चला त्यांचा कोरोनाची लागण झाल्याचे उघ़ड झाले होतेयानंतर त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यांची तब्येत बिघडत गेली आणि त्यांना व्हेंटिलेशनवर ठेवण्यात आले. मात्र आज हार्टअॅटकमुळे त्यांचा मृत्यू झाला.देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असून, भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४१५ इतकी झाली आहे. यात देशभरातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ८९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात मुंबईत सर्वाधिक ३९, पुणे १६, पिंपरी चिंचवड १२ रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली.\nदेशातील १९ राज्यांत पूर्णपणे लॉकडाऊन\nनवी दिल्ली - कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले आहे. भारतामध्येही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. याला आळा घालण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. देशातील १९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.कोरोनावर मात करण्यासाठी १२ प्रयोगशाळेच्या माध्यमातून देशभरामध्ये १५ हजार तपासणी सेंटर उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. चंदीगढ, दिल्ली, गोवा, जम्मू काश्मीर, नागालॅड, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, लडाख, झारखंड, अरुणाचल प्रदेश, बिहार, त्रिपूरा, तेलंगाणा, छत्तीसगढ, पंजाब, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे.देशात ४१५ कोरोनाबाधित रुग्णाची संख्या असून कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आल्याचे माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nविमानात 'कोरोना'ची दहशत ; वैमानिकाने चक्क खिडकीतून मारली उडी\nनवी दिल्ली - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्याहून दिल्लीला पोहचलेल्या एका विमानात कोरोनाबाधीत प्रवासी असल्याची माहीती प्रवाशांना मिळाली. त्यामुळे घाबरलेल्या वैमानिकाने चक्क विमानाच्या खिडकीतून उडी मारली आहे.पुणे ते दिल्ली एअर एशियाच्या विमानात हा संशयित प्रवासी होता. दिल्ली विमान पोहोचताच प्रवाशांना याबाबत माहिती मिळाली. यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यातच वैमानिकाला याची खबर लागताच त्याने बसलेल्या जागी शेजारी असलेल्या खिडकीतून उडी मारली.या घटनेनंतर या विमानाला रन वे वर वेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. तसेच सगळ्या प्रवाशांची तपासणी करण्यात आली. तसेच ज्या प्रवाशामुळे एकूण गोंधळ उडाला होता, त्या प्रवाशाचा कोरोना चाचणी अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे.\nराज्यात संचारबंदी लागू - उद्धव ठाकरेंची घोषणा\nमुंबई - सरकारी निर्देशांबाबत नागरिकांच्या अनास्थेमुळे अखेर राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव (COVID-19) रोखण्यासाठी महाराष्ट्रात अखेर संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत ही घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, ही काही मौजमजेची वेळ नाही. तरीही नागरिक रस्त्यावर काय सुरु आहे, हे बघण्यासाठी बाहेर पडतात. आज सकाळपासून रस्त्यांवर अनेक वाहने विनाकारण बाहेर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे आम्हाला आता नाईलाजाने राज्यभरात संचारबंदी लागू करावी लागत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.\nयाशिवाय, राज्यातील एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण होऊ नये, यासाठीही राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे अजूनही कोरोनापासून सुरक्षित आहेत. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच राज्यातंर्गत सुरु असलेली विमान वाहतूकही बंद करावी, असे पत्र उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पाठवले आहे.\n* खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी सुरु राहतील. रिक्षात चालक सोडून एकजण आणि टॅक्सीत चालक वगळता दोन जणांना बसण्यास परवानगी\n* जीवनावश्यक वस्तूंसह पशुखाद्याची दुकानेही सुरु राहतील. अनेकांच्य�� घरी पाळीव प्राणी असल्याने हा निर्णय. कृषीमालाची वाहतूकही सुरु राहणार.\n* सर्व धर्मीयांचा प्रार्थनास्थळे पूर्णपणे बंद राहतील.\n* कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर डॉक्टरांबरोबरच नर्स आणि अन्य मनुष्यबळ कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आशा, अंगणवाडी सेविका आणि होमगार्डच्या जवानांनाही वैद्यकीय प्रशिक्षण दिले जात आहे.\n* आपण निर्णायक टप्प्यावर आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव आत्ताच रोखला नाही तर हा विषाणू जगात घातले तसे थैमान राज्यातही घालेल.\n* घरी विलगीकरण केलेल्यांनी सूचना पाळाव्यात. जनतेच्या हितासाठीच कठोर पावले उचलत आहोत.\n* आशा, अंगणवाडी सेविका आणि होमगार्डच्या जवानांनाही वैद्यकीय प्रशिक्षण दिले जात आहे.\n* जनता कर्फ्युला जनतेने दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण केवळ टाळ्या, वाजवणं म्हणजे व्हायरस पळवणे नव्हे. जीवाची बाजी लावून लढण्याऱ्यांसाठी ते होते.\n* हा निर्णायक टप्पा आहे. पुढचे दिवस महत्वाचे आहेत, हे ओळखलं नाही तर वेळ मिळून आपण उपयोग केला नाही असं होईल.\nउत्तर प्रदेशमधील १५ जिल्ह्यामध्ये तीन दिवस लॉकडाऊन\nउत्तर प्रदेश - भारातामध्ये कोरोनाबाधित रुग्णाची संख्या ३५० पेक्षा अधिक झाली असून तब्बल ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील १५ जिल्ह्यात २३ मार्च ते २५ मार्च दरम्यान लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे.भारतात कोरोना विषाणुच्या विरोधातील ही सामूहिक लढाई आहे. यापासून सुरक्षित राहण्यासाठी विषाणूसंबधी जागरुक राहणे आणि काळजी घेणे हा एकमेव उपाय असल्याचे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितले. तसेच याला रोखण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न केले जात असल्यचेही ते म्हणाले. नागरिकांनी स्वत:ला या संक्रमणापासून वाचवण्यासाठी वेगळे राहण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.उत्तर प्रदेशमध्ये करण्यात येणाऱ्या लॉकडाउनमध्ये नोएडा, गौतमबुद्ध नगर आणि गाजियाबाद या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.\nकोरोनाबाबत 'एप्रिल फूल' केल्यास जायला लागेल तुरुंगात\nकेंद्र सरकारने महाराष्ट्राला २५ हजार कोटींचे पॅकेज...\nकोरोनाबाबत संभाजी भिडे यांचे धक्कादायक विधान\nनिजामुद्दीन येथे धार्मिक कार्यासाठी आलेल्या सहा जण...\nदिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम बनवणार क्वारन्ट...\nकोरोनामुळे कैद्यांच्या जीवाला धोका ; ४१९ कैद्यांना...\nकोरोनाग्रस्त इराणमधील २७५ भारतीय मायदेशी परतले\nकोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून केली आत्महत्या\nकर्नाटकात इंदिरा कँटिनच्या मार्फत गरीब, गरजूंना मो...\nकोणलाही वाशिममध्ये प्रवेश दिला जाणार नाही - जिल्हा...\nलॉकडाऊनमुळे 'गोकूळ' दुग्ध व्यवसायाला फटका\nशहर पोलिसांचा दणका ; पहिल्याच दिवशी १३९ दुचाकी जप्त\nकोकण रेल्वे आंब्यासह अत्यावश्यक सेवांची वाहतूक\nशिवभोजन थाळी फक्त पाच रुपयांत मिळणार - छगन भुजबळ\nइटलीत करोनाचे थैमान ; मृतांचा आकडा १० हजारांवर\nकोरोना विरोधात लढण्यासाठी गुगलची ५९०० कोटींची मदत\nकोरोना विरोधातील लढ्याला रतन टाटा कडून १५०० कोटींच...\nअजय मेहता यांना तीन महिन्यांची मुदतवाढ\nसॅनिटायझरचा काळाबाजार करणाऱ्या मेडिकलवर पोलिसांची ...\nगावाकडे पायी जाणाऱ्यांना टेम्पोने चिरडले ; ५ ठार\nलॉकडाऊन ; चक्क बाईकवरून नेला मृतदेह\nवाशीत भाजीपाला खरेदीसाठी झुंबड\nमजूर गावाच्या दिशेने रवाना,महामार्गावरून पायपीट\nसुन्नी जामा मशीद बंद ; आता मुस्लीम बांधवांचे नमाज ...\nमुंबईत अडीच लाखाचा हॅण्ड सॅनिटायझर साठा जप्त\nदादरच्या भाजीबाजाराचे विभाजन होणार\nनाहीतर तीन महिन्यांसाठी गाड्याही होणार जमा - पोलीस...\nसंध्याकाळपुरते तरी दारुची दुकाने उघडा - ऋषी कपूर य...\n'आरआरआर'चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला\nमहाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढली ; सांगली...\nममता बॅनर्जी उतरल्या रस्त्यावर ; सोशल डिस्टंस पाळण...\nरक्तदान करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे नागरिक...\nरिझर्व्ह बॅंकेची मोठी घोषणा ; सर्व कर्जाचे हफ्ते ३...\nकोरोनाबाधित १५ रुग्णांना डिस्चार्ज\nसॉरी उद्धवजी मला टीमची माफी मागायची आहे...मुख्यमंत...\nकश्मीरमध्ये कोरोनाचा पहिला बळी\nकेंद्र सरकारची मोठी घोषणा ; १ लाख ७० हजार कोटीचं प...\nमोटारसायकल चालकाने पोलिसाला उडवले\nअवैधरित्या साठा केलेले एक कोटींचे मास्क पोलिसांनी ...\nगुजरातमध्ये ७२ तासांमध्ये उभारले कोरोना बाधितांसाठ...\nकोरोना रुग्णांवर इलाज करणाऱ्या डॉक्टर,नर्सेसना बोन...\nकोरोनाचा कहर ; तब्बल ९० हजार भारतीय मायदेशी परतले\nअखेर आठ महिन्यांनी ओमर अब्दुल्लांची सुटका\nमुंबईत जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल,पान टपरी,...\nसर्व EMIची वसुली तात्पुरती थांबविण्याची अशोक चव्हा...\nकोरोनाव्हायरस हवेतून पसरू शकतो who चा मोठा खुलासा\nदेशात कोरोनाचा नववा बळी ; पश्चिम बंगालमध्ये एकाचा ...\nदेशातील १९ राज्यांत पूर्णपणे लॉकडाऊन\nविमानात 'कोरोना'ची दहशत ; वैमानिकाने चक्क खिडकीतून...\nराज्यात संचारबंदी लागू - उद्धव ठाकरेंची घोषणा\nउत्तर प्रदेशमधील १५ जिल्ह्यामध्ये तीन दिवस लॉकडाऊन\nपुढील तीन दिवस गोव्यात अत्यावश्यक सेवा व्यतिरक्त स...\nशाहीन बागेतील आंदोलकांवर पेट्रोल बॉम्ब हल्ला\nकोरोनाचा सामना करण्यासाठी उद्योजक अनिल अग्रवालांची...\nशेअर बाजारात मोठी घसरण\nकोरोनाचा कहर ; या आठवडय़ात उच्च न्यायालयाचे कामकाज ...\nआज मध्यरात्रीपासून मुंबईची 'लाईफलाईन' होणार बंद\nइटलीमध्ये अडकलेल्या २६३ भारतीयांना विशेष विमानाने ...\nलहान व्यावसायिक आणि मजुरांना मदतीचा हात द्यायला हव...\nकोरोना व्हायरसवर रामदेव बाबांचा भन्नाट सल्ला\nश्रीवर्धनमध्ये होम क्वारंटाईनचा नियम तोडणाऱ्या तिघ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलद...\n'जनता कर्फ्यु' गडचिरोलीत शुकशुकाट\nकोरोनाचा धसका; कोकण रेल्वे मार्गावरील पॅरेंजर रद्द\nछत्रपती घराण्याची बदनामी करणाऱ्याला शिवसैनिकांनी द...\nरविवारी ३,७०० ट्रेन बंद ठेवण्याचा रेल्वे प्रशासनाच...\nठाण्यात हॉटेल, बीअरबार, वाइन शॉप, व्यावसायिक वाहना...\nनवीमुंबई महापालिका निवडणूक पुढे गेल्याने नागरी काम...\nबांधकामाच्या वादातून शिवसैनिकांमध्ये राडा\nभाज्यांची आवक दुपटीने वाढल्याने दरात घसरण\nचटईक्षेत्रफळ वितरणासाठी ‘झोपु’मध्ये स्वतंत्र कक्ष\nकेईएम आणि नायर रुग्णालय रिकामे करण्याचे आयुक्तांचे...\nकोरोनाबाबत सोशल मीडियावरुन अफवा पसरवली तर होईल कार...\nकनिका कपूर विरोधात लखनऊमध्ये गुन्हा दाखल\nअनिल कपूर लवकरच होणार आजोबा\nकमलनाथ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता\nअखेर निर्भयाला मिळाला न्याय : चारही गुन्हेगारांना ...\nकोरोना व्हायरस ; मुंबईमधील सर्वच रुग्णालयांना निधी...\nनिवृत्त पोलिसाने केली पोलीस मुलाची हत्या\nकोरोनाच्या धास्तीने देशभरातील १६८ रेल्वेगाड्या रद्द\nविद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द - उदय सामंत\nमुंबईवर कोरोनाचे सावट; मुंबईमध्ये लोकलची गर्दी कमी...\nविश्वासदर्शक ठराव उद्याच घ्या ;राज्यपालांकडून कमलन...\nदिल्ली निर्भया प्रकरण ; दोषींची आंतरराष्ट्रीय न्या...\nअहमदनगरमध्ये शिवसेना उपतालुका प्रमुखाची हत्या\nकोरोनाबाबत चुकीची माहिती दिल्याप्रकरणी पुण्यात गुन...\nआझाद समाज पक्ष लढवणार युपी विधानसभा - चंद्रशेखर\nएटीएम,क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल\nकाँग्रेसला बहुमताची चिंता नाही - हरिश रावत\nभाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरीसेवेला प्रारंभ\nकोरोना वायरस, मुंबईत जमावबंदीचे आदेश\nकोरोनाचा प्रभाव, मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द\nझोपू प्राधिकरणातील सुरक्षा रक्षकाला जबाबदारीचे भान\nगुजरातमधील काँग्रेसच्या १४ आमदारांना जयपूरला हलविले\nइराणमधून २३४ भारतीय मायदेशी परतले\nयेस बँकेवरील निर्बंध हटणार ; खातेधारकांना मोठा दिलासा\nअंकित शर्मा हत्येप्रकरणी आणखी पाच अटकेत\nनिलेश साबळे, भाऊ कदम विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार ...\nमुंबई-गोवा केवळ ५ तासांत पोहचणार ; राज्य सरकारची न...\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nराजगृहावर हल्ला करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - उद्धव ठाकरे\nमुंबई - राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nत्यानंतरच सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा\nमुंबई - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nनालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी लोकल थांबवली\nमुंबई - लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी मुंबईत विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्यात आ...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/sport/page-4/", "date_download": "2021-06-21T05:57:21Z", "digest": "sha1:NSWMSJ43NISNINW6WWHEDR2QW7J5QAPL", "length": 16834, "nlines": 175, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sports News in Marathi: Sports Latest & Breaking News Marathi | क्रीडा News – News18 Lokmat Page-4", "raw_content": "\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\n...आणि रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस आले समोरासमोर, पाहा हा PHOTO\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\nभारतीय सैन्य- दहशतवाद्यांमध्ये चकमक, लष्कर- ए-तोयबाचा कंमाडर ठार\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\nWTC Final : ‘चेतेश्वर पुजा��ानं एक काम करावं’, डेल स्टेननं दिला बॅटींगचा धडा\nWTC Final 2021: अश्विन आऊट होताच पत्नी प्रीती निराश, प्रतिक्रिया VIRAL\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\n नेहमी लक्षात ठेवा या तीन गोष्टी, अन्यथा होईल मोठं नुकसान\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nFather's Day निमित्त पतीला दिलं स्पेशल गिफ्ट; VIDEO पाहून म्हणाल नको रे बाबा\nबांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट\nबातम्या Jun 17, 2021 साऊथम्पटनमधून टीम इंडियासाठी काळजीची बातमी, विराटला सतावतेय 'ती' चिंता\nबातम्या Jun 17, 2021 मोठी बातमी अझहरुद्दीन HCA अध्यक्षपदावरुन निलंबित, सदस्यत्वही रद्द\nबातम्या Jun 17, 2021 संजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nवन-डे क्रिकेटमधील सर्वात थरारक मॅचची तुमची आठवण काय पाहा कधीही न विसरणारा VIDEO\nWTC Final : टीम इंडियाच्या Playing XI बद्दल सचिनचा सल्ला, म्हणाला...\nऋषभ पंतच्या आधी 'या' विकेट किपरचा इंग्लंडमध्ये धमाका 17 बॉलमध्ये काढले 88 रन\nआता एकाचवेळी खेळणार 2 टीम इंडिया, BCCI चा मोठा निर्णय\nशेवटच्या सत्रामध्ये टीम इंडियाचं कमबॅक, पदार्पणातच स्पिनर्सचा जलवा\nमैदानावर विकेट घेणारा इशांत प्रतिमाच्या प्रेमात कसा झाला क्लीन बोल्ड\nमिताली-झूलनची ऐतिहासिक कामगिरी, गांगुली-द्रविड-कुंबळेचा विक्रम मोडला\nWTC Final आधी रहाणे म्हणतो, 'हे खेळाडू ठरवतील विजय-पराभव'\nफिक्सिंगमध्ये अडकलेला खेळाडू पुन्हा क्रिकेट खेळणार, BCCI ने बंदी उठवली\nWTC Final : या खेळाडूंना संधी दे, गावसकरांचा विराटला दिला विजयाचा मंत्र\nIND vs SL : राहुल द्रविडची ती मागणी श्रीलंकेने फेटाळली\nया ट्राय सीरिजमुळे IPL संकटात, मुंबईसह सगळ्या टीम अडचणीत\n2 वर्षांपूर्वीच निवृत्त होणार होता दिग्गज क्रिकेटपटू, आता खेळणार WTC Final\nट्रेन्ट बोल्टने IPL मध्येच रोहितला दाखवली होती WTC Final ची झलक\nIND vs ENG : स्मृती मंधानाने केली मोठी चूक, भारताला किंमत मोजावी लागणार\nWTC Final : किवींचा 'रहाणे'चा कसा सामना करणार टीम इंडिया एकटा जिंकवू शकतो मॅच\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\n...आणि रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस आले समोरासमोर, पाहा हा PHOTO\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक��षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/this-woman-earns-millions-by-selling-salads/", "date_download": "2021-06-21T06:44:15Z", "digest": "sha1:ET34CTFDPCAV3EZZV2IFW4AY7HWPCXQW", "length": 10895, "nlines": 145, "source_domain": "mmkmedia.in", "title": "ही महिला करतीये सॅलड विकून लाखोंची कमाई | Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Stories ही महिला करतीये सॅलड विकून लाखोंची कमाई\nही महिला करतीये सॅलड विकून लाखोंची कमाई\nहॉटेलमध्ये जेवण करताना, लोक नेहमी असा विचार करतात की सॅलड तर फ्री मधेच मिळेल. परंतु आजकाल सॅलडचे मूल्य वाढत आहे. सॅलड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बरेच लोक त्यांच्या आहारात विविध प्रकारचे सॅलड समाविष्ट करतात.\nपुण्यातील एका महिलेने असाच सॅलडपासून एक चांगला व्यवसाय सुरु केला आहे. लोकांमध्ये सॅलडची चव पसरवण्या सोबतच त्यांनी सॅलडच्या धंद्यातून किती पैसे कमवता येतील हे देखील दाखवून दिले आहे.\nवास्तविक पुण्यातील मेघा बाफना यांनी 2017 मध्ये हा व्यवसाय सुरू केला. ते त्यांच्या घरी सॅलड बनवायचे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते इतरांशी शेर करायचे. त्यांना हळू हळू ऑर्डरस येऊ लागल्या. मेघाला पहिल्याच दिवशी तिच्या मित्रांकडून 5 ऑर्डर मिळाल्या.\nलोकांना मेघाचा सॅलड आवडू लागलं. ऑर्डर जसजश्या वाढत गेल्या तसतसा व्यवसाय देखील वाढत गेला.\nआज मेघा एक बिझिनेस वूमन आहे. हा व्यवसाय त्यांनी केवळ 3,000 हजार रुपयांत सुरू केला. पण आजच्या काळात तिने सुमारे 22 लाख रूपयांपर्यंतची कमाई केली आहे.\nमेघा रोज सकाळी साडेचार वाजता उठून सॅलडची पाकिटे तयार करायची. भाज्या आणायची, मसाले तयार करायची. तिने स्वत:च सर्व काही केले. अनेक वेळा तोटा सहन करूनही त्यांनी हा व्यवसाय काही सोडली नाही.\nमेघाचा व्यवसाय आता पूर्णपणे व्���वस्थित स्थिर झाला आहे. लॉकडाउन पर्यंत तिचे जवळजवळ 200 नियमित ग्राहक होते. तिची दर महिन्याची बचत 75 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. गेल्या चार वर्षांत तिने सुमारे 22 लाख रुपये कमावले आहेत.\nज्यांच्यात काहीतरी करून दाखवण्याची हिम्मत आहे त्यांना कधीही पराभूत केले जाऊ शकत नाही. ह्याचीच एक उत्तम उदाहरण म्हणजे मेघा आहे. व्यवसायात तोटा झाला तरीही तिने काही व्यवसाय सोडला नाही.\nPrevious articleअसा सुरु झाला पुण्यात तांब्या-पितळेच्या भांड्यांच्या व्यवसाय\nNext articleएके काळी येवल्या पेक्षाही प्रसिद्ध होते पुण्याचे रेशीम\nसरयू नदीवर रामायण आधारित लक्झरी क्रूझ राईड होणार सुरू, वाचा मुख्य वैशिष्ट्ये\nवाचा २६/११ ला मुंबईवर झालेल्या हल्ल्याची पूर्ण कहाणी\nस्कॅम १९९२ प्रसिद्ध अभिनेता प्रतीक गांधी घेऊन येत आहे नवा चित्रपट ‘रावन-लिला’\nकशी होते अमेरिकेत निवडणूक, वाचा संपूर्ण माहिती\nसध्या जग भरात अमेरिकेची निवडणूक खूप चर्चेत आहे. कोण निवडून येईल जो बिडन की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प जो बिडन की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प निकाल लवकरच जाहीर होईल.\n‘तेजस एक्सप्रेस’ पुन्हा सुरु करण्याचा रेल्वे मंडाळाचा इशारा\nसात महिन्यांच्या कालावधीनंतर आयआरसीटीसी आता १७ ऑक्टोबर, २०२० पासून तेजस एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्यास तयार आहे. वृत्तानुसार तेजस एक्स्प्रेस गाड्या लखनऊ-नवी दिल्ली आणि अहमदाबाद-मुंबई या मार्गावर धावतील.\nभोसले घराण्याने कधीपासून पुण्यावर सत्ता गाजवली\n१६ व्या शतकाच्या उत्तरार्धात भोसले घराण्याने पुण्यावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास सुरवात केली. मालोजी भोसले मनसबदारीच्या सामान्य हुद्द्यावर असताना कर्तृत्वाच्या जोरावर १५९५ ला अहम्मदनगरच्या निजामाकडून जहागिरी मिळवली.\nजगातील सर्वात भीतीदायक महिला सिरियल किलर, जी कुमारी मुलींच्या रक्ताने स्नान करीत असे\nइतिहासामध्ये अशा अनेक कथा आहेत, ज्या समोर आल्या की अंगावर काटा येतो. अशीच ही कथा आहे एका महाराणीची, जिच्या कारनाम्यान मुळे लोकांच्या मनात भीती पसरली होती. ही राणी एक भयानक सिरीयल किलर होती.\nआपल्या घटनेनेराज्यापालांना महाविद्यालयीन शिक्षणाचा उच्चाधिकार दिला आहे. घटनात्मक प्रमुख ह्या नात्याने राज्यपालास काही अधिकार देणे उपयुक्त ठरेल असा विचार करून शिक्षणासारख्या निरूपद्रवी विषयात राज्यपालांन��� घटनेने अधिकारा दिला असावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95_%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B8%E2%88%92%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2021-06-21T08:02:43Z", "digest": "sha1:64SEL5N6NVOP6A5B4CYGY7WQB55URMCR", "length": 4337, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लोकमान्य टिळक टर्मिनस−कोइंबतूर एक्सप्रेसला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nलोकमान्य टिळक टर्मिनस−कोइंबतूर एक्सप्रेसला जोडलेली पाने\n← लोकमान्य टिळक टर्मिनस−कोइंबतूर एक्सप्रेस\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख लोकमान्य टिळक टर्मिनस−कोइंबतूर एक्सप्रेस या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nलोकमान्य टिळक टर्मिनस − कोइंबतूर एक्सप्रेस (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nलोकमान्य टिळक टर्मिनस (← दुवे | संपादन)\nसोलापूर रेल्वे स्थानक (← दुवे | संपादन)\nयादगीर (← दुवे | संपादन)\nकोइंबतूर रेल्वे स्थानक (← दुवे | संपादन)\nगुंटकल रेल्वे स्थानक (← दुवे | संपादन)\nदुधनी रेल्वे स्थानक (← दुवे | संपादन)\nयादगीर रेल्वे स्थानक (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/nashik-village-goddess-kalika-mata-marathi-news-362404", "date_download": "2021-06-21T07:17:22Z", "digest": "sha1:Q7BYZISCHZSPDU3CJJGTLZ74ENE7XJI5", "length": 33197, "nlines": 239, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नाशिकच्या वैभवातील एक मानाचे पान! ग्रामदैवत श्रीकालिका माता देवस्थान; VIDEO पाहून घ्या दर्शनाचा लाभ", "raw_content": "\nनाशिकच्या जुन्या आग्रारोड नजीक असलेले कालिका मातेचे मंदिर म्हणजे नाशिकच्या वैभवातील एक मानाचे पानचं नवरात्रीच्या दिवसांत भाविकांची पाऊले दूरून कालिकेच्या मंदिराकडेच जातात. अश्या या जागृत देवस्थानाची महती व इतिहास जाणून घेऊ...\nनाशिकच्या वैभवातील एक मानाचे पान ग्रामदैवत श्रीकालिका माता देवस्थान; VIDEO पाहून घ्या दर्शनाचा लाभ\nनाशिक : नाशिकच्या जुन्या आग्रारोड नजीक असलेले कालिका मातेचे मंदिर म्हणजे नाशिकच्या वैभवातील एक मानाचे पानचं नवरात्रीच्या दिवसांत भाविकांची पाऊले दूरून कालिकेच्या मंदिराकडेच जातात. अश्या या जागृत देवस्थानाची महती व इतिहास जाणून घेऊ...\nअत्यंत जागृत व नवसाला पावणारे देवस्थान\nनाशिक शहरात फार पुरातन काळापासून म्हणजे मराठ्यांच्या राज्यात शहराच्या दक्षिण टोकाला जंगलामध्ये, रस्ताने जातांना वटवृक्षाच्या दुतर्फा रांगा व हिरव्यागार वनराईत निसर्गाच्या सानिध्यांत, रमणीय अशा जागेत लहानसे विटांचे बांधलेले श्री कालिका देवीचे मंदिर होते. ते अत्यंत जागृत व नवसाला पावणारे म्हणुन प्रसिध्द होते. त्याचा अनुभव बर्याच सात्विक लोकांनी घेतलेला आहे. इ.स.१७०५ च्या सुमारास श्री कालिका मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमंत आहिल्याबाई होळकर यांनी केला. पुर्वीचे मंदिर १० बाय १० क्षेत्रफळाचे व १५ फुट उंच असे दगडी स्वरुपाचे होते व त्या ठिकाणी बारवही (विहिर) बांधण्यात आला होता.\nमातेचे रुप अतिशय लोभस आणि सात्विक\nमंदिरातील गाभाऱ्यात उंच ओट्यावर महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या मूर्ती आहेत. पूर्वी या ठिकाणी फक्त कालिकेची शेंदूरचर्चित मूर्ती होती पण तिचे कवच काढून हल्लीची नयनमनोहर मूर्ती तयार करून घेण्यात आली आहे. येथे श्रीकालिका माता कुमारिकेच्या स्वरूपांत आहे. तिचे स्वरूप चंडिकेसारखे उग्र नसून एखाद्या लहान बालिकेसारखे अतिशय लोभस आणि सात्विक आहे. देवीच्या मागे नऊ फण्यांचा शेषनाग दिसतो आहे. तिच्या पायाखाली तीन राक्षसांची मुंडकी आहेत. त्यावर कालिकादेवी उभी आहे. तिच्या उजव्या बाजूंच्या हातांत त्रिशूल व तलवार तर डाव्या बाजूंच्या हातांत डमरू व खडग आहे. तसेच कमंडलू सारखे भांडे देखील आहे.\nयात्रेचे दिवसेंदिवस अधिक स्वरुप\nस्वातंत्र्यपूर्वकालिन म्हणजे लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीपासून श्री कालिका मंदिर येथे नवरात्र यात्रा भरू लागली व गावातील सर्व मंडळी, भाविक व स्वातंत्रसैनिक एकत्र जमू लागले. स्वातंत्रच्या कल्पनेबरोबर धार्मिक कार��यक्रम मधुन सीमोल्लंघन करण्याकरीता या देवस्थानापर्यंत येऊ लागले. त्यावेळेपासून दरवर्षी यात्रेचे दिवसेंदिवस जास्त स्वरुप येऊ लागले व हजारोंच्या संख्येने लोक यात्रेस व दर्शनास येऊ लागले.\nमानवावर धार्मिक व अध्यात्मिक जीवनाचे संस्कार\nमानवावर धार्मिक व अध्यात्मिक जीवनाचे संस्कार करणारे साधन म्हणून मंदिराचा धार्मिक पीठासारखा उपयोग व्हावा ही मंदिरे उभारण्या मागील महत्वाची कल्पना आता सर्वमान्य ठरलेली आहे. इतिहासकालीन भारतामध्ये सर्व ठिकाणी मंदिरे बांधण्याची कल्पना झालेली असुन विशेषत; महाराष्ट्रामध्ये मराठे, पेशवे, सरदार, राजे, महाराजे यांनीही त्यांचा पुरस्कार करून ठिकठिकाणी मंदिरे, बारव, वाडे, धर्मशाळा, घाट हजारो लाखो रूपये खर्च करून केलेले आहे व आपली किर्ती अजरामर करून ठेवलेली आहे. परंतु हल्ली आता त्यावेळची मंदिरे व धर्मशाळा, घाट आज जीर्ण झाल्यामुळे जीर्णोध्दारासाठी भाविकांची मनधरणी करु पाहत होती. व त्यामधुनच कालिका देवीच्या मंदिराच्या जर्णोध्दाराचा उगम झाला.\nनवरात्रात आणि वर्षभर मंदिर परिसरावर टीव्हीद्वारे नियंत्रण\nपूर्वी कालिकेच्या मंदिराचा आतला भाग अतिशय लहान होता. बाहेरचा सभा मंडपही पत्र्याचा व लहान असल्यामुळे यात्रेच्यावेळी भाविकांना दर्शन घेताना अत्यंत अडचण होई. त्यामुळे मंदिराच्या विस्ताराची मागणी पुढे आली. जनतेचे सहकार्य व मदत घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांनी २० डिसेंबर १९७४ रोजी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन केले. त्यानंतर बरोबर सहा वर्षांनी १९८० साली हल्ली आग्रारोडवर दिमाखात उभे असलेले श्रीकालिका देवीचे कलाकुसरीने नटलेले विशाल मंदिर व सभामंडप तयार झाले. या मंदिराचा गाभारा अठरा बाय अठरा फुटांचा तर शिखर ३० फूट उंच आहे. गाभाऱ्यापुढचा सभामंडप ४० बाय ६० फूट एवढा मोठा आहे. आता तर मंदिराला दोन्ही बाजूंना भव्य प्रवेशदारे आणि संपूर्ण परिसराला फरशी लावण्यात आली आहे. नवरात्रात आणि वर्षभर मंदिर परिसरावर क्लोजसर्किट टीव्हीद्वारे नियंत्रण ठेवले जाते.\nजयपूरहून देवींच्या तिन्ही मूर्ती घडविल्या\nसुरुवातीला हे फक्त कालिका मातेचे मंदिर होते. कालांतराने तिवारी, मेहेर, वाजे या देवीभक्तांनी महालक्ष्मी व महासरस्वती यांच्या मूर्ती मंदिराला भेट दिल्या. त्यानंतर थेट जयपूरहू�� देवींच्या तिन्ही मूर्ती तयार करून, त्यांची यथासांग प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मनाला शांतता मिळवून देणारे मंदिर कसे सुंदर, प्रशस्त, निवांत व स्वच्छ असावे याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे नाशिकचे श्रीकालिका मंदिर. यात्रोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या लाखो भाविक भक्तांसाठी सर्व प्रकारचा बंदोबस्त ठेवण्यासाठी प्रशासनाच्या विविध विभागांसोबत ग्रामदैवत श्रीकालिका देवीमंदिर विश्वस्थ मंडळ तत्पर आहे.\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याची घटना शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या यो��नेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/10281-farmer-suicides-in-india-in-one-year-unfortunately-maharashtra-ranks-first-283513.html", "date_download": "2021-06-21T06:53:24Z", "digest": "sha1:WB5YU4WOBF7634VZQJIAZGQXRRYVX47W", "length": 15651, "nlines": 244, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nदेशात वर्षभरात 10 हजार 281 शेतकरी आत्महत्या, दुर्देवाने महाराष्ट्राचा क्रमांक पहिला\nकर्जमाफीनंतरही राज्यातील शेतकरी आत्महत्या अद्याप थांबलेल्या नाहीत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने याबाबतची माहिती जाहीर केली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nअक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : मागील सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कर्जमाफीनंतरही राज्यातील शेतकरी आत्महत्या (Farmer suicide) अद्याप थांबलेल्या नाहीत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीबीआर) 2019 मधील देशातील शेत���री आत्महत्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार देशातील शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात दुर्वैवानं महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. (10,281 farmer suicides in india in one year, Unfortunately Maharashtra Ranks first)\nसोसायट्यांचे कर्ज, कौटुंबिक आणि सामाजिक अडचणी, नापिकी, ओला आणि सुका दुष्काळ, बोगस बियाणे, शासकीय मदत न मिळणे यांसारख्या अनेक कारणांनी हैराण झालेला शेतकरी आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलतो. एनसीबीआरच्या आकडेवारीनुसार देशात 2019 मध्ये तब्बल 10 हजार 281 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी तीन हजार 927 शेतकरी महाराष्ट्रातील आहेत.\nराज्य सरकारच्या कर्जमाफीनंतरही महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांच्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. बाजारपेठेत पिकाला अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे बहुतांश शेतकरी संकटात सापडतात. बाजारपेठेत माल विकायला गेल्यानंतर त्यांच्या हातात पिकासाठी केलेल्या गुंतवणुकीपेक्षाही कमी रक्कम पडते. यामुळे शेतकरी आर्थिक दृष्टचक्रात सापडतात, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.\nदरम्यान, 2018 मध्येदेखील शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र सर्वात पुढे होता. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) आकडेवारीनुसार 2018 या एकाच वर्षात तब्बल 10 हजार 349 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी कर्जमाफी होऊनही, महाराष्ट्रात तब्बल 3 हजार 594 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. महत्त्वाचं म्हणजे बिहारसारख्या राज्यात या वर्षात एकाही शेतकरी किंवा शेतमजुराने आत्महत्या केल्याची नोंद नाही.\n”शेतकरी मायबापा आत्महत्या करु नको रे”, मुलाकडून कविता सादर, 2 तासांनी वडिलांची आत्महत्या\nअतिवृष्टीमुळे शेतीचं अतोनात नुकसान, औरंगाबादेत तरुण शेतकऱ्याचा गळफास\nInternational Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी 16 mins ago\nSpecial Report | राज्यात अनलॉक, मात्र गर्दीने महाराष्ट्राचा धोका वाढला\nSpecial Report | महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेचं काऊंटडाऊन \nSpecial Report | शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बचा नेमका अर्थ काय\nRamdas Athawale | प्रताप सरनाईक यांनी योग्य भूमिका मांडली – रामदास आठवले\nHasan Mushrif Live | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा : हसन मुश्रीफ\nPHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड\nअन्य जिल्हे4 mins ago\nChhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ\nAurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण\nNirjala Ekadashi 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी दान करा, सर्व इच्छा पूर्ण होतील\nमराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत\nमुंबई लोकल कधी सुरू होणार, महापौर किशोरी पेडणेकरांनंतर वडेट्टीवारांनी केलं ‘हे’ विधान\nOBC Reservation: भाजपचे वराती मागून घोडे, वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा झालीय\nHappy Birthday Reema Lagoo | कधी प्रेमळ तर, कधी स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारी चित्रपट सृष्टीची लाडकी ‘आई’ रीमा लागू\nफोटो गॅलरी23 mins ago\nमराठी न्यूज़ Top 9\nमुंबई लोकल कधी सुरू होणार, महापौर किशोरी पेडणेकरांनंतर वडेट्टीवारांनी केलं ‘हे’ विधान\nमराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत\nYoga Day 2021: आता जगात कुठेही असाल तरी M. Yoga app वरून योगाचे धडे घेता येणार\nओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी51 mins ago\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय : हसन मुश्रीफ\nअन्य जिल्हे49 mins ago\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी\nMaharashtra News LIVE Update | आमदार दिलीप बनकर यांनी भाषणात मंत्र्याचे नाव घेतल्याने आंदोलक मराठा आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2021/03/", "date_download": "2021-06-21T07:39:34Z", "digest": "sha1:BJCJ5OWTO6XBIKFNR55VE2S5DHZYP7SK", "length": 214201, "nlines": 526, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "March 2021 | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nअनिल देशमुखांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती\nमुंबई - परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय उच्चस्तरीय समिती करणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांवर केलेले आरोप, फोन टॅपिंग आणि गोपनीय कागदपत्र लिक होणे, याबाबत राज्य सरकारमध्ये चर्चा करण्यात आली. त्यावेळी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याबाबत लवकरच चौकशी आयोग नियुक्त केला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली होती.यानुसार सामान्य प्रशासन विभागाने गृहमंत्र्यांच्या चौकशीबाबतचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय उच्चस्तरीय समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. ही समिती सहा महिन्यांत शासनाला अहवाल सादर करणार आहे.\nन्यायमूर्ती कैलास चांदीवाल याची माहिती\nन्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल हे मूळचे औरंगाबादचे आहेत\nत्यांनी मुंबई उच्च न्यायालयात साडेसहा वर्षे न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले.\nसध्या ते महाराष्ट्र महसूल प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत.\nतसेच रेराच्या अपिलीय न्यायाधिकरणाचे न्यायमूर्ती होते.\nशिर्डी संस्थानच्या छाननी समितीच्या अध्यक्षपदीही त्यांनी काम केले आहे.\nमुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा बदल्या\nमुंबई - सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानंतर हेमंत नगराळे यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली. हेमंत नगराळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुंबई पोलिसांत मोठ्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांत पुन्हा एकदा २६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेच्या सर्व युनिटच्या प्रभारीपदी नव्या पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी गुन्हे शाखेचे सर्व प्रभारी बदलण्यात आले आहेत.सचिन वाझे यांच्या निलंबनानंतर आता सीआययू पथकाच्या प्रभारीपदी पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने सचिन वाझे या API दर्जाच्या अधिकाऱ्याला या पदावर बसवण्यात आले होते. त्यावरुन भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सीआययू पथकाच्या प्रभारीपदी पोलीस निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. तर खंडणीविरोधी पथकाच्या प्रभारीपदी पीआय योगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nपोलिसांच्या बदल्यांसाठी राज्यात मोठे रॅकेट सुरु असल्याचा अहवाल दाबल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. संपूर्ण राज्यातून महाविकास आघाडी सरकारवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे शाखेत तब्बल ६५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजेच मुंबईतील सर्व युनीट प्रमुखांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. सीआययू युनिटचे एपीआय रियजुद्दीन काझी यांना सशस्त्र पोलीस दलात पाठवण्यात आले आहे. तर सीआययू युनिटचे एपीआय प्रकाश होवाळ यांची बदली मलबार हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी मुकेश अंबानी धमकी प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत.\nमागील काही दिवसांपासून सरकारवर अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू, सचिन वाझे खंडणी, मुकेश अंबानी धमकी आणि आता पोलिसांच्या बदल्यांसाठी रॅकेट अशा अनेक प्रकारचे संकटं राज्य सरकारसमोर उभे टाकले आहे. विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका होत आहे. १५ वर्षांपासून निलंबित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पोलीस दलात परत घेतले जाते. याच पोलिसावर खंडणीचे आरोप होतात, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस दलावरील विश्वास उडाल्याचे म्हटले होते. तसेच, पोलीस दल तसेच राज्य सरकारने चिंतन करण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलात हे मोठे बदल करण्यात आले आहेत.\nशिवसेना प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर\nमुंबई - शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेने नवी यादी जाहीर झाली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यासह खासदार अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या खासदार सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी पदोन्नती झाल्याचे दिसत आहे.आगामी मुंबई महापा��िका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर, शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, आनंद दुबे यासारख्या नव्या नेत्यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी वर्णी लावल्याचे चित्र आहे. याशिवाय अॅड. अनिल परब, सुनील प्रभू, किशोरी पेडणेकर यासारख्या प्रवक्त्यांना पुनर्नियुक्त करण्यात आले आहे. तर नाराज नेते भास्कर जाधव यांनाही प्रवक्तेपद देण्यात आले आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुका लक्षात घेत विधानपरिषद आमदार अंबादास दानवे यांनाही प्रवक्तेपदाची धुरा मिळाली आहे.हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना नव्या यादीत स्थान मिळालेले नाही.\nशिवसेना प्रवत्यांची नावे -\nसंजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते\nअरविंद सावंत – खासदार (मुंबई) – मुख्य प्रवक्ते\nप्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार\nअॅड. अनिल परब – परिवहन मंत्री\nसचिन अहिर – शिवसेना उपनेते (नवीन वर्णी)\nसुनील प्रभू – आमदार (मुंबई)\nप्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)\nभास्कर जाधव – आमदार (रत्नागिरी) (नवीन वर्णी)\nअंबादास दानवे – विधानपरिषद आमदार (औरंगाबाद-जालना) (नवीन वर्णी)\nमनिषा कायंदे – विधानपरिषद आमदार (नवीन वर्णी)\nकिशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)\nशीतल म्हात्रे – नगरसेविका (मुंबई) (नवीन वर्णी)\nडॉ. शुभा राऊळ – माजी महापौर (मुंबई) (नवीन वर्णी)\nकिशोर कान्हेरे (नागपूर) (नवीन वर्णी)\nसंजना घाडी (नवीन वर्णी)\nआनंद दुबे (मुंबई) (नवीन वर्णी)\nनव्या यादीत कोणाला स्थान नाही\nधैर्यशील माने – खासदार (कोल्हापूर)\nडॉ. नीलम गोऱ्हे – विधानपरिषद आमदार\nगुलाबराव पाटील – पाणी पुरवठा मंत्री\nउदय सामंत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री\nशरद पवार अमित शाह गुप्त भेटीबाबत सामानातून खुलासा\nमुंबई - फडणवीसांचे राज्य महाराष्ट्रात असताना साम -दाम-दंड-भेद वापरून सत्ता टिकवण्याची भाषा केली जात होती. हा साम-दाम-दंड-भेद इतरांच्या हातीही असू शकतो. तेव्हा अहमदाबादच्या गुप्त बैठकीची अफवा पसरवून गोंधळ घालणे हा त्याच भेद-नीतीचा प्रयोग आहे. अर्थात, त्यातून काय साध्य होणार शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर आघात करून महाराष्ट्राचे सरकार कमकुवत करायचे, असे भाजपचे डावपेच आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचे दाबदबाव व राज्यपालांचे विशेष सहाय्य घेऊनही महाराष्ट्र सरकार जागचे ढिम्म हलायला तयार नाही. त्यामुळे विरोधकांना वैफल्याचा आजार जडला आहे. सध्या पवार थोडे आजारी आहेत. त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया झाली आहे, पण वैफल्य व निराशा यामुळे पित्त खवळले आहे ते भाजपचे. पवार लवकरच बरे होऊन कामास लागतील. भाजपनेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर आघात करून महाराष्ट्राचे सरकार कमकुवत करायचे, असे भाजपचे डावपेच आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचे दाबदबाव व राज्यपालांचे विशेष सहाय्य घेऊनही महाराष्ट्र सरकार जागचे ढिम्म हलायला तयार नाही. त्यामुळे विरोधकांना वैफल्याचा आजार जडला आहे. सध्या पवार थोडे आजारी आहेत. त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया झाली आहे, पण वैफल्य व निराशा यामुळे पित्त खवळले आहे ते भाजपचे. पवार लवकरच बरे होऊन कामास लागतील. भाजपनेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे असा खोचक सल्ला सामनाच्या अग्रलेखातून भाजपला देण्यात आला आहे.शरद पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये गुप्त खलबते झाल्याच्या अफवेने दोनेक दिवस चर्चा तर होणारच. पवार हे शुक्रवारी रात्री अहमदाबाद येथे खास विमानाने गेले. त्यांच्या सोबत प्रफुल्ल पटेल होते. एका बड्या उद्योगपतीच्या घरी ते मुक्कामाला होते. हे बडे उद्योगपती कोण हेसुद्धा उघड आहे. त्याच रात्री अमित शहा अहमदाबाद येथे पोहोचले व शहा-पवारांत देशभरात गाजत असलेली गुप्त भेट झाली. त्या गुप्त भेटीत म्हणे गुप्त खलबतेही झाली. या गुप्त बैठकीचा संबंध राज्यातील महाविकास आघाडी सरकारशी लावला जात आहे. अहमदाबादेत भेट झाली म्हणजे दोन नेत्यांचे राज्यातील सरकारबाबत काय ते नक्कीच ठरले असणार व ठाकरे यांचे सरकार दोन दिवसांत गेलेच म्हणून समजा, असा दावा काही लोकांनी केला. मुळात सत्य असे आहे की, अशा प्रकारची कोणतीही गुप्त भेट, गुप्त खलबते झाल्याचा साफ इन्कार पवारांकडून करण्यात आला. देशाचे गृहमंत्री जे कोणी असतील, ते त्यावेळी अहमदाबादेत असतील. ते आणि शरद पवारांसारखे नेते हे समजा एकमेकांना भेटत असतील तर त्यात गैर काय असा खोचक सल्ला सामनाच्या अग्रलेखातून भाजपला देण्यात आला आहे.शरद पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये गुप्त खलबते झाल्याच्या अफवेने दोनेक दिवस चर्चा तर होणारच. पवार हे शुक्रवारी रात्री अहमदाबाद येथे खास विमानान��� गेले. त्यांच्या सोबत प्रफुल्ल पटेल होते. एका बड्या उद्योगपतीच्या घरी ते मुक्कामाला होते. हे बडे उद्योगपती कोण हेसुद्धा उघड आहे. त्याच रात्री अमित शहा अहमदाबाद येथे पोहोचले व शहा-पवारांत देशभरात गाजत असलेली गुप्त भेट झाली. त्या गुप्त भेटीत म्हणे गुप्त खलबतेही झाली. या गुप्त बैठकीचा संबंध राज्यातील महाविकास आघाडी सरकारशी लावला जात आहे. अहमदाबादेत भेट झाली म्हणजे दोन नेत्यांचे राज्यातील सरकारबाबत काय ते नक्कीच ठरले असणार व ठाकरे यांचे सरकार दोन दिवसांत गेलेच म्हणून समजा, असा दावा काही लोकांनी केला. मुळात सत्य असे आहे की, अशा प्रकारची कोणतीही गुप्त भेट, गुप्त खलबते झाल्याचा साफ इन्कार पवारांकडून करण्यात आला. देशाचे गृहमंत्री जे कोणी असतील, ते त्यावेळी अहमदाबादेत असतील. ते आणि शरद पवारांसारखे नेते हे समजा एकमेकांना भेटत असतील तर त्यात गैर काय पण त्यासाठी रात्रीच्या अंधारात रहस्यमय पद्धतीने कोण कशाला भेटतील पण त्यासाठी रात्रीच्या अंधारात रहस्यमय पद्धतीने कोण कशाला भेटतील ज्या उद्योगपतीच्या घरी ही भेट वगैरे झाल्याचे सांगितले जाते त्याची गुप्त घरे दिल्ली-मुंबईतही आहेत व ही गुप्त भेट अहमदाबादपेक्षा मुंबई-दिल्लीतच अधिक सोयीची झाली नसती काय ज्या उद्योगपतीच्या घरी ही भेट वगैरे झाल्याचे सांगितले जाते त्याची गुप्त घरे दिल्ली-मुंबईतही आहेत व ही गुप्त भेट अहमदाबादपेक्षा मुंबई-दिल्लीतच अधिक सोयीची झाली नसती काय असा प्रश्नही अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला.पवार-शहांची भेट झाली नाही. त्या न झालेल्या भेटीबद्दल अहमदाबादेत स्वतः अमित शहा यांनी पतंग उडवले. पत्रकारांनी त्यांना भेटीबद्दल विचारले तेव्हा शहा म्हणाले, ''अशा गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात.'' महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील वगैरे नेते तर त्याच पतंगाच्या मांजावरून इतके वर गेले की, ''मोदी-शहा, नड्डा घेतील तो निर्णय आपल्याला मान्य,'' असे सांगून आणखी एका पहाटेच्या शपथविधीच्या स्वप्नरंजनात दंग झाले. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार आलेच अशा थाटात काहीजण वावरू लागले. शरद पवार यांनी शहांची भेट घेतली की नाही हा प्रश्न सोडा, पण विरोधी पक्ष सत्तेसाठी कसा उतावीळ होऊन वळवळ करीत आहे, ते या निमित्ताने दिसले. मुळात राजकारणात आता काहीच गुप्त वगैरे नसते. जे गुप्त असते ते सगळय़ांत आ��ी सार्वजनिक होते. शहा-पवारांची बैठक गुप्त होती तर मग बातमी फुटली कशी असा प्रश्नही अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला.पवार-शहांची भेट झाली नाही. त्या न झालेल्या भेटीबद्दल अहमदाबादेत स्वतः अमित शहा यांनी पतंग उडवले. पत्रकारांनी त्यांना भेटीबद्दल विचारले तेव्हा शहा म्हणाले, ''अशा गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात.'' महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील वगैरे नेते तर त्याच पतंगाच्या मांजावरून इतके वर गेले की, ''मोदी-शहा, नड्डा घेतील तो निर्णय आपल्याला मान्य,'' असे सांगून आणखी एका पहाटेच्या शपथविधीच्या स्वप्नरंजनात दंग झाले. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार आलेच अशा थाटात काहीजण वावरू लागले. शरद पवार यांनी शहांची भेट घेतली की नाही हा प्रश्न सोडा, पण विरोधी पक्ष सत्तेसाठी कसा उतावीळ होऊन वळवळ करीत आहे, ते या निमित्ताने दिसले. मुळात राजकारणात आता काहीच गुप्त वगैरे नसते. जे गुप्त असते ते सगळय़ांत आधी सार्वजनिक होते. शहा-पवारांची बैठक गुप्त होती तर मग बातमी फुटली कशी अशी विचारणाही करण्यात आली आहे.\nशरद पवारांवर यशस्वी शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर\nमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. पोटात दुखू लागल्याने त्यांना मंगळवारी सायंकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पित्ताशयात असणाऱ्या असणारे खडे काढण्यात आल्याचेही टोपे यांनी सांगितले.शरद पवार यांची प्रकृती रविवारी सायंकाळी अचानक बिघडली होती. पवार यांना अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पवार यांच्या तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांना पित्ताशयाच्या विकाराचे निदान झाले होते. पवार यांच्यावर ३१ मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र मंगळवारी त्यांना त्रास होवू लागला. त्यानंतर त्यांच्यावर मंगळवारी रात्रीच शस्रक्रीया करण्यात आली.रयशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ब्रीच कँडी रूग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले. त्यांनी ट्वीटकरत डॉक्टरांचे आभार मानले आहेत. दरम्यान पवारांवर शस्रक्रीया होत असताना रूग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पव���र, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि आमदार रोहीत पवार उपस्थित होते.\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन\nमुंबई - मुंबईचे माजी पोलिस आयुक्त डी. एन. उर्फ धनंजय नामदेवराव जाधव यांचे निधन झाले. मंगळवार (३० मार्च) पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. न्यायप्रिय, प्रामाणिक, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून धनंजय जाधव यांची ओळख होती. नवी मुंबईत नेरुळमधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nधनंजय जाधव यांचा जन्म १९४७ मध्ये पुसेगावात झाला. प्राथमिक शिक्षण मूळगावीच, तर माध्यमिक शिक्षण वाईमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी एमएससी ही पदव्युत्तर पदवी घेतली. आधी ते रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले. धनंजय जाधव यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुन १९७३ मध्ये भारतीय पोलिस सेवेत प्रवेश केला. आधी धुळे, नंतर वर्धा, अहमदनगर, पुणे महामार्ग या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम केले.काही काळानंतर त्यांची कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. धनंजय जाधव यांनी २००४ ते २००७ या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम केले. तर २००७ मध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली.जाधव यांना उत्कृष्ट सेवेबद्दल १९९२मध्ये राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी स्वातंत्र्यदिनी पोलीस पदक प्रदान करुन जाधवांचा गौरव केला होता. त्याच वर्षी राज्याच्या पोलिस महासंचालकांनी सन्मान चिन्ह देऊन धनंजय जाधव यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव केला होता.\nकाँग्रेसचा जाहीरनामा ; प्रत्येक महिन्याला गृहिणींना १०० रुपये देणार\nपुदुच्चेरी - काँग्रेस पक्षाने नुकताच पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये काँग्रेसने सत्तेत आल्यास राज्यातील प्रत्येक गृहिणीला प्रत्येक महिन्याला १००० रूपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच मोफत कोव्हीड लसीकरण, नवे शिक्षण धोरण आणि शहिदांच्या कुटुंबीयांना पेन्शन अशा घोषणाही काँग्रेसकडून करण्यात आल्या आहेत. आता निवडणुकीत काँग्रेसला याचा फायदा मिळणार का हे पाहावे लागेल. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट (NEET) परीक्षा आणि नवे शैक्षणिक धोरण रद्द करण्याचे आश्वासन पुदुच्चेरीच्या मतदारांना देण्यात आले आहे. तसेच कराईकलमध्ये कृषी विद्यापीठ आणि एक विधी विद्यापीठ स्थापन करु, असेही काँग्रेसने जाहीरनाम्यात म्हटले आहे.काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे राज्यातील काँग्रसचे सरकार पडले होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची परिस्थिती फारशी चांगली नाही. गेल्या काही महिन्यांपासून भाजपने योजनाबद्ध पावले टाकून, पुदुच्चेरीत काँग्रेसची ताकद कमी केली आहे. मतदानपूर्व एक्झिट पोल्समध्येही पुदुच्चेरीत काँग्रेसला अवघ्या एका जागेवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान द्रमुकचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांनी राज्यातील रेशनकार्डधारक कुटुंबातील गृहिणींना प्रतिमहिना १००० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच आगामी दहा वर्षात तामिळनाडूच्या अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट करु. तसे झाल्यास राज्यातील दरडोई वार्षिक उत्पन्न चार लाख रुपये इतके असेल. यामुळे जवळपास एक कोटी लोक गरिबीतून मुक्त होतील, असा आशावाद एम.के. स्टॅलिन यांनी व्यक्त केला होता.पुदुचेरीत काँग्रेसचे सरकार कोसळले असले तरी एप्रिल-मे महिन्यात याठिकाणी पुन्हा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, या निवडणुकांमध्ये पुन्हा सत्तेत येणे काँग्रेससाठी अवघड बाब मानली जात आहे.दिल्लीतील भाजपच्या चाणक्यांकडून पुदुचेरीची सत्ता मिळवण्यासाठी अगदी शांतपणे आणि विचारपूर्वक पावले टाकण्यात आली आहेत. आतापर्यंत काँग्रेसचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी नायब राज्यपाल किरण बेदी यांच्या दडपशाहीचा मुद्दा उपस्थित करुन वेळोवेळी सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपने किरण बेदी यांना नायब राज्यपाल पदावरुन दूर केल्याने काँग्रेसच्या हातातील हुकमी मुद्दाच काढून घेतला आहे.\nजहाल नक्षली भास्कर हिचामीसह पाच नक्षलवादी ठार\nगडचिरोली - जिल्ह्यात होळीच्या दिवशी भल्या सकाळी कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा परिसरातील पानडोंगरी जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. या पाचही नक्षल्यांवर ४३ लाख रुपयांचे बक्षीस होते. मृतांमध्ये नक्षल्यांच्या उत्तर गडचिरोली विभागीय समितीचा सचिव भास्कर हिचामी, अस्मिता, अमर, सुखदेव आणि सुजाता यांचा समावेश आहे.पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील व पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, २७ मार्चपासून नक्षलविरोधी अभियानाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनिष कल्वानिया यांच्या नेतृत्वात खोब्रामेंढा परिसरात पोलिसांच्या सी-६० पथकाचे जवान विशेष अभियान राबवत होते. शनिवारी तेथे चकमक झाली. त्यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य जप्त केले होते. होळीच्या दिवशी सकाळी त्याच परिसरातील पानडोंगरी जंगलात पोलिसांशी चकमक उडाली. त्यात भास्कर हिचामी, अस्मिता, अमर, सुखदेव आणि सुजाता हे नक्षलवादी ठार झाले.भास्कर हिचामी उर्फ ऋषी रावजी उर्फ पवन हा दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य होता. तसेच तो उत्तर गडचिरोली विभागीय समितीचा सदस्य होता. त्याच्यावर १५५ गुन्हे दाखल असून, शासनाने त्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.राजू उर्फ सुखदेव बुधेसिंग नैताम हा टिपागड एलओएसचा उपकमांडर होता, त्याच्यावर १४ गुन्हे असून, शासनाने त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.अमर कुंजाम कसनसूर एलओएसचा सदस्य होता. त्याच्यावर ११ गुन्हे दाखल असून, शासनाने २ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.सुजाता उर्फ कमला उर्फ पुनिता गावडे उर्फ आत्राम ही टिपागड एलओएस प्लाटून क्रमांक १५ ची सदस्य होती. तिच्यावर ३१ गुन्हे दाखल असून, ४ लाख रुपयांचे बक्षीस होते.अस्मिता उर्फ सुखलू पदा ही टिपागड एलओएसची सदस्य होती. तिच्यावर ११ गुन्हे दाखल असून, २ लाख रुपयांचे बक्षीस होते, असे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.२०१९ मध्ये दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य आणि गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीची प्रमुख नर्मदाक्का हिला पोलिसांनी तिच्या पतीसह अटक केल्यानंतर जिल्ह्यातील नक्षल चळवळीची सर्व सूत्रे भास्कर हिचामी याच्याकडेच आली होती. परंतु त्याचा खात्मा करण्यात आला. हा नक्षल्यांना मोठा धक्का आहे. ठार झालेल्या नक्षल्यांचे मृतदेह गडचिर���ली येथील पोलीस मुख्यालयात आणण्यात आले. दरम्यान दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य चकमकीत ठार होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे.\nनांदेडमध्ये शीख भाविकांच्या मिरवणुकीदरम्यान पोलिसांवरच हल्ला\nनांदेड - जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा परिसरात दरवर्षी होणाऱ्या शीख भाविकांचा हल्ला महल्ला (हल्लाबोल) मिरवणूक कार्यक्रमावरही यंदा निर्बंध होते. होळी आणि कार्यक्रमाच्या अनुषंगाने गुरुद्वारा परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण अचानकपणे काही शीख भाविकांनी थेट पोलिसांवर हल्ला करून पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली. यात पोलीस अधीक्षकाच्या अंगरक्षकासह चार पोलीस जखमी झाले आहेत. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान हल्लाबोलचे व्हिडीओ सर्वत्र सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाले आहेत.पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नांदेडमध्ये लॉकडाऊन असल्याने होळीनंतर निघणाऱ्या शीख समाजाच्या हल्लाबोल मिरवणुकीला परवानगी देण्यात आली नव्हती. तसेच सर्व धर्मगुरू यांच्याशी चर्चा करून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत तसेच गुरुद्वारामध्येच हा उत्सव करण्याचे ठरले होते. मात्र, काही जणांनी वाद घालत पारंपारिक मार्गाने मिरवणूक काढण्याचा आग्रह धरत पोलिसांवरच हल्ला चढवला. सोमवारी सायंकाळी चार वाजेताच्या सुमारास भाविक गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले. यावेळी मिरवणुकीस प्रतिबंध करण्यासाठी गुरुद्वारा चौरस्त्यावर पोलीस तैनात होते. चौरस्त्यावर बैरिकेटिंग करण्यात आली होती. या दरम्यान पोलिसांशी हुज्जत घालून काही लोकांनी बैरिकेट्स तोडले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, यात चार पोलीस जखमी झाले असून आरोपींचा शोध घेणे सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक शेवाळे यांनी सांगितले..दरम्यान, पोलीस अधीक्षक यांच्यावर तलवारीने करण्यात आलेल्या हल्ल्यात त्यांचे अंगरक्षक दिनेश पांडे यांनी आपल्या अंगावर घेतला आणि दिनेश पांडे गंभीर जखमी झाले आहेत. सोबतच पोलिसांच्या अनेक गाड्या जमावातील काही जणांनी फोडून टाकल्या आहेत.\nप. बंगाल, आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात\nकोलकात��� - देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. आज पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये 30 आणि आसाममध्ये 47 जागांसाठी आज मतदान होत आहे. बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये अटीतटीचा सामना होणार आहे. तर आसाममध्ये भाजपासमोर सत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. 2016 च्या बंगाल निवडणुकीत तृणमूलने या 30 पैकी 26 जागा जिंकल्या होत्या. आसाममध्ये भाजपाने 47 पैकी 35 जागांवर विजय मिळवला होता. दोन्ही राज्यांमधील मतदारसंघांमध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल. कोरोना आजारपणामुळे वेळ एका तासाने वाढविण्यात आली आहे.बंगालमधील 30 जागांपैकी भाजपा 29 जागा लढवत आहे. त्यापैकी एक अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेला (एजेएसयू) देण्यात आले आहे. तृणमूलही 29 जागा लढवणार असून एका जागेसाठी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देतील. तर काँग्रेस केवळ पाच जागांवर निवडणूक लढवेल. तर उर्वरीत जागा डावे पक्ष लढवतील. त्यापैकी सीपीएम 18 आणि सीपीआय 4 जागावर आपले उमेदवार मैदानात उतरवतील. आसाममध्ये भाजपा पहिल्या टप्प्यातील 47 पैकी 39 जागा लढवत आहे. तर उर्वरीत जागांवर आसाम गण परिषद 10 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर दोन जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. आसाममध्ये काँग्रेसने एआययूडीएफ, बोडोलँड पीपल्स फ्रंट, सीपीआय, सीपीआय (एम), सीपीआय (एमएल), राजद आणि अंचलिक गण मोर्चा या सर्वांसोबत युती केली आहे. हे पक्ष 43 जागा लढवणार आहेत. तर मतदारांसाठी भाजपा आणि काँग्रेस महागठबंधन वगळता तिसरा पर्यायही आहे. मतदारांसाठी तिसरा पर्याय म्हणजे नवख्या आसाम राष्ट्रीय परिषद (एजेपी), गेल्या वर्षी अखिल आसाम विद्यार्थी संघटना आणि आसाम राष्ट्रीय चतुर युवा परिषद परिषदेने याची स्थापना केली होती.\nशरद पवार यांच्या हस्ते दौसा येथील शाळेचे उद्घाटन\nदौसा (राजस्थान) - खासदार शरद पवार शुक्रवारी दौसा जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर आले होते. त्यांनी दौसा येथील एका खासगी शाळेचे उद्घाटन केले. या वेळी त्याच्या बरोबार खासदार प्रफुल्ल पटेल ही उपस्थित होते.या वेळी त्यांच्या हस्ते दौसा येथील खासगी शाळेच उद्घाटन करण्यात आले. यानंर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी शाळेचे कौतुक केले. ते म्हणाले ही एक उत्तम शा��ा आहे. मी देश-विदेशातील अनेक खासगी शाळांना भेटी दिल्या आहेत. त्यांच्या सारखीच ही एक सर्वोत्कृष्ट शाळा आहे. ही शाळा दौसा जिल्ह्यासाठी चांगले काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पत्रकारांनी त्यांना महाराष्ट्रातील घटानांबद्दल प्रश्न विचारले. त्यांना गृह मंत्र्यांचा राजीनामा आणि लहान मुलांच्या रुग्णालयातील मृत्यू बद्दल विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी गृह मंत्र्यांचा प्रश्न न्यायालयात आहे, या विषयी बोलने योग्य होणार नाही, असे म्हणत उत्तर देणे टाळले.\nबांगलादेशाचा ५० वा स्वातंत्र्य दिन ; मोदी दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. बांगलादेशाचा ५० वा स्वातंत्र्य दिन, बंगबंदून शेख मुजीबुर्रहमान यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि भारत-बांगलादेशाच्या राजकीय मैत्रीला ५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत.आज भारतीय वेळेनुसार पंतप्रधान मोदी यांचं विमान सकाळी साडे दहा वाजता ढाकामधील हजरत शाह जलाल इंटरनॅशनलवर लॅन्ड झाले. तेव्हा बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना स्वत: पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी तिथे उपस्थित होत्या. ढाका एअरपोर्टवरुन पंतप्रधान मोदींचा ताफा थेट बांग्लादेशच्या राष्ट्रीय शहीद स्मारकावर जाऊन तिथे पंतप्रधान मोदी स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.शहीद स्मारकावरुन निघाल्यानंतर पंतप्रधान पॅन पॅसिफिक सोनारगाव हॉटेलमध्ये पोहोचतील. तिथे त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान मोंदीच्या सुरक्षेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.संध्याकाळी ४ वाजता पंतप्रधान मोदी नॅशनल परेड ग्राऊंडवर पोहोचतील. तिथे पुन्हा एकदा बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना त्यांचे स्वागत करतील. ढाका इथल्या नॅशनल परेड ग्राऊंडवरच स्वातंत्र्याच्या ५० व्या सोहळाचे राष्ट्रीय कार्यक्रम होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचे आगमन झाल्यानंतर दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर विविध धर्मग्रंथांचं वाचन होईल. त्याचबरोबर ५० व्या स्वातंत्र्यदिनाचं एक थिम साँगही असेल आणि काही व्हिडीओही दाखवले ���ातील.कार्यक्रमाच्या सुरुवातीला बांग्लादेशचे लिबरेशन ऑफ अफेयर्सचे मंत्री मुजम्मिल हक यांचे स्वागताचे भाषण होईल. त्याचबरोबर पंतप्रधान शेख हसीना यांच्या भगिनी रेहाना सिद्दीकी यांचेही संबोधन होईल. त्यानंतर पंतप्रधान नरेद्र मोदी संबोधित करतील. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचे सबोधन होईल. मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि दोन्ही देशांमधील मैत्रिपूर्ण संबंधांचे दाखले सांगणारा कार्यक्रम होणार आहे.\nभांडूपच्या मॉलमधील रुग्णालयात आग ; ९ जणांचा होरपळून मृत्यू\nमुंबई - भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला रात्रीच्या सुमारास भीषण आग तब्बल ११ तासांनी आटोक्यात आली आहे. या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे. मात्र ही आग नेमकी कशी लागली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. भांडूप पश्चिमेकडे प्रसिद्ध ड्रीम मॉलला रात्री १२ च्या सुमारास भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईस रुग्णालय चालवले जात होते. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर या आगीने रौद्ररुप धारण केल्याने ती मॉलमधील रुग्णालयात पसरली. या रुग्णालयात ७६ रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. ६१ जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले होते. तर चार जणांचा शोध सुरु आहे. या मॉलच्या चारही बाजूला आग पसरल्याने अग्निशमन दलाला रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत होता.\nभांडूपमधील आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या अग्निशमन दलाच्या २० गाड्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले.\nअग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असताना महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहे. मात्र ड्रीम मॉलमध्ये रुग्णालय नेमके कसे गेले, याबद्दल महापौर किशोरी पेडणेकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.\nसंयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंदला राष्ट्रवादीचा पाठिंबा\nनवी दिल्ली - केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ मार्च रोजी ४ महिने पूर्ण होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली आहे. त्याच भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला. केंद्र सरकारने केलेले काळे कृषी कायदे, इंधन दरवाढ आणि कामगार कायद्यातील अन्यायकारक बदलांना विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने २६ मार्च २०२१ रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे.२६ मार्चचा संपूर्ण भारत बंद यशस्वी करण्यासाठी युनायटेड किसान मोर्चा देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. जनतेच्या पाठिंब्यामुळे भारत बंद यशस्वी होईल हे स्पष्ट आहे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. भारत बंदचा फटका दिल्लीतही दिसून येणार आहे. या वेळी भारत बंद पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी ते गावोगावी फिरत असल्याचे शेतकरी नेते सांगतात. सर्वत्र मोठ्या संख्येने लोकांचा पाठिंबा मिळत आहे. अनेक राज्यातील लोक इच्छा करूनही दिल्ली आघाडीवर येत नाहीत, असे लोक त्यांच्याच राज्यात निषेध करीत आहेत.२३ मार्च रोजी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिवसानिमित्त तरुण देशभरातून दिल्लीच्या आसपासच्या ठिकाणी धरणे धरण्यासाठी आलेत. शेतकरी चळवळीत महिला आणि पुरुष आधीपासूनच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या संसदीय समितीने अत्यावश्यक वस्तू कायद्याची (ECAA) तातडीने अंमलबजावणी करण्याचा तीव्र निषेध केला. गरीब जनतेच्या अन्नसुरक्षेबाबत आणि शेतकऱ्यांची खरेदी वाढविण्याच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे शेतकरी नेते म्हणाले.कर्नाटकच्या शिमोगा येथे महापंचायतीनंतर संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी रविवारी अनेक ठिकाणी शेतकरी नेत्यांसमवेत बैठक घेतली. दक्षिण भारतात ही चळवळ अधिक तीव्र करण्यासाठी एक रणनीती आखली गेली. या बैठकीत मंडी यंत्रणेच्या बळकटीकरणावर चर्चा झाली.\nपरमबीर सिंग यांच्या याचिकेवर सर्वोेच्च न्यायालयात ��ुनावणी\nमुंबई - अँटिलिया स्फोटके आणि मनसुख प्रकरणात वाझेंना अटक होताच परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली. या प्रकरणात सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून करण्यात आलेली बदली ही चुकीचे असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. तसेच याचिकेमध्ये सीबीआयची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तब्बल १३० पानांच्या याचिकेमध्ये परमबीर सिंग यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांचा दाखला दिलेला आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागरी सुविधा कक्षाचे अधिकारी संजय पाटील आणि मुंबई गुन्हे शाखेचे माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या दोघांना त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावले होते. तसेच महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करावी, असे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचा आरोपही परमबीर सिंग यांनी केला. तसेच माझे आरोप खोटे असतील तर देशमुख यांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासावेत, असेही त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. सचिन वाझे आणि संजय पाटील यांना कधी-कधी गृहमंत्र्यांनी बोलावले होते, याबद्दल हेच अधिकारी सांगू शकतात, असेही परमबीर सिंग यांनी म्हटले आहे.गृह खात्यात सुरू असलेल्या या प्रकाराबद्दल मी प्रत्यक्ष जाऊन तोंडी मुख्यमंत्र्यांना सांगितले असते, तर त्या संदर्भातील पुरावा राहिला नसता, असा दावाही परमबीर सिंग यांनी केला आहे. लेखी पुरावा म्हणून मी पत्र लिहिले आहे. मेल केलेला होता. मात्र, त्यावर सही केली नव्हती, असेही सिंग यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या समोर चौकशीला हजर होण्यापूर्वी सचिन वाझे यांनी जगाला गुडबाय करावा, असे वाटत असल्याचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवले होते. त्यावेळेस परमबीर सिंग यांनी सचिन वाझे यांना बोलावून समजवण्याचा प्रयत्न केला होता, असेही समोर येत आहे.या याचिकेच्या माध्यमातून परमवीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात विनंती केलेली आहे की, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आलेल्या त्यांच्या बदलीसंदर्भात न्यायालयाने योग्य ती दखल घ्यावी. तसेच गृहमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात निष्पक्ष सीब��आयच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.\nमिथुनला प. बंगाल विधानसभेचे तिकीट नाहीच\nकोलकाता - आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने अंतिम उमेदवार यादी जाहीर केली. मात्र नुकतेच भाजपचा झेंडा हाती धरलेले दिग्गज अभिनेते आणि माजी खासदार मिथुन चक्रवर्ती यांना यादीत स्थान मिळालेले नाही. रासबिहारी विधानसभा मतदारसंघातून मिथुनदा यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.मंगळवारी भाजपने जाहीर केलेली पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची उमेदवार यादी अखेरची मानली जाते. यामध्ये १३ जणांची नावे आहेत. रासबिहारी मतदारसंघातून मिथुनदा रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु तिथे निवृत्त लेफ्टनंट जनरल सुब्रत सहा यांना तिकीट देण्यात आले आहे. साहांनी महत्त्वाच्या काळात भारतीय सैन्यासाठी काश्मीरची खिंड लढवली आहे.मिथुन चक्रवर्ती यांनी नुकतेच आपले मतदार कार्ड मुंबईहून कोलकात्याला ट्रान्सफर केले. त्यामुळे मिथुनदा रिंगणात उतरण्याची शक्यता बळावली होती. नंदिग्राममधून ममता बॅनर्जी यांना टफ फाईद देणारे नेते सुवेंदू अधिकारी यांच्यासाठी ३० मार्चला मिथुनदा प्रचार करणार आहेत. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रोड शो करण्याची चिन्ह आहेत.कोलकाताच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडमध्ये सात मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पश्चिम बंगालमधील प्रमुख भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.पश्चिम बंगालमध्य मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारासाठी भाजपकडे नेत्यांची वानवा नाही. मात्र, हा चेहरा बंगाली अस्मितेला साद घालणारा आणि जनतेला आपलासा वाटणारा हवा, असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत बराच खल सुरु आहे. सौरव गांगुलीने ही ऑफर नाकारल्यास तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बड्या नेत्यांपैकी एकाला मुख्यमंत्रीपादाचा दावेदार म्हणून रिंगणात उतरवले जाऊ शकते.\nमुंबई पोलीस दलात एकाच दिवशी ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमुंबई - सचिन वाझेला झालेली अटकेनंतर मुंबई पोलिस आयुक्तांची झालेली बदली, त्यानंतर मुंबई पोलिस आयुक्तांनी टाकलेला लेटरबॉम्ब या सर्व पार्श्वभूमिवर मंगळवारी मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलीस दलात एकाच दिवशी तब्बल ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात ६५ अधिकारी हे क्राईम ब्रँचचे आहेत. त्यात पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. मुंबई पोलीस खात्याचे पोलीस सहआयुक्त प्रशासन राजकुमार व्हटकर यांनी या बदल्या केल्या आहेत. मुंबईतील वेगवेगळी पोलीस ठाणे, सशस्त्र पोलीस दल, विशेष शाखा, वाहतूक, संरक्षण व सुरक्षा सारख्या विभागात या बदल्या झाल्या आहेत.राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून रियाज उद्दिन काजी या सहाय्यक पोलिस निरीक्षकाची चौकशी करण्यात येत आहे. या अधिकाऱ्याला गुन्हे शाखा इथून सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. त्याबरोबरच गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी सुनिल बळवंत माने या अधिकाऱ्याची सुद्धा एटीएस कडून चौकशी झाली असून त्यांना गुन्हे शाखेतून मुलुंड पोलीस ठाणे येथे पाठवण्यात आले आहे.राज्य पोलीस दलातील बदल्यांसंदर्भातील आरोपांविषयीचे त्यांच्याकडे असलेले दस्तावेज यावेळी फाडावीसांनी गृह सचिवांना दिले. या दस्तावेजांनुसार योग्य कारवाईचे आश्वासन गृह सचिवांनी दिल्याचे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. देशातील सर्वात सक्षम पोलीस दल म्हणून ओळख असलेल्या मुंबई पोलिसांची प्रतिमा अलिकडील काळात समोर आलेल्या प्रकरणांमुळे नक्कीच खराब झाली आहे. या संक्रमणातून पोलीस दलाला बाहेर काढावे लागेल असे फडणवीस म्हणाले. यावेळी तत्कालीन डीआयजींनी यासंदर्भातील अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला होता. मुख्यमंत्र्यांना याविषयी ब्रीफ करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती माझ्याकडे आहे. मात्र, यावर कारवाई का झाली नाही असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. कुणाला वाचविण्याचा प्रयत्न या प्रकरणी झाला आहे, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.\nगृहमंत्री यांच्या राजीनाम्यासाठी मालाड येथे भाजपाचे आंदोलन\nमुंबई - गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रीपदाचा तातडीने राजीनामा द्यावा याकरीता भाजपा कार्यकर्त्यांनी मालाड पश्चिम येथील रेल्वे स्थानकालगत आंदोलन केले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.राज्या��े गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहिना १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले असल्याचे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिले आहे. तसेच याप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. ही बाब फारच गंभीर असून महाराष्ट्र राज्याला आणि पोलिस खात्याला काळीमा फासणारी असल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या मंत्रीपदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा याकरीता भारतीय जनता पार्टी, मालाड पश्चिम विधानसभा मंडळ अध्यक्ष सुनिल कोळी यांच्या नेतृत्वाखाली आज (२३ मार्च) सकाळी ११ वाजता मालाड पश्चिम येथील रेल्वे स्थानकालगत आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकारचा आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.या आंदोलनात भाजपाचे पदाधिकारी युनुस खान, नरेन्द्र राठोड, नगरसेविका योगिता सुनिल कोळी, जया तिवाना, सेजल देसाई, मंडळ महामंत्री सुरेश मापारी, उदय चौघुले, मालाड मंडळ मंत्री हेमांग शहा, उपाध्यक्ष कोमल चौव्हाण तसेच प्रभाग अध्यक्ष प्रमोद पाटील, मंगेश चौधरी, जिग्नेश परमार, मुन्ना गुप्ता, अरविंद यादव, गुरुदयाल यादव यांच्यासह महिला आघाडी, युवा मोर्चा, कार्यकर्त्यांसह मालाडमधील विविध विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मंडळ अध्यक्ष सुनील कोळी यांच्या नेतृत्वाखाली मालाड पश्चिमेकडील सर्व वॉर्डात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले.\nमनसुख हिरेन हत्याप्रकरण ;एनआयएच्या हाती सचिन वाझेची डायरी\nमुंबई - मनसुख हिरेन हत्येप्रकरणात आरोपी असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची एक डायरी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या(एनआयए)च्या हाती लागली आहे. या डायरीमुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांच्या पाच आलिशान गाड्या, ५ लाखांची रोख रक्कम, पैसे मोजण्याचे मशीन आणि डायरी ईडीच्या रडारवर आहे. त्यामुळे आता या प्रकरणात ईडी उतरण्याची शक्यता आहे. वाझेंच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासातून पोलीस दलातील भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता आहे.मनसुख हिरेन यांची हत्या केल्याप्रकरणी नरेश रमणिकलाल गोर (वय ३१) आणि ��िनायक बाळासाहेब शिंदे (वय ५१) या दोघांना अटक केली आहे. अटक केलेला आरोपी नरेश गोर हा मुंबईत बुकी म्हणून बेकायदेशीर धंदा करत होता. त्यानेच सचिन वाझेंना सिमकार्ड पुरवले आहेत. दुसरा आरोपी विनायक शिंदे हा पोलीस दलातील बडतर्फ कर्मचारी आहे. लखन भैया बनावट चकमकीप्रकरणी शिंदे आरोपी होता. शिंदे हा सचिन वाझेंसाठी पैसे गोळा करण्याचे काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे. एटीएसने केलेल्या चौकशीत शिंदेकडे ३२ बार आणि क्लबच्या नावांची यादी मिळाली आहे. त्यामुळे शिंदेच्या चौकशीतून मुंबई पोलिसांचे वसूलीचे रँकेट उघड होण्याची शक्यता आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन वाझे हे हॉटेल ट्रायडंटमध्ये थांबत होते. याच हॉटेलमध्ये त्यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी असणारे सीसीटीव्ही फुटेज या प्रकरणात महत्त्वाचे पुरावे ठरू शकतात. म्हणून एनआयएच्या टीमने हॉटेलमधून महत्त्वाची माहिती गोळा केल्याचे समजते.\nपरमबीर सिंहांच्या १०० कोटींच्या लेटरबॉम्बची ‘ईडी’चौकशी करणार\nमुंबई - राष्ट्रीय तपास यंत्रणेनंतर आता महाविकासआघाडी सरकारच्या मागे आणखी एका केंद्रीय यंत्रणेचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना बार आणि रेस्टॉरंटसकडून १०० कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा दावा परमबीर सिंह या पत्रात केला होता. ही रक्कम खूपच मोठी असल्याने आता सक्तवसुली संचलनालय (ईडी) स्वत:हून या प्रकरणाची चौकशी करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणीत आणखीनच भर पडू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या ‘ईडी’कडून परमबीर सिंह यांच्या दाव्यातील तथ्य तपासण्याचे काम सुरु आहे. ईडी यासंदर्भातील सगळ्या घडामोडींवर नजर ठेवून आहे.१०० कोटींचा आकडा हा खूपच मोठा आहे. त्यामुळे ‘ईडी’कडून आता याप्रकरणाची चौकशी होऊ शकते. तसे झाल्यास ईडी पोलीस अधिकारी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीच्या जाळ्यात खेचण्याची शक्यता नाकारता येत नाही.राज्य दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी शिवदीप लांडे यांनी रविवारीच मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा उलगडा झाल्याची माहिती दिली होती. हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे जाण्यापूर्वीच एटीएसने याप्रकरणाचा छडा लावला आहे. यानंतर सोमवारी एटीएसकडून पत्रकारपरिषद घेतली जाईल, अशी माहिती समोर येत आहे. यावेळी मनसुख हिरेन हत्याप्रकरणाविषयी माहिती दिली जाऊ शकते.या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधी व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला गृहखात्याचे अधिकारीही उपस्थित राहतील. दुपारी चार वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.\nजास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुले जन्माला का घालत नाही ; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान\nदेहरादून - उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री आणि भाजप नेते तिरथ सिंह रावत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. फाटक्या जिन्सवरुन केलेल्या विधानावर आधीच मोठ्या प्रमाणात टीका झालेली असताना रावत यांनी कोरोना काळात अधिक धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुले जन्माला का घालत नाही असा प्रश्न उपस्थितांना विचारला. विशेष म्हणजे त्यांनी नैनितालमधील सभेत भारतावर अमेरिकेने २०० वर्ष राज्यं केल्याचेही विधान केले होते. त्यानंतर त्यावरुन त्यांच्यावर जोरदार टीकाही होत होती. त्यातच त्यांच्या धान्यासाठी अधिक मुले जन्माला घालण्याच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोना काळात वाटप करण्यात आलेल्या धान्यवाटप कार्यक्रमाविषयी बोलताना तिरथ सिंह रावत म्हणाले, “कोरोना काळात प्रभावित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रती सदस्य ५ किलो धान्य मिळाले आहे. ज्यांच्या घरात १० सदस्य आहेत त्यांना ५० किलो धान्य मिळाले. तसेच ज्यांच्या घरात २० सदस्य आहेत त्यांना एक क्विंटल धान्य मिळाले. ज्या घरात २ सदस्य आहेत त्यांना केवळ १० किलो धान्य मिळाले. अनेक लोकांनी हे धान्य साठवले आणि ते विकले.”“मी असा चांगला तांदुळ कधीही खालेला नाही. आता याचा दोष कुणाला द्यायचा असा प्रश्न उपस्थितांना विचारला. विशेष म्हणजे त्यांनी नैनितालमधील सभेत भारतावर अमेरिकेने २०० वर्ष राज्यं केल्याचेही विधान केले होते. त्यानंतर त्यावरुन त्यांच्यावर जोरदार टीकाही होत होती. त्यातच त्यांच्या धान्या���ाठी अधिक मुले जन्माला घालण्याच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोना काळात वाटप करण्यात आलेल्या धान्यवाटप कार्यक्रमाविषयी बोलताना तिरथ सिंह रावत म्हणाले, “कोरोना काळात प्रभावित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रती सदस्य ५ किलो धान्य मिळाले आहे. ज्यांच्या घरात १० सदस्य आहेत त्यांना ५० किलो धान्य मिळाले. तसेच ज्यांच्या घरात २० सदस्य आहेत त्यांना एक क्विंटल धान्य मिळाले. ज्या घरात २ सदस्य आहेत त्यांना केवळ १० किलो धान्य मिळाले. अनेक लोकांनी हे धान्य साठवले आणि ते विकले.”“मी असा चांगला तांदुळ कधीही खालेला नाही. आता याचा दोष कुणाला द्यायचा आपल्याकडे वेळ असताना आपण दोनच मुलांना जन्म दिल्याबद्दल आता तुम्हाला वाईट वाटेल. आपण २० मुलांना जन्म का दिला नाही असेही तुम्हाला वाटत असेल,” असेही त्यांनी म्हटले आहे.\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक ; भाजपचे ‘संकल्प पत्र’ जाहीर\nकोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भाजपचे संकल्प पत्र जाहीर करण्यात आले आहे. यावेळी बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष, कैलास विजयवर्गीय, बाबुल सुप्रियो, दिनेश द्विवेदी यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आली तिथे भाजपने तातडीने जाहीरनाम्यातील घोषणांवर काम करायला सुरुवात केल्याचा दावा अमित शाह यांनी केला. आमच्यासाठी हा जाहीरनामा खूप महत्वाचा आहे आणि हे ‘सोनार बांग्ला’चे संकल्पपत्र असल्याचे शाह म्हणाले.“संकल्प पत्रात फक्त घोषणा नाहीत, तर संकल्प आहे जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा, देशात १६ पेक्षा जास्त राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाचा, हा संकल्प आहे त्या पक्षाचा जो सलग दोन वेळा पूर्ण बहुमताने सत्तेत आला आहे. या संकल्प पत्राचा मूळ उद्देश सोनार बांग्ला आहे”, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात महिला, शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मच्छिमारांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्याचबरोबर पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान निधीचा पैसा देण्याचं वचन भाजपने दिले आहे.\nभाजपच्या संकल्पपत्रातील महत्वाचे मुद्दे :\nमहिलांना नोकरीत ३३ टक्के आरक्षण\nशेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधीद्वारे १८ हजार रुपये, त्यानंतर केंद्राचे वर्���ाला ६ हजार रुपये, त्यात राज्याचे ४ हजार रुपये जोडून एकूण १० हजार रुपये\nपहिल्या कॅबिनेटमध्ये बंगालमधील सर्व गरीबांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ\nमच्छिमारांना वार्षिक ६ हजार रुपये\nघुसखोरीवर पूर्णपणे लगाम लावला जाणार\nनागरिकता संशोधन विधेयक पहिल्या कॅबिनेटमध्ये लागू होणार\nओबीसी आरक्षणात समुहांना जोडले जाईल\nसर्व मुलींना केजी टू पीजी मोफत शिक्षण\nसार्वजनिक वाहतुकीत महिलांना मोफत प्रवास\nभूमिहीन शेतकऱ्यांना वर्षाला ४ हजार रुपये\n३ नवे एम्स रुग्णालय उभारले जाणार\nप्रत्येक परिवारातील कमीत कमी एकाला नोकरी\nसातवा वेतन आयोग लागू करणार\nमुख्यमंत्री कार्यालयाअंतर्गत एन्टी करप्शन हेल्पलाईन\nप्रत्येक घरात शौचालय आणि पिण्याचे स्वच्छ पाणी\n११ हजार कोटी रुपयांचा सोनार बांग्ला फंड\nविधवा पेन्शन १ हजार रुपयावरुन ३ हजार रुपये\nगरीब आणि अनुसूचित जातीतील महिलांना विशेष शिष्यवृत्ती\nआसाममध्ये प्रियंका गांधीचा भाजपावर घणाघात\nगुवाहाटी - आसाम विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या वतीने प्रचारादरम्यान प्रियंका गांधी यांनी रविवारी आसामच्या जोरहाटमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी आसामातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. याशिवाय प्रियंका गांधींनी नाझिरा आणि खुमताईमध्येही रॅलीला संबोधित करत विविध मुद्यांवर भाष्य केले.यावेळी बोलतांना गांधी म्हणाल्या की, 'आसाम सरकार आसाममधून नव्हे तर दिल्ली येथून चालविण्यात जात आहे. तर आसाममध्ये दोन मुख्यमंत्री असल्याचा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला. शिवाय \"दिल्लीची परवानगी घेतल्याशिवाय आसाम सरकार काहीही करु शकत नाही. असा आरोपही यावेळी प्रियंका गांधी यांनी केला आहे.२०१६ मध्ये आसाम निवडणुकीपूर्वी भाजपाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनावर बोलताना प्रियांका म्हणाल्या की, \"आधीच्या निवडणुकीत भाजपाने बरीच आश्वासने दिली होती. २५ लाख रोजगार निर्माण करण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन दिले होते. शिवाय आसाम करारातील सहा कलम अंमलात आणू. जे आसामी संस्कृतीचे रक्षण करेल.मात्र त्यांनी तसे केले नाही. तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणार नसल्याचेही बोलले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी उलट काम केले. असा घणाघात प्रियंका गांधी यांनी केला आहे.चहा बाग क्षेत्रातील लोका��ची भाजपाकडून फसवणूकचहा बाग कामगारांना भाजपने काही खोटी आश्वासने दिली होती, असा गंभीर आरोप गांधी यांनी यावेळी केला आहे. सोबतच \"चहा बाग कामगारांना भाजपने आश्वासन दिले होते की, त्यांची जीवनशैली उंचावण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. मात्र ज्या महिला मला भेटल्या त्यांनी मला सांगितले की, ' चहा बाग क्षेत्रातील आरोग्याच्या सोबतच त्यांच्या रोजच्या भाकरीसाठीही त्यांनी धडपड केली आहे. कारण सरकारने त्यांचे वेतन वाढविण्यासाठी कोणताही पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे भाजपाकडून खोटी आश्वासने देण्यात आल्याचेही यावेळी प्रियंका गांधी यांनी सांगितले.\nशोपियामध्ये चकमक ; चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nश्रीनगर - जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये रविवारी मध्यरात्री नंतर सुरक्षारक्षक आणि दहशवाद्यामध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. शोपियामधील मुनिहाल भागात आज सकाळच्या सुमारास त्यांचा खात्मा करण्यात आला.जम्मू-कश्मीरच्या शोपियांमधील मुनिहाल परिसरात सुरक्षा रक्षकांनी शोध मोहीम सुरू केली होती. त्यावेळी ही चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत ठार झालेल्या चार दहशवाद्यांपैकी दोन जन लष्कर-ए-तोयबा या संघटनेचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चकमकी दरम्यान सुरक्षा दलातील एक जवान जखमी झाला आहे. चकमकीच्या ठिकाणी आणखी एक दहशवादी असल्याची माहिती आहे. सुरक्षा रक्षकांकडून अद्याप कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.\nफिल्म हिट होण्यासाठी अभिषेकने केला नावात बदल\nमुंबई - बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे काही चित्रपट हिट झाले तर काही फ्लॉप ठरले. बऱ्याच वेळा त्याचे चित्रपट फ्लॉप होत असल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आले. पण अभिषेकने याकडे दुर्लक्ष केले. पण आता अभिषेकने त्याच्या नावात बदल केला असल्याचे समोर आले आहे. त्याने हे पाऊल त्याचा आगामी चित्रपट हिट होण्यासाठी उचलले असल्याचे म्हटले जात आहे.अभिषेकने त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये असे पहिल्यांदा केले आहे. नुकताच त्याचा आगामी चित्रपट ‘द बिग बुल’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहता त्यामध्ये अभिषेकने त्याच्या नावात आणखी एक ‘A’ जोडला आहे. त्यामुळे Abhishek Bachchanच्या ऐवजी Abhishek A Bachchan असे दिसत आहे. अभिषेकने त्याच्या नावात वडिल अमिताभ बच्चन यांच्या नावाचे पहिले अक्षर ‘A’ लिहिण्यास सुरुवात केली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पूर्वी अभिषेक असे नाव लिहित होता.अभिषेकने ‘लुडो’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी त्याचे नाव Abhishek A Bachchan असे लिहिले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नावात बदल केल्यामुळे अभिषेकला करिअमध्ये फायदा होऊ शकतो असे म्हटले जात आहे. आता अभिषेकचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.\n‘मुंबई सागा’ची पहिल्याच दिवशी कोटींची कमाई\nमुंबई - जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीचा ‘मुंबई सागा’ हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला आहे. चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे सध्याच्या कोरोना काळातही पहिल्याच दिवशी चित्रपटाने दोन कोटी रुपये कमावले असल्याचा रिपोर्ट आहे. शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही वेळेतच चित्रपटाची लिंक लीक झाली होती.मुंबई सागाबद्दल बोलायचे तर, जॉन अब्राहम या चित्रपटामध्ये एका गँगस्टरची भूमिका साकारली आहे, जो प्रसिद्ध गुंड अमर्त्यराव उर्फ डीके रावच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. जॉन आणि इमरान व्यतिरिक्त या चित्रपटात जॅकी श्रॉफ, रोनित रॉय, सुनील शेट्टी आणि गुलशन ग्रोव्हर यांच्याही झलक आहे. व्यापार विश्लेषक गिरीश जोहर म्हणाले होते की, ‘मुंबई सागा’कडून कमाईची जास्त शक्यता आहे.संजय गुप्ता यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला चित्रपट जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलात तर तुम्हाला समजेल की मुंबई सागामध्ये फारसे नवीनपण काही नाही. त्याच्या जुन्या चित्रपटांप्रमाणेच पोलिस आणि चोर यांच्यातील गेम दिसेल. विजयची भूमिका इमरान हाश्मी आणि अमृत्य जॉन अब्राहमने साकारली आहे. जॉनला गॅंगस्टर बनवताना, दिग्दर्शकाने प्रथम अर्धा भाग टाकला आणि पोलिस त्याला कसे पकडू इच्छितात हे दाखवण्यात आले आहे. अर्जुनला गुंडांनी मारुन टाकल्यानंतर अमृत्य माफिया होण्याचा निर्णय घेतो.जॉन अब्राहमने सध्या सत्यमेव जयते २ चे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात जॉनसोबत दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ईदच्या निमित्ताने १२ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्��ित होणार आहे. याशिवाय जॉन शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणसोबत पठाण चित्रपटातसुद्धा दिसणार आहे. इमरान हाश्मी चेहरे या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ३० एप्रिल रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. इम्रानबरोबर अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. दोघेही पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसतील.\nअधिकारी दोषी आढळला तर त्याची गय केली जाणार नाही - अनिल देशमुख\nमुंबई - मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ मोटारीमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर राज्य सरकारने पोलीस दलात महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. सरकारच्या दणक्याने पोलीस दल हादरले असतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सर्व घडामोडींवर महत्त्वाचे भाष्य केले आहे. अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात तपास करताना आमच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका झाल्या, अशी कबुली देत गृहमंत्री देशमुख या सर्व घटनाक्रमावर बोलले.या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, असे आम्हाला वाटते. त्यामुळेच परमबीर सिंग यांची आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे, असे देशमुख यांनी नमूद केले. या प्रकरणात दोन गुन्हे दाखल असून एका गुन्ह्याचा तपास एनआयए करत आहे, तर दुसऱ्या गुन्ह्याचा तपास एटीएस करत आहे. या चौकशीत जे काही समोर येईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. यात कोणत्याही दर्जाचा अधिकारी दोषी आढळला तरी त्याची गय केली जाणार नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. चौकशीत ज्या काही गोष्टी समोर आल्या त्या माफ करण्यासारख्या नाहीत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून आयुक्तांच्या बदलीचा निर्णय घेतला. चौकशीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणूनच हे पाऊल उचलले, असेही देशमुख यांनी पुढे स्पष्ट केले. त्याआधी मी राजीनामा देणार नाही, असेही त्यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट केले आहे.सचिन वाझे यांच्या अटकेने मुंबई पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच हे प्रकरण गांभीर्याने घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर देशमुख यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यात पोलीस दलात खूप मोठे बदल करण्यात आले. परमबीर सिंग यांची उचलबांगडी करून राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे, तर संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली. मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.‘सचिन वाझे प्रकरणाचा तपास ‘एनआयए’ आणि ‘एटीएस’ योग्य प्रकारे करत आहेत, त्यानुसार कारवाई केली जाईल असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान, वाझे वापरात असलेल्या मर्सिडीज गाडीतून हस्तगत करण्यात आलेली पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रोकड, नोटा मोजण्याचे यंत्र, कपडे आणि ज्वलनशील द्रव्याच्या बाटल्यांबाबत चौकशी सुरू आहे.\nमुंबई महापालिकेतला भगवा फडकतच राहणार - संजय राऊत\nमुंबई - जळगाव पालिकेत शिवसेनेचा महापौर विराजमान झाला आणि सांगली महापालिके प्रमाणे जळगावातही भाजपाचा करेक्ट कार्यक्रम झाला. त्याच प्रमाणे आमचा कार्यक्रम मुंबईत गेल्या पंचवीस वर्षापासून परफेक्ट कार्यक्रम सुरू आहे, तो कार्यक्रम बदलणार नाही. कुणी कितीही प्रयत्न केले तरी त्याठिकाणी आमचा कार्यक्रम होणार नाही. विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होईल, मुंबईवर भगवा फडकतो आहे आणि तो फडकतच राहणार, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.कोरोना लसीचा तुटवडा आणि पुरवठा करण्यावरून भाजपाकडून महाराष्ट्र सरकारवर टीका केली जात आहे. हा प्रकार म्हणजे महाराष्ट्राला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे. एकाबाजूला कोरोना वाढतो म्हणून बोंब मारतात, मात्र केंद्राकडून कोणतही सहकार्य केले जात नाही. कारण महाराष्ट्रात सध्या निवडणुका नाहीत, आणि निवडणुका झाल्या तरी भाजपाला यश मिळणार नाही, म्हणून केंद्राकडून राज्याला लसींचा पुरवठा होत नाही, असा आरोप आणि टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकार व राज्यातील भाजप नेत्यावर केली.सांगली आणि जळगावात जे घडले ते सगळीकडे घडायला सुरुवात झाली. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता होती म्हणून सगळीकडे यश मिळायचे. मात्र आता राज्यात इतरही ठिकाणी सांगली जळगावसारखा करेक्ट कार्यक्रम होईल असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.वाझे प्रकरणात केंद्राने एनआयला पाठवले, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस दिली जात नाही. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की ���ा प्रकरणी केद्राला कशी लस द्यायची आम्हाला चांगले माहिती आहे, असे म्हणत त्यांनी सूचक वक्तव्य केले. तसेच वाझे प्रकरणात शिवसेनेच्या नेत्यांची चौकशी होवू द्या, एनआयए तर आलीच आहे आता सीआए किंवा केजीएफला बोलवा म्हणावे, असा टोलाही राऊत यांनी लगवाला.\nसिडको वर्धापन दिनी स्थानिकांचा काळा दिवस पाळून निषेध\nठाणे - नवी मुंबईमधील विविध परिसराचा विकास व्हावा, येथील नागरिकांचे जीवनमान उंचावे, येथील परिसर औद्योगिकदृष्टया विकसित व्हावा, या दृष्टीकोणातून महाराष्ट्र शासनाने नवी मुंबई परिसरात १७ मार्च १९७० रोजी सिडको महामंडळची स्थापना केली. मात्र, या सिडकोनेच येथील स्थानिक भुमीपुत्रांवर नेहमी अन्याय केल्याने रायगड जिल्ह्यातील तसेच नवी मुंबई परिसरातील बेरोजगार प्रकल्पग्रस्त, स्थानिक भूमीपुत्र यांनी १७ मार्च हा सिडकोचा स्थापना दिन असल्याने काळा दिवस म्हणून पाळला. तसेच या निमित्ताने सिडको महामंडळ बरखास्त करा, अशी मागणीही स्थानिक भूमीपुत्रांच्या वतीने करण्यात येत आहे.या १७ मार्च २०२१ रोजी सिडकोच्या स्थापनेस ५१ वर्ष होत असून १७ मार्च २०२१ रोजी सिडकोच्या स्थापनेचा दिवस हा प्रकल्पग्रस्तांच्या आयुष्यातील काळा दिवस मानून नवी मुंबईतील ठाणे जिल्हा, पनवेल व उरण येथील सिडकोबाधित ९५ गावांतील भूमिपुत्र, नैना प्रकल्प, एस्.ई.झेड, जे.एन.पी.टी, विरार अलिबाग कॉरिडोर, विमानतळबाधित शेतकरी व मच्छीमार, एम.आय.डी.सी, लॉजिस्टिक्स पार्क या सर्वांनी बाधित झालेले भूमिपुत्र यांनी संबंधित सर्व नियमांचे, सुरक्षित अंतराचे पालन करून आपापल्या घरी तसेच गावातील प्रमुख ठिकाणी हातात निषेधाचे फलक घेऊन सिडकोचा निषेध केला. १७ मार्च २०२१ रोजी सिडकोची स्थापना झाल्यापासून गेल्या ५१ वर्षात हे सर्व भूमिपुत्र आपल्या न्याय मागण्यासाठी सातत्याने संघर्ष करीत असून त्यांच्यावर अन्याय करणारे सिडको महामंडळ बरखास्त करा, अशी मागणी यानिमित्ताने सर्व भूमीपुत्रांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.\nभूमिपुत्रांना एकरी पंधरा हजार रुपये दिलेल्या सिडकोने एक महिन्यापूर्वी सानपाडा येथील भूखंड एका चौरस मीटरला २ लाख ६१ हजार म्हणजे गुंठ्याला २ कोटी ६१ लाख म्हणजे एका एकरला जवळ जवळ ९० कोटी रुपये किमतीला विकला आहे. सर्व भूमिपुत्रांच्या जमिनी निरनिरळ्या प्रकल्पांसाठी कवडी मोलाने संपादन करून त्या विकायचा धंदा सिडकोने केला आहे, असा आरोपही नवी मुंबई उरण पनवेलमधील भूमिपुत्र करीत आहेत.\nशिवसेना-भाजप नगरसेवकांची एकमेकांना धमकी\nठाणे - पालिकेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत शिवसेना आणि भाजप नगरसेवकांनी एकमेकांना केल्याचे दिसून आले. एखाद्या गल्लीतील गुंड बोलतात तशी भाषा नागसेवक करत होते. जाहीर दमबाजी या शाब्दिक चकमकीमुळे वाद वाढत असल्याचे लक्षात घेऊन अखेर सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रकरणात मध्यस्थी करून हा वाद मिटविला.ठाणे पूर्व परिसरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मलवाहिनी आणि पाणीपुरवठय़ासंबंधीचे काम सुरू आहे. या कामावरून शुक्रवारी झालेल्या ऑनलाइन सभेत शिवसेना नगरसेविका मालती पाटील आणि भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांच्यात वाद झाला. या कामासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. या कामामध्ये जलवाहिन्या तुटल्या आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त होत असल्याचे भाजप नगरसेवक चव्हाण यांनी सांगितले, तर ही कामे शिवसेना नगरसेवकांमार्फत सुरू असल्याचे भाजप नगरसेवक चव्हाण हे नागरिकांना सांगत असून यामुळेच आम्हाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचा दावा शिवसेना नगरसेविका मालती पाटील यांनी केला. यावरूनच पाटील आणि चव्हाण यांच्यात शाब्दिक वाद रंगला असतानाच या वादात सभागृह नेते अशोक वैती यांनी उडी घेतली. महिला सदस्याशी बोलताना व्यवस्थित बोला, अशी सूचना वैती यांनी केली. यावरून वैती आणि चव्हाण यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या दरम्यान ‘महापालिका इमारतीखाली ये बघतोच तुला..’ असे वैती यांनी चव्हाण यांना म्हटले, तर ‘इमारतीखाली नाही तर तुझ्या घरी येऊन बघेन..’ असे प्रतिउत्तर चव्हाण यांनी वैती यांना दिले. या जाहीर दमबाजीनंतर दोन्ही नगरसेवकांमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्वपक्षीय नगरसेवकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला.\nकरोना नियमाचे उल्लंघन ; ठाण्यात भाजपच्या १७ नगरसेवकांवर गुन्हा\nठाणे - महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष सभागृहात घेण्याच्या मागणीसाठी भाजपच्या नगरसेवकांनी पाच महिन्यांपूर्वी पालिका मुख्यालय इमारतीत आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान करोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या १७ नगरसेवकांविरोधात नौपाडा प���लीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महापालिका सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला असला तरी सत्ताधारी शिवसेनेनेच ही खेळी खेळून भाजपला धक्का दिल्याचे बोलले जात आहे. ठाणे शहरात उभारण्यात येत असलेल्या तीन पादचारी पुलांच्या कामांवर आक्षेप घेत भाजप नगरसेवक मनोहर डुम्बरे यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. यामुळे संतापलेल्या शिवसेना नगरसेवक आणि कार्यकत्र्यांनी पालिकेतील डुम्बरे यांच्या कार्यालयात शिरून त्यांना घेराव घालून जाब विचारला होता. याप्रकरणी भाजपने केलेल्या मागणीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी शिवसेनेच्या सहा नगरसेवकांसह ३० ते ४० कार्यकत्र्यांवर गुन्हा दाखल केला होता. करोना नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तर आता पालिकेचे सुरक्षारक्षक सूर्यकांत पौळ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी आता भाजपच्या १७ नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या सर्वसाधारण सभेदरम्यान या नगरसेवकांनी सभा ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष सभागृहात घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. मात्र, या आंदोलनामुळे करोना नियमाचे उल्लंघन झाल्याचा आरोप या नगरसेवकांवर ठेवण्यात आला आहे.\nठाणे शहरात उभारण्यात येत असलेल्या तीन पादचारी पुलांच्या कामांवर भाजप गटनेते मनोहर डुम्बरे यांनी आक्षेप घेतला होता. याप्रकरणी शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के यांनी डुम्बरे यांना नोटीस बजावून १५ दिवसांत खुलासा करण्याची मागणी केली आहे.\nभाजपचे गटनेते मनोहर डुम्बरे, संदीप लेले, सुनेश जोशी, कृष्णा पाटील, अर्चना मणेरा, मिलिंद पाटणकर, संजय वाघुले, मुकेश मोकाशी, भरत चव्हाण, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, आशा शेरबहादूर सिंग, नारायण पवार, नंदा पाटील, स्नेहा आंब्रे, दीपा गावंड आणि अशोक राऊळ यांचा समावेश आहे.\nभिवंडीतील जंगलात आदिवासी महिलेची हत्या\nभिवंडी - जंगलात गेलेल्या एका आदिवासी महिलेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील शेलार गावच्या हद्दीत असलेल्या एका जंगलात घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी या महिलेच्या हत्येची नोंद भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सुशीला दिघे (वय ३३) असे मृत महिलेचे नाव आहे. बक��्या चरण्यासाठी गेली होती जंगलातभिवंडी तालुक्यातील काटई ग्राम पंचायत हद्दीतील डोंगरपाडा मांगत पाडा मृतक आदिवासी महिला पतीसह राहत होती. गुरुवारी सायंकाळी घरातील बकऱ्या चरण्यासाठी घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या शेलार गावाजवळील जोगमोरी या जंगल परिसरात गेली होती. मात्र महिला रात्री उशिरापर्यंत घरी परतली नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली असता रात्रीच्या सुमारास महिलेचा मृतदेह नातेवाईकांना शेलार हद्दीतील जंगलात आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तालुका पोलीस ठाण्यात या महिलेच्या मृत्यूची नोंद आकस्मित निधन म्हणून करण्यात येत असतांना महिलेच्या नातेवाईकांनी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता कार्यकर्त्यांनी महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा सखोल तपास करण्याचा आग्रह तालुका पोलिसांकडे धरला असता अखेर शुक्रवारी सायंकाळी या महिलेच्या हत्येची नोंद भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात केली. घटनास्थळी मृत महिलेचे अंतवस्त्र व ओढणी आढळून आली असून अंगावरचे दागीने व मोबाईल आढळून आला नसल्याने त्यामुळे महिलेवर शारिरीक अत्याचार करून सदर महिलेची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.\nदुसऱ्या लाटेसाठी आरोग्य व्यवस्था सज्ज\nनवी मुंबई - करोना साथीचा सामना करण्यासाठी गेल्या वर्षीपासून युद्धपातळीवर काम करणाऱ्या नवी मुंबई, पनवेल, आणि उरण या महामुंबई क्षेत्रांतील स्थानिक प्रशासनाला काही दिवस उसंत मिळालेली असतानाच पुन्हा सुरू झालेल्या करोना लाटेशी दोन हात करण्यासाठी तयार झालेली आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातच करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्व यंत्रणा सतर्क झाली असून एकीकडे लसीकरण आणि दुसरीकडे करोना रुग्णांची काळजी अशा दुहेरी पातळीवर ही प्रशासने कार्यरत आहेत. नवी मुंबई व पनवेल पालिका आणि उरण नगरपालिकेवर सिडको या महामंडळाचा वरदहस्त असून सिडकोने नवी मुंबईसाठी वाशी येथील भव्य प्रदर्शन केंद्र मोफत दिले आहे. पालिकेने या ठिकाणी राज्यातील एक अद्ययावत व सुसज्ज असे कोविड काळजी केंद्र उभारलेले आहे. त्या ठिकाणी एक हजार २०० रुग्णांची काळजी घेतली जात आहे. या कोविड काळजी केंद्राबद्दल अनेक रुग्णांनी समाधान व्यक्त केले असून येथील उपचाराबद्दल रुग्णांनी प्रशासनाकडे कौतुक केले आहे. याच रुग्णालयात ७५ रुग्णशय्या या अत्यवस्थ रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात २०० रुग्णांवर उपचार होणार असून यातील ८० रुग्णांसाठी अत्यवस्थ रुग्णशय्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. याशिवाय सानपाडा येथे एमजीएम रुग्णालयाचे एक तयार रुग्णालयात सर्व वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून ७५ रुग्णांवर कोणत्याही क्षणी उपचार होऊ शकणार आहेत. नवी मुंबई पालिका क्षेत्रात गेल्या वर्षी पन्नास हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार झालेले आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पालिकेने सर्वतोपरी तयारी सुरू केली असून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या २० ते ३० जणांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असून त्यांच्यावर उपचार करणारी सर्व यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. गृह अलगीकरणातील रुग्णांवर पाळत ठेवली जात असून त्यांच्या इमारती प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. वाढत्या रुग्णांसाठी तुर्भे येथील निर्यात भवन व राधा स्वामी सत्संग सभागृह तयार ठेवण्यात आले आहे. वाढत्या रुग्णांवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेने हजारो मुखपट्टी न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून एक कोटीपेक्षा जास्त दंड ठोठावला आहे. पालिकेच्या या तयारीबरोबरच नवी मुंबईत रिलायन्स, अपोलो, एमजीएम, फोर्टिज, डी. वाय. पाटीलसारखी अद्ययावत व आधुनिक रुग्णालये मुंबईनंतर नवी मुंबईत आहे. याशिवाय २००पेक्षा जास्त खासगी रुग्णालये रुग्णांच्या सेवेसाठी तयार आहेत. त्यामुळे पहिल्या लाटेत नवी मुंबई वाढत्या रुग्णसंख्येचा सामना करू शकलेली आहे. आता या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात करोना रुग्णांचे प्रसार केंद्रावर लक्ष ठेवले जात असून लसीकरण वेगात सुरू करण्यात आले आहे. पालिकेच्या सर्व रुग्णालयांबरोबरच ३७ ठिकाणी हे लसीकरण केले जात आहे. याशिवाय १५ खासगी रुग्णालयात ही सेवा देण्यात आली आहे. त्यामुळे ४० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. कडक निर्बंध लादून पालिका या दुसऱ्या लाटेवर आरूढ होण्यासाठी तयार असून एक विशेष वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे.\nप्रवाशांची फसवणूक करणारा बोगस टीसीला अटक\nमुंबई - सायन रेल्वे स्थानकावर आपण रेल्वे टीसी असल्याचे सांगत विनातिकीट प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बोगस टीसीचा प्रकार कुर्ल्याचे वरिष्ठ तिकीट तपासनीस सिकंदरजित सुखदेव सिंग यांनी निदर्शनास आणून दिला आहे. या बोगस तिकीट तपासकाचे नाव सुमित ठाकूर असून, तो स्वत:ला टीसी असल्याचे सांगून संशयित प्रवाशांची फसवणूक करत होता. प्रवाशांना बिनधोकपणे तिकीटाची विचारणा करुन पैसेही उकळत होता.मध्य रेल्वेचे वरिष्ठ तिकीट तपासक सिकंदरजित सुखदेव सिंग सोमवारी कुर्ला रेल्वे स्थानकावरून ड्युटी संपवून आपल्या निवासस्थानी जात होते. यादरम्यान सायन रेल्वे स्थाकानांवर उतरले असताना प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर एक अनोळखी इसम तीन इसमाना पकडून घेऊन जाताना दिसले. तेव्हा सिकंदरजितला त्या तिकीट तपासकावर संशय आला. त्यांनी वरिष्ठ टिकीट तपासक चित्रा गणेश वाकचौरे यांना याबाबत माहिती दिली. तेव्हा चित्रा वाकचौरे यांनी बनावट टीसीला याबाबत विचारपूस केल्यावर, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले. तसेच या बनावट टीसीच्या खिशाला सीआरएमएसचे कार्ड होते. त्याबाबत बोगस टीसीला विचारले असता, त्याने मध्य रेल्वेमध्ये कामाला असल्याचे सांगितले.त्यानंतर ओळखपत्र दाखवण्याबाबत विचारले, असता त्याने दाखविलेले ओळखपत्र हे एका खाजगी कंपनीच्या हाउसकीपिंगचे होते. त्यानंतर वरिष्ठ टिकीट तपासक चित्रा गणेश वाकचौरे यांनी या तिन्ही इसमांना दादरच्या लोहमार्ग पोलिसांकडे घेऊन गेले.बनावट टीसीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.तेव्हा पोलीसांनी केलेल्या चौकशीत बनावट टीसीचे नाव सुमित मनोहरलाल ठाकूर असून तो मध्य रेल्वेत हाउसकीपिंगचे काम करतो. पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. स्वत:ला टीसी असल्याचे सांगून तो, संशयित प्रवाशांची फसवणूक करत होता. प्रवाशांना बिनधोकपणे तिकीटाची विचारणा करुन पैसेही घेत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.\nमनसुख हिरेन मृत्यू प्रकरण ; कांदिवली क्राईम ब्रांचच्या पोलीस निरीक्षकाची ATS कडून चौकशी\nमुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात चौकशीसाठी महाराष्ट्र एटीएसने क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांना बोलावले आहे. सुनील माने हे मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक आहेत. दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये मानेंची चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी एटीएसच्या हाती महत्त्वाची लीड मिळाली आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा ताबा घेण्यासाठी एटीएस कोर्टात प्रयत्न करणार आहे.मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना यासंबंधी दावा केला होता. आपल्या पतीला कांदिवली क्राईम ब्रांचमधून फोन आला होता, आणि चौकशीसाठी बोलावले होते, असे त्यांनी सांगितले होते.दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सहकार्य करण्यास नकार देणारे निलंबित API सचिन वाझे यांचा खेळ आता संपण्याची चिन्हे आहेत. कारण आता सचिन वाझे प्रमुख असलेल्या गुप्तवार्ता विभागातील (CIU) अधिकारी रियाझ काझी यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.रियाझ काझी हे सचिन वाझे यांचे CIU मधील निकटचे सहकारी होते. सचिन वाझे यांनी अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या केलेल्या तपासात ते सहभागी होते. याशिवाय, सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून रियाझ काझी यांनीच गाड्यांच्या नंबरप्लेट तयार करुन आणल्याचा आरोप आहे. याशिवाय, सचिन वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीचे सीसीटीव्ही फूटेजही रियाझ काझी यांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे रियाझ काझी यांना अंबानींच्या घराबाहेर ठेवलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील जवळपास सर्व घटनाक्रम माहिती असल्याची चिन्हं आहेत. त्यामुळे ते माफीचा साक्षीदार झाल्यास सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.\nराहुल गांधींचा आजपासून दोन दिवसाचा आसाम दौरा\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी आजपासून दोन दिवसीय आसाम दौऱ्यावर असणार आहेत. आसाममध्ये या महिनाअखेरीस विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडेल. यासाठी राहुल काँग्रेसचा प्रचार करणार आहेत.शुक्रवारी राहुल लाहौल आणि दिब्रुगढमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची भेट घेतील. त्यानंतर ते दिंजॉय आणि पानितोलामधील चहाच्या मळ्यांना भेट देतील. त्यानंतर सायंकाळी तिंसुकियामध्या त्यांची प्रचारसभा पार पडेल. राहुल यांच्या प्रचारयात्रेनंतर प्रियांका गांधीही आसाममध्ये प्रचारासाठी दाखल होणार आहेत. या दोघांनी यापूर्वीही आसामला भेट दिली आहे.१५ वर्षे आसाममध्ये सत्तेत असणाऱ्या काँग्रेसला २०१६ मध्ये भाजपाने धक्का दिला होता. गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असणार आहे. तर, दुसरीकडे हातातील सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपा प्रयत्न करेल.काँग्रेसची महाआघाडी..आसाममध्ये काँग्रेसने एआययूडीएफ, बोडोलँड पीपल्स फ्रंट, सीपीआय, सीपीआय (एम), सीपीआय (एमएल), राजद आणि अंचलिक गण मोर्चा या सर्वांसोबत युती केली आहे. १२६ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडेल. २७ मार्च, एक एप्रिल आणि सहा एप्रिलला मतदान पार पडणार आहे. तर, २ मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे.\nमहाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना मध्य प्रदेशात २० मार्चपासून बंदी\nभोपाळ - देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोकं वर काढत आहे. विविध राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात गुरुवारी तब्बल २५ हजार ८३३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. अशावेळी मध्य प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसवर २० मार्चपासून बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nगुरुवारी मध्य प्रदेशात कोरोनाचे ९१७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या आकड्यानंतर राज्यात एकूण कोरोनारुग्णांची संख्या २ लाख ७१ ङजार ९५७ झाली आहे. मध्य प्रदेशात सध्या ६ हजाराहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रोज हजारोच्या संख्येनं रुग्ण वाढत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीत २० मार्चपासून महाराष्ट्रातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लोक आपल्या खासगी वाहनानं येऊ-जाऊ शकतात. बसेसवर घालण्यात आलेली बंदी कधीपर्यंत असेल हे परिस्थिती पाहून ठरवण्यात येईल, असे मध्य प्रदेश सरकारकडून सांगण्यात आले आहे.देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. वेगवेगळ्या राज्यांनी प्रतिबंधात्मक उपाय उपायांची अंमलबजावणी करणे सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनेसुद्धा प्रवासासंबंधीचे नियम कडक केले आहे. कर्ना���क सरकारने माहाराष्ट्रातील नागरिकांना कर्नाटमध्ये प्रवेशबंदी केली आहे.केवळ ७२ तासाच्या आतील कोरोना निगेटिव्ह असलेल्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक सरकारकडून प्रत्येक प्रवाशांची कसून चौकशी केली जात आहे. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह असेल त्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींना परत पाठवले जात आहे. कोगनोळी नाक्यावर या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यामुळे अचानक तपासणी सुरू करण्यात आल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे.\nईडीचे चार ठिकाणी छापे; ३२ कोटींची संपत्ती जप्त\nमुंबई - मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा समोर आणला. आता या संदर्भात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून तपास केला जात आहे. तपासादरम्यान मुंबई, इंदुर, दिल्ली, गुडगाव या ठिकाणी छापे टाकून ईडीने निवासी, व्यावसायिक व इतर प्रकरणातील ३२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ही संपत्ती फक्त मराठी, बॉक्स सिनेमा, महामूवी या वाहिन्यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. तब्बल ४६ कोटी रुपयांच्या टीआरपी घोटाळ्यासंदर्भात या वाहिन्यांच्या विरोधात ईडी कडून ही कारवाई करण्यात आली आहे.ईडीने केलेल्या तपासात, बॅरोमीटरच्या माध्यमातून टीआरपीमध्ये फेरफार करून फक्त मराठी, महा मुवी, बॉक्स सिनेमा या वाहिन्यांचा टीआरपी हा वाढवण्यात आला होता. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात टीआरपीचे मोजमाप करण्यासाठी १ हजार ८०० बेरो मीटरचा वापर करण्यात आलेला आहे. तर, देशभरात जवळपास ४४ हजार बॅरोमीटर वापरण्यात येत आहेत. फक्त मराठी, बॉक्स सिनेमा या दोन वाहिन्यांसाठी काही घरात टीआरपी फेरफार करणारे बॅरोमीटर लावण्यात आले होते. ज्यामुळे या दोन वाहिन्यांचा टीआरपी पंचवीस टक्क्याहून अधिक दाखवण्यात आलेला होता.टीव्ही वाहिन्यांच्या टेलीव्हिजन रेटिंग पॉईंट (टीआरपी) संदर्भातील घोटाळा मुंबई पोलिसांनी समोर आणला आहे. यात देशातील मोठ्या न्यूज चॅनलची नावे सुद्धा उघड झाली. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात निदर्शनास आले की, ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल(बार्क) ही कंपनी भारतात टीव्ही चॅनल्स, टीव्ही प्रोग्रॅमचे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट काढणारी एकमेव कंपनी आहे. सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली बार्क काम क���त असून टीआरपी मोजण्यासाठी या कंपनीकडून भारतातील ठराविक घरांमध्ये बॅरोमीटर नावाचे यंत्र लावण्यात येते. मुंबईत १ हजार ८०० हजार बॅरोमीटर लावण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मात्र, या कंपनीच्यावतीने हंसा रिसर्च ग्रुप या एजन्सीला हे कंत्राट देण्यात आले होते. यात फेरफार झाल्याचा आरोप आहे. टीआरपीसाठी निवड करण्यात आलेल्या कुटुंबीयांना काही ठराविक काळात एखादीच वाहिनी सुरू करून ठेवण्यास सांगण्यात येत होते. त्यासाठी त्यांना पैसे दिले जात असल्याचे तपासात पुढे आले.\nममता बॅनर्जींचा निवडणूक जाहीरनामा जाहीर\nकोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. ममता यांनी झाडाग्राम इथं २ प्रचार रॅली केल्या आणि त्यानंतर लगेच त्या कोलकाता इथे परतल्या. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी ममता यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यात रेशन, पेन्शन आणि\nतृणमूल काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील घोषणा –\n१८ वर्षाच्या विधवेला १ हजार रुपये विधवा पेन्शन दिली जाणार\nघरोघरी रेशन पोहोचवलं जाणार, सध्या राज्य सरकार नि:शुल्क रेशन देत आहे.\nपुन्हा सत्तेत आल्यास विधवा, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसह आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांना १ हजार रुपये दिले जाणार\nओबीसी, एसटी आणि एससी प्रवर्गातील लोकांना प्रति वर्षी १२ हजार रुपये दिले जाणार\nसामान्य परिवारातील लोकांना प्रति महिना ५०० रुपये\nअनुसूचित जाती आणि जमातीच्या परिवारातील मोठ्या महिलेला १ हजार रुपये दिले जाणार\nशेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले जातात. पण आता १० हजार रुपये दिले जाणार\n१० लाखाचे क्रेडिट कार्ड विद्यार्थ्यांना दिले जाणार\nमंडल आयोगानुसार ओबीसी प्रवर्गात समाविष्ठ करुण घेण्यासाठी आयोगाची स्थापना होणार\nउद्योगांच्या विकासावर भर दिला जाणार\nविद्यार्थी, महिला आणि युवकांना सुरक्षा दिली जाणार\nटॅब आणि सायकलसाठी १० हजार रुपये दिले जाणार\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधातील भाजपचे उमेदवार शुभेंदु अधिकारी यांच्यावर TMCकडून गंभीर आरोप करण्यात आला आहे. अधिकारी यांचे नंदीग्राम आणि हल्दिया अ���ा दोन ठिकाणच्या मतदार यादीत नाव असल्याचा आरोप आहे.तत्पूर्वी, शुभेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही एक आरोप केला होता. ममता यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात त्यांच्यावरील काही गुन्हे लपवल्याचा आरोप अधिकारी यांनी केला आहे. त्यानंतर आता TMC कडून अधिकारींवर दोन मतदारसंघातील मतदार यादींमध्ये नाव असल्याचा आरोप केला. तसेच निवडणूक आयोगाने तात्काळ कारवाई करण्याची मागणीही TMC कडून करण्यात आली आहे. इतकच नाही तर नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतून अधिकारी यांचे नाव वगळण्याची मागणीही TMCने केली आहे.\nकोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 'अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार' विरोधात एफआयआर दाखल\nमुंबई - राजधानी मुंबईमध्ये सध्या हायराईझ इमारतींमध्ये कोरोनाचा प्रसार सुरू आहे. याबाबत नागरिकांना आवाहन करूनही कोरोना त्रिसूत्रीचे पालन केले जात नाही, असे वारंवार निदर्शनास येत आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील 'अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार' या हॉटेलवर महापालिकेने रात्री धाड टाकली. त्यावेळी तेथे विनामास्क असलेल्या २४५ लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून हॉटेलविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. गेल्या पंधरा दिवसात दर दिवसाला १ हजार ५०० ते २ हजार ३०० रूग्ण आढळले आहेत. रूग्ण संख्या वाढण्याची भीती असल्याने नागरिकांनी गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, असे आवाहन वेळोवेळी केले जात आहे. त्यानंतरही नागरिक बेफिकीरीने वागत आहेत. नागरिक गर्दी करतात अशा बार, हॉटेल, पब, रेस्टोरंट, लग्न समारंभ आदी ठिकाणी पालिकेने धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. या धडीदरम्यान विनामास्क आढळून येणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच ५० टक्के क्षमतेची परवानगी असताना जास्त नागरिक आढळून आल्यास साथ नियंत्रण कायद्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला जात आहे.\nयाच पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या \"डी\" विभाग कार्यालयातर्फे काल (बुधवारी) रात्री ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार या हॉटेलवर महापालिकेच्या पथकाने धाड टाकली. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या २४५ लोक विना मास्��� आढळल्यामुळे १९ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच सामाजिक अंतर न राखणे आणि शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.\nपश्चिम बंगालमध्ये भाजप खासदाराच्या घराबाहेर बॉम्बस्फोट\nभाटापारा - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.येथील राजकीय वातावरण तापले असताना राजकारणाला हिंसक वळण आले आहे. भाटापारामधील भाजपचे खासदार अर्जून सिंह यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. हे बॉम्ब हल्ले बुधवारी सायंकाळच्या सुमारास झाले आहेत.भाजपचे खासदार अर्जून सिंहअ यांच्या घराजवळ हे बॉम्ब हल्ले झाल्याची माहिती वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे. पोलीस आणि दंगा नियंत्रण पथकाकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या प्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही भाजप खासदार सिंह यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी तपास करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवरून हिंसक राजकारणाला सुरुवात झाल्याचे चित्र या घटनेवरून समोर येत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. अर्जून सिंह हे बैरकपूरचे खासदार आहेत. त्यांच्या घराच्या परिसरात जवळपास १२ ठिकाणी बॉम्बहल्ले करण्यात आले आहेत. या प्रकरणी हा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.पश्चिम बंगालमधील पुरुलियामध्ये पंतप्रधान मोदींची प्रचारसभा पार पडणार आहे. याबाबत बोलताना मोदी म्हणाले, की संपूर्ण बंगालच्या जनतेला आता बदल हवा आहे. भाजपाचे सुशासन पश्चिम बंगालमध्ये आणण्याचा बंगालमधील लोकांचा निर्धार आहे.\nवर्षा बंगल्यावर गुप्त बैठक ; परमबीर सिंह, गृहमंत्र्यांशी उद्धव ठाकरेंची चर्चा\nमुंबई - अंबानी यांच्या घराकडे स्कॉर्पियो गाडीत स्फोटक जिलेटीन प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सचिन वाझे यांच्या सुरु असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर मंगळवारी रात्री उशीरापर्यंत गुप्त खलबते सुरु होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते.या बैठकीत सचिन वाझे प्रकरणावर दीर्घकाळ चर्चा झाली. मंगळवारी रात्री साधारण आठ वाजता ही बैठक सुरु झाली. मध्यरात्री १२ च्या सुमारास ही बैठक आटोपून मंत्री आणि पोलीस अधिकारी वर्षा बंगल्यावरुन परतले. त्यामुळे आता या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.अंबानी यांच्या घराकडे स्कॉर्पियो गाडीत स्फोटक पदार्थ प्रकरणात ‘एनआयए’कडून सुरु असणारा तपास आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. या सगळ्या कटाची सूत्रे मुंबई पोलीस दलातील एका IPS अधिकाऱ्याने हलवल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे आता ‘एनआयए’कडून या वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.त्यासाठी ‘एनआयए’ने गृहमंत्रालयाकडे परवानगी मागितल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.दोन दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या या बैठकीत शरद पवार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांना दूर करण्याचा आग्रह धरल्याचे समजते. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. याचा मोठा फटका सरकारच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांचा राजीनामा घेतला जावा, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे.\nशरद पवार यांनी बुधवारी दिल्लीतील पत्रकारपरिषदेत सचिन वाझे प्रकरणावर भाष्य केले. सचिन वाझेंची शिवसेनेकडून करण्यात येत असलेली पाठराखण आणि हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांना आलेले अपयश यामुळे आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत का असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावेळी महाविकास आघाडीत काहीही मतभेद नाहीत. आम्ही सर्व मिळून काम करत आहोत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सर्वजण काम करत आहेत. काही गोष्टी इकडच्या तिकडच्या होतात. त्यातून आम्ही मार्ग काढतो, असे पवार म्हणाले.\nअनिल देशमुखांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती\nमुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा बदल्या\nशिवसेना प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर\nशरद पवार अमित शाह गुप्त भेटीबाबत सामानातून खुल��सा\nशरद पवारांवर यशस्वी शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन\nकाँग्रेसचा जाहीरनामा ; प्रत्येक महिन्याला गृहिणींन...\nजहाल नक्षली भास्कर हिचामीसह पाच नक्षलवादी ठार\nनांदेडमध्ये शीख भाविकांच्या मिरवणुकीदरम्यान पोलिसा...\nप. बंगाल, आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सु...\nशरद पवार यांच्या हस्ते दौसा येथील शाळेचे उद्घाटन\nबांगलादेशाचा ५० वा स्वातंत्र्य दिन ; मोदी दोन दिवस...\nभांडूपच्या मॉलमधील रुग्णालयात आग ; ९ जणांचा होरपळू...\nसंयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंदला राष्ट्रवादीचा ...\nपरमबीर सिंग यांच्या याचिकेवर सर्वोेच्च न्यायालयात ...\nमिथुनला प. बंगाल विधानसभेचे तिकीट नाहीच\nमुंबई पोलीस दलात एकाच दिवशी ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या\nगृहमंत्री यांच्या राजीनाम्यासाठी मालाड येथे भाजपाच...\nमनसुख हिरेन हत्याप्रकरण ;एनआयएच्या हाती सचिन वाझेच...\nपरमबीर सिंहांच्या १०० कोटींच्या लेटरबॉम्बची ‘ईडी’च...\nजास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुले जन्माला ...\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक ; भाजपचे ‘संकल्प पत्...\nआसाममध्ये प्रियंका गांधीचा भाजपावर घणाघात\nशोपियामध्ये चकमक ; चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nफिल्म हिट होण्यासाठी अभिषेकने केला नावात बदल\n‘मुंबई सागा’ची पहिल्याच दिवशी कोटींची कमाई\nअधिकारी दोषी आढळला तर त्याची गय केली जाणार नाही - ...\nमुंबई महापालिकेतला भगवा फडकतच राहणार - संजय राऊत\nसिडको वर्धापन दिनी स्थानिकांचा काळा दिवस पाळून निषेध\nशिवसेना-भाजप नगरसेवकांची एकमेकांना धमकी\nकरोना नियमाचे उल्लंघन ; ठाण्यात भाजपच्या १७ नगरसेव...\nभिवंडीतील जंगलात आदिवासी महिलेची हत्या\nदुसऱ्या लाटेसाठी आरोग्य व्यवस्था सज्ज\nप्रवाशांची फसवणूक करणारा बोगस टीसीला अटक\nमनसुख हिरेन मृत्यू प्रकरण ; कांदिवली क्राईम ब्रांच...\nराहुल गांधींचा आजपासून दोन दिवसाचा आसाम दौरा\nमहाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना मध्य प्रदेशात २० मा...\nईडीचे चार ठिकाणी छापे; ३२ कोटींची संपत्ती जप्त\nममता बॅनर्जींचा निवडणूक जाहीरनामा जाहीर\nकोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 'अर्बरझीन रे...\nपश्चिम बंगालमध्ये भाजप खासदाराच्या घराबाहेर बॉम्बस...\nवर्षा बंगल्यावर गुप्त बैठक ; परमबीर सिंह, गृहमंत्र...\nकेरळमधील काँग्रेसच्या नेत्याचा राष्ट्रव��दीत प्रवेश\n५० लाखांच्या बनावट नोटांसह भोजपुरी अभिनेत्याला अटक\nसैन्य भरती घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल\nमनसुख हिरेन प्रकरण ; 'ती' मर्सिडिज कुणाची\nपोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी ; दोघांविरो...\nदहशतवादी आरिज खानला फाशीची शिक्षा\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nमराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\nसचिन वाझेंची मध्यरात्री तब्येत पुन्हा बिघडली\nव्हीलचेअरवरुन ममता बॅनर्जींनी दिली डरकाळी ; जखमी व...\nशेतकऱ्यांचे आंदोलन डिसेंबरपर्यंत सुरू राहील - राके...\nआंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डींचा स्थानिक निवडणुका...\nजळगाव महापालिकेची महापौर निवडणूक ; भाजपचे तब्बल ३...\nस्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ सोबत असलेली इनोव्हा ...\nटाळेबंदीला भाग पाडू नका ;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे य...\nआठ दिवसात ‘त्या’ ४१३ जणांना नियुक्तपत्र द्या ; गोप...\nनागपूर पोलीस आयुक्तांचा दणका ; अधिकाऱ्यांसह सहा कर...\nवीज बिल माफीसाठी १९ मार्चला राज्यभर महामार्ग रोको ...\nयशवंत सिन्हा यांचा ‘तृणमूल’मध्ये प्रवेश\nबिहार विधानसभेत दारूवरून राडा ;सत्ताधारी-विरोधक भिडले\nहिरेन वापरत नसलेला मास्क आला कुठून\nएसआरए प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी ...\n'जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आली' ; सचिन वझेंनी व...\nप्रियंका चोप्रा, निक जोनास करणार ऑस्कर नामांकनाची ...\nकाम मागितल्यास टीव्ही कलाकारांचा अपमान करतात - रश्...\nदफनभूमीच्या राखीव भूखंडावर रुग्णालयाचा प्रस्ताव\nकचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प रद्द\nसिडको भूखंड विक्रीचा वाद राज्य शासनाकडे\nनवी मुंबई - प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर नवी मुंबईत...\nममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला ; तृणमूल काँग्रेसची न...\nपुद्दुचेरीत काँग्रेस आणि डीएमके एकत्र लढणार\nराज्यातील करोनास्थिती चिंताजनक ; केंद्रीय आरोग्य म...\nउत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून तीरथ सिंह रावत ...\nकेरळमध्ये काँग्रेसला झटका, पीसी चाको यांचा राजीनामा\nजागतिक महिला दिनानिमित्त मुंबईतील प्रवासी महिलांसो...\nहरियाणात काँग्रेस अविश्वास प्रस्ताव मांडणार\nएकनाथ खडसेंना अटकेपासून न्यायालयाचा दिलासा\nकमल हासनचा पक्ष लढवणार विधानसभा निवडणूक\nभाजपच्या हिंदुत्वाच्या कार्डला ममता बॅनर्जींचे प्र...\nओला, उबरसह इतर कंपन्यांना ट्राफिक पोलिसां���ा दणका\nमराठा आरक्षण; १५ मार्च रोजी होणार पुढील सुनावणी\nकोलकातामध्ये रेल्वेच्या इमारतीला भीषण आग; ९ जणांचा...\nचक्रवर्ती आज आले ते उद्या निघूनही जातील - दिग्विजय...\nमराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात ऑनलाईन सुनावणी\nक्लासवन महिला अधिकाऱ्याची आत्महत्या\nसाध्वी प्रज्ञा सिंह यांची प्रकृती बिघडली, उपचारासा...\nराम मंदिरासाठी जमा झाला २.५ हजार कोटींचा निधी\nप. बंगालमध्ये भाजपची ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर\nछत्तीसगडमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचे आढळले मृतदेह\nअन्वय नाईक प्रकरणी गोस्वामी यांना न्यायालयाचा दिलासा\nमनसुख हिरेन मृत्यूचे कुणीही भांडवल करू नये - संजय...\nमृत्यूच्या बातम्यांवर प्रसार माध्यमांना बंधने ; मु...\nरिया चक्रवर्तीने सुशांतला ड्रग्ज दिल्याचे एनसीबीच्...\n‘गंगूबाई’ विरोधात कामाठीपुरा रहिवाशांची मनसेकडे धाव\nप्लास्टिकमुक्तीसाठी नवी मुंबई पालिका ऍक्शन मोडवर\nबनावट नोटा वटवणाऱ्याला अटक\nकरोना नियमांची पायमल्ली ; महापालिका, पोलिसांची ‘एप...\n१०० किलो गांजा सहित एकाला अटक\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nराजगृहावर हल्ला करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - उद्धव ठाकरे\nमुंबई - राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nत्यानंतरच सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा\nमुंबई - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार��केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nनालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी लोकल थांबवली\nमुंबई - लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी मुंबईत विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्यात आ...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/202994/", "date_download": "2021-06-21T06:53:41Z", "digest": "sha1:NXYSYWITPLZ3OK67QPMM2ABYCCDWL573", "length": 10752, "nlines": 136, "source_domain": "enavamaratha.com", "title": "पैसे खर्च करताना - Nava Maratha", "raw_content": "\nHome अर्थकारण पैसे खर्च करताना\nजर आपण सदसदविवेकबुद्धीने पैसा खर्च केला तर आपला बराच पैसा वाचू शकतो. खर्च हा आपल्या आर्थिक नियोजनातील महत्त्वाचा भाग आहे. मात्र हा खर्च कधी, कोठे आणि केव्हा करायचा आहे याचा विचार करून आपण योग्यरितीने त्याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. यासाठी व्यवहारिक पद्धतीने पैसा खर्च करून आपण बर्याच प्रमाणात पैशाची बचत करू शकतो. एकंदरित आपल्याला आर्थिक शिस्तीची गरज आहे. यातून अनावश्यक खर्चांना लगाम बसू शकतो. दैनदिन खर्चातून वाचलेल्या पैशाची सतत गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतर जीवन व्यतित करण्यासाठी चांगला फंड तयार होऊ शकतो.\nखर्च करण्यापूर्वी योजना तयार करा – आपल्या पर्सनल फायनान्सच्या प्रत्येक टप्प्यावर नियोजन असणे गरजेचे आहे. आपल्या सर्व खर्चाची आपण यादी तयार करायला हवी. वस्तूंच्या महत्त्वानुसार त्याला प्राधान्यक्रम द्यायला हवा. सर्वात आवश्यक आणि महत्त्वाची वस्तू अग्रभागी आणि कमी महत्त्वाची गोष्ट तळात ठेवायला हरकत नाही. आता विचार करा की एलआयसीचा हप्ता, वीज-फोन बिल, एसआयपी, औषधोपचार, कर्जाचा हप्ता या सर्व गोष्टीची वजावट झाल्यानंतर आता आपल्याकडे किती पैसा शिल्लक राहतो, ते पाहा. सध्याच्या राहिलेल्या पैशातून आवश्यक खर्चासाठी पैसा बाजूला काढून ठेवा. तसेच काही अनावश्यक खर्चाला आपण फाटा देऊ शकतो का, याचा विचार करा. खर्च करण्यापूर्वी अगोदर गुंतवणूक करा आणि खर्च करताना बचतीचा विचार करा. पैसा जेव्हा हातात पडतो तेव्हा बचतीचा आणि गुंतवणूकीचा विचार करावा. त्यानंतर आपले कर्ज फेडले पाहिजे आणि शेवटी राहिलेल्या पैशातून मनाप्रमाणे खरेदी करावी.\nऑफरचा लाभ घ्या – पैशाची बचत करण्यासाठी आणि ऑफरचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईनवर किंमती पडताळून आणि कॅशर्बकची ऑफर पाहून त्याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न करावा. कोणताही मोठा खर्च करण्यासाठी काही महिने बचत करण्याची गरज आहे. उदा. एखाद्या कुटुंबाला फिरायला जायचे असेल तर एक वर्षापासूनच त्यासाठी बचत करायला सुरू करावी. त्यामुळे ऐनवेळी आपल्यावर खर्चाचा ताण येणार नाही. तसेच वर्षभरापासून बचत सुरू केल्याने अतिरिक्त व्याजही आपल्या पदरात पडते. त्यामुळे खर्चासाठी अधिक पैसे जमा होतात.\nक्षमतेपेक्षा अधिक खर्च नको – काही मंडळी खर्च करताना आपल्या आर्थिक कुवतीचा विचार करत नाहीत. परिणामी ते कर्जाच्या जाळ्यात अडकतात. क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन यासारख्या बाबी क्षमतेपेक्षा अधिक खर्च करणार्या मंडळींना भावतात. परंतु अशा प्रकारच्या कर्जामुळे आर्थिक नियोजनावर काय परिणाम होईल, याचा विचारही करत नाहीत. अशा स्थितीत उधारीची फेड करणे हे मोठे आव्हान उभे राहते. त्यामुळे नाविलाजाने गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी तडजोड करावी लागते. यासाठी आपल्या क्षमतेनुसारच खर्चाचा मेळ साधायला हवा. पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डवरचा खर्च हा केवळ गरजेच्या वेळी किंवा आपत्कालिन स्थितीत करावा. अन्यथा शानशौक भागवण्यासाठी कर्जाच्या मोहात पडू नये.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleदैनिक पंचांग – गुरुवार दि. 8 एप्रिल 2021\nNext articleग्रीन टी चे फायदे\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\n‘वर्क फ्रॉम होम’ मायक्रोसॉफ्टचा नफा वाढला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/203489/", "date_download": "2021-06-21T07:56:44Z", "digest": "sha1:VYRU6YVIZ5MUE6IVEROP6CGZVVCONQML", "length": 11244, "nlines": 135, "source_domain": "enavamaratha.com", "title": "शेअर बाजारावर कोरोनासावट - Nava Maratha", "raw_content": "\nHome अर्थकारण शेअर बाजारावर कोरोनासावट\nभारतात करोनाचे रुग्ण वाढत असतानाच जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजार निर्देशांकीत माफक घट झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक या सारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही.\nमात्र अशा परिस्थितीतही सन फार्मा, एचयुएल, टेक महिंद्रा, डॉक्टर रेड्डीज, या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. या नी कंपनी ओप्पो स्मार्टफोनला भारतीय बाजारात वाढती मागणी असून गेल्या तीन दिवसात या कंपनीने भारतात 2300 कोटींचा व्यावसाय केला आहे. ओप्पोने त्यांची एफ 19 प्रो सिरीज भारतीय बाजारात उतरविली असून त्यांच्या नॉयडा येथील उत्पादन प्रकल्पात तीन सेकंदाला एक स्मार्टफोन तयार होत आहे. ओप्पो इंडियाचे अध्यक्ष एल्विस झोउ या संदर्भात माहिती देताना म्हणाले नॉयडा मध्ये कंपनीने 110 एकर जागेत उत्पादन प्रकल्प उभारला आहे. सप्लाय चेन अखंड राहावी यासाठी 12 लाख फोनला लागेल इतके सामान स्टॉक मध्ये ठेवले जात असून येथे 3 सेकंदात एक स्मार्टफोन तयार होतो आहे. या प्रकल्पात 10 हजार कर्मचारी काम करत आहेत. महिन्याला आम्ही 60 लाख स्मार्टफोन तयार करत आहोत आणि वर्षाला 5 कोटी स्मार्टफोन तयार केले जात आहेत. कंपनीने एफ 19-2 प्रो, प्रो प्लस फाईव्ह जी, मिड रेंज फोन भारतीय बाजारात नुकतेच सादर केले असून त्याला ग्राहकांकडून खुपच चांगला प्रतिसाद मिळत आहे असेही त्यांनी सांगितले. भारतीय बाजारात वाढती मागणी असल्याने उत्पादन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे. परिस्थितीचे विश्लेषण करताना रिलायन्स सिक्युरिटीजचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, वित्तीय कंपन्यांच्या शेअरच्या भावावर दबाव असल्यामुळे निर्देशांकात फार मोठे चढ-उतार पाहायला मिळाले नाहीत.\nबाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 154 अंकांनी कमी होऊन 49,591 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 38 अंकांनी कमी होऊन 14,834 अंकांवर बंद झाला. आशियायी शेअर बाजारातून सकाळी नकारात्मक संदेश आल्यानंतर गुंतवणूकदारांची दिवसभर विक्रीची मानसिकता राहिली. वित्तीय कंपन्याबरोबरच औषधी कंपन्यांनी या आज विक्रीचा मारा सहन केला. रुपया घसरत असल्यामुळे निर्यात करणार्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. पुढील आठवड्यात माहीती तंत्रज्ञान कंपन्यातील काही कंपन्या आपले चौथ्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर करणार आहेत. त्यानंतर शेअर बाजारांना थोडीफार दिशा मिळू शकेल.चौथ्या तिमाहीत भारतीय कंपन्यांच्या नफ्यात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे बर्याच विश्लेषकांनी सांगितले आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून काही शहरातील लॉकडाऊनचा विषय चिंतेचा आहे. गेल्या आठवड्यात मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्राची उत्पादकता कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. आगामी काळात या आकडेवारीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nNext articleरक्तदान करा, कोरोना काळात जीवनदान द्या – डॉ. शैलेंद्र पाटणकर\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\n‘वर्क फ्रॉम होम’ मायक्रोसॉफ्टचा नफा वाढला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/coronavirus-thane-shivsena-corporator-passed-away-updates-mhas-457848.html", "date_download": "2021-06-21T07:10:14Z", "digest": "sha1:CH4HDXVGUJVZOKW6YQ4U4C6LTODJOB24", "length": 18019, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोनामुळे शिवसेना नगरसेवकाचं निधन, ठाण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास, Shiv Sena corporator Harishchandra Amgaonkar has passed away at Vedanta Hospital in Thane due to corona infection mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बात���ी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\n कोरोनामुळे शिवसेना नगरसेवकाचं निधन, ठाण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nInternational Yoga Day 2021: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\nWTC Final : रोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\n घाबरू नका, वाचा संपूर्ण पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA: होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n कोरोनामुळे शिवसेना नगरसेवकाचं निधन, ठाण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.\nभाईंदर, 9 जून : कोरोनाची लागण झाल्यामुळे मीरा भाईंदरमधील शिवसेना नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांचं ठाण्याच्या वेदांत रुगणालयात निधन झालं आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली ��हे.\nआठवड्यापूर्वी नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांच्या आई, पत्नी आणि भाऊ यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये त्यांच्या पत्नीला डीचार्ज देण्यात आला होता तर भाऊ आणि आई या सध्या वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.\nहरिशचंद्र आमगावकर हे मीरा भाईंदर महानगरपालिकेतमध्ये दोन टर्म नगरसेवक होते. तर या अगोदर त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले होते. सध्या ते महानगरपालिका शिवसेनेचे गटनेते म्हणून होते, तर आमदार प्रताप सरनाईक यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख होती. याबाबत आमदार प्रताप सरनाईक यांनी सोशल मीडीयावर कोरोनामुळे हरिशचंद्र आमगावकर यांचं निधन झाल्याचे नमूद करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.\nभाईंदरचे शिवसेना नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांच्या निधनाची बातमी खूपच धक्का देणारी आहे. गेले काही दिवस ते कोविड वर उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून सर्व ते प्रयत्न केले गेले. तमाम शिवसैनिक व मीरा भाईंदरच्या जनतेकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/PkJWDKSmt9\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather���s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86/", "date_download": "2021-06-21T06:24:42Z", "digest": "sha1:Y6PINUFCG3VYEE5W5OPZKMPAKLWRHSOL", "length": 9285, "nlines": 67, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी रिपाईचे उपोषण | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nडोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी रिपाईचे उपोषण\nडोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत ठराव सर्वसाधारण सभेत आठ वर्षापूर्वी मंजूर झाला होता. मात्र पालिका प्रशासन ठरावाची अंमलबजावणी करत नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मंगळवारी इंदिरा चौकात एक दिवसीय उपोषण करण्यात आले. कॉंग्रेसचे पदाधिकारी संतोष केणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. महापौर राजेंद्र देवळेकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन १४ एप्रिल पर्यत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.\n← शिक्षण विभागाला लाज कशी वाटत नाही\nराज्यातील शिधावाटप दुकानातून स्वस्त दरात तूर डाळ विक्रीचा शुभारंभ →\nकेडीएमटीचे उत्पन्न घटले , दांडीबहाद्दरांना नोटीसा\nपंतप्रधान उद्या केरळला भेट देणार\nमराठवाड्याचे सुपुत्र किरण थोरात यांना काश्मिरात वीरमरण\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बल���त्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%AF%E0%A4%95/", "date_download": "2021-06-21T07:36:27Z", "digest": "sha1:56KVGN324NDTQ4W426QG2F7LPME6XHJ2", "length": 17416, "nlines": 75, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "विविध सोशल साईट्सवर वैयक्तिक माहिती देतांना सावधानता बाळगा : सायबर विधी तज्ज्ञ राजस पिंगळे | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nविविध सोशल साईट्सवर वैयक्तिक माहिती देतांना सावधानता बाळगा : सायबर विधी तज्ज्ञ राजस पिंगळे\nठाणे : देशात माहिती संरक्षण कायदा ( डाटा प्रोटेक्शन लॉ) आल्यानंतर सायबर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक परिणामकारक पाऊले उचलली जाऊ शकतील व अशा गुन्ह्यांना आळाही बसेल, परंतू तोपर्यंत एक नागरिक म्हणून आपण विविध मोबाईल अँप्स आणि वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देतांना तिचा गैरवापर होणार नाही याची खात्री असेल तरच माहिती द्यावी असे प्रतिपादन सायबर गुन्हे अधिवक्ता ऍड राजस पिंगळे यांनी केले. याप्रसंगी सह पोलीस आयुक्त मधुकर पांडे, पोलीस उपायुक्त (आर्थिक गुन्हे आणि सायबर गुन्हे) डॉ संदीप भाजीभाकरे तसेच कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ गणेश मुळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.ठाणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे तसेच इतर पत्रकार, छायाचित्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.\nमहाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांच्या संकल्पनेतून ट्रान्सफोर्मिंग महाराष्ट्र अंर्तगत पत्रकार आणि माध्यमांसाठी सायबर जाणीव जागृती उपक्रम सुरु आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सायबर कक्ष आणि जिल्हा माहिती कार्यालय ठाणे यांच्या वतीने आज पार पडलेल्या या कार्यशाळेत पत्रकारांनी याविषयी शंका समाधान करवून घेतले तसेच सायबर कायद्याच्या उपयुक्ततेविषयी अधिक माहितीही घेतली.\nकार्यशाळेत ऍड राजस पिंगळे यांनी सायबर गुन्हे कसे घडतात याची उदाहरणांसह माहिती दिली. ते म्हणाले की, इंटरनेट स्वस्त आणि सहज उपलब्ध झाले आहे त्यामुळे आपण उत्साहाच्या भरात आपली वैयक्तिक माहिती कुठे ना कुठे मोबाईलवर अँप्स आणि वेबसाईटच्या माध्यमातून टाकत असतो. पण या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो. कुणी कितीही सांगितले तरी महाजालातील माहिती पूर्णत: सुरक्षित असतेच असे नव्हे. आता इंटरनेट ऑफ थिंग्स( IOT) चा जमाना आहे. अनेक घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये इंटरनेटची सोय आहे . याठिकाणी देखील काही माहिती टाकतांना आपण काळजी घेतली पाहिजे. आज १७०० पेक्षा जास्त क्रिप्टो करन्सी बाजारात आहेत. ती प्रचंड महाग असली तरी अनेकदा धोक्याच्या सूचना देऊनही श्रीमंत लोक यात गुंतवणूक करुन स्वत:चे नुकसान करून घेत आहेत, यापासून दूर राहिले पाहिजे. सोशल मिडीयावर आलेली फ्रेंड रिक्वेस्ट मान्य करण्यापूर्वी आपण पुरेपूर विचार केला पाहिजे\nकाही दिवसांपासून बँकेच्या एटीएम्समधून फसवणूक करून पैसे काढण्याच्या घटना घडत आहेत.यामध्ये ग्राहकाने सावधानता बाळगायची आहे परंतू बँकेची देखील सुरक्षेच्या दृष्टीने मोठी जबाबदारी आहे, ग्राहकाची चूक नसेल तर नियमाप्रमाणे विशिष्ट दिवसांत त्याला पैसे मिळणे आवश्यक आहे असेही राजस पिंगळे यांनी सांगितले.\nसोशल मिडीया लॅब स्थापणार\nयाप्रसंगी बोलतांना सह पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी पत्रकारांना सायबरविषयक जागृतीत त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले. पोलीस उपायुक्त डॉ संदीप भाजीभाकरे यांनी सायबर जाणीवजागृतीसाठी शाळा महाविद्यालयातून कसे प्रयत्न केले जात आहेत ते सांगितले. आर्थिक आणि सायबर गुन्हे कसे केले जातात याची उदाहरणे देतांना त्यांनी नुकत्याच झालेल्या विवाहस्थळांच्या वेबसाईटवरील फसवणूकीची प्रकरणे, इंटरनेटवरील माहितीचा आधार घेऊन केलेले गुन्हे यांची उदाहरणे दिली. सायबर गुन्हे करणारे लोक कसे हुशारीने आणि चलाखीने लोकांना फसवितात त्यापासून सावध कसे राहायचे याच्या टिप्स त्यांनी दिल्या. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सायबर लॅबचे काम कसे सुरु आहे सांगताना त्यांनी सोशल मिडीयाच्या अनुषंगाने देखील निरीक्षण आणि विश्लेषण करणारी एक अद्ययावत लॅब सुरु करणार असल्याचे सांगितले.\nप्रारंभी कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ गणेश मुळे यांनी ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र अंतर्गत सायबर जागृती कार्यक्रमाची का आवश्यकता आहे ते सांगितले. माध्यमांनी यात जबाबदारीची भूमिका घेणे गरजेचे असून सर्वसामान्यांपर्यंत सायबर गुन्ह्यांबाबत अधिकाधिक माहिती पोहचवून लोकांना सज्ञान करावे असे ते म्हणाले.\nयावेळी जिल्हा माहिती अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे यांनी आभार मानले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर संजय सावंत यांनी पत्रकारांना प्रत्यक्ष सायबर प्रयोगशाळेचे काम कसे चालते ते दाखविले.\n← बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त महापौर बाल चित्रकला स्पर्धा संपन\nनागपूर येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद महिला कुस्ती स्पर्धेत ठाणे शहराला जनरल चॅपियनशिप →\nन्यायालयीन आवारात कैद्यांची पोलिसांना धक्काबुक्की व शिवीगाळ\nलॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांना १ महिन्यांचा तुरूंगवास\n‘एसआरए’ च्या नावाखाली बिल्डरकडून रहिवाशांची फसवणूक\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्��ाण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/39706", "date_download": "2021-06-21T07:13:44Z", "digest": "sha1:TCZVDH3LPFV7LB6OLJ5HKPYA6YQOOXHA", "length": 4043, "nlines": 40, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "महाभारत युद्धाची १० गोपनीय सत्य | अश्वत्थामा | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nखरच अश्वत्थामा आजही जिवंत आहे\nविज्ञान ही गोष्ट मान्य करत नाही की एखादी व्यक्ती हजारो वर्षे जिवंत राहू शकते. जास्तीत जास्त १५० वर्षे जिवंत राहू शकते ते देखील जर आरोग्य आणि खाणेपिणे उत्तम असेल तरच. तेव्हा हे कसे मान्य करता येईल की अश्वत्थामा जिवंत आहे\nका जिवंत आहे अश्वत्थामा\nमहाभारताच्या युद्धात अश्वत्थामाने ब्रम्हास्त्र सोडले होते ज्यामुळे हजारो लोक मारले गेले होते. त्याच्या या कृत्याने अत्यंत चिडून कृष्णाने त्याला शाप दिला होता, की 'तू एवढ्या वधांचे पाप धुण्यासाठी ३ हजार वर्ष निर्जन स्थानी भटकत राहशील. तुझ्या शरीरातून सदैव रक्ताची दुर्गंधी येत राहील. तू अनेक रोगांनी ग्रासला जाशील.' व्यासांनी कृष्णाच्या म्हणण्याला दुजोरा दिला. असे म्हणतात की या शापानंतर अश्वत्थामा वाळवंटी प्रदेशात निघून गेला आणि तिथेच राहू लागला होता. काही लोक म्हणतात की तो अरब देशांत निघून गेला होता. उत्तरप प्रदेशात मान्यता प्रचलित आहे की अरब देशांत जाऊन त्याने कृष्ण आणि पांडवांचा धर्म नष्ट करण्याची प्रतिज्ञा केली होती.\nमहाभारत युद्धाची १० गोपनीय सत्य\nविमाने आणि अणु अस्त्र\nराशी ज्योतिषाचा आधार नव्हत्या\nविदेशी देखील लढाईत सामील झाले होते\n२८ व्या वेदव्यासांनी लिहिले महाभारत\nदुष्यासनाच्या पुत्राने अभिमन्यूला मारले\nतीन भागांत (चरण) लिहिले महाभारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?p=31545", "date_download": "2021-06-21T06:05:58Z", "digest": "sha1:Q4WKCJC4SPICM6XM2E2HUKY3Y7IS55CM", "length": 12146, "nlines": 176, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "चांदुर बाजार तालुक्यात चक्री मिटर मुळे महावितरण ला फटका | Vidarbha24News : Amravati News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\n*तेरा देशात घेण्यात आलेल्या नेल्टस इ कॅट ग्रँड फिनाले परीक्षेत पटकाविला…\nदिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत…\nआमदार देवेंद्र भुयार यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले \nमहाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे ल��्करप्रमुख\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nजागतिक महिला दिन – महिलांसमोरील आव्हाने:- अधिवक्ता क्रांती शिवाजी देशमुख राज्य…\nपाश्चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संपणार \nHome आपला विदर्भ अमरावती चांदुर बाजार तालुक्यात चक्री मिटर मुळे महावितरण ला फटका\nचांदुर बाजार तालुक्यात चक्री मिटर मुळे महावितरण ला फटका\nचक्री मीटर द्वारे चांदुर बाजार तालुक्यात वाढले वीज चोरी ची संख्या\nमहावितरण कार्यलाय ला बसत आहे जोरदार फटका,अधिकरी करणार का कार्यवाही\nचांदुर बाजार:-प्रतिनिधी बादल डकरे\nचांदुर बाजार उपविभागीय कार्यलाय अंतर्गत एकूण 25 हजार च्या वर महावितरण ग्राहकांची संख्या आहे.यामध्ये घाटलाडकी,तळवेल, ब्राम्हणवाडा थडी,शिरजगाव बंड, चांदुर बाजार शहर,असे त्याचे सेंटर आहे.तर या सर्व सेंटर वर25% ते 30% च्या वर चक्री चे मीटर आहे.त्यामुळे वीज चोरी करणारे याना त्याचा चांगला फायदा घेत आहे.उर्जामंत्रालाय ऊर्जा बचत साठी नवीन नवीन उपाय काढत आहे तर चक्री च्या मीटर मुळं मोठ्या प्रमाणावर वीज चोरी चांदुर बाजार तालुक्यात शहर आणि ग्रामीण भागात होते आहे.\nवीज वितरण कंपनीला वीज चोरीमुळे फटका सहन करावा लागतो. अनेकदा ग्राहकांकडून मीटरमध्ये तांत्रिक बिघाड करून रिडींग कमी करण्याचे प्रकार घडतात. यामुळे देयक कमी होते. यात महावितरणला नुकसान सोसावे लागते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी घरोघरी इन्फ्रारेड मीटर लावण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती मात्र आपला उद्देश साध्य व्हावा यासाठी काही ग्राहकांनी आपले चक्री चे मीटर बदलू दिलेच नाही यांचा फायदा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात होत आहे.\nवीज चोरीवर आळा घालण्यासाठी महावितरण कंपनीच्यावतीने विविध उपाययोजना आखल्या जातात. तरीही वीज चोरी व विजेचा तुटवडा कायम आहे. महामंडळाच्यावतीने विद्युत ग्राहकांच्या घरी चुंबकीय तत्वावर आधारित वीज मीटर लावण्यात आले होते. या मिटरमध्ये असलेली चक्री विशिष्ट वेळ फिरल्यानंतर एक एक युनिट वीज वापरल्याचे ग्राह्य धरले जात होते. त्यानुसार ग्राहकांना वीज देयक दिले जात होते. यांत्रिकी पद्धतीवर आधारित या वीज मीटरमध्ये हेराफेरी करण्याचे प्रमाण वाढले होेते. विद्युत मंडळाचे सील लावले जात असल���, तरी क्लृप्त्या वापरून वीज मीटरमध्ये हेराफेरी होत असल्याचे प्रकार समोर आले आहे. याचा फटका महावितरणला सहन करावा लागत असल्याने जुने मीटर काढून रिडींगमध्ये पारदर्शक मीटर कधी लावले जाणार\nPrevious articleजलबचतीसाठी पाणीदार योगदान देत धडधाकटांना लाजवणारा दिव्यांग जलदुत\nNext articleवैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची अलौट गर्दी हर हर महादेव, वैद्यनाथ महाराज की जय, जय भोलेनाथाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला\n*_शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन_*\n*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले पहा आजची जिल्ह्यातील रुग्णसंख्या\nजिल्ह्यात आणखी 324 नवे कोरोना रुग्ण आढळले*\nकोरोना चाचणी अहवाल संबंधितांना तत्काळ कळण्यासाठी हेल्पलाईन सुरू – ...\nरॅपिड अँटीजन टेस्टच्या अहवालनुसार जिल्ह्यात आणखी ५० नवे रूग्ण आढळले\nआयटीआय विद्यार्थ्याना प्लेसमेंट , रोजगारनिर्मितीसाठी विविध उपक्रम राबविणार :- *जिल्हाधिकारी शैलेश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/power-ncp-minister-tanpure-wambori-gram-panchayat-402797", "date_download": "2021-06-21T07:11:54Z", "digest": "sha1:DI26ZAPRSGVSP7Z62PTLZD2TZTUIIOM3", "length": 19012, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आरक्षणाची गंमत ः वांबोरीची सत्ता राष्ट्रवादीचे मंत्री तनपुरेंकडे, सरपंच भाजपच्या सुभाष पाटलांचा", "raw_content": "\nआज राहुरी येथे पालिकेच्या केशररंग मंगल कार्यालयात तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी आरक्षणाची सोडत काढली.\nआरक्षणाची गंमत ः वांबोरीची सत्ता राष्ट्रवादीचे मंत्री तनपुरेंकडे, सरपंच भाजपच्या सुभाष पाटलांचा\nराहुरी : तालुक्यातील 82 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे सन 2020-25 या पाच वर्षासाठी आरक्षण आज जाहीर झाले. वांबोरी ग्रामपंचायतीत नुकतेच सत्तांतर झाले. परंतु, बहुमत असूनही आरक्षणाचा सदस्य विरोधी असल्याने, \"गड आला पण सिंह गेला\" अशी सत्ताधाऱ्यांची परिस्थिती झाली आहे.\nआज राहुरी येथे पालिकेच्या केशररंग मंगल कार्यालयात तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी आरक्षणाची सोडत काढली. नायब तहसीलदार गणेश तळेकर, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे उपस्थित होते.\nअनुसूचित जाती, अन���सूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गाचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढतांना सन 1995 पासून मागील पाच पंचवार्षिकमध्ये पडलेले आरक्षण विचारात घेण्यात आले.\nमागील पंचवीस वर्षात अनुसूचित जाती, जमाती व प्रवर्गाचे आरक्षण झालेल्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित ग्रामपंचायतींचे आरक्षण काढण्यात आले. त्यात, 2011 च्या जनगणनेनुसार जातीनिहाय लोकसंख्येची उतरत्या क्रमाने टक्केवारीनुसार आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नंतर स्त्री व पुरुष आरक्षण चिठ्ठ्या टाकून काढण्यात आले.\nउंबरे, धानोरे, मल्हारवाडी येथे झालेल्या आरक्षणाचा एकही सदस्य नसल्याने, तेथील सरपंचपद रिक्त राहणार आहे. नव्याने स्थापन झालेल्या वाघाचा आखाडा ग्रामपंचायतीची अद्याप निवडणूक झालेली नाही. त्यामुळे, तेथील सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढली नाही.\nया ग्रामपंचायतीत मंत्री प्राजक्त तनपुरे यांना मानणाऱ्या बाबासाहेब भिटे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने सत्ता मिळवली. परंतु जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, भाजप नेते अॅड. सुभाष पाटील यांच्या गटाचा सरपंच होणार आहे.\n\"उंबरे, धानोरे, मल्हारवाडी येथे आरक्षणानुसार सदस्य नाही. तेथे, सरपंच पदाच्या निवडणुकीनंतर रिक्त पदाचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जाईल. तेथे जिल्हाधिकारी यांना आरक्षणात बदल करण्याचा अधिकार आहे.\n- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी.\"\nग्रामपंचायत निहाय आरक्षण असे :\nअनुसूचित जाती (पुरुष) : ताहाराबाद, कुक्कडवेढे, वांबोरी, चेडगाव, केंदळ खुर्द. (महिला) : मांजरी, मल्हारवाडी, मुसळवाडी, वळण, खुडसरगांव, चिंचाळे.\nअनुसूचित जमाती (पुरुष) : वरशिंदे-वाबळेवाडी, रामपूर, कात्रड, केंदळ बुद्रुक, खडांबे खुर्द. (महिला) : मालुंजे खुर्द, शिलेगाव, धानोरे, ब्राम्हणगाव भांड, उंबरे.\nनागरीकांचा मागास प्रवर्ग (पुरुष) : तुळापूर, पिंपळगाव फुणगी, आंबी, चांदेगाव, चिंचविहिरे, कणगर बुद्रुक, वावरथ, जांभळी-जांभुळबन, पिंप्री वळण, करजगाव, गणेगाव. (महिला) : सोनगाव, सडे, धामोरी खुर्द, वडनेर, मोमीन आखाडा, चिखलठाण, दरडगाव थडी, टाकळीमिया-मोरवाडी, बाभुळगाव, कानडगाव, डिग्रस.\nसर्वसाधारण (पुरुष) : सात्रळ, निंभेरे, तांदुळनेर, तांभेरे, कोळेवाडी, घोरपडवाडी, बारागाव नांदूर, कोंढवड, तांदुळवाडी, वरवंडी, खडांबे बुद्रुक, गुंजाळे, संक्रापूर, दवणगाव, केसापूर, बोधेगाव, लाख, पाथरे खुर्द, कोपरे, तिळापुर. (महिला) : गुहा, कुरणवाडी, म्हैसगाव, राहुरी खुर्द, मानोरी, देसवंडी, तमनर आखाडा, पिंप्री अवघड, ब्राह्मणी, मोकळ ओहोळ, धामोरी बुद्रुक, चिंचोली, गंगापूर, अंमळनेर, जातप, माहेगाव, वांजुळपोई, कोल्हार खुर्द, आरडगाव.\nसंपादन - अशोक निंबाळकर\n‘या’बाबत शरद पवारांशी चर्चा झाली आहे, भाजपचे खासदार डॉ. विखे यांच्याशी समन्वय ठेऊ\nराहुरी (अहमदनगर) : राहुरी, नगर व पारनेर तालुक्यात 'के. के. रेंज'च्या प्रस्तावित विस्तारीकरण क्षेत्रातील गावांमध्ये भारतीय सैन्य दलाचे अधिकारी दररोज सर्वेक्षण करीत आहेत. त्यामुळे, नागरिकांमध्ये संभ्रम व भीती पसरली आहे.\nसातारा जिल्ह्यातील दहा कोरोना बाधितांचा मृत्यू\nसातारा : सातारा जिल्ह्यात 233 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. याबरोबरच 10 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.\nअखेर 'आदर्श शिक्षक' पुरस्कारांची यादी जाहीर \nऔरंगाबाद : प्रतिवर्षी शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक (उत्कृष्ट शिक्षक) पुरस्काराच्या यादीला अखेर विभागीय आयुक्तालयाकडून मान्यता मिळाल्याने जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी (ता. ०७) विभागीय आयुक्तालयातील आस्थापना उपायुक्त\nजन्मकुंडलीनुसार भ्रमण करताना शनि कोणत्या राशीला काय फळ देईल..\nसाडेसातीचा प्रभाव प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळा मिळतो. शनीचं भ्रमण कुंडलीतील ज्या स्थानातून/राशीतून सुरु असतं, त्या स्थानावरून जीवनातील त्या त्या गोष्टींवर शनीचा प्रभाव पडतो. राशीनुसार तर शनि महाराज फल देतातच. पण, जन्मकुंडलीनुसार कोणत्या स्थानातून शनिमहाराज भ्रमण करताना काय फळ देतात,\nजाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य; मेष राशीचा वाढेल उत्साह\nमन सब का आधार माणसाचं दैनंदिन जीवन हा एक जाणिवेचा प्रवास असतो. दिवसभर माणूस काही काळ जागा असतो, काही काळ झोपेत, स्वप्नात जागा असतो, तर काही काळ स्वप्नाव्यतिरिक्त गाढ झोपेत असतो. माणसाचं एकच मन जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती (गाढ झोप) अशा तिन्ही अवस्थांतून फुलत असतं, फळत असतं, गहिवरत असतं, वि\nजाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य : 1 ते 7 मार्च\n माणसाच्या जीवनाचा जिव्हाळा जसा अलौकिक आहे तसंच माणसाच्या जीवनाचं गांभीर्यही मोठं खोल आणि अतिगंभीर आहे. माणसाच्या जीवनाचं गांभीर्य अनुभवणारं तसंच ते वाढवणारं ज्योतिषशास्त्र हे निश्चितच एक गूढशास्त्र आहे महाविष्णूंचं अनंततत्त्व आकाशाला पोटात घालून एक दीर्घ श्वास घेत\nतिची आणि तुझी 'ही' रास आहे 'या' राशींच्या कपल्सचं पटणं कठीण..\nमुंबई : भारतीय परंपरेनुसार लग्नाआधी मुलगा आणि मुलीची जन्मपत्रिका बघणं महत्वाचं मानलं जातं. जन्मपत्रिकेनुसार तुमची कुंडली जुळत असेल तरच लग्न ठरवण्यात काहींचा कल असतो. मात्र प्रेमविवाह करणाऱ्यांना कुंडली किंवा राशींचं फारसं पडलेलं नसतं. काही लोकं राशिभविष्य आणि ग्रहांवर विश्वास ठेवतात तर काह\nराशिभविष्य : कोणत्या राशीला शनी काय फळ देणार...\nसाडेसातीचा प्रभाव प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळा मिळतो. शनीचं भ्रमण कुंडलीतील ज्या स्थानातून/राशीतून सुरु असतं, त्या स्थानावरून जीवनातील त्या त्या गोष्टींवर शनीचा प्रभाव पडतो. राशीनुसार तर शनि महाराज फल देतातच. पण, जन्मकुंडलीनुसार कोणत्या स्थानातून शनिमहाराज भ्रमण करताना काय फळ देतात,\n18 मार्च : आजचं भविष्य आवर्जून वाचा\nआजचे दिनमान 18 मार्च 2020 बुधवार\nमहाशिवरात्रीला कोणत्या राशीनुसार कोणते फूल, द्रव्य वाहावे, जाणून घ्या...\nमराठी महिन्याच्या प्रत्येक वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र, माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. शिवपुराणामध्ये याचा उल्लेख आढळून येतो. महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या दिवशी भाविक शिवमंदिरात जाऊन बेलफुलांचा अभिषेक, प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/nanded-health-department-appeals-celebrate-firecracker-free-diwali-nanded-27-positive-42", "date_download": "2021-06-21T07:42:21Z", "digest": "sha1:QBRIUI3PNXATA6CNX7Z2LVNGHV4QUFXA", "length": 18808, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नांदेड - फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा आरोग्य विभागाचे आवाहन, नांदेडला २७ पॉझिटिव्ह, ४२ जण कोरोनामुक्त", "raw_content": "\nबुधवारी (ता. ११) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी गुरुवारी एक हजार २९० स्वॅब प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार २६१ निगेटिव्ह, २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १९ हजार ५६७ झाली आहे. गुरुवारी धामनगाव (ता.मुखेड) येथील एका ६० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झ���ला. आतापर्यंत एकूण मृत्यू ५३५ झाले.\nनांदेड - फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा आरोग्य विभागाचे आवाहन, नांदेडला २७ पॉझिटिव्ह, ४२ जण कोरोनामुक्त\nनांदेड - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सरासरी कमी झाली आहे. ९७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गुरुवारी (ता.१२) ४२ जणांनी कोरोनावर मात केली. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला तर २७ जण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. दरम्यान, कोरोना काळात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन प्रशासनासह आरोग्य विभागाने केले आहे.\nबुधवारी (ता. ११) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी गुरुवारी एक हजार २९० स्वॅब प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार २६१ निगेटिव्ह, २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १९ हजार ५६७ झाली आहे. गुरुवारी धामनगाव (ता.मुखेड) येथील एका ६० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण मृत्यू ५३५ झाले.\nहेही वाचा - विशेष रेल्वे बंद करण्याचा घातला घाट, प्रवासी संख्या रोडावल्याचे कारण\n१७ कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती गंभीर\nगुरुवारी दिवसभरात शासकीय रुग्णालयातील - आठ, जिल्हा रुग्णालयातील- पाच, एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील - १०, भोकर- सहा, बारड - एक, मुखेड - एक, कंधार - एक असे ४२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत १८ हजार ५८९ इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोना आजारातुन मुक्त होणाऱ्या बाधितांचे प्रमाण हे ९७.६६ टक्के इतकी आहे. सध्या २६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यातील १७ कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.\nहेही वाचले पाहिजे- नांदेड : दिवाळी निमित्ताने अन्न व औषध प्रशासन सजग, ७५ दुकानांची तपासणी, १५ दुकानांना नोटीसा\n२७ बाधित रुग्ण नव्याने आढळले\nगुरुवारच्या आहवालात नांदेड महापालिका क्षेत्रातील - १७, नांदेड ग्रामीण - एक, देगलूर -एक, लोहा- एक, मुखेड- दोन, कंदार - एक, हदगाव - दोन, लातूर - एक व अकोला एक असे २७ बाधित रुग्ण नव्याने आढळुन आले.\nएकूण पॉझिटिव्ह - १९ हजार ५६७\nआजचे पॉझिटिव्ह - २७\nउपचार सुरु - २६६\nएकूण कोरोनामुक्त - १८ हजार ५८९\nएकूण मृत्यू - ५३५\nनांदेड - शनिवारी २५५ रुग्ण कोरोनामुक्त ,२२२ पॉझिटिव्ह , पाच रुग्णांचा मृत्यू\nनांदेड - माग��ल दोन दिवसांपासून कोरोनाच्या चाचण्या कमी झाल्याने जिल्ह्याचील पॉझिटिव्ह संख्येत घट झाली आहे. शनिवारी (ता.२६) प्राप्त झालेल्या एक हजार १९ जणांच्या अहवालात ७५२ निगेटिव्ह, २२२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, दिवसभरात २५५ रुग्ण कोरोना मुक्त झाले तर, पाच कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्या\nजिल्ह्यातील मृत्यूची मालिका थांबेना, शनिवारी आठ रुग्णांचा मृत्यू; १४० जण पॉझिटिव्ह\nनांदेड - मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली असली, तरी जिल्ह्यातील मृत्यूची मालिका काही केल्या थांबेना अशी झाली आहे. शनिवारी (ता. तीन) प्राप्त झालेल्या अहवालात दहा दिवसांच्या उपचारानंतर १५४ रुग्ण कोरोनामुक्त, १४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, उपचारादरम्यान पाच पुरुष आणि तीन\nकोरोना बाधिताचे प्रमाण केवळ सहा टक्के ; शनिवारी १८९ रुग्ण कोरोनामुक्त ः ७६ जण पॉझिटिव्ह\nनांदेड - कोरोनामुळे दसरा- दिवाळी कशी होणार असा सर्वांनाच प्रश्न पडला होता. मात्र दिवाळीपूर्वीच जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गाने वाटचाल सुरू आहे. उपचारानंतर ९६ टक्क्यापेक्षा अधिक बाधित कोरोनामुक्त झाल्याने, सध्यास्थितीमध्ये सहा टक्के इतक्याच कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.\nनांदेड २०२ रुग्ण कोरोना मुक्त, २१६ जण पॉझिटिव्ह\nनांदेड : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होतेय असे वाटत असताना बुधवारी (ता. २६) प्राप्त झालेल्या ७३७ अहवालापैकी ५१४ जण निगेटिव्ह तर २१६ जणांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर २०२ रुग्ण कोरोना मुक्त झाले व दिवसभरात पाच जाणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल\nजिल्ह्यात कोरोनाचा नवा उच्चांक; शनिवारी ५९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, चार बाधितांचा मृत्यू\nनांदेड - नवीन वर्ष सुरु झाले. २६ जानेवारीच्या मुहूर्तावार लॉकडाउनमध्ये सुट दिली गेली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती आज ना उद्या सुधारेल असे अनेकांना वाटत होते. दरम्यान नांदेडकरांनी देखील तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे व समांतर अंतर बाळगणे जणू सोडुनच दिले होते. त्याचा विप\nनांदेड - रविवारी ३५ कोरोना बाधितांची भर, २९ बाधित कोरोनामुक्त\nनांदेड - कोरोना आजाराविषयी नागरिक घेत असलेल्या खबरदारीमुळे जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण स्थिर झाले आहे. रव���वार (ता. सहा) कोरोना अहवालानुसार ३५ जण पॉझिटिव्ह तर २९ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात रविवारी (ता.सहा) ७७१ अहवालांपै\nनांदेड - बारा मृत्यू , ३९६ पॉझिटिव्ह\nनांदेड - कोरोना बाधितांचे रोज नवे आकडे समोर येत असतानाच शुक्रवारी (ता.११) १२ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी (ता.दहा) तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबपैकी शुक्रवारी ३९६ जण पॉझिटिव्ह आले असून, २६१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी दे\nनांदेडला कोरोनाचा नवा उच्चांक; बुधवारी तब्बल ४०८ पॉझिटिव्ह दिवसभरात २४६ कोरोनामुक्त; चार जणांचा मृत्यू\nनांदेड - कोरोनाबाधितांचे रोज नवे आकडे समोर येत आहेत. बुधवारी (ता. नऊ) आतापर्यंत सर्वात जास्त ४०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, २४६ रुग्ण कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्\nनांदेडला खासगी रुग्णालयात ३९९ रुग्णांवर उपचार सुरु, गुरुवारी २६४ जण पॉझिटिव्ह, आठ जणांचा मृत्यू\nनांदेड - शहरातील शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांचे बेड संपल्यामुळे नाइलाजास्तव कोरोना बाधित रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे. शहरासह विविध ठिकाणच्या खासगी रुग्णालयात ३९९ पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु असल्याची बाब गुरुवारी (ता. १७) प्राप्त झालेल्या आहवालातून स्पष्ट झाली आहे\nनांदेडात सोमवारी दहा जणांचा कोरोनाने मृत्यू, २९० जण पॉझिटिव्ह\nनांदेड - कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचा आकडा देखील वाढत आहे. रविवारी (ता.३०) घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी सोमवारी (ता.३१) एक हजार ३२८ अहवाल प्राप्त झाले. यात ९५९ निगेटिव्ह तर, २९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात १० कोरोना बाधित रुग्णांचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/cleanness-and-qualification-campion-100-villages-355754", "date_download": "2021-06-21T07:54:28Z", "digest": "sha1:76HQWE2BTKAJZOR55OW6QQFWIFAPFM52", "length": 28037, "nlines": 234, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शंभर गावात राबविणार स्वच्छता साक्षरता अभियान; ५ हजार लोकांपर्यंत पोहचण्याचे लक्ष", "raw_content": "\nस्वच्छता विषयक साक्षरता मोहिमेच्या माध्यमातून ५ हजार लोकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. ग्रामीण भागात घरगुती शौचालये बांधण्यासाठी नाबार्डने स्वच्छता व इतर वॉश उत्पादनांसाठी विशेष पुनर्वित योजना जाहीर केली\nशंभर गावात राबविणार स्वच्छता साक्षरता अभियान; ५ हजार लोकांपर्यंत पोहचण्याचे लक्ष\nनागपूर : स्वच्छता विषयक जागरुकता निर्माण करण्यासोबतच वर्तणुकीत बदल घडवून आणण्यासाठी आणि या क्षेत्रात संस्थात्मक कर्जपुरवठ्याच्या संधीविषयी माहिती देण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त नाबार्डतर्फे शंभर गावात स्वच्छताविषयक साक्षरता मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक एल.एल. रावळ यांनी दिली.\nस्वच्छता विषयक साक्षरता मोहिमेच्या माध्यमातून ५ हजार लोकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. ग्रामीण भागात घरगुती शौचालये बांधण्यासाठी नाबार्डने स्वच्छता व इतर वॉश उत्पादनांसाठी विशेष पुनर्वित योजना जाहीर केली असून त्याअंतर्गत यावर्षासाठी ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती रावळ यांनी दिली.\nअधिक माहितीसाठी - घरात स्मार्ट टीव्ही वापरताय तर आत्ताच व्हा सावध, अन्यथा येणार डोक्याला हात लावायची वेळ\nमोहिमेमध्ये २ ऑक्टोबर ते २६ जानेवारी, २०२१ दरम्यान संपूर्ण देशात दोन हजार स्वच्छता साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या मोहिमेद्वारे एक लाख लोकांपर्यंत पोहोचण्यात येईल. राज्यातील शंभर गावात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. स्वच्छता व इतर वॉश उत्पादनांसाठी वाढविलेल्या भूस्तरीय कर्जासाठी सवलतीच्या दरात विशेष पुनर्वित योजना जाहीर केली. नाबार्डने स्वच्छ भारत मिशन (एसबीएम) ग्रामीण अंतर्गत देशभरात घरगुती शौचालये बांधण्यासाठी नाबार्डने आर्थिक सहाय्य केले आहे.\nजलजीवनचे मिशन संचालक आर. विमला यांनी सांगितले की, स्वच्छता आणि स्वच्छतेच्या बाबतीत प्रत्येक जागरूक आणि सुशिक्षित नागरिक इतरांना प्रबोधन करण्यात महत्वाची भूमिका निभावू शकतो. जनतेच्या वर्तणुकीत बदल घडवून आणण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेसाठी जागरूकता वाढविण्याची आवश्यकता आहे. सामाजिक पायाभूत सुविधा विशेषत: स्वच्छतेसाठी बँक फायनान्सच्या माध्यमातून ओडीएफ-२ ला उद्योजकांनी पाठिंब�� देण्याचे आवाहन केले.\nठळक बातमी - मुंबई- पुणे जाणाऱ्यांसाठी खुशखबर विदर्भ, अंबा एक्स्प्रेससह तब्बल २० रेल्वेगाड्या होणार सुरु\nराज्य जल व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक राहूल साकोरे यांनी घन व द्रव कचरा व्यवस्थापन, शाळा, शासकीय कार्यालये आदी मधील संस्थागत शौचालये कव्हर करण्यासाठी बँकांना आवाहन केले. तसेच राज्य व केंद्र शासनाकडून उपलब्ध असलेल्या निधीतून बँका ग्रामपंचायतींना अर्थसहाय्य करावे. तसेच पाण्याचा योग्य वापर आणि स्वच्छता राखण्यासाठी विविध शासकीय योजनांची माहिती दिली.\nसंपादन - अथर्व महांकाळ\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिव���ड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : रा��्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याची घटना शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याच�� आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/11/One-died-on-the-spot-when-the-truck-overturned.html", "date_download": "2021-06-21T07:54:16Z", "digest": "sha1:HGMPHJKH72ACBWF5SLCJLPLPN5WOXO7V", "length": 8238, "nlines": 92, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "ट्रक पलटी झाल्याने एकाचा जागीच मृत्यु - Maharashtra24", "raw_content": "\nगुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०\nHome यवतमाळ विदर्भ ट्रक पलटी झाल्याने एकाचा जागीच मृत्यु\nट्रक पलटी झाल्याने एकाचा जागीच मृत्यु\nTeamM24 नोव्हेंबर १२, २०२० ,यवतमाळ ,विदर्भ\n हिवरा सं(महागांव) नागपुर तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावर काऊरवाडी ते हिवरा (संगम) दरम्यान असलेल्या उडान पुला नजीक ऊस खाली करुन येणारा ट्रक पलटी होऊन १४ वर्षीय मुलाचा मृत्यु झाला असुन एक जण गंभीर जखमी झाला आहे.\nदि.१२ नोव्हेंबर च्या दुप��री दरम्यान ऊस कारखान्या वरुन खाली करुन येणारा ट्रक एम. एच. ०४ पी. २८६५ या वाहनाला अपघात झाला. हा अपघात एवढा गंभीर होता, की ट्रकवर मदत म्हनुण काम करणारा कीरण राठोड या १४ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यु झाला.\nयामध्ये ट्रक चालक गेमसिंग राठोड हा गंभीर जखमी झाला.आपघातग्रस्त दोघेही उमरखेड तालुक्यातील पार्डी येथील असल्याचे समजते.घटनास्थळी महागाव पोलीस व राष्ट्रीय महामार्ग पोलीसानी धाव घेऊन जखमीला रुग्णालयात दाखल केले.\nBy TeamM24 येथे नोव्हेंबर १२, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/illegal-sand-smuggling-truck-seized-by-wadi-police/01111937", "date_download": "2021-06-21T07:17:39Z", "digest": "sha1:QLV7P2S2MY624UGAGE6RSLY4GVPWJIL2", "length": 8086, "nlines": 61, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "अवैध वाळूची तस्करी करणारा ट्रक वाडी पोलिसांच्या ताब्यात Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nअवैध वाळूची तस्करी करणारा ट्रक वाडी पोलिसांच्या ताब्यात\n– चालकासह-मालकावर गुन्हा दाखल\nवाडी : मागील अनेक दिवसांपासून वाळूची अवैधरित���या तस्करी करणारे सक्रीय झाल्याची माहिती वाडी पोलिसांना होती या आधारावर गुरुवारी केलेल्या आकस्मिक कार्यवाहीत ट्रक सह त्यात असलेली चोरीची वाळू जप्त करण्यात आली आहे.\nवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लावा नजीकच्या चौकात सापळा रचून या ठिकाणावरून रेती भरून जाणारा ट्रक क्र.MH-40 AK -7284 ला थांबविले व ट्रक चालक शेख मेहबूब शेख खलील वय-27 वर्ष रा.जगदिश नगर,काटोल बायपास याला रेती कुठून आणली,रॉयल्टी मागितली असता त्याच्या जवळ कोणतेही अधिकृत परवाना,कागदपत्रे दिसून आली नाही.तसेच ट्रक चे ही कागदपत्रे ही त्याच्या कडे नव्हती.अधिक माहिती घेतली असता त्याने ही रेती सांदिपनी स्कूल काटोल रोड येथून\nत्यांचे मालक विठाभाई संभाड रा.काटोल नाका गिट्टीखदान,नागपुर यांच्या सांगण्यावरून आणल्याचे सांगितले.यावरून या दोघांनीही स्वतःचे आर्थिक फायदा करिता रेतीची चोरी केल्याचे स्पष्ट झाले.पथकातील कर्मचारी पो.उप.नि.जायभाये,नंदकिशोर गिरिधर,पो.हे.काॅ.सुनिल मस्के,नंदकिशोर\nरडके,प्रदीप,सतिश,ईश्वर राठोड यांनी ट्रक व रेती ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन ला आणले. ट्रक च्या आत 350 फूट रेती व ट्रक ऐकून 4 लाख 20 हजार किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.वाडी पोलिसानी कार्यवाही करीत भा.द.वि.कलम 379,34 नुसार ट्रक चालक शेख मेहबूब शेख खलील व मालक विठाभाई संभाड यांचेवर गुन्हा दाखल केला.ही कार्यवाही पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 नुर उल हसन,सहायक आयुक्त अशोक बागुल व वाडी पो.नि.प्रदीप सूर्यवंशी याच्या मार्गदर्शनात यशस्वी करण्यात आली.\nनागपूर शहर सर्वांगीण विकास के लिये NCP कटिबद्ध – पटेल\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\nनागपुर शहर के एमआईडीसी पुलिस स्टेशन को जानिये\nमहानिर्मिती पर ठेकेदारों-आपूर्तिकर्ताओं का करोडों बकाया\nमनीषनगर ओवरब्रिज पर दुर्घटना, डिवाइडर से टकराई कार, 1 की मौत\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nलावा-दौलामेती लिंक रोड पर नालजावली मिट्टी के बांध के कटाव से बस्ती जलमग्न \nJune 21, 2021, Comments Off on लावा-दौलामेती लिंक रोड पर नालजावली मिट्टी के बांध के कटा�� से बस्ती जलमग्न \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2021-06-21T06:10:12Z", "digest": "sha1:YKBNSOFALH2VMCTQDXYR7FFQU7IWWDT6", "length": 16469, "nlines": 209, "source_domain": "satyakamnews.com", "title": "मोहोळ मतदारसंघातील शिरापुर व आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी ८० कोटी निधी मंजूर आ. यशवंत तात्या माने यांची माहिती | satyakamnews.com", "raw_content": "\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nराज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात – राजेश…\nHome ताज्या-घडामोडी मोहोळ मतदारसंघातील शिरापुर व आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी ८० कोटी निधी मंजूर...\nमोहोळ मतदारसंघातील शिरापुर व आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी ८० कोटी निधी मंजूर आ. यशवंत तात्या माने यांची माहिती\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nमोहोळ मतदारसंघातील शिरापुर व आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी ८० कोटी निधी मंजूर\nआ. यशवंत तात्या माने यांची माहिती\nमहाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री मा ना अजितदादा पवार साहेब,जलसंपदा मंत्री मा ना जयंतजी पाटील साहेब यांच्या विशेष सहकार्यतुन व माजी आमदार मा राजनजी पाटील साहेब व जेष्ठ नेते जिल्हाध्यक्ष मा बळीराम(काका)साठे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली मोहोळ मतदारसंघातील शेतीच्या पाण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी ४० कोटी व उत्तर सोलापूर तालुक्यातील शिरापुर उपसा सिंचन योजनेसाठी ४० कोटी असे मिळून ८० कोटी चा निधी चालू बजेट मध्ये मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती आमदार मा यशवंत(तात्या)माने साहेब यांनी दिली आहे.\nसदरच्या योजनेसाठी मागील सन २०२०- २०२१ च्या आर्थिक बजेट मध्ये मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा योजनेसाठी ४० कोटी तर शिरापुर उपसा योजनेसाठी ३० कोटी असा ७० कोटी चा निधी मंजूर असून चालू बजेट मध्ये ८० कोटी चा निधी मंजूर करण्यात आला आ��े. दोन्ही उपसा योजनेसाठी १५० कोटी चा निधी मंजूर झाला असून मोहोळ मतदारसंघातील मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेती साठी वरदान ठरणारी योजना डिसेंबर २०२२ अखेर पूर्ण करण्याचा मानस असल्याची ग्वाही देखील आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब यांनी यावेळी दिली आहे.\nसदराच्या योजनेसाठी निधी मंजूर केल्याबद्दल उप मुख्यमंत्री मा ना अजितदादा पवार साहेब,जलसंपदा मंत्री मा ना जयंतजी पाटील साहेब यांचे आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब यांनी आभार मानले आहेत.\nसदरच्या योजनेसाठी 80कोटी चा निधी मंजूर केल्याबद्दल शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे\nPrevious articleमाळशिरस तालुक्यातील आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्ग भूसंपादनातील बाधित शेतकऱ्यांची “बाधित संघर्ष समिती” आज खुडुस माळशिरस येथे आज स्थापन होणार-अजित बोरकर\nNext articleपंढरपुर तालुक्यातील रांझणी येथे जगदंब हाँटेलवर दोन लाखाची देशी दारू जप्त\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप गणेश महाराज शेटे\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\n#Solapur | मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश ४ जुलैला पहायला मिळणार: नरेंद्र पाटील...\n#pandharpur आ.प्रशांत परिचारक यांना भाजपकडून पुनश्च संधी\n#Solapur | सोलापूरात कंबरतलाव येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला..\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये कोविड उपाय योजनाबाबत आढावा बैठक..\n#PANDHARPUR | कृष्णा-भीमा स्थिरीकरणाबाबत पालकमंत्र्यांची प्रतिक्रीया..\n#Mumbai रामनामाचा वापर करून विविध राजकीय व आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न-ना. जयंत पाटील...\nदरोङ्याच्या गुन्ह्यातील १३ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईःपो.नि.सर्जेराव पाटील...\nलाईफलाईन हाॅस्पिटलच्या वतीने \"फॅमिली हेल्थ कार्ड\"चे उद्घाटन\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nरिक्षा चालकांना अनुदानासाठी तहसिल कार्यालयात नोंदणीची सुविधा\nकॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते, खा. राहुलजी गांधी यांच्या वाढदिवस निमित्त राहुलजी गांधी...\nपंढरपूर – निर्घुण हत्या करून मृदेह टाकला कॅनोलमध्ये | पोलिसांनी लावला...\nचितळे बंधूंना २० लाखांच्या खंडणीसाठी धमकी; क्राइम ब्रांचन��� शिक्षिकेसह पाच जणांना...\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/tamilnadu-cabinate-the-tamil-nadu-cabinet-includes-stalin-gandhi-and-nehru-452270.html", "date_download": "2021-06-21T07:01:12Z", "digest": "sha1:MZ7H7GDWIRG4LRZLBB2DHEVBIWNDGBJM", "length": 17340, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nतामिळनाडूत गांधी, नेहरु आता स्टालिनला रिपोर्ट करणार राज्याचा कारभार कसा हाकला जाणार\nएम. के. स्टालिन यांनी आपल्या मंत्रिमंडळात 34 मंत्र्यांनी निवड केली आहे. या मंत्रिमंडळात नेहरु, गांधी, स्टालिन असे सर्वजण एकत्र काम करणार आहेत\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nतामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन\nचेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत DMKने दमदार विजय मिळवला आहे. DMKचा संपूर्ण कार्यभार सध्या करुणानिधी यांचा मुलगा MK स्टालिन सांभाळत आहेत. शुक्रवारी स्टालिन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याची कमान आपल्या हाती घेतली. त्या��नी आपल्या मंत्रिमंडळात 34 मंत्र्यांनी निवड केली आहे. या मंत्रिमंडळात नेहरु, गांधी, स्टालिन असे सर्वजण एकत्र काम करणार आहेत इतकंच नाही तर गांधी आणि नेहरु आता स्टालिन यांना रिपोर्ट करणार आहेत इतकंच नाही तर गांधी आणि नेहरु आता स्टालिन यांना रिपोर्ट करणार आहेत\nतामिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी स्टालिन यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. शपथविधी समारोहासोबतच त्यांनी स्टालि यांच्या मंत्रिमंडळावरही शिक्कामोर्तब केलं. MK स्टालिन यांची पहिल्यांदाच तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. स्टालिन यांनी के. एन. नेहरु यांना नगरपालिका परिषद प्रशासन विभागाचा कारभार दिला आहे. तर गांधी यांच्याकडे हथकरधा, खादी ग्रामोद्योग मंत्री बनवण्यात आलं आहे.\nकोण आहेत आर. गांधी\nआर. गांधी हे DMKच्या तिकिटावर 1996 मध्ये पहिल्यांदा रानीपेट विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर तसंच अन्य DMK नेत्यांवर उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली होती.\nके. एन. नेहरु कोण\nदुसरीकडे, के. एन. नेहरु हे DMKचे मुख्य सचिव आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते तिरुची पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा विधानसभेवर पोहोचले आहेत. के. एन. नेहरु यांच्या नावामागे नेहरु यासाठी आहे कारण त्यांचे वडील कट्टर काँग्रेसी होते. तसंच ते जवाहरलाल नेहरु यांचे चाहते होते. मात्र, 1960 च्या दशकापासून त्यांच्या परिवाराने काँग्रेसचा हात सोडत DMK च्या माध्यमातून राजकारण सुरु केलं. 1989 मध्ये पहिली निवडणूक लढण्यापासूनच के.एन. नेहरु हे पक्षाचा मोठा आधार राहिले आहेत.\nतामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या स्टालिन यांचं पूर्ण नाव मुथुवेल करुणानिधी स्टालिन आहे. सोव्हिएत संघ युनियनचे प्रसिद्ध नेते जोसेफ स्टालिन यांच्या नावावरुन एम. के. यांच्या नावामागे स्टालिन लावण्यात आलं. करुणानिधी यांनी स्टालिन यांना आपला उत्तराधिकारी घोषित केलं होतं. त्यानंतर त्यांना आपला भाऊ अलागिरी यांच्याशी सत्तासंघर्ष करावा लागला होता. करुणानिधी यांच्या निधनानंतर ऑगस्ट 2018मध्ये स्टालिन यांची DMKच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.\n‘बंगालमधील राजकीय हिंसेत 16 जणां��ा मृत्यू, मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाखांची मदत देण्याची ममता बॅनर्जींची घोषणा\nममता बॅनर्जी असा ‘खेला’ करतील माहिती नव्हतं, हिंसाचारानं Direct Action Day ची आठवण करुन दिली – भाजप\nSpecial Report | मोदींकडून काश्मीरच्या 14 नेत्यांना आमंत्रण, कोणता मोठा निर्णय होणार\nमुख्यमंत्री म्हणाले, स्वबळाची भाषा केली तर लोक जोड्यानं हाणतील, त्यावर नाना पटोले म्हणतात…\nस्वबळाचा नारा हा आमचा हक्क, वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचं मोठं भाष्य\nMumbai Local Train | सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाबाबत आज निर्णयाची शक्यता\nमराठवाडा वॉटर ग्रीड योजना संकटात, योजनाला सिंचन विभागाचा तीव्र विरोध\nऔरंगाबाद 4 days ago\nVijay Wadettiwar | आरक्षण प्रश्न सुटेपर्यत निवडणुका घेऊ नका : मंत्री विजय वडेट्टीवार\nप्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; कुछ तो गडबड है\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nHasan Mushrif Live | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा : हसन मुश्रीफ\nPHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड\nअन्य जिल्हे11 mins ago\nChhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ\nAurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण\nNirjala Ekadashi 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी दान करा, सर्व इच्छा पूर्ण होतील\nमराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत\nमराठी न्यूज़ Top 9\nप्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; कुछ तो गडबड है\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nYoga Day 2021: आता जगात कुठेही असाल तरी M. Yoga app वरून योगाचे धडे घेता येणार\nओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान\nमराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत\nमुंबई लोकल कधी सुरू होणार, महापौर किशोरी पेडणेकरांनंतर वडेट्टीवारांनी केलं ‘हे’ विधान\nPHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड\nअन्य जिल्हे11 mins ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी\nMaharashtra News LIVE Update | आमदार दिलीप बनकर यांनी भाषणात मंत्र्याचे नाव घेतल्याने आंदोलक मराठा आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-centre-issues-notification-clarifying-powers-of-lt-governor-5000653-NOR.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-06-21T06:28:17Z", "digest": "sha1:5BXYRXEARCCKZ5YUIRJ55FU4VF5QCEMK", "length": 5412, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Centre Issues Notification Clarifying Powers Of Lt Governor | जंग-केजरी वादावर मोदींचा निर्णय, सर्व अधिकारांत LG नाच ठरवले वरचढ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजंग-केजरी वादावर मोदींचा निर्णय, सर्व अधिकारांत LG नाच ठरवले वरचढ\nनवी दिल्ली - उपराज्यपाल आणि दिल्ली सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादात केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आहे. केंद्राने अधिकारांसंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. दिल्लीमध्ये एलजी म्हणजे उपराज्यपाल हेच सरकारमधील प्रमुख असतील असे म्हटले आहे. नियुक्ती आणि बदल्यांचा अंतिम अधिकारही एलजीनाच असेल असेही यात म्हटले आहे.\nसुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप केल्यानंतर गृह मंत्रालयाच्या वतीने ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या वादावरून पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यात गुरुवारी रात्री दोनवेळा चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या प्रकरणी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.\nही अधिसूचना जारी होण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एकापाठोपाठ एक काही ट्वीट केले होते. त्यावरून स्पष्ट होते की, केंद्राकडून अशा प्रकारची अधिसूचना जारी केली जाण्याची कुणकुण दिल्ली सरकारला आधीच लागली होती. एका ट्वीटमध्ये ते म्हणाले की, गृहमंत्रालयाच्या मदतीने काही भ्रष्ट अधिकारी दिल्लीत ट्रान्सफर पोस्टींगचे अधिकार एलजींनाच आहेत असा फतवा तयार करत आहे, असे समजते आहे. दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले, 'गृहमंत्रालय काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी घटनेच्या विरोधात निर्णय घेणार का\nदिल्लीत सुमारे तीन ते चार दिवसांपासून ट्रान्सफर -पोस्टिंगच्या मुद्यावरून जोरदार वाद सुरू आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवा��� आणि उपराज्यपाल नजीब जंग दोघेही एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/to-fulfill-babas-dream-corona-warrior-daughter-asks-cm-for-help-mhmg-456559.html", "date_download": "2021-06-21T07:05:05Z", "digest": "sha1:QNEB4D2J4XURYWHPTBY3MR3UUOPLN6BR", "length": 23166, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं; कोरोना योद्ध्याच्या लेकीने मागितली मुख्यमंत्र्यांकडे मदत | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना क���रोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nबाबांचं स्वप्न पूर्ण करायचं; कोरोना योद्ध्याच्या लेकीने मागितली मुख्यमंत्र्यांकडे मदत\nमहाराष्ट्रातील 'या' 15 शहरात एकही कोरोना रुग्णांचा मृत्यू नाही, वाचा यादी\nMega Vaccination Drive: मोदी सरकारची मोठी घोषणा, आजपासून मोफत लसीकरण\nCorona Update : गेल्या 24 तासांत राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण; CoWin वर रजिन्स्टेशनचीही गरज नाही; जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n7 वर्षांच्या चिमुरडीचा गरीबीशी संघर्ष; Online अभ्यासासाठी आंबे विकून मोबाइल घ्यायची करतेय तयारी\nबाबांचं स्वप्न पूर्ण करायचं; कोरोना योद्ध्याच्या लेकीने मागितली मुख्यमंत्र्यांकडे मदत\nकोरोना योद्ध्या आजही देशाप्रती कर्तव्य बजावत आहे. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ते नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करीत आहेत. यामध्ये अनेक योद्ध्यांना जीव गमवावा लागला आहे\nभोपाळ, 02 जून : मध्य प्रदेशातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू पावलेल्या कोरोना योद्धाची पत्नी आणि मुलीने राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना मदतीची हाक दिली आहे. जहांगिराबाद पोलीस ठाण्यातील 100 नंबर वाहनाचे ड्रायव्हर योगेंद्र सिंह सोनी यांचा महिनाभरापूर्वी डॉक्टरांच्या हलगर्जीपुणामुळे मृत्यू झाला. आता या कोरोना योद्ध्याच्या निष्पाप मुलांनी सीएम शिवराजसिंह चौहान यांना पत्र आणि व्हिडीओ पाठवून मदतीचा पुकारा केला आहे.\nलॉकडाऊनच्या काळात सरकारकडून सातत्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर इलाज करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. मात्र दुसरीकडे खासगी रुग्णांलयांमध्ये गेल्या महिन्यापर्यंत पगार मिळू न शकल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सरकारी रुग्णालयांतही काही वेगळी अवस्था नव्हती. कोरोना संसर्गाच्या भीतीने सरकारी रुग्णालयातही रुग्णांवर उपचारात बेपर्वाई करण्यात आली. टीटी नगर परिसरात राहणारे योगेन्द्र सोनी यांचा 3 वर्षांचा मुलगा कृष्णा, पत्नी रेखा आणि आई विमला हे सगळे कोरोनाला हरवून घरी परतले, त्याच्या दुसऱ्या दिवशी घरातल्या कमवत्या योगेंद्र यांचा मृत्यू झाला. इतके दिवस उलटल्यानंतरही या परिवाराच्या मदतीसाठी कुणी पुढेही आले नाही. अखेर नाईलाजाने दिवंगत कोरोना योद्ध्याच्या पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मदत मागितली आहे.\nपोलीस इन्स्पेक्टर होण्याची इच्छा\nजहांगिराबाद पोलीस ठाण्यातील 100 वाहनाचे ड्रायव्हर असलेल्या योगेंद्रसिंह यांचा महिनाभर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. दिवंगत ड्रायव्हर योगेंद्र सोनी यांचा 3 वर्षांचा मुलगा, पत्नी आणि आई यांना कोरोनाची लागण झाली होती. ज्या दिवशी युद्ध जिंकून हे कुटुंब घरी परतलं त्याच्या दुसऱ्या दिवशी हमीदिया रुग्णालयात योगेंद्रसिंह यांचा मृत्यू झाला. आता त्यांची पत्नी रेखा सोनी यांनी शिवराज सिंह यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. त्यांची लहानगी मुलगी तनिष्का हिने मामा शिवराज सिंह यांना व्हिडीओ मेसेज पाठवला आहे. यात तिने वडिलांचे स्वप्न पूर्ण करुन पोलीस इन्स्पेक्टर होण्याची इच्छा व्यक्त केलीय.\nदर्जेदार शाळेत शिक्षण मिळावं, यासाठी मदतीची याचना या लहानगीनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सध्या कुठलंही उत्पन्नाचं साधन कुटुंबाकडे नाही, हेही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. योगेंद्र यांच्या पत्नीला नोकरी नाही आणि त्यांची मुलंही सध्या शिक्षण घेत आहेत. योगेंद्र यांच्या पत्नीला नोकरीची सर्वाधिक गरज असून, नोकरी मिळावी यासाठी त्यांनी सीएम शिवराजसिंह यांनाही भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकलेली नाही. त्यामुळे पर्याय नसल्याने अखेर सोशल मीडियाचा वापर यासाठी करण्याची वेळ या कुटुंबावर येऊन ठेपलेली आहे.\nबेपर्वाईने झाला कोरोना योद्ध्याचा मृत्यू\nमृत योगेन्द्र यांच्या पत्नी रेखा यांच्या म्हणण्यानुसार, ज्या दिवशी या संपूर्ण कुटुंबाची कोरोना युद्धानंतर रुग्णालयातून घरी पाठवणी करण्यात आली, त्याच दिवशी सकाळी कोरोना योद्धा योगेंद्र आपल्या भाच्यासह कमला नेहरु रुग्णालयातून उपचार घेऊन दुचाकीवरुन घरी परतले होते. योगेंद्र यांना पोटदुखीचा विकार होता. मात्र डॉक्टरांनी योग्य रितीने उपचार केले नसल्याची पत्नीची तक्रार आहे. त्यावेळी योगेंद्र यांचा रक्तदाबही वाढला होता, मात्र विनंती करुनही त्यांचा रक्तदाब तपासण्यात आला नाही, अशीही त्यांची तक्रार आहे. या परिवाराच्या नजरा आता सरकारी मदतीकडे लागल्या आहेत.\nहे वाचा-Covid -19 युद्धात मदतीसाठी उद्धव ठाकरेंनी मानले मुकेश आणि नीता अंबानींचे आभार\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फ��टोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/tag/iit-delhis-foundation-for-innovation-technology-transfer-fitt/", "date_download": "2021-06-21T08:13:52Z", "digest": "sha1:B2APVDN3FMTHDKED77N2ZXA4IUQF4JWY", "length": 4726, "nlines": 79, "source_domain": "mhlive24.com", "title": "IIT Delhi's Foundation for Innovation Technology Transfer (FITT) Archives - Mhlive24.com", "raw_content": "\nHyundai ची ‘ही’ शानदार कार मिळेल आता अडीच लाखांत\n केवळ 250 रुपये देऊन घ्या एलआयसीची ‘ही’ जबरदस्त पॉलिसी अन व्हा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज करावे लागेल पूर्ण\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक वापरले\nथोड्या पैशांच्या गुंतवणुकीत जास्त रिटर्न हवे मग पोस्ट ऑफिसच्या ‘ह्या’ दोन योजना माहिती हव्याच\nJio नव्हे तर BSNL च्या प्लॅनमध्ये मिळतात अधिक सुविधा; किंमतही 100 रुपयांनी कमी अन डेटा 2.4 पट अधिक , वाचा अन फायदा घ्या\nघराचे संरक्षण करण्यासाठी आपल्या जुन्या फोनलाच बनवा CCTV कॅमेरा; ‘ही’ आहे प्रोसेस\nकमी गुंतवणूकीमधून आपल्या घरातूनच सुरु करा ‘हा’ व्यवसाय; सरकार देईल 80 टक्क्यांपर्यंत अनुदान आणि फंड\n केवळ 250 रुपये देऊन घ्या एलआयसीची ‘ही’ जबरदस्त…\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज…\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://churapaav.blogspot.com/2020/07/blog-post_4.html", "date_download": "2021-06-21T06:13:00Z", "digest": "sha1:2A2GY37PVLB5T67E6SU6QQSMMFNN6W43", "length": 21184, "nlines": 145, "source_domain": "churapaav.blogspot.com", "title": "चुरापाव: न कळलेली कळी", "raw_content": "\nचुरापाव ... चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ\nचुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.\nतसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...\nशनिवार, ४ जुलै, २०२०\nकसं कळत असेल ना,\nएक कंद घेतला काय,\nपण तिच्या मात्र लक्षात होतं,\nकसं कळत असेल ना.\nमग कधीतरी कोंब फुटला,\nमग तरारून वर यावसं वाटलं तिला,\nमग मध्ये आभाळ कोंदट झालं,\nमग मातीत ओलावा भिनला,\nमग सरींची लड उलगडली,\nतोच नेमका धागा पकडून तर वर आली नसेल,\nकसं कळत असेल ना.\nबरंय सालं कसलं प्लॅनिंग नाय,\nजमिनीची ढेकळं फोडत बिनधास्त स्वत:साठी वर यायचं,\nकसं कळत असेल ना.\nबरं आली तर आली खुशाल उमलते,\nबरं आली मातीत जाणार मातीत तरी उमलते,\nबरं सुकण्याची चिंता नाही,\nबरं कसलं गांभीर्य नाही,\nबरं हा दरवळ अस्तित्वाचा की मोक्षाचा,\nबरं उमलणं उमगायला हवं दरवेळी\nएका बेभान क्षणाला आयुष्य म्हणणं,\nकसं कळत असेल ना.\nद्वारा पोस्ट केलेले प्रसाद साळुंखे येथे २:३८ PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: कविता, कळी, पाऊस, फुल, बेभान, Rain Lilly\nUnknown ४ जुलै, २०२० रोजी २:४७ PM\nप्रसाद साळुंखे ४ जुलै, २०२० रोजी ७:२६ PM\nanusam.more ४ जुलै, २०२० रोजी ५:५४ PM\nस्वतःशीच मारलेलेल्या गप्पांची छान कविता झालीय\nप्रस��द साळुंखे ४ जुलै, २०२० रोजी ७:२८ PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया ब्लॉगवरील सर्व लिखाण, छायाचित्रे कॉपीराईट प्रोटेक्टेड आहे, इतरत्र कुठेही प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nमी प्रसाद साळुंखे, मी एक साधा कारकून आहे. मला नवनवीन प्रयोग करायला आवडतात. मला माझी मतं मांडायला आणि मतभेदांना सामोरं जायला आवडतं. काहींच्या मते मी माठ आहे, तर काहींच्या मते मी पक्का शहाणा आहे. माझ्या मते मी मी आहे. मला पहिजे तसाच आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nनमस्कार मंडळी, रविवार ६ डिसेंबर २०१५ च्या 'मी मराठी लाइव्ह' या मुंबईहून प्रसिद्ध होणार्या वर्तमानपत्रातील 'सप्तमी' या पुरवणीतील 'ब्लॉगांश' या सदरात माझा एक लेख प्रसिद्ध झाला, आपण त्या लेखाचा नक्की आस्वाद घ्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा. २००९ पासून सुरु असलेल्या या विरंगुळ्याची, अनौपचारिक अघळपघळ लिखाणाची दखल ध्यानीमनी नसताना अचानक 'मी मराठी लाइव्ह' सारख्या नव्या दमाच्या वृत्तपत्रात घेतली गेली ते पाहून समाधान वाटलं. समाधान या गोष्टीचं की ते लिखाण आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. वरील छायाचित्रावर टिचकी देऊन आपण हा लेख वाचू शकता. धन्यवाद, प्रसाद साळुंखे\nमराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस दिवाळी अंक\nआंतरजालावर 'मराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस' च्या २०१६च्या ई-दिवाळी अंकात माझी 'माणसं आणि फटाके' ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे. या बद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपण या ई-दिवाळी अंकाचा आस्वाद घ्यावा तसेच अन्य रसिकांपर्यंत या ई-दिवाळी अंकाचा दुवा पोहोचवावात ही नम्र विनंती.\n२०२० अतिरेकी अपघात अपराध अफवा अश्रू अस्वस्थ आकाशीचे तारे आठ्या आत्महत्या आत्मा आयुष्य आरसा आव्हान आसमां इंद्रधनुष्य इच्छा इसापनिति उडती बातें उपहास एकटा जीव सदाशिव ऑफिस ओशो औकाद कर्ज कलाकुसर कलिंगड कविता कवी कसाब कळी कागद काजवा कारुण्य कोर्ट कौतुक क्लासिक खरेदी गच्ची गणपति गणू गम्माडीगंमत गिरणी गिरणी कामगार गुजराथी गोळी चंद्र चक्रीवादळ चाँद चाळ चिटोरं चित्र चोरपांड्या छप्पर जिंदा जॉनी जॉनी झुळूक ट्रॅक ट्रेक ट्रेन ठाकरे डायरी तळं ती ती सध्या काय करते थेंब दखल दत्ता सामंत दान दिल दिवाळी दुर्गेश्र्वर देश दोन धडकन नाईलाज नाटकं निखारे निर्दयी निसर्ग ��ोकरी नोट पमा-दुमा पक्ष पाऊस पावसाळा पिक्चर पेन पैसे पोलिस प्यार प्याला प्रवास प्रेत प्रेम फटाके फर्स्टक्लास फलंदाजी फुंकर फुल फुसकूल्या बघे बाक बाजारू बातमी बाप बालमानसशास्त्र बियर बेभान ब्रेक ब्लॉगांश भक्तीरस भजन भांडण भागादौड भारत भूक भ्याड मरण मरीन ड्राईव्ह मळभ माज माझिया ब्लॉगाचिये कवतिके माणसं माणुसकी माथेरान मार मास्तर मिडिया मी मराठी लाइव्ह मूठ मृत्यू मॅडम मेघ मोकळ श्वास मोबाईल म्हातारपण यश चोप्रा युद्ध रडणं रविवार राज कपूर राजकारण राजवाडा राजा राजेमास्तर राणी रात्र रॉंग नंबर रोशनि लस्ट फॉर लालबाग लाच लेख वन्यजीव वर्दी वाघ वाद वादळ वारा विंडचीटर विडंबन विनातिकीट विनोदी विश्वास पाटील विसर्जन वेडा शाई शाळा शिवसेना शिक्षण पद्धत शुभंकरोती शेजारधर्म शेजारी शेवाळ श्री. ना. पेंडसे संदिप खरे संध्याकाळ सप्तमी समज समाजसेवा समुद्र ससा ससुल्या सांसें साहित्यचोर सितारे सिनेमा सुकून सुख सुट्टी सूड सूर्य सौदा स्वघोषित कवी स्वप्न स्वप्निल स्वभाव हद्दपार हल्ला हिंदी क्षण different strokes Gary Coleman GTB guilt hit and run hobbies hope lockdown management Rain Lilly sex ti sadhya kay karate trek trekking writer's block\nमाझिया ब्लॉगाचिये कवतिके (1)\nपडघवली - गो. नी. दाण्डेकर\nप्रत्येक गावखेड्याला एक इतिहास असतो. काही अख्यायिका असतात. गावचं रक्षण करणारे राखणदार असतात. ग्रामदेवता असतेच पण इतरही देव असतात, मग तो एखाद...\nमाचीवरला बुधा - गो. नि. दांडेकर\n'माचीवरला बुधा' हे पुस्तक वाचलं आणि वाटलं आपण किती गुंतून जातो व्यवहारिक जगात. शेवटच्या श्वासापर्यंत प्लॅन्स करत राहतो नानाविध, शरीर...\nनमस्कार मंडळी, आज जरा मी आनंदी आहे, कारण रविवार तसा आरामाचा दिवस म्हणूनही आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे, आज 'मी मराठी लाइव...\nएकटा जीव सदाशिव - भाग २\nएकटं म्हणजे वैताग, कंटाळवाणं असं काही नसतं. चुकीच्या संकल्पना आहेत त्या. मी खरेदीला सुद्धा एकटा जातो. खरेदीचेही खूप किस्से...\nठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम - कविता महाजन\n'ब्र' आणि 'भिन्न' वाचून आवडलं तरी माझ्या आवडत्या लेखिकेच्या या कादंबरीच्या वाट्याला जायला एवढा वेळ का लागला हे कळलं नाही. ...\nशितू - गो. नी. दांडेकर\nशितू पुस्तक म्हणावं की प्रस्तावनेत लेखक म्हणतात तशी गो.नी.दांडेकर यांची मानसकन्या. ही एक अनोखी प्रेमकथा आहे. विसू आणि शितू या दोघांची. यातला...\nयुगंधरा - डॉ. सुमति क्षेत्रमाडे\n'युगंधरा' कादंबरी बद्दल पहिलं मत असं झालं की हा बहुतेक 'युगंधर' कादंबरीच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न असावा. पण न...\nपोहरा - ह. मो. मराठे\nहे 'पोहरा' नावाचं पुस्तक आईने आणलं होतं कुठल्याशा पुस्तक प्रदर्शनातून अत्यल्प दरात. लेखक ह.मो. मराठे यांची आत्मकथा आहे. पहिला भाग ...\nवासूनाका - भाऊ पाध्ये\nगावी जाणं ठरतं तेव्हा दोन तीन पुस्तकं बॅगेत असतातच. या वेळी सोबत घेतलेल्या पुस्तकांमध्ये हे भाऊ पाध्येंचं 'वासूनाका' होतं. छोटंसं पु...\nराडा - भाऊ पाध्ये\nवासूनाका आवडल्यामुळे, अधाशासारखं राडा वाचलं. यातलं कथानक मस्त आहे, आणि भाऊ पाध्यांच्या लेखनशैलीच्या चरचरीत फोडणीमुळे कादंबरीची लज्जत अजून वा...\nमला लहानपणापासून ससा खूप आवडतो. पांढराशुभ्र लोकरीचा गोळा कावराबावरा, घाबराघुबरा, धसमुसळा. शाळेच्या सुरवातीला असाच तर होतो मी घाबरागुबर...\nब्लॉग संग्रहण जून (7) जुलै (2) सप्टेंबर (8) ऑक्टोबर (2) नोव्हेंबर (2) डिसेंबर (4) जानेवारी (1) फेब्रुवारी (2) मार्च (1) जून (1) जुलै (2) ऑगस्ट (2) ऑक्टोबर (1) नोव्हेंबर (1) जुलै (2) जुलै (2) सप्टेंबर (2) जानेवारी (1) फेब्रुवारी (1) मार्च (2) एप्रिल (4) सप्टेंबर (1) नोव्हेंबर (1) डिसेंबर (4) जानेवारी (1) सप्टेंबर (2) जानेवारी (2) डिसेंबर (1) सप्टेंबर (1) मे (1) जून (7) जुलै (6) डिसेंबर (2) फेब्रुवारी (1) मार्च (4) एप्रिल (1)\nदलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस\nसगळंच अवघड परि आहे सुंदर..\nइथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9D%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1/", "date_download": "2021-06-21T06:00:42Z", "digest": "sha1:UU6OBHA5F67K4YUBYFASBYYRDWDPE5GD", "length": 8127, "nlines": 128, "source_domain": "mmkmedia.in", "title": "पुण्यात सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आग, ७ जणांचा मृत्यू तर १७ बेपत्ता | Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome News पुण्यात सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आग, ७ जणांचा मृत्यू तर १७ बेपत्ता\nपुण्यात सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आग, ७ जणांचा मृत्यू तर १७ बेपत्ता\nपुण्यातल्या उरवडे जवळ एसव्हीएस कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल\nPrevious articleऔरंगाबाद: कोरोनाने मराठवाड्यातील 1296 बालकांचे बाबा हिरावले तर औरंगाबादमधील संख्या 265, 1358 बालकांना काळजी आणि संरक्षणाची गरज\nNext articleIPL 2021 Update: आयपीएलचे उर्वरित सामने ‘या’ तारखेपासून होणार सुरु, फायनल 15 ऑक्टोबरला\nइंटरनेटचे दुष्परिणाम: दह���वीचा मुलगा ऑनलाइन क्लास करत लागला गेमच्या नादी; पैसे उडवले, मग घर सोडून पळाला\nफेलोशिप: पाच वर्षांत 645 जणांना फेलोशिप, अनुसूचित जातीच्या सर्वाधिक 225 विद्यार्थ्यांना लाभ\nमंडे पॉझिटिव्ह: नेदरलँडहून बियाणे मागवून उच्चशिक्षित युवतीने घेतले रंगीत सिमला मिरचीचे उत्पादन\nभगवान शंकर खरोकरच कैलास पर्वतावर राहतात जाणून घ्या कैलास पर्वता संबंधित मनोरंजक आणि रहस्यमय...\nकैलास पर्वताला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. कारण हा पर्वत भगवान शंकराचे निवासस्थान मानले जाते.\nही महिला मातीशिवाय घराच्या छतावर फळे आणि भाज्या पिकवते, पिकवण्याची पद्धत बघून व्हाल थक्क\nआपण कधी मातीशिवाय फळ आणि भाज्या पिकवत असल्याचे ऐकले आहे आता आपण विचार कराल की हे कसे शक्य आहे आता आपण विचार कराल की हे कसे शक्य आहे पण पुण्यातील नीला रेनावीकर ही महिला गेल्या 10 वर्षांपासून आपल्या घराच्या छतावर मातीशिवाय फळे आणि भाजीपाला पिकवत आहे.\nशास्त्रज्ञांनी शोधले पृथ्वी पेक्षा जीवनासाठी उपयुक्त असे दोन डझन ग्रह\nजर आपण असा विचार केला की मानवा साठी केवळ पृथ्वी हाच परिपूर्ण ग्रह आहे, तर कदाचित आपण चुकीचे ठरू शकता कारण शास्त्रज्ञांनी दोन डझन असे ग्रह शोधले आहेत जे राहण्यास योग्य आहेत आणि बहुदा जीवनाच्या वाढीस अनुकूल अशी परिस्थिती देखिल दिसून येत आहे. संशोधनात असे आढळले आहे की पृथ्वी पेक्षा अधिक चांगले जीवन जगता येईल असे किमान 24 ग्रह आहेत.\nअखेर मराठी राज्याने शेवटचा नि:श्वास सोडला… जाणून घ्या\nइ.स. १७१३ साली शाहु महाराजांनी बाळाजी विश्वनाथ भट यांची पेशवे म्हणुन नेमणुक केली. त्यावेळी पुणे प्रांत निंबाळकरांचे प्रशासक बाजी कदम यांच्या ताब्यात होता. वाटाघाटी करुन हा भाग शाहु महाराजांच्या ताब्यात आला.\nहाय बीपी नियंत्रित करायचा असेल तर दररोज या नियमांचे पालन करा, काही दिवसांतच जाणवेल...\nआपण उच्च रक्तदाबचे रुग्ण असल्यास आणि त्याशी संबंधित समस्या कमी करू इच्छित असल्यास नक्कीच या टिप्स वापरुन पहा. काही दिवसातच तुम्हालाही फरक जाणवेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/39709", "date_download": "2021-06-21T07:43:44Z", "digest": "sha1:WASFVJ3BNC2VMUJEFAASPTGNODBGAIEO", "length": 2922, "nlines": 37, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "महाभारत युद्धाची १० गोपनीय सत्य | राशी ज्योतिषाचा आधार नव्हत्या| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nराशी ज्योतिषाचा आधार नव्हत्या\nमहाभारताच्या दरम्यान राशी उपस्थित नव्हत्या. ज्योतिष २७ नक्षत्रांवर आधारित होते, १२ राशींवर नाही. नक्षत्रांमध्ये प्रथम स्थानावर रोहिणी होते, अश्विनी नाही. जसजसा काळ लोटला, विविध संस्कृतींनी ज्योतिषात प्रयोग केले आणि सूर्य आणि चंद्रावर आधारित राशी बनवल्या आणि लोकांचे भविष्य सांगायला सुरुवात केली. वेद किंवा महाभारतात अशा प्रकारच्या विद्येचा कुठेही उल्लेख आढळत नाही ज्यावरून असे लक्षात येईल की ग्रह नक्षत्र व्यक्तीचे जीवन प्रभावित करतात.\nमहाभारत युद्धाची १० गोपनीय सत्य\nविमाने आणि अणु अस्त्र\nराशी ज्योतिषाचा आधार नव्हत्या\nविदेशी देखील लढाईत सामील झाले होते\n२८ व्या वेदव्यासांनी लिहिले महाभारत\nदुष्यासनाच्या पुत्राने अभिमन्यूला मारले\nतीन भागांत (चरण) लिहिले महाभारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/bjp-shivsena-five-ministers-defeat-vidhansabha-election-229190", "date_download": "2021-06-21T08:10:39Z", "digest": "sha1:GFOQMGNKQKRMOTHA7WJYIFTJLOEQFECN", "length": 16756, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धक्कादायक ! युतीच्या पाच विद्यमान मंत्र्यांचा पराभव | Election Results", "raw_content": "\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि हरयाणा विधानसभा निवडणूक यांचे निकालाचे सुरवातीचे कल समोर आले आहेत. तसेच, भाजप आणि शिवसेना युतीच्या सरकारमधील एकूण पाच विद्यमान मंत्र्यांचा पराभव झाला आहे.\n युतीच्या पाच विद्यमान मंत्र्यांचा पराभव | Election Results\nपुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि हरयाणा विधानसभा निवडणूक यांचे निकालाचे सुरवातीचे कल समोर आले आहेत. तसेच, भाजप आणि शिवसेना युतीच्या सरकारमधील एकूण पाच विद्यमान मंत्र्यांचा पराभव झाला आहे.\nभाजपच्या मंत्र्यांपैकी परळी विधानसभा मतदारसंघातून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून जलसंधारण मंत्री राम शिंदे आणि मावळ विधानसभा मतदारसंघातून बाळा भेगडे तसेच, शिवसेनेच्या दोन मंत्र्यांचा पराभव झाला आहे. जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा पुरंदर विधानसभा मतदारसंघातून तर, अर्जुन खोतकर यांचा जालना मतदारसंघातून पराभव झाला आहे.\nदरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षांतर करून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केल्याने यंदाची विधानसभा निवडणूक गाजली होती. काही अपवाद वगळता यापैकी सर्व 'आयारामां'ना सत्ताधारी पक्षांनी उमेदवारी दिली आहे, त्यामुळे या जागांच्या निकालाकडे लक्ष होते. धनंजय मुंडे, रोहित पवार, आदित्य ठाकरे, आदिती तटकरे असे प्रमुख उमेदवारांचा विजय झाला आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश हे नेते विजयी झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविलेल्या गोपीचंद पडळकर यांना भाजपने बारामतीतून अजित पवार यांच्या विरोधात उतरविल्याने ही लढत महत्त्वपूर्ण ठरली होती परंतु, पडळकर यांचा येथे पराभव झाला आहे.\nभाजपनं घेतला धक्कादायक निर्णय विधानपरिषदेत मुंडे, खडसेंना वगळून 'यांना' उमेदवारी\nमुंबईः महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. सध्या राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राज्याच्या राजकारणात चुरस निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून काही मोठ्या नेत्यांची तिकिटं कापण्यात आली होती. त्यावेळी काही नेते निवडणुकीत पराभूत झ\nFlashBack 2019 : 'या' दहा नावांनी ढवळून काढलं महाराष्ट्राचं राजकारण\nफ्लॅशबॅक 2019 : महाराष्ट्राचं राजकारण तसं पाहिल्यास प्रत्येकवेळी हे गरमागरमच असतं. परंतु, यावर्षी म्हणजेच २०१९ या वर्षात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे ते चांगलेच तापले होते. त्यात सांगली सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि अन्य गोष्टींवरून तर अधिकच आरोपांच्या फैरी झडलेल्या पाहा\nविधानपरिषदेत नऊपैकी ‘या’ जिल्ह्याला मिळणार दोन जागा\nसोलापूर : राज्यात कोरोना व्हायरसने घातलेल्या धुमाकूळीमध्ये विधानपरिषदेच्या निवडणूकीने राजकीय वातावरण तापले आहे. ही निववडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु असताना दिसत आहेत. ही निवडणूक लागली किंवा बिनविरोध झाली तरी सोलापूर जिल्ह्याला मात्र दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. या निवडणूकीत म\n म्हणून फडणवीसांनी अनेकदा करवून घेतलेलं 'मिरची हवन'\nमुंबई - विधानसभा निवडणूक 2019 च्यावेळी राज्यात राजकारणाची बदलती समीकरणं संपूर्ण राज्यानं पाहिली. नोव्हेंबर 2019 मध्ये राज्यात राजकीय भूकंप झाला होता. भाजप आणि शिवसेना यांच्यात मै���्रीत फूट पडली होती. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची गणितं जुळत होती. मात्र त्याच दरम्यान\nभाजपशासित राज्यात सरकार विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना गाडीखाली चिरडून मारलं जातंय\nअहमदनगर : महाराष्ट्रात अभिनेता सुशांतसिह मृत्यू प्रकरण व अभिनेत्री कंगना राणवत प्रकरण यामध्ये दररोज नवनवीन खुलासे पुढे येत आहेत. याकडे इतर राज्याचेही लक्ष लागले आहे. त्यातच बिहारमध्ये होऊ घातलेल्या निवडणूकीत याचा उपयोग केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यातून महाराष्ट्राला बदनाम करण\nसोशल मीडियावरील अखेर 'ती' पोस्ट ठरली खरी\nसोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला\n'या' जिल्ह्याचा आता पालकमंत्री कोण\nसोलापूर : राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ज्याप्रमाणे वेगवेगळ्या घडामोडींनी गाजली, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाबाबतही बांधण्यात आलेले अपवाद वगळता सर्वांचे अंदाज चुकले आहेत. सध्याच्या घडमोडीवरून आता मंत्रिपदी कोणाची\nभाजपसोबत गेलेल्या नेत्याचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक; चर्चांना उधाण\nनवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी एक ट्विट करत चौटाला यांचे अभिनंदन केल्याने सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे.\nशरद पवारांची दीड वाजता पत्रकार परिषद; वेगळे संकेत\nपुणे : विधानसभा निवडणुकीचे सुरवातीचे कल समोर आले असून, भाजपचे स्वबळाचे स्वप्न भंगले आहे. राज्यात नवे समीकरण तयार होताना दिसत असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही दीड वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगत वेगळे संकेत दिले आहेत.\nजेव्हा गोपीनाथ मुंडेंच्या प्रयोगाची दखल खुद्द शरद पवार घेतात....\n१२ डिसेंबर म्हटलं की राजकारणातले दोन चेहरे हमखास समोर येतात, ते म्हणजे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि र���ष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार. दोघांनीही महाराष्ट्राच्या राजकारणात अणि समाजकारणात आणि सहकार क्षेत्रात दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. आज (ता.१२ डिसेंबर) दिवंगत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/independent-day_18.html", "date_download": "2021-06-21T06:56:13Z", "digest": "sha1:SPQYCEO6TVYAB7UHR2HBFEO77GLX4BLQ", "length": 10922, "nlines": 103, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "आदिवासी गुड्यावर स्वातंत्र्याचा ध्वज प्रथमच उंचावला - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर आदिवासी गुड्यावर स्वातंत्र्याचा ध्वज प्रथमच उंचावला\nआदिवासी गुड्यावर स्वातंत्र्याचा ध्वज प्रथमच उंचावला\nमाणिकगड पहाडावरील घोडणकप्पी या आदिवासी गुड्यावर स्वातंत्र्याचा ध्वज प्रथमच उंचावला. येथील ग्रामस्थांना आतापर्यंत साध्या ग्रामपंचायतीच्या कारभारातही सहभाग घेता आले नाही. या वस्तीवर जाण्यासाठी रस्ताही नाही. डोंगर उतरून गुड्यापर्यंत जावे लागते. पाण्याची सुविधा नाही. असुविधेचा सामना करीत प्रचंड हालअपेष्टा सहन करीत असलेल्या येथील ग्रामस्थांना आज एक आशेचा किरण दिसू लागला. त्यांनी आज पहीली ग्रामसभा अनुभवली. ग्रामसभेत विषयांवर चर्चा करतांना अबोल्या महीलांच्या ओठावर वेदनांचे हुंकार उमटून आले आणि त्या बोलक्या झाल्या. त्र्याहत्तर वर्षात त्यांना आपले प्रश्न मांडायची संधी मिळाली नव्हती. आज त्यांनी संधीचे सोने केले. आपल्या वेदनांना शब्दात व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य त्यांनी पहील्यांदाच अनुभवले. आज त्यांना स्वातंत्र्य मिळाल्याचा अनुभव आला.\nज्या डोंगरकपारीत त्यांचे भविष्य गडप झाल्याचा अनुभव ते घेत होते, त्याच डोंगरकपारीत आज स्वातंत्र्याचे मंगलमय सूर निनादले. रस्ता, पाणि, आरोग्य, शिक्षण, निवारा यासारख्या सुविधा आपल्या आवाक्यातच असल्याचा नवा व आल्हाददायी अनुभव आज घोडणकप्पी वासियांनी घेतला.\nया उपक्रमाला पाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड. दिपक चटप, स्वरप्रीती कला अकादमीचे अध्यक्ष दिलीपराव सदावर्ते यांनी भरघोस पाठबळ दिले. याशिवाय माजी आमदार अँड. वामनराव चटप साहेबांनी या कार्यक्रमात जीव ओतला. सौ. अल्काताई सदावर्ते व कु. पुजा टोंगे यांनी स्वातंत्र्यगीते गाऊन उल्हास निर्माण केला. उपेक्षित वस्तीवर नव चैतन्य निर्माण करण्याचा एक क्षण आमच्या सर्वांच्याच पर्वात जोडल्या गेले. ख-या अर्थाने अंधार चिरून काढणारा एक किरण येथे पसरविता आले, यापेक्षा मोठा आनंद तो कोणता \nसहकार्य करणा-यांची यादी खूप मोठी आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/manoj-vajpeyi/", "date_download": "2021-06-21T07:35:57Z", "digest": "sha1:USLKGEPG2OW6Q7WKTCTHSARQ3KX5X7ET", "length": 3902, "nlines": 39, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " manoj vajpeyi Archives | InMarathi", "raw_content": "\nछोट्याशा भूमिकेवरही नेटिझन्स फिदा: चेल्लम सर साकारणारा अभिनेता आहे तरी कोण\nतुफान चर्चेत असलेले चेल्लम सर तिसऱ्या भागात असावेत आणि त्यांना आणखी जास्त काळ पडद्यावर पाहायची संधी मिळावी अशी सगळ्याच चाहत्यांची इच्छा आहे.\nइंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या फॅमिलीमॅन २ चे हे मीम्स नाही पाहिले तर मग काय पाहिलं\nपहिल्या सीझननंतर ज्यांनी “लोणावळ्यात नेमकं काय झालं” या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी दूसरा सीझन पाहिला त्यांच्या पदरी घोर निराशाच पडली असणार\nइरफान आणि मनोजमधली एक अज्ञात “दौड”… जिच्या कथा आजही चर्चिल्या जातात\nत्या दिवशी मनोजच्या ऐवजी इरफान आधी राम गोपाल वर्मा यांना भेटला असता तर आपल्याला कदाचित भिकु म्हात्रे गवसला नसता\n४००० वर्षांपूर्वी भारतात होता धातूचा रथ : पाश्चात्यांनी मान्य करून लपवलेला इतिहास\nपण या सगळ्या उत्खननात खरा ट्विस्ट तेंव्हा आला जेंव्हा ४००० वर्ष जुने असलेले ३ रथ ASI च्या लोकांना सापडले. हे रथ दिसायला खूप वेगळे आहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/Chandrapur-Municipal-Corporation-will-take-initiative-to-reduce-air-pollution-in-Chandrapur-Municipal-Commissioner.html", "date_download": "2021-06-21T07:01:15Z", "digest": "sha1:R7D3JXZG3BOVJUK7HIT6SNPJKSNEFKNY", "length": 19153, "nlines": 115, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपूरचे हवाप्रदूषण कमी करण्यासाठी चंद्रपूर महानगर पालिका घेणार पुढाकार:महापालिका आयुक्त - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर चंद्रपूरचे हवाप्रदूषण कमी करण्यासाठी चंद्रपूर महानगर पालिका घेणार पुढाकार:महापालिका आयुक्त\nचंद्रपूरचे हवाप्रदूषण कमी करण्यासाठी चंद्रपूर महानगर पालिका घेणार पुढाकार:महापालिका आयुक्त\n\"स्वहकृआ\"ची अंमलबजावणी करणाऱ्या शासकीय यंत्रणा आणि स्थानिक संस्था, संघटना एकत्र येऊन करणार काम\nचंद्रपूर स्वच्छ हवा कृती आराखड्याची (स्वहकृआ’ची) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका (सीसीएमसी) आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ (एमपिसिबी) यांच्या पुढाकाराने पर्यावरण तत्ज्ञ व स्थानिक संस्था, संघटनांना एकत्र करून स्टेअरिंग कमिटीची स्थापना केली जाणार आहे.\nकेंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्राच्या १८ शहरांतील हवा निकृष्ट दर्जाची असल्याचे सांगत त्यांना नॉन-अटेनमेंट म्हणजेच लक्ष्ये न गाठलेली शहरे म्हणून घोषित केले आहे. एमपीसीबीच्या एअर क्वॉलिटी स्टेटस रीपोर्ट २०१८-१९ नुसार चंद्रपूरच्या हवेचा दर्जा सर्वात खराब असल्याचे समोर आले आहे.\nमहापालिका आयुक्त श्री. राजेश मोहिते यांनी हवा प्रदूषणासारख्या गंभीर प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे त्यासाठी स्वछ हवा कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासठी ‘वन अम्रेला’ पॉलिसि तयार करून सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक संस्था, संघटनांना एकत्र घेऊन या प्रश्नावर निर्णायक तोडगा काढण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका पुढाकार घेऊन यशस्वी प्रयत्न करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ते इको-प्रो, कौन्सिल फॉर एनर्जी, एन्व्हायर्न्मेंट अॅण्ड वॉटर (सीईईडब्ल्यू) आणि वातावरण फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कोविड-१९ नंतर चंद्रपूर शहराची हवा वर्षभर ६०* या विषयवार बोलत होते\nचंद्रपूर शहरामध्ये हवा प्रदूषणाच्या अन्य स्रोतांपैकी घरगुती कामांसाठी कोळसा सर्रास जाळला जातो. आणि त्याने प्रदूषणाबरोबर लोकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर होतो. त्यामुळे यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही देखील केली जाईल. तसेच रेव्हेन्यू डिपार्टमेंटशी बोलून लोकांना गॅस कानेक्शन्स उपलब्ध करून देण्याचे यशस्वी प्रयत्न करणार असल्याचे हि त्यांनी यावेळी सांगितले.\nचंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राजेश मोहिते यांच्यासोबतच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी श्री. अशोक करे, सीईईडब्ल्यूज्या प्रोग्राम असोसिएट श्रीम. तनुश्री गांगुली, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. मधुसुदन रुंगठा, पर्यावरणतज्ञ श्री. सुरेश चोपणे, पर्यावरण विश्लेषक प्रा. योगेश दुधपचारे, इको-प्रोचे संस्थापक बंडू धोत्रे आणि पत्रकार मजहर अली हे देखील या चर्चासत्रात सहभागी झाले होते.\nसीईईडब्ल्यूच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात देशभरातील १०२ शहरांच्या ‘स्वहकृआ’चे विश्लेषण करण्यात आले आहे. या अह��ालात चंद्रपूरचा हि समावेश आहे. संशोधक आणि या अहवालाच्या सहलेखिका श्रीम. तनुश्री गांगुली यांच्या मते, आम्ही अभ्यास केलेल्या इतर शहरांच्या तुलनेत चंद्रपूरच्या धोरणांमध्ये उत्सर्जनाच्या स्रोतांचीही माहिती देण्यात आली आहे. मात्र, प्रदुषण कमी करण्यासाठीच्या प्रस्तावित उपाययोजनांसाठीच्या आर्थिक तरतुदींचा यात समावेश नाही.\n\"शिवाय, चंद्रपूरच्या आराखड्यात नमूद करण्यात आलेल्या ३५ टक्के उपाययोजना उद्योग आणि ऊर्जा प्रकल्पांतील उत्सर्जनावर भर देतात. या धोरणातील ८५ टक्के कृतींच्या अमलबजावणीसाठी वर्षभरापेक्षा कमी कालावधी देण्यात आला आहे,\" असे त्या म्हणाल्या. यात जबाबदार असलेल्या सर्व घटकांच्या प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रगती अहवालाची पद्धती संस्थात्मक असाव्यात, असेही त्यांनी नमूद केले.\nसीईईडब्ल्यूच्या अभ्यासानुसार चंद्रपूरच्या स्वच्छ हवा कृती योजनेत एमपीसीबी आणि सीसीएमसीचा अनुक्रमे ३५ आणि ४० टक्के वाटा आहे.\nपर्यावरण विश्लेषक प्रा. योगेश दुधपाचरे यांनी नमूद केले की नागरिक २००६ पासून हा मुद्दा मांडत आहेत आणि उद्योगांमुळे होणाऱ्या प्रदुषणासंदर्भात ठोस कारवाई करत हवेचे प्रदुषण नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी एमपीसीबीला विनंती करत आहेत.\n\"हवा प्रदुषणासारख्या गंभीर प्रश्नाकडे आजपर्यंत सातत्याने दुर्लक्ष झाल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. चंद्रपूरच्या हवेची ढासळलेली गुणवत्ता व लोकसंख्येचे प्रमाण पाहता हवेचा दर्जा मोजणारी फक्त दोन केंद्रे आहेत, जी अर्थातच पुरेशी नाहीत.\" असे सांगत चंद्रपूरसाठी हवेच्या गुणवत्तेची पडताळणी करणाऱ्या अजून नवीन केंद्रांची उभारणी करण्याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले.\nएमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी श्री. अशोक करे यांनी स्पष्ट केले की चंद्रपूरसाठी हवेचा दर्जा नियंत्रित करणारी सहा नवी केंद्रे प्रस्तावित आहे आणि त्यासाठीचे करार लवकरच केले जातील.\nहवा प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही \"पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या आदेशानुसार आम्ही सर्व औष्णिक केंद्रांना फ्ल्यू गॅस डीसल्फराइजर्स (एफजीडी) लागू होणार असून हे काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होईल,\" असे ते म्हणाले.\nपर्यावरणतज्ज्ञ श्री. सुरेश चोपणे यांनी हवा प्रदूषणावर मात करण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागा��� एन्व्हायर्नमेंटल सेल निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. या चर्चे नंतर पुनः काही दिवसांनी प्रगती अहवालासंदर्भात सर्वांनी एकत्र येण्याची इच्छा मा. आयुक्त राजेश मोहिते यांनी वर्तवली.\nईको-प्रोचे संस्थापक श्री. बंडू धोतरे यांनी सांगितले की चंद्रपूरच्या नागरिकांमध्ये वायू प्रदुषणाच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल अधिक जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/central-government-imposed-stock-limit-of-onion-effective-from-today-up-mhkb-490267.html", "date_download": "2021-06-21T07:34:42Z", "digest": "sha1:63BKTV2XFG65PZAA6G46YJV3ZLFC3PBF", "length": 19271, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कांद्याच्या किमतीला लगाम घालण्यासाठी केंद्राचा प्लॅन; आता दुकानदार साठवू शकणार एवढाच कांदा Central Government imposed stock limit of onion effective from today mhkb | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nकांद्याच्या किमतीला लगाम घालण्यासाठी केंद्राचा प्लॅन; आता दुकानदार साठवू शकणार एवढाच कांदा\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nInternational Yoga Day 2021: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले, CBI कडे सोपवला तपास\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nकांद्याच्या किमतीला लगाम घालण्यासाठी केंद्राचा प्लॅन; आता दुकानदार साठवू शकणार एवढाच कांदा\nकांद्याच्या किंमतीमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. आता कांद्याच्या वाढत्या किमतीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचललं आहे.\nनवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणलं आहे. कांद्याच्या किंमतीमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. आता कांद्याच्या वाढत्या किमतीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचललं आहे. केंद्र सरकारने विविध राज्यांना त्यांच्या गरजेनुसार, कांदा पुरवठा केला असल्याचं सांगितलं आहे.\nआजपासून कांद्याची साठा मर्यादा लागू करण्यात आली आहे. याबाबत केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. घाऊक विक्रेत्यांसाठी साठा मर्यादा 25 मेट्रिक टन आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी 2 मेट्रिक टन, करण्यात आल्याची माहिती लीना नंदन यांनी दिली आहे. त्यामुळे आता दुकानदार केंद्राने दिलेल्या नियमांनुसारचं कांद्याची साठवण करू शकणार आहे.\nकांद्याच्या किंमतींमध्ये काही प्रमाणात स्थिरता राखण्यासाठी आतापर्यंत 35 हजार मेट्रिक टन कांदा राज्यांना देण्यात आल्याची माहिती, ग्राहक व्यवहार सचिव लीना नंदन यांनी दिली आहे. कांद्याचं उत्पादन वाढवण्यासाठी सतत कृतीशील पावलं उचलली गेली आहेत. परंतु सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून तुलनेने स्थिर असलेल्या किंमतीतमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटकात झालेल्या पावसामुळे कांद्याच्या भावात वाढ झाल्याचं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.\nदरम्यान, या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व भागात कांद्याच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. सध्या बाजारात कांद्याचा भाव 70 ते 100 रुपये एक किलोपर्यंत गेला आहे. दिवाळीपर्यंत हा भाव 120 ते 150 रुपये किलोपर्यंत जाऊ शकतो. साधारणपणे मागील दोन आठवड्यांपर्यंत सर्वसाधारण भावामध्ये कांदा विकला जात होता. पण अचानक एका दिवसातच कांद्याच्या दरात क्विंटलमागे 2 हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे इतर दिवशी 30 ते 40 रुपये असणारा कांदा अचानक 70 ते 100 रुपये किलोने विकला जाऊ लागला आहे.\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?p=51746", "date_download": "2021-06-21T07:24:06Z", "digest": "sha1:GPG3NW4ZT5YBRIVUXWHUGW5EKRA2GSHW", "length": 8531, "nlines": 174, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "*जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू* | Vidarbha24News : Amravati News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\n*तेरा देशात घेण्यात आलेल्या नेल्टस इ कॅट ग्रँड फिनाले परीक्षेत पटकाविला…\nदिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत…\nआमदार देवेंद्र भुयार यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले \nमहाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nजागतिक महिला दिन – महिलांसमोरील आव्हाने:- अधिवक्ता क्रांती शिवाजी देशमुख राज्य…\nपाश्चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संपणार \nHome COVID-19 LIVE *जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू*\n*जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू*\n��मरावती, दि. 19 : जिल्ह्यात गत 24 तासात पाच कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने कळवली आहे.\nत्यात नरखेड तालुक्यातील अंबाडा (नागपूर) येथील 80 वर्षीय पुरूष, अमरावती जेल क्वार्टर येथील 36 वर्षीय महिला, वरुड येथील 72 वर्षीय महिला, साई नगर अमरावती येथील 65 वर्षीय महिला त्याचप्रमाणे महाजन पुरा अमरावती येथील 65 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.\nजिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची एकूण संख्या 228 वर पोहोचली आहे.\nPrevious articleपंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो आयोजीत सेवा सप्ताहात , जिल्ह्यात विविध कार्यक्रम संपन्न; परळीत 70 जणांनी केले रक्तदान\nNext article*राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह – फेसबुक पेज वरून दिली माहिती*\n*_शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन_*\n*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले पहा आजची जिल्ह्यातील रुग्णसंख्या\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले – पहा रुग्ण संख्या\nअमरावती ब्रेकिंग :- दोन रुग्णांचा मृत्यू – अद्यापपर्यंत कोरोनाबाधित मृत व्यक्तींची...\nअमरावती :- आणखी 1 महिला कोरोना पॉजिटिव्ह\n*खासगी रुग्णालयामधील म्युकरमायकोसिस उपचारांचे दर निश्चित* -जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचा आदेश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-jalgaon-uday-samant-van-strike-abvp-activists-university-aria-347891", "date_download": "2021-06-21T08:28:34Z", "digest": "sha1:I3JIFFEZSRMQ5Q5OIKYVVZJI7QWOFM47", "length": 20167, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | विद्यापीठ प्रांगणात अभाविप कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट", "raw_content": "\nधुळ्यात गेल्या महिन्यात अब्दुल सत्तार यांची गाडी अडविणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीची पुनरावृत्ती आज जळगावात आणि तीदेखील विद्यापीठाच्या प्रांगणात झाली.\nविद्यापीठ प्रांगणात अभाविप कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट\nजळगाव : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या वाहनासमोर आडवे होणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांची आज पोलिसांशी झटापट झाली. विद्यापीठ प्रशासकीय भवनासमोर हा गोंधळ झाला. कार्यकर्त्यांनी यावेळी सामंत, ठाकरे सरकार आणि कुलगुरुंच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. धुळ्यात गेल्या महिन्यात अब्दुल सत्तार यांची गाडी अडविणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीची पुनरावृत्ती आज जळगावात आणि तीदेखील विद्यापीठाच्या प्रांगणात झाली.\nकोविडच्या पार्श्वभूमिवर विद्यार्थ्यांसमोरील प्रश्न, समस्याबाबत अभाविप कार्यकर्त्यांना उदय सामंत यांची भेट हवी होती. आज सामंत विद्यापीठात साडेतीनला येणार होते. प्रत्यक्षात ते साडेचारला आले. सुरवातीला विद्यापीठ प्रशासकीय भवनातील व्यवस्थापन परिषद सभागृहात त्यांनी परीक्षेचा आढावा घेतला.\nबैठकीनंतर सामंत यानी अवघ्या १० मिनिटात पत्रकार परिषद आटोपली आणि ते परतीला निघाले. त्यावेळी जोरदार पाऊस सुरु होता. भर पावसातच सामंत, गुलाबराव पाटील यांच्यासह पोलिस वाहनांचा ताफा निघाला. त्याचवेळी अभाविपचे १०- १२ कार्यकर्ते अचानक समोर आले आणि घोषणा देत सामंत यांच्या गाडीसमोर आडवे झाले.\nसामंत यांच्या वाहनासमोर आडवे होणाऱ्या दहा-बारा कार्यकर्त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करुन बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते अजिबात आवरले जात नव्हते. त्यात एक विद्यार्थिनीही होती. भर पावसात विद्यार्थ्यांनी तीव्र घोषणाबाजी करत सामंत यांचा निषेध नोंदविला. जवळपास दहा मिनिटे ही झटापट सुरु होती. कसेबसे विद्यार्थ्यांना बाजूला केल्यावर बाजूच्या पाच- सात फुटी रस्त्यावरुन सामंत, पालकमंत्र्यांची वाहने रवाना झाली.\nआंदोलनकर्त्यांमध्ये एका विद्यार्थिनीसह दहा-बारा विद्यार्थी सहभागी झाले होते. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. परंतु, विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांवर कारवाईचा अधिकार कुलगुरुंच्या सूचनेनंतरच प्राप्त होतो, त्यामुळे पोलिस या कार्यकर्त्यांना अटकेशिवायच तेथून निघून गेले. कार्यकर्ते सायंकाळी उशिरापर्यंत घोषणा देत प्रशासकीय भवनासमोर बसले होते. यावेळी प्रदेश सहमंत्री विराज भामरे, महानगर मंत्री रितेश चौधरी, जिल्हा सह संयोजक रिद्धी वाडीकर, नगरमंत्री आदेश पाटील, पवन भोई, सोहम पाटील, विद्यापीठ अध्यक्ष आदित्य नायर, हर्षल तांबट, संकेत सोनावणे, आकाश पाटील, मानस शर्मा, मयुर अलकरी हे विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.\nभेट नाकारली म्हणून आंदोलन\nसामंत यांचे वाहन निघून गेल्यानंतर अभाविप���्या कार्यकर्त्यांनी त्याचठिकाणी ठिय्या आंदोलन देत सामंत, ठाकरे सरकार, कुलगुरुंचा निषेध केला. आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत निवेदन द्यायला आलो होता. पाच वाजेची वेळही सामंत यांनी दिली. परंतु, ऐनवेळी भेट नाकारली, त्यामुळे हे आंदोलन करावे लागले. सामंत यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकायचे नव्हते, त्यांनी बांधकाम व्यावसायिकांना वेळ दिला, कंत्राटदारांच्या भेटी घेतल्या.. पण विद्यार्थ्यांना भेटले नाही, असा आरोपही कार्यकर्त्यांनी केला.\nकृषी विद्यापीठ धुळ्यातच व्हावे युवा सेनेचे पालकमंत्री सत्तार यांना साकडे\nधुळे ः राज्यात चार जिल्ह्यांमध्ये नवीन कृषी विद्यापीठे प्रस्तावित आहेत. हे नवीन कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यातच व्हावे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करा, अशी मागणी युवा सेनेने पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली. नवीन कृषी विद्यापीठांसाठीच्या संभाव्य जिल्ह्यांमध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार\nअभाविप कार्यकर्त्यांना मारहाणीच्या प्रकरणाची चौकशी : सत्तार\nधुळे : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलक कार्यकर्ते अचानक वाहनासमोर आले. अशावेळी कुणाला दुखापत झाली असती, तर माझ्याबाबत वेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या असत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येता येत नाही. येथे तर २५ मुले घुसत ह\nगाडी रोखण्याचा योगायोग; पण देशमुखांप्रमाणे सत्तारांचेही होणार का\nजळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी धुळ्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची रोखली. आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. अन् जळगावात झालेल्या ३२ वर्षापूर्वीच्या घटनेची आठवण ताजी झाली. तत्कालीन शिक्षण मंत्री विलासराव देशमुख यांची गाडीही अभाविपच्या कार्य\nविद्यार्थी मारहाणीच्या निषेधार्थ महापौरांनी काळी फित लावून केले कामकाज \nजळगाव : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाच्या विविध मांगणयासाठी धुळे येथे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या भेटीसाठी जमलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी एखाद्या गुंडाप्रमाणे मारहाण केली. आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे भवितव्य आहेत. विद्यार्थ्यांना झालेली मा\nखडसेंच्या राजकीय भूमिकेला वेळेची मर्यादा..\nमाजीमंत्री तथा भाजपतील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्यावरील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे निमित्त साधत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीसांकडूनच त्रास झाला, त्यांना जाब विचारतच राहणार, असा पवित्रा घेत पक्ष नेतृत्वाकडूनही त्यांनी न्यायाची\nखडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार का बैठकीनंतर ही ‘सस्पेन्स’ कायम\nजळगाव : भाजपच्या राज्यातील नेतृत्वावर वारंवार नाराजी व्यक्त करणाऱ्या माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंच्या राष्ट्रवादीतील कथित प्रवेशाबाबत आज मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चाचपणी झाली. जिल्ह्यातील नेत्यांनी त्यावर संमिश्र मत दिल्याचे सांगितले जात आहे. खडसेंनी म\nमाजीमंत्री खडसे पक्षांतर करतीलच; गुलाबराव पाटील यांचे सूचक विधान\nजळगाव : 'सध्या एकनाथ खडसे कोणाच्या संपर्कात आहेत, याची वस्तुस्थिती मला माहिती नाही. पण ते पक्षांतर करतील हे सत्य आहे', असे सूचक विधान शिवसेनेचे प्रवक्ते, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले.\nमंत्री भुमरे, सत्तार पोलिस सुरक्षा, वाहने सोडणार\nऔरंगाबाद : कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. अशावेळी पोलिस यंत्रणांवर प्रचंड ताण असतो. त्यामुळे राज्याचा रोजगार हमी योजना मंत्री म्हणून मला पुरविण्यात येणारी पोलिस सुरक्षा यंत्रणा व वाहन कोरोनाच्या बंदोबस्तासाठी वापरण्यात यावी, असे पत्र मंत्री संदीपान भुमरे यांनी\nधुळ्यात कोरोना व्हायरस टेस्ट लॅब सुरू\nधुळे : येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हायरल रिसर्च ऍण्ड डायग्नॉस्टिक लॅबोरेटरी) \"कोरोना व्हायरस'संबंधी तपासणीस सुरवात झाली. पहिल्या दिवशी दहा नमुन्यांची तपासणी झाली. \"कोरोना' विषाण\nभारतीय विद्यार्थी अडकले किर्गिझस्तानात\nजालना - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी देशातील विमान सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले जालना, औरंगाबादसह राज्यातील अनेक विद्यार्थी मध्य आशिया खंडातील किर्गिझस्तानात अडकले आहे. सरकारने त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/april-october-state-treasury-collected-revenue-rs-114-lakh-crore-371590", "date_download": "2021-06-21T08:22:20Z", "digest": "sha1:273FKAHKRWVFQQ5YMLS55SUJEIDT53CM", "length": 21396, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनातून सावरतेय अर्थव्यवस्था ! राज्याच्या तिजोरीत जमा झाले 1.14 लाख कोटी", "raw_content": "\nपाच महिन्यांत दोन लाख कोटींचे टार्गेट\nराज्यात सत्तेची खांदेपालट झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. सुशिक्षित बेरोजगारांबरोबरच संघटित, असंघटित कामगार, शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा झाली. त्यानुसार राज्याच्या उत्पन्नाचे उद्दिष्टे तीन लाख 14 हजार कोटींचे ठेवण्यात आले. मात्र, मार्चअखेर कोरोनाचे संकट आले आणि सर्व परिस्थितीच बदलून गेली. एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत उद्दिष्टापैकी एक लाख 14 हजार कोटींचा महसूल मिळाला. आता उर्वरित पाच महिन्यांत तब्बल दोन लाख कोटींचा महसूल अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून करदात्यांना जानेवारीत विशेष ऑफर देऊन सर्वाधिक कर वसुलीचे नियोजन करीत असल्याचे वित्त विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.\n राज्याच्या तिजोरीत जमा झाले 1.14 लाख कोटी\nसोलापूर : अनलॉकनंतर आता राज्याची आर्थिक स्थिती पूर्वपदावर येऊ लागली असून वाहतूक, उद्योग, व्यवसायाच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीत समाधानकारक महसूल जमा होऊ लागला आहे. राज्याच्या वित्त विभागासह विविध विभागांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार यांच्या नियोजनामुळे राज्याची आर्थिक स्थिती पूर्वपदाकडे वाटचाल करीत आहे. एप्रिल ते ऑक्टोबरअखेर राज्याच्या तिजोरीत एक लाख 14 हजार 281 कोटींचा महसूल जमा झाला आहे. सप्टेंबर- ऑक्टोबर या दोन महिन्यात सर्वाधिक 37 हजार कोटींहून अधिक महसूल जमा झाल्याने महसुलाने एक लाखांचा टप्पा पार केला आहे.\nमहिनानिहाय जमा महसूल (कोटींमध्ये)\nराज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी व पेन्शनपोटी दरवर्षी एक लाख 14 हजार कोटींचा खर्च होतो. तर भांडवली कामांसाठी अडीच लाख कोटींचा खर्च केला जातो. मात्र, कोरोनाचे संकट देशावर येताच केंद्र सरकारने 24 मार्चपासून कडक लॉकडाउन जाहीर केला. मार्चएण्डला तिजोरीत जमा होणारा महसूल थांबला आणि अनेकांनी कर भरलाच नाही. ���त्पूर्वी, नुकताच राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला असतानाही त्यानुसार काहीच अंमलबजावणी होऊ शकली नाही. राज्य सरकारने वर्षाकाठी राज्याच्या तिजोरीत तीन लाख 14 हजार कोटींचा महसूल (उत्पन्न) जमा होईल, असे उद्दिष्टे ठेवले. मात्र, कोरोनामुळे सलग 70 दिवस कडक लॉकडाउन असल्याने तिजोरीची घडी विस्कटली आणि उत्पन्नाच्या तुलनेत खर्चच अधिक होऊ लागला. त्यामुळे वित्त विभागाने वैद्यकीय वगळता अन्य विभागांचा खर्च कमी करुन भरतीवरही निर्बंध घातले. कोरोनाचा अंदाज आल्यानंतर त्याचा सर्वाधिक धोका कोणत्या वयोगटातील व्यक्तींना आहे, त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, यावर सरकारने ठोस उपाययोजना केल्या. त्यानंतर टप्प्याटप्याने अनलॉक करायला सुरवात केली आणि त्यामुळे राज्याची आर्थिक घडी सावरण्यास मदत झाली.\nपाच महिन्यांत दोन लाख कोटींचे टार्गेट\nराज्यात सत्तेची खांदेपालट झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. सुशिक्षित बेरोजगारांबरोबरच संघटित, असंघटित कामगार, शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा झाली. त्यानुसार राज्याच्या उत्पन्नाचे उद्दिष्टे तीन लाख 14 हजार कोटींचे ठेवण्यात आले. मात्र, मार्चअखेर कोरोनाचे संकट आले आणि सर्व परिस्थितीच बदलून गेली. एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत उद्दिष्टापैकी एक लाख 14 हजार कोटींचा महसूल मिळाला. आता उर्वरित पाच महिन्यांत तब्बल दोन लाख कोटींचा महसूल अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून करदात्यांना जानेवारीत विशेष ऑफर देऊन सर्वाधिक कर वसुलीचे नियोजन करीत असल्याचे वित्त विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.\nशेतीला आधार; महिलांच्या नावे घर घेतल्यास मुद्रांक सवलत मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे गाळात रुतलेल्या राज्याच्या अर्थचक्राला चालना देणारा तसेच उत्पन्नाची हमी देणाऱ्या क्षेत्रांना प्राधान्य देणारा महाविकास आघाडी सरकारचा भविष्यवेधी अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला.\nअग्रलेख : कोंड्याचा मांडा\nसंकटामुळे विचलित न होता आशावाद जिवंत ठेवणे, दूरचा विचार करणे आणि कल्याणकारी कार्यक्रमाबाबतची कटिबद्धता हे यावेळच्या राज्याच्या अर्थसंकल्पाचे स्वरूप आहे. तुटीचा बाऊ करू नये, हे खरे असले तरी त्यावर मात करण्याचा प्रयत्न आवश्यक आहे. त्याचीही चर्चा व्हायला हवी होती.\nअर्थसंकल्पाने महाराष्ट्राचा अपेक्षाभंग व देशवासियांची निराशा : अजित पवार\nमुंबई : देशाच्या तिजोरीत महाराष्ट्र सर्वाधिक कर भरतो. अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचं योगदान सर्वाधिक आहे. तरीही केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्र गायब आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात अनेक गोष्टी सांगितलेल्या नाहीत. वर्ष २०१९-२० च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महाराष्ट्राला केंद्\nमुख्यमंत्र्यांना विरोध होऊ नये म्हणून अजितदादांनी रद्द केला अक्कलकोट दौरा शनिवारी रात्रीत गाठली बारामती\nसोलापूर : राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. 17) पंढरपूर दौरा केला. कुंभार घाट दुर्घटना व तेथील नुकसानीची पाहणी करुन ते सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. दुसऱ्या दिवशी ते अक्कलकोट तालुक्यातील नुकसानीची पाहणी करणार, असा नियोजित दौरा होता. मात्र, मुख्यमंत्री सोमवार\nकरवसुली नसल्याने विकासकामांना खीळ 197 कोटींची वसुली कमीच; जीएसटी अनुदान नसते तर...\nसोलापूर : महापालिकेने 2020-21 मध्ये 16 विभागांच्या माध्यमातून 317 कोटी 13 लाख रुपयांची करवसुली होईल, असे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, आतापर्यंत 120 कोटी रुपयांपर्यंतच वसुली झाली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांवरील वेतनाचा खर्च, वीज बिल व अन्य खर्च जीएसटी अनुदानातूनच भागविला जात आहे. 31 मार्चपर्य\n विकासकामे करण्यापूर्वी नगरसेवकांना बजेट अभिप्रायासोबत \"जीओ टॅग' फोटो अन् काम न झाल्याचा दाखला बंधनकारक\nसोलापूर : प्रभागातील विकासकामांचा शुभारंभ करण्यापूर्वी नगरसेवकांना निधीबाबतचा बजेट अभिप्राय घेणे बंधनकारक होते. मात्र, या पुढे नगरसेवकांना कामाच्या ठिकाणाच्या सद्यस्थितीचा जिओ टॅग फोटो आणि यापूर्वी त्याठिकाणी काम झाले की नाही, याचा स्वतंत्र दाखला जोडावा लागणार आहे. त्याशिवाय मुख्यलेखापालां\n कर्जमाफीसाठी 25 हजार कोटींची गरज; दीड लाख शेतकऱ्यांसाठी वित्त विभागाकडे सहाशे कोटींची मागणी\nसोलापूर : दोन लाखांपेक्षा कमी कर्जदार शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. मात्र, अजूनही राज्यभरातील एक लाख 51 हजार शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यांच्यासाठी 613 कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी सहकार विभागाने वित्त विभागाकडे केली आहे. आता या शे���कऱ्\nब्रेकिंग...अजितदादांनी उद्या बोलविली बोरामणी विमानतळासाठी बैठक\nसोलापूर : कोरोनाच्या संकटात काही महिने आडबाजूला गेलेल्या बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा अजेंड्यावर घेतला आहे. या विमानतळाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. या विमानतळ\nकारखान्यांना थकहमी देण्याचे सरकारपुढे आव्हान; 39 पैकी केवळ चार कारखान्यांकडून अटींची पूर्तता\nमाळीनगर (सोलापूर) : राज्यातील आर्थिकदृष्ट्या अशक्त असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना आगामी 2020-21 च्या गाळप हंगामासाठी बॅंकेला थकहमी देताना राज्य सरकारपुढे मोठे आव्हान असणार आहे. राज्य सरकारने थकहमीस पात्र ठरण्यासाठी घातलेल्या पाच अटींची 39 पैकी केवळ चार कारखान्यांनीच पूर्तता केल्याचे साख\n\"विठ्ठल'च्या कारभारात उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वाद मिटवण्याचा प्रयत्न; कारखाना निवडणुकीची सूत्रे हाती घेण्याचे संकेत\nपंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्याचे आर्थिक आणि राजकीय सत्ताकेंद्र म्हणून ओळख असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कारभारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. गुरुवारी श्री. पवार यांनीच जाहीर सभेत तसे स्पष्ट केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर विठ्ठल कारखान्याच्या निवडण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/111310/health-benefits-of-southindian-dish-sambar/", "date_download": "2021-06-21T07:27:23Z", "digest": "sha1:7M7YSQACIXAZBOX4O362WXA4OEXADOBO", "length": 16141, "nlines": 82, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' इडली- सांबारमधील 'सांबार'चे आरोग्यदायी लाभ तुम्हाला माहित आहेत का? वाचा", "raw_content": "\nइडली- सांबारमधील ‘सांबार’चे आरोग्यदायी लाभ तुम्हाला माहित आहेत का\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nप्रत्येक भारतीय घरात इडली – डोसा, वाफळतं सांबार या गोष्टी आठवड्यातून एकदा तर होतातच. जोड्या स्वर्गात बनतात हे खाद्य पदार्थांच्या बाबतीत इडली/डोसा सांबार या जोडीसाठी अगदी चपखल आहे. या स्वर्गीय जोडीतलं सांबार हे नुसतंच चविष्ट नसतं, तर ते अत्यंत पौष्टिक आणि बहुगुणी आहे. सांबारचे हे पौष्टिक गुण समजल्यावर तुम्हीही व्हाल थक्क –\nदाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीची ओळख असणारं सांबार भात असो की गरमा गरम वाफाळती, मऊसूत कापसासारखी हलकी इडली किंवा खरपूस भाजलेला, बटर पसरलेला कुरकुरीत डोसा. सोबत वाफळतं, भाज्यांचा भरपूर समावेश असलेलं सांबार समोर आलं, की तुम्हालाही डाएट वगैरे विसरायला होतं न मात्र हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, की मुळात सांबार हाच एक डाएटचा उत्तम पर्याय आहे.\nदक्षिणेकडे सहसा गहू वापरला जात नाही. तांदूळ आणि त्यापासून बनणारे पदार्थ हेच त्यांचं मुख्य अन्न आहे. नाष्ट्यातल्या पदार्थात तांदळाला डाळींची जोड असते मात्र जेवणात भाताचेच प्रमाण जास्त असल्यानं आहारात कार्बोदकं भरपूर असतात, त्याच्या जोडीच्या प्रथिनांची गरज सांबार भागवतो.\nडाळ आणि भाज्यांचा समावेश असणारं सांबार जगभरात बनवलं जात असलं, तरीही सांबार बनविण्याची प्रत्येकाची पध्दत वेगळी आहे.\nमुळात भारताच्या दक्षिणेतलं मुख्य अन्न असलेलं सांबार आज जगभरात आवडीनं बनवलं जातं आणि खाल्लं जातं. मात्र प्रांताप्रांतात आणि घराघरात हे बनविण्याच्या पध्दती वेगवेगळ्या आहेत.\nकाही ठिकाणी चिंचेचा कोळ किंचित जास्त घालून आंबट चवीचं सांबार बनतं, तर काही ठिकाणी याला गुळाच्या खड्याची जोड देत त्याची चव आंबट गोड बनवली जाते. काही ठिकाणी कोहळ्यापासून शेवग्याच्या शेंगेपर्यंत भरपूर भाज्या घातल्या जातात, तर काही ठिकाणी केवळ कांदा, टोमॅ्टो आणि शेवग्याची शेंग वापरली जाते.\nसांबार आणि शेवग्याच्या शेंगेचं नातंही अतूट आहे. बाकी भाज्या नसल्या एकवेळ चालेल, पण सांबारमधे शेवग्याच्या शेंगांचे तुकडे हवेतच हवेतच.\nतुरीच्या डाळीपासून बनविल्या जाणार्या सांबारमधे अनेक पोषणमूल्यं असतात. तुम्ही अगदी नियमितपणे खाता त्या सांबारमधले हे गुणधर्म तुम्हाला कळले तर या आंबटगोड पदार्थाच्या प्रेमात तुम्ही जास्तच पडाल.\nसांबार हे डाळीपासून बनतं आणि डाळींमधे भरपूर प्रमाणात प्रथिनं असतात. प्रथिनांचा उत्तम पर्याय म्हणून शाकाहारात डाळींना महत्व आहेच.\nअंडी, मासे आणि मांस मांसाहारींना प्रथिनांचा पुरवठा करत असतात, मात्र शाकाहारींसाठी डाळ हे वरदान आहे. मसल्सच्या वाढीसाठी, वजन कमी करण्यासाठी प्रथिनयुक्त आहार घेण��� गरजेचं असतं.\nप्रथिनांशिवाय सांबारमधे मुबलक प्रमाणात चोथा असतो. सांबारमधे असणार्या भाज्या ही गरज पूर्ण करतात. याशिवाय ॲण्टिऑक्सिडंटची गरजही या भाज्यांच्या समावेशामुळे पूर्ण होते.\nपारंपरिक सांबारमध्ये टोमॅटो, शेवग्याची शेंग, भेंडी, कोहळा, वांगं, भोपळा यांचा सढळ समावेश असतो. या सगळ्याच भाज्या फ़ायबर असणार्या आहेत.\nफ़ायबर पचायला बराच वेळ लागतो. पोट भरल्याची भावना फ़ायबरमुळेच येते आणि जास्त खाणं टाळता येतं. हृदयासाठी आणि कोलेस्ट्रॉलसाठी हाय फ़ायबर फ़ूड उत्तम असतं.\nभरपूर पाणी असलेलं डाळीचं वरण हा सांबारमधला मुख्य घटक आहे. यात विविध जीवनसत्वं, खनिजं, आयर्न, झिंक, फ़ोलाईट आणि मॅग्नेशियम असतं.\nभाज्या आणि डाळींसोबत यात जो मसाला वापरला आतो तोही पोषणमूल्यांचा खजिना आहे. चिंचेचा कोळ, हळद, कडिपत्ता, लाल मिरची आणि मोहरी या सगळ्यात अगणित औषधी गुण आहेत.\nसर्वात महत्वाचं म्हणजे हे मसाल्याचे पदार्थ अन्न पचायला मदत करणारे आहेत. पचनक्रियेत यांची महत्त्वाची भूमिका असते. याशिवाय वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा ते कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही यांची मदत होते.\nसांबारमधे मुबलक प्रमाणात असणारं पाणी आणि फ़ायबरमुळे ते पचनास हलकं असतं. मल मृदू करणासाठी सांबारमधलं पाणी मदत करतं, तर यातलं फ़ायबर मल विसर्जन क्रिया सहज करतं.\nवजन कमी करण्यासाठी मदतीचं-\nसांबारमधे प्रथिनं मुबलक प्रमाणात असतात हे आपण पाहिलं. या प्रथिनांची मदत वजन कमी करण्यासाठी होते. मुळात पचन सुरळीत झाल्यानं ब्लोटिंगचा त्रास होत नाही आणि शरीरातून टाकाऊ घटकांचा योग्य पध्दतीने निचरा झाल्यानं वजन कमी होण्यास मदत होते.\nकधी कधी तुम्हाला हलकं काही खायचं असतं, मात्र चवीत तडजोड कराची नसते, अशावेळेस भरपूर भाज्या घातलेलं बाऊलभर सांबार योग्य पर्याय आहे. विश्वास नाही बसत मग यातले घटक पुन्हा एकदा पहा- प्रथिनयुक्त डाळ, पाणी, भरपूर सिझनल भाज्या आणि पचनक्रिया सुलभ करणारे मसाल्याचे घटक. फक्त मीठाचा वापर कमीत कमीत करावा.\nनुसतंच सांबार खायचं नसेल, तर एक किंवा दोन इडल्या सोबत घ्याव्यात. भातापेक्षा इडलीचा पर्याय कधीही उत्तम. कारण, भात हे केवळ कार्बोदकं देतं, तर इडलीमधे असणारी डाळ तिचं पोषणमूल्य वाढवते.\nअसं हे बहुगुणी सांबार भारतानं जगाला दिलेली आरोग्यपूर्ण पौष्टिक भेट आहे.\nडाळ शिजतानाच त्यात कधीही भाज्या घालू नयेत. सांबारमधल्या भाज्या या योग्य प्रमाणात शिजलेल्या असतील तरच त्या चांगल्या लागतात.\nटोमॅटो आणि चिंचेचा कोळ दोन्ही वापरणार असाल तर साखर किंवा गूळ घालायालाच हवा.\nसांबारची चव जास्त वाढविण्यासाठी फ़ोडणीतही थोडा सांबार मसाला घालावा, मात्र तो जळणार नाही याची काळजी घ्या.\nसांबार ताजं केलेलं आणि गरमा गरम असेल तरच त्याची चव चांगली लागते. कधीही सांबार आधी करून ठेऊ नये.\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← “व्हॉट्सॲपला” परफेक्ट पर्याय “सिग्नल” आहे का जाणून घ्या सिग्नलची वैशिष्ट्ये\nडिलीव्हरी बॉयने सुरु केला अफलातून व्यवसाय कमावतोय महिना ८० हजार\nतुमच्या या सवयीमुळे कोरोनाचा धोका अधिक वाढु शकतो, वेळीच सावध व्हा\nया पदार्थांचं अतिसेवन वेळीच बंद केलं नाहीत तर तुम्ही कॅन्सरच्या विळख्यात अडकू शकाल\nझिंकची कमतरता असणं सुद्धा आहे धोकादायक… हे १० पदार्थ खा आणि बिनधास्त रहा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.ledycarkey.com/Car-Key-Shell-for-Toyota", "date_download": "2021-06-21T06:00:47Z", "digest": "sha1:47G4D3UMAMQYEUKGUGLO4GAP2LYAGYTM", "length": 13649, "nlines": 143, "source_domain": "mr.ledycarkey.com", "title": "टोयोटा पुरवठादार आणि उत्पादकांसाठी चीन कार की शेल - फॅक्टरी - एलईडीवाय टेक्नॉलॉजी (हाँगकाँग) कं, लिमिटेड", "raw_content": "\nशेवरलेटसाठी कार की शेल\nसाइट्रॉनसाठी कार की शेल\nफोर्डसाठी कार की शेल\nहोंडासाठी कार की शेल\nह्युंदाईसाठी कार की शेल\nटोयोटासाठी कार की शेल\nबेंझसाठी कार की शेल\nबीएमडब्ल्यू साठी कार की शेल\nअकुरासाठी कार की शेल\nअल्फासाठी कार की शेल\nऑडीसाठी कार की शेल\nघर > उत्पादने > की शेल > टोयोटासाठी कार की शेल\nशेवरलेटसाठी कार की शेल\nसाइट्रॉनसाठी कार की शेल\nफोर्डसाठी कार की शेल\nहोंडासाठी कार की शेल\nह्युंदाईसाठी कार की शेल\nटोयोटासाठी कार की शेल\nबेंझसाठी कार की शेल\nबीएमडब्ल्यू साठी कार की शेल\nअकुरासाठी कार की शेल\nअल्फासाठी कार क�� शेल\nऑडीसाठी कार की शेल\nटोयोटा टॅकोमा हाईलँडर सेक्वॉया सिएना टुंड्रासाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस नाही\nटोयोटा नाही लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस\nटोयोटा कोरोला आरएव्ही 4 साठी 4 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस नाही लोगो\nह्युंदाई आयएक्स 35 आय 20 अनकट ब्लेड की शेलसाठी रिप्लेसमेंट 3 बटणे रिमोट की फोब कार की केस कव्हर स्टाइलिंग\nटोयोटासाठी कार की शेल\nटोयोटासाठी कार की शेल तुटलेली बटणे किंवा थकलेल्या की केससह कीसाठी सर्वोत्तम प्रतिस्थापन आहे.\nटोयोटासाठी कार की शेल सुसंगतता आणि व्यावहारिकतेच्या फायद्यांसह विश्वसनीय, सुरक्षित आणि सोयीस्कर आहे.\nटोयोटासाठी कार की शेल सर्व विभागांना विस्तृतपणे लागू आहे की खाली रिक्त आणि बॅटरी धारकाच्या समान वैशिष्ट्यांसह विभाग खाली सूचीबद्ध आहे.\nटोयोटा लेव्हिन कॅमरी रीझ हाईलँडर कोरोला लोगोसह 3 बटणे बदलण्याचे रिमोट कार की शेल फोब केस\nटोयोटा लेव्हिन कॅमरी रीझ हाईलँडर कोरोला लोगोसह 3 बटणे बदलण्याची जागा रिमोट कार की शेल फोब केसची ओळख खालीलप्रमाणे आहे, मला टोयोटा लेव्हिन कॅमरी रीझ हाईलँडर कोरोला लोगोसह 3 बटणे बदलण्याची जागा रिमोट कार की शेल फोब केस अधिक चांगल्या प्रकारे समजेल अशी आशा आहे.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nटोयोटा प्रियससह लोगोसह 3 बटणे बदलण्याचे रिमोट कार की शेल फोब केस\nटोयोटा प्राइससह लोगोसह 3 बटणे बदलण्याचे रिमोट कार की शेल फोब केसची ओळख खालीलप्रमाणे आहे, मला लोगो सह टोयोटा प्रियससाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस अधिक चांगल्या प्रकारे समजण्याची आशा आहे.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nटोयोटा टॅकोमा हाईलँडर सेक्वॉया सिएना टुंड्रासाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस नाही\nटोयोटा टॅकोमा हाईलँडर सेक्वॉया सिएना टुंड्रा नाही लोगोसाठी 3 बटणे बदलण्याची जागा रिमोट कार की शेल फोब केसची ओळख खालीलप्रमाणे आहे, मला टोयोटा टॅकोमा हाईलँडर सेक्वॉया सिएना टुंड्रा नाही लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस अधिक चांगल्या प्रकारे समजण्याची आशा आहे.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nटोयोटा नाही लोगोसाठी 3 बटणे बदली कार रिमोट की शेल फोब केस\nटोयोटा नाही लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट कार रिमोट की शेल फोब केसचा परिचय खाली दिला आहे, मला टोयोटा न���ही लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट कार रिमोट की शेल फोब केस अधिक चांगल्या प्रकारे समजण्याची आशा आहे.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nटोयोटा कोरोला आरएव्ही 4 साठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस नाही लोगो\nटोयोटा कोरोला आरएव्ही 4 नाही लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केसची ओळख खालीलप्रमाणे आहे, मला टोयोटा कोरोला आरएव्ही 4 नाही लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस अधिक चांगले समजण्याची आशा आहे.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nटोयोटा कॅरिना एस्टिमा हॅरियर प्रेव्हिया कोरोला सेलिका की नाही लोगोसाठी 1 साइड बटण रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस\nटोयोटा कॅरिना एस्टिमा हॅरियर प्रेव्हिया कोरोला सेलिका की नाही लोगोसाठी 1 साइड बटण बदलण्याची जागा रिमोट कार की शेल फोब केसची ओळख खालीलप्रमाणे आहे, मला टोयोटा कॅरिना एस्टिमा हॅरियर प्रेव्हियासाठी 1 साइड बटण रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस अधिक चांगल्या प्रकारे समजण्याची आशा आहे. कोरोला सेलिका की नाही लोगो.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nस्पेशलाइज्ड {कीवर्ड you आम्ही आपल्याला डिस्काऊट देऊ. आम्ही चीन फॅक्टरी - एलईडीवाय टेक्नॉलॉजी (हाँगकाँग) कं, लिमिटेड, यांचे उच्च दर्जाचे उत्पादक आणि पुरवठादार आहोत. आमच्याकडे स्टॉकमध्ये नवीन {कीवर्ड fully साठी पूर्णपणे साखळ्यांची पुरवठा आहे. आम्ही कोटेशन प्रदान करतो, घाऊक ठिकाणी आपले स्वागत आहे आणि आमच्या कारखान्यातून स्वस्त दरात उत्पादने खरेदी करतो. आम्ही आपल्याला किंमत यादी प्रदान करू.\nपत्ता: बाओन रोड, बाओ अन जिल्हा, शेन्झेन, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nजर कारची रिमोट की अयशस्वी झाली तर\nकारमध्ये मुळात रिमोट कंट्रोल की असते, अतिशय सोयीस्कर अनलॉक करण्यासाठी दरवाजा उघडा, परंतु लोक घोडे आणि घोडा चुकवतात, अचानक रिमोट कंट्रोल की चांगल्या नसतात, ते कसे पूर्ण करावे\nकारच्या चाव्या फक्त कारमध्येच बंद आहेत\nमुळात ड्राईव्हिंग करताना प्रत्येकाला काहीतरी अनपेक्षित परिस्थिती उद्भवते, उदाहरणार्थ, अचानक जनरलसाठी उघडलेली कारजवळ तेल नव्हते, या वेळी सोल्युशनच्या वेळी फक्त जवळपासच्या गॅस स्टेशनला जाऊ शकते, आणि गाडी अचानक अर्ध्याहून खाली कोसळली, मध्य�� आपत्कालीन कॉल कॉल व्यतिरिक्त इतर कोणताही मार्ग नाही\nकॉपीराइट @ 2019 लेडी टेक्नॉलॉजी (हाँगकाँग) कं, लिमिटेड. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%83-%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%82/", "date_download": "2021-06-21T06:48:47Z", "digest": "sha1:6MZ2XG6OLVIXH4UYIYKVXZ7WFJHTJLFS", "length": 16692, "nlines": 183, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "दुभंगलेलं धनुष्यः धनुष्कोडीची विस्मृतीत गेलेली माणसं", "raw_content": "\nदुभंगलेलं धनुष्यः धनुष्कोडीची विस्मृतीत गेलेली माणसं\nपाच दशकांपूर्वी आलेल्या महाकाय चक्रीवादळानंतर तमिळ नाडूतील धनुष्कोडी जणू निर्मनुष्य गाव बनून गेलं, पण आजही तिथे ४०० मच्छिमार राहतायत. इतके वर्षं सगळ्यांनी टाकून दिलेल्या या माणसांकडे आता पर्यटन विकासातला अडथळा म्हणून पाहिलं जातंय\nधनुष्कोडी ही एकाकी, कुणाच्या ध्यानीमनी नसलेली एक जागा आहे – दुर्गम जागा, सगळीकडे पांढरी शुभ्र रेती, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागराच्या सीमेवरचं तमिळ नाडूतलं भारताचं दक्षिणेकडचं टोक. १९१४ च्या सुमारास इंग्रजांनी एक छोटं बंदर म्हणून या गावाचा विकास केला आणि हळू हळू भाविक, पर्यटक, मच्छिमार, व्यापारी आणि इतरांच्या येण्या-जाण्याने हे गाव गजबजून गेलं.\nपाच दशकानंतर, १९६४ मध्ये, २२ डिसेंबरच्या मध्यरात्री एक प्रचंड मोठं चक्रीवादळ इथे येऊन थडकलं आणि २५ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत रामनाथपुरम जिल्ह्यातल्या रामेश्वरम तालुक्यातल्या या गावात धूळधाण करून गेलं. या चक्रीवादळामुळे उठलेल्या समुद्राच्या महाकाय लाटांनी हे गाव जमीनदोस्त केलं आणि किमान १८०० लोक मारले गेले. तीस किलोमीटरच्या पांबमहून १०० प्रवाशांना घेऊन येणारी आगगाडी पाण्याखाली गेलेली होती.\nवादळानंतर या जागेला, ‘भुताचं गाव’, ‘राहण्यास अयोग्य’ अशी बिरुदं चिकटली आणि त्यामुळे या गावाकडे सगळ्यांचं पूर्ण दुर्लक्ष झालं. मात्र आजही धनुष्कोडीमध्ये राहणाऱ्या (स्थानिक पंचायतीच्या अंदाजानुसार) तब्बल ४०० मच्छिमार कुटुंबांसाठी ही ओसाड जागाच त्यांचं घर आहे. चक्रीवादळातून बचावलेले काही जण इथे गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ वीज, पाणी, संडास किंवा अगदी पिण्याच्या पाण्याशिवाय राहताय���.\nचक्रीवादळामध्ये संपूर्ण आगगाडी पाण्याखाली गेली होती, रस्त्याच्या कडेने धावणारी रुळपट्टी गंजून गेलीये आणि आता पर्यटकांचं आकर्षण ठरतीये\nधनुष्कोडी रामेश्वरमपासून २० किमीवर आहे. समुद्र किनाऱ्यालगतच्या या पाणथळ भागात वाहतूक करणाऱ्या व्हॅननी पर्यटक इथे येतात. आता इथे चांगले रस्ते बांधून दळणवळण सुधारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे जेणेकरून इथे जास्त प्रवासी येतील.\nइथे न्हाणी आणि संडास म्हणजे नारळाच्या झापा लावून तयार केलेली तात्पुरती सोय आहे. लोक झुडपांच्या मागे किंवा वाळूत शौचाला जातात, कीटक, सरपटणारे प्राणी आणि समुद्राच्या लाटांबरोबर वाहून आलेल्या धारदार प्रवाळाची सतत भीती असते. कलियारासी मला सांगतात की दर आठवड्यात त्या आणि इतर बाया नुसत्या हातांनी ३-४ फूट खोल (याहून जास्त खोल गेलं तर खारं पाणी झिरपतं) छोट्या विहिरी खणतात, पिण्यासाठी आणि इतर घरगुती वापरासाठी पाणी शोधण्याचा हा त्यांचा प्रयत्न.\nस्वच्छतेच्या कोणत्याच सोयी नसल्यामुळे बायांना उघड्यावर, रस्त्याच्या कडेला आंघोळ करावी लागते. “आम्हाला टाकून दिलंय, कुणीही येऊन आम्ही कसं जगतोय हे विचारत नाही,” त्या म्हणतात.\n७८ वर्षीय सय्यद यांचे पती वादळात मरण पावले. त्यांना सरकारकडून कसलीही मदत मिळाली नाही, पण तरीही त्या आज इथे वास्तव्य करत आहेत. त्यांनी एकेक वीट रचत त्यांचं घर आणि चहाचं दुकान बांधलं आणि इथले भग्नावशेष – यात एक चर्च आणि उखडलेल्या रुळपट्टीचा समावेश आहे – पहायला येणाऱ्या पर्यटकांना चहा देतात. काही काळापूर्वी त्यांना आणि इतर गावकऱ्यांना सरकारकडून कोणताही पुनर्वसनाचा पर्याय न देता घरं सोडण्यासंबधी नोटिस देण्यात आली आहे, सरकारला पर्यटनासाठी धनुष्कोडी विकसित करायचं आहे.\nए. जपियम्मल, वय ३४ कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी सुकट विकते. तिचे पती मच्छिमार आहेत. त्यांनाही घर खाली करण्याची नोटिस मिळाली आहे. इथला मच्छिमार समुदाय वारे, ग्रह तारे आणि लाटांचा अंदाज बांधण्यासाठी पारंपरिक पद्धतींवर अवलंबून आहेत. आता इतक्या दशकांनंतर जपियम्मल आणि इतरांना त्यांची भूमी सोडणं किंवा वेगळीकडे जाऊन मासेमारीच्या नव्या पद्धती शिकणं कठीण आहे.\nएम. मुनियास्वामी, वय ५०, गेली ३५ वर्षं या ओसाड जागेत राहतायत. त्यांना गेल्या वर्षी सौर उर्जा जोडणी मिळाल्याचं ते सांगतात. खरं तर ���ेंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत ही जोडणी मोफत मिळायला हवी मात्र स्थानिक संस्थेने मात्र त्यांच्याकडून रु. २००० वसूल केले आणि त्यानंतर एका दलालाने त्यांना आणि इतर अनेकांना गंडा घातला. बहुतेक गावकरी आजही सौरदिव्यांच्या प्रतीक्षेत आहेत, तोपर्यंत चिमणीचाच काय तो उजेड ज्याच्यासाठी त्यांना रामेश्वरममधून ६० रु. लिटर दराने रॉकेल विकत घ्यावं लागतं.\nश्री लंकेची सीमा इथून केवळ १८ समुद्री मैल (३३ किलोमीटर) दूर आहे आणि श्री लंकेच्या नौदलाचा समुद्रात मोठा वावर असतो. धनुष्कोडीच्या मच्छिमारांना चुकून सीमेलगतच्या भागात गेल्यास पकडले जाण्याची सतत भीती असते. उत्तम जीपीएस उपकरणं आणि प्रशिक्षणाच्या अभावी त्यांना सीमा नक्की कुठे आहे ते शोधणं शक्य नसतं. आणि पकडलं जाणार म्हणजे त्यांच्या नावा आणि माशाची जाळी जप्त होणार, अर्थात त्यांची उपजीविकाच. आणि हे घडतच असतं.\nधनुष्कोडीमध्ये एकच सरकारी प्राथमिक शाळा आहे आणि बहुतेक मुलांना इयत्ता पाचवीनंतर शिकायचं असेल तर २० किलोमीटरवरच्या रामेश्वरमला जायला लागतं. बहुतेक वेळा शिक्षण आणि प्रवासावरचा खर्च त्यांच्या पालकांच्या खिशाला परवडणारा नसतो.\nथोडी वरकमाई म्हणून स्त्रिया आणि मुलं इथे खेळणी आणि शंखशिंपले विकण्यासाठी छोट्या टपऱ्या थाटतात. मागे सेंट ॲन्थनी चर्चचे भग्नावशेष.\nधार्मिक हिंदूंसाठी धनुष्कोडीचं विशेष महत्त्व आहे – असं मानलं जातं की रामाने बांधलेला सेतू इथूनच सुरू होतो. पुराणामध्ये असं म्हटलंय की प्रभू रामचंद्राने रावणाच्या लंकेस पोचण्यासाठी पूल बांधायचा होता त्यासाठी धनुष्याच्या टोकाने या जागेवर खूण केली. यावरूनच या जागेचं नाव पडलं – धनुष्कोडी, धनुष्याचं टोक. राज्य सरकारला आता इथे पर्यचनाचा विकास करायचा आहे आणि त्यांच्या नियोजनानुसार इथे जोन नव्या बोटी सुरू होणार आहेत. इथे दीर्घकाळ वास्तव्य करणाऱ्या स्थानिक मच्छिमारांना मात्र या नव्या नियोजनात स्थान नाही.\nहे स्मारक, चक्रीवादळामध्ये जीव गमावलेल्या गावकऱ्यांच्या स्मरणार्थ वर्गणी गोळा करून बांधण्यात आलं.\n‘आताशा ते मासे डिस्कव्हरी चॅनेलवरच पहायचे’\n‘आताशा ते मासे डिस्कव्हरी चॅनेलवरच पहायचे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/drinking-water/", "date_download": "2021-06-21T07:38:41Z", "digest": "sha1:RKGZWO4S6UNIZA4NJAQFVRECLME2C6LH", "length": 6019, "nlines": 54, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Drinking water Archives | InMarathi", "raw_content": "\nफक्त ६६ दिवसांत तुमचं जीवन पूर्णपणे बदलणाऱ्या ‘परफेक्ट लाईफ’च्या २१ सवयी\nआपण अशा अत्यंत प्रभावपूर्ण सवयी जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतात. या सवयी आत्मसात करणे नक्कीच फायद्याचे ठरेल\nजेवणानंतर किंवा जेवणाआधी पाणी प्यावे का नाही यामागचे गैरसमज दूर करून घ्या\nयापुढे जेवताना पाणी प्यावे की नाही प्यावे याचा विचार करायची गरज नाही फक्त ते प्रमाणात प्यायला हवे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे.\nफिटनेस ते सौंदर्य : घरातल्या घरात केली जाणारी ही कृती औषधांपेक्षाही प्रभावी ठरतीय\nगेल्या वर्षापासून कोरोनाच्या विषाणूंना रोखण्यासाठी डॉक्टरांकडून गरम पाणी, वाफ यांचा दिला जाणारा सल्ला हे त्याची उपयुक्तता सिद्ध करतात.\nरोजच्या वापरातील ‘या’ २ पदार्थांचं मिश्रण आहे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी\nरोज शरीराची बाह्य स्वच्छता करतो तसं आतूनही शरीर रोजच्या रोज स्वछ केलं तर हा विषारी कचरा शरीरात रहाणारही नाही आणि दुष्परिणामही दिसणार नाहीत.\nआरोग्याच्या अनेक समस्यांवर एक चांगला उपाय, बस्स हे इतकंच करा\nशरीरातून विषारी पदार्थाना बाहेर काढू इच्छित असाल, काही समस्या असेल, तर रात्री तर या विशिष्ट भांड्यामध्ये पाणी ठेवा आणि सकाळी उठून ते पाणी प्या.\nमध्येच लागणारी “उचकी” का येते यावर नेमका उपाय तो काय यावर नेमका उपाय तो काय\nउचकी लागणे ही आपल्याला एक छोटीशी वाटते. कारण “उचकी लागली, की कोणी तरी आठवण काढली” असं आपल्या आजीला म्हणताना आपण ऐकलेच आहे.\nसावधान : पाणी पिण्याच्या सवयींबद्दल “हे” जाणून नाही घेतलं, तर तीच संजीवनी जीवघेणी ठरू शकेल\nहल्ली भरपूर पाणी प्या, भरपूर पाणी प्या असे सल्ले सगळीकडे दिले जाताना दिसतात. मात्र गरजेपेक्षा जास्त पाणी देखील तुमच्या शरीराला घातक ठरू शकते हे लक्षात ठेवा.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/rain-news-and-updates-mumbai-konkan-rain-heavy-raining-in-many-areas-of-mumbai-and-konkan-cm-alerts-all-guardian-ministers-128576950.html", "date_download": "2021-06-21T08:16:25Z", "digest": "sha1:BVOZMA2DKRC77WVUEGF3NSVY4F2FKTL5", "length": 8067, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "rain news and updates, mumbai konkan rain, Heavy Raining In Many Areas Of Mumbai And Konkan, CM Alerts All Guardian Ministers | मुंबईत मान��सूनच्या एका दिवसाआधीच पावसाची हजेरी; मुसळधार पावसामुळे लोकल ट्रॅकवर साचले पाणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुंबईत रात्रीपासून पाऊस:मुंबईत मान्सूनच्या एका दिवसाआधीच पावसाची हजेरी; मुसळधार पावसामुळे लोकल ट्रॅकवर साचले पाणी\nमुंबईतील किंग्ज सर्कल, सायन, हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले\nराज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. हवामान खात्याकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मान्सूनचे जोरदार आगमन झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल रात्रीपासून होत असलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र आहे. मुंबईतील अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच, मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु आहे.\nदरम्यान, मुंबईत सकाळपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. सायन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याचे दिसत आहे. यासह इतरही अनेक रेल्वे स्थानकांमध्येही पाणी भरल्यामुळे ट्रॅक पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे.\nहवामान खात्याचे डेप्यूटी डायरेक्टर जनरल, डॉ. जयंता सरकार यांनी सांगितले की, नेहमी मान्सून 10 ते 12 जूनदरम्यान येतो. पण, यंदा मान्सूनचे लवकर आगमन झाले आहे. यामुळे 9 ते 12 जूनदरम्यन मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये साचण्यास सुरुवात झाली आहे.\nया भागांमध्ये पाणी साचले\nमुंबईमध्ये बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे किंग सर्कल, सायन, अंधेरी, चेंबूर, बोरिवाली, कांदिवली आणि घाटकोपर परिसरात गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. शिवाय, या पाण्यामुळे अनेक ठिकाणी गाड्या अडकून पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या महापालिका आणि पोलिस विभाग रस्त्यांवर तैनात आहे. थोड्याचवेळात समुद्रालाही मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊ�� असाच सुरु राहिल्यास या भागांमध्ये आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. या महामारीच्या काळात पावसामुळे मुंबईकरांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.\nराज्यातील इतर जिल्ह्यात पावसाचे आगमन\nमान्सूनचे मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही आगमन झाले आहे. किनारपट्टीवर अललेल्या कोकणातील सिंधुदुर्ग, पालघर, रायगड आणि ठाण्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. तिकडे, रायगड जिल्ह्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 10 आणि 11 जूनला रायगड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच, समुद्र, खाडीकिनारी राहण्याऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/husband-killed-wife-at-patna-due-to-illegal-affair-with-some-one-patna-mhrd-440127.html", "date_download": "2021-06-21T07:56:53Z", "digest": "sha1:IKHW5EH5Q6KJTNUUDIXB2AQJMZKRBC6J", "length": 19207, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पत्नीची हत्या करून पोलिसांत केला चौथा पती, खुनाची कबुली देत सांगितलं धक्कादायक सत्य husband killed wife at patna due to illegal affair with some one patna mhrd | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nनवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावर राज ठाकरेंनी काढला तोडगा, म्हणाले...\nGold Price Today: मागील दोन दिवसात 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं,पाहा आजचा रेट\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविरा��� कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nGold Price Today: मागील दोन दिवसात 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं,पाहा आजचा रेट\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nपत्नीची ह��्या करून पोलिसांत केला चौथा पती, खुनाची कबुली देत सांगितलं धक्कादायक सत्य\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले, CBI कडे सोपवला तपास\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक, हा प्रकार ऐकून व्हाल हैराण\nप्रियकरासोबत मिळून महिलेनं केली पतीची हत्या, गुन्ह्यानंतर Google वर सर्च केलेली हिस्ट्री पाहून पोलिसही हैराण\nअमेरिका-मेक्सिको बॉर्डरवर अंदाधुंद गोळीबार, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू\n393 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी साहील जैनच्या नातेवाईकाच्या घरावर छापा\nपत्नीची हत्या करून पोलिसांत केला चौथा पती, खुनाची कबुली देत सांगितलं धक्कादायक सत्य\nखुनाचा (Murder) असा प्रकार समोर आला की पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे.\nपाटणा, 08 मार्च : राजधानी पाटण्यात (Patna) हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. खुनाचा (Murder) असा प्रकार समोर आला की पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर तिचा चौथा नवरा पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलिसांना हत्येमागील कारण सांगितलं आहे. आरोपी पतीनं कात्रीनं पत्नीची हत्या केल्यांचं सांगण्यात येत आहे. या सगळ्या घटनेमुळे नागिरकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलीस पुढील तपास करत आहेत.\nमहिलेने केले होते अनेक विवाह\nमिळालेल्या माहितीनुसार, पत्नीच्या अवैध संबंधांची माहिती मिळाल्यानंतर पती जुनैदची रोज पत्नी अजमती खातून उर्फ पिंकी हिला मारहाण करायचा. पती-पत्नीमधील वाद इतका वाढला की पत्नीने पतीवर कात्री फेकून हल्ला केला. या हल्ल्यानंतर पतीनेही तिच्या हातातून कात्री काढून वार करून तिला ठार केलं. हत्येची ही घटना घडल्यानंतर पतीने पोलीस ठाणं गाठलं आणि आत्मसमर्पण केलं. पत्नीच्या हत्येची कबुलीही दिली.\nहे वाचा - येस बँक घोटाळा : पैसे काढण्यासाठी देवालाही उभं केलं रांगेत; अभिनेता चिंतेत\nपतीच्या सांगण्यावरून पोलिसांनी घटनास्थळावरून मृतक अजमती खातून हिचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शेजारील लोकांच्या म्हणण्यानुसार, या महिलेनं अनेक विवाह केले होते आणि संजय नावाच्या व्यक्तीशी लग्नानंतर गेली 5 वर्षे ब्रह्मपूर येथं राहत होती. एका पतीने तिला वारंवार मारहाण केली म्हण��न तिने जुनैदशी चौथे लग्न केले होते.\nदरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मृत महिलेच्या आधीच्या तीन पतींचीदेखील चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून दिली आहे. खरंतर परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.\nहे वाचा - Yes Bank चे सीईओ राणा कपूर यांना ईडीने केली अटक\nनवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावर राज ठाकरेंनी काढला तोडगा, म्हणाले...\nGold Price Today: मागील दोन दिवसात 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं,पाहा आजचा रेट\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2021-06-21T07:29:18Z", "digest": "sha1:PTIOYMJGRSSHUYK7YQ6RNX6RUSAUPJ35", "length": 12465, "nlines": 73, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "ठाण्यात उड्डान पुलाखाली झाले १०० मि भरधाव वेगात स्केटिंग | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nठाण्यात उड्डान पुलाखाली झाले १०० मि भरधाव वेगात स्केटिंग\nइ.एस.पी.एम. स्पोटर्स आणि रायसा स्केटिंग क्लब आयोजित १०० मि स्पींट स्केटिंग स्पर्धा नितीन कंपनी ते कॅडबरी समोर, उड्डान पुलाखाली संपन्न झाली या स्पर्धेकरीता स्थानिक नगरसेविका सौ. रूचीता मोरे , परीवहन सदस्य राजेश मोरे आणि ठा.म.पा यांनी विशेष सहकार्य केले.\nसकाळी एकुण १४ गटात हि स्पर्धा भरविली गेली. या स्पर्धेकरीता प्रमुख पाहुणे म्हणुन विधीमंडळ वार्ताहार संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे तसेच प्रमोद कुलकर्णी उपाध्यक्ष ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटना, छत्रपती पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक दत्ता चव्हाण, विभाग प्रमुख विलास मोरे इ. पाहुणे उपस्थित होते.\n‘माझे ठाणे, सुंदर ठाणे‘ या कल्पनेतुन उड्डाण पुलाखाली झालेले सुशोभिकरण खूप चांगले झाले आहे. विशेष म्हणजे विविध खेळ येथे खेळले जातात. म्हणुन हि जागा खेळाच्या स्पर्धेला वापरली. स्केटिंगची १०० मि स्पींट स्पर्धा भरधाव वेगात अतिशय सुरेख झाली. अशा स्पर्धा आम्ही वारंवार घेऊ असे आयोजक प्राध्यापक एकनाथ पवळे यांनी सांगितले.\nसदर स्पर्धेमध्ये प्रशिक्षक राहूल पंदिरकर यांच्या रायसा संघाला सांघिक विजेतेपद मिळाले. तर स्पीड ट्रक या संघाला उपविजेते पद मिळाले. रिदेय शर्मा, निरजहॉ लुबल, आरव थार, आन्वी सिंघल,आर्यमन कांडू, आयूश सिंग, अभिनव वाघमारे, साई सातपुते, रूद्र प्रकाश, हिमानी भट, जहॉन शिंदे, किष्णा पटेल, पार्थ कुलकर्णी, सायना जाधव इ. खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळविले.\nसदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ठा.म.पा, रौनक अॅडव्हरटायझींग, अंकीत स्पोर्टस, निसर्ग क्रीडा संवाद संस्था, स्टार किड्स किंगडम प्रीस्कूल इ. संस्थेने सहकार्य केले. तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ई.एस.पी.एम. चे डायरेक्टर प्रदिप महाले व मारूती चव्हाण, अजिंक्य हजारे आणि प्रणित मरचंडे यांनी विशेष मेहनत घेतली.\n“उड्डाणपुलाखालील सदर जागेत खेळाडूंच्या दृष्टीने आणखी सुधारणा करण्यात येणार आहे. तरी ठाणेकर नागरीकांनी याचा फायदा घेऊन आरोग्य सांभाळ���“ असे आवाहन प्राध्यापक एकनाथ पवळे यांनी केले आहे.\n← माणुसकीला काळीमा फसणारं कृत्य करणारे दोघे गाजाआड\nभाजप नगरसेवक महेश पाटीलना,दोन साथीदारांसह ठाणे खंडणी विरोधी पथकाने घेतले ताब्यात →\nओव्हरटेक करताना दुचाकीचा अपघात ३ इंजिनियरिंग विद्यार्थी त्यांचा मृत्यू\nमुंबईच्या रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग प्रश्न विकास नियोजनामध्ये नविन वाहनांबाबत धोरण ठरवा\nफिल्मच्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/prime-minister/", "date_download": "2021-06-21T07:29:05Z", "digest": "sha1:GVYHPZXFBD362G66WFYFZDL6WQDSDLPB", "length": 6894, "nlines": 59, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Prime Minister Archives | InMarathi", "raw_content": "\n“सुपुत्राने” असे काही ‘गुण उधळले’, की त्यांचं पंतप्रधानपदाचं स्वप्नच धुळीला मिळालं…\nमर्यादित प्रसार माध्यम असलेल्या काळात बातमी ‘तहेलका’ करण्यासाठी पुरेशी होती. आजच्यासारखी स्पर्धा नसल्याने ही बातमी बराच काळ चर्चेत होती.\nआर्थिक-सामाजिक विषमता दूर करण्याचा मोदी सरकारचा प्रामाणिक प्रयत्न…\nनरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून वंचित समाजापासून ते थेट शेतकऱ्यांपर्यंत अनेक योजना राबवल्या गेल्या आहेत\nपंतप्रधानांसोबत असणाऱ्या अंगरक्षकांच्या बॅगेमध्ये काय असते\nअंगरक्षक प्रत्येकवेळी विशिष्ट व्यक्तींना सर्वोच्च सुरक्षा प्रदान करते. असे अंगरक्षक पंतप्रधानांवरील कोणतेही संकट आपल्यावर झेलून पंतप्रधानाना सुखरूप ठेवतात.\nइंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनवण्यात ‘ह्या’ तमिळ नेत्याचा “सिंहाचा” वाटा होता\nइंदिरा गांधींनी त्यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. त्यांची इच्छा होती, इंदिरा गांधींच्या साथीने कॉंग्रेस अधिक बळकट करण्याची.\n “नरेंद्र मोदींच्या कपड्यांवर सरकार किती खर्च करतं” RTI द्वारे मिळालंय उत्तर…\nराजकारणातील नेत्यांचे कपडे पाहून अनेकदा प्रश्न पडतो की या कपड्यांचा खर्च कोण करत असेल नरेंद्र मोदी यांचे कपडे हा कायमच चर्चेचा विषय ठरला आहे.\nभारताचे टॉप ४ पंतप्रधान : प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विश्लेषकाने तयार केलीये लिस्ट…\nतो काय करू शकेल याचा कधीही अंदाज लावता येत नसे. तसेच काहीसे पी.व्ही. नरसिंहराव यांचे आहे.\nगंगा नदीचं “सजीव” असणं, मोदींचं ‘स्वच्छता अभियान’ ह्याबद्दल प्रश्न विचारले म्हणून दोघांवर गुन्हा आणि अटक\nया तरुणाने लोकांना हे विचारले की, गंगेला ‘लिव्हिंग अँटीटी’ म्हणजेच गंगेला जिवंत वस्तू का मानले जाते \nकलम 35Aचा इतिहास, भयावह परिणाम: असा कायदा इतके दिवस टाकलाच कसा हा प्रश्न पडेल\nएखाद्या मुलीने जर एखाद्या कश्मीरी नसलेल्या मुलाशी लग्न केले, तर ती एका कश्मीरी नागरिकाला मिळणारे सर्व अधिकार गमवेल.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/disease/pneumonia", "date_download": "2021-06-21T07:11:40Z", "digest": "sha1:3QARZXB2QAMBHQ6LNSVQL3MMWHIGSYQV", "length": 32944, "nlines": 266, "source_domain": "www.myupchar.com", "title": "न्यूमोनिया: लक्षणे, कारणे, उपचार, औषध, अटकाव, निदान - Pneumonia in Marathi", "raw_content": "\nलॉग इन / साइन अप करें\nन्यूमोनिया साठी निदान चाचण्या/ लॅब टेस्ट्स\nकधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो\nकधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो\nन्यूमोनिया हा फुफ्फुसाचा संक्रमन असून,त्यामध्ये फुफ्फुसांच्या अल्व्हेली नावाच्या लहान वायुकोशात द्रव्य किंवा पूचा संचय होतो. हे एक किंवा दोन्ही फुफ्फुसांना प्रभावित करू शकते. निमोनिया अनेक अंतर्भूत कारणांशी संबंधित आहे ज्यात जिवाणू, बुरशी, विषाणू आणि इतर सामान्य प्रकारचे संक्रमण आहेत. लक्षणांमध्ये खोकला, कपकपीसह ताप, आणि श्वास घेण्यात अडचण सामील आहेत. हे लक्षणे सौम्य, मध्यम किंवा गंभीर असू शकतात. संक्रमणाची तीव्रता बर्याच घटकांद्वारे निश्चित केली जाते उदा. सूक्ष्मजीव संक्रमण, संपूर्ण आरोग्य आणि प्रभावित व्यक्तीचे वय. रोगग्रस्त व्यक्तीचे वैद्यकीय इतिहास, प्रयोगशाळेतील चाचण्या आणि इतर चाचण्या, तसेच इमेजिंग चाचण्यांच्या आधारावर निदान केले जाते.\nउपचार न्यूमोनियामुळे होणाऱ्या संसर्गावर अवलंबून असते. जर विषाणूजन्य संसर्गामुळे निमोनिया झाला,तर कोणताही विशिष्ट उपचार केला जात नाही आणि व्यक्तीचा आरोग्य सामान्यतः स्वतः सुधारतो. जीवाणूजन्य न्यूमोनियाच्या बाबतीत प्रतिजैविकांचा वापर केला जातो. निमोनियाचा मुख्यतः घरी किंवा डॉक्टरांच्या क्लिनिकमधून उपचार केला जातो, तरीही गंभीर संक्रमणास भरती होण्याची आवश्यकता असते. या रोगाच्या गुंतागुंतींमध्ये फुफ्फुसातील फोड, श्वासोच्छवासात अडचण किंवा सेप्सिस (रक्त संक्रमण) समाविष्ट असू शकतात, ज्यामुळे अनेक अंग निकामी पडू शकतात. त्वरित उपचार आणि काळजी घेण्यात आल्यास जे लोक निरोगी आहेत ते सामान्यत: त्वरित पुनरावृत्ती दर्शवतात. तथापी, पाच वर्षाखालील मुलांसाठी आणि 65 वर्षांवरील प्रौढांमध्ये, निमोनिया अधिक गंभीर असल्याचे दिसून येते. दीर्घकालीन आजारांमुळे ग्रस्त असलेल्या लोकांसाठी, विशेषत: मूत्रपिंड, फुफ्फुस किंवा हृदयाचे पीडित असल्यास आणि दुर्बल रोगप्रतिकारक प्रणाली असल्यास, निमोनिया घातक असू शकतो\nआमच्या फुप्फुसांमध्ये ब्रॉन्काई नावाच्या नलिकामय रचना आहेत, ज्या श्वासाद्वारे आत घेतलेल्या हवेलाअ फुफ्फुसांमध्ये सोडण्यास मदत करतात. या ब्रॉन्काइ फुफ्फुसात प्रवेश केल्यानंतर ब्रोन्कोल तयार करण्यासाठी शाखा बनविते. ब्रोन्कोचेल्स अल्व्हेली नावाच्या लहान वायुकोष्ठांच्या समूहामध्ये बंद करतात. जेव्हा अल्व्होली सुजतात आणि द्रवपदार्थाने भरले जाते तेव्हा त्या स्थितीला निमोनिया म्हणून ओळखली जाते.\nनिमोनिया जगभरात मुले आणि प्रौढांना प्रभावित करते, तर दक्षिण आशिया आणि उप-सहारा आफ्रिकेतील त्याची सर्वाधिक प्रमाणात वाढ होते. भारतात बालपणात निमोनियाची 4.3 कोटी प्रकरणे दरवर्षी येतात. जगातील 15 देशांमध्ये सर्वाधिक न्यूमोनिया रुग्ण आढळतात. दरवर्षी प्रति वर्ष 0.2 ते 0.5 प्रसंगांमध्ये विकृतीचा दर आढळतो. यापैकी सुमारे 10 ते 20 % प्रकरण तीव्र असतात.\nन्यूमोनिया असलेली व्यक्ती सर्दी किंवा नाक आणि / किंवा तोंड न पांघरता शिंकल्याने इतरांना संक्रमण होऊ शकतो.\nविशेषतः जन्म आणि त्याच्यानंतर लगेच.\nन्यूमोनिया रोगजनकांचा प्रसार कसा होतो हे समजून घेण्यासाठी अधिक अभ्यास आवश्यक आहेत ,म्हणून निवारणही एक महत्त्वाची बाब आहे.\nनिमोनियाची लक्षणे काही दिवसांच्या कालावधीत किंवा अचानक 24 -48 तासांच्या आत वाढू शकतात.\nखोकला , जे कोरडे असू शकते, किंवा एक जाड पिवळसर हिरवा, हिरव्या, तपकिरी किंवा रक्त-स्टेन्ड पदार्थ (कफ) निर्मिती.\nभूक कमी होणे .\nकमी ऊर्जा आणि अत्यंत थकवा.\nश्वास घेण्यात अडचण विश्रांती घेतानाही. आपल्याला श्वास घेता येत नाही किंवा आपला श्वासोच्छ्वास वेगाने चालू शकतो आणि कोणत्याही परिश्रमशिवाय अंग गळाल्यासारखे दुखतात.\nजलद हृदयाचा ठोका पडणें.\nतीक्ष्ण किंवा चक्कर येण्यासारखी छातीदुखी, जी श्वास घेण्यावर किंवा खोकला आल्यावर बिघडते.\nइतर सामान्य लक्षणे खालील प्रमाणे आहेत:\nहेमोपटिसिस (खोकल्यात रक्त येणें).\nडेलिरिअम ( गोंधळीची आणि विचित्र मानसिक स्थिती, खासकरुन वृद्ध लोकांमध्ये).\nनिमोनिया कधीकधी इतर परिस्थितींचे अनुकरण करू शकते, जसे की:\nदमा - फुप्फुसाच्या ब्रॉन्काइमध्ये स्पॅम.\nतीव्र ब्रॉन्कायटीस - फुफ्फुसांच्या ब्रॉन्काइमध्ये सूज.\nगॅस्ट्रोसोफेजल रीफ्लक्स बीसी ( जीईआरडी ) - दीर्घकालीन स्थितीत पोटातून आम्ल अन्ननलिकेत परत जाणें.\nफुफ्फुसातील फोड - फुफ्फुसातील द्र्व्यसंचय.\nइम्पीमा - फुफ्फुसांच्या पांघरूण असलेल्या थरात पू निर्मिती.\nसीओपीडी - फुफ्फुसाच्या विकारांचा समूह, फुफ्फुसातील वायुमार्गाच्या दीर्घकालीन अडथळामुळे, त्यामुळे श्वासोच्छवासात अडचण येते.\nफुफ्फुसे रक्तवाहिनीत ढकलली गेलेली व रक्त प्रवाहास अडथळा - फुफ्फुसांना रक्त पुरविणार्र्या वाहिन्यांमध्ये अडथळा आणि फुफ्फुसाच्या तंतूंमध्ये येण्यापासून प्रतिबंध करणे.\nवसुल्किटिस - रक्त वाहनांच्या भिंतींवर सूज येणे.\nएंडोकार्डिटिस - हृदयाच्या आतल्या बाजूने आतील आतील मेंब्रेनमध्ये जळजळ.\nब्रॉन्कायोलिसिस ओलिटेरन्स - सूज किंवा सूज येण्यामुळे फुफ्फुसाच्या लहान वातनलिकांमध्ये अडथळा.\nकंजस्टिव्ह हार्ट फेल्युर - हृदयाच्या पंपिंग कार्यक्षमता प्रभावित करणारी एक अवस्था.\nनिमोनियाचे उपचार प्रामुख्याने निमोनियाचे प्रकार, तिची तीव्रता आणि कारक सूक्ष्मजीवांवर अवलंबून असतो. उपचार मुख्यत्वे लक्षणांचे निवारण, संसर्ग निराकरण आणि ���िकास टाळणें किंवा गुंतागुंत वाढणें टाळण्यावर केंद्रित असतात.\nबहुतांशी, विषाणूजन्य न्यूमोनिया स्वतः एक ते तीन आठवड्यांच्या आत बरा होतो. आपल्या डॉक्टरांद्वारे विषाणूरोधी औषधे विहित केली जाऊ शकतात.\nजिवाणूजन्य न्युमोनियाच्या बाबतीत, एक प्रतिजैविकांचा क्रम केला जातो. औषधे सुरू केल्यावर लवकरच लक्षणे दूर होऊ शकतात. तथापि, हे प्रतिजैविक घेणे हितावह आहे. संक्रमणाचे पूर्णपणे निराकरण करण्यासाठी निर्धारित कालावधी औषधे बंद केल्यास अपयशी ठरण्याची शक्यता असते. न्युमोनियाचे पुनरावर्तन होते. एखाद्याच्या प्रकृतीत प्रतिजैविक क्रमाच्या एक ते तीन दिवसात सुधारणा दिसून येते. गंभीर संसर्ग किंवा गुंतागुंत असलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागते. जर रक्तप्रवाहात प्राणवायू पातळी कमी झाली तर ऑक्सिजन थेरेपी दिली जाऊ शकते.\nसामूहिक न्यूमोनियासह बहुतेक लोक घरी उपचार करतात.\nजर आपण आधीच निमोनियामुळे पीडित असाल तर तुम्ही जलद बरे होण्यासाठी आणि पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी पुढील करू शकता.\nडॉक्टरांनी सांगितल्यानुसार नियमितपणे औषधे घ्या.\nकुटुंब आणि मित्रांसह शारीरिक संपर्क कमी करा.\nखोकला किंवा शिंकताना रुमाल किंवा टिशूने आपले तोंड आणि नाक झाका.\nवापरलेल्या टिशूंची ताबडतोब विल्हेवाट लावा .\nतुमचे हात वारंवार धुवा.\nउपरोक्त सर्व गोष्टी इतर लोकांना संक्रमण होण्यास प्रतिबंध करण्यात मदत करतील.\nनिमोनियानंतर बरे व्हायला वेळ लागतो. काही लोक लवकर बरे होतात आणि आठवड्यातून त्यांचे सामान्य नित्यक्रम परत चालू होते, तर इतरांमध्ये, याला एक महिन्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. आपल्या सामान्य नित्यक्रमात परत जाण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वोत्तम आहे.\n5 वर्षों का अनुभव\n16 वर्षों का अनुभव\n8 वर्षों का अनुभव\n5 वर्षों का अनुभव\nन्यूमोनिया के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है\n20% छूट + 5% कैशबैक\n20% छूट + 5% कैशबैक\n20% छूट + 5% कैशबैक\n20% छूट + 5% कैशबैक\n20% छूट + 5% कैशबैक\n20% छूट + 5% कैशबैक\n20% छूट + 5% कैशब��क\n20% छूट + 5% कैशबैक\n20% छूट + 5% कैशबैक\n20% छूट + 5% कैशबैक\nन्यूमोनिया की जांच का लैब टेस्ट करवाएं\nन्यूमोनिया के लिए बहुत लैब टेस्ट उपलब्ध हैं नीचे यहाँ सारे लैब टेस्ट दिए गए हैं:\nपर्युदरशोथ हा एक प्राणघातक रोग आहे, यात अवयवांचे नुकसान होण्याची भीती असते\nसकाळी 40 मिनिटांसाठी ही दिनचर्या ठेवा, रोग दूर राहतील\nकोरोनातून बरे झाल्यावर या तपासण्या अवश्य करा\nया 7 खाद्य पदार्थांच्या सेवनाने गुडघा आणि सांधेदुखीपासून आराम मिळेल\nमोसंबीचा रस अनेक रोगांपासुन मुक्तता करतो, औषधापेक्षा कमी नाही\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2021, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/marathi-cinema/vitthal-umap-sings-first-koligeet-in-maharashtra-read-article-417522.html", "date_download": "2021-06-21T07:54:08Z", "digest": "sha1:UIN2V5OKQP7WUW2PYWU5Q6LYCUFHXZC4", "length": 19113, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमहाराष्ट्रातील पहिलं कोळीगीत विठ्ठल उमप यांनी गायलं हे माहीत आहे का; कधी आणि कोणतं; कधी आणि कोणतं\nलोकशाहीर विठ्ठल उमप यांनी कव्वाली आणि लोकसंगीत एकत्रित गायनाचा नवा प्रकार लोकसंगीतात रुढ केला. (vitthal umap sings first koligeet in maharashtra)\nभीमराव गवळी, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई: लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी कव्वाली आणि लोकसंगीत एकत्रित गायनाचा नवा प्रकार लोकसंगीतात रुढ केला. बरं दादा एवढंच करून थांबले नाहीत, तर देशातील पहिलं कोळीगीत सुद्धा त्यांनी गायलं. ते कोळीगीतांचे जनक आहेत. दादांनी कोळीगीत गायल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर कोळीगीतं गायली जाऊ लागली. विशेष म्हणजे त्यांनी गायलेल्या पहिल्या कोळीगीताची रॉयल्टीही त्यांना मृत्यूपर्यंत मिळत होती. त्या गीताचा दादांनीच सांगितलेला हा किस्सा… (vitthal umap sings first koligeet in maharashtra)\n‘फाटकी नोट…’ अशी खणखणीत चालली\nविठ्ठल उमप यांनी खऱ्या अर्थाने कोळीगीतांची मुहुर्तमेढ रोवली. 1962 मध्ये गीतकार, कवी, शाहीर, दिवंगत कुंदन कांबळे यांनी ‘फाटकी नोट मना घ्यावाची नाय, धंद्यात खोट मना खावाची नाय’ हे गीत लिहिलं. हे गाणं विठ्ठल दादांनी गायलं आणि ते तुफान गाजलं. आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहेत. गाण्याचे शब्द, संगीत आणि विठ्ठलदादांच्या लाजवाब आवाजाने हे गाणं मराठी माणसाच्या मनावर आजही गारूड करून आहे. एवढेच नव्हे तर 19962 मध्ये आलेल्या या गाण्याची विठ्ठलदादांना अखेरपर्यंत रॉयल्टी मिळत होती. यावरून या गाण्याची लोकप्रियता दिसून येते.\nकुंदनदादा मासळी बाजारात गेले आणि…\nया गाण्याचा किस्साही वेगळाच आहे. शाहीर कुंदन कांबळे हे एकदा मासळी बाजारात गेले होते. तिथला गजबाजाट, म्हावरं विकताना मासळी विक्रेत्या मावश्यांचा कोळीबोलीतून चाललेला संवाद, कुंदनदादांच्या कानावर आला. हे सर्व वातावरण पाहून त्यांना गाणं सूचलं नसतं तर ते कुंदनदादा कसले हे वातावरण पाहून त्यांना ‘फाटकी नोट…’ सूचलं आणि महाराष्ट्राला पहिलं कोळीगीत मिळालं.\nगाणं, नाटक, मालिका, सिनेमा ते पुस्तक लेखन\nविठ्ठलदादा खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांनी केवळ गाणीच गायली नाही किंवा ते केवळ गायक, शाहीरच नव्हते. तर त्यांनी नाटक लिहिलं आणि नाटकांमध्ये कामही केलं. टीव्ही मालिका, सिनेमांमधूनही त्यांनी अभिनय केला आणि पुस्तकांचं लेखनही केलं. ‘भारत एक खोज’, ‘महापर्व’, ‘पाऊस मृगाचा पडतो’, ‘सागर की गोद में’ आणि ‘कोंडामार’ आदी मालिकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं. ‘अबक दुबक तिबक’, ‘खंडोबाचं लगीन’, ‘अरे संसार संसार’, ‘जांभूळ आख्यान’, ‘गाढवाचं लग्न’, ‘दार उघड बया दार उघड’, ‘बुद्ध सरणं’, ‘विठो रुखमाई’ या नाटकांतून आणि ‘आहेर’, ‘पायगुण’, ‘देवता’, ‘अन्यायाचा प्रतिकार’, ‘भीमगर्जना’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘जन्मठेप’, ‘बळीचं राज्य येऊ दे’ आणि ‘बघ हात दाखवून’ आदी सिनेमातून त्यांनी अभिनय केला. त्यांचं ‘फू बाई फू’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. ‘उमाळा’, ‘गीत पुष्पांजली’, ‘माझी वाणी, भीमा चरणी’, ‘माझी आई भीमाई’, ‘रंग शाहिरीचे’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.\nती गीते लोकगीते नाहीत\nविठ्ठल दादांना डबल मिनिंगच्या गीतांची प्रचंड चीड होती. लोकगीतांच्या नावाखाली बिभत्स गीतांचा बाजार भरत असल्याबद्दल ते तीव्र नाराजी व्यक्त करत. दादांच्या भाषेतच सांगायचे म्हणजे अचकट-विचकट गीते म्हणजे लोकगीते नव्हेतच. दा���ांनी या डबल मिनिंगच्या गीतांविरोधात मोठी मोहीम पुकारली होती. जिथे जिथे त्यांचा जलसा व्हायचा तिथेतिथे ते डबल मिनिंगच्या गीतांविरोधात प्रबोधन करायचे. या गीतांविरोधात प्रबोधन केल्यानंतरच त्यांचा मुख्य कार्यक्रम सुरू व्हायचा. (साभार, आंबेडकरी कलावंत) (vitthal umap sings first koligeet in maharashtra)\nविठ्ठल उमप यांचा आवाज ऐकून मन्ना डे काय म्हणाले; वाचा, लोकशाहीराचा किस्सा\nरेल्वे आणि बस प्रवासातही रियाज करायचे; लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे हे किस्से माहीत आहेत काय\nआडनाव टाकलं अन् मुंबई गाठली; ‘पोपट फेम’ आनंद शिंदेंचं खरं आडनाव माहिती आहे का\nInternational Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी 1 hour ago\nSpecial Report | राज्यात अनलॉक, मात्र गर्दीने महाराष्ट्राचा धोका वाढला\nSpecial Report | महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेचं काऊंटडाऊन \nSpecial Report | शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बचा नेमका अर्थ काय\nRamdas Athawale | प्रताप सरनाईक यांनी योग्य भूमिका मांडली – रामदास आठवले\nपिंपरी चिंचवडमध्ये कोरोना निर्बंध शिथील, हॉटेल्स रात्री 10 पर्यंत, कोणकोणते नवे बदल\nWorld Music Day 2021 | बॉलिवूडच्या ‘या’ दमदार गाण्यांनी केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य, आवर्जून ऐका ‘ही’ लोकप्रिय गाणी\nरेल्वे प्रवाशांसाठी IRCTC ची विशेष सुविधा; तिकीट कॅन्सल केल्यावर लगेच मिळणार रिफंड\nVIDEO: बाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं: राज ठाकरे\nVijay Wadettiwar | मुंबईची लोकल कोरोना संपल्याशिवाय सुरु होणार नाही : विजय वडेट्टीवार\nVastu Tips | सकाळी उठल्यावर चुकूनही या वस्तू पाहू नये, नुकसान होऊ शकते\nबाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली\nनवी मुंबई26 mins ago\nना मी जिवंत राहणार, ना तुला जगू देणार, प्रेयसीवर गोळीबार करुन युवकाची आत्महत्या\nWTC Final : काईल जेमिसनने तोडला 80 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांवर हल्लाबोल करत रचला इतिहास\nमराठी न्यूज़ Top 9\nबाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली\nनवी मुंबई26 mins ago\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nहिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास\nVIDEO: बाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं: राज ठाकरे\nमराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत\nVIDEO: मुंबई लोकल कधी सुरू होणार, महापौर किशोरी पेडणेकरांनंतर वडेट्टीवारांनी केलं ‘हे’ विधान\nWTC Final : काईल जेमिसनने तोडला 80 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांवर हल्लाबोल करत रचला इतिहास\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी\nMaharashtra News LIVE Update | आमदार दिलीप बनकर यांनी भाषणात मंत्र्याचे नाव घेतल्याने आंदोलक मराठा आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/corona-state-rajesh-tope-163048/", "date_download": "2021-06-21T06:13:54Z", "digest": "sha1:26KNSSSE2JQ5KMMSUCZXBHUSRI45XVCG", "length": 22974, "nlines": 180, "source_domain": "enavamaratha.com", "title": "आज 'कोरोना'च्या २२८७ नवीन रुग्णांचे निदान, सध्या राज्यात ३८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे - Nava Maratha", "raw_content": "\nHome बातम्या आज ‘कोरोना’च्या २२८७ नवीन रुग्णांचे निदान, सध्या राज्यात ३८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार...\nआज ‘कोरोना’च्या २२८७ नवीन रुग्णांचे निदान, सध्या राज्यात ३८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमुंबई – राज्यात आज १२२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २२८७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.\nआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ८३ हजार ८७५ नमुन्यांपैकी ७२ हजार ३०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ७० हजार ४५३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ५३८ खाटा उपलब्ध असून सध्या ३५ हजार ०९७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nराज्यात १०३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ७४ (मुंबई ४९, ठाणे १, नवी मुंबई ४, पनवेल ४, रायगड ६, मीरा भाईंदर- १०), नाशिक- २ (नाशिक १, अहमदनगर १), पुणे- २१ (पुणे १०, सोलापूर ५, सातारा ६), कोल्हापूर- ३ (सांगली ३) अकोला-३ (अकोला ३).\nआज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६८ पुरुष तर ३५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५९ रुग्ण आहेत तर ३९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ५ जण ४० वर्षांखालील आहे. या १०३ रुग्णांपैकी ६९ जणांमध्ये ( ६७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २४६५ झाली आहे.\nआज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३८ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १ मे ते ३० मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६५ मृत्यूंपैकी मुंबई २९, मीरा भाईंदर -९, सातारा -६, सोलापूर -४, नवी मुंबई -३, रायगड -३, सांगली ३, पनवेल -२, अकोला -३, ठाणे -१, नाशिक -१ आणि अहमदनगर -१ असे आहेत.\nराज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील\nमुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (४२,२१६), बरे झालेले रुग्ण- (१७,२१३), मृत्यू- (१३६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,६२९)\nठाणे: बाधित रुग्ण- (१०,४०४), बरे झालेले रुग्ण- (३७३२), मृत्यू- (२३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४४२)\nपालघर: बाधित रुग्ण- (११२२), बरे झालेले रुग्ण- (४४३), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४६)\nरायगड: बाधित रुग्ण- (१२०९), बरे झालेले रुग्ण- (६२१), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३५)\nनाशिक: बाधित रुग्ण- (१२१२), बरे झालेले रुग्ण- (९१९), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२५)\nअहमदनगर: बाधित रुग्ण- (१४१), बरे झालेले रुग्ण- (६०), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४)\nधुळे: बाधित रुग्ण- (१७३), बरे झालेले रुग्ण- (९३), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४)\nजळगाव: बाधित रुग्ण- (७६०), बरे झालेले रुग्ण- (३२४), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६४)\nनंदूरबार: बाधित रुग्ण- (३७), बरे झालेले रुग्ण- (२७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७)\nपुणे: बाधित रुग्ण- (८१९६), बरे झालेले रुग्ण- (४३१७), मृत्यू- (३४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५३१)\nसोलापूर: बाधित रुग्ण- (९३४), बरे झालेले रुग्ण- (४४३), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१६)\nसातारा: बाधित रुग्ण- (५६२), बरे झ��लेले रुग्ण- (१७८), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६२)\nकोल्हापूर: बाधित रुग्ण- (५४३), बरे झालेले रुग्ण- (२०५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३४)\nसांगली: बाधित रुग्ण- (१२४), बरे झालेले रुग्ण- (६३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७)\nसिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (५२), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४)\nरत्नागिरी: बाधित रुग्ण- (३०४), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८१)\nऔरंगाबाद: बाधित रुग्ण- (१५९२), बरे झालेले रुग्ण- (१०६०), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६४)\nजालना: बाधित रुग्ण- (१३०), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१)\nहिंगोली: बाधित रुग्ण- (१९१), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८५)\nपरभणी: बाधित रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६)\nलातूर: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)\nउस्मानाबाद: बाधित रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (३२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७)\nबीड: बाधित रुग्ण- (४७), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२०)\nनांदेड: बाधित रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (९१), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)\nअकोला: बाधित रुग्ण- (६४२), बरे झालेले रुग्ण- (३४६), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६४)\nअमरावती: बाधित रुग्ण- (२४५), बरे झालेले रुग्ण- (१३८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१)\nयवतमाळ: बाधित रुग्ण- (१३१), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१)\nबुलढाणा: बाधित रुग्ण- (७३), बरे झालेले रुग्ण- (४२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)\nवाशिम: बाधित रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)\nनागपूर: बाधित रुग्ण- (६१४), बरे झालेले रुग्ण- (३८१), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२२)\nवर्धा: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७)\nभंडारा: बाधित रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३)\nगोंदिया: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (४५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१)\nचंद्रपूर: बाधित रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)\nगडचिरोली: बाधित रुग्ण- (३८), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६)\nइतर राज्ये: बाधित रुग्ण- (६२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७)\nएकूण: बाधित रुग्ण-(७२,३००), बरे झालेले रुग्ण- (३१,३३३), मृत्यू- (२४६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टिव्ह रुग्ण-(३८,४९३)\n(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या ३४४ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)\nराज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३७३० झोन क्रियाशील असून आज एकूण १९ हजार ०१९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ७१.६१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleशहरातील मार्केट यार्ड, माळीवाडा, केडगाव सह अहमदनगर जिल्ह्यात आणखी ९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर ४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह\nNext articleचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज; मनुष्यहानी आणि नुकसान होऊच नये यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\nव्यक्ति एक व्यक्तित्व अनेक – ब्रह्माकुमार भ्राता जगदीश चन्द्र एक...\nसाईदीप हॉस्पिटलमध्ये आता अद्ययावत कॅन्सर उपचार विभाग कार्यरत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://goarbanjara.com/vasantrao-naik-dur-drishti/", "date_download": "2021-06-21T07:36:35Z", "digest": "sha1:DU5QVI5D7IOM6UFSWTYEC6D25HDYQBOP", "length": 39234, "nlines": 329, "source_domain": "goarbanjara.com", "title": "वसंतराव नाईकांची दुरदृष्टी - लोकशाही विकेद्रीकरण आणि ग्रामिण नेतृत्वाचा उदय - Goar Banjara", "raw_content": "\nवसंतराव नाईकांची दुरदृष्टी – लोकशाही विकेद्रीकरण आणि ग्रामिण नेतृत्वाचा उदय\nभारतीय स्वातंत्र्यापुर्वी आणि स्वातंत्र्य आंदोलनाच्य काळात काँग्रेसच्या विविध अधिवेशनामध्ये ग्रामपंचायती स्थापन करण्यावर भर देण्यात आला. रविद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, विनोबा भावे यांनीग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थाचा पुरस्कार केला. गांधीजींनी ग्रामस्वराज्य संकल्पनेत स्वावलंबी व स्वयंपुर्ण बलशाली खेडय़ाचे चित्र रेखाटले, खेडय़ाकडे चला, खेडी स्वावलंबी व मजबुत करा असा संदेश गांधीजीनी दिला. त्यामुळेच विनोबाजींची सर्वोदयी चळवळ आकाराला आली. गांधीजीची ग्राम स्वायत्ततेची भुमिका डॉ.आबेडकरांना व कांही काँग्रेस नेत्यांना पटली नाही.\nडॉ.आंबेडकरांच्या मते ‘जातीयवाद जोपासणारी, अज्ञान, मागास खेडी पंचायती राज्य आल्याने उच्च जातीच्याच वर्चस्वाखाली जातील व गरीब दलीतांचे शोषण होईल.’ ही भिती व्यक्त केली. मात्र भारत स्वातंत्र झाल्यानंतर ग्रामिण पुनर्रचनेचा कार्यक्रम हाती घेण्यात येवून पंचायत राज योजनेला केंद्रीय महत्व देण्यात आले व सत्तेचे विकेद्रीकरण हा राज्यघटनेचा मुलाधार मानला गेला व पुढे नाईक समितीच्या शिफारसीने त्याचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला. घटना समितीने राज्य घटनेच्या चौथ्या भागातील मार्गदर्शक तत्वांध्ये ग्रामपंचायतीची स्थापना व विकास या बाबत शासन पुढाकार घेईल हे ठरविण्यात आले. 1952 पासुन खेडय़ांचा विकास करण्यासाठी पंचवार्षिक योजनेद्वारे समाजविकास योजना राबविण्यात आली. मात्र त्यामध्ये ग्रामिण लोक, तांडय़ातील लोकांचा सहभाग नसल्यामुळे या योजनेला मर्यादित यश मिळाले व ही योजना यशस्वी करण्यासाठी शासन स्तरावर विचार मंथन सुरू झाले.\nलोकशाही विकेद्रीकरण करण्याचे दृष्टीने जानेवारी 1957 मध्ये बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यात आले व समितीच्या शिफारसी नुसार लोकशाही विकेद्रीकरणाची त्रीसुत्री योजना स्विकारली गेली. परस्पर सहकार्य परस्परावलंबन संबंध प्रस्थापित करण्यासाठी ग्रामस्तरावर ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हास्तरावर जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. व 2 ऑक्टोंबर 1958 मध्ये पंचायत राज्य लागु केले. राजस्थान व आंध्रप्रदेश या राज्यांनी 1 नोव्हेंबर 1958 मध्ये पंचायती राजसंस्था स्थापन केल्या.\nबलवंतराय मेहता समितीने केलेल्या शिफारसी मध्ये कांही उणीवा व त्रूटय़ा असल्यामुळे त्या दुर करण्यासाठी महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचे अध्यक्षतेखाली पंचायत राज्य अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली. मेहता समितीच्या शिफारसी स्विकारल्या असल्या तर जिल्हाधिकारी जि.प.चा पदसिध्द अध्यक्ष झाला असता व लोकप्रतिनिधींचे अधिकार कुंठीत झाले असते. लोकशाही विकेद्रीकरणाच्या पंचायत राज व्यवस्थे wळे नवे नेतृत्व उदयास येण्याची प्रक्रिया सुरु होवून लोकशाही बळकट होण्यास मदत झाली. नाईक शिफारशी देशातील संपुर्ण घटक राज्यांनी जशाच्या तशा स्विकारल्या आहेत यावरून नाईकांचे लोकशाही विकेद्री करणातील योगदान लक्षात यावे.\nखेडुतांच्या हाती सत्ता आली सर्व जातीकडे गावाची सत्ता जावू लागली त्यामुळे आदिवासी, अनुसूचित जाती व त्रियांना पुढे येण्यास संधी मिळाली मात्र भटक्य व विमुक्त जातींना राजकिय आरक्षण नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांना हक्काने जाता आले नाही. परिणामतः त्यांच्या मुलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले. वास्तविकतः राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणानुसार भटक्या विमुक्तांना 11 ���क्के राजकीय आरक्षण महाराष्ट्रामध्ये प्रदान करावयास हवे होते. आजही भटक्या विमुक्तांच्या वसाहतींना महसुली दर्जा नसल्यामुळे प्राथमिक स्वरूपांच्या मुलभूत गरजा त्यांच्या पर्यन्त पोहचल्या नाहीत.\nविकेद्रीत लोकशाहीच्या जाणीवा ग्रामिणभागात जागृत न केल्या गेल्यामुळे विकास कार्यक्रम शहरी दृष्टीकोन समोर ठेवुन राबविल्या गेल्या. त्यामुळे सत्ता मिळूनही दलीत आदिवासी व महिलांचे राजकिय नेतृत्व अभिजन वर्गाच्या हातातच राहीले व त्यांनी आर्थिक फायदा स्वतःच्याच पदरात पाडून घेतला. जातीय आधारावर राकारण खेळल्यामुळे जातीय वादाला खतपाणी मिळाले व त्यामूळे दुर्बल व अल्पसंख्यांक व आदिवासी भटके विमुक्त जाती मध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली व त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी पंचायतीचा उपयोग होवू शकला नाही. मर्यादित उत्पन्न त्रोतामुळे शिक्षण, आरोग्य व समाजकल्याण ह्या महत्वाच्या क्षेत्रात प्रभावी कार्य करता आले नाही. पंचायत नेत्यांनी ल ा oक प्रयता मिळविण्यासाठी करवाढ, करवसुलीस विरोध केल्यामुळे पंचायतीचे उत्पन्न वाढले नाही. सत्ता स्पर्धा वाढल्यामुळे खेडय़ातील ऐक्य आणि सामंजस्य धोक्यात आले. स्वार्थी, भ्रष्ट पुढार्यामुळे सामान्य लोक पंचायत निवडणुकी पासुन दुर राहु लागले परिणामतः भ्रष्टाचार वाढून खेडय़ाचा विकासाचा वेग मंदावला. पंचायत व्यवस्थुळे खेडय़ाचा विकास होवू शकतो हे मान्य झाल्यामुळे व्यवस्थेत बदल करून परिणामकारकता वाढविण्यासाठी 1978 मध्ये श्री अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मुलभूत स्वरूपाच्या सुधारणा सुचविल्या व पुढे राजीव गांधीनी पंचायत राज्याला अग्रक्रम देवुन विकास निधी थेट पंचायतीला प्रदान करण्याची कार्यवाही केली. 1986 मधील 64 व्या घटना दुरूस्तीने हे विधेयक संसदेसमोर ठेवण्यात आले. पंचायती राज्य पुनर्रचनेच्या संदर्भातील हे विधेयक पुरेसे बहुमत न मिळाल्यामुने फेटाळण्यात आले.\n5 मे 1989 मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांनी घटक राज्याचे मुख्यमंत्र्यांची परिषद दिल्ली येथे बोलाविली. पंचायतीच्या गुण-दोषांची ठोस उपाय योजना करण्यासाठी घोषणा केली. 1992 मध्ये 73 व 74 वी घटनादुरूस्ती म्हणुन स्विकारली व 24 एप्रिल 1993 पासून अमलात आणली. त्यामुळे पंचायत राजसंस्थाना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला व स्थानिक पातळीवरील सरकार म्हणून मान्यता मिळाली. वर्षातुन किमान चार ग्रामसभा भरविणे आवश्यक झाले. ग्रामपंचायतीला ग्रामसभेची मंजुरी आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामसभा हे खेडय़ाचे घटनात्मक दृष्टय़ा विधान मंडळ असल्यामुळे सर्व नागरिकांनी या सभेला उपस्थित राहून गावाच्या विकासाची धोरणे ठरविणे अपेक्षित आहे.\n73 व्या घटना दुरूस्तीच्या 11 व्या अनुसूचिप्रमाणे पंचायतीच्या कार्यकक्षानिश्चित करण्यात आल्या. गावच्या संसाधनाची जोपासना, उत्पादनवाढी संबंधीची कामे, ग्रामिण सुविधा व व्यवस्थापना संबंधीची कामे, सामाजिक विकासासंबंधीची कामे अशा स्वरूपाची 30 कामे विकासाचे दृष्टीने निश्चित करण्यात आली व यासंबंधीचे निर्णय घेण्याचे अधिकार केद्र सरकारने घटक राज्य सरकार वर सोपविले आहे. 73 व्या घटनादुरूस्तीने अनुजाती, अनु.जमाती साठी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची तरतूद केली आहे. मात्र विमुक्त व भटक्या प्रवर्गांसाठी राज्य सरकारने आपल्या अखत्यारितीत 11 टक्के सामाजिक आरक्षणप्रमाणे राजकिय आरक्षण 11 टक्के प्रदान केले असते तर राज्याचा प्रगतीचा आलेख अभिमानास्पद असता. विमुक्त भटक्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या पंचायतीच्या व्यासपिठावर चर्चेला येवून त्या सोडविण्यासाठी शासनाला कृतिशिल पाठपुरावा करता आला असता राजकिय आरक्षण नसल्यामुळे खुल्या प्रवर्गासी स्पर्धा करणे अशक्य प्राय आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 65 व्या वर्षी सुध्दा विमुकत भटक्यांच्या वसाहतींना महसुली दर्जा देण्याससंबंधीची मागणी करावी लागते हे या समाजाचे दुर्दैव आहे. 1996 मध्ये दिलीपसिंघ भुरिया कमिटीच्या शिफारसीनुसार आदिवासी क्षेत्रातील ग्रामसभांना केंद्रीय महत्व दिले गेले आहे. गावाच्या सिमा निश्चित करणे, जंगल, पाणी व नैसर्गिक साधन संपत्तीची जोपासना व नियंत्रण, पाणी व्यवस्थापन, बाजारा इ. महत्वपूर्ण अधिकार सोपविले आहेत. त्यामुळे आदिवासींची सांस्कृतिक वैशिष्टय़े व अनुरूप स्वशासन निर्माण करणे आदिवासी जामातील शक्य झाले आहे. मध्यप्रदेश, झारखंड या राज्यांनी 73 व 74 व्या घटना दुरूस्तीने ग्रामपंचायतीची पुनर्र मांडणी अत्यन्त प्रभावीपणे केली. महाराष्ट्र व अन्य राज्यांनी मध्यवर्ती सरकारने अमलबजावणी बात दिलेल्या मोकळीकीचा लाभ उठविला नाही. सौम्य प्रमाणात सुधारणा स्विकारल्या विमुक्त भटक्यांच्या नेतृत्वा��े घटनादुरूस्ती विधेयकाचा सखोल अभ्यास करून सभागृहात व सभागृहाबाहेर हा प्रश्न संवेदनशिल व जिव्हाळ्याचा बनवून प्रसंगी जन आंदोलनाच्या माध्यमाद्वारे भटक्या विमुक्तांना न्याय मिळवून देता आला असता परंतु तसे झाले नाही. आज आमचे हक्क, अधिकार हळुहळु गोठविण्याची प्रक्रिया राजकिय स्तरावर सुरू झालेली आहे. विमुक्त भटक्याचे नेते या व अशा प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. प्रश्नांचा सखोल अभ्यास नाही. पुढारीपणे दुसर्याकडे सोपविण्याची इच्छा नाही. स्वार्थी व भ्रष्टाचारी वृत्तीमुळे समाजाचे दुरगामी नुकसान होत आहे. त्यामुळे जनतेने सतर्क होवून आपला पुढारी कसा असावा हे ठरविण्याची वेळ आली आहे.\nनेता व नेतृत्व कोणास म्हणावे ‘उद्दीष्टांची मांडणी व उद्दीष्ट सिध्दीच्या हेतुने घडणार्या संघटीत समुहाच्या हालचालीवर प्रभाव टाकण्याची कृती किंवा प्रक्रिया म्हणजे नेतृत्व होय. एकुण समुहाच्या कार्यावर ज्या व्यक्तीचा निर्विवाद प्रभाव असतो जी समुहामध्ये परिवर्तन आणु शकते जिच्यामुळे समुहाचे मनोबळ व एकंदरित समुहशक्ती टिकुन राहते आणु शकते ती व्यक्ती म्हणजे समुहाचा नेता होय.’ नेता निवडण्याच्या बाबतीत नागरिक आता अधिक जागरूक झालेले आहेत. शहर व खेडे यांच्या वाढत्या आंतरक्रियुळे तसेच शिक्षणामूळे ग्रामिण नागरिक सुध्दा अधिक चौकस बनत आहेत. नेता सुशिक्षित, उच्चशिक्षीत असावा, केवळ जातीच्या हितापेक्षा संपुर्ण ग्रामिण सुदायाच्या हिताला महत्व देणारा असावा. गावाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्याने अग्रक्रम द्यावा. चारित्र्यवाण, धार्मिक वृत्तीचा असावा. गावाचे ऐक्य राखणारा, सर्वांना बरोबर घेऊन सहकार्याने गावाचा विकास करणारा नेता लोकांना प्रिय असतो. असे नाईक साहेब सांगत असत.\nग्रामिण भटके विमुक्त नेते प्रभावी करण्यासाठी लोकांना त्यांचे हक्क अधिकार कर्तव्य याची जाणीव होण्यासाठी शिक्षणाचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. खुल्या जागेवरील स्पर्धा तीव्र करावी लागेल. त्यासाठी राखीव जागा मिळून चालणार नाही त्यावर विसंबुन न राहता व्यापक सबलीकरणाची प्रक्रिया वेगवान झाली पाहिजे. ग्राम पंचायती जातीय राजकारणापासून मुक्त होणे अवघड असले तरी त्या दिशेने वाटचाल झाली पाहिजे. नेतृत्व-पैसा, धर्म, जात यापेक्षा गुणवत्तेच्या आधारावर, लोकमान्यतेच्या आधारावर विकसित होणे आवश्यक आहे. खेडे, तांडा, भटके विमुक्तांच्या वसाहती 100 टक्के शिक्षित होणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामसभा प्रबळ होतील. निर्णय प्रक्रियेत प्रत्येकांने सहभागी व्हावे कारण पक्षीय राजकारण व गटबाजी पासून मुक्त असल्या पाहिले. ग्रामिण नेतृत्व हे आदर्श मुल्ये, सामाजिक बांधिलकी, गावाच्या विकासासी कटिबध्द असले पाहिजे त्यांचा भ्रष्टाचार स्वार्थ, संधीसाधुपणा यावर लोकांचे व सरकारचे प्रभावी नियंत्रण निर्माण केले पाहिजे. निवडणुक पध्दत, निर्दोष भ्रष्ट मार्गांना नियंत्रीत करणारी असावी व सोपी असावी. प्रत्येक नागरिक मतदानाचा हक्क बजावावा. 100 टक्के मतदान कसे होईल या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. मतदान न करणार्यांना कारणांचा शोध घेवून शास्ती करावी. मतमोजणी प्रक्रिया ग्रामपातळीवर त्याच दिवशी पूर्ण करावी व अपव्यय टाळावा. पंचयत राज व्यवस्थे wळे ग्रामिण भागातील कार्यकर्त्याध्ये ‘मला संधी मिळणार आहे.’ हा आत्मवेशास जागा झाला व नविन नेतृत्व उदयास येण्याची प्रक्रिया सुरू झाली. ग्राम, तांडा, वाडी वस्ती विकासाबाबत जनतेला जागरूक केले पाहिजे. जनतेला न्याय मिळेल, सुरक्षा लाभेल आणि जीवनमान उंचावेल असे नेत्याने प्रयत्न करावे. ग्रामविकासाच्या योजनाबाबत जनतेला जागरूक केले पाहजे. त्यासाठी स्थानिक नेत्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. खेडय़ाचे, तांडय़ाचे बाहेरचे राजकारण, आर्थिक व सामाजिक घडामोडी राष्ट्रीय जागतीक समस्या या विषयीची माहिती सोप्या शब्दात लोकापर्यन्त पोहचली पाहिजे, त्यासाठी प्रसार माध्यमे, व्याख्याने, सभा यांचा वापर होणे गरजेचे आहे.\nशेतकरी, शेतमजुर, ग्रामिण व्यावसायिक, कारागिरांचे प्रश्न यांना केद्रीय महत्व देण्यात यावे. मुला-मुलींचे शिक्षण, वैद्यकिय व दळणवळणाच्या सुविधा, पशुपालन व पशुवैद्यकिय दवाखाने सार्वजनिक मनोरंजन गृहे, वाचनालये इत्यादीकडे प्राधान्याने लक्ष दिले गेले पाहिजे.\nउद्योगधंद्याचे शिक्षण, औद्योगिक विकास इत्यादीकडे विशेष लक्ष देवुन खेडय़ाचा सर्वांगिण विकास घडवुन आणण्यासाठी प्रयत्नशिल असावा. ग्रामिण विषमता, श्रीमंताचा राजकारणावरील प्रभाव, त्याचे नियंत्रण, सामान्य माणसाचा राजकारणातील सहभाग वाढविणे, भ्रष्टाचारावर नियंत्रण महिलांचा सहभाग राळेगण सिध्दी, मेंढा लेखा (गटचिरोली) सायगाटा (ब्रम्हपुरी तालुका) हिवरे बाजार या व अशा गावाचा विकास वाटचालीचा आराखडा गावकर्या समोर मांडला पाहिजे. क्षेत्र भेटीचे आयोजन करावे. स्वयंसेवी संस्था, समान शात्रज्ञ, राज्य शात्रज्ञ, अर्थशात्रज्ञ, तंत्रज्ञ, व्याख्याने यांचे आयोजन करावे. आपणासी जे जे ठावे ते इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन या समर्थाच्या उक्ती प्रमाणे गावकर्यांना राजकिय व समाज सेवेचे व राज्य कारभार करण्याचे धडे द्यावेत. यामधुनच कार्यक्षम नेते होवू शकतील. लोकशाही विकेद्रीकरणामुळेच सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री घडले. तर आर.आर.पाटील उपमुख्यमंत्री होवू शकले एवढे सामर्थ्य आपल्यामतात आहे. तर चला करूया संकल्प आपल्या मनातील आपला नेता निवडण्यासाठी \nअ.भा.बंजारर समावेश इ अनुसूचित जमातीर सुचिमं वेणू इ लढाइ केवळ आरक्षणेवासंज छेनी तो बंजारार अस्तित्वेर इ लढाइ छ – भीमणीपुत्र मोहन गणुजी नायिक\nअंगठा छाप विकास,गोरमाटी कविता.\nगोर धाटीर ऐतिहासिक मोल :- भिणणीपुत्र मोहन नायक,\nराठोड बेटी वेवार कु चलाव\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nराठोड बेटी वेवार कु चलाव\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nगोरबोली भाषा एंव सांस्कृतिक सौंदर्य/ सौहार्द- संपन्न लावण्य रूप को विश्व में और उजागर करनेवाला महान साहित्यिक…\nबंजारा समाजातील पहिल्या पदवीधर ,पत्रकार तथा महीला शिक्षिका चंद्रकला नाईक कालवश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%AA-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A4%AB/", "date_download": "2021-06-21T07:37:40Z", "digest": "sha1:5L6LVEV6B36HSQKW6DTOTO4HBW65KUDN", "length": 12851, "nlines": 147, "source_domain": "mmkmedia.in", "title": "हत्तींचा कळप निघाला जगसफारीला - पहा व्हिडओ | Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Entertainment हत्तींचा कळप निघाला जगसफारीला – पहा व्हिडओ\nहत्तींचा कळप निघाला जगसफारीला – पहा व्हिडओ\nचीनमधील आशियाई हत्तीचा एक मोठा कळप प्रवासाठी निघाला आहे. हा कळप नेमका कुठे जायला निघाला आहे, याबाबत सध्या ठोस माहिती नाही. परंतु गेल्या 15 महिन्यामध्ये या हत्तीनी 500 किलोमीटरचा प्रवास केला आहे. परंतु चीनमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या हत्तीचा प्रवास थांबला आहे. (A herd of elephants went on a world tour – watch the video)\nयादरम्यान हा हत्तीचा कळप जियांग जिल्ह्यामधील जंगलात झोपलेले आढळून आले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रचंड प्रमाणात व्हायराल झाला आहे. या हत्तीचा कळप नेमका कुठे चालला आहे याची माहिती नसली तरी , व्हायरल व्हिडिओमुळे या हत्तीना जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे.\nहे देखील पहा –\nजंगलामध्ये झोपलेल्या हत्तीच्या कळपाचा व्हायरल व्हिडिओ वनविभागाचे अधिकारी (Indian Forest Officer ) परविण कासवान यांनी शेअर केला आहे. “आज इंटेरनेटवर झोपलेल्या हत्तींचा कळप ही गोष्ट सर्वात खास आहे,” असं व्हिडिओला कॅप्शन देतांना म्हंटले आहे. या व्हिडिओला दोन हजाराहून अधिक वेळा लाइक केले आहे.\nबीबीसी आणि रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार , या हत्तींच्या कळपावर चीनचे अधिकारी लक्ष ठेवून आहे. या हत्तींचा कळप अनेक शहरामधून, शेतांमधून चालत आले आहेत. शेतांमधून येताना त्यांनी शेतमालचे भरपूर नुकसान केले आहे. परंतु स्थानिक सरकारने या हत्तीच्या कळपाला संरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या हत्तीच्या कळपावर नजर ठेवण्यासाठी 14 ड्रोन्सचा वापर करण्यात येत आहे.\nचहल-धनश्रीचा वर्कआउट व्हिडिओ; चाहत्याने घेतली फिरकी\nतसेच 500 लोकांना या हत्तीना योग्य तो आहार मिळवा यासाठी काळजी घेण्याची जबाबदारी दिली आहे. या हत्तींच्या कळपाला नैऋत्य दिशेकडील जंगलांमध्ये नेण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी रस्त्यावरील वाहतूक थांबवली जात आहे.\nया हत्तींच्या कळपामध्ये तीन लहान हत्तीसह 15 हत्ती आहेत. यामध्ये 6 मादी , 3 नर , 3 लहान हत्ती आणि 3 अगदी लहान हत्ती आहेत. सध्या या हत्तींच्या कळपावर युन्नान फॉरेस्ट फायरफायटिंग ब्रिगेड लक्ष ठेवून आहे.\nया हत्तींचा मार्ग बदलण्याचा अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला होता. परंतु त्यांचा तो प्रयत्न अपयशी ठरला. पण आता हत्तींचा कळप पुन्हा नैऋत्यकडील जिशू आंगबन्ना येथील मेंग्यागजी पार्ककडे जातांना आढळून आले आहे. चीन या देशात फक्त 300 हत्तींचे अस्तित्व आहे.यामुळेच या हत्तींच्या कळपाची विशेष काळजी घेतली जात आहे.\nPrevious articleमुख्यमंत्र्यांचे निर्देश: उरवडे रासायनिक कंपनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत पोहचविण्यात यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nNext articleआता कोविन पोर्टलवरच चुका सुधारता येतील: व्हॅक्स���न सर्टिफिकेटमध्ये नाव, जन्मतारीख आणि जेंडरसंबंधीत करेक्शन होऊ शकतील, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nन्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला ‘बेबोचा’ व्हिडिओ\nमुसळधार पावसाने येडेश्वरी कारखान्यातील 30 हजार पोते साखर भिजली \nHappy Birthday suraiya : सुरैय्या आणि देव आनंद यांच्या प्रेमाची अधुरी एक कहाणी..\nभोसले घराण्याने कधीपासून पुण्यावर सत्ता गाजवली\n१६ व्या शतकाच्या उत्तरार्धात भोसले घराण्याने पुण्यावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास सुरवात केली. मालोजी भोसले मनसबदारीच्या सामान्य हुद्द्यावर असताना कर्तृत्वाच्या जोरावर १५९५ ला अहम्मदनगरच्या निजामाकडून जहागिरी मिळवली.\nShelf च्या एका कोपऱ्यात जेव्हा Slambook सापडते…\nTv समोर गाढवा सारखा लोळत होतो म्हणून आई म्हणाली तेवढं अस्ताव्यस्त झालेले bookshelf तरी आवरायला घे मी अगदी उत्साहाने पुलंचे विनोद, मिराजदारांच्या कथा,...\nअखेर मराठी राज्याने शेवटचा नि:श्वास सोडला… जाणून घ्या\nइ.स. १७१३ साली शाहु महाराजांनी बाळाजी विश्वनाथ भट यांची पेशवे म्हणुन नेमणुक केली. त्यावेळी पुणे प्रांत निंबाळकरांचे प्रशासक बाजी कदम यांच्या ताब्यात होता. वाटाघाटी करुन हा भाग शाहु महाराजांच्या ताब्यात आला.\nकशामुळे पडले ‘पुणे’ हे नाव – जाणून घ्या\nइ.स पाचव्या शतकाच्या उत्तरार्धातील त्रैकूटक राजाची काही नाणी इंदापूर तालुक्यात सापडली यावरून पुणे परगणा हा या राजाच्या आमलाखाली असावा असा तज्ज्ञांचा तर्क आहे.\nपुण्यातील शिक्षण संस्थेचं जाळं पश्चिम भागातच का\nस.प.महाविद्यालय, लॉ कॉलेज, कृषी महाविद्यालय, ना.दा ठाकरसी महाविद्यालय, कॉमर्स कॉलेज ही बहुतेक महाविद्यालय पुण्याच्या पश्चिम भागात आढळतात. त्याचप्रमाणे भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, गोखले राज्यशास्त्र-अर्थशास्त्र संशोधन संस्था याच विभागात स्थापन झाल्या होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tech-tips-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-wi-fi-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE/", "date_download": "2021-06-21T05:58:20Z", "digest": "sha1:O5BMEJTNKJRCG7VLAJETWSAZASZRKVVR", "length": 11443, "nlines": 142, "source_domain": "mmkmedia.in", "title": "Tech Tips : सार्वजनिक Wi-Fi वापरताना तुमचा डेटा सुरक्षित ठेवायचाय? काय काळजी घ्याल? | Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Technology Tech Tips : सार्वजनिक Wi-Fi वापरताना तुमचा डेटा सुरक्षित ठेवायचाय\nTech Tips : सार्वजनिक Wi-Fi वाप���ताना तुमचा डेटा सुरक्षित ठेवायचाय\nWi-Fi Tricks: सध्याच्या टेक्नोलॉजिच्या युगात शॉपिंग मॉल्स, विमानतळ, रेल्वे स्टेशन, रेस्टॉरंट्स, कॉफी शॉप्स, लायब्ररी, सार्वजनिक वाहतूक आणि हॉटेलमध्ये सार्वजनिक वायफाय (WiFi) उपलब्ध आहेत. येथे येणारे लाखो लोक दररोज सार्वजनिक वायफायचा बराच वापर करतात. परंतु बहुतेक लोकांना हे माहित नाही की सार्वजनिक वायफाय वापरणे धोकादायक ठरू शकते. सर्व हॅकर्स सार्वजनिक वायफायद्वारे लोकांचा डेटा चोरीसह सायबर फ्रॉड करतात. तुम्हाला अशाच काही ट्रिक्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकता.\nहॅकर्स बर्याचदा सार्वजनिक वायफायसह फेक वायफाय तयार करतात. ज्याद्वारे ते लोकांची फसवणूक करतात. म्हणूनच, आपण मॉल, हॉटेल किंवा विमानतळावरील संबंधित प्राधिकरणाकडून वायफाय वेरिफाय करू शकता. हे आपले कनेक्शन अधिक सुरक्षित करेल. शक्य असल्यास, आपण IP Adress द्वारे नेटवर्कशी कनेक्ट व्हा.\nVPN चा वापर करा\nसार्वजनिक नेटवर्क वापरण्यासाठी VPN म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क हा सर्वात सुरक्षित पर्याय असू शकतो. हे एक असं टूल आहे जे सार्वजनिक नेटवर्क वापरताना आपला डेटा सुरक्षित ठेवते. VPN आपल्या डेटा ट्रॅफिकला एनक्रिप्ट करते आणि ब्राउझर, सर्व्हर दरम्यान प्रोटेक्टेड टनल तयार करते. यासह हॅकर्स आपल्या डेटामध्ये प्रवेश करू शकत नाहीत.\nHTTP वेबसाईटचा वापर करा\nजर आपण सार्वजनिक वायफाय वापरत असाल तर फक्त त्या वेबसाइट वापरल्या पाहिजेत ज्यांच्या वेब अॅड्रेसमध्ये HTTP आहे. अशा वेबसाईटवर, आपले कनेक्शन सुरक्षित राहते आणि आपला डेटा सुरक्षित राहतो.\nआपण आपल्या फोनवर किंवा लॅपटॉपवर सार्वजनिक वायफाय वापरत असल्यास आपण अँटी व्हायरस वापरणे आवश्यक आहे. अँटी व्हायरस आपल्या सार्वजनिक वायफाय कनेक्शनला प्रोटेक्ट करते. त्या नेटवर्कद्वारे आपल्या डिव्हाइसमध्ये कोणत्याही प्रकारचे व्हायरस किंवा संशयास्पद अॅक्टिव्हिटी असल्यास, आपल्याला त्याबद्दल माहिती मिळेल.\nPrevious articleभज्जीने खालिस्तानीला केला सपोर्ट: हरभजनने खालिस्तानी दहशतवादी भिंडरावालेला शहीद म्हटले, लोक म्हणाले – ‘तुला भारतात राहण्याचा हक्क नाही, FIR दाखल व्हावा’\nNext articleराज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात 10 हजार 219 रुग्णांची नोंद\nस्मार्टफोन चार्जिंग करताना ‘ही’ काळजी घ्या; बॅटरी लाईफ वाढण्यास होईल मदत\nव्हॉट्सअॅपवरील अनावश्यक मॅसेजेच क्लीन कसे करावे जाणून घ्या सोपी ट्रिक\nइंधन परवडत नाही; सोप्या टिप्स वापरुन गाडीचं मायलेज वाढवा\nShelf च्या एका कोपऱ्यात जेव्हा Slambook सापडते…\nTv समोर गाढवा सारखा लोळत होतो म्हणून आई म्हणाली तेवढं अस्ताव्यस्त झालेले bookshelf तरी आवरायला घे मी अगदी उत्साहाने पुलंचे विनोद, मिराजदारांच्या कथा,...\nभोसले घराण्याने कधीपासून पुण्यावर सत्ता गाजवली\n१६ व्या शतकाच्या उत्तरार्धात भोसले घराण्याने पुण्यावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास सुरवात केली. मालोजी भोसले मनसबदारीच्या सामान्य हुद्द्यावर असताना कर्तृत्वाच्या जोरावर १५९५ ला अहम्मदनगरच्या निजामाकडून जहागिरी मिळवली.\nस्कॅम १९९२ प्रसिद्ध अभिनेता प्रतीक गांधी घेऊन येत आहे नवा चित्रपट ‘रावन-लिला’\nप्रतीक गांधी सध्या हंसल मेहता यांच्या आयुष्यावर आधारित लोकप्रिय वेब सीरिज स्कॅम १९९२ च्या वैभवात भर घालत आहेत.\nगजबजलेलं पुणे Lockdown नंतर कसं दिसतं\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसाचा lockdown घोषित केला. देशात आत्ताच्या घडीला (८ एप्रिल, २०२०) कोरोना ग्रस्थांची संख्या ५००० च्या वर गेली आहे. १) शनिवारवाडा २)...\nया कारणामुळे अॅम्युनिशन फॅक्टरी मुंबईहून पुण्यास हलविली\nपेशव्यांच्या काळात पुणे शहरात दारुगोळा तयार करण्याचे काम खुप मोठ्या प्रमाणावर चालत असे. सन.१७३९ साली एका फ्रेंच प्रवाश्याने येथील या व्यवसायाची फार तारीफ केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/captain-cool/", "date_download": "2021-06-21T06:14:46Z", "digest": "sha1:4JQ2QOJZVVJ43N4MY7RABOKFV4FFO3XU", "length": 2254, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " captain cool Archives | InMarathi", "raw_content": "\nफलंदाज, कर्णधार – या लोकप्रिय प्रतिमेत हरवलेला “खरा धोनी”…\nअप्रतिम इंग्रजी, अत्यंत तीक्ष्ण नजर, खेळाची जबरदस्त समज आणि लोकप्रियता यांच्या जोरावर धोनी नक्कीच सुनील गावस्करच्या तोडीचा समालोचक बनू शकेल.\nया मॅचच्या यशामुळे धोनीचं नशीब पालटलं आणि तो संघाचा कर्णधार झाला\nअनेकदा चुकीच्या निर्णयांमुळे प्रेक्षकांनी त्याला धारेवरही धरलं. पण तरीही कुल राहून आपला निर्णय योग्य ठरवून या कॅप्टनने भारतीय क्रिकेटला सोनेरी दिवस दाखवले.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं क��त्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/affected-Chandrapur-district-1121.html", "date_download": "2021-06-21T07:34:40Z", "digest": "sha1:BZKXQXVYSVQUFRONVML6KQP2FFS66736", "length": 10427, "nlines": 105, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 1121 - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 1121\nचंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 1121\n24 तासात 16 बाधित, 31 झाले कोरोना मुक्त\nचंद्रपूर, दि. 17 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 1121 झाली आहे. गेल्या 24 तासात 16 नवीन बाधित पुढे आले असून 31 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत 749 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.\nकोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 361 बाधित उपचार घेत आहे. आतापर्यंत 749 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 9 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मात्र यापैकी बहुतांशी बाधित हे अन्य आजाराने त्रस्त होते.\nआज पुढे आलेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहरातील 8 जणांचा सहभाग आहे. यामध्ये बालाजी वार्ड, जटपुरा गेट, पंचशील चौक, सितलामाता परिसरातील बाधितांचा समावेश असून बहुतेक संपर्कातून व श्वसनाच्या आजारातून पुढे आलेले बाधित आहेत. नागरिकांनी परस्परांच्या संपर्कात न येता मास्क वापरावा, शारीरिक अंतर राखावे असे आवाहन करण्यात आले आहे.\nचंद्रपूर पाठोपाठ राजुरा तालुक्यातील तीन बाधितांच्या समावेश आहे. यामध्ये टेंभुरवाही व अमराई वार्ड, बहाडे प्लॉट येथील बाधितांचा समावेश आहे.\nभद्रावती तालुक्यातील हनुमान वार्ड येथील 2 बाधित तर सुमठाणा येथील एक बाधित अशा एकूण 3 जणांचा सहभाग आहे. संपर्कातून हे बाधित पुढे आले आहे. तर मुल येथील एका बाधिताचा समावेश आहे. भेजगाव येथील हा बाधित संपर्कातून पुढे आला आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण��याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/mask-destubution-ramu-tiwari.html", "date_download": "2021-06-21T07:51:17Z", "digest": "sha1:DTMA3D5YBLOBW7SW5ONBZ7I7UZFHNY4K", "length": 10236, "nlines": 101, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "गर्दीच्या ठिकाणी चंद्रपूर शहर(जिल्हा) कॉंग्रेस कमेटी तर्फे मास्क व सॅनिटायझरचे वाटप - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर गर्दीच्या ठिकाणी चंद्रपूर शहर(जिल्हा) कॉंग्रेस कमेटी तर्फे मास्क व सॅनिटायझरचे वाटप\nगर्दीच्या ठिकाणी चंद्रपूर शहर(जिल्हा) कॉंग्रेस कमेटी तर्फे मास्क व सॅनिटायझरचे वाटप\nचंद्रपूर : कोरोना विषाणूचे मोठ्या प्रमाणात जगात, देशात राज्यात तसेच जिल्ह्यात देखील थैमान आहे. जिल्हात दिवसाला संख्या वाढत आहे. मोठ्या प्रमाणात मृत्यू देखील होत आहे. आज गणेश चतुर्थी निमित्य मोठ्या प्रमाणात बाजार पेठेत नागरिकांनी गर्दी केली होती. अनेक विक्रेते व ग्राहक यांच्याकडे मास्क व सॅनिटायझर नसल्याचे चित्र दिसत होते. याची दखल घेत रितेश(रामु) तिवारी अध्यक्ष, चंद्रपूर शहर(जिल्हा) कॉंग्रेस कमेटी यांनी स्वतः मास्क व शनिटायझरचे वाटप केले.\n22-8-2020 ला गणेश चतुर्थी निमित्त स्थानिक गांधी चौक, रघुवंशी काम्प्लेक्स, जटपुरा गेट आणि छोटी बाजार जवळ जे गणेश चतुर्थी निमित्त लागणारे सामान, गणेश मूर्ति इत्यादि दुकाने लागली होती. यावेळी गर्दी मोठ्या प्रमाणात होती. हे लक्षात येताच, रितेश(रामु) तिवारी अध्यक्ष, चंद्रपूर शहर(जिल्हा) कॉंग्रेस कमेटी, यांनी स्वतः तिथे जाऊन दुकानदारांना व उपस्थित ग्राहकांना आणि सामान्य जनतेला आपल्या सुरक्षेत असणारे कोरोना योद्धा पोलीस बांधव यांना मास्क व सॅनिटायझर वाटून त्यांना स्वतःची आणि इतरांची काळजी घ्यायला सांगितले. यावेळी नगरसेवक निलेश खोब्रागडे, गोपाल अमृतकर, प्रसन्ना शिरवार, पप्पू सिद्दीकी, कुणाल चहारे, मिनल शर्मा, आकाश तिवारी, करण चौव्हान, केतन दुरसेल्वार, आकाश सातपुते, तुषार दुरसेल्वार, अमित वाईकोर यांची उपस्थिती होती\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य ��ार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/thane/dombivli-private-covid-hospital-elevator-collapses-four-people-injured-443881.html", "date_download": "2021-06-21T07:26:17Z", "digest": "sha1:QP4OS5ZPMNA4UIV6UHMZMQWBAUDYPWMG", "length": 15786, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nडोंबिवलीतील खासगी कोव्हिड रुग्णालयातील लिफ्ट कोसळली, चार जण गंभीर जखमी\nलिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही घटना घडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. (Dombivli private Covid Hospital Elevator collapses Accident)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनम्रता पाटील, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nडोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कोरोना रुग्णालयात कधी आग लागणे, तर कधी ऑक्सिजनची गळतीसारख्या दुर्दैवी घटना घडत आहेत. नुकतंच डोंबिवलीमधील एका कोव्हिड रुग्णालयात लिफ्ट कोसळल��याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी त्या लिफ्टमध्ये असलेले चार कोरोना रुग्ण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही घटना घडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. (Dombivli private Covid Hospital Elevator collapses Accident)\nडोंबिवलीमधील कल्याण शीळ रोड या ठिकाणी एस. एस. टी. वैद्यरत्न हे कोव्हिड रुग्णालय आहे. काल संध्याकाळी 9 च्या सुमारास आशा महाजन (43), दिलीप महाजन (56) हे दाम्पत्य आपल्या मुलाला घेऊन रुग्णालयात गेले होते. त्यावेळी महाजन कुटुंबियांसोबत रुग्णालयातील एक महिला कर्मचारी असे चार जण लिफ्टमधून पहिल्या मजल्यावर जात होते.\nमात्र पहिल्या मजल्यावर ही लिफ्ट अडकली. त्यावेळी हे चौघेजण घाबरले. त्यांनी लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी लिफ्ट तळमजल्यावर कोसळली. यावेळी लिफ्टमध्ये असलेल्या चौघांना गंभीर दुखापत झाली. यानंतर महाजन यांच्या मुलाला त्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तर इतर तिघांवर डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nतांत्रिक बिघाड झाल्याने लिफ्ट कोसळल्याचा दावा\nया लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही दुर्देवी घटना घडली. याबाबत देखभाल दुरुस्ती विभागाला माहिती दिली आहे, अशी प्रतिक्रिया डोंबिवलीतील त्या रुग्णालयाने दिली आहे. तसेच या रुग्णांचा उपचाराचा संपूर्ण खर्च आम्ही करु, असेही रुग्णालय प्रशासनाने सांगितले. (Dombivli private Covid Hospital Elevator collapses)\nकोरोना उपचारांनंतर घरी येताच पाटील मालामाल, ठाण्यातील व्यावसायिकाला पाच कोटींची लॉटरी\nकेडीएमसीत दोन आणखी स्मशानभूमी उभारुन 24 तास सुरु ठेवणार, महापालिका आयुक्तांचा महत्त्वाचा निर्णय\nमुंबई-पुण्यात पालकमंत्री, महापौर, आयुक्त बैठका घेतात, केडीएमसीत पालकमंत्री कुठे मनसे आमदारांचा खोचक टोला\nदोन तरुण बाईकवर, अज्ञात वाहनाची जोरात धडक, दोघांचा जागीच मृत्यू, वाहन चालक पसार\nअन्य जिल्हे 12 hours ago\nSpecial Report | माणुसकी मेली, की मग महागाईनं मारलं\nऔरंगाबादेत डिझेलच्या टँकरचा अपघात, नागरिकांची ड्रम, भांडे घेऊन घटनास्थळी धाव\nऔरंगाबाद 2 days ago\nKishori Pednekar | कोरोना कमी झाल्याने मुंबईतील काही कोव्हिड सेंटर बंद\nमुंबईकरांवर आधीच आर्थिक संकट, त्यात मालमत्ता कर दरवाढीचा बोजा टाकणार नाही : महापौर किशोरी पेडणेकर\nमहाराष्ट्र 3 days ago\nहिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना आशा\nकोरोना काळातही मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती; एप्रिल महिन्यात बंपर नोकरभरती\nVijay Wadettiwar | आरक्षण प्रश्न सुटेपर्यत निवडणुका घेऊ नका : मंत्री विजय वडेट्टीवार\nप्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; कुछ तो गडबड है\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nHasan Mushrif Live | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा : हसन मुश्रीफ\nPHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड\nअन्य जिल्हे16 mins ago\nChhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ\nAurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण\nNirjala Ekadashi 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी दान करा, सर्व इच्छा पूर्ण होतील\nमराठी न्यूज़ Top 9\nप्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; कुछ तो गडबड है\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nYoga Day 2021: आता जगात कुठेही असाल तरी M. Yoga app वरून योगाचे धडे घेता येणार\nओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान\nमराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत\nVIDEO: मुंबई लोकल कधी सुरू होणार, महापौर किशोरी पेडणेकरांनंतर वडेट्टीवारांनी केलं ‘हे’ विधान\nPHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड\nअन्य जिल्हे16 mins ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी\nMaharashtra News LIVE Update | आमदार दिलीप बनकर यांनी भाषणात मंत्र्याचे नाव घेतल्याने आंदोलक मराठा आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-celebrity-ganesha-jui-gadkaris-ganpati-celebration-5414054-PHO.html", "date_download": "2021-06-21T08:29:07Z", "digest": "sha1:5SUV2BJ5QQYEYV3TGUC436ILSBWU42HR", "length": 4922, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Celebrity Ganesha Jui Gadkari's Ganpati Celebration | Celebrity Ganesha: नवसाचा आहे जुई गडकरीच्या घरचा गणपती, जाणून घ्या कसे असते सेलिब्रेशन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nCelebrity Ganesha: नवसाचा आहे जुई गडकरीच्या घरचा गणपती, जाणून घ्या कसे असते सेलिब्रेशन\nआपल्या बाप्पासोबत जुई गडकरी\n'पुढचं पाऊल' मालिकेत सरदेशमुखांची सून कल्याणी अर्थातच अभिनेत्री जुई गडकरीच्या घरी दरवर्षी बाप्पा येतो. पुढचं पाऊलमध्ये गणेशोत्सवात जेवढी ती नखशिखांत नटलेली दिसते. तेवढीच घरी ती अगदी साधी राहणचं पसंत करते, हे तुम्हांला फोटो पाहून समजलं असेलच. जुई गडकरीच्या घरी कर्जतला गेली अनेक वर्ष गणपती बसतो. त्यामुळे कितीही महत्वाचं काम असलं तरीही ते सोडून दरवर्षी गणपती जेव्हा घरी असतो, तेव्हा जुई घराबाहेर बिलकुल पडतं नाही.\nजुई आपल्या बाप्पाविषयी सांगते, “आमच्या घरी दिड दिवसांसाठी बाप्पा येतो. एवढ्या कमी वेळासाठी तो येतो. तर तेव्हा घराबाहेर कसं पडायचं. माझ्या बाबांच्यावेळी आजीने नवस केला होता. त्यामुळे त्यांच्या जन्मापासून घरी गणपती येतो आणि आमच्याकडे आजपर्यंत जे कोणी दर्शनाला आलेत, त्यांची मनोकामना पूर्ण झालीय. आमचं खूप मोठं कूटूंब आहे आणि कुटूंबाचा एक नियम आहे. तुम्ही वर्षभर कुठेही असा, गणपतीत घरीच थांबायचं. हा नियम आम्ही सगळी भावंड पाळतो. त्यामूळे ते दोन दिवस शुटिंगला सुट्टी असते.”\nपुढे वाचा, जुईच्या घरच्या सेलिब्रेशनचं वैशिष्ठ्य आणि बरंच काही...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-shila-mate-aricle-aboput-thyroid-treatment-5029986-NOR.html", "date_download": "2021-06-21T08:14:25Z", "digest": "sha1:YMCKUQCIWTIEIREJCETGGPKWAG2BNQFQ", "length": 7126, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "shila mate aricle aboput thyroid treatment | दोन वर्षांपासूनचा थायरॉइड तीन महिन्यांत बरा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदोन वर्षांपासूनचा थायरॉइड तीन महिन्यांत बरा\nमला सहा वर्षांपूर्वी कंबर व पोट दुखण्याचा त्रास सुरू झाला. त्या नंतर पाच वर्षांपूर्वी पित्ताचा त्रास सुरू झाला. तीन वर्षांपूर्वी पायांवर सूज येण्यास सुरुवात झाली. दोन वर्षांपूर्वी वरील त्रासासोबत वजन वाढण्यास सुरुवात झाल्यामुळ��� डाॅक्टरांना दाखवले त्यावेळी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार केलेल्या तपासणीत थायराॅइड नावाचा आजार आहे हे कळले. औषधोपचार सुरू झाले. त्यानंतर वर्षापूर्वीपासून हाताचे सांधे दुखण्यास व पायांना गोळे येण्यास सुरुवात झाली. चार महिन्यांपासून ताण-तणावामुळे डोके दुखण्यास सुरू झाले आणि दोन ते तीन महिन्यांपूर्वीपासून मान, खांदा दुखणे व हातांना मुंग्या येणे व बधिरपणा जाणवणे सुरू झाले.\nप्रत्येक त्रासासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घेतले, तरीही त्रास कमी होत नव्हता. माझा त्रास वाढला की मी माझ्या पतीला सांगायचे. ते मला लगेच दवाखान्यात घेऊन जायचे. प्रत्येक वेळा पाचशे ते एक हजार रुपये खर्च व्हायचे. त्रास तात्पुरता कमी व्हायचा व परत वाढायचा. आर्थिक परिस्थितीपण जेमतेमच असल्याकारणाने महागडे औषधोपचार परवडत नव्हते. त्यातच माझ्या मुलीला डेग्यू झाला. दवाखान्यात दाखल करून पाच दिवस झाले पण फरक पडत नव्हता. अशा परिस्थितीमुळे माझा स्वभाव खूप चिडचिडा झाला, बारीक-सारिक गोष्टींवर राग यायचा रागात स्वतःला मनस्ताप करून घ्यायची. राग अजिबातच सहन होत नव्हता. त्यावेळी मी मुलीसाठी होमिओपॅथिक औषधोपचार सुरू केले. दोनच दिवसात ती बरी झाली. तेव्हा मी पण थायराॅइडसाठी होमिओपॅथिक औषधोपचार सुरू करायचे ठरवले.\nहोमिओपॅथिक औषधोपचार सुरू केल्यानंतर लगेच एकाच महिन्यात वरील सर्व त्रास पंचाहत्तर टक्के कमी झाला. राग व चिडचिड खूपच कमी झाले. तीन महिन्यांनंतर परत थायराॅइडची तपासणी केली व सर्व रिपोर्ट नॉर्मल आले.\nमला होमिओपॅथिक डॉक्टरने थायराॅइडची गोळी बंद करण्यास व होमिओपॅथिक औषधी चालू ठेवण्यास सांगितले. परत आणखी चार महिन्यांनंतर थायराॅइडची तपासणी केली, तेव्हाही सर्व रिपोर्ट नॉर्मलच आले. म्हणजे थायराॅइडची गोळी सात महिने बंद होती व आजही बंदच आहे. मला आता कसलाच, कुठलाच व काहीही त्रास नाही. मी खूप आनंदी आहे. माझे पती म्हणतात की, “होमिओपॅथिक औषधी सुरू केल्यापासून माझ्या डोक्याचा फार मोठा ताण कमी झाला. माझ्या पत्नीच्या चिडचिड स्वभावामुळे घरातील शांतता जी नाहीशी झाली होती ती परत आली.” मी स्वतःला धन्य मानते व होमिओपॅथीचे आभार मानते, की ज्यामुळे मी पूर्णपणे बरी झाले.\nसौ. मते शीला श्रीरंग,\nऔरंगाबाद. (मोबाइल न. 9403637134)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ARO-AYU-UTLT-infog-right-time-to-eat-food-for-good-health-5767685-PHO.html", "date_download": "2021-06-21T06:10:01Z", "digest": "sha1:5P55HFBPOPJARPC3HKWLRXALMOYOQ2YU", "length": 3140, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Right Time To Eat Food For Good Health | रात्री खाऊ नका केळी, जाणुन घ्या हे 10 पदार्थ खाण्याची योग्य वेळ... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरात्री खाऊ नका केळी, जाणुन घ्या हे 10 पदार्थ खाण्याची योग्य वेळ...\nकाही पदार्थ सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने बॉडीमध्ये अॅसिड तयार होते ज्यामुळे अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. अशाप्रकारेच काही पदार्थ रात्री खाणे हानिकारक असते. डायटीशियन शैलजा त्रिवेदी सांगत आहेत अशाच 10 पदार्थांविषयी आणि ते खाण्याच्या योग्य वेळेविषयी सविस्तर माहिती...\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच इतर पदार्थांविषयी सविस्तर माहिती...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/opinion/news/divya-marathi-today-editorial-7-june-2021-128573251.html", "date_download": "2021-06-21T07:56:19Z", "digest": "sha1:BSRRVA675ZE5QTC2RWT5U3YDMKU4FKV4", "length": 5311, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Divya marathi today editorial 7 june 2021 | टाळे उघडण्याची “हिशेबी जोखीम’ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअग्रलेख:टाळे उघडण्याची “हिशेबी जोखीम’\nकोरोनाला धैर्याने तोंड देणारा महाराष्ट्र आता काहीसा मोकळा श्वास घेतो आहे. राज्याचा बराचसा भाग अनलॉक झाला आहे. अनेक मोठ्या शहरांतील बाजारपेठांवरचे मळभ हटून त्या पुन्हा गजबजत आहेत. देश अजूनही महामारीशी लढत असताना टाळे उघडण्याचा हा निर्णय राज्य सरकारने घेतला, त्यासोबत अनेक अटी-शर्ती मात्र लागू आहेत. त्या केवळ अंमलबजावणी करणारे प्रशासन किंवा व्यापारी-उद्योजकांसाठी नव्हे, तर सामान्य नागरिकांवरही बंधनकारक आहेत, याचे भान ठेवावे लागेल. अनलॉकचे टप्पे जाहीर होत असतानाच राज्यातील कोरोनाबळींची संख्या एक लाखाच्या पुढे गेल्याचीही बातमी धडकली.\nमहामारीतील एकूण मृत्यूंच्या बाबतीत महाराष्ट्र जगात दहाव्या स्थानावर आहे, तर देशातील २९ टक्के मृत्यू केवळ आपल्या राज्यात झाले आहेत. उपचारांचे गैरव्यवस्थापन, औषधांचा तुटवडा आणि लसीकरणाचा बोजवारा यामुळे दुसऱ्या लाटेत राज्य भयावह स्थितीत गेले, हे खरे असले तरी नागरिक म्हणून आपणही हलगर्जी केली, हे मान्य करायला हवे. मागच्या कटू अनुभवातून बोध घेत स्वत:वर नियंत्रण ठेवले, नियम आणि निर्बंध पाळले तरच आपण तिसरी लाट रोखू शकतो. निर्बंध सैल करून शासनाने “कॅल्क्युलेटेड रिस्क’ म्हणजे हिशेबी जोखीम पत्करली आहे. संसर्ग न वाढता अर्थकारणाचा गाडाही सुरू राहावा, हा त्यामागे हेतू आहे.\nअर्थव्यवस्था डगमगली तर स्थिती आणखी भयावह होऊ शकते, याची जाणीव ठेवायला हवी. कोरोनापूर्व काळातील सामान्य दिवस परत यावेत, ते कायम राहावेत, असे वाटत असेल तर संपूर्ण खबरदारी घेत अर्थचक्र फिरते ठेवावे लागेल. शासन, प्रशासनासोबत नागरिक म्हणून आपणही त्यासाठी सज्ज आणि सजग असले पाहिजे. अन्यथा, जीवघेण्या संकटातूनही आपण काही शिकत नाही, असा त्याचा अर्थ होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://milaap.org/fundraisers/support-sayali-r-gogarkar", "date_download": "2021-06-21T07:32:22Z", "digest": "sha1:3A4NKDLGBHJ4HAQKF3DNTNS4U5KMQ7T4", "length": 8899, "nlines": 61, "source_domain": "milaap.org", "title": "Help To Fight End Stage Chronic Kidney Disease | Milaap", "raw_content": "\nमानवता या जगात सर्वांत श्रेष्ठ आहे. या माणुसकीच्या नात्याने प्रत्येकजण एकमेकांशी जोडलेला असतो. आज या नात्यासाठी आम्हाला आपल्या मदतीची आवश्यकता आहे. सायली राजकृष्ण गोगारकर, वय 22, सध्याचा पत्ता: बी, 4/28. एनआयटी (एमआयजी) कॉलनी, अत्रे लेआउट, प्रतापनगर, नागपूर (पश्चिम), डीओबी: 04/03/1999. ती एक तरुण हुशार मुलगी आहे परंतु दुर्दैवाने जन्मतःच ती मूकबधिर आहे. ती बीए अंतिम वर्षामध्ये आहे. ती पूर्ण सामर्थ्याने जन्माच्या अपंगत्वाशी झुंज देत आहे परंतु त्यानंतर तिचे मेट्रिक (दहावी) पातळीवर असताना मूत्रपिंड निकामी झाल्याचे निदान झाले. हिंदुजा हॉस्पिटल, माहीम (वेस्ट), मुंबई येथील डॉ. कीर्तने यांनी कानात कोक्लियर इम्प्लांट ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तिच्या केएफटी (किडनी फंक्शन टेस्ट) चाचणी अयशस्वी झाल्याचे आढळले आणि त्याच क्षणी डॉक्टरांच्या लक्षात आले की तिची मूत्रपिंड व्यवस्थित काम करत नाही आणि तिचे मूत्रपिंडावर उपचार सुरू झाले. तिने मुलजीभाई पटेल सॉक्स येथे प्रवेश घेतला. डॉ. एम.एम.राजापूरकर यांच्या निरीक्षणाखाली दि. 02/05/2014 Research मध्ये गुजरातमधील संशोधन किडनी हॉस्पि��ल, तिचा उपचार चांगला सुरु झाला पण नंतर 07/01/2019 in मध्ये अचानक तिला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आणि तिचे मूत्रपिंड पूर्णपणे खराब झाले. 07/01/2019 ते फेब्रुवारी 2019 पर्यंत तिने मेडिट्रेना हॉस्पिटल नागपुरात उपचार घेतले. त्यानंतर तिने मार्च 2019 पर्यंत ऑरेंज सिटी हॉस्पिटल नागपूर येथे उपचार घेतले आणि त्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यानंतर तिने सी.ए.पी.डी डायलिसीस घेतली पण ऑक्टोबर २०२० मध्ये डॉ. समीर चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली एशियन हॉस्पिटल शंकर नगर नागपुरात दाखल झालेल्या काही संक्रमणामुळे ती अयशस्वी झाली. 2 महिन्यांनंतर तिला डिस्चार्ज मिळतो. त्यानंतर ती रक्ताच्या डायलिसिसवर होती आणि ती पर्यायी दिवसांवर होती. प्रत्येक वेळी तिला सुमारे Rs 3000/day रुपये द्यावे लागतात. या महिन्यात तिचा किडनी ट्रान्सप्लांटच ऑपेरेशन आहे. तिची आई तिला किडनी दान करणार आहे. डॉ. हेडगे, Muljibhai Patel Soc. Research Kidney Hospital, Nadiyal, Gujarat चे ऑपेरेशन करणार आहे त्यांनी १४-१५ लाख अपेक्षित खर्च सांगितला आहे. तिचे वडील महसूल विभागातून सेवानिवृत्त झाले. त्यांचा पगार आणि पेन्शनमधून आतापर्यंत सायलीच्या उपचारात पैसा खर्च झाला. म्हणून आता मदतीसाठी याचना करत आहे. शक्य तेवढी मदत जरूर करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.sahajayogamarathi.com/%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-21T07:20:56Z", "digest": "sha1:DBDMMVSQ7K7OKCBQRSWQNOFQU5XUZNGI", "length": 10314, "nlines": 71, "source_domain": "www.sahajayogamarathi.com", "title": "चक्र आणि नाड्या - सहजयोग", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ | चक्र आणि नाड्या\nडाव्या बाजूच्या नाडीला इडा नाडी, चंद्रनाडी अशी नावे असून डावी सिपंथेटिक हे त्याचे स्थूल स्वरुप आहे. या नाडीची मूलाधार चक्रात सुरुवात होते व डाव्या बाजूने वरचे बाजूस जाऊन आज्ञाचक्र क्रॉस करून मेंदूच्या उजव्या बाजूकडे प्रतिअहंकार तयार करते. इडा नाडी आपल्या इच्छाशक्तीची वाहक असते आणि आपल्या मानसिक कार्याला शक्ती देते. इच्छेमुळे आपल्याला भावना उद्भवतात. भावना म्हणजे वास्तविक अपूर्ण राहिलेल्या इच्छा. या इच्छा आणि त्यांच्याबरोबरच्या संवेदना डाव्या बाजूतून जिथे त्या पूर्ण होऊ शकतील अशा शरीरातील स्थानात जातात. कृती करण्यासाठी इच्छा आवश्यक असतात. इच्छेच्या प्रभावाशिवाय कृती करण्यास कारण मिळत नाही.\nडाव्या बाजूच्या समस्येमुळे माणसाच्या वागण्यात निष्क्रियता अ���वा अतिशय भावनाप्रधानता या प्रवृत्ती असतात. त्याच्यामुळे खुशी आणि नैराश्य यांच्यात तो अडकला जातो. त्याला वाईट सवयी लवकर लागू शकतात. मग मनोनिग्रह, स्वयंशिस्त वगैरे अशक्य झाल्याने वाईट सवयी, व्य सने सोडणे जमत नाही. आळशीपणा वाढतो. शारीरिक व मानसिक सुखासीनते च्या बाहेर येणे त्याला जमत नाही.\nउजव्या बाजूच्या नाडीला पिंगला नाडी, सूर्यनाडी अशी योगात नावे आहेत. उजवी सिंपथॅटिक हे या नाडीचे स्थूल स्वरुप आहे. ही नाडी स्वाधिष्ठान चक्रातून सुरु होऊन ती उजव्या\nबाजूने वर जाते आणि आज्ञा चक्र क्रॉस करून मेंदूच्या डाव्या बाजूला इगो (अहंकार) निर्माण करते. ही नाडी आपल्यातील क्रियाशक्तीची वाहक आहे. आपल्या बौद्धिक व शारीरिक कार्याला ही शक्ती देते. अधिक कार्यरत राहिल्याने या शक्तीचा जास्त व्यय होऊन डावी बाजू कमकुवत होते. त्यामुळे आत्म्याचा आनंद मिळविण्याची इच्छा कमी कमी होत जाते. उजवी बाजू प्रभावी झाल्याने व्यक्तिमत्त्वात कोरडेपणा व आक्रमकता येते.\nमेंदूच्या डाव्या बाजूकडील अहंकार वाढत जातो आणि फुग्या प्रमाणे होऊन मध्यनाडीतील शक्तीचा प्रवाह थांबतो. संपूर्ण यंत्रणा असंतुलित होते. अहंकाराच्या आंधळेपणाने भावनांच्या संवेदना अस्पष्ट होत जातात. दुसऱ्यांवर प्रभुत्व गाजवले जाते. अशा लोकांमध्ये उजव्या बाजूचे कार्य वाढत जाते. आक्रमकता व मानसिक तणाव सर्वच क्षेत्रात निर्माण होत असतात. त्याच्यामुळे व्यक्तीच्या बौद्धिक व भावनिक अगांमधील संतुलन बिघडते.\nयोगाच्या परिभाषेत मधल्या नाडीला मध्य मार्ग किंवा सुषुम्ना नाडी म्हणतात. या नाडीची सुरुवात कुंडलिनीचे स्थान (मूलाधार) येथून होऊन ती वरचे बाजूस मस्तकातील सहस्रारात जाते.\nमधली नाडी आपल्यामधील स्वयंघटित होणाऱ्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक कार्यात समन्वय ठेवते. आपल्या हृदयाचे ठोके पडत असतात, फुफ्फुसे श्वासोच्छ्वास करतात, रक्तात प्लाझ्मा तयार होतो. मेंदू संपर्काचे केंद्रीकरण व समन्वय साधतो, शब्दाचे अर्थ समजून त्यांच्या प्रतिक्रिया देण्याचे काम मन करते. अशी व इतर पुष्कळ अविश्वसनीय कामे, आपोआप व सतत आपल्या नकळत, वर्षानुवर्ष होत असतात. आपले लक्ष दुसरीकडे असले तरीही कामे होत राहतात. आपण त्यांचे नियंत्रण करण्याचीआवश्यकता नसते. तरीसुद्धा आपल्या शरीरातील स्वयं घटित होणाऱ्या कामासाठी गुंतागुंतीची संपर्क यंत्रणा अत्यंत सुसंघटितपणे व नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत असते. पॅरासिपंथेटिक नर्व्हससिस्टिम सुषुम्नानाडीचे स्थूल स्वरूप असून सुषुम्ना नाडीच्या शक्तीवर तिचे कार्य चालते. हिचे सर्व कार्य स्वयं घटित, आपल्या कोणत्याही सहभागाशिवाय होते. तसेच कुंडलिनीचे उत्थापनही आपोआप होते. तसेच तिचे सर्व कार्य ही आपोआप होते.\nएच एच श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट,\nचांदणी चौक, एनडीए रोड,\nविठ्ठल नगर, वारजे, पुणे,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/dr-rajan-velulkar/", "date_download": "2021-06-21T06:45:06Z", "digest": "sha1:TYS2QHPAA2WGZ32VM7E7RSYBYJ4FI7LH", "length": 13929, "nlines": 153, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Dr Rajan Velulkar Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\nWTC Final : ‘चेतेश्वर पुजारानं एक काम करावं’, डेल स्टेननं दिला बॅटींगचा धडा\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nहातेकर घेणार कँटीनच्या शेडमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग\nप्रा. हातेकरांवरच्या कारवाईच्या विरोधात विद्यार्थांचे मूक आंदोलन\nहातेकरांनी घेतली राज्यपालांची भेट\nहातेकरांवरच्या कारवाईविरोधात विद्यार्थी आक्रमक\nकारवाईच्या विरोधात डॉ. हातेकर जाणार कोर्टात\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभ��नव श्वेता तिवारीवर भडकला\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lifebogger.com/mr/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2021-06-21T07:07:53Z", "digest": "sha1:2CODC77FX46AAQC7XYHBXET7O3JZXRLX", "length": 32810, "nlines": 221, "source_domain": "lifebogger.com", "title": "जॉन स्टोन्स बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन करा\nआपला ई - मेल\n आपल्या खात्यात लॉग इन करा\nआपला ई - मेल\nपासवर्ड तुम्हाल इमेल द्वारा पाठवला जाईल.\nघर युनायटेड किंगडम फुटबॉल स्टोरी इंग्रजी फुटबॉल खेळाडू जॉन स्टोन्स बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nयुनायटेड किंगडम फुटबॉल स्टोरी\nजॉन स्टोन्स बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nएलबी संपूर्णपणे एक प्रतिरक्षा प्रतिभाची पूर्ण कथा सादर करतो जो टोपणनावाने प्रख्यात आहे; “सॉफ्ट टच”. आमचे जॉन स्टोन्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी फॅक्ट्स आपल्यासाठी त्याच्या बालपणीच्या काळापासून आजपर्यंतच्या उल्लेखनीय घटनांबद्दल संपूर्ण माहिती.\nइंग्रजी फुटबॉलर आणि एक्स-एव्हर्टन ताराच्या विश्लेषणामध्ये कीर्ती, रिलेशनशिप लाइफ आणि त्याच्याबद्दलची अनेक ऑफ-पिच अल्प-ज्ञात तथ्ये यापूर्वीच्या जीवनाची कथा आहे.\nमेसन ग्रीनवुड बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nहोय, प्रत्येकाला त्याच्या क्षमतेबद्दल माहिती आहे परंतु जॉन स्टोन्स बायोग्राफीचा विचार फारसे रोचक आहे. आता पुढे न करता, चला सुरूवात करू.\nजॉन स्टोन्स बालपण कथा - प्रारंभिक जीवन आणि कौटुंबिक पार्श्वभूमी:\nजॉन स्टोन्स यांचा जन्म युनायटेड किंगडममधील बार्न्सले येथे 28 मे 1994 रोजी झाला. त्याचा जन्म जेनेट स्टोन्स आणि वडील पीटर स्टोन्स येथे झाला.\nएबरेची एझे बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nबार्नस्लीच्या थरल्स्टोन येथे जॉनचे पालक त्याच्या आईवडिलांशी चांगले संबंध सुधारले होते. त्याला म्हटले होते 'शांत आणि सर्वात भडक मुला' तो पेनिस्टोन व्याकरण शाळेत शिकला.\nतेथे, फुटबॉलमध्ये रुपांतर होण्याआधी लिटल स्टोन्सने गोल्फर म्हणून सुरुवात केली ज्यामुळे तो बार्न्सले एफसी युवा प्रणालीत सामील झाला.\nमुलायम-स्पर्श मुलाला सुरुवातीला मॅनचेस्टर युनाइटेड चाहता होता. वयाच्या 8. व्या वर्षी केंद्रीय संरक्षणामध्ये रूपांतरित होण्यापूर्वी त्याने राईट-बॅक म्हणून सुरुवात केली जॉनला स्वतःला व्यावसायिक होण्यासाठी पदोन्नती करण्यात अडचण आली.\nLeyशली बार्न्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\n१ 15 वर्षाच्या वयात त्याच्याकडे शारीरिक बळकटपणा नव्हता आणि बार्न्सले अॅकॅडमीच्या १ under वर्षांखालील मुलांमध्ये त्याला एक वर्ष खेळावे लागले.\nअंडर -18 पातळीवरील त्याची प्रगतीसुद्धा विलंब झाला की जोपर्यंत त्याने आपला 6 फूट 2 इंचा फ्रेम भरला नाही. या क्षणापासून, त्याला त्याच्याकडे रोखून धरले नव्हते. उर्वरित, जसे ते म्हणतात, आता इतिहास आहे.\nजॉन स्टोन्स रिलेशनशिप लाइफ:\nसॉली-स्पेलिड डिफेंडर काही समकालीन लोकांपेक्षा तुलनेने कमी प्रोफाइल ठेवते.\nकयरन ट्रिपियर बालपण स्टोरी प्लस अनटल्ड जीवनी तथ्ये\nजॉन त्यांच्या दीर्घ काळापासून प्रेमिका आणि हायस्कूल प्रेमी, मिली यांच्या लहानपणापासूनच आहे. ते त्याच वयाचे आहेत.\nते 12 होते तेव्हा त्यांना भेटले. ते चालण्यासाठी त्यांचे कुत्रा बस्टर घेणे पसंत करतात.\nमँचेस्टर सिटी डिफेन्डरने चेशायरमध्ये सहा बेडरुमचे घर विकत घेतले आहे आणि अफवा उठवित आहे की तो एक दीर्घकालीन साथीदार मिलली सेव्हज यांच्यासह कुटुंबाची योजना आखत आहे.\nब्रॅंडन विल्यम्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nजॉन स्टोन्स फसवणूक प्रकरण:\nजॉन्स स्टोन्स आणि जेसिका एका रेस्टॉरंटमध्ये डोळ्यांसमोर ओतल्यावर भेटले तेव्हा हे सर्व सुरु झाले.\nदोन आठवड्यांनंतर स्टोन्सने जेसिकाला मँचेस्टर येथील प्रतिष्ठित लॉरी हॉटेलमध्ये झोपण्याची संधी दिली. तो त्याच्या मैत्रिणी Millie होते काय होत आहे हे जाणून न परत घरी परत साठी waited असताना हे केले.\nजेसिका, एक्सएक्सएक्सला हे कळले नाही की त्यांचे नवीन वर्तमानपत्र घरगुती होते, जोपर्यंत त्याचा चेहरा वर्तमानपत्रात दिसत नव्हता. जेव्हा त्यांनी विचारलं की त्यांनी शांत का ठेवला होता, तेव्हा त्यांनी म्हटले की त्यांना सामान्य माणसाप्रमाणे वागणं आवडतं.\nजपेट टांगंगा बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nत्यांनी स्टेक आणि भाज्या शिजवल्या नंतर त्यांनी जेसिकाच्या घरी आपले पहिले चुंबन शेअर केले- जॉन्स स्टोन्सनेदेखील भांडी धुवून तिला मदत केली.\nजेसिकाला तो अजूनही मिलीबरोबर असल्याचे समजल्यानंतर त्यांचे संबंध संपले. तिने तिच्या माणसाबद्दल आवश्यक ती चौकशी केल्यानंतर हे घडले.\nमिलीबरोबरच्या त्याच्या नात्याबद्दलचे ज्ञान जेव्हा जेव्हा जेसिकाने काही परस्पर मित्रांकडे उत्तरासाठी जाण्याचे ठरविले तेव्हा - आणि त्यांनी स्टोन्स असल्याची पुष्टी केली \"XXXX% अजूनही मिल्लीसह\"\nतिने सांगितले बातम्या बातम्या तिला आजारी वाटत जेसिकाने म्हटले:\n“माझे हृदय फक्त बुडले, ते भयानक होते, ते अगदी भयानक होते. जरी मला हे आतडे वाटत होते की काहीतरी ठीक नाही आहे, परंतु हे पुष्टीकरण आहे.\n\"तो मला जे काही बोलला ते सर्व, त्या क्षणापर्यंत आम्ही कधीच करत होतो, मी होतो, तू आम्हाला या परिस्थितीत का ठेवलंस\nतिने देखील Millie Instagram वर तिला शोधत नंतर एक संदेश पाठविण्याचा निर्णय घेतला, जेसिका लिहिले:\n“मला असे वाटते की मी कोण आहे याची तुम्हाला कल्पना नसेल, असे मी गृहित धरुन आपल्याशी अशा प्रकारे संपर्क साधल्याबद्दल मला वाईट वाटते.\n“मी गेल्या काही महिन्यांपासून जॉनला पहात आहे आणि त्यावेळी तू एकत्र होतोस की नाही हे मला माहित असणे आवश्यक आहे.\nजर तसे असेल तर, मी त्याच्याशी आणखी संपर्क साधणार नाही. मी फक्त विचारत आहे कारण मी इतर ल��कांकडून गोष्टी ऐकल्या आहेत आणि जॉनने आपल्यास काही देणेघेणे नाकारले आहे. ”\nपॅट्रिक बॅमफोर्ड चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nजॉन स्टोन्स चरित्र - मिलीसह मेक अप करणे:\nजॉन स्टोन्स आणि मिली दोघेही त्यांच्या संबंधांच्या मुद्यांनंतर बनले. ते दोघेही एकमेकांच्या हरवण्याच्या भीतीमुळे घाबरले होते. तिला आनंदी वाटत करण्यासाठी जॉन स्टोन्सने दोन गोष्टी केल्या.\nप्रथम, इंग्लंडचा स्टार जॉन स्टोन्स याने जेसिकाबरोबर तिची फसवणूक केल्याबद्दल मिलीच्या स्वप्नातील वाड्यासाठी m.m दशलक्ष डॉलर्सची तुकडी दिली.\nकॅलम हडसन-ओडोई चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटॉल्ड बायोग्राफी तथ्य\nखरोखरच, एक म्हण आहे की कठोर चुका चुकीच्या उपायांसाठी बोलतात.\nजॉन स्टोन्स चरित्र चरित्र - टॅटू बनविणेः\nपुन्हा, त्याच्या कठोर चुकांमुळे जॉन स्टोन्ससाठी आणखी एक कठोर उपाय करण्याची मागणी केली गेली. तिची फसवणूक करण्यासाठी तिच्या मैत्रिणीच्या चेह on्यावर एक मोठा टॅटू आला.\nखाली पाहिल्याप्रमाणे, प्रचंड टॅटूने स्टोन्सच्या वरच्या हाताचा बहुतांश भाग व्यापला आहे आणि तिच्या मैत्रिणीचा चेहरा गुलाबच्या बाजूला तिच्या घडीवर चिकटविला आहे.\nआता जॉन स्टोन्स आपल्या खाजगी आयुष्याबद्दल अधिक चिंतेत न ठेवता आपल्या प्लेटवर पुरेसे आहे.\nजॉन स्टोन्स चरित्र चरित्र - ड्रेसिंग रूमचा विदूषक:\nआपल्या किशोरवयीन वर्षांच्या काळात खेळपट्टीवर प्रगती करण्यासाठी स्टोन्स समर्पित होती पण ओकवेल येथे त्यांच्या दिवसांत ड्रेसिंग रूमच्या क्लेनची भूमिका बजावण्यासही ते प्रेम करीत नव्हते.\nमायकेल कॅरीक चाणक्य स्टोरी प्लस अनकॉल्ड बायोग्राफी तथ्ये\nत्यांनी विनोदबुद्धीचा सुगंध असला आणि संघ सहकारी आणि कर्मचा-यांचे अनुकरण व त्यांची नक्कल करण्याच्या विलक्षण क्षमता विकसित केल्या.\nजॉन स्टोन्स बायो - एकदा त्याचे घर सोडण्यास भाग पाडले:\nजॉन स्टोन्सला एकदा त्याच्या घरातून बाहेर जाण्यास भाग पाडले गेले होते जेव्हा त्याला एव्हर्टनच्या भयंकर चाहत्यांनी लक्ष्य केले होते ज्याला वाटले की त्याला मॅन्चेस्टर सिटीमध्ये बदलीची विनंती करून क्लबचा विश्वासघात करण्यास तयार केले गेले आहे.\nकॅल्विन फिलिप्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nस्टोव्ह पूर्णवेळ बोगद्याच्या दिशेने जात असताना एक अ��ोळखी घटना घडली.\nचेशाइरच्या विडनेस येथे त्याच्या घरीच शिव्या घालून हॉटेलमध्ये रहायला भाग पाडले गेले. आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना मॅनेजर रॉबर्टो मार्टिनेझ यांनी या कार्यक्रमास “अयोग्य” असे वर्णन केले.\nतो म्हणाला: “जॉनसाठी हा खरोखर भावनिक काळ होता. फुटबॉल अधिका authorities्यांनी कृती करण्याची गरज आहे. आम्ही त्याचा जीव धोक्यात येऊ देऊ शकत नाही. ”\nगॅरी काहिल आणि जॉन स्टोन्स एकदा चेल्सी आणि मॅनचेस्टर सिटी विजयानंतर इन्स्टाग्राम मिक्स-अपमध्ये सामील झाले होते.\nपॅट्रिक बॅमफोर्ड चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nइंग्लंडचे बचावकर्ते शनिवारी अंदाजे मिक्स-अपमध्ये Instagram खात्यांना स्वॅप करतात. सामने झाल्यानंतर काही अस्ताव्यस्त घडले.\nस्टोन्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरील एक पोस्ट चेल्सी आणि त्यांच्या हॅटट्रिकबद्दल मोरता यांचे अभिनंदन करत असल्याचे दिसून आले.\nखरंच, यामुळे शहर आणि चेल्सी चाहत्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला ज्याने पोर्ट्रेट कोणाचे चित्रण केले आहे ते शोधून काढण्याचा प्रयत्न केला.\nजॉन स्टोन्सने एकदा ब्राझीलच्या विरुद्ध मैत्रीपूर्ण लढतीत नोव्हेंबर 2017 मध्ये ब्राझीलविरुद्ध आपल्या लेग टॅटूचे प्रदर्शन केले.\nजॉन स्टोन्सवर नॉर्मन रिमिंग्टनचा टॅटू.\nहे नोंदवले गेले आहे की, टॅटूने बार्नस्ली लीजेंड नॉर्मन रिंग्टन यांचे वर्णन केले आहे, जो डिसेंबर 26, 2016 वर 90 च्या वयात निधन झाले.\nएबरेची एझे बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nरिम्सिंग्टन टायक्सकडून खेळला - जिथे स्टोन्सने आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली - त्यांना प्रशिक्षित केले आणि स्वत: ला मिस्टर बार्न्सली हे टोपणनाव मिळवून त्यांचा किट मॅन बनला.\nनॉर्मन रिमिंग्टन; तो अजूनही जिवंत होता तेव्हा.\nत्याच्या मृत्यू नंतर स्टोन्स एक चित्र पोस्ट करण्यासाठी Instagram घेतला रिंगटोन हृदयास्पद संदेशासह\nस्टोन्स लिहिले: “आज अशा वाईट गोष्टी नॉर्मन रिंग्टन खरा सज्जन, मित्र आणि लेजेनd आहे lआम्हाला तुझी खूप आठवण येईल. आरआयपी रिम्मो. \"\nजॉन स्टोन्स बायोग्राफी फॅक्ट्स - टेरी आणि फर्डीनंटचे परफेक्ट मिक्स:\nइंग्लिश संघाचे माजी कर्णधार जॉन टेरी आणि रियो फर्डिनांड यांना स्टँडर्डच्या दर्जाची आवश्यकता असते. परंतु त्यांनी हे मान्य केले आहे की त्यांना नंतरच्या सामन्याच्या चेंडूवर अपरिहार्यपणे सामना करू नये.\nLeyशली बार्न्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\n“मी ते मिश्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. मला वाटतं मागील हंगामापासून या हंगामापर्यंत खूपच फरक आहे आणि निश्चितच, गुळगुळीत उत्तीर्ण होणे आणि कठीण बचाव यांचे मिश्रण हे माझ्या खेळासाठी एक चांगली कृती ठरणार आहे. ” तो म्हणाला.\nआम्ही अचूकता आणि प्रामाणिकपणासाठी प्रयत्न करतो. जर आपल्याला असे काही दिसत असेल जे या लेखात योग्य दिसत नाही तर कृपया आपली टिप्पणी द्या किंवा आमच्याशी संपर्क साधा\nमायकेल कॅरीक चाणक्य स्टोरी प्लस अनकॉल्ड बायोग्राफी तथ्ये\nमॅन सिटी फुटबॉल डायरी\nबेन व्हाइट चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nनेट फिलिप्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nअॅडेमोला लुकमॅन चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nबेन गॉडफ्रे बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nEmile स्मिथ रोवे बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nराईस विल्यम्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nझारोड बोवे चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nज्यूड बेलिंगहॅम चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nजॅक हॅरिसन चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी फॅक्ट\nचे अॅडम्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nकॉर्नर कोडी चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nरियान ब्रूस्टर चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nनवीन फॉलो-अप टिप्पण्या माझ्या टिपण्या नवीन प्रतिसाद\nअॅडेमोला लुकमॅन चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 28 फेब्रुवारी 2021\nयेरि मीना बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 22 फेब्रुवारी 2021\nबेन गॉडफ्रे बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 3 फेब्रुवारी 2021\nलाइफबॉगर स्टोरीजवर सदस्यता घ्या\nमी गोपनीयता धोरण आणि अटींशी सहमत आहे. (दुवा)\nसर्वाधिक लोकप्रिय फुटबॉल कथा\nKylian Mbpe बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nसुधारित तारीख: 15 जून 2021\nपॉल Pugba बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nसुधारित तारीख: 15 जून 2021\nरोनाल्डो लुइस नझारियो डे लिमा बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nसुधारित तारीख: 4 मे 2021\nमोहम्मद सालह बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nसुधारित तारीख: 3 मे 2021\nएनगोलो कांते बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 15 मार्च 2021\n लाइफबॉगर या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या कोणत्याही चित्रांच्या मालकीचा दावा करत नाही. पुन्हा, आम्ही स्वत: चित्रे किंवा व्हिडिओ होस्ट करीत नाही. आमचे लेखक केवळ योग्य मालकाशी दुवा साधतात. शेवटी, लाइफबॉगरने त्यातील सर्व सामग्रीचा काळजीपूर्वक विचार केला आणि पुनरावलोकन केले. असे असूनही, काही माहिती कालबाह्य किंवा अपूर्ण असल्याची शक्यता आहे.\nआमच्याशी संपर्क साधा: प्रशासन @ Lifebogger.com\n© लाइफबॉगर कॉपीराइट © 2021.\nकृपया लाइफबॉगरचे सदस्यता घ्या\nआपल्या इनबॉक्समध्ये फुटबॉल कथा मिळवा\nहे पॉपअप बंद करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/farmers-their-children-collection-cotton-aurangabad-news-367703", "date_download": "2021-06-21T07:41:08Z", "digest": "sha1:EOIJ47KUDO5XUL3JBPAFVUECCEZ4GJWO", "length": 26551, "nlines": 233, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मजुरांअभावी कापसाच्या वेचणीवर जातोय अर्धा खर्च! शेतकरी शाळकरी मुलामुलींसह शेतात", "raw_content": "\nयंदा जून महिन्याच्या प्रारंभी समाधानकारक पाऊस झाल्याने पैठण तालुक्यात कपाशीच्या क्षेत्रात कमालीची वाढ झाली.\nमजुरांअभावी कापसाच्या वेचणीवर जातोय अर्धा खर्च शेतकरी शाळकरी मुलामुलींसह शेतात\nपाचोड (जि.औरंगाबाद) : यंदा जून महिन्याच्या प्रारंभी समाधानकारक पाऊस झाल्याने पैठण तालुक्यात कपाशीच्या क्षेत्रात कमालीची वाढ झाली. अन् कापूस वेचणीला येताच सततच्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांची भंबेरी उडाली. सर्वत्र कापूस वेचणीचे काम एकत्र आल्याने व पिकांत पाणी साचल्याने मजुरांची टंचाई निर्माण निर्माण होऊन कापुस वेचणीचे दर आकाशाला भिडले असल्याचे चित्र पाचोडसह (ता.पैठण) परिसरात पाहावयास मिळते.\nपैठण तालुका कापसाचे आगार म्हणून ओळखले जाते. उत्पादित कापसाचा धागा उच्च प्रतिचा असल्याने त्याला पसंती अधिक आहे. त्यातच नगदी पिक म्हणून कापसाकडे शेतकरी आकर्षित झाला. मात्र यंदा सलग चार महिन्यापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अर्ध्या क्षेत्रावरील पिक वायाला गेले. पाच महिन्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने सर्व शेतीकामे एकत्रित येऊन मजुराची वाणवा निर्माण झाली. मजुर आपल्याकडे खेचण्याची शेतकऱ्यांत स्पर्धा सुरु झाली.\nश���ंद्रा, बिडकीन डीएमआयसीत होणार नवे पोलीस ठाणे\nशाळकरी मुलांमुलीसह कुटुंब दिवस उगवण्यापूर्वीच शेतावर जाऊन कापुस वेचणी करताना दिसत आहेत. अनेक शेतकरी शेतमजूराना वेचणीसाठी कापसांत बटई देत आहे. सध्या कापूस वेचणीचे दर प्रतिकिलो १२ ते १४ रुपये आहे. अन् बाजारात कापसाला ४० ते ४५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. एकंदरीत एकरी दहा क्विंटल होणारे उत्पन्न चक्क एक दीड क्विंटल होत असल्याने शेतकऱ्याचा शेतीवर झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे.\nअतिवृष्टीमुळे कपाशीचे आतोनात नुकसान झाले. सध्या शिल्लक राहिलेल्या कापसाची वेचणी सुरु आहे. हा कापुस वेचण्याकरीता मजुर मिळत नसल्याने १२ ते १४ रुपये प्रतिकिलो मजुरी द्यावी लागत आहे व मजुर आणण्यासाठी गाडी भाडे १२०० रुपये द्यावे लागते. यातच कापसाला बाजारपेठेत ४० ते ४५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे दर मिळत आहे. एकुणच यंदा शेतीवर झालेला खर्चही निघणे कठिण झालेले आहे. पुढील हंगाम कसा करावा ही चिंता भेडसावत आहेत.\n- भाऊसाहेब तांबे, शेतकरी, तांबे डोणगाव\nसंपादन - गणेश पिटेकर\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकव���ण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याची घटना शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/hair-fall/", "date_download": "2021-06-21T06:30:41Z", "digest": "sha1:LW4FZUZPFCKPM2A5IKJO6ZVAW4P42G3K", "length": 2976, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " hair fall Archives | InMarathi", "raw_content": "\nकेसांना फाटे फुटत आहेत या टिप्स वापरा, के��ही घनदाट होतील\nसध्या बऱ्याच मुलींना केसांना फाटे फुटण्याची समस्या जाणवते आहे. त्यामुळे केस राठ आणि निस्तेज दिसतात, नाजूक होऊन मधूनच तुटायला लागतात.\nभाजी एक फायदे अनेक कांद्याच्या पातीचे ११ आरोग्यदायी फायदे तुम्ही वाचायलच हवेत…\nचायनीज पदार्थ बनविताना कांद्याची पात हा सजावटीसाठी वापरला जाणारा महत्वाचा घटक आहे. परंतु कांद्याच्या पातीचे आरोग्यास अनेक फायदे आहेत.\nफक्त ५ मिनिटं हा व्यायाम केलात, तर आरोग्याच्या अनेक समस्या एकाच वेळी सुटतील\nआपल्या शरीरात रक्तपुरवठा सुरळीत राहण्यासाठी, चेहरा तजेलदार दिसण्यासाठी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी हे आसन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/02/learn-sign-language-uddhav-thakarey.html", "date_download": "2021-06-21T07:23:26Z", "digest": "sha1:7RP7HPF6SOYJP7L5MYLJSCRT6U647KK2", "length": 8630, "nlines": 104, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "मी ही इंगित भाषा शिकणार -मुख्यमंत्री - KhabarBat™", "raw_content": "\nHome पुणे मी ही इंगित भाषा शिकणार -मुख्यमंत्री\nमी ही इंगित भाषा शिकणार -मुख्यमंत्री\nमी ही इंगित भाषा शिकणार -मुख्यमंत्री\nशिवजयंतीनिमित्त झालेल्या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले , मी ही इंगित भाषा शिकणार म्हणजे अजित पवारांच्या मनात काय चाललंय हे मला समजेल.\nकिल्ले शिवनेरी येथे शिवजयंती निमित्ताने झालेल्या सभेत जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांना सहा ते सात भाषा अवगत होत्या. त्यामध्ये इंगित भाषा अवगत होती. त्यामुळे समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय हे ओळखता येत होते. तसेच आपल्या नजरेच्या इशारावर काही सूचना देत येत असत.अशी इंगीत विद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साध्य आहे.\nहा धागा पकडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ही इंगीतविद्या मी शिकून घेणार म्हणजे अजित पवारांच्या मनात काय चाललंय हे मला समजेल असा टोला लगावला.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/mdh-owner-mahashay-dharampal-gulati-passes-away-at-the-age-of-98-vb-59382/", "date_download": "2021-06-21T06:36:10Z", "digest": "sha1:ORKDS6PG3WRZS3QCC2JF57RJV4FE56V6", "length": 14115, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "mdh owner mahashay dharampal gulati passes away at the age of 98 vb | ‘एमडीएच’ मसालेचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "स��मवार, जून २१, २०२१\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nदिल्ली‘एमडीएच’ मसालेचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन\n‘एमडीएच’ मसालेचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nआज भारतातच नव्हे तर जगभरात ‘एमडीएच’ मसाले हा एक मोठा नावाजलेला ब्रँड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे.\nदिल्ली : मसाल्यांचा किंग म्हणून जाहिरातीतून प्रसिद्ध असलेले ‘एमडीएच’ मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं आज पहाटे साडेपाचच्या सुमारास निधन झालं आहे. ते ९८ वर्षांचे होते. गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात मागील तीन आठवड्यांपासून उपचार सुरु होते. आज पहाटे वृद्धापकाळानं हृदय बंद पडल्याने त्यांचं निधन झालं. गुलाटी यांच्या निधनामुळे भारताने एक अनुभवी आणि यशस्वी उद्योजक गमावल्याची प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटत आहे.\nमहाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. त्यानंतर मसाल्यांचा उद्योग त्यांनी सुरु केला. आज भारतातच नव्हे तर जगभरात ‘एमडीएच’ मसाले हा एक मोठा नावाजलेला ब्रँड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे.\nविधान परिषदेच्या ६ जागांचा आज निकाल, धुळ्यातून भाजपच्या अमरिश पटेलांची बाजी\nचुन्नीलाल गुलाटी यांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘एमडीएच’ कंपनीने मसाल्याच्या पदार्थांमध्ये बाजारात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतात मसाल्यांच्या १५ कंपन्या आहेत. हजारच्या वर पुरवठादार आणि ४ लाख घाऊक विक्रेते एवढं मोठं जाळं एमडीएचने विस्तार केला असून अमेरिका, कॅनडा, जपान, संयुक्त अरब अमिरात, इंग्लंड, युरोप, दक्षिण पूर्व आशिया, सौदी अरेबिया आदी देशांत ६२ हून अधिक उत्पादनांची विक्री होते. अवघ्या १५०० रुपयांत सुरु झालेला हा व्यवसाय आज कोट्यांवधींची उलाढाल करतोय. महाशय धरमपाल गुलाटी यांचे पुत्र राजीव गुलाटी आता व्यवसायाचा हा गाडा समर्थपणे पुढे नेत आहेत.\nपी.टी. हॉस्पिटल रुग्णालय प्रशासनाची मुजोरगिरी, कर्मचाऱ्यांचा आरोप\n२०१९ साली गुलाटी यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच पद्म विभूषण प्रदान करुन सन्मानित करण्यात आलं होतं. गुलाटी हे त्यांच्या वैयक्तिक कमाईतील ९० टक्क्यांहून अधिक हिस्सा दान म्हणून द्यायचे. यापूर्वीही अनेकदा गुलाटी यांच्या मृत्यूसंदर्भातील अफवा इंटरनेटवर व्हायरल झाल्याचे पहायला मिळालं होतं. काही महिन्यांपूर्वीच गुलाटी यांच्या निधानाचे वृत्त सोशल मीडीयावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनीच आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे पत्रक काढून सांगितलं होतं.\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nव्हिडिओ गॅलरीअंतरा- मल्हारची हटके स्टोरी\nPhotosशर्वरीचा हळदी समारंभासाठी खास लूक, फोटोबघून चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nसोमवार, जून २१, २०२१\nस्वबळावर निवडणुका लढणार असा नारा दिल्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रत्युत्तराने महाविकास आघाडीत भविष्यात बिघाडी होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-PUN-indian-president-pratibha-patil-problem-for-pune-house-3103740.html", "date_download": "2021-06-21T08:15:37Z", "digest": "sha1:242GG2TCVBNO24TXF4AD3AZS6HS7TH5W", "length": 5672, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "indian president pratibha patil problem for pune house. | पुण्यातील बंगल्याच्या जागेवरुन राष्ट्रपती प्रतिभा पाटील अडचणीत? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपुण्यातील बंगल्याच्या जागेवरुन राष्ट्रपती प्रतिभा पाटील अडचणीत\nपुणे: राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या त्यांच्या पुण्यामध्ये तयार होत असलेल्या निवासस्थानामुळे वादात अडकण्याची शक्यता आहे. माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती पाटील यांना पुण्यात २,६१,०० चौरस फुटांचा भूखंड देण्यात आला आहे. लष्कराच्या ताब्यातील या भूखंडावर त्यांच्या बंगल्याचे कामही सुरु झाले आहे. नियमानुसार राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर केवळ ४५०० चौरस फुटांचा सरकरी बंगला किंवा २ हजार चौरस फुटांचा सरकारने भाड्याने घेतलेला बंगला दिला जाऊ शकतो.\nदरम्यान, राष्ट्रपती भवनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. राष्ट्रपती कार्यालयाच्या अधिका-यांनी म्हटले आहे की, राष्ट्रपतींचा कार्यकाळ अजून संपलेला नाही. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानाबाबत अद्याप कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच अधिका-यांनी हेही स्पष्ट केले की, पुण्यातील जमीन राष्ट्रपतींच्या ताब्यात नसून त्या जागेवर अजून लष्कराचेच नियंत्रण आहे.\nपुण्यातील खडकी कॅन्टोन्मेट बोर्डाच्या भागात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना निवासस्थानासाठी लष्कराचा भूखंड देण्यात आला आहे. लष्कराचा भूखंड देण्याला माजी सैनिकांनी विरोध केला आहे. त्यांच्या मते, लष्करातील सैनिकांना देण्यासाठी लष्कराकडे मुबलक जागा उपलब्ध नाही. असे असतांना राष्ट्रपतींना ही वादग्रस्त जागा देण्यात येऊ नये. मात्र, विरोध करणा-या माजी सैनिकांचे म्हणणे आहे की, या वादग्रस्त जागेवर राष्ट्रपती पाटील यांनी बांधकामही सुरु केले आहे. याआधी परदेश दौ-यावर २०० कोटी रुपये खर्च केल्याच्या मुद्यावरुन राष्ट्रपतींवर टीका झाली होती.\nज्ञानसंपन्नतेमुळेच राष्ट्राची प्रगती-राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील\nयशवंतरावांनी महिलांना सन्मान दिला- राष्ट्रपती\nदेशाचा विकासदर यंदा ८ ते ९ टक्के राहील - राष्ट्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/page/246/", "date_download": "2021-06-21T06:52:21Z", "digest": "sha1:Z7VKGAYYZGATV75KLXQ2DA6KOUK242SX", "length": 7209, "nlines": 108, "source_domain": "mmkmedia.in", "title": "Maharashtra Manoranjan Kendra - mmkmedia In India - Page 246", "raw_content": "\nधक्कादायक, पोलिसांवर अवैध दारु विक्रेते, समर्थकांचा हल्ला\nबंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला: भाजप खासदाराने दिली धमकी – लक्षात ठेवा...\nरेमडिसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यानो..विशेष पथकाचे आहे लक्ष\nआनंद महिंद्रा यांनी लॉन्च केली ‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’, गरजू लोकांच्या घराघरात...\nऔरंगाबाद : आमदार शिरसाट यांच्यावर कोणती कलमे लावली; गर्दी जमवल्याप्रकरणी खंडपीठाची...\nतेर: दवाखान्यासमोर रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू; रुग्णवाहिका मिळाली नसल्याने 5 तासांनी घंटागाडीत...\nकोरोना देशात: कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटींपार; 50 लाख रुग्ण फक्त...\nउत्तराखंडमध्ये ढगफुटी: उत्तरकाशी आणि रुद्रप्रयागमधील अनेक घरे ढिगाऱ्याखाली गेली, अनेकांनी उंच...\nकर्नाटक: ऑक्सिजनअभावी 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू; मंत्री म्हणाले : 6 हजार...\nहा आठवडा पावसाचा: 4 जिल्ह्यांत ऑरेंज, 22 जिल्ह्यांत यलो अलर्ट; मराठवाडा...\nआणि पुण्यातील पेठा ओस पडू लागल्या…\nपेशवाईचा अंत झाल्यानंतर पुण्यातील जीवनाची मोठी वाताहत झाली. पेशव्यांच्या पदरी असलेले सर्व सैनिक बेरोजगार झाले.\nजगातील सर्वात भयानक जंगल, आत गेलेले पुन्हा परतले नाही\nआपल्या जगात अनेक प्रकारची ठिकाणे आहेत. बर्याच जागा आहेत जिथे गेल्यानंतर मनाला शांतता व विश्रांती मिळते. त्याच वेळी, बरीच ठिकाणे रहस्यमय आणि भयानक आहेत, जिथे लोक जाण्यापासून संकोच करतात.\nविंग कमांडर अभिनंदन यांच्या शौर्याची कथा – भारतीय वायु सेना दिवस विशेष\n२७ फेब्रुवारी २०१९ रोजी लाईन ऑफ कंट्रोल वर भारत-पाकिस्तान चे हवाई युद्ध चालू असताना विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानाला शूट करून भारतीय वायू सेने मध्ये इतिहास रचला. विंग कमांडर खडकवासला येथे असलेल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) चे विद्यार्थी होते आणि १६ वर्ष लढाऊ पायलेट होते.\nआम्ही, कोरोना आणि Memes\nभारतात तशी गुणवत्तेची कमतरता नाहीच. वेळ – परिस्थिती कोणतीही असो वेगवेगळ्या माध्यमातून मनोरंजन, जागृती आणि विचारांची देवाणघेवाण हि गोष्ट अगदी जनमानसात खोल रुतलेली आहे...\nइजिप्ट मध्ये उघडण्यात आल्या २५०० वर्षांपूर्वी पुरलेल्या पुरातन मम्मी\nइजिप्ट मधील पुरातत्वशास्त्रज्ञांच्या व्हिडिओने थेट प्रेक्षकांसमोर प्राचीन मम्मीचे कॉफीन उघडल्यामुळे जगभरातील लोकांना आकर्षित केले. या विडीओ मध्ये बरेच जन कॉफीन उघडताना मम्मींचे फोटो काढताना दाखवले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82.%E0%A4%A8._%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%9C", "date_download": "2021-06-21T08:09:20Z", "digest": "sha1:MWJE7FRUSG7RKWSIIIGP2JD7BHGEGN6D", "length": 5755, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पां.न. राजभोज - विकिपीडिया", "raw_content": "\nपांडुरंग नथुजी राजभोज उर्फ बापूसाहेब राजभोज (१५ मार्च १९०५ - २ जुलै १९८४) हे एक भारतीय राजकारणी होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते. त्यांनी १९५७-६२ दरम्यान राज्यसभेमध्ये बॉम्बे स्टेटचे प्रतिनिधित्व केले.[१]\n१९४२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे ते सरचिटणीस होते.[२]\nमहाराष्ट्र विधान परिषदेत आमदार असताना पा.ना. राजभोज यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करावे, आणि त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी लावून धरली होती.[३]\nत्यांनी मराठीमध्ये लष्करी पेशा हे पुस्तक लिहिले. १९८४ मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यांना दोन मुलगे व दोन मुलगी होती.[१]\nराजभोज यांच्या बद्दल अतिरिक्त माहिती\n१ ली लोकसभा सदस्य\nइ.स. १९८४ मधील मृत्यू\nइ.स. १९०५ मधील जन्म\nनामांतर आंदोलनात सहभागी व्यक्ती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जानेवारी २०२१ रोजी १०:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Pp-usertalk", "date_download": "2021-06-21T08:12:06Z", "digest": "sha1:25TXO52QD45KRWUTHXHKUZQYZ5H7Y6T7", "length": 6940, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Pp-usertalk - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nयेथे लुआच्या या विभागांचा वाप�� होतो:\nजीवंत व्यक्तिंचे आत्मचरित्र {{pp-blp}} – – –\nलवाद ५००/३० संरक्षण {{pp-30-500}} – – –\nप्रतिबंधित सदस्य चर्चा {{pp-usertalk}} – – –\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:Pp-usertalk/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ नोव्हेंबर २०१६ रोजी १९:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-pandharicha-pahila-warkari/?page&product=marathi-pandharicha-pahila-warkari&post_type=product&add_to_wishlist=2499", "date_download": "2021-06-21T06:56:38Z", "digest": "sha1:LRRY6VIOYAIGLWMR7LALUGBGOZLQIDY2", "length": 16080, "nlines": 352, "source_domain": "sanatanshop.com", "title": "पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग) – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Marathi Books / हिंदु धर्म आणि संस्कार / देवता : उपासना अन् शास्त्र\nपंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)\nपांडुरंग ‘भक्त (शिष्य) कसा असावा ’ याचा आदर्श आहे; म्हणूनच या पुस्तकाला ‘पंढरीचा वारकरी’ असे नाव दिले आहे. यात ‘वारकरी म्हणजे स्वत: पांडुरंग’, हे अध्याह्रत आहे. ��्रस्तुत ग्रंथात पंढरी (पंढरपूर), पांडुरंग, भक्तशिरोमणी पुंडलिकाचे महात्म्य, वारी आणि वारकरी यांचे आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन सविस्तरपणे केलेले आहे. या ग्रंथाच्या वाचनामुळे पंढरपूरला जाणारे वारकरी आणि इतर भाविक यांचा पांडुरंगाप्रती भक्तीभाव अन् त्याच्या भेटीची ओढ वाढणार आहे. त्यांना पंढरपूर, भक्तराज पुंडलिकाचे अपार भक्ती महात्म्य, वारीचे आध्यात्मिक महत्व आकलन होऊन त्यांची श्रध्दा वृध्दींगत होण्यास साहाय्य होणार आहे.\nपंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग) quantity\nपरात्पर गुरू परशराम माधव पांडे\nदत्त (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)\nश्री विठ्ठल (उपासनाशास्त्र आणि पंढरपूर माहात्म्य)\nश्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थासह)\nश्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/washing-clothes-corona-infected-corona-fighter-nashik-marathi-news", "date_download": "2021-06-21T06:36:37Z", "digest": "sha1:5YXKZF4TGKTSIVFOZ3VEXR4BLUQTOK4N", "length": 18207, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Corona Fighter : कोरोनाबाधितांचे कपडे धुणारा 'अवलिया'! कौतुकाची थाप देत कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित", "raw_content": "\nकोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीत प्रत्येकजण आपापल्या परीने मदतीची भूमिका ठेवत कार्य करत असल्याचे दिसून येत आहे. त्यात असाच एक अवलिया कोरोनाबाधित रुग्णांचे कपडे धुण्याचे समाजकार्य करत आहे.\nCorona Fighter : कोरोनाबाधितांचे कपडे धुणारा 'अवलिया' कौतुकाची थाप देत कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित\nसिडको (जि.नाशिक) : कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीत ���्रत्येकजण आपापल्या परीने मदतीची भूमिका ठेवत कार्य करत असल्याचे दिसून येत आहे. त्यात असाच एक अवलिया कोरोनाबाधित रुग्णांचे कपडे धुण्याचे समाजकार्य करत आहे. त्यांचे सर्वच क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.\nसमाजकार्याची जाणीव ठेवणारा कोरोनायोध्दा\nइंजि. चेतन भामरे हे लॉन्ड्रीचा व्यवसाय करतात. भामरे हे मूळचे सटाणा तालुक्यातील नामपूरचे रहिवासी असून, त्यांनी शिक्षण के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. आजोबाच्या निधनानंतर वडिलांनी साईयोग पॉवर लॉन्ड्री व्यवसाय सुरू ठेवला. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आपला परंपरागत व्यवसाय चालविण्याचे ठरविले. आज ते आपल्या सभोवतालच्या परिसरातील कोविड रुग्णालयातील रुग्णांचे कपड्याचे लॉन्ड्रीचे काम त्यांनी मोठ्या कुशलतेने मिळविले. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यश संपादन केले. त्यांनी सामाजिक जाणीव ठेवून कोरोना महामारीत देखील जनसेवा करत ३७ कोविड हॉस्पिटलची सर्व लॉन्ड्रीची कामे ते करीत आहेत.\nहेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा\nअत्याधुनिक टेक्नॉलॉजीची यंत्रणा सामग्री\nहे सर्व काम करण्यासाठी विविध प्रकारच्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीची यंत्रणा सामग्रीदेखील त्यांनी उभारली आहे. सर्व ब्रँडेड वॉशिंग पावडर आणि केमिकलचा वापर करून कपडे धुतले जातात. या सर्व समाजकार्यात त्यांना आपल्या सहकाऱ्यांची देखील मदत असल्याचे ते अभिमानाने सांगतात. भामरे हे जे काम करत आहे त्यांचा समाजाप्रति जो वसा चालवत आहे, हे कौतुकास्पद आहे.\nहेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ\nआमदार सीमा हिरे यांच्या दृष्टीपथास सदर व्यक्ती आल्यानंतर त्यांनी आस्थेने विचारपूस करून कौतुकाची थाप देत त्याला कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित केले.\nVIDEO : इटलीस्थित निफाडचा तरुण म्हणतोय..‘मला काही होत नाही..काही झालं नाही’ असे म्हणू नका\nनाशिक : राज्यात शासनाकडून कर्फ्यू जाहीर केला तरी अनेक नागरिक घराबाहेर आहेत. सूचनांचे पालन करीत नाहीत. ‘मला काही होत नाही, मला काही झालं नाही’, असे म्हणू नका. तर गर्दीत जाणे टाळा आणि कोरोनाचे वाहक बनू नका असे कळकळीचे आवाहन मूळच्या निफाड तालुक्यातील व सध्या इटलीस्थित अभिषेक डेरले या युवकाने\nजेव्हा महापौरांच्या बंगल्याला वाटते कोरोनाची भीती; होणार ५१ लाख रुपयांची उधळण\nनाशिक : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव जवळजवळ संपुष्टात येत असताना कोविड सेंटरदेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु दुसरीकडे महापालिकेचा कारभार पाहणारे प्रथम नागरिक सतीश कुलकर्णी यांच्या ‘रामायण’ बंगल्याला, तसेच मुख्यालयातील सर्व कार्यालयांना पुढील वर्षभर कोविडची भीती वाटू लागल्या\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, पत्रास कारण की...\nमुंबई : राज्यात अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय संस्थांना व विद्यापीठांना सूचित क\nMission Admission : पॅरामेडिकल शाखेतून घडवा उज्ज्वल करिअर; अशा आहेत संधी\nनाशिक : सध्या कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून आले ते वैद्यकीय क्षेत्रातील विविध घटक. अगदी डॉक्टरांपासून तर आरोग्य व्यवस्थेतील सर्व घटकांकडून दिवसरात्र मेहनत घेत रुग्णसेवा केली जात आहे. वैद्यकीय शिक्षणाचा विचार केल्यास डॉक्टरांसोबतच परिचारिका व अन्य अनेक क\nइंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनो, प्रॅक्टिकलचं टेन्शन सोडा; वाचा सविस्तर\nपुणे : ऑनलाईन शिक्षण सुरू झाले, पण अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, आता 'आयआयटी' मुंबईच्या मदतीने अनेक महाविद्यालयांसाठी 'व्हर्च्युवल लॅब' उपलब्ध होणार आहेत. किमान ६० ते ७० टक्के प्रॅक्टिकल व्हर्च्युअल लॅबच्या मदतीने करून विद्यार्थ्य\nलाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश\nभोकरदन (जालना) : वर्षाला तब्बल वीस लाखांच्या पॅकेजची कंपनीची ऑफर...एरवी कुणीही अशी संधी दवडली नसती; पण तिला प्रशासकीय सेवेतच यायचे होते. त्यामुळे तिने ही ऑफर नाकारली. जालना जिल्ह्यात शिक्षण घेतलेल्या आणि नाशिकला राहत असलेल्या अंकिता अरविंद वाकेकर हिने ‘यूपीएससी’त दुसऱ्या प्रयत्नात बाजी मार\nऔरंगाबादचे प्रशासक म्हणतात... या ���ारखेपर्यंत कोरोना आटोक्यात\nऔरंगाबाद ः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरूच असून, सात कलमी कार्यक्रमामुळे १५ ऑगस्टपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल, असा दावा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी (ता. २२) केला. अॅन्टीजेन चाचण्या, संपर्कातील व्यक्तींचा शोध, वॉर रुम, मोबाईल क्लिनिक, आधुनिक\n 'या' तंत्रज्ञानामुळे फेकन्यूज ओळखणंही होणार अवघड..कारण..\nनाशिक : दिल्लीत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्याच्या प्रचारामध्ये दिल्ली भाजपकडून डीपफेक या तंत्रज्ञानाचा वापर करून काही व्हिडिओमध्ये रचनेत प्रसारित करण्यात आल्याची माहिती एका अहवालातून पुढे आली आहे. डीपफेक व्हिडिओचे नवे आव्हान पुढील काळात देशातील निवडणूक प्रचारात असणार\nमलेशियात कांदा आयातसाठी चीनकडून हलाल प्रमाणपत्राची मागणी; नाशिकच्या निर्यातदाराला पडला प्रश्न\nनाशिक : अरब राष्ट्रांमध्ये उत्पादन आणि प्रक्रियायुक्त पदार्थांच्या निर्यातीवेळी हलाल प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र यापूर्वी कांद्यासाठी कधीही या प्रमाणपत्राचा आग्रह धरला नव्हता. पण आता देशांतर्गत आवक वाढल्याने भारतातर्फे कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची शक्यता गृहीत धरून आयातदारांनी कांद\nव्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचाय अद्यापही अंतिम संधी उपलब्ध\nपंचवटी (नाशिक) : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अकरावीत कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची अंतिम संधी अद्याप उपलब्ध आहे. शहरातील स्वयंरोजगार देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठी नऊशे जागा उपलब्ध आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-BSP-these-are-the-top-six-start-ups-in-india-5035106-PHO.html", "date_download": "2021-06-21T08:09:32Z", "digest": "sha1:SIFNKSVWWBAKOWWFNTO63OSDML5LJ6BD", "length": 4789, "nlines": 76, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "These Are The Top Six Start-Ups In India | भारतातील 6 BEST इंडियन स्टार्टअप्स, छो्या IDEA तून उभी झाली अब्जावधीची कंपनी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारतातील 6 BEST इंडियन स्टार्टअप्स, छो्या IDEA तून उभी झाली अब्जावधीची कंपनी\nनवी दिल्लीः नॅसकॉमने दिलेल्या माहितीनुसार, भारतात दरवर्षी 800 पेक्षा जास्त स्टार्टअॅप्स सुरू होतात. भारतातील तरूण वेगळ्यापध्दतीने विचा��� करत आहेत. अनेक तरूणांनी एका छोट्या कल्पनांनी स्टार्टअप सुरू केले आणि आज ते कोट्यवधीचे उद्योग बनले आहेत. या कंपन्या केवळ सेवा देण्यात चांगल्या नाहीत, तर बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यातही यांचा मोठा वाटा आहे. यामध्ये जास्तीत जास्त कंपन्या ऑनलाईन कंपन्या आहेत. आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत, भारतातील 6 स्टार्टअप कंपन्या ज्यांनी भारतीय ऑनलाईन बाजारपेठेत धुमाकूळ घातला आहे...\nहेड कॉमर्स प्लॅटफॉर्म - मुकेश बंसल\nरजिस्टर्ड कस्टमर - 4 कोटी\nशिपमेंट दरमहा - 80 लाख\nएकूण सेलर्स - 30,000\nआतापर्यंत अधिग्रहण केलेल्या कंपनी 5\nवॅल्यूएशन - 682 अब्ज रुपये\nपुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर स्टार्टअप कंपन्यांबद्दल...\nनोटः फोटोंचा वापर केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे..\nसायकल असो वा बाईक, भारतात पहिल्या क्रमांकावर आहे ही कंपनी, आता मिळाला नवीन \\'हीरो\\'\nटीसीएस ठरली सर्वाेत्कृष्ट कंपनी, रिलायन्स दुसऱ्या तर आयटीसी तिसऱ्या स्थानी\nअमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिला, 3 वर्षांत बनवली 6 हजार कोटींची कंपनी\nसततच्या अपयशानंतरही ६५ व्या वर्षी सुरू केली केएफसी कंपनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-LCL-news-about-tributes-to-the-dead-in-parliament-5768885-NOR.html", "date_download": "2021-06-21T08:20:08Z", "digest": "sha1:RVQVCAKKU2YUVBLBSBHXKN2L2HFDX5TH", "length": 3411, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about Tributes to the dead in Parliament | भाजपच्या मार्गदर्शकास राहुल गांधींचे \\'मार्ग\\'दर्शन; संसद परिसरात सत्ताधारी, विराेधक एकत्र - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभाजपच्या मार्गदर्शकास राहुल गांधींचे \\'मार्ग\\'दर्शन; संसद परिसरात सत्ताधारी, विराेधक एकत्र\nदिल्ली- गुजरातमध्ये मंगळवारी निवडणूक प्रचार संपला. बुधवारी संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला १६ वर्षे पूर्ण झाली. या वेळी भाजप व काँग्रेसचे अनेक माेठे नेते संसद भवन परिसरात शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित हाेते. त्यात पंतप्रधान नरेंद्र माेदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमाेहनसिंग, साेनिया गांधी अादींचा समावेश हाेता. यादरम्यान पंतप्रधान माेदी यांनी मनमाेहनसिंग यांच्याशी हस्तांदाेलन केले. या वेळी भाजप व काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकजूट दिसून अाली. राहुल गांधी हे अडवाणी यांना पुढे उभे राहण्याबाबत सांगताना दिसले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-theft-in-jewellery-showroom-30-kg-gold-looted-4503623-NOR.html", "date_download": "2021-06-21T08:15:02Z", "digest": "sha1:ISZKS4ZJCRMEQA6YGUG7ELSOCHOEUXJ2", "length": 3069, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Theft In Jewellery Showroom, 30 Kg gold looted | सराफा शोरूममध्ये चोरी, 30 किलो सोन्याची लूट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसराफा शोरूममध्ये चोरी, 30 किलो सोन्याची लूट\nहैदराबाद - शहरातील पंजागुट्टा भागात असलेल्या तनिष्क या सोन्याच्या दागिन्यांच्या शोरूममधून चोरट्यांनी 30 किलो सोन्याची लूट केली आहे. या दागिन्यांची किंमत सुमारे 9 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.शोरूमच्या मागील दाराने शुक्रवारी रात्री चोरांनी आत प्रवेश केला. दागिने चोरून त्याच मार्गाने ते पसार झाले. शोरूममध्ये लागलेल्या कॅमे-यांमध्ये ही घटना कैद झाली. कॅमे-यात एक जण चोरी करताना दिसत आहे.\nतथापि, इतर काही चोरटेही या लूटमारीच्या घटनेत सहभागी असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे. शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागात ही चोरीची घटना घडली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/mahabharata-these-works-are-less-our-age-5972950.html", "date_download": "2021-06-21T06:42:10Z", "digest": "sha1:LZALRLM4DALBCOQ4CAE2X77JETVE7TRK", "length": 15481, "nlines": 75, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mahabharata These Works Are Less Our Age | कोणत्या कामांमुळे कमी होते मनुष्याचे आयुष्य, लिहिले आहे महाभारतामध्ये - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोणत्या कामांमुळे कमी होते मनुष्याचे आयुष्य, लिहिले आहे महाभारतामध्ये\nनॉलेज डेस्क - हिंदू धर्म ग्रंथामध्ये सांगितलेल्या विविध गोष्टी आपल्यासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाहीत, परंतु धर्म ग्रंथाचे वाचन न केल्यामुळे आपण या गोष्टींपासून अनभिज्ञ राहतो. प्राचीन ग्रंथानुसार पूर्वी मनुष्याचे आयुष्य 100 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असायचे परंतु सध्याच्या काळात मनुष्याच्या आयुष्यामध्ये घट झालेली दिसून येत आहे.\nयाचे प्रमुख कारण म्हणजे आपल्याद्वारे दररोज करण्यात येणारी काही कामे, ज्यामुळे मनुष्याचे आयुष्य कमी होत चालले आहे. महा���ारतातील अनुशासन पर्वामध्ये मनुष्याचे आयुष्य वाढवणारे आणि कमी करणारे कर्म यासंबंधी सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे. या गोष्टी भीष्म पितामह यांनी युधिष्टिराला सांगितल्या होत्या.\n1- जो मनुष्य नखं कुरतडतो तसेच नेहमी अशुद्ध आणि चंचल राहतो, त्याचे आयुष्य लवकरच समाप्त होते. उदय, अस्त, ग्रहण व दिवसा सूर्याकडे पाहणाऱ्या मनुष्याचा मृत्यू अल्पायुतच होतो.\n2 - केशभूषा करणे, डोळ्याला काजळ लावणे, दात घासणे आणि देवतांचे पूजन करणे. ही सर्व कामे दिवसाच्या पहिल्या प्रहरातच पूर्ण करावीत. जे लोक ही सर्व कामे वेळेवर करीत नाहीत त्यांना लवकरच काळाला सामोरे जावे लागते.\n3 - मल-मुत्राकडे पाहणारा, पायावर पाय ठेवून बसणारा, दोन्ही पक्षातील चतुर्दशी आणि अष्टमीला तसेच अमावस्या व पौर्णिमेला दिवसा स्त्री समागम करणाऱ्या मनुष्याचा मृत्यू कमी वयात होतो.\n4 - नास्तिक, क्रियाहीन, गुरु आणि शास्त्राच्या आज्ञेचे उल्लंघन करणारे तसेच धर्म माहित नसलेल्या दुराचारी मनुष्याचे आयुष्य कमी असते. जो मनुष्य इतर जाती किंवा धर्मातील स्त्रीशी संपर्क ठेवतो, त्याचे आयुष्यही लवकर समाप्त होते.\n5 - क्रोधहीन, नेहमी सत्य बोलणारा, हिंसा न करणारा, सर्वांना एकसमान वागणूक देणार्या मनुष्याचे आयुष्य १०० वर्षांचे असते. दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्म झाल्यानंतर प्रातःकाळी आणि संध्याकाळी विधीपूर्वक संध्या करणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य जास्त असते.\n6 - जो मनुष्य सूर्योदयापर्यंत झोपतो आणि त्याचे प्रायश्चितही करत नाही, त्याचा विनाश निश्चित होतो. मंजन कधीही तर्जनीने (अंगठ्याजवळील पहिले बोट) करू नये, तर मध्यमा अर्थात सर्वात मोठ्या बोटाने करावे. कारण तर्जनीत एक प्रकारचा विद्युत प्रवाह असतो, ज्यामुळे तो दातांमध्ये प्रविष्ट झाल्यावर ते तत्काळ कमकुवत होण्याची शक्यता असते.\n7 - ब्राह्मण, गाय, राजा, वृद्ध, गरोदर स्त्री, दुर्बल आणि ओझे वाहून नेणारा व्यक्ती समोर आल्यानंतर स्वतः मागे सरकून त्यांना मार्ग द्यावा. इतरांनी वापरेलेले चप्पल-बूट, वस्त्र धारण करू नयेत. इतरांची चाहाडी, निंदा करू नये. अपंग, कुरूप व्यक्तीवर हसू नये. जो मनुष्य या सर्व गोष्टींचे पालन करतो त्याला दीर्घायुष्य प्राप्त होते.\n8 - मलिन आरशात चेहरा पाहणारा, गरोदर स्त्रीसोबत समागम करणारा तसेच तुटलेल्या, अंधारात असलेल्या पलंगावर ���ोपणारा मनुष्य लवकरच यमदेवाचे दर्शन घेतो.\n9 - उत्तर दिशेकडे तोंड करून मल-मूत्राचा त्याग करावा. दात घासल्याशिवाय देवपूजा करू नये. कधीही नग्नावस्थेत किंवा रात्री स्नान करू नये. नास्तिक लोकांच्या संगतीत राहू नये. स्नान केल्याशिवाय चंदन लावू नये. स्नान झाल्यानंतर ओले कपडे परिधान करू नयेत. या सर्व गोष्टींचे पालन करणारा मनुष्य १०० वर्षांचे सुख भोगू शकतो.\n10 - डोक्याला तेल लावल्यानंतर त्याच हाताने इतर अवयवांना स्पर्श करू नये. उष्ट्या तोंडाने शिकवणे, शिकणे योग्य नाही. असे केल्यास आयुष्याचा नाश होतो.\n11 - गुरुजनांसमोर त्यांच्याहून उच्च आसनावर बसू नये, पायावर पाय ठेवून बसू नये आणि त्यांच्या वचनांचे तर्काद्वारे खंडन करू नये. दान, मान आणि सेवेने अत्यंत पूजनीय व्यक्तीची सदैव पूजा करावी.\n12 - जो मनुष्य अपवित्र व्यक्तीला पाहतो, स्पर्श करतो, कुमारिका, कुलटा, वेश्येसोबत समागम करतो, पत्नीसोबत दिवसा तसेच रजस्वला अवस्थेमध्ये समागम करतो. त्याला यमदेव लवकरच घेऊन जातात.\n13 - पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून दाढी-हजामत केली पाहिजे. यामुळे आयुष्य वाढते. दाढी-हजामत केल्यानंतर स्नान न करणे हे आयुष्य क्षीण करणारे आहे.\n14 - अपवित्र अवस्थेमध्ये सूर्य, चंद्र आणि नक्षत्रांकडे पाहणारा, वडीलधारी मंडळी समोर आल्यानंतर नमस्कार न करणारा, फुटलेल्या ताटाचा वापर करणारा व्यक्ती जास्त वर्ष जगत नाही.\n15 - जो मनुष्य जेवताना मधेच उठतो आणि स्वाध्याय करतो, यमदेव त्यांचे आयुष्य नष्ट करतात आणि त्याच्या आपत्यांनाही त्याच्यापासून हिरावून घेतो. जे लोक सूर्य, अग्नी, गाय तसेच ब्राह्मणाकडे तोंड करून मुत्र त्याग करतात, त्या सर्वांचे आयुष्य कमी होते.\n16 - भुस्सा, भस्म, केस आणि कवटीवर कधीही बसू नये. इतरांनी स्नान करण्यासाठी वापरलेल्या पाण्याचा वापर करू नये. जेवण नेहमी खाली बसून करावे. या सर्व गोष्टींचे पालन करणारा व्यक्ती १०० वर्ष जगतो.\n17 - धान्य पेरलेल्या शेतात, घराच्या जवळपास तसेच पाण्यामध्ये मल-मुत्र त्याग करणारा, ताटात वाढलेल्या अन्नाची निंदा करणारा, जेवणापूर्वी आचमन न करणारा व्यक्ती अल्पायुषी असतो.\n18 - जो मनुष्य संध्याकाळी झोपतो, वाचतो आणि जेवण करतो. रात्रीच्या वेळी श्राद्ध कर्म करतो, स्नान करतो, जेवण झाल्यानंतर केस विंचरतो. असा व्यक्ती जास्त काळ जगात नाही.\n19 - जिचे गोत्र आणि कुळ आपल्यासारखेच असेल तसेच जी मामाच्या कुळात जन्मलेली असेल, जिच्या कुळाचा काही पत्ता नसेल त्या मुलीशी लग्न करू नये.\n20 - दीर्घायुष्याची इच्छा असणार्या मनुष्याने घरापासून दूर जाऊन मुत्र त्याग करावा त्यानंतर हात-पाय धुवून घरामध्ये प्रवेश करावा. घरातील उरलेले अन्न घरापासून दूर टाकावे किंवा पाळीव प्राण्यांना खाऊ घालावे. लाल फुलांचा हार स्वतः घालू नये. पांढर्या फुलांचा हार घालू शकता.\n21 - पूर्व आणि उत्तरेकडे तोंड करून जेवण केल्याने क्रमशः दीर्घायुष्य व सत्याची प्राप्ती होते. जमिनीवर बसूनच जेवण करावे. कोणासोबत एकाच ताटात तसेच अपवित्र मनुष्याजवळ बसून जेवण करू नये.\n22 - दीर्घायुष्याची इच्छा असणार्या मनुष्याने पिंपळ, वड, उंबर या झाडांच्या फळांचे सेवन करू नये. हातावर मीठ घेवून चाटू नये. शत्रूच्या श्राद्ध कर्मातील अन्न ग्रहण करू नये.\n23 - वृद्ध, कुटुंबातील सदस्य, गरीब मित्र यांना घरामध्ये आश्रय द्यावा. पारवा, पोपट, मैना इत्यादी पक्षी घरात ठेवणे मंगलकारी आहे. विद्वान, हुशार, पंडित या लोकांची निंदा केल्यास आयुष्य कमी होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/legendary-actor/", "date_download": "2021-06-21T07:49:38Z", "digest": "sha1:PTXLS4F3JN2JMG2C72H7RDQTFSRKAH62", "length": 4637, "nlines": 44, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Legendary Actor Archives | InMarathi", "raw_content": "\nशर्टच्या २ उघड्या बटणांपासून ‘मामा’ टोपण नावाच्या उगमापर्यंत: अशोक सराफांचे भन्नाट किस्से\nआजही सेट मॅक्सवर कित्येकदा शाहरुख सलमानचा करण-अर्जुन लागलेला असताना आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत असतो ठाकूरच्या मुंशीची\nऋषी कपूरजींना ‘अमरत्व’ देणारे हे त्यांचे १० डायलॉग्स लोकांच्या सदैव लक्षात राहतील\nअग्निपथ मध्ये त्यांनी साकारलेली निगेटिव्ह भूमिका ही लोकांनी खूप पसंत केली त्यांचा तो रौफ लाला बघून आजही चीड येते इतकी ती भूमिका उत्तम केलेली\nकारकुनी कामासाठी आपला जन्म झाला नसल्याची ‘त्यांना’ जाणीव झाली आणि…\nत्यांनी खलनायक आणि विनोदी भूमिका अशा पद्धतीने साकारल्या की इतर मेनस्ट्रीम अभिनेत्यांसमोर परेश रावल हे स्वतःच एक ब्रँड बनले.\nअनेक तरुणींना लग्नाच्या जाळ्यात अडकवणारा, बेमालूम सोंगाड्या “लखोबा लोखंडे”\nआचार्य अत्रे लिखित हे अजरामर नाटक माहीत नाही असा प्रेक्षक सापडण अशक्यच. ५२ वर्षाच्या कारकिर्दीत ३००० प्रयोग करणारे ऐतिहासिक नाटक\nयाला ��ीवन ऐसे नाव\n‘दयावान अमर’ ची अनपेक्षित एक्झिट\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === ‘अमर ,अकबर , अँथनी’ ह्या त्रिकुटातील आज अँथनी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://bollyreport.org/archives/category/hollywood-news?filter_by=popular", "date_download": "2021-06-21T06:23:27Z", "digest": "sha1:PI3OESMNIJBOMMVO5RVFYIPULAVZ3NYN", "length": 3980, "nlines": 87, "source_domain": "bollyreport.org", "title": "Hollywood News Archives - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nया गाण्याच्या शुटिंगनंतर ती अभिनेत्री रात्रभर रडत होती ; अमिताभ बच्चन...\nबॉलिवुडमध्ये अनेक किस्से रोज घडत असतात. त्यातील काही किस्से एखाद्या काळात खुप गाजतात. तर काही किस्से ज्यांच्या संदर्भात असतात त्याच्या वाढदिवशी किंवा त्यांचा मृत्यु...\nआपल्या सर्वांची लाडकी ‘सोनपरी’ मधली ‘फ्रुटी’ आता झाली आहे एवढी मोठी,...\nलग्नासाठी हे अभिनेते – अभिनेत्री झाले होते उतावीळ, नंबर ४ अभिनेत्रीने...\nवयाच्या ४७ व्या वर्षी मलायका होणार का बाळाची आई \nकरीना कपूर दिसणार सीतेच्या भूमिकेत, मात्र भूमिका साकारण्यासाठी मागितले तब्बल एवढे...\nया गाण्याच्या शुटिंगनंतर ती अभिनेत्री रात्रभर रडत होती ; अमिताभ बच्चन...\nआपल्या सर्वांची लाडकी ‘सोनपरी’ मधली ‘फ्रुटी’ आता झाली आहे एवढी मोठी,...\nलग्नासाठी हे अभिनेते – अभिनेत्री झाले होते उतावीळ, नंबर ४ अभिनेत्रीने...\nवयाच्या ४७ व्या वर्षी मलायका होणार का बाळाची आई \nकरीना कपूर दिसणार सीतेच्या भूमिकेत, मात्र भूमिका साकारण्यासाठी मागितले तब्बल एवढे...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-infog-ramya-krishnan-birthday-baahubali-2-sivagami-10-powerful-dialogues-5695500-PHO.html", "date_download": "2021-06-21T08:27:08Z", "digest": "sha1:W36LCOEWW3HDI2ANAD2BCRFBUU5MVUUA", "length": 3165, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ramya Krishnan Birthday: Baahubali 2 Sivagami 10 Powerful Dialogues | 47 वर्षांची झाली 'बाहुबली'ची आई, वाचा शिवगामीचे 10 दमदार Dialogues - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n47 वर्षांची झाली 'बाहुबली'ची आई, वाचा शिवग��मीचे 10 दमदार Dialogues\nमुंबई - 'बाहुबली-2' मध्ये प्रभासच्या आईची म्हणचे शिवगामीची भूमिका करून प्रसिद्धी मिळवणारी राम्या कृष्णन 15 सप्टेंबरला 47 वर्षांची झाली आहे. राम्याने 13 व्या वर्षी तमिळ चित्रपट 'Vellai Manasu' द्वारे चाइल्ड आर्टिस्ट म्हणून डेब्यू केला होता. आतापर्यंत 200 हून अधिक चित्रपटांत तिने भूमिका केली आहे. त्याचबरोबर तिने 'वजूद' (1998), 'बडे मियां छोटे मियां'(1998), 'चाहत'(1996), 'क्रिमिनल'(1994) सारख्या हिंदी चित्रपटांतही काम केले आहे. या पॅकेजमध्ये आपण राम्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'बाहुबली-2' मधील राम्याचे 10 दमदार डायलॉग्स पाहणार आहोत.\nराम्याचे बाहुबली 2 मधील 10 दमदार डायलॉग्ज वाचण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/weekly-horoscope-29-oct-to-4-nov-in-marathi-5975370.html", "date_download": "2021-06-21T07:28:04Z", "digest": "sha1:P37COXPUB7CGIUFFEHL7VE653WA47W6E", "length": 4688, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "saptahik rashibhavishya Weekly horoscope 29 Oct to 4 Nov in marathi | साप्ताहिक राशिफळ : सर्व 12 राशींसाठी कसा राहील दिवाळीपूर्वीचा हा आठवडा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसाप्ताहिक राशिफळ : सर्व 12 राशींसाठी कसा राहील दिवाळीपूर्वीचा हा आठवडा\nया आठवड्याची सुरुवात चंद्र-गुरूच्या परस्पर दृष्टीने होईल. त्यामुळे देशात व्यापारात प्रगती व अानंदाचे वातावरण राहील. उद्योगांना दिलासा मिळेल व आवश्यक वस्तू स्वस्त होतील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या आठवड्यात पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात. चांदीच्या भावात मात्र तेजी येईल. तांबे, पितळाचे दरही वाढू शकतात. तसेच निसर्ग शांत राहील. हा आठवडा बहुतांश राशींसाठी लाभ करून देणारा राहील. येथे जाणून घ्या, मेषपासून मीनपर्यंत सर्व 12 राशींचे साप्ताहिक राशिफळ...\nवेळ चांगली जाईल. चंद्र आर्थिक आधारास मजबूत बनवत अाहे. मंगळवारी व बुधवारी जमिनीपासून लाभ. कायदेशीर बाजू मजबूत. समस्यांपासून मुक्ती; परंतु गुरुवारी व शुक्रवारी अचानक समस्या येेऊ शकतात. त्यामुळे क्रोधावर नियंत्रण ठेवा. वाहनापासून नुकसान हाेऊ शकते.\nनाेकरी व व्यवसाय : गुंतवणुकीच्या नवीन शक्यता निर्माण हाेतील. तसेच नाेकरीच्या स्थितीत सुधारणा हाेईल.\nशिक्षण: सुधारणेच्या प्रयत्नांत यश व मित्रांकडून सहकार्य मिळेल.\nअाराेग्य : अणुकुचीदार वस्तूमुळे हाताला जखम हाेण्याची शक्यता.\nप्रेम : वैवाहिक जीवनात सहकार्यवाढ व प्रेमात अस्थायी विरह येऊ शकताे.\nव्रत : शनिवारी श्री हनुमंताला वस्त्र अर्पण करा.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींसाठी कसा राहील हा आठवडा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-ms-dhoni-set-for-poultry-farming-why-is-kadaknath-chicken-so-expensive-is-kadaknath-farming-profitable-mhsd-496682.html", "date_download": "2021-06-21T07:55:41Z", "digest": "sha1:C2C3COY4HZAEXFRH7JZW3AQX5VYIZ5V4", "length": 20482, "nlines": 153, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धोनी करणार असलेला 'कडकनाथ'चा व्यवसाय नेमका काय आहे? cricket-ms-dhoni-set-for-poultry-farming-why-is-kadaknath-chicken-so-expensive-is-kadaknath-farming-profitable-mhsd | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nनवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावर राज ठाकरेंनी काढला तोडगा, म्हणाले...\nGold Price Today: मागील दोन दिवसात 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं,पाहा आजचा रेट\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nGold Price Today: मागील दोन दिवसात 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं,पाहा आजचा रेट\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nधोनी करणार असलेला 'कडकनाथ'चा व्यवसाय नेमका काय आहे\nनवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावर राज ठाकरेंनी काढला तोडगा, बाळासाहेबांच्या नावाऐवजी हे नाव योग्यच\nGold Price Today: मागील दोन दिवसात 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, पाहा आज काय आहे गोल्ड रेट\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमुंबईत कोरोनाचे नियम धाब्यावर; बर्थडे पार्टीला 60 त�� 70 जणांची उपस्थिती, गुन्हा दाखल\nधोनी करणार असलेला 'कडकनाथ'चा व्यवसाय नेमका काय आहे\nटीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर धोनी आता कडकनाथ (Kadaknath) कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू करणार आहे.\nमुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर धोनी आता कडकनाथ (Kadaknath) कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू करणार आहे. यासाठी धोनीने 2 हजार कडकनाथ कोंबडीच्या पिल्लांची ऑर्डरही दिली आहे. कडकनाथ कोंबडीचं मांस सगळ्यात महाग विकलं जातं, सोबतच याचं अंडही सर्वात महाग असतं. धोनीने याआधी शेती आणि डेयरीचा व्यवसायही सुरू केला आहे.\nतज्ज्ञांच्या मते कडकनाथ कोंबडीचं अंड सामान्य कोंबडीच्या अंड्यापेक्षा जास्त आरोग्यदायी असते. तसंच कडकनाथच्या अंड्यात प्रोटीनही जास्त असल्याचा दावा केला जातो. कोलेस्ट्रॉल कमी असल्यामुळे हार्ट पेशंटही हे अंड खाऊ शकतात, असंही सांगितलं जातं. हकीम आणि वैद्यदेखील कडकनाथ कोंबडीच्या अंड्याचे आणि त्याच्या मांसाचे औषधी गूण सांगतात. कडकनाथ कोंबडीमध्ये फॅट कमी असल्यामुळे हृदय विकार आणि डायबिटीसच्या रुग्णांसाठी कडकनाथचं मांस जास्त फायदेशीर असल्याचं समजलं जातं (न्यूज 18 असा कोणताही दावा करत नाही), त्यामुळे कडकनाथची मागणी देशभरात वाढली आहे.\n400-500 रुपयांना एक पिल्लू\nकडकनाथ प्रजातीचं अंड देणारी कोंबडी सध्या बाजारात 3-4 हजार रुपयांना विकत मिळते. या कोंबडीचं पिल्लू 6-7 महिन्यांनी अंडे देण्याच्या योग्य होते. कडकनाथ कोंबडीचं पिल्लू 400-500 रुपयांना मिळतं. राजस्थानच्या कोट्यामध्ये कडकनाथ कोंबडी आणि त्याच्या अंड्याचा व्यापार करणारे हफीज भाई सांगतात, 'कडकनाथची मागणी जास्त आणि उत्पन्न कमी असल्यामुळे याच्या अंड आणि मांसाची किंमत ठरलेली नसते. ज्याला जसे ग्राहक मिळतात, तसा व्यापार केला जातो.'\nकडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय करायचा असेल, तर 100 कोंबड्या ठेवण्यासाठी 150 वर्ग फुटाची जागा लागते. तसंच तुम्हाला एक हजार कोंबडे ठेवायचे असतील, तर 1,500 वर्ग फुटांच्या जागेची गरज पडते. तसंच पोल्ट्री शहर किंवा गावापासून बाहेर, मुख्य रस्त्यापासून लांब असलं पाहिजे. पाणी आणि वीजेचा मुबलक पुरवठा असला पाहिजे. तसंच पोल्ट्री फार्म उंचावर असेल, तर आणख�� चांगलं, त्यामुळे पाणी साठणार नाही.\nकाय काळजी घेतली जाते\nकडकनाथच्या पिल्लांना आणि कोंबड्यांना अंधारात आणि रात्री खाणं दिलं जाऊ नये. कोंबडीच्या शेडमध्ये रोज काही तास प्रकाश येणं आवश्यक असतं. तसंच दोन पोल्ट्री फार्म एकमेकांजवळ असता कामा नये. एका शेडमध्ये कायम एकाच जातीची पिल्लं ठेवली गेली पाहिजेत. कोंबड्यांच्या पाणी पिण्याची भांडी दोन ते तीन दिवसांमध्ये स्वच्छ करणं गरजेचं आहे. तसंच पोल्ट्री फार्ममध्ये हवा आणि प्रकाशही पुरेसा असला पाहिजे.\nनवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावर राज ठाकरेंनी काढला तोडगा, म्हणाले...\nGold Price Today: मागील दोन दिवसात 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं,पाहा आजचा रेट\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2021-06-21T06:51:29Z", "digest": "sha1:PRFU2CWO2VSRRTJ2TU6R7ZD4V5YPCAV7", "length": 15708, "nlines": 74, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "ठाणे महानगरपालिकेच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना ठाणे स्मार्ट सिटी संचालक मंडळाची मंजुरी | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यां��े नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nठाणे महानगरपालिकेच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना ठाणे स्मार्ट सिटी संचालक मंडळाची मंजुरी\n( म विजय )\nठाणे (30): ठाणे स्मार्ट सिटी संच तिस-या बैठकीत नाले विकास प्रकल्प,मलःनिसारण, खाडी किनारा संवर्धन आणि सुशोभिकरण, पादचा-यांसाठी विशेषमैदान येथील भूमिगत वाहनतळ आणि नवीन रेल्वे स्टेशन आदी सर्व महत्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती महापौर सौ. मिनाक्षी राजेंद्र शिंदे आणि महापालिका आयुक्त(अतिरिक्त कार्यभार) तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.\nमहसूल विभागाचे प्रधान सचिव तथा ठाणे स्मार्ट सिटीचे अध्यक्ष मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महापौर सौ. मिनाक्षी राजेंद्र शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील, महापालिका आयुक्त(अतिरिक्त कार्यभार) तथा स्मार्ट सिटी लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील चव्हाण, अतिरिक्त पोलिस आयुक्त सत्यनारायण, नगर अभियंता अनिल पाटील, मुखय लेखा व वित्त अधिकारी सुधीर नाकाडी आदी उपस्थित होते.\nया बैठकीमध्ये नाले विकास विस्तारीत प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये ठाणे शहरातील क्षेत्र आधारित विकास योजनेतंर्गत (एरिया बेस्ड डेव्हलपमेंट) 4010 मीटरचे आरसीसी नाले बांधणे आणि 150 मीटर लांबीचे कल्व्हर्ट बांधण्याच्या एकूण 49.22 कोटी रूपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर ठाणे शहरातील क्षेत्र आधारित विकास योजनेतंर्गत सर्वांगिन मलःनिसारण यंत्रणा निर्माण करण्यासाठीही संचालक मंडळाने मान्यता दिली. या प्रकल्पातंर्गत शहरामध्ये 24.90 कोटी रुपये खर्च करून सर्वांगिन मलःनिसारण प्रकल्पाच्या उभारणीकरिता निविदा मागविण्यासाठी संचालक मंडळाने मान्यता दिली.\nशहराच्या सौंदर्यामध्ये भर घालणारा आणि विकासाचा नवा अध्याय म्ह���ून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या खाडी किनारा संवर्धन आणि सुशोभिकरण प्रकल्पालाही या बैठक मान्यता देण्यात आली. यामध्ये साकेत बाळकुमसाठी 25 कोटी, कळवा ते शास्त्रीनगरसाठी 6.5 कोटी, कोलशेतसाठी 25 कोटी, नागला बंदरसाठी 50 कोटी, कावेसर वाघबिळसाठी 30 कोटी, पारसिक रेतीबंदर चौपाटीसाठी 70 कोटी असे एकूण 206.5 कोटी रूपयांच्या खाडी किनारा संवर्धन आणि सुशोभिकरण प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.\nठाणे शहराच्या मध्यवर्ती असणा-या तीन हात नाका परिसर सुधारणा प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तज्ञ सल्लागार नियुकत करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिलीय एकूण 299 कोटी रूपयांच्या या महत्वकांक्षी योजनेमुळे तीन हात नाका येथील वाहतूक कोंडीवर परिणामकारक उपाययोजना होणार आहे. त्याचप्रमाणे मानसिक उपचार रूग्णालयाच्या जागोवर नवीन रेल्वे स्टेशन उभारण्याच्या प्रस्तावासही या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. एकूण 119.32 कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी आरोग्य विभागाक़ून जागा महापालिकेस हस्तातंरित करून तातडीने प्रयत्न करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आली.\nतलावांचे शहर ही ठाण्याची ओळख अधिक समृद्ध करण्याच्यादृष्टीने मासुंदा तलाव, हरियाली तलाव, कमल तलाव संवर्धन आणि सुशोभिकरणाच्या 7.10 कोटी रूपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.\nदरम्यान ठाणे स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट नसलेल्या पाणी पुरवठा योजनेस उपयुक्त ठरणा-या स्काडा या संगणकीकृत प्रणाली राबविण्याच्या प्रस्तावाबरोबरच गोवदेवी मैदान येथे भूमिगत पार्किंग सुविधा निर्माण करणे आणि कंमांड आणि कंट्रोल सेंटर या प्रकल्पांचा समावेश करण्याची अनुमती संचालक मंडळाने दिली.\n← सिडको ची कामोठ्या मध्ये अवैध फेरीवाल्यांवर धडक कारवाई.\nजिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचारी वर्गाने घेतली भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ →\nबीड ; ऊस तोडणी महिलांची गर्भपिशवी अवैधरित्या काढण्याचा मुद्दा गाजला\nराज्यस्तरीय जिम्नॅस्टीक्स स्पर्धेत ठाण्याच्या मुलांनी,जिंकली २१ सुवर्ण पदके\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोक���ेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://news.khutbav.com/category/health-and-fitness/page/22/", "date_download": "2021-06-21T06:09:16Z", "digest": "sha1:5H6PIC773ZSML23W3N3MPGTAJIKJEOBA", "length": 6392, "nlines": 151, "source_domain": "news.khutbav.com", "title": "Health and Fitness Archives | Page 22 of 37 | INDIA NEWS", "raw_content": "\nअहमदाबाद : आधुनिक जगात वावरत असताना सामाजिक आणि पारंपारिक मान्यता देखील बदलत आहेत. समाजात आता असेही…\nकरीनाच्या डायटीशियन सांगितले केळी खाण्याचे फायदे\nमुंबई : केळी ही आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असणाऱ्या फळांपैकी एक आहे. अलीकडेच सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर…\n'क्षयरोगाच्या रुग्णांनी कोविड लसीकरण करून घेणे आवश्यक'\nजागतिक कोरोना (Coronavirus) महामारीच्या काळातही क्षयरोग (टीबी) (Tuberculosis) रूग्णांना घरी उपचार… Source link\nकोरोनाची लक्षणे काय आहेत, अशी विचारणा मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा होवू लागली आहे. तशी ही Updated:…\nसध्या राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यातच नोकरदार महिलांना प्रचंड उन्हाचा जास्त त्रास सहन करावा…\nमुंबई : मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. मात्र एक घटना अशी समोर आली…\nमोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. दिवसातला बहुतांश वेळ अनेक जण मोबाईल, टॅब किंवा…\nमुंबई : तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी एका ठराविक वेळी नाष्टा करणे खूप महत्वाचे आहे. संशोधनात असे…\nमुंबई : टीबीमध्ये अनेकदा रुग्णाच्या किडनीवर परिणाम होतो. एवढंच नव्हे तर मेंदू आणि पाठीच्या कण्यावर देखीवर…\nतुमच्या मुलांना (Children) शांत ठेवण्यासाठी जर तुम्ही त्यांच्या हातात मोबाईल फोन ( Mobile Phones) देत असाल तर वेळीच सावध…\nHoroscope : या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता\nHoroscope : या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8693", "date_download": "2021-06-21T07:24:01Z", "digest": "sha1:TFDHHPTSDGARQA2FZZOWCO6IVQLYWUAB", "length": 12470, "nlines": 197, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "किशोर चलाख यांची अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळाच्या नागपूर विभागीय अध्यक्ष पदी निवड | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर गोंडपिंपरी किशोर चलाख यांची अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळाच्या नागपूर...\nकिशोर चलाख यांची अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळाच्या नागपूर विभागीय अध्यक्ष पदी निवड\nअखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळ या नोंदणीकृत संस्थेच्या नागपूर विभागीय अध्यक्ष पदी किशोर बळीराम चलाख यांची निवड करण्यात आली.\nअखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळ शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व प्रसिद्धी देण्यासाठी असून या मंडळाद्वारे आजपर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आले.\nकिशोर बळीराम चलाख यांच्या सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. किशोर चलाख हे जिल्हा परिषद चंद्रपूर येथे प्राथमिक शिक्षक असून उत्तम कवी, लेखक ग्राफिक्सकार,परीक्षक म्हणून प्रसिद्ध आहे.सोबतच उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक,दैनिक रयतेचा वाली या डिजिटल शैक्षणिक दैनिकासाठी जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्य करीत आहे. मासिक दिवाळी अंक ,साप्ताहिक वर्तमानपत्र यामध्ये त्यांचे अनेक लेख व कविता प्रकाशित झालेले ��हे. त्यांच्या या निवडीने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहेत.\nPrevious articleडिसेंबरपर्यंत मुंबईत शाळा बंदच राहतील, राज्यातही शाळा सुरू करणे बंधनकारक नाहीत\nNext articleचेकबोरगावात १०० घरावर लागल्या ओबीसी जनगणनेच्या पाट्या…\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/woman/", "date_download": "2021-06-21T06:19:38Z", "digest": "sha1:QYIQEUVMNPSYPYIZH276KB4QERRUS4G6", "length": 7219, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Woman Archives | InMarathi", "raw_content": "\nसिझेरियन डिलिव्हरी खरंच गरजेची असते का जाणून घ्या, यामागची १० कारणं\nजेव्हा एक मुलगी आई होते तो तिचा पुनर्जन्म असतो असं म्हणतात. नऊ महिने -नऊ दिवसांचा हा प्रवास ती आयुष्यभर विसरणार नसते.\nह्या १८ धमाल फोटोंमधून सिद्ध होतं, की स्त्री-पुरुष कधीच “समान” असू शकत नाहीत\nस्त्रीची विचार करण्याची पद्धत, तिची मानसिक अवस्था या बाबतीत अंदाज लावणे अशक्य असते असे कित्येक तज्ञ म्हणतात. काही गोष्टी तर अशा आहेत ज्��ावर स्त्री-पुरुष कधीच समान होऊ शकत नाही.\nया देशात पुरुषांना गुलामीच करावी लागते… जाणून घ्या या अजब देशाची गोष्ट\nपूर्वीसारखी गुलामगिरी आता जगात कुठेही उरलेली नाही. आज सर्वांनाच समान अधिकार आहेत. पुरुष महिला एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.\nनैसर्गिक सौंदर्य असतानाही महिला मेकअप का करतात\nमेकअप करणे कोणाही ऐऱ्यागैऱ्याचे काम नव्हे, ती एक कला आहे आणि हा मेकअप करून काही स्त्रियांना आनंद मिळतो, एक कला जोपासल्यासारखी वाटते.\nरोडरोमियोंना थांबवण्याच्या आवश्यक टिप्स; प्रत्येक स्त्रीसाठी आणि तुमच्या-आमच्यासाठी\nया गोष्टी घडताना आपण पाहत असतो, पण कसं बोलायचं असा विचार करून सोडून देतो. बोलण्याची गरज आहे हे समजूनही आपण शांत राहतो.\nघरातल्या ‘सुपरवुमन’ला निरोगी ठेवण्यासाठी, या टिप्स फॉलो करणं घरातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे\nस्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे, आणि घरच्यांनीही आपल्या घरातील अशा सर्व आघाड्यांवर लढणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.\nयाला जीवन ऐसे नाव\n बीएसएफच्या महिला सैनिक पहिल्यांदाच दाखवणार मोटरसायकलच्या कसरती\n४५ धाडसी स्त्रिया आपल्या ३५० सीसी रॉयल इनफिल्ड बाईक्सवर आपले कौशल्य दाखवणार आहेत.\nउघड्यावर शौचास जाणाऱ्या महिलांचा “सत्कार” अपमान – जाणीवशून्यतेचा कलंक\nसाधा गावचा सरपंच दिसला तरी हे बाबू त्यांच्या ढेंगत शिरून शिरसाष्टांग नमस्कार घालतात पण गरीब अन असहाय लोकांच्या पुढे मात्र यांची उरस्फोडी कर्तव्य तत्परता उफाळून येते.\nअसुरी प्रवृत्तीत घुसमटणारं ‘स्त्रीत्व’…\nपुरुषप्रधान संस्कृती आणि त्या संस्कृतीत वाढलेले पुरुष मान्य करुच शकत नाहीत. स्त्री म्हणजे निव्वळ उपभोगाचं साधन अशी पारंपारिक सडलेली पुरुषी मानसिकता.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/abram-birthday-special-when-aryan-suhagan-grew-up-shahrukh-was-missing-the-kids-so-the-third-baby-planned-1558952086.html", "date_download": "2021-06-21T08:18:25Z", "digest": "sha1:THC2FQMCZT6S2RGE5Q3FZCVJUUVJN366", "length": 5369, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Abram Birthday Special : when Aryan, Suhagan grew up Shahrukh was missing the kids, so the third baby planned | Abram Birthday Special : आर्यन, सुहाना मोठे झाले तर मुलांना मिस करू लागला होता शाहरुख, त्यामुळे प्लॅन केले तिसरे बेबी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nAbram Birthday Special : आर्यन, सुहाना मोठे झाले तर मुलांना मिस करू लागला होता शाहरुख, त्यामुळे प्लॅन केले तिसरे बेबी\nबॉलिवूड डेस्क : शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम 6 वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म 27 मे 2013 ला सरोगसीद्वारे झाला होता. पण तुम्हाला माहित आहे का की, आधीच दोन मुलांचे पिता असलेला शाहरुखच्या मनात तिसऱ्या बाळाचा विचार का आला स्वतः शाहरुखने याचा खुलासा 2013 मध्ये अबराम च्या जन्मानंतर एका इंटरव्यूमध्ये केला होता.\nआम्ही मुलांना मिस करू लागलो होतो : शाहरुख...\nशाहरुखने इंटरव्यूमध्ये सांगितले, \"माझा मुलगा 16 (आता 22) वर्षांचा आहे आणि मुलगी 13 (आता 19) वर्षांची आहे. पण मागच्या चार-पाच वर्षांपासून ते घराबाहेर जरा जास्तच राहू लागले, शाळेत जाऊ लागले. आधी ते माकडांसारखे चिकटलेले असायचे, लहान मुलांसारखे राहायचे आणि मला त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यायचा. पण मागच्या चार-पाच वर्षांपासून वातावरण असे आहे की, मुले त्यांच्या मित्रांसोबत आपापल्या रूममध्ये राहू लागले. आम्हाला कधी कधी कळतही नाही की, ते घरी आहेत की, नाही. आम्ही मुलांसोबत घालवलेला वेळ आठवू लागलो. आर्यन शिक्षणासाठी लंडनला गेला आहे आणि आता मुलगीही जाणार आहे. आम्ही मुक्त विचारांचे पेरेंट्स आहोत. मुलांना जे हवे आहे, ते ते करू शकतात. पण आम्ही मुलांना मिस करू लागलो होतो.\"\nयामुळे शाहरुखने सरोगसीचा पर्याय निवडले...\nसांगितले जाते की, अबरामच्या जन्माच्यावेळी गौरीचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त होते. या वयात बेबी कन्सिव्ह करणे घातक ठरले असते. त्यामुळे शाहरुखने मुलाच्या जन्मासाठी सरोगसीचा आधार घेतला. रिपोर्ट्सनुसार, गौरीची वाहिनी नमिता छिब्बर अबरामची सरोगेट आई आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2021-06-21T06:32:12Z", "digest": "sha1:KBPJFXJCUM3DXSIBBMZDYZDEJ76P23BL", "length": 4438, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लॅरी एलिसन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलॉरेन्स जोसेफ एलिसन (ऑगस्ट १७, इ.स. १९४४- ) हा एक अमेरिकन व्यापारी, उद्योजक आणि दानशूर आहे. ते एक सह-संस्थापक आणि ओरॅकल कॉर्पोरेशनचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आहेत.[१][२][३][४]\n१७ ऑगस्ट, १९४४ (1944-08-17) (वय: ७६)\nन्यूयॉर्क शहर, न्यूयॉर्क, ���मेरिका\nओरॅकल कॉर्पोरेशनचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी\nमार्च 2019 मध्ये, त्यांची यादी अमेरिकेतील चौथ्या श्रीमंत व्यक्ती म्हणून आणि जगातील सातव्या श्रीमंत व्यक्ती म्हणून फोर्ब्स मासिकाने केली होती.[५][६]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ मे २०२० रोजी २३:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/9189", "date_download": "2021-06-21T07:16:44Z", "digest": "sha1:JJ7CLGL4RVQBKSCRM2RUHWP7OICB3UCL", "length": 12311, "nlines": 193, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "अमीत येनप्रेड्डीवार यांची माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्य गडचिरोली जिल्हा युवक अध्यक्ष पदी निवड | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome गडचिरोली अमीत येनप्रेड्डीवार यांची माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्य गडचिरोली जिल्हा युवक...\nअमीत येनप्रेड्डीवार यांची माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्य गडचिरोली जिल्हा युवक अध्यक्ष पदी निवड\nनितेश खडसे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी\nगडचिरोली: सुचना का अधिकार कार्यकर्ता असोसिएशन पंजिकृत माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष श्री साईनाथ नागनाथ शिंदे यांचा तर्फे आलापल्ली येथील अमीत राजू येनप्रेड्डीवार यांचे माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्य गडचिरोली जिल्हा युवक अध्यक्ष पदी निवड करण्यात आले.गडचिरोली जिल्ह्या नक्षलग्रस्त अतिदृगम क्षेत्रांनी व्यापलेला आहे अनेक अतिसंवेदनशील क्षेत्र आहे जिथे माहिती अधिकार अधिनियम कायद्याच्या अपूर्ण माहिती आणी अभ्यास नसल्याकारणाने अनेक लोक आपल्या दैनंदिन जीवनात भ्रष्टाचारी लोकांचे बळी पडत आहे याच गोष्टीची दखल घेत माहिती अधिकार अधिनियम कायद्याचे प्रचार प्रसार करून नागरिकांना कायद्या विषयी जागरूक करण्या करीता अतिशय प्रामाणिक सक्षम अश्या आलापल्ली येथील अमीत येनप्रेड्डीवार यांचे माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्य गडचिरोली जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आले आहे.\nPrevious articleराज्यस्तरीय वक्तृत्वस्पर्धेत चंद्रपूरच्या प्रलय म्हशाखेत्री याचे सुयश…\nNext articleकोविड टेस्टिंगसाठी जास्त शुल्क आकारला तर होईल प्रशासकीय कार्यवाही-शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/11/Ajit-Hero-to-Villain.html", "date_download": "2021-06-21T06:11:36Z", "digest": "sha1:2IN3F3N7OQQ5LP7LVTMPUO72KVPA6WVX", "length": 18520, "nlines": 96, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "अजित : \"हिरो टू व्हिलन\" - Maharashtra24", "raw_content": "\nरविवार, १ नोव्हेंबर, २०२०\nHome फिल्मी दुनिया विचारमंच अजित : \"हिरो टू व्हिलन\"\nअजित : \"हिरो टू व्हिलन\"\nTeamM24 नोव्हेंबर ०१, २०२० ,फिल्मी दुनिया ,विचारमंच\nहिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या असामान्य भुमिकांनी ज्या खलनायकांनी प्रेक्षकांच्या हृदयात कायमचे स्थान केले आहे त्यात प्राण, प्रेमनाथ, प्रेम चोपडा, जीवन रणजीत,अमजद खान, सुजीत कुमार,अमरीश पुरी यांच्या बरोबरच 'किंग ऑफ व्हिलन' अशी ओळख असणाऱ्या आणि ज्याचा \"मोना डार्लिंग\" हा डायलॉग आजही जुन्या नव्या प्रेक्षकांच्या तोंडावर आहे त्या अजित ची गोष्ट मात्र काही औरच म्हटली पाहिजे.नुकताच म्हणजे २२आक्टोबरला अजित चा स्मृतीदिन साजरा झाला,त्या निमित्त हा लेखन प्रपंच.\nअमरावतीला शिवाजी आणि विदर्भ महाविद्यालयात शिकत असताना माझे मित्र वल्लभदास राठी, त्यावेळी त्यांचे बंधू भोजराजजी राठी अडत्या चे काम करायचे, सोबत दर रविवारी न चुकता सिनेमा पहायला जात असे. मनोरंजनाचे दुसरे कोणतेच साधन नव्हते. वल्लभदास राठी हेच माझे सुद्धा सिनेमाचे तिकीट काढायचे. त्यामुळे चित्रा,प्रभात, वसंत राजकमल या सर्व चित्रपटगृहात आम्ही असंख्य सिनेमे पहिले. प्राण,प्रेमनाथ,प्रेम चोपडा,जीवन, रणजीत,अमजद खान, सुजीत कुमार ,अमरीश पुरी, अजित ई. खलनायक असलेले चित्रपट मला फार आवडायचे. त्यामुळेच यादव की बारात, सुरज,जुगनू,मिलन, मुगले आजम, कालीचरण, मिस्टर नटवरलाल, बेकसूर, असे अनेक चित्रपट मला पहायला मिळाले. अमिताभ बच्चनचा जंजीर हा चित्रपट तर चार-पाच वेळा पहिला.\nप्रा.न. मा. जोशी - ८८०५९४८९५१\nजावेद अख्तर यांच्या जंजीर चित्रपटात सुपर हिरो अभिताभ बच्चन आणि सुपर खलनायक प्राण यांच्या मध्ये खलनायक अजित या त्रिकुटाने केलेली जबरदस्त भूमिका आजही स्मृतीपटलावर जशी च्या तशी कोरलेली आहे. राजेंद्र कुमार यांच्या सुरज चित्रपटात खलनायकाची भूमिका प्रेम नातला दिली होती मात्र ने त्यांनीच सुचविल्यामुळे मी का अजित ला मिळाली राजेंद्रकुमार या���नीच खलनायकाची भुमिका करण्याचे सुचवले होते.त्याने काही चित्रपटात नायकाची भूमिका केली होती ,त्या यशस्वी झाल्या नव्हत्या. २७ जानेवारी १९२२ ला हैदराबाद जवळील गोलकुंडा येथे 'बशीर खान'च्या पोटी जन्मलेल्या अजित चे मूळ नाव हमीद अली खान असे होते. ख्यातनाम चित्रपट निर्देशक महेश भट्ट यांचे वडील नानाभाई भट यांनी हे नाव बदलून अजित असे ठेवले . उत्तम शरीरसौष्ठव, गौरवर्ण, भारदस्त दमदार आवाज यामुळे चित्रपटात हिरो होण्याच्या अपेक्षेने हमीद अली खान ने १९४० साली अभ्यासाची पुस्तके विकून हैदराबाद वरून मुंबई गाठली.\nमुंबईत सिमेंटच्या गोल पाईप मध्ये त्याचे राहणे असे. या पाइपची खंडणी मागणाऱ्या दोन गुंडांना त्याने झोडपून काढले होते आणि तेव्हाच तो वास्तविक जीवनातला खलनायक झाला होता. शाह मिर्झा या चित्रपटात १९४६ मध्ये त्याने पहिली भूमिका केली. सिकंदर, आप बिती, नास्तिक, मिलन, बडा भाई, ढोलक हातिम ताई, सोने की चिडिया आदी चित्रपटात त्याने भूमिका केल्या. मुगले आजम आणि नया दौर चित्रपटात त्याला संधी मिळाली. नलिनी जयवंत त्यासोबत भूमिका असलेले त्याचे बरेच चित्रपट आहेत. त्याच्या करियरला वाव मिळाला तो १९६६ मध्ये आलेल्या राजेंद्रकुमार च्या सुरज या चित्रपटापासून. पुढे प्रकाश मेहता च्या गाजलेल्या आणि अभिताभ बच्चन नायक असलेल्या जंजीर पटात त्याची भूमिका फारच गाजली. यादो की बारात ,कालीचरण मिस्टर नटवरलाल , नया दौर, प्रतिज्ञा सारखे सुपरहिट चित्रपट त्याला मिळाले. जवळपास दोनशे चित्रपटात त्याने भूमिका केल्या आहेत.अजित चे नाव आठवले म्हणजे मोना डार्लिंग हा डायलॉग विसरतो म्हटले तरी विसरता येत नाही इतका तो लोकप्रिय झालेला आहे.लिली डोन्ट बी सीलि आणि लायन हाही त्याचा असाच गाजलेला डायलॉग. अजितने खलनायकांना एक शैली, एक विश्वास आणि एक ओळख देण्याचे महान कार्य केले आहे.अजित म्हटला म्हणजे सोफिस्तिकॅटेड, एज्युकेटेड, मोठ्या चौकड्याचा टीत सूट, पांढऱ्या लेदरचा शु, काळा चष्मा, शानदार घड्याळ सिगारेट, आणि सुवर्णालंकार असा भरदार रुबाबदार धरम तेजा आपल्यासमोर उभा राहतो.\nचांगल्या नायकाची व खलनायकाची ओळख म्हणजे ज्या नायकाच्या भूमिकेवर ताली म्हणजे टाळी पडते तो उत्तम नायक ,ज्या खलनायकाच्या भूमिकेवर गाली म्हणजे शिव्या पडतात तो उत्तम खलनायक समजला जातो.अजित हा असा उत्तम खलनायक हो��ा. मुलाने तर म्हटले होते की वडिलांच्या काकाच्या जबरदस्त भूमिकेमुळे लोकांचा याबद्दल गैरसमज असा की मी दारूबाज आणि गुंडागर्दी करणारा मुलगा असेल कारण हा अतिशय वाईट बापाचा मुलगा आहे म्हणून मला अनेक वर्ष कोणी मुलगी द्यायला तयार नव्हते. मोठ्या मुश्किलीने मिळाली आणि लग्न झाले सेक्सी अजितच्या नायकाचे काम किती सुपर असेल हे समजून येईल . मधुबाला, वनमाला, नलिनी जयवंत या नायिकांचा हिरो होण्याची संधी त्याला मिळाली. पृथ्वीराज कपूर, अभिताभ बच्चन,दिलीप कुमार,धर्मेंद्र,राजेंद्र कुमार, देवानंद यासारख्या महान नायकासोबत काम करून खलनायकीच्या क्षेत्रात आपण 'अजित' आहोत हे त्याने सिद्ध करून दाखवले. अजितचे तीन विवाह झाले होते. तीन मुले आणि दोन मुली आहेत.अजितला वाचनाचा खूप छंद होता. पुस्तकाचा त्याच्याकडे इतका संग्रह की स्वतःची मोठी लायब्ररी तयार झाली. ची गंमत पहा जी पुस्तके विकून मुंबई गाठली त्याच पुस्तकांनी त्याचा पिच्छा सोडला नाही. मुंबईहून परत हैदराबादला आल्यावर लायब्ररी झाली होती. महेश भट्ट यांच्या क्रिमिनल चित्रपटातील त्यांची भूमिका शेवटची होती.व्हिलन मे भी कुछ मर्दांनगी होनी चाहिये असे मत असलेल्या अजितचे हैदराबाद येथे वयाच्या ७६ व्या वर्षी २२ ऑक्टोबर १९९८ ला निधन झाले. स्मृतींना विनम्र अभिवादन.\n(लेखक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून जेष्ठ पत्रकार आहेत)\nTags फिल्मी दुनिया# विचारमंच#\nBy TeamM24 येथे नोव्हेंबर ०१, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: फिल्मी दुनिया, विचारमंच\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने ��ाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/bihar-women-argue-with-police-for-not-wearing-helmet-451570.html", "date_download": "2021-06-21T07:12:30Z", "digest": "sha1:I7UKRS3XJVTO64ZNNXLQQOLIANQTZGAC", "length": 11098, "nlines": 236, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nBihar | बिहारच्या पटणामध्ये महिलेचा राडा, विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या महिलेची पोलिसांशी हुज्जत\nBihar | बिहारच्या पटणामध्ये महिलेचा राडा, विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या महिलेची पोलिसांशी हुज्जत\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nBihar | बिहारच्या पटणामध्ये महिलेचा राडा, विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या महिलेची पोलिसांशी हुज्जत\nVideo | प्रेमाने जवळ गेली अन् मध्येच झाला घोळ, उंदीर ड्रेसमध्ये घुसल्यामुळे पंचाईत, महिलेचा व्हिडीओ व्हायरल\nट्रेंडिंग 1 day ago\nVideo | नटलेल्या बायकांची पार्टीमध्ये धम्माल, मजेत पाजतायत एकमेकींना दारु, व्हिडीओ एकदा पाहाच\nट्रेंडिंग 2 days ago\nVideo | पाण्यात व्यायाम करण्याचा महिलेकडून प्रयत्न, पण ऐनवेळी भलतंच घडलं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nट्रेंडिंग 4 days ago\n“मैं चोर नहीं हूँ”, त्या ट्रक चालकाच्या आत्महत्येला कोण जबाबदार\nVideo | डोक्यावर पदर, अंगावर केशरी साडी, महिलेच्या ठुमक्यांनी नेटकरी घायाळ\nट्रेंडिंग 4 days ago\nSIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती पैसे लावावे लागतात\nप्लॅटफॉर्म तिकिटावरही ट्रेनमध्ये प्रवास करता येतो अचानक गाडी सुरू झाल्यास काय करायचं\nफोटो गॅलरी56 mins ago\nCairn Energy ने एअर इंडियाला कोर्टात खेचलं, विमान वाचवण्यासाठी फक्त इतका वेळ\nLIC च्या या पॉलिसीत एकदा गुंतवणूक केल्यास 23 हजार रुपयांपर्यंत पेंशन, वाचा योजनेचे फायदे\nSpecial Report | झेमल किनारी पाक-चीनचं कटकारस्थान उघड, मोठा पुरावा हाती\nSpecial Report | राम मंदिर जमीन खरेदीत नवा खुलासा, भाजप नेत्यांवर रामभक्तांच्या पैशांवर दरोड्याचा आरोप\nSpecial Report | मोदींकडून काश्मीरच्या 14 नेत्यांना आमंत्रण, कोणता मोठा निर्णय होणार\nSpecial Report | राज्यात अनलॉक, मात्र गर्दीने महाराष्ट्राचा धोका वाढला\nदोन तरुण बाईकवर, अज्ञात वाहनाची जोरात धडक, दोघांचा जागीच मृत्यू, वाहन चालक पसार\nअन्य जिल्हे5 hours ago\nVideo | खासदार उदयनराजेंची धूम स्टाईल, सुस्साट जिप्सी राईड एकदा पाहाच\nअन्य जिल्हे5 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nMumbai Fire | मुंबईत आगीची मोठी घटना, मालाडच्या मालवणीत गोदामाला भीषण आग\nIND vs NZ WTC Final : तिसरा दिवस किवींचा, आधी जेमिसनचा ‘पंच’, मग फलंदाजांनी तंगवलं\nAquarius/Pisces Rashifal Today 21 June 2021 | नकारात्मक लोक आणि नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा\nदोन तरुण बाईकवर, अज्ञात वाहनाची जोरात धडक, दोघांचा जागीच मृत्यू, वाहन चालक पसार\nअन्य जिल्हे5 hours ago\nतुमच्या गल्लीत गुंडांची दादागिरी घाबरु नका, नाव गुप्त ठेवू, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nVideo | खासदार उदयनराजेंची धूम स्टाईल, सुस्साट जिप्सी राईड एकदा पाहाच\nअन्य जिल्हे5 hours ago\nLibra/Scorpio Rashifal Today 21 June 2021 | वैवाहिक संबंध गोड ठेवण्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतील\nSagittarius/Capricorn Rashifal Today 21 June 2021 | अनावश्यक खर्च जास्त होईल, कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा राहील\nMaharashtra News LIVE Update | मालाडमध्ये प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये आग, कोणतीही जीवितहानी नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/there-no-road-1-kilo-meter-national-highway-328713?amp", "date_download": "2021-06-21T07:45:47Z", "digest": "sha1:2B4AQOUW4MFPBHXXCRVWRSPYAB7K7BDG", "length": 20040, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अरे... हे काय राष्ट्रीय महामार्गात एक किमी रस्ताच नाही, वाचा सविस्तर...", "raw_content": "\nशहरातील रस्ते दरवर्षी पावसाळ्यात धाय मोकळून रडतात. अवघ्या दोन वर्षापूर्वी दर्जेदार बांधकाम झालेल्या रस्त्याचे पितळ पावसाळ्यात हिवाळ्यात उघडे पडले आहे.\nअरे... हे काय राष्ट्रीय महामार्गात एक किमी रस्ताच नाही, वाचा सविस्तर...\nगडचांदूर (जि. चंद्रपूर) : एखाद्या गावाचा किंवा शहराचा विकास तेथील दळणवळण साधनांच्या सुविधांवर अवलंबून असतो. त्यात दर्जेदार विणलेले रस्त्यांचे जाळे त्या गावाची ओळखही सिद्ध करतात. परंतु राजुरा- गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गावर गडचांदूर १ किमी रस्ताच नसून फक्त खड्डेचं असल्यानें नागरिकांना खड्यातूनच प्रवास करावा लागत आहे.\nशहरातील रस्ते दरवर्षी पावसाळ्यात धाय मोकळून रडतात. अवघ्या दोन वर्षापूर्वी दर्जेदार बांधकाम झालेल्या रस्त्याचे पितळ पावसाळ्यात हिवाळ्यात उघडे पडले आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या डागडुजी नंतरही पूर्वी पेक्षा जास्त खड्यानि मार्ग ग्रासला असून प्रवाश्यांना जोखमीचा प्रवास करावा लागत आहे.\nविशेष बातमी - “सानिका तुझ्या शिक्षणाची जबाबदारी माझ्याकडे” थेट विधान भवनातून आला फोन आणि तिला बसला आश्चर्याचा धक्का..\nसतत निर्माण होतात खड्डे\nगेल्या दोन वर्षपूर्वी बनलेला हरदोन ते बिरसामुडा चौक या गडचांदूर येथील दहा कोटीच्या सात किमीच्या स्त्यापैकी गडचांदूर शहरातील एक किमी रस्त्यात शेकडो खड्डे पडल्याने प्रवास जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे. पावसाला सुरूवात झाली तशीच रस्त्यानेही रंगत कमी केली आणि रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले.\nहीच गुणवत्तापूर्ण कामाची ही पावती आहे का\nकिमान दोन वर्ष तरी या रस्त्याचे डांबरीकरण निघणार नाही, असा सज्जड आत्मविश्वास बांधकामावर उपस्थित अभियंत्याने व्यक्त केला होता. वर्ष पूर्ण होण्याआधीच आत्मविश्वास तुटला सहा महिन्यापासूनच. रस्त्यावरील खड्यांमुळे नागरिकांचे कंबरडे मोडण्याची सुरुवात झाली होती. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामाची ही पावती आहे का असा सवाल नागरिक बोलून दाखवत आहेत.\nअशीच अवस्था पेट्रोल पंप चौक ते माणिकगढ सिमेंट रस्त्याची आहे. या रस्त्यांचे हाल झाले आहेत. राज्य बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. मात्र या रस्त्याच्या डागडुजीकडे वेळवर लक्ष दिले जात नाही. डागडुजी केली जात असली तरी मलिदा लाटण्यावर जास्त व गुणवत्तेवर कमी भर असतो. परिणामी ज्वंलत स्थिती प्रत्येक वर्षी पावसाळ्यात डोळ्यासमोर उभी राहते.\nसात किमीचा रस्ताचे काम 21 मार्च 2017 ला पूर्ण झाले होते आणि कंत्राटदारकडून मार्च 2019 पर्यत या मार्गाची डागडुजी सुद्धा करण्यात आली. गेल्या दोन महिन्यापासून रस्त्याची पाण्याच्या सरी चांगल्यास बरसल्याने रस्त्यात शेकडो खड्ड्यांनीअतिक्रमण केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने निकृष्ठ बांधकाम केलेला रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे सुपूर्द झाला आहे.\nसविस्तर वाचा - आई-वडिलांची मेहनत सफल झाली, कौतुकही झाले, आनंदही झाला; मात्र, पुढे काय\nएक किमीच्या रस्तात फक्त खड्डेचं रस्ता नाहीच\nरस्ता निर्मिती होताच या रस्तावर खड्डे पडायला आणि भेगा जायला सुरुवात झाली होती परंतु या कडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे हा रस्तेमय खड्डा अजूनही त्याच परिस्थिती हा रस्ता असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे एक खड्डा वाचवताना दुचाकी दुसऱ्या खड्ड्यातजाऊन अडकते त्या मुळे कितेत लोकांचे अपघात होऊन दुखापती झाल्या आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का अशी प्रतिक्रिया लोकांकडून ऐकायला मिळत आहे.\nसंपादन - अथर्व महांकाळ\nकिमान वेतन द्या हो महिलांनी जोडले थेट त्यांच्यापुढे हात\nचंद्रपूर : वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्या महिलांनी रविवारी (ता. 8) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेसमोर प्रार्थना केली. कंत्राटी कामगारांना किमान वेतन, नियमित पगा\nसाळीने प्रेमाला नाही दिली दाद अन् भाऊजी गेले तुरुंगात\nचंद्रपूर : चंद्रपुरातील रहेमतनगर येथील बबलू देवराव जाधव याने दोन वर्षांपूर्वी एका मुलीशी प्रेमविवाह केला. मात्र त्याची पत्नी अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याचा जीव पत्नीच्या काकाच्या मुलीवर जडला.\nनागपूर विभागात 18 संशयित कोरोनाग्रस्तांवर डॉक्टरांची नजर, मास्कच्या विक्रीत वाढ\nनागपूर : करोना विषाणूची दहशत पसरल्याने अनेकजण मास्क घालत आहेत. रस्त्यावर, रुग्णालयात हे चित्र दिसत आहे. मास्क कोणी घालायचे याबाबत गैरसमज आहेत. करोनाचा संशयीत रुग्ण असेल त्याने मास्क घालायचा आहे. जे डॉक्टर उपचार करतात त्यांनी मास्क घालायचा आहे. कोणीही मास्क घालू नये. मास्क घालताना डोळ्यावर\nहोळीला चायना मेड पिचकाऱ्या, रंग वापरू नका... अन्यथा भोगावे लागतील हे परिणाम\nनागपूर : करोना विषाणूच्या प्रसाराचे मुख्य केंद्र चीन आहे. शेकडो माणसांचा बळी या विषाणूने घेतला आहे. याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्वत्र भयाचे वातावरण आहे. पाच दिवसांवर होळीचा सण आला आहे. होळीचे रंग, कलर फुगे, पिचकारी या साऱ्या वस्तू चीनमधून येतात. त्यामुळे होळी सणाच्या पार्श्वभूमीवर\nकाळी-पिवळी गाडीवर लिहिले \"बुलाती है मगर जानेका नहीं\"....दिला हा संदेश\nगडचांदूर (जि. चंद्रपूर) : प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांनी सादर केलेली शायरी सोशल मीडियावर खूप हिट ठरली आहे. या शायरीवरून सर्वत्र विविध मिम्स तयार केले जात आहेत. टिकटॉक, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर तर अगदी धुमाकूळ सुरू आहे. समाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी एका काळी-पिवळी चालकाने या शायर\n सव्वातीन लाख विद्यार्थ्यांना प्रतीक्षा\nसोलापूर : महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर किमान सहा महिन्यांत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, असे अपेक्षित आहे. मात्र, वर्षे संपत आले तरीही पाच लाख 95 हजार विद्यार्थ्यांपैकी तीन लाख 25 हजार 241 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रकमेचा दमडाही मिळालेला नाही. दुसरीकडे महाविद्यालये आणि जिल्हा स\nझाडीपट्टीतील कलावंतांचे जगणे चितारणारा 'झॉलिवूड'\nनागपूर : पूर्व विदर्भासाठी अभिमानाची बाब मानली जाणारी \"झाडीपट्टी रंगभूमी' नाट्यप्रेमींसाठी लोकप्रियच. शतकाची परंपरा झाडीपट्टी रंगभूमीला आहे. या रंगभूमीच्या इतिहासात असंख्य कलावंतांनी आपलं आयुष्य वेचलं. झाडीच्या कलावंतांनी पूर्वाधात लोकांचं मनोरंजन केलं आहे. परंतु, आयुष्याच्या उत्तरार्\nआता बसं... खूप झाल हां... तू पुन्हा नको येऊ.... नाही होत सहन...\nनागपूर : गेल्या आठवड्यात दोनवेळा वादळ व गारपिटीने तडाखा दिल्यानंतर विदर्भावर आणखी एक वादळी संकट उभे ठाकले आहे. अरबी समुद्रात तयार होऊ घातलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुरुवारी व शुक्रवारी विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. क\nदुसऱ्याच्या नावाने कर्ज उचलून त्याने केली ऐश...मग चंद्रपुरातील व्यापाऱ्याला नागपुरातून आले फोन\nचंद्रपूर : चंद्रपुरातील गोल बाजारात उद्योजक सुरेंद्र आसवानी यांचे दुकान आहे. मागील पंधरा दिवसांपासून त्यांना बजाज फायनान्सच्या नागपूर कार्यालयातून फोन यायला सुरुवात झाली. तुम्ही कर्ज घेतले आहे.\nजनता कर्फ्यूतही गडचिरोलीच्या या माणसाने जपली माणुसकी\nगडचिरोली : सध्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान मांडले आहे. कोरोना आजाराच्या मुसक्या आवळण्यासाठी देशभरात शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रत्येक व्यक्ती सहकार्याच्या भूमिकेत उभा असलेला दिसत आहे. त्यासाठी रविवार (ता. 22) \"जनता कर्फ्यू' पाळण्यात आला. या कर्फ्यूला जनतेकडून मोठा प्रत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/sunlight/", "date_download": "2021-06-21T07:36:30Z", "digest": "sha1:XZAUBVXLBCLF677NFHWI47FDCKA7QCTV", "length": 2295, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " sunlight Archives | InMarathi", "raw_content": "\nअनेक गंभीर आजारांवरील एकच रामबाण, पण दुर्लक्षित उपाय\nसकाळी ७ वाजता जेव्हा सूर्याचे किरण पृथ्वीवर पडायला सुरवात होते तेव्हा त्यातील पहिल्या काही किरणांना कोवळं ऊन म्हटलं जातं.\nआरोग्याला अत्यावश्यक ‘व्हिटॅमिन डी’ कोवळ्या उन्हाशिवायही मिळू शकतं, हे वाचा\nप्रत्येक बाळाला काही मिनिटांसाठी सकाळचं कोवळं ऊन देणं आवश्यक असतं. तसं केल्याने त्या बाळाला कावीळ होण्याची शक्यता कमी होत असते.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/10/One-killed-three-injured-in-lightning-strike.html", "date_download": "2021-06-21T06:56:03Z", "digest": "sha1:NR7QW3WQJSRZXPTUNUTAEIGME4FCG3RY", "length": 8066, "nlines": 91, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "आर्णीत वीज पडून एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी - Maharashtra24", "raw_content": "\nसोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०\nHome महाराष्ट्र यवतमाळ आर्णीत वीज पडून एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी\nआर्णीत वीज पडून एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी\nTeamM24 ऑक्टोबर १९, २०२० ,महाराष्ट्र ,यवतमाळ\nआज सायंकाळच्या वेळेला पावसाने जोरदार हजेरी लावली, दरम्यान वीजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात सुरू होता.\nआर्णी तालुक्यातील 'आयता'या गावी काही मजूर शेतात सोयाबीन काढत होते. पाऊस सुरू असल्याने मजूरांनी स्वत:वर ताडपत्री ओढून घेतली. परंतु तेजस नागोराव मेश्राम ( १८ ) याने थोड्या वेळाने ताडपत्री बाहेर डोकावून पाहिले असता त्याच क्षणी वीजेने त्याला ओढून घेतले व त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले त्यापैकी दोघांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. क्रिष्णा सिताराम मेश्राम आणि सूर्यकांत दत्ता पेंदोरे असे जखमी झालेल्या व्यक्तींचे नावे आहेत\nBy TeamM24 येथे ऑक्टोबर १९, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्य���त नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bhandara/bear-dies-along-three-tiger-cubs-bhandara-district-a309/", "date_download": "2021-06-21T07:32:31Z", "digest": "sha1:2S6UF22RG3K5D2RHJ3QAEDC6SMOI35QR", "length": 19947, "nlines": 134, "source_domain": "www.lokmat.com", "title": "भंडारा जिल्ह्यात वाघाच्या तीन बछड्यांसह अस्वलाचा मृत्यू, वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ - Marathi News | Bear dies along with three tiger cubs in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com", "raw_content": "\nराम मंदिरमुंबई मान्सून अपडेटउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीससंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\nभंडारा जिल्ह्यात वाघाच्या तीन बछड्यांसह अस्वलाचा मृत्यू, वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ\nBhandara : भंडारा तालुक्यातील गराडा गावाजवळील टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्यातील सायफन टाक्यात बुधवारी सकाळी ७ वाजता वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले.\nभंडारा जिल्ह्यात वाघाच्या तीन बछड्यांसह अस्वलाचा मृत्यू, वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ\nठळक मुद्देभंडारा वनविभागासाठी बुधवार हा काळा दिवस ठरला.सोमवारी रात्री टाक्यात बुडून मृत्यू झाला असावा असा कयास आहे.\nभंडारा : वाघाच्या तीन बछड्यासह अस्वलाचा मृत्यू झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. भंडारा तालुक्यातील गराडा जवळ दोन बछडे तर रावणवाडी जंगलात एक अस्वल मृतावस्थेत आढळले. या घटनेची हळहळ सुरु असतानाच पवनी तालुक्यातील धानोरी बीटमध्ये एका वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त धडकले. भंडारा वनविभागासाठी बुधव��र हा काळा दिवस ठरला.\nभंडारा तालुक्यातील गराडा गावाजवळील टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्यातील सायफन टाक्यात बुधवारी सकाळी ७ वाजता वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती होताच उपवनसंरक्षक शिवराम भलावी आणि वनपरिक्षेत्रअधिकारी विवेक राजूरकर घटनास्थळी दाखल झाले. दोन महिन्याचे असलेले हे दोन्ही बछडे मादी जातीचे होते. सोमवारी रात्री टाक्यात बुडून मृत्यू झाला असावा असा कयास आहे. वनविभागाने दोन्ही बछड्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन गडेगाव येथील वनविभागाच्या कार्यालयात शवविच्छेदनासाठी आणले. ही कारवाई सुरु असतानाच भंडारा तालुक्यातील रावणवाडी जंगलात अस्वल मृतावस्थेत असल्याची माहिती मिळाली. रावणवाडी ते धारगाव रस्त्यावर एक मोठे अस्वल मृतावस्थेत आढळून आले. नेमका तिचा कसा मृत्यू झाला हे अद्याप कळले नाही. वनपरिक्षेत्रअधिकारी विवेक राजूरकर घटनास्थळी दाखल झाले.\nया दोन घटनांची वनविभाग चौकशी करीत असतानाच पवनी तालुक्यातील धानोरी बिटमध्ये एका वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या परिसरात असलेल्या वाघीणीला दोन बछडे होते. एका बछड्याला वाघीण सोबत घेऊन गेली. दुसरा बछडा मात्र धानोरी बीटमध्येच राहुन गेला. वनविभागाला या घटनेची माहिती होताच छोट्या बछड्याला रेस्क्यू करीत दूध देण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच जागी वाघीण परत येईल व सुटलेल्या बछड्याला घेऊन जाईल म्हणून वनविभागाने बछड्याला तेथेच ठेवले. परंतु बुधवारी सकाळी त्या बछड्याचाही मृत्यू झाल्याचे लक्षात आले. हा बछडा एक महिन्यापेक्षाही लहान असल्याचे सांगण्यात आले. वनविभागाचे अधिकारी तिन्ही प्रकरणाची चौकशी करीत आहेत.\nभंडारा जिल्ह्यासाठी काळा दिवस\nएकाच दिवशी वाघाचे तीन बछडे आणि एका अस्वलाचा मृत्यू झाला. वनविभागाचा पर्यायाने पर्यावरणाचे देखील मोठे नुकसान झाले. या घटनेने जिल्ह्यातील वन्यप्रेमी व सामान्य नागरिक देखील हळहळ करीत होते. भंडारा जिल्ह्यासाठी बुधवार काळा दिवस ठरला.\nजिल्ह्यासाठी आजची घटना अत्यंत दुर्देवी आहे. चार वन्यजीवांचा बळी गेला. भंडारा जिल्हा निसर्ग संपन्न जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात वन्यजीव आहेत. बुधवार आम्हा वन्यप्रेमींसाठी काळा दिवस ठरला आहे. वनविभागाने अशा घटना कशा टाळता येतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे.\n-नदीम खान, मानद वन���यजीव संरक्षक, भंडारा.\nभंडारा :वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले, वन परिक्षेत्र अधिकारीही हळहळले\nटेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्याच्या सायफन टाक्यात दोन्ही बछडे आढळले. दोन महिन्याचे असलेले दोन्ही बछडे मादी आहेत ...\nनागपूर :‘खली’ला अर्धांगवायूने ग्रासले : गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये उपचार\nTiger Khali paralyzed ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सुप्रसिद्ध ‘खली’ या वाघाला अर्धांगवायूने ग्रासले आहे. रविवारी रात्री त्याला गोरेवाड्याला आणण्यात आले असून, सध्या त्याच्यावर नागपुरातील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. त ...\nगडचिरोली :गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात दोन महिला ठार\nGadchiroli news विडी बनविण्यासाठी वापरल्या जाणारी तेंदूची पाने (तेंदूपत्ता) तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या दोन महिलांवर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. या दोन्ही घटना गडचिरोली शहरापासून 10 किलोमीटरच्या परिसरात असलेल्या दोन वेगवेगळ्या गावाजवळील जंग ...\nचंद्रपूर :ताडोबाच्या जंगलात आढळला जखमी वाघ; उपचारासाठी नागपूरला रवाना\nChandrapur news tiger ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आगरझरी येथे बफर झोनमध्ये शनिवारी एक वाघ जखमी अवस्थेत आढळून आला. पूर्ण वाढ झालेला हा वाघ किमान नऊ ते दहा वर्षांचा असावा असा अंदाज आहे. ...\nरायगड :वाघाच्या दर्शनाने दांडगुरी परिसरात भीती\nवनविभाग घटनास्थळी; ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन ...\nरायगड :वाघ दिसल्याने दांडगुरी परिसरात दहशत, वनविभाग तात्काळ घटनास्थळी; ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन\nRaigad Local News : वाघाच्या नावाने अनेकांचा थरकाप उडतो. श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथे गुरुवारी रात्रीच्यावेळी परिसरात असलेल्या झुडपांमध्ये वाघाचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...\nभंडारा :कोरोना मृतांच्या वारसांना मदतीचा ‘तो’ मेसेज बनावट\nकोरोना संसर्गात अनेकांचा बळी गेला. अशा बळी गेलेल्या व्यक्तींना केंद्र सरकारकडून चार लाख रुपयांची मदत देण्यात येत असल्याचा एक संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजसोबत एक अर्जही देण्यात आला आहे. हा अर्ज जिल्हा प्रशासनाला दिल्यानंतर मदत म ...\nभंडारा :धानक्षेत्रात यंदा 27 हजार हेक्टर वाढ\nभंडारा जिल्हा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. नामवंत जातीचा तांदूळ येथे प्रसिद्ध आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र तीन लाख ४२ हजार ३०० हेक्टर असून, लागवडीलायक क्षेत्र दोन लाख सात हजार हेक्टर आहे. एक लाख ९१ हजार ...\nभंडारा :आशांच्या संपाला कास्ट्राईबचा पाठिंबा\nगेल्या सात वर्षांपासून आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक अल्प मानधनावर आराेग्य विभागाचे काम पार पाडीत आहे. गत दाेन वर्षात काेराेना ... ...\nभंडारा :अखेर किटाडीचा आठवडी बाजार बंद\nलाखनी तालुक्यातील किटाडी येथे भाजीपाल्याची दुकाने दररोज निर्धारित वेळेत सुरू राहत असूनही दुचाकी व चारचाकी वाहनातूनही गावात भाजीपाला विक्रीसाठी ... ...\nभंडारा :शासकीय अनुदानाअभावी ग्रामपंचायती आर्थिक संकटात\nराज्य शासनातर्फे ग्रामपंचायतींना मिळणारे अनुदान व १५ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींना अद्याप मिळाला नाही. गत दीड ते दोन ... ...\nभंडारा :अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रकल्प कार्यालयावर आंदोलन\nमहाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर मराठी ऐवजी इंग्रजीत काम करण्याची सक्ती कोरोना काळातही केंद्र शासनाने लढण्याची वेळ आणल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष ... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nMaratha Reservation : 'मी देखील आंदोलन करणाऱ्या पक्षाचा नेता, संभाजीराजेंनी मांडलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढू'\nMaratha Reservation: “आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, ते सुरूच राहणार”: संभाजीराजे\n राज्यात ९ हजार ८३० नव्या रुग्णांची नोंद; तर ५ हजार ८९० जण कोरोनामुक्त\n १०० मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची फिल्डिंग; ‘सुपर १००’ मोहिम हाती\n'सारथीला निधी कमी पडू देणार नाही, मराठा तरुणांच्या नियुक्तीबाबत उपमुख्यमंत्री म्हणतात...\n“उद्धव ठाकरे या सगळ्यांचे गॉडफादर”; नितेश राणेंचा गंभीर आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%A8,_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-06-21T06:18:47Z", "digest": "sha1:ICNQ2DBAJSTRRR3HT465P7SYW4VZLX3N", "length": 3346, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "डेटन, पेनसिल्व्हानिया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(डेटन, पेनसिल्व्हेनिया या पानावरून पुनर्निर्देशित)\nहा लेख अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील डेटन ��हर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, डेटन (निःसंदिग्धीकरण).\nडेटन हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हानिया राज्यामधील एक छोटे गाव आहे. २०१० साली डेटनची लोकसंख्या ५५३ इतकी होती. डेटन गाव पिट्सबर्गच्या ६० मैल ईशान्येस वसले आहे.\nLast edited on १६ एप्रिल २०१५, at २१:५३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१५ रोजी २१:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/daily-horoscope-rashibhavishya-13-november-372030", "date_download": "2021-06-21T06:12:27Z", "digest": "sha1:FOOZLJHMJUB2Q4CIDJAVWVG6M756QPGN", "length": 13120, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 13 नोव्हेंबर", "raw_content": "\nपंचाग - शुक्रवार - निज अश्विन कृष्ण 13, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय 6.41, सूर्यास्त 5.56, चंद्रोदय पहाटे 5.28, चंद्रास्त दुपारी 4.39, धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती, प्रदोष, यमदीपदान, शिवरात्री, शिवरात्री, उल्कादर्शन, भारतीय सौर कार्तिक 22 शके 1942\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 13 नोव्हेंबर\nपंचाग - शुक्रवार - निज अश्विन कृष्ण 13, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय 6.41, सूर्यास्त 5.56, चंद्रोदय पहाटे 5.28, चंद्रास्त दुपारी 4.39, धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती, प्रदोष, यमदीपदान, शिवरात्री, शिवरात्री, उल्कादर्शन, भारतीय सौर कार्तिक 22 शके 1942\nमेष - महत्त्वाची कामे शक्यतो दुपारनंतर करावीत. आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.\nवृषभ - संततिसौख्य लाभेल. वाहने जपून चालवावीत. दैनंदिन कामात सुयश लाभेल.\nमिथून - महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्य चांगले राहील.\nकर्क - मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात यश मिळवला.\nसिंह - व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. काहींना गुरूकृपा लाभेल.\nकन्या - आपली मते पटवून देवू शकला. भागिदारी व्यवसायातील कामे मार्गी लावू शकाल.\nतुळ - अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.\nवृश्चिक - महत्त्वाचे पत्र व्यवहार व गाठीभेटी दुपारपूर्वी उरकून घ्याव्यात.\nधनु - मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.\nमकर - आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. शासकीय कामे मार्गी लागतील.\nकुंभ - मानसिक अस्वस्थता जाणवेल. दुपारनंतर अपेक्षित गाठीभेटी होतील.\nमीन - वैवाहिक जीवनात वादविवाद होण्याची शक्यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल.\nजाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य : 1 ते 7 मार्च\n माणसाच्या जीवनाचा जिव्हाळा जसा अलौकिक आहे तसंच माणसाच्या जीवनाचं गांभीर्यही मोठं खोल आणि अतिगंभीर आहे. माणसाच्या जीवनाचं गांभीर्य अनुभवणारं तसंच ते वाढवणारं ज्योतिषशास्त्र हे निश्चितच एक गूढशास्त्र आहे महाविष्णूंचं अनंततत्त्व आकाशाला पोटात घालून एक दीर्घ श्वास घेत\nतिची आणि तुझी 'ही' रास आहे 'या' राशींच्या कपल्सचं पटणं कठीण..\nमुंबई : भारतीय परंपरेनुसार लग्नाआधी मुलगा आणि मुलीची जन्मपत्रिका बघणं महत्वाचं मानलं जातं. जन्मपत्रिकेनुसार तुमची कुंडली जुळत असेल तरच लग्न ठरवण्यात काहींचा कल असतो. मात्र प्रेमविवाह करणाऱ्यांना कुंडली किंवा राशींचं फारसं पडलेलं नसतं. काही लोकं राशिभविष्य आणि ग्रहांवर विश्वास ठेवतात तर काह\nजाणून घ्या आजचे राशीभविष्य\nदिनविशेष : भारताचे माजी पंतप्रधन राजीव गांधी यांचा आज जन्म दिवस. 20 ऑगस्ट 1944रोजी त्यांचा जन्म झाला. 1991मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला आहे.\nराशिभविष्य : मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी काय घ्यावी काळजी...\nज्योतिष शास्त्रामध्ये शनिला मोठे महत्त्व आहे. अनेक शनिभक्त शनिशिंगणापूरला येऊन दर्शन घेतात. दर शनिवारी शनीच्या मूर्तीवर तेल वाहतात. पीडा हरणासाठी अजून काय नाना उपाय करतात.\n जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य\nमन सब का आधार माणसाचं दैनंदिन जीवन हा एक जाणिवेचा प्रवास असतो. दिवसभर माणूस काही काळ जागा असतो, काही काळ झोपेत, स्वप्नात जागा असतो, तर काही काळ स्वप्नाव्यतिरिक्त गाढ झोपेत असतो. माणसाचं एकच मन जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती (गाढ झोप) अशा तिन्ही अवस्थांतून फुलत असतं, फळत असतं, गहिवरत असतं, व\nजाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य; मेष राशीचा वाढेल उत्साह\nमन सब का आधार माणसाचं दैनंदिन जीवन हा एक जाणिवेचा प्रवास असतो. दिवसभर माणूस काही काळ जागा असतो, काही काळ झोपेत, स्वप्नात जागा असतो, तर काही काळ स्वप्नाव्यतिरिक्त गाढ झोपेत असतो. माणसाचं एकच मन जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती (गाढ झोप) अशा तिन्ही अवस्थांतून फुलत असतं, फळत असतं, गहिवरत असतं, वि\n जाणून घ्या आजचे राशीभविष्य\n18 मार्च : आजचं भविष्य आवर्जून वाचा\nआजचे दिनमान 18 मार्च 2020 बुधवार\n जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य\nमाणूस : एक जितीजागती कला\nजाणून घ्या आजचे राशी भविष्य; तूळ राशीसाठी आनंदाचा दिवस\nमेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामास विलंब लागण्याची शक्यता आहे. वृषभ : जिद्द वाढणार आहे. मनोबलाच्या जोरावर कामे यशस्वी कराल. आत्मविश्वामसपूर्वक वागाल. मिथुन : आज तुमचे कामामध्ये लक्ष लागणार नाही. एखादी मानसिक चिंता राहील. कामाचा ताण व दगदग जाणवेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8894", "date_download": "2021-06-21T07:22:43Z", "digest": "sha1:2NTTU7AWGGS7PNE2AEITODLZBK7MR572", "length": 14209, "nlines": 199, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "येनबोथला येथील लिलाव करण्यात आलेली रेती संपता संपेना | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर गोंडपिंपरी येनबोथला येथील लिलाव करण्यात आलेली रेती संपता संपेना\nयेनबोथला येथील लिलाव करण्यात आलेली रेती संपता संपेना\nगोंडपीपरी तालुक्यात रेती तस्करानी धुमाकुळ घातला असून रात्रौ न दिवस वैनगंगा नदी पात्रातुन रेती तस्करी सुरू आहे. लिलाव करण्यात आलेल्या रेती महसुल विभागाने घाटावरून न हलवता तिथेच ठेवल्याने रेती तस्कराना सुगीचे दिवस आले आहेत. लिलावाच्या नावाखाली रेतीची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे.\nअस असतांना सुद्धा महसुल प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. मागील एक महिन्यापासून रेती चा अवैध उपसा सुरू असल्याने महसुल विभाग सदर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.\nरात्रौ न दिवस रेती ची ट्रॅक, ‘हा य वा’ मध्ये रेती भरून विठ्ठलवाडा मार्गे गोंडपीपरी पोलिस स्टेशन आणि तहसील कार्यालयसमोरून जात असतात तरी सुद्धा प्रशासन कारवाई करीत नसल्याने सदर प्रकार पूर्वनियोजनातून व ‘अर्थ राजकारणा’ तून सुरु असल्याची जनतेत खमंग चर्चा सुरू झाली आहे.\nरेती साठा जप्त केल्या नंतर लिलाव प्रक्रिया पार पडली पण सदर ठिकाणी 900 ब्रास रेती उपलब्ध नसल्याने लिलाव रद्द करण्यात आला होता पण त्यानंतर लिलाव कधी करण्यात आला आणि किती ब्रास रेती चा लिलाव केला याची अजून जनतेला माहितीच नाही लिलाव झालं असेलही तरी सुद्धा मागील पंधरा वीस दिवसापासून ट्रॅक आणि हाय वा तुन रेतीची वाहतूक केली जात आहे तरी सुद्धा अजूनपर्यंत जप्ती केलेल्या लिलावाची रेती अजून पर्यन्त संपत नसल्याचे निदर्शनास येत आहे.\nघाटालगत ठीकठिकाणी रेती चा साठा केला आहे. लिलावाच्या नावाने रेतीची लयलूट सुरू आहे. जप्ती केलेली राखून ठेवत नदी पात्रातून रात्रौच्या सुमारास रेती उपसा केलेली रेतीची वाहतूक केली जाते आणि लिलावाची रेती कायम ठेवली जात असल्याने रेती तस्करीस गोंडपीपरी तालुका प्रशासन व महसुल विभाग पाठबळ मिळत आहे. लिलावाच्या नावाने रेती तस्करी सुरू जोमाने सुरू असून शासनाची फसवणूक होत आहे. त्यामुळे या रेती तस्करी वर आळा बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.\nPrevious articleमहाराष्ट्र राज्याचे ‘राज्य-सर्प’ घोषीत करा – बंडू धोतरे\nNext articleMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे बक्षीस\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\nजोगीसा���रा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/sanjana", "date_download": "2021-06-21T07:06:27Z", "digest": "sha1:3GZVQIUVG7MDUXLRHFNPJHQVVEWIIP6E", "length": 15441, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nAai Kuthe Kay Karate : तुमची लाडकी संजना म्हणते, ‘पाऊस माझ्या खूप जवळचा आहे…’, सेटवर भरपावसात धम्माल मस्ती\nमहत्त्वाचं म्हणजे पावसात भिजण्याची एकही संधी रुपाली भोसले सोडत नाही. दरवर्षी मित्रमंडळींसोबत बँड स्टॅण्डला जाऊन मनसोक्त पावसाचा आनंद ती घेते. (Sanjana from Aai kuthe ...\nAai Kuthe Kay Karte | सेटवर वडिलांच्या निधनाची बातमी, अभिनेते महाबोले म्हणाले सीन पूर्ण करणारच\nआई कुठे काय करते मालिकेत अप्पांची भूमिका करणारे अभिनेते किशोर महाबोले यांच्या वडिलांचे निधन झाले. (Aai Kuthe Kay Karte Kishor Mahabole) ...\nAai Kuthe Kay Karte | अभि-अनघाच्या साखरपुड्यात अंकिताचे विघ्न, ‘आई कुठे…’मध्ये नवा ट्विस्ट\nअभिषेकचा साखरपुडा अनघाशी होणार आहे. मात्र या साखरपुड्यात संजना आणि अंकिताच्या रुपाने माशी शिंकते की काय, अशी शंका आहे. (Aai Kuthe Kay Karte Arundhati Sanjana) ...\nVideo | सोज्वळ आईचा हटके लूक, अरुंधती-संजनाची ऑफस्क्रीन धमाल\nमालिका विश्वात सध्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेची हवा पाहायला मिळते आहे. मालिकेतील वेगवेगळे ट्विस्ट आणि ट्रॅकमुळे या मालिकेने घराघरांत ...\nPhoto : रुपाली भोसलेच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी2 months ago\n‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतून रुपालीने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. तिचे हे सुंदर फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. (Rupali Bhosale's glamorous photos ) ...\nPhoto : ‘लेडी बॉस’, रुपाली भोसलेचा क्लासी अवतार\nफोटो गॅलरी3 months ago\n‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये चर्चेत आलेली अभिनेत्री रुपाली भोसले सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. ( 'Lady Boss', a classic ...\nRupali Bhosale | ‘बिग बॉस’मधील टशन ते टीव्हीवरची व्हिलन, बघा संजना रिअल लाईफमध्ये ‘कुठे काय करते\nबिग बॉसच्या घरात असताना रुपालीने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील दुखरी नस उलगडून दाखवली होती. मात्र जुनं विसरुन नव्या आयुष्याची ओढ असल्याची सकारात्मकता तिच्या डोळ्यात दिसते (Marathi ...\nVijay Wadettiwar | आरक्षण प्रश्न सुटेपर्यत निवडणुका घेऊ नका : मंत्री विजय वडेट्टीवार\nHasan Mushrif Live | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा : हसन मुश्रीफ\nChhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ\nAurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण\nOBC Reservation: भाजपचे वराती मागून घोडे, वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा झालीय\nInternational Day of Yoga | मलाही योगाचा प्रचंड फायदा, नितीन गडकरींचा नागपुरात योगा\nChandrakant Patil | शिवसेनेत एकहाती कारभार, तर आमच्याकडे सांघिक कारभार : चंद्रकांत पाटील\nSambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE\nBreaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना\nInternational Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी29 mins ago\nHappy Birthday Reema Lagoo | कधी प्रेमळ तर, कधी स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारी चित्रपट सृष्टीची लाडकी ‘आई’ रीमा लागू\nफोटो गॅलरी36 mins ago\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी1 hour ago\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nInternational Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली\nInternational Yoga Day 2021: अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ITBP च्या जवानांकडून योगासनं, पाहा फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर, वाचा\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nकर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअरचा अर्थ काय घरबसल्या कसा चेक कराल\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO | विठोबाला पांढरं सोवळं, तर रखुमाईला नऊवारी, निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी\nफोटो गॅलरी4 hours ago\nPHOTO : पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा\nलाईफस्टाईल फोटो6 hours ago\nहिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास\nकोरोना काळातही मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती; एप्रिल महिन्यात बंपर नोकरभरती\nVijay Wadettiwar | आरक्षण प्रश्न सुटेपर्यत निवडणुका घेऊ नका : मंत्री विजय वडेट्टीवार\nप्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; कुछ तो गडबड है\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nHasan Mushrif Live | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा : हसन मुश्रीफ\nPHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड\nअन्य जिल्हे17 mins ago\nChhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ\nAurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण\nNirjala Ekadashi 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी दान करा, सर्व इच्छा पूर्ण होतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-jabi-was-trained-by-lashkar-in-nepal-3472132.html", "date_download": "2021-06-21T08:25:08Z", "digest": "sha1:AEDQUKUUFEHLXS27XDVMOSRVEMYU4PUD", "length": 4700, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "jabi was trained by lashkar in nepal | जबिने नेपाळमध्ये लष्करच्या दहशतवादी शिबिरात घेतले प्रशिक्षण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजबिने नेपाळमध्ये लष्करच्या दहशतवादी शिबिरात घेतले प्रशिक्षण\nनवी दिल्लीः मुंबई हल्ल्यातील एक प्रमुख सूत्रधार जबिउद्दीन अन्सारीने आणखी एक खळबळजनक खुलासा केला आहे. लष्कर-ए-तैय्यबाचे नेपाळमध्ये ट्रेनिंग कॅम्प असून त्याला तिथेच प्रशिक्षण देण्यात आले होते, अशी माहिती त्याने चौकशीदरम्यान दिल्ली पोलिसांसमोर उघड केली.\nअबू जुंदल उर्फ जबिउद्दीन अन्सारी सध्या दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाच्या ताब्यात आहे. चौकशीदरम्यान त्याने बरीच माहिती उघड केली आहे. त्याने सांगितले की, लष्करने नेपा���मध्ये दहशतवादी शिबिर बनविले होते. त्यात त्याच्यासह महाराष्ट्रातील 4 आणि गुजरातच्या एकाला प्रशिक्षण देण्यता आले होते. असलम काश्मिरी असे प्रशिक्षण देणा-याचे नाव होते. काश्मिरी हा जम्मू आणि काश्मिरमधील राजौरी भागतील रहिवासी आहे. त्यानेच जबिचा परिचय 'जिहाद' या शब्दाशी करुन दिला होता. गुजरात दंगलीनंतर तो काश्मिरीच्या संपर्कात आला होता. जमात-उद-दवाचा म्होरक्या हाफिज सईदचा मुंबई हल्ल्यात थेट सहभाग होता आणि हल्ल्याच्यावेळी कराची येथील नियंत्रण कक्षात तो उपस्थित होता, असे जबिउद्दीनने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.\nअबू जुंदलचा साथीदार फसीहला सौदी अरबमध्ये अटक\nमुंबईतील आमदार निवासात थांबला होता मास्टर माईंड अबु जुंदल\n26/11 च्या हल्ल्यावेळी जबीउद्दीनसोबत होता हाफिज सईद\nगिलानी म्हणतात, \\'हाफिज सईद विरोधात पुरावे नाहीत\\'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://goarbanjara.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B9/", "date_download": "2021-06-21T06:14:03Z", "digest": "sha1:2QORVLYHT5O5LNAEEMVNHNS47NZF7TJO", "length": 32900, "nlines": 357, "source_domain": "goarbanjara.com", "title": "\"आरक्षण:-आर्थिक की जातीनिहाय..? - Goar Banjara", "raw_content": "\nआरक्षण :- आर्थिक की जातीनिहाय \nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमिका आग्रहाने मांडणारांची संख्या वाढते आहे.\nआपल्यापैकी ज्यांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे असे वाटते त्यांच्यासमोर याबाबतची काही तथ्ये मांडणे गरजेचे झालेले आहे.\n२५ सप्टेंबर १९९१ रोजी नरसिंहराव सरकारने आर्थिक आधारावर दहा टक्के आरक्षण दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधिशांच्या घटनापिठाने ते घटनाविरोधी ठरवले व रद्द केले हे आपणास माहित आहे काय\nपुन्हा असे आर्थिक आधारावर आरक्षण दिले तर ते न्यायालयात टिकणार नाही. त्यासाठी घटनादुरूस्तीही केली तरी ती संविधानाच्या मुळ चौकटीला बाधा आणणारी असल्याने न्यायालयात संमत होणार नाही.\nसर्वच समाजातील गरिबांना न्याय मिळायला हवा त्यासाठी मदत म्हणून भरपूर सरकारी योजना असतात. वेगळ्या रंगाच रेशनकार्ड असतं, सबसिड्या असतात.आर्थिकदृष्ट्या मागासांना सरकारकडुन EBC सवलत मिळते.\nसंविधानाच्या कलम ३८ आणि ४६ मध्ये ���रतुदी केलेल्या आहेत. “बीपीएल” अर्थात दारिद्र्य रेषेखालील सर्व गरिबांना सरकारने शिक्षण, रोजगार, आरोग्य, निवारा, असे संरक्षण द्यायलाच हवे. पण ते देण्याचा / मागण्याचा मार्ग आरक्षण हा नाही. या गोष्टी न मागता त्यांना आरक्षण द्या असे म्हणणे म्हणजे “आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी” असली गत होईल.\nआरक्षण हा गरीबी हटाव प्रोग्राम, रेशन धान्य वाटप किंवा एलपीजी सब्सिड़ी नाही तो सामाजिक न्यायाचा कार्यक्रम आहे हे आरक्षणविरोधकांच्या ध्यानात येत नाही.\nचातुर्वण्याच्या पायावर रुजलेल्या, हजारो जातींनी दुभंगलेल्या देशातली गरीबी ही केवळ देशाच्या आर्थिक स्थितीचा परिपाक नसून सामाजिक धार्मिक इतिहासाचा परिपाक आहे हे कटु वास्तव आहे. आकडेवारी काढ़ायचीच झाली तर चतुर्थ श्रेणी कामगार, सफाई कामगार, मैला उचलून नेणारे, भूमिहीन शेतमजूर ह्यांची जात कोणती ते पाहावे, आरक्षणाच्या असूनसुद्धा नोकऱ्यांमधील कधीही न भरला जाणारा मागासवर्गीय जागांचा अनुशेष पाहावा, आणि जात आजकाल कोणी मानत नाही म्हणणाऱ्यांनी दलित हत्याकांडाची भीषणता पाहावी. हजारो वर्षे ज्या व्यवस्थेने खालच्या जातितले म्हणून लोकांना शिक्षण नाकारले, रोजगाराच्या नव्या संधीपासून वंचित ठेवले, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या तटबंदीतून जातीयस्तरामुळे आर्थिक विकासाच्या संधी नाकारल्या, त्या व्यवस्थेच्या दयनीय आजारावर जातीवर आधारित आरक्षण हाच एकमेव उपाय आहे.\nआर्थिक तत्वावर आरक्षण ही संकल्पनाच् मुळात हास्यास्पद आहे. उद्या विजय मल्ल्या किंवा सुब्रतो राय पूर्ण भिकेला लागले, जागतिक मंदी येऊन त्याच्या धडाक्यात महिना लाखभर पगार घेणारे लाखो इंजीनियर घर नोकरी गमावून बसले, शेयर बाजाराच्या बैलाने लाखो गुंतवणूकदारांना शिंगावर घेतले, आज कौन बनेगा करोड़पती मध्ये पाच करोड़ जिंकलेला उद्या लासवेगास मध्ये माती खाऊन आला, अंगावर पचास तोला मिरवनारा भाई सोने चोरीला जाऊन भनंग झाला, ह्या सगळ्यांना आर्थिक तत्वावर आरक्षण मिळेल काय मुळात कोणता व्यक्ति केव्हा कसा गरीब होतो, कसा श्रीमंत होतो ह्याचा इत्यंभूत अद्ययावत ट्रैक रेकॉर्ड ठेवणे शक्य आहे काय मुळात कोणता व्यक्ति केव्हा कसा गरीब होतो, कसा श्रीमंत होतो ह्याचा इत्यंभूत अद्ययावत ट्रैक रेकॉर्ड ठेवणे शक्य आहे काय बीपीएल कार्डाचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. ज्या सवर्णांचे आर्थिक उत्पन्न जास्त आहे ते देखिल कमी उत्पन्नाचे दाखले सादर करुन EBC सवलती मिळवतात.चिरिमिरि देऊन व्यवस्थेशी साटलोट करून बीपीएल कार्ड मिळवने, हव्या त्या उत्पन्नाचे हवे तितके दाखले मिळवने हे व्यवस्था दावनीला बांधणार्यांना,\nउच्च सामाजिक स्तरातल्या गबरगंडाना काहीच अशक्य नाही. तेव्हा आर्थिक आधारावर आरक्षण हे किती धोकादायक असू शकते ह्याचा विचार करावा.\nआज देशातील आयकर कायदे धाब्यावर बसवून सुमारे ३५ कोटी लोक आयकर बुडवतात. अवघे ५ कोटी २९ लाख लोक आयकर देतात. लक्षात ठेवा जर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तर हे आयकर भरणारे ५ कोटी २९ लाख वगळता उरलेल्या १२३ कोटींची आरक्षण घेण्यासाठी रांग लागेल आणि अशा रांगेत खर्या गरजू, होतकरू आणि वंचितांना जागाच मिळणार नाही.\nसरसकट आर्थिक तत्वावर आरक्षण हे भ्रष्टाचाराला खतपानी घालणारे आहे.\nज्या समाजघटकांना शिक्षण, शासकीय पदे आणि लोकपालिकेत प्रतिनिधीत्व डावलले गेलेले आहे त्यांना ते प्रतिनिधित्व विशेष संधीद्वारे देण्याचा हा कार्यक्रम आहे.\nबहुसंख्य दलित गरिब आहेत हे खरे आहे. पण ते गरीब आहेत म्हणून त्यांना आरक्षण दिलेलं नाही. सामाजिक गरजेतून दिलेलं आहे.\nगरिबांना न्याय मिळवा यासाठी आरक्षण हा उपाय नाही.\nभारतीय संविधानातील आरक्षण ही तरतूद व्यक्तिकेंद्रित नसून सामाजिक प्रतिनिधित्वाची सामाजिक न्यायाची तरतूद आहे. कोणत्या विकसित देशात आरक्षण आहे का अशी बालिश विचारणा आरक्षणविरोधक मंडळी करतात. त्याच वेळेस ते हे सोईस्कर पने विसरतात की जगातल्या कोणत्याच विकसित देशात भारताइतकीच भयान जातीय उतरंड नाही अफ्रीकन अमेरिकन, हिस्पेयिन अमेरिकन, अश्वेत ह्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याची तरतूद अमेरिकेच्या एफर्मेटिव एक्शन पॉलिसी मध्ये आहे. क्यानडा,जपान, चीन सारख्या देशातही अल्पसंख्याक समूह, ऐतिहासिक सामाजिक बहिष्कृत समजले जाणारे लोकसमूह ह्यांच्यासाठी विविध पॉलिसीजची तरतूद आहे.\nजातीचे सदस्यत्व जन्माने मिळते.\nउत्पन्न दरवर्षी बदलू शकते. जात मात्र कधीही बदलता येत नाही.\nजातीवरून दलित,आदिवासी आणि ओबीसींना काही शतके जर डावलले गेले असेल तर जातीच्या आधारेच हा पक्षपात दूर करावा लागेल. काट्याने काटा काढणे, ही न्यायाची रिती येथे वापरलेली आहे. असे आरक्षण कोणत्याही परिस्थितीत ५०% पेक्षा जास्त असता कामा नये असे डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनासभेला बजावले होते [ संविधान सभा वृत्तांत, खंड सातवा, पृ. ७४१-४२] आरक्षण घेऊन जर एखादी व्यक्ति आर्थिकदृष्टया सक्षम झाली असली तरी सामाजिकदृष्टया ती व्यक्ति अस्पृश्य म्हणूनच पाहिली जाते ती स्पृश्य होत नाही.हि वस्तुस्थिती आरक्षण विरोधक लक्षात घेत नाही.\nदलित , आदिवासी हा कितीही शिकला तरी तथाकथित सवर्ण हा या लोकांना कधीही जवळ तर करत नाहीच परंतु त्याला अस्पृश्यच समजले जाते , त्याला समाजात चांगली प्रतिष्ठाही मिळत नाही , त्यामुळे संविधानात सांगितलेल्या समता आणि बंधुता या तत्वांचे पालन योग्यरित्या होत नाही . आदिवासी,दलित मुलगा डॉक्टर होणे आणि सवर्ण मुलगा डॉक्टर होणे यातही बराचसा फरक असतो .आदिवासी मुलगा डॉक्टर झाला तरी त्याला समाजात स्विकारले जातेच असे नाही परंतु त्याच सवर्ण डॉक्टरला या समस्येला कधीही सामोरे जावे लागत नाही .\nशासकीय नोकर असला तरी त्याला त्याच्या जाती वरूनच ओळखले जाते. तुझा पैसा तुझ्या घरात, जात तीच ना अस ही म्हटले जाते. बाप IAS असला तरी पोराला जातीवरून मुली नाकारतात , लग्न जुळवताना ,\nवधू/वर- 96 कुळी मराठा/ब्राह्मण/वैश्य, 25, 5’6″, सुंदर/देखणा, MBA, मासिक प्राप्ती- 80,000/-, परदेशी जाण्याची तयारी\nअपेक्षा- सुंदर/देखणा, उच्चशिक्षित, मासिक प्राप्ती- मुलीस/मुलास साजेशी, परदेशी जाण्याची तयारी. जातीची अट नाही (SC/ST क्षमस्व)\nअशा जाहिराती पहिल्याच असतील\nजेव्हा अपेक्षित निकष पूर्ण करणाऱ्या, सक्षम मागास तरुण/तरुणीला नि:संदेहपणे स्विकारण्याची, ‘जातीची कोणतीही अट अजिबात नाही. SC/ST Most welcome अशी मानसिकता रुजल्याचं अशा जाहिरातीमधूनही दिसू लागेल, तेव्हा अशा सक्षम SC/ST चं मागासलेपण दूर झालंय की नाही याचा विचार करता येईल. सरकारी नोकरीतही अनेक वेळा दलित ,आदिवासींना मुद्दाम त्रास दिला जातो .आजही सरकारी नोकरीच्या परीक्षांमध्ये अनेकवेळा जात पाहून मार्क दिले जातात .लिखित परीक्षेत चांगले मार्क मिळूनही साक्षात्कारामध्ये बाहेर काढून टाकले जाते आणि आरक्षण असूनही त्या आरक्षित जागा भरल्या नाही जात.\nसरकारी नोकरीतही बदली किंवा बढतीसाठी अनेकदा केवळ जात पाहुनच त्रास दिला जातो . या प्रकारचा त्रास हा अन्य वर्गाला कधीही भोगावा लागत नाही .\nघटना परिषदेत आरक्षण देताना सामाजिकच निकष का लावायचे आणि आर्थिक निक�� का लावायचा नाही यावर सविस्तर चर्चा झालेली आहे. [पाहा : संविधान सभा वृत्तांत, खंड, १ ते १२, ईंग्रजी/हिंदी, लोकसभा सचिवालय प्रकाशन, भारत सरकार.]\nआपल्या भारतीय समाजात जात, लिंगभाव, वर्ग ही तीन पक्षपाताची आणि शोषणाची केंद्रे आहेत. त्यावर समग्र उपाययोजना करायची असेल तर ती केवळ आर्थिक आधारावर विसंबून करता येणार नाही.\nआजच्या तीन प्रकारच्या राखीव जागांचा सम्यक विचार केला तर त्यातली राजकीय प्रतिनिधित्व देणार्या {ग्रामपंचायत ते संसदेतील आरक्षण ] आरक्षणाला घटनेने कलम ३३४ द्वारे दहा वर्षांची मुदत दिलेली आहे.ती वाढवित नेत आत्ता ती सत्तर वर्षे म्हणजे २०२० पर्यंत केलेली आहे.मात्र घटनेत शिक्षण आणि नोकर्यातील आरक्षणाला ही मुदत लागू केलेली नाही. याचा अर्थ हे आरक्षणे कायमस्वरूपी आहे काय तर नाही. ते तात्पुरतेच आहे. मात्र ते कधी संपेल तर ज्या दिवशी या सामाजिक घटकांना पर्याप्त प्रतिनिधित्व मिळेल त्या दिवशी आरक्षण संपेल. याचा अर्थ देशात जितक्या लवकर आपण सामाजिक न्याय प्रस्थापित करू तितक्या लवकर आरक्षण संपेल.\nआज आपण पालकांचे उत्पन्न विचारात घेतो म्हणून अतिश्रीमंतांच्या मुलांमुलींना शासकीय लाभ मिळत नाहीत. मात्र उद्या आर्थिक आधारावर आरक्षण दिले आणि अंबानी, अडाणी, टाटा, बिर्ला, प्रेमजी, मुर्ती आदींच्या मुलांनी जर उत्पन्न पालकांचे आहे. आम्ही शिकतोय.आम्हाला स्वत:चे उत्पन्न कुठेय असे विचारले तर त्यांनाही या राखीव जागा द्याव्या लागतील.\nज्यांचा पिढ्या छान छौकीत गेल्या ज्यांचा ऐक दिवसही गोर -गरीब लोकांना हिणवल्या शिवाय जात नाही\nजे स्वतः ला श्रेष्ठ समजण्यात जराही कसूर करत नाहीत अशा लोकांना आरक्षणाच महत्व समजावून सांगणे अवघड आहे\nपिढ़ीजाद श्रीमंती ही शोषणातून निर्माण झाली आहे त्यामुळे ज्याचे शोषण झाल त्यांना आज समान स्तरावर आणने ही शोषक वर्गाची जबाबदारी आहे .\nम्हणुनच आरक्षणाचा पाया हा आर्थिक नसुन सामाजिकच आहे . जोपर्यंत स्वातंत्र , समता , बंधुता आणि न्याय हे तत्वे समाजात रुजत नाही तोपर्यंत आरक्षण कायम राहणे गरजेचे आहे .\nखाजगीकरणाद्वारे आरक्षण संपतेच आहे.गेल्या काही वर्षात अनेक सरकारी संस्थेचे खाजगीकरण झाले आहे.सैन्यात आरक्षण नाहीच आहे.\nअवघी पंधरा ते वीस वर्षे थांबा. कल्याणकारी राज्य मोडीत काढून पोलीस व सैन्य वगळता बाकी सारी सरकारी खाती खाजगीकरणात जातील.\n~ गोर कैलास डी राठोड\nबंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल,\nबंजारा युवक – युवती परिचय मेळावा- यवतमाल येथे दि. १४ डिसेम्बर राजी\nबंजारा/भटके विमुक्त जाती-जमाती च्या सर्वांगीण विकासाकरिता महाराष्ट्र शासन संचलित वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजनेच्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा मधील अशासकीय अध्यक्ष/सदस्य/सचिव यांची नियुक्ती तात्काळ करणे अन्यथा समाजाच्या वतीने तीव्र जन आंदोलन – संदिप चव्हाण जिंतूरकर\nमाझं गाव माझी मानसं, चिल्ली ईजारा या वाटस्अॅप गृपने गरीब मुलीच्या लग्नासाठी दिले २१,०००/-रू आर्थिक मदत. निरंजन मुडे\nराठोड बेटी वेवार कु चलाव\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nराठोड बेटी वेवार कु चलाव\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nगोरबोली भाषा एंव सांस्कृतिक सौंदर्य/ सौहार्द- संपन्न लावण्य रूप को विश्व में और उजागर करनेवाला महान साहित्यिक…\nबंजारा समाजातील पहिल्या पदवीधर ,पत्रकार तथा महीला शिक्षिका चंद्रकला नाईक कालवश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?p=47294", "date_download": "2021-06-21T07:29:49Z", "digest": "sha1:K62WB47O2NYAYILL6DXWU3CK2MMK5JAV", "length": 12303, "nlines": 174, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "संतनगरीतुन देणगी देणारे काशेलानी परिवार ठरले पहिले दानशूर परीवार… | Vidarbha24News : Amravati News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\n*तेरा देशात घेण्यात आलेल्या नेल्टस इ कॅट ग्रँड फिनाले परीक्षेत पटकाविला…\nदिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत…\nआमदार देवेंद्र भुयार यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले \nमहाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nजागतिक महिला दिन – महिलांसमोरील आव्हाने:- अधिवक्ता क्रांती शिवाजी देशमुख राज्य…\nपाश्चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संपणार \nHome COVID-19 LIVE संतनगरीतुन देणगी देणारे काशेलानी परिवार ठरले पहिले दानशूर परीवार…\nसंतनगरीतुन देणगी देणारे काशेलानी परिवार ठरले पहिले दानशूर परीवार…\nसंतनगरीतुन देणगी देणारे काशेलानी परिवार ठरले पहिले दानशूर परीवार…\nशेगांव :- देशामध्येच नव्हे तर अवघ्या विश्वाला संकटमध्ये ओढावून घेणाऱ्या कोरोना कोविड – 19 व्हायरस ने जो थैमान घातला आहे त्याला अवघे जग आपल्या परीने जोखमीने सामना करत असून अनेक देशांतील सरकारे प्रयत्नांची परिकाष्टा करत असून त्याला आपला भारत देश ही अपवाद नाही.\nकोरोना कोविड – 19 व्हायरस ज्या गतीने महाकाय आणि भयावह प्रलायप्रमाने स्वतःला गुणाकार पद्धतीने पसरवित आहे अश्या या गर्द अंधारात आशेचे किरण दिसत आहे ते दानशूर व्यक्तींच्या रूपाने…\nभारतात अनेक दानशूर व्यक्ती समोर येऊन आपल्या परीने फुल ना फुलाची पाकळी कोरोना व्हायरसच्या सामन्यासाठी दाने देत असून यांच्या रांगेत संतनगरीतून अर्थातच शेगांवातून नाव पुढे आले आहे ते स्व. फिरयामल मोतिलाल काशेलानी यांच्या स्मृति पित्यार्थ आज त्यांचे पुत्र रमेश काशेलानी व मनोज काशेलानी यांनी देशावर आलेल्या नोव्हल कोरोना नावाच्या आपत्तीला भारतातुन बाहेर करण्याकरीता आपले पाऊल पुढे टाकले आहे. ज्या प्रमाणे केंद्र सरकार व राज्य सरकार पूर्ण जोमाने तसेच युद्ध पातळीवर अतोनात प्रयत्नशिल आहे तथा गोरगरीबांची मदत करीत आहे याचीच जान्हिव ठेऊन, कशेलानी परिवाराने देशहितासाठी आपले कर्तव्य समजून, एक पाऊल पुढे टाकून, आपले नाव या काळात सरकारच्या खांद्याला खांदा लावून उभे असलेल्या दानशूर व्यक्ती मध्ये सामावून घेतले आहे. काशेलानी परिवार शेगांव तहसिल कार्यालयात जावुन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोषामध्ये एक लाख एक हजार रुपये (₹१,०१,०००) ची देणगी दिली तर, या आपत्तीच्या काळात सर्व धणवान तसेच ज्यांच्या जवळ आहे त्यांनी व देशाच्या सर्व नागरीकांनी होईल तितकी मदत शासनाला करावी असे जेणे करून आपले राज्य व आपला देश या संकटकाळी मजबुतीने उभा राहिल असे आवाहन देखील केले.\nमहत्वाचे म्हणजे संतनगरीतुन देणगी देणारे काशेलानी हे पहिले दानशूर परीवार ठरले असून त्यांच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nPrevious article*प्रत्येक आरोग्य केंद्राला पल्सऑक्सिमेट उपलब्ध करून द्वावे – माजी कृषिमंत्री डॉ.श्री अनिल बोंडे >< वरुड – मोर्शी तालुक्याचा घेतला आढावा*\nNext articleकोविड-१९’ साठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा पुढाकार संस्थेकडून रु.५१ल��्ष निधीचा पहिला धनादेश जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द\n*_शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन_*\n*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले पहा आजची जिल्ह्यातील रुग्णसंख्या\nचांदुर बाजार ब्रेकिंग :- शिरजगाव बंड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रल्हादपूर परिसर...\nअमरावती कोरोना अपडेट :- खोलपुरी गेट येथील 13 वर्षाचा मुलगा कोरोना...\nअमरावती जिल्ह्यासाठी नियम :- कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी निर्बंध लागू...\nआ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातुन उपलब्ध सॅनिटयझर व मास्कचे सिंदेवाही येथील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/west-bengal-violence-case-central-home-minister-sent-team-of-4-members-to-bengal-451575.html", "date_download": "2021-06-21T06:13:37Z", "digest": "sha1:3FLVQWL7LQLD6F7YMYGU7CD4DPQV2AOJ", "length": 10889, "nlines": 236, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nबंगाल हिंसाचारप्रकरणी गृहमंत्रालयाची कडक भूमिका, 4 सदस्यांची टीम बंगालला पाठवली\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nबंगाल हिंसाचारप्रकरणी गृहमंत्रालयाची कडक भूमिका, 4 सदस्यांची टीम बंगालला पाठवली\nSkin care : ‘या’ फेसवॉशने चेहऱ्या धुवा आणि चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करा, वाचा\nबंदी असतानाही पुरंदरमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन, 10 बैलगाड्यांसोबत 12 दुचाक्या जप्त\nNarendra Modi | पंतप्रधान मोदींची आज केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक, मंत्रिमंडळात फेरबदल\nखाकीवर डाग असणाऱ्या विकृतांना धडा शिकवा; चित्रा वाघ यांचं गृहमंत्र्यांना आवाहन\nमहाराष्ट्र 2 weeks ago\nतुमचे मंत्री काका-पुतण्यापुढे लाचार; गोपीचंद पडळकर सोनिया गांधींकडे तक्रार करणार\nमहाराष्ट्र 2 weeks ago\nप्रत्येक महिन्याला 2500 रुपये, मोफत शिक्षणासोबत निशुल्क उपचार, अनाथ मुलांना सरकार चा ‘आशीर्वाद’\nAries/Taurus Rashifal Today 21 June 2021 | आर्थिक परिस्थितीत चढउतार होऊ शकतात, कठोर परिश्रमाची गरज आहे\nWTC Final 2021 : भारतीय संघाचा पहिला डाव 217 धावांवर आटोपला, जेमिसनसमोर दिग्गजांनी टेकले गुढघे\nMumbai | मुंबईत हॉटेलसाठी लवकरच शिथिलता \nपोहण्यासाठी पाण्यात उडी, एक जण चिखलात रुतला, दुसऱ्याला चक्कर, तिसराही बुडाला, तिघांचा मृत्यू\nDevendra Fadnavis | ‘तो’ शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतो : फडणवीस\nSpecial Report | तेलंगणात पुर्णपणे लॉकडाऊन हटवून घाई केलीय का \nनाशिकमध्ये 21 जूनच्या मराठा मूक मोर्चाची जय्यत तयारी, संभाजीराजेंसह अनेक कार्यकर्ते रवाना\nSpecial Report | महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेचं काऊंटडाऊन \nVideo | आधी मनसोक्त खेळले नंतर उतरताना झाले स्पायडर मॅन, दोन माकडांची ‘ही’ टेक्निक एकदा पाहाच\nमराठी न्यूज़ Top 9\nपोहण्यासाठी पाण्यात उडी, एक जण चिखलात रुतला, दुसऱ्याला चक्कर, तिसराही बुडाला, तिघांचा मृत्यू\nप्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बमुळे खळबळ, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…\nIndia vs New Zealand Live, WTC Final 2021 3rd Day : एका विकेटच्या बदल्यात न्यूझीलंडचं शतक, कॉनवेची संयमी अर्धशतकी खेळी\nप्रत्येक महिन्याला 2500 रुपये, मोफत शिक्षणासोबत निशुल्क उपचार, अनाथ मुलांना सरकार चा ‘आशीर्वाद’\nमुंबईतील हॉटेल व्यवसायिकांना दिलासा मिळणार पवारांच्या आश्वासनानंतर 2 दिवसांत निर्णयाची शक्यता\n“मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…. हे वाक्य कानावर पडेल तो सुवर्ण दिवस असेल”\nWTC Final 2021 : भारतीय संघावर 6 फूट 8 इंच उंचीच्या बोलरचा हल्ला, एकाच डावांत 5 खेळाडूंना धाडलं तंबूत\nMaharashtra Coronavirus LIVE Update : मुंबईत दिवसभरात 733 नवे कोरोनाबाधित, 650 रुग्णांची कोरोनावर मात\nMaharashtra News LIVE Update | ठाण्यात दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी तिघांचा बुडून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://manikraothakre.in/mr/2017/04/01/%E0%A5%AC-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AD-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B5/", "date_download": "2021-06-21T07:17:29Z", "digest": "sha1:HIRIODCZ446JBQXRPOLUZ7R6BZRBOQ4E", "length": 2207, "nlines": 49, "source_domain": "manikraothakre.in", "title": "६ जानेवारी २०१७ – नोटबंदी विरोधात यवतमाळ जिल्हा काँग्रेस आयोजित मोर्चा – माणिकराव ठाकरे", "raw_content": "\nHomeNews६ जानेवारी २०१७ – नोटबंदी विरोधात यवतमाळ जिल्हा काँग्रेस आयोजित मोर्चा\n६ जानेवारी २०१७ – नोटबंदी विरोधात यवतमाळ जिल्हा काँग्रेस आयोजित मोर्चा\n३० मार्च, २०१७ – संघर्ष यात्रा – यवतमाळ\n९ मार्च २०१७, शासकीय लॉ कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद\n४ मार्च, २०१७ – ऑस्कर पुरस्कार ‘लायन द किंग’ सिनेमातील बालकलाकार सनी पवार\n१४ जानेवारी, २०१७ भारत महोत्सव\n१६ फेब्रुवारी २०१७, मतदान दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2021-06-21T07:06:10Z", "digest": "sha1:6LOO5LPPU4RWC7HVQR2C4KOJLX4I7OBJ", "length": 10200, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "उत्तरपत्रिका जळीत प्रकरणी १४ कर्मचारी निलंबित | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nउत्तरपत्रिका जळीत प्रकरणी १४ कर्मचारी निलंबित\nकेज – येथील गटसाधन केंद्रातील दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका जळीत प्रकरणात सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी तब्बल १४ कर्मचार्यांना निलंबित केले. तर गटशिक्षणाधिकार्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठवण्यात आला आहे.\nकेज तालुक्यातील ११ परिक्षा केंद्रावरून घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या १४२० उत्तरपत्रिका गटसाधन केंद्रात ठेवण्यात आल्या होत्या. शनिवारी रात्री आठच्या दरम्यान या उत्तरपत्रिकांना आग लागून सर्व उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या होत्या. यामुळे खळबळ उडाली होती. रविवारी सीईओ अमोल येडगे यांनी बीईओंसह एकूण १५ जणांना निलंबनाच्या नोटीस दिल्या होत्या. सोमवारी सकाळपासूनच या कर्मचार्यांना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू होती. सीईओ येडगे यांनी १४ जणांच्या निलंबनाचे आदेश काढले तर बीईओंच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.\n← खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शव वाहिका आणि स्वर्गरथाचे लोकार्पण\nनो एन्ट्री मधून जाण्यास रोखल्याने वाहतूक पोलिसाच्या अंगवार बाईक घातली →\nजानेवारीला हजारो हिंदू श्रीमलंग गडावर जाणार,पालकमंत्री उपस्थित राहणार\n१४ गावांमधील पाणीटंचाई अडिच कोटी रुपये खर्च करून मुख्य पाइपलाइनच्या दुरुस्तीचे निर्देश\nकोल्हापूर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना शासनाची पाच लाखां���ी मदत ,चंद्रकांत पाटील यांची घोषणा\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/apple-wwdc-2021-apple-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B/", "date_download": "2021-06-21T07:03:34Z", "digest": "sha1:MRJ6WV77TCEGSGOHODG35JNT6XISNPJ4", "length": 13388, "nlines": 147, "source_domain": "mmkmedia.in", "title": "Apple WWDC 2021: Apple च्या जागतिक परिषदेत मोठ्या घोषणांची बरसात, युजर्ससाठी पर्वणी | Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Technology Apple WWDC 2021: Apple च्या जागतिक परिषदेत मोठ्या घोषणांची बरसात, युजर्ससाठी पर्वणी\nApple WWDC 2021: Apple च्या जागतिक परिषदेत मोठ्या घोषणांची बरसात, युजर्ससाठी पर्वणी\nApple ने काल (सोमवारी) आपल्या जागतिक परिषदेत (WWDC) चं आयोजन केलं होतं. परिषदेची सुरुवात अॅप डेव्हलपर्सच्या एका फिल्मनं झाली. WWDC या इव्हेंटमध्ये नव्या सॉफ्टवेअर अपडेटची घोषणा करते. जाणून घ्या परिषदेमध्ये अॅपलनं केलेल्या मोठ्या घोषणांबाबत…\nApple Health : कुटुंबांसोबत डाटा शेअरिंग\nअॅपल युजर्स आपल्या कुटुंबांच्या सदस्यांसोबत हेल्थ अलर्ट आणि डाटा शेअर करु शकणार आहेत. अॅपलनं दिलेल्या माहितीनुसार, आपल्या वृद्ध आई-वडीलांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं फायदेशीर ठरु शकतं. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ट्रांजिटमध्ये सरव् डाटा एन्क्रिप्ट करण्यात येईल.\nApple एक नवी सुविधा युजर्ससाठी घेऊन आलं आहे, ती म्हणजे Apple Health. हे फिचर तुमच्या चालण्याच्या पद्धतीवरुन पडण्याच्या शक्यतांची माहिती तुम्हाला देणार आहे. तुमची स्थिरता आणि चालण्यातील जोखिम निश्चित करण्यासाठी अनेक मीट्रिकचा उपयोग करण्यात येतो. युजर्सना या फिचर मार्फत एक सूचना मिळेल, जर तुमची स्थिरता कमी असेल तर अॅपमध्ये त्यासाठी तुम्हाला एक एक्सरसाइजही देण्यात येईल.\nApple नवनवीन प्रायव्हसी फिचर्स युजर्ससाठी घेऊन आलं आहे. अॅपल आयपी अॅड्रेस लपवण्यासाठी मेल प्रायवसी प्रोटेक्शन जोडत आहे. यामुळे सेंडरला तुम्ही मेल ओपन केलाय की, नाही यासंदर्भातील माहिती कळू शकणार नाही. Apple सफारीमध्ये ट्रॅकर्सपासून आयपी अॅड्रेसही लपलेला आहे. अॅपल सेटिंग्समध्ये एक नवा प्रायव्हसी रिपोर्ट दिला जात आहे. यामुळे युजर्स अॅप कशाप्रकारे प्रायव्हसी सेटिंग्सचा वापर करत आहे, हे पाहू शकणार आहे. अनेक अॅप्स तुमच्या लोकेशन, फोटो इत्यादी फइचर्सचा वापर करत असतात.\nApple iOS 15 : कॅमेऱ्यासाठी Google लेंससारखं फिचर : लाईव्ह टेक्स्ट\nअसं वाटतं की, iOS ला शेवटी Google लेंससारखी सुविधा दिली जात आहे. जिथे हे एका फोटोमध्ये टेक्स्टची ओळख करु शकतो आणि युजर्सना कॉपी करण्यासाठी परवानगी देऊ शकतो. लाईव्ह टेक्स्ट युजर्सना टेक्स्ट, फोन नंबर, लिंक इत्यादीची ओळख करु देईल. हा स्क्रिनशॉर्ट, क्विक लूकवर काम करेल आणि सात भाषा जाणून घेईल. हा आयफोन, आयपॅड आणि मॅकवरही काम करेल.\nनोटिफिकेशनसाठीही अॅपलनं नवी फिचर्स लॉन्च केली आहेत. आता युजर्सना एक डेडिकेटिड मोड सेट करता येणार आहे. जेणेकरुन नको असलेले मेसेज युजर्सना त्रास देणार नाहीत. तसेच अत्यंत आवश्यक मेसेजच युजर्सपर्यंत पोहोचतील. एक नवा फोकस मोडही देण्यात येणार आहे. ज्यामार्फत युजर्स फोकस मोड सेट करु शकतात. जिथे दिवसाच्या एका निर्धारित वेळेदरम्यान केवळ काही अॅप्सचे नोटिफिकेशन्स आणि अलर्ट्स दिसतील.\nMessages ना एक नवं अपडेट मिळणार आहे. एक नवं Shared with You सेक्शन असेल. युजर्स त्या मेसेजला पिनही करु शकणार आहेत. जे त्यांच्यासाठी आवश्यक असेल.\nPrevious articleसोलापूरची केळी आता परदेशात\nNext articleमोफत लसीचे राष्ट्रीयीकरण: राज्यांना लस खरेदीची गरज नाही, केंद्रच विकत घेऊन सर्वांना मोफत देणार\nस्मार्टफोन चार्जिंग करताना ‘ही’ काळजी घ्या; बॅटरी लाईफ वाढण्यास होईल मदत\nव्हॉट्सअॅपवरील अनावश्यक मॅसेजेच क्लीन कसे करावे जाणून घ्या सोपी ट्रिक\nइंधन परवडत नाही; सोप्या टिप्स वापरुन गाडीचं मायलेज वाढवा\nआषाढ वारी – 700 वर्षांची अखंड परंपरा\nआषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढपूरपर्यंत केलेली पदयात्रा. वारीच्या ह्या आनंद सोहळ्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे येणारा प्रत्येक माणूस फक्त ‘वारकरी’ असतो, तो कोणत्या जातीचा किंवा धर्माचा नसतो. भक्ती आणि समर्पण हि त्याची ठळक ओळख असते.\n‘तेजस एक्सप्रेस’ पुन्हा सुरु करण्याचा रेल्वे मंडाळाचा इशारा\nसात महिन्यांच्या कालावधीनंतर आयआरसीटीसी आता १७ ऑक्टोबर, २०२० पासून तेजस एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्यास तयार आहे. वृत्तानुसार तेजस एक्स्प्रेस गाड्या लखनऊ-नवी दिल्ली आणि अहमदाबाद-मुंबई या मार्गावर धावतील.\nशिक्षणाच्या आईचा घो – रचनेत नव्हे पद्धतीत नावीन्य हवे\nआपल्या देशात राज्यघटनेनुसार शिक्षण ही राज्य व केंद्रसरकारची सामायिक जबाबदारी आहे. भारतात सर्वाधिक शिक्षण संस्था असूनही पहील्या २०० मध्ये आपले दुरान्वयानेही स्थान दिसत नाही.\nअसा सुरु झाला पुण्यात तांब्या-पितळेच्या भांड्यांच्या व्यवसाय\nइ.स. १८५६ मध्ये पुण्यास प्रथम आगगाडी आली. पुणे-मुंबई रस्त्यावर ही आगगाडी प्रथम धावू लागली. त्यानंतर पुण्यास तांब्या-पितळेच्या भांड्यांच्या धंद्याला तेजी आली.\nजगातील सर्वात भयानक जंगल, आत गेलेले पुन्हा परतले नाही\nआपल्या जगात अनेक प्रकारची ठिकाणे आहेत. बर्याच जागा आहेत जिथे गेल्यानंतर मनाला शांतता व विश्रांती मिळते. त्याच वेळी, बरीच ठिकाणे रहस्यमय आणि भयानक आहेत, जिथे लोक जाण्यापासून संकोच करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A7%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2021-06-21T07:20:50Z", "digest": "sha1:7OOJC2N2JVUZAWQH4ZISTKXPIN5Z233M", "length": 2606, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८१९ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १८१९ मधील मृत्यू\n\"इ.स. १८१९ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on २४ जानेवारी २०१२, at ०६:५५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ जानेवारी २०१२ रोजी ०६:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/punekar-decide-graduates-teachers-mla-374356", "date_download": "2021-06-21T08:15:20Z", "digest": "sha1:Q3YBWYWPRTULAHUUF5443RPUOHOOKFCN", "length": 17855, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुणेकर ठरविणार पदवीधर, शिक्षक आमदार; पाच जिल्ह्यांपैकी सर्वाधिक मतदारांची संख्या पुण्यात", "raw_content": "\nमतदार संघातील यादी पाहिल्यानंतर पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात पाचही जिल्ह्यात मिळून सर्वाधिक मतदार हे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे पुण्याचे पदवीधर आणि शिक्षक आपला आमदार ठरविणार आहेत.\nपुणेकर ठरविणार पदवीधर, शिक्षक आमदार; पाच जिल्ह्यांपैकी सर्वाधिक मतदारांची संख्या पुण्यात\nपुणे - पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची मतदार यादी जिल्हा प्रशासनाकडून अंतिम करण्यात आली आहे. या दोन्ही मतदार संघातील यादी पाहिल्यानंतर पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात पाचही जिल्ह्यात मिळून सर्वाधिक मतदार हे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे पुण्याचे पदवीधर आणि शिक्षक आपला आमदार ठरविणार आहेत.\nपदवीधर मतदार संघात मतदारांची संख्या 4 लाख 25 हजार 257 एवढी आहे. त्यामध्ये सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात म्हणजे 1 लाख 36 हजार 611 एवढे आहेत. त्या खालोखाल याच मतदार संघात कोल्हापूर आणि सांगली येथील मतदारांची संख्या आहे. शिक्षक मतदार संघात एकूण 71 हजार 973 पैकी सर्वाधिक म्हणजे 32 हजार 201 मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. पदवीधरसाठी भाजपचे संग्राम देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे शरद पाटील हे तिन्ही उमेदवार सांगली जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे सांगलीतील मतांची विभागणी होणार असल्याने पुणे, कोल्हापूर येथील मतांवर उमेदवारांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. मनसेच्या उमेदवार ऍड. रूपाली पाटील या केवळ पुणे शहरातील उमेदवार आहेत.\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nशिक्षक मतदार संघातील विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत आणि भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार हे सोलापूरमधील आहेत. कॉंग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर हे कोल्हापूरचे आहेत. मनसेचे विद्याधर मानकर आणि अपक्ष उमेदवार संतोष फाजगे हे पुण्यामधील उमेदवार आहेत. या दोन्ही मतदार संघांतील उमेदवारांची भिस्त पुणे शहरावर आहे. त्यामुळे अधिकाधिक मतदान कसे होईल आणि ते आपल्या पक्षाला कसे होईल, यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nपदवीधर मतदार संघ जिल्हानिहाय मतदार\nपुणे - 1 लाख 36 हजार 611\nकोल्हापूर - 89 हजार 529\nसांगली - 87 हजार 233\nसातारा - 59 हजार 71\nसोलापूर - 52 हजार 745\nशिक्षक मतदार संघ जिल्हानिहाय मतदार\nपुणे - 32 हजार 201\nसोलापूर - 13 हजार 12,\nकोल्हापूर - 12 हजार 237\nसातारा - 7 हजार 711\nसांगली - 6 हजार 812\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n उत्पन्नाचे ओझे तिकीट तपासणीसांच्या खांद्यावर\nसोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर, नागपूर, पुणे, मुंबई आणि भूसावळ या पाच विभागांना 1 ते 10 मार्चपर्यंत सात कोटी 50 लाखांच्या दंड वसुलीचे टार्गेट रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. सततच्या तांत्रिक अडथळ्यांमुळे घटलेली प्रवासी संख्या अन् उत्पन्नात झालेली घट भरुन काढण्यासाठी उत्पन्नाचे ओझे तिकीट त\nपोलिस अधीक्षक संदीप पाटलांची धडक कारवाई; तीन पोलिस बडतर्फ\nबारामती - आरोपींना गुन्हा दाखल झाल्याची माहिती देणे व फिर्यादीवर दबाव आणून प्रतिज्ञापत्रावर सह्या घेतल्याप्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बडतर्फ केले. अभिजित एकशिंगे (भिगवण पोलिस ठाणे), तात्या विनायक खाडे व भगवान उत्तम थोरवे (दोघेही बारामती शहर पोलिस ठ\nकृतिकाचे आई-वडील आता फोन उचलणार नाहीत, कारण...\nपुणे : सहा सात वर्षाची कृतिका आज दुपारी शाळेतून घरी आली. घर बंद असल्याने ती घरासमोरील धनंजय म्हसकर आजोबांच्या घरी गेली अन तेथून म्हसकर त्यांच्या मोबाईलवरून तिने तिच्या आई वडिलांना फोन केला. दोघांच्या फोनची रिंग वाजत होती. अनेकवेळा फोन उचलत नव्हते. अखेर म्हसकर आजीने तिला जेवायला दिले आणि त्\n सोलापूर- पुणे इंटरसिटी शनिवारी रद्द\nसोलापूर : मध्य रेल्वेतील दौण्ड- पुणे सेक्शनमधील दौण्ड- पाटस स्थानकादरम्यान सब-वे बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कॉर्ड लाइन येथे ऍप्रोच रोड कनेक्ट करण्यासाठी 7 मार्चला साडेसहा तासांचा (सकाळी 11.40 ते सायंकाळी 18.10) ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (7 मार्च) धावणारी\nपुण्याची संस्कृती येणार नकाशावर\nपुणे - पुण्यातील कला, संस्कृती आणि ऐतिहासिक वास्तूंची एकाच ठिकाणी आणि खात्रीशीर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी शहराचे ‘कल्चरल मॅपिंग’ (सांस्कृतिक नकाशा) केले जाणार आहे. दिल्ली येथील ‘सहपीडिया’ या सामाजिक संस्थेने यासाठी पुढाकार घेतला असून, येत्या सप्टेंबरपर्यंत ही सर्व माहिती एका वेब ॲप्लिक\nपुण्यातील या सहा गावांत होणार सरपंचांची थेट निवड\nपुणे - एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये पुणे जिल्ह्यातील अवघ्या सहा गावांचा समावेश आहे. या गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. सहा मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7400", "date_download": "2021-06-21T06:34:08Z", "digest": "sha1:XACCWVEXKROUB7AJRWOXOUWYDRJ4YEPY", "length": 14079, "nlines": 196, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "गडचीरोली जिल्हयात एकाचा मृत्यू ; नवीन 85 कोरोना बाधितांची नोंद | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome गडचिरोली गडचीरोली जिल्हयात एकाचा मृत्यू ; नवीन 85 कोरोना बाधितांची नोंद\nगडचीरोली जिल्हयात एकाचा मृत्यू ; नवीन 85 कोरोना बाधितांची नोंद\nगेल्या चोवीस तासात 36 जण कोरानामुक्त\nजिल्हयात आज गडचिरोली विवेकानंद नगर येथील 55 वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तो हायपर टेन्शन आणि मधुमेह ग्रस्त होता. तसेच आज नवीन 85 कोरोना बाधितांचीही नोंद झाली तर 36 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 538 झाली. आत्तापर्यंत एकुण बाधित 2171 रूग्णांपैकी 1618 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nनवीन 85 बाधितांमध्ये गडचिरोली 24 यामध्ये नेहरू वार्ड 1, गोगाव 1, गड 5, जिल्हा परिषद 7, एसआरपीएफ 1, रामपुरी 1, हनुमान वार्ड 1, कारगिल चौक 1, नवेगाव 1, नागभीड वरून आलेला 1, वनश्री कॉलनी 1, नंदनवनघर 1, रामनगर 1 यांचा समावेश आहे. एटापल्ली 3 यात बुर्गी गावातील 1, जारावंडी 2 यांचा जणाचा समावेश आहे. कोरचीमध्ये स्थानिक 3 कोरोना बाधित आढळले. वडसामध्ये आज 13 बाधित आढळले यात राजेंद्र वार्ड 1, सीआरपीएफ 2, सावंगी 1, कोंढाळा 1 कोकडी 1, कुरूड 2 , माता वार्ड 1, हनुमान वार्ड 1, आंबेडकर वार्ड 1, विसोरा 1, वडसा 1 यांचा समावेश आहे. आरमोरी येथील 12 यामध्ये स्थानिक 6, देऊळगाव 6 जणांचा समावेश आहे. चामोर्शी 10 यात आष्टी 2, चामोर्शी 4, आमगाव 2 घारगाव 1, डोंगरगाव 1 जणाचा समावेश आहे. मुलचेरा सुंदरनगर येथील 1 जण बाधित आढळला. धानोरा ४ यात स्थानिक 2 व चातगाव 2, अहेरी येथील 8 जणांमध्ये महागाव 5, शहर 2, जिमलगट्टा 1 यांचा समावेश आहे. सिरोंचा 7 यात वार्ड नं.3 मध्ये 1, वार्ड नं.7 मध्ये 3, वार्ड नं.6 मध्ये 3 जण बाधित आढळले. तसेच कुरखेडा मधील 1 जणांचा समावेश आहे.\nएकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी जिल्हयात वेगवेगळया तालुक्यातील 36 जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये अहेरी 2, आरमोरी 5, चामोर्शी 3, धानोरा 2, गडचिरोली 19, मुलचेरा 1, सिरोंचा 3 व वडसा येथील 1 जणांचा समावेश आहे.\nPrevious articleगोंडपिपरी येथे कापूस खरेदी केंद्र सुरु करावे. – आमदार सुभाषभाऊ धोटे\nNext articleकोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यूमध्ये सर्वांनी सहकार्य करावे-पालकमंत्री शिंदे\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nपालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर..\nपुनर्वसनाचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\nमॅजिक बस इंडिया फाऊंडेशनतर्फे विविध ठिकाणी जागतिक योग दिवस साजरा…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/02/nirmala-sitharaman-guests-mumbai-sunday.html", "date_download": "2021-06-21T06:06:32Z", "digest": "sha1:NMNNC3BALAN5LBFB5MXMROKTS4B2WM24", "length": 10641, "nlines": 103, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी मुंबईत, निमंत्रितांशी संवाद साधणार - KhabarBat™", "raw_content": "\nHome महाराष्ट्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी मुंबईत, निमंत्रितांशी संवाद साधणार\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी मुंबईत, निमंत्रितांशी संवाद साधणार\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी मुंबईत, निमंत्रितांशी संवाद साधणार\nकेंद्रीय अर्थसंकल्पावर महाराष्ट्रात पुढील आठवड्यात प्रदेश भाजपातर्फे प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषदा व विशेष निमंत्रितांची संमेलने आयोजित करण्यात आली असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी दिली.\nएक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे सर्वत्र स्वागत होत आहे. ह्या अर्थसंकल्पातील तरतुदी अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाने देशभर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमानुसार सांगितल्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रात पत्रकार परिषदा तसेच विशेष निमंत्रितांची संमेलने आयोजित करण्यात येत आहेत.\nया कार्यक्रमाच्या निमित्ताने दि. 7 फेब्रुवारी रोजी मुंबईत केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मला सीतारामन, दि. 6 फेब्रुवारी रोजी केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठवहन मंत्री मा. नितीन गडकरी हे वर्धा येथे तसेच पुण्यामध्ये केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री मा. प्रकाश जावडेकर, केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्री मा. रावसाहेब पाटील दानवे तसेच विधानसभा विरोधी पक्षनेते मा.देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते मा.प्रविण दरेकर, माजी मंत्री मा.सुधीर मुनगंटीवार, तसेच अन्य पदाधिकारी हे पत्रकार परिषदा तसेच विशेष संमेलने घेतील अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी दिली.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल ���ीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/pune/congress-leader-rajiv-satavs-health-deteriorated-again-balasaheb-thorat-informed-he-undergoing-a721/", "date_download": "2021-06-21T07:25:48Z", "digest": "sha1:XMR2YX64IWJARKL3K6COUVG2P27VJMXZ", "length": 20596, "nlines": 138, "source_domain": "www.lokmat.com", "title": "काँग्रेस नेते राजीव सातव यांना 'सायटोमेगँलो व्हायरस' या नव्या विषाणूची लागण ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती - Marathi News | Congress leader Rajiv Satav's health deteriorated again, Balasaheb Thorat informed that he is undergoing treatment | Latest pune News at Lokmat.com", "raw_content": "\nमिल्खा सिंगजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीससंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\nकाँग्रेस नेते राजीव सातव यांना 'सायटोमेगँलो व्हायरस' या नव्या विषाणूची लागण ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\n23 तारखेपासून सुरू आहेत पुण्यात उपचार\nकाँग्रेस नेते राजीव सातव यांना 'सायटोमेगँलो व्हायरस' या नव्या विषाणूची लागण ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nपुणे: काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या प्रकृतीत शुक्रवारी रात्री अचानक खालावली. डॉक्टरांनी त्वरीत औषधोपचार सुरू केले. शनिवारी दिवसभरात सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाबाधित झाल्याने सातव जहांगीर रूग्णालयात दाखल आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात देखील केली होती. मात्र सातव यांना 'सायटोमेगँलोव्हायरस' या नव्या विषाणूची लागण झाली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.\nगेल्या १५ दिवसांपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगिर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औषधांंना ते योग्य प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सत्यपालसिंग यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे चांगली सुधारणा होत होती. ते आता धोक्याबाहेर असल्याचे बोलले जात होते असे असताना शुक्रवारी रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली.\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांंनी शुक्रवारीच जहांगीरमध्ये येत त्यांची विचारपूस केली होती. रात्री तब्येत बिघडल्याचे समजल्यावर त्यांनी पुण्यातच मुक्काम केला. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज जहांगीरमध्ये जाऊन सातव यांच्या तब्येतीची माहिती घेतली. लोकमत बरोबर बोलताना थोरात यांनी सातव यांचा प्रकृती स्थिर आहे. ते औषधांना प्रतिसाद देत आहेत असे सांगितले व ते लवकर बरे होतील असा विश्वास देखील व्यक्त केला. दरम्यान सातव यांच्या आई रजनी सातव आज सकाळीच हिंगोलीहून पुण्यात दाखल झाल्या आहेत. सातव यांचे हिंगोली, पुण्यातील बरेच निकटचे कार्यकर्तेही जहांगीरमध्ये आहेत. सर्वांचे चेहरे काळजीग्रस्त दिसत असून परमेश्वराने सातव यांना लवकर बरे करावे अशी प्रार्थना ते करत आहेत.\nकाय आहे सायटोमेगँलो नवा विषाणू\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीव सातव यांना 'सायटोमेगँलो व्हायरस' या नव्या विषाणूची लागण झाली असल्याची माहिती दिली. या विषाणूबाबत विचारले असता राज्याचे माजी आरोग्य संचालक व कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले की हा नवा नाही तर जुनाच विषाणू आहे. तोही संसर्गजन्य आहे. प्रौढांपेक्षा लहान मुलांसाठी तो धोकादायक आहे. यावरची परिणामकारक औषधे उपलब्ध आहेत. तो बराही होतो.\nसातव यांना या विषाणूचा संसर्ग कोरोनाने त्यांच्या फुफ्फुसाची क्षमता आधीच कमी झाल्याने झाला असावा असा अंदाज व्यक्त करतानाच\nयाला को इन्फेक्शन म्हणतात असेही डॉ. साळुंखे म्हणाले. कोरोना व हा विषाणू यांचा काहीही परस्पर संबध नाही व कोरोना झाला की याचा संसर्ग होतो असेही नाही असे डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट केले.\nराहुल गांधी रुग्णालयाशी संपर्क ठेवून..\nखासदार राजीव सातव यांच्या प्रकृतीबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी रूग्णालयाशी संपर्क ठेवून असल्याची माहिती मिळाली. रूग्णालयाने सातव यांच्या प्रकृतीबाबत अधिकृतपणे काही जाहीर करणे अपेक्षित असताना ते टाळले जात आहेत. त्यामुळे उगीचच अनधिकृतपणे काहीही गोष्टी वाऱ्यावर बोलल्या जात आहेत.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Rajeev Satavcorona viruscongressHealthराजीव सातवकोरोना वायरस बातम्याकाँग्रेसआरोग्य\nकल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील विशेष तरुणीची कोरोनावर मात; कोविड रुग्णालयातील स्टाफ झाला भावूक\nकल्याण-डोंबिवलीतील ३५ वर्षीय विशेष तरुणीने कोरोनावर मात केली आहे. तिला लंग्ज इन्फेक्शन झालेले असताना तिला बरे करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली क्रीडा संकुलातील कोविड रुग्णालयाने बरीच मेहनत घेतली. ...\nआरोग्य :रात्री फोनवर तासन्तास वेळ घालवताय ही ठरु शकते तुमच्यासाठी धोक्याची घंटा....\nरात्री मोबाईल वापरणे हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. आपल्याला होणारे अनेक आजार आपल्या या सवयीमुळे असू शकतात. ...\nकल्याण ड���ंबिवली :कल्याण-डोंबिवलीमध्ये येत्या 15 दिवसांत कडक लॉकडाऊन\nकल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र काही नागरिक अजूनही विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहे. ...\nसिंधुदूर्ग :CoronaVIrus In Sindhudurg : सिंधुदुर्गात १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nCoronaVirus Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर नव्याने ४३२ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. दरम्यान आतापर्यंत १४ हजार १०१ रूग्ण बरे होऊन घरी परतले, तर ५ हजार ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्ह ...\nनाशिक :कोरोना हद्दपार करण्यासाठीग्रामपंचायतीने कसली कंबर\nमानोरी : येवला तालुक्यातील निमगाव मढ येथे कोरोनाने डोके वर काढल्याने गेल्या दहा दिवसांमध्ये पाच जणांचे उपचार घेतांना निधन झाले. आजपर्यंत गावात ४१ जण संक्रमित झाले होते. तर सध्या केवळ दोन जण बाधित रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने शनिवारी गा ...\nराष्ट्रीय :Narendra Modi : केंद्राकडून राज्यांना दिलेल्या व्हेंटिलेटरर्सचे ऑडिट करा, पंतप्रधानांचे आदेश\nNarendra Modi : केंद्राकडून देण्यात आलेले व्हेंटिलेटर्स काही राज्यांत धूळ खात पडून असल्याचे निदर्शनास आले होते. याची पंतप्रधानांनी गंभीरतेने दखल घेतली आहे. ...\nपुणे :अॅमेनिटी स्पेससंबंधी निर्णयाबाबत पालिकेने न्यायालयात जावे\nपालिका आयुक्त राज्य सरकारचे प्रतिनिधी असल्याने ते सरकारविरुद्ध भूमिका घेणार नाहीत. परंतु, जनतेचे प्रतिनिधी म्हणून पालिकेमध्ये निवडून आलेल्या महापौरांनी ... ...\nपुणे :वित्तीय समितीबाबत पुनर्विचार करावा : महापौरांच्या प्रशासनाला सूचना\nपुणे : महापालिकेकडे पैसे नसल्याने जमा व खर्चांचा ताळमेळ बसावा म्हणून, नगरसेवकांच्या ‘स’ यादीसह अन्य विकासकामांना कात्री लावणाऱ्या महापालिका ... ...\nपुणे :१० कोटी भरल्यानंतर खंडित सीएनजीचा पुरवठा पूर्ववत\nलोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपीकडून एमएनजीएल (महाराष्ट्र नॅचरल गॅस लि.) थकीत रक्कम भरण्यास उशीर झाल्याने न.ता.वाडी व कात्रज ... ...\nपुणे :आजपासून ३० वर्षांवरील वयोगटाचेही लसीकरण\nपुणे : महापालिकेने आजपासून (दि.१९) शहरात ३० वर्षांवरील नागरिकांनाही कोविशिल्ड लस उपलब्ध करून दिली असून, महापालिकेच्या १५ लसीकरण केंद्रांवर ... ...\nपुणे :‘कात्रज-कोंढवा’ रस्त्याच्या कामात अडथळ्यांची मालिका\nपुणे : नियोजन न करता घाईगडबडीत सुरू करण्यात आलेल्या ‘कात्रज-कोंढवा’ रस्ता रुंदीकरणाचे काम ठप्प झाले आहे. या रस्त्यासाठी ... ...\nपुणे :आरोग्यदायी ग्रीन होम्स\n घरोघरी होणारा वीज आणि पाणी यांचा वापर आपल्या खिशावर परिणाम करत असतो. उन्हाळा आला की विजेचं ... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nशिवसेना आमदारानं मोफत पेट्रोलसाठी दिला नारायण राणेंच्या पेट्रोल पंपाचा पत्ता, पण घडलं उलटंच\nकलम ३७०नंतर जम्मू-काश्मीरबद्दल आणखी एक मोठा निर्णय; पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक\nPfizer आणि Moderna लसीमुळे प्रजनन क्षमतेत घट होत नाही - स्टडी\nअलविदा मिल्खा सिंग: देशाचा पहिला सुपरस्टार खेळाडू जो देशवासियांची स्वप्न उराशी घेऊन धावला अन् जिंकला\nविजय मल्ल्याला दणका; ६२०० कोटींचे शेअर्स विकून किंगफिशरची होणार कर्ज वसुली\n कोरोना काळात मोदी सरकारला बंपर लॉटरी; इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/women-health", "date_download": "2021-06-21T07:28:24Z", "digest": "sha1:WJGVJRMWOG4QYHWD5JRYUVPMYJKY3U4H", "length": 5007, "nlines": 120, "source_domain": "www.myupchar.com", "title": "महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याविषयी टिप्स", "raw_content": "\nलॉग इन / साइन अप करें\nस्तनामधील गाठीचे लक्षण, कारण...\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2021, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/prajakta-tanpure", "date_download": "2021-06-21T08:01:27Z", "digest": "sha1:4HKBYLX66TFDA6K476IN7GPR4JZCA7VA", "length": 13127, "nlines": 239, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमामा म्हणून जयंत पाटील कसे आहेत भाच्चीनं लिहिलेलं पत्र महाराष्ट्रात व्हायरल, वाचा एका क्लिकवर\nया शुभेच्छांमधून राजकारणातील मोठं नाव असलेले जयंत पाटील माणूस म्हणून आणि खास करुन मामा म्हणून कसे आहेत याचा उलगडा होतो. ...\nघरात बसून परीक्षा देण्यास राज्यपालांची मंजुरी, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षांच्या परीक्षा : उदय सामंत\nताज्या बातम्या10 months ago\nअंतिम वर्षांच्या परीक्षा कधी आणि कशा घ्यायच्या या विषयावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली (Minister Uday Samant on last ...\nआधीच लक्ष घातलं असतं, तर आता भीक मागायची वेळ आली नसती : प्राजक्त तनपुरे\nताज्या बातम्या12 months ago\nऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपच्या भिक मांगो आंदोलनावर सडकून टीका केली आहे (Prajakt tanpure on chandrashekhar bawankule electricity). ...\nVijay Wadettiwar | मुंबईची लोकल कोरोना संपल्याशिवाय सुरु होणार नाही : विजय वडेट्टीवार\nGirish Bapat | भविष्यात सेना-भाजप युती शक्य, सरनाईक सगळ्यांच्या मनातलं बोललेत : गिरीश बापट\nVijay Wadettiwar | आरक्षण प्रश्न सुटेपर्यत निवडणुका घेऊ नका : मंत्री विजय वडेट्टीवार\nHasan Mushrif Live | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा : हसन मुश्रीफ\nChhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ\nAurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण\nOBC Reservation: भाजपचे वराती मागून घोडे, वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा झालीय\nInternational Day of Yoga | मलाही योगाचा प्रचंड फायदा, नितीन गडकरींचा नागपुरात योगा\nInternational Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी1 hour ago\nHappy Birthday Reema Lagoo | कधी प्रेमळ तर, कधी स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारी चित्रपट सृष्टीची लाडकी ‘आई’ रीमा लागू\nफोटो गॅलरी2 hours ago\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी2 hours ago\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nInternational Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली\nInternational Yoga Day 2021: अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ITBP च्या जवाना���कडून योगासनं, पाहा फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर, वाचा\nलाईफस्टाईल फोटो4 hours ago\nकर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअरचा अर्थ काय घरबसल्या कसा चेक कराल\nफोटो गॅलरी4 hours ago\nPHOTO | विठोबाला पांढरं सोवळं, तर रखुमाईला नऊवारी, निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी\nफोटो गॅलरी5 hours ago\nPHOTO : पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा\nलाईफस्टाईल फोटो7 hours ago\nपिंपरी चिंचवडमध्ये कोरोना निर्बंध शिथील, हॉटेल्स रात्री 10 पर्यंत, कोणकोणते नवे बदल\nWorld Music Day 2021 | बॉलिवूडच्या ‘या’ दमदार गाण्यांनी केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य, आवर्जून ऐका ‘ही’ लोकप्रिय गाणी\nरेल्वे प्रवाशांसाठी IRCTC ची विशेष सुविधा; तिकीट कॅन्सल केल्यावर लगेच मिळणार रिफंड\nVIDEO: बाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं: राज ठाकरे\nVijay Wadettiwar | मुंबईची लोकल कोरोना संपल्याशिवाय सुरु होणार नाही : विजय वडेट्टीवार\nVastu Tips | सकाळी उठल्यावर चुकूनही या वस्तू पाहू नये, नुकसान होऊ शकते\nबाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली\nनवी मुंबई33 mins ago\nना मी जिवंत राहणार, ना तुला जगू देणार, प्रेयसीवर गोळीबार करुन युवकाची आत्महत्या\nWTC Final : काईल जेमिसनने तोडला 80 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांवर हल्लाबोल करत रचला इतिहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/rajasthan-father-kept-his-dead-son-skeleton-even-after-21-month-in-suspect-of-murder-mhpg-459428.html", "date_download": "2021-06-21T07:21:15Z", "digest": "sha1:K3QBVET44MIBN4HHXJ6IDGU6F2JFGG4F", "length": 20578, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...म्हणून 21 महिने झाले तरी लेकावर केले नाही अंत्यसंस्कार, बापानं घरातच जपून ठेवला सांगाडा | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्य���साठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\n...म्हणून 21 महिने झाले तरी लेकावर केले नाही अंत्यसंस्कार, बापानं घरातच जपून ठेवला सांगाडा\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nInternational Yoga Day 2021: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले, CBI कडे सोपवला तपास\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\n...म्हणून 21 महिने झाले तरी लेकावर केले नाही अंत्यसंस्कार, बापानं घरातच जपून ठेवला सांगाडा\nएका वडिलांनी आपल्या मुलाच्या मृतहेदावर 21 महिने झाले तरी अंत्यसंस्कार केलेले नाहीत. या मृतहेदाचा सांगाडा त्यांनी घरात जपून ठेवला आहे.\nअबूरोड (राजस्थान), 18 जून : घरात एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. मात्र राजस्थानमधील अबूरोड येथे एक धक्कादायक प्रकरणं समोर आलं आहे. इथं एका वडिलांनी आपल्या मुलाच्या मृतहेदावर 21 महिने झाले तरी अंत्यसंस्कार केलेले नाहीत. या मृतहेदाचा सांगाडा त्यांनी घरात जपून ठेवला आहे. पोलिसांनी सामान्य मृत्यू म्हणून या खटल्याची फाइल बंद केली आहे, मात्र आपल्या मुलाची हत्या झाल्याचे या बाबांचे म्हणणे आहे. त्यामुळं त्यांनी मुलाच्या हत्येला जबाबदार असलेल्या व्यक्तीला शिक्षा होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचं सांगितलं.\nहे प्रकरण राजस्थानमधील आबूरोड जामरू गावातील आहे. येथे राहणाऱ्या हगराभाई यांनी 21 महिन्यांपासून आपल्या मुलाचा सांगाडा घरात ठेवला आहे. वडिलांचं म्हणणं आहे की, त्यांचा मुलगा नातूभाई 27 ऑगस्ट 2018 रोजी घराबाहेर पडले. त्याचा मृतदेह 5 सप्टेंबर 2018 रोजी गावाबाहेरील रस्त्यावर सापडला. दरम्यान पोलिसांनी याला नैसर्गिक मृत्यू म्हटले असले तरी हगराभाई यांनी त्याच्या मुलाची हत्या झाल्याचे म्हटलं आहे.\nवाचा-‘माझं लग्न थांबवा’, पोलिसाच्या मुलीनं थेट पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांना केली विनंती\nहगराभाई यांनी काही संशयितांविरोधात हदाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी सामान्य मृत्यू म्हणून या केसची फाइल बंद केली होती. पोलीस तपासावर खूश नसलेल्या हगराभाई यांनी जोपर्यंत मुलाला न्याय मिळत नाही, तोपर्यत त्यावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचे सांगितले. त्यांनी 21 महिन्यांपासून आपल्या घरातील शौचालयात मुलाचा सांगाडा बांधून ठेवला आहे.\n रागात पत्नी बोलली आणि तरुणानं खरंच केली आत्महत्या\n‘पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये खून असल्याचं आढळून आलं नाही'\nहदाडचे पीएसआय महावीरसिंग जडेजा यांनी सांगितले की, हे प्रकरण 2018चे आहे. तेव्हा पीएसआय होते डीआर पारगी. त्याने तपास केला होता. यानंतर मी पोलिस अधिकारी झाले. मी हे प्रकरण देखील पाहिले. मृतदेहावर अहमदाबादमध्ये पोस्टमार्टम करण्यात आला. पोस्टमार्टममध्ये हा खून असल्याचे आढळले नाही.\nशेतात सडलेल्या अवस्थेत मिळाला होता मृतदेह\nनातू भाई 27 ऑगस्ट रोजी काकांसोबत घराबाहेर पडले. काका घरी आले, पण नातूभाऊ आले नाहीत. चौकशी केली असता त्यांचा मृतदेह 5 सप्टेंबर रोजी मकाईच्या शेतात आढळला. काकांनी दिलेल्या जबाबात, त्यांनी काही लोकांसोबत दारू पार्टी देखील केली आहे. तो परत आला होता, पण त्यांचा पुतण्या नातूभाई तिथेच राहिला.\n भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची आत्महत्या, 'या' कारणासाठी संपवलं आयुष्य\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/02/tribute-chhatrapati-shivaji-maharaj-rvc.html", "date_download": "2021-06-21T07:29:07Z", "digest": "sha1:CBRT76Z5YSP46WQOQOSQ5C7F73JLZDAP", "length": 8891, "nlines": 101, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "रा.वि.काँ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर रा.वि.काँ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना\nरा.वि.काँ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना\nरा.वि.काँ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना\nआज दि.19 फेब्रुवारी 2021 रोजी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व जय जिजाऊ जय शिवराय अश्या घोषणा देण्यात आल्या माल्यार्पण कार्यक्रम राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश माजी सरचिटणीस राहुल कामळे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नागपूर शहर उपाध्यक्ष रजत अतकरे व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पूर्व नागपूर अध्यक्ष आदित्य भोयर यांनी केले होते या कार्यक्रमाला प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हेमंत गेडाम, मनीषा शाहू, शुभम शहारे, प्रीतम घ्यार, गौतम वैद्य, राहुल वाघमारे, श्रुतम डोंगरे, रवी कडबे, सुभाष कामळे, शहानवाज खान, साहिल शहारे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/entertainment/how-did-the-break-up-of-nana-patekar-and-manisha-koirala-love-story-read-full-breakup-story/566519", "date_download": "2021-06-21T06:38:58Z", "digest": "sha1:F6CH3TQ63L4PUYC4LSQ5HXMGQLXQLUSV", "length": 18771, "nlines": 151, "source_domain": "zeenews.india.com", "title": "how did the break up of nana patekar and manisha koirala love story read full breakup story", "raw_content": "\nमनिषा कोईराला - नाना पाटेकर एकमेकांच्या प्रेमात अथांग बुडाले, पण नंतर हे ��ातं तुटलं\nबॉलिवूडमध्ये अशा अनेक लव्ह स्टोरीज आहेत. ज्या नेहमीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत चर्चेत असतात.\nमुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक लव्ह स्टोरीज आहेत. ज्या नेहमीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत चर्चेत असतात. बॉलिवूडमधील अनेक जोडप्यांचे अवेकवेळा ब्रेकअपदेखील होतात. यातील एक म्हणजे नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांची लव्हस्टोरी. मनीषा आणि नानांच्या ब्रेकअपच्या चर्चा कायम चर्चेत असतात.. ज्या प्रकारे दोघांची लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. त्याचा शेवटही तितकाच वाईट झाला\nएक काळ असा होता की, नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला एकमेकांवर खूप प्रेम करायचे, पण त्यांच्यात अशी एक गोष्टी घडली की त्यांचं प्रेम कायमचं संपलं. आज आम्ही तुम्हाला या दोघांची ब्रेकअप स्टोरी सांगणार आहोत\nदोघांची लव्हस्टोरी कशी सुरू झाली\nअसं म्हणतात की, नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांनी 'अग्निसाक्षी' चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या सिनेमांत दोघांमध्ये खूप चांगली मैत्री बनली होती आणि त्यांची जवळिकतेचं रूपांतर प्रेमात झालं होतं. यावेळी मनीषा नानांपेक्षा 20 वर्षांनी लहान होती.\nनाना पाटेकर आणि मनीषा कोईराला जेव्हा 'खामोशी द म्युझिकल' मध्ये एकत्र काम करत होते, तेव्हा दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. असं म्हणतात की, या चित्रपटात मनीषाच्या वडिलांचा एक मामा देखील होता. या दोघांच्या नात्याबद्दल त्यांना कळालं होतं. जेव्हा दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली तेव्हा नानांचं आधीच लग्न झालं होतं. असे म्हणतात की, नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी नीलाकांती यांचं नातं ठीक नव्हतं. असंही म्हटलं जातं की, त्यावेळी नीलाकांती त्यांच्यापासून वेगळ्या राहायच्या\nनाना मनीषाबद्दल पझेसिव्ह होते\nअसं म्हटलं जातं की, नाना मनीषावर इतकं प्रेम करत होते की ते तिच्या बाबतीत खूप पझेसिव्ह झाले होते. असं म्हणतात की चित्रपटाच्या शूटिंगसाठी मनीषा लहान कपडे घालायची पण नाना पाटेकर यांना ते आवडायचं नाही, असे कपडे घालायला नाना मनिषाला नकार द्यायचे.\nआपल्या नात्यावर नाव हवं होतं मनिषाला\nनानांच्या प्रेमात पूर्णपणे बुडलेल्या मनीषाला तिच्या नात्याला नाव द्यायचं होते. तिला नाना पाटेकर यांच्याशी लग्न करायचं होतं. पण नाना यांना आपली पत्नी निलकांतीशी घटस्फोट घ्यायचा नव्हता. निनांची नाराजी आणि लग्न न करण्याच्या निर्णयामुळे मनीषा त्यांच्यापासून दूर जावू लागली\nबातमीनुसार, जेव्हा मनीषाने नाना यांना दुसर्या अभिनेत्रीसोबत पकडलं. तेव्हा या दोघांचं नातं पूर्णपणे तुटलं. एका वृत्तानुसार, एकदा मनीषाने आयशा जुल्काला नाना यांच्या खोलीत एकत्र पाहिलं. नानांना आयशासोबत पाहून मनिषाला खूप वाईट वाटलं.\nयानंतर त्यांनी लग्नासाठी मनिषाला खूप आग्रह केला पण मनीषाने हे नात पूर्णपणे तोडलं होतं. नानांच्या या वागणुकीमुळे मनीषाचे हृदय तुटलं म्हणुनच नानांपासून दूर जायचा निर्णय तिने घेतला. हे नातं तुटल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. कोणालाही विश्वास बसत नव्हता की, आता मनीषा आणि नाना पुन्हा कधीही एकत्र दिसणार नाहीत\nकर्जबाजारी अमिताभ, यांची धीरुभाई अंबानी यांनी उद्योगपतींच्या बैठकीत पाट का थोपटली...\nमुंबई लोकल प्रवासाबाबत विजय वडेट्टीवारांची मोठी घोषणा\nKapil Sharma कडून चाहत्यांची इच्छा पूर्ण; पहिल्यांदा दाखवली...\nमैदाना झालं आता बॉलिवूड गाठलं... दिग्गज क्रिकेटपटून 'य...\nप्रताप सरनाईकांच्या लेटर बॉम्बवर काय म्हणाले संजय राऊत\nहनिमूनला गेलेल्या पत्नीसमोर आलं पतीचं धक्कादायक सत्य आणि......\nपेट्रोलच्या वाढत्या किंमतीपासून होणार सुटका; क्रेंद्र सरकार...\n 5 महिन्यांची मेहनत आणि 1 मिनिटांत तोडला रेकॉ...\nसुरक्षा दलाची मोठी कारवाई, लष्कर ए तोयबाच्या कमांडरसह 3 दहश...\nकोरोना विरुद्धच्या लढाईत 'योग'चा सिंहाचा वाटा- पं...\nICC WTC Final: आर अश्विन आऊट होताच बायको नाराज; ट्वीट करून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2020/05/blog-post_247.html", "date_download": "2021-06-21T07:33:40Z", "digest": "sha1:JQELHUF4RE4ZDYDLW3PCSOKVC2FZNOXI", "length": 27609, "nlines": 256, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "फेलोशिप मंजूर करा, अन्यथा रस्त्यावर उतरु ; संशोधक विद्यार्थ्यांचा धनंजय मुंडेंना इशारा | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nफेलोशिप मंजूर करा, अन्यथा रस्त्यावर उतरु ; संशोधक विद्यार्थ्यांचा धनंजय मुंडेंना इशारा\nऔरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) पात्र ४०८ विद्यार्थ्यांपैकी १०५ विद्यार्थ्यांनाच फेलोशिप मंजूर केली. मात्र, उर्वरित ३०३ संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळावी नाही. विद्यार्थ्यांनी हा प्रश्न लावून धरल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वत: संब���धित विद्यार्थ्यांना ८ दिवसात फेलोशिप मंजुरीचे आश्वसन दिले. मात्र, ३ महिने होत असतानाही अद्याप ते आश्वासन पूर्ण झाले नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच हे आश्वासन पुढील ८ दिवसात पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती २०१८’च्या संशोधन विद्यार्थी कृती समितीने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची ६ मार्च रोजी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठात पीएचडी व एमफिल करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिपसंदर्भात मंत्रालयात भेट घेतली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना निवेदन दिले. त्यावर त्यांनी येत्या ८ दिवसातच सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. परंतु ८ दिवसाचे तब्बल ३ महिने झाले तरीही उर्वरित ३०३ संशोधक विद्यार्थ्यांना बाटीर्ची फेलोशिप मंजूर झाली नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना दिलेले आश्वासन आणि शब्द खोटा ठरला. त्यामुळे येत्या ८ दिवसांत उर्वरित ३०३ विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करावी, अन्यथा लॉकडाऊननंतर संशोधक विद्यार्थी बार्टी आणि सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार, असा इशारा या संशोधन विद्यार्थी कृती समितीने दिला आहे.\nपुणे येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (सारथी) माध्यमातून २०१८-१९ या वर्षात संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यासाठी जुलै ते आॅगस्टदरम्यान अर्ज मागवले होते. या संस्थेने अर्ज आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची कागदपत्रं पडताळणी करुन मुलाखतीच्या माध्यमातून ४ ते ५ दिवसांतच सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली. त्याच धरतीवर बार्टीकडे २०१८ मध्ये आलेल्या अर्जांपैकी कागदपत्राच्या पूर्ततेनुसार पात्र ४०८ विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती तात्काळ मंजूर होणे अपेक्षित होते.\nमात्र, बाटीर्ने केवळ १०५ विद्यार्थ्यांनाच फेलोशिप मंजूर केली. उर्वरित ३०३ संशोधक विद्यार्थी अजूनही फेलोशिप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी अनेकवेळा आंदोलनं करुन तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव, बार्टीचे महासंचालक ��ांचे लक्ष वेधले. २३ मे रोजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा विद्यार्थ्यांच्यावतीने ऑनलाइन निवेदन पाठवले.\nविनाकारण प्रवास करणाऱ्यांवर कारवाई ; १६ हजार वाहने...\nमाऊलींच्या पालखीचे आज पंढरीकडे प्रस्थान\nमास्क न लावल्यास १ हजार रुपये दंड ; मुंबई महापालिक...\n'टिक टॉक' आणि 'हॅलो'ला आणखी एक झटका\nविशाखापट्टणममध्ये वायू गळती ; २ जणांचा मृत्यू\nदेशात तब्बल १८ हजारांहून अधिक नवे रुग्ण\nचकमकीत सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nआषाढी एकादशी : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते होण...\nमुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी\nपुन्हा लॉकडाउन हवाय का\nलहान मुलांना जपा, कोरोनानंतर आता कावासाकी आलाय\nपंढरीत पुन्हा संचारबंदीचा प्रस्ताव; व्यावासायिकांम...\nनाशिकच्या नामांकित रुग्णालयांना पालिकेची नोटीस\nरयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड\nचीनमधून वस्तू आयात करणाऱ्यांना भारतीय कस्टम विभागा...\nकोरोनाचे थैमान ; जगभरात एक कोटीहून अधिक कोरोना रुग्ण\n'पीटीआय'वर राष्ट्रविरोधी वार्तांकनाचा आरोप\nचीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताकडून लडाखमध्य...\nअहमद पटेलांच्या घरी 'ईडी'चे पथक; गैरव्यहारप्रकरणी ...\nSSC बोर्डाच्या मुलांवर \"सरासरी सरकारमुळे\" अन्याय ह...\nसोमय्या रुग्णालयाला कोर्टाचा दणका\nआता पालकांना फीवाढीचा बोजा ; उच्च न्यायालयाच्या नि...\nटिकटॉक स्टार सिया कक्करची आत्महत्या; कुटुंबीयांनी ...\nमुंबईत मालिकांच्या शूटिंगला सुरुवात\nमुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून निलेश राणेंनी अध...\nराज्यात काँग्रेसमध्ये बदल होण्याची शक्यता ; नाना प...\nलॉकडाऊनदरम्यान झारखंडमध्ये लोक करताहेत आत्महत्या\nकंटेनर-डंपरच्या अपघातात दोन्ही चालकांचा होरपळून मृ...\nब्रह्मपुत्रा नदीने ओलांडली धोक्याची पातळी ; आसाममध...\nझारखंडमध्ये लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवला\nराज्यातील उद्योगांना विद्युत शुल्कात सवलत\nऑनलाइन रमीच्या नादात उधळले लाखो रुपये\nराजर्षी शाहू महाराजांच्या विचारांवर राज्याची वाटचा...\nआधी ‘मेड इन चायना’ असलेला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हटवा\nकोकणच्या विकासाला चालना ; कोकण किनाऱ्यावर बीच शॅक्...\nराज्यात सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी\nभूतानने आसाममधील शेतकऱ्यांचे पाणी रोखले\nत्रालमध्ये दहशतवादी एक ठार\nप��लिका प्रशासन सज्ज ; पावसाच्या पाण्याचा निचरा करण...\nगेल्या २४ तासात राज्यात तीन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू\nवसईसाठी वैद्यकीय अधिकारी देऊ; प्रविण दरेकरांचे आश्...\nपंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेश बंदी; छुप्या मार्गाने...\nयंदाचा दहीहंडी उत्सव रद्द, समन्वय समितीचा निर्णय\nकाँग्रेसने सत्तेसाठी देशावर आणीबाणी लादली ; अमित श...\n'कोरोनिल' वर महाराष्ट्रात बंदी\nचीनकडून नियमांचे उल्लंघन ; चर्चेत सहमती झाल्यानंतर...\nदहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना अटक\nपतंजलीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी\nआग्राच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रियंका गांधींना बजाव...\nमनिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर सीबीआयचे ...\nकोरोनाने तृणमूल कॉंग्रेसच्या आमदाराचे निधन\nकोरोनाचा कहर ; देशात रुग्णांची संख्या साडेचार लाखांवर\nजिल्ह्यातील ७४३ सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर\nपवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक ; भाजपवर सा...\nशरद पवार म्हणजे राज्याला झालेला कोरोना' आमदार गोपी...\nमुख्य सचिवांना पुन्हा मुदतवाढ मिळणार का \n४ दिवसात भारतात ४० हजारांहून अधिक सायबर हल्ले\nभारताला शस्त्रास्त्र विकू नका, चीनच्या मुखपत्रातून...\nऔद्योगिक वीज ग्राहकांना बिल भरण्यासाठी तीन महिन्या...\n'पतंजली आयुर्वेदीक'ला आयुष मंत्रालयाची नोटीस\nदिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल झाले महाग\nपाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना सात दिवसात भारत सोडण्या...\nज्येष्ठ कोरिओग्राफर सरोज खान रुग्णालयात दाखल\nआधी पँगाँग टीएसओमधून मागे फिरा ; भारताने चीनला ठणक...\nमुंबईत जुलैच्या मध्यापर्यंत कोरोना नियंत्रणात येईल...\nकोरोनाचा कहर;शिवसेनाभवन आठ दिवस राहणार बंद\n'या' दिवशी होणार दहावी- बारावीचा निकाल\nहुतात्मा कर्नल संतोष बाबूंच्या कुटुंबीयांना मुख्यम...\nपुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nमानखूर्द-घाटकोपर लिंक रोडवरील भंगार गोदामाला भीषण आग\nरुग्णांना लुटणाऱ्या खासगी रुग्णालयांना मुंबई महापा...\nचक्रीवादळ मदत वाटपावरून शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग...\nब्रिटनमध्ये चाकूहल्ल्या, ३ ठार\nग्रेटर नोएडा ओप्पोच्या फॅक्टरीबाहेर निदर्शने ; ३२ ...\nआजपासून भाजपचे राज्यव्यापी आंदोलन\nभारत-चीन हिंसक झडप ; जनतेची दिशाभूल करणे थांबवा -...\nचीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी सैन्याला शस्त्रास्...\nकाळ्या यादीत टा��ल्याने तबलिगींची सर्वोच्च न्यायालय...\nभिवंडी महानगरपालिका आयुक्तापदी डॉ. पंकज आसिया यांच...\nकारवाईच्या इशाऱ्यानंतर रुग्णालयांनी दिला मृत्यूंचा...\nजळगावात कोरोनामुळे मृत्यूदर वाढला ; केंद्रीय समिती...\nथोरात तर मातोश्रीचे उंबरठे झिजवताहेत ; राधाकृष्ण व...\nवाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई ; २५ ट्रक जप्त\nनगरसेवकांनाही ५० लाखांचे विमा कवच द्या ; सोलापुरात...\nनागपूर महापालिकेच्या सभेत गदारोळ ; आयुक्त तुकाराम ...\nकोरोनाचा प्रादुर्भाव; रेल्वेने बदलले रिझर्वेशनचे नियम\nआंतरराष्ट्रीय योग दिन ; १८ हजार फुटांवर भारतीय जवा...\nरशियाची दोन लढाऊ विमाने भारतीय वायू सेनेच्या ताफ्यात\nदिल्लीत कोरोनाचा कहर ; रुग्णांच्या संख्येत झपाट्या...\nसोशल मीडियावरील ट्रोलिंगला कंटाळून सोनाक्षी सिन्हा...\n‘बबली’चा ‘फर्स्ट लूक’,लवकरच प्रदर्शित होणार\nआशा स्वयंसेविकांची अमित ठाकरेंकडून 'आशा'\nमुंबईच्या महापौरांनी राजीनामा द्या; किरीट सोमय्यां...\nलॉकडाऊनच्या काळात गुटखा विकून कमाविले ४९ लाख, आरोप...\nपत्रीपुलाचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल\nपावसाळी पर्यटनावर बंदीचे आदेश\nभिवंडीत मृत्यू वाढल्याने कब्रस्तानात जागा मिळेना\nकल्याण परिमंडळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कोरोना...\nठाण्यात चायनीज प्रकल्पाविरोधात मनसेचे आंदोलन\nचिनी उत्पादनांवर बंदी घालून काहीच फरक पडणार नाही -...\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nराजगृहावर हल्ला करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - उद्धव ठाकरे\nमुंबई - राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्य��यालयाने मराठा आरक्षण रद्द...\nत्यानंतरच सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा\nमुंबई - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nनालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी लोकल थांबवली\nमुंबई - लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी मुंबईत विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्यात आ...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-agnihotra/?page&post_type=product&product=marathi-agnihotra&add_to_wishlist=2311", "date_download": "2021-06-21T07:40:45Z", "digest": "sha1:DN4HHXCL5KS7JTZHAXOQ72U2VZAGFJDU", "length": 16550, "nlines": 355, "source_domain": "sanatanshop.com", "title": "अग्निहोत्र – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्��्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Marathi Books / आयुर्वेद आणि इतर / आपत्काळासाठी उपयुक्त उपाय\nपुढे होणार्या संभाव्य तिसर्या महायुद्धात महासंहारक अण्वस्त्रे वापरली जातील. ती निकामी करण्यासाठी, तसेच त्याद्वारे निघणारा किरणोत्सर्ग नष्ट करण्यासाठी तितकाच प्रभावी उपाय हवा. स्थुलापेक्षा सूक्ष्म अनेक पटीने प्रभावी असल्याने अणवस्त्रे, अणूबाँब यांसारख्या संहारकांना नष्ट करण्यासाठी सूक्ष्मातील उपाय उपयुक्त ठरू शकतात.\nया उपायांपैकीच एक म्हणजे ऋषीमुनींनींच्या यज्ञाचा प्रथमावतार असलेले ‘अग्निहोत्र’ हा उपाय \n‘अग्निहोत्र´ हा करण्यास सोपा, अल्प वेळात होणारा आणि अगदी कोणीही करू शकेल, असा प्रभावी यज्ञ आहे. तो करण्याची पद्धत अन् त्याचे सूक्ष्मातील परिणाम समजावून सांगणारा हा अनमोल ग्रंथ अवश्य वाचा \nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले , सद्गुरू (सौ) अंजली मुकुल गाडगीळ व कु. प्रियांका विजय लोटलीकर\nजागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड\nभीती, अपयश, व्यसनाधीनता आदी मनोविकारांवरील स्वसंमोहन उपचार\nशारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार\nविकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय कसे करावेत\nविकार-निर्मूलनासाठी प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे कसे शोधावेत \nविकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय\nनेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/banana/", "date_download": "2021-06-21T06:06:57Z", "digest": "sha1:IVNY6IZVRYCRTVMKSFIUE5TD5UZPXMSX", "length": 4157, "nlines": 44, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " banana Archives | InMarathi", "raw_content": "\nसर्वात स्वस्त पण शरीरासाठी उपयुक्त अशा केळ्याचे हे १० मौल्यवान फायदे जाणून घ्या\nआयुर्वेदापासून ते विज्ञानानेसुद्धा याचे अगणित फायदे सांगितले आहेत. आयुर्वेदात केळ्याला ‘अमृतफळ’ म्हटले आहे.\nहे “५ पदार्थ” तुमच्या पोटाचा घेर कमी करण्यात मदत करतील…\nतुम्ही खूप व्यायाम करून देखील तुमचे पोट सुटते, कारण तुम्ही योग्य पदार्थ खात नाहीत. यावर काय उपाय करावे किंवा असे होण्यापासून कसे थांबवावे\nऔषधांविना शांत झोप लागावी म्हणून हे ५ पदार्थ तुम्हाला हमखास मदत करतील\nअनेकांना उशिरा झोपण्याची सवयच होऊन जाते, जर तुम्हाला देखील अशी समस्या असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फारच उपयुक्त ठरू शकते.\nभेगा घालवून, पाय सुंदर, मऊ करण्याचे १० सोप्पे घरगुती उपाय ट्राय करा\nसौंदर्य फक्त सुंदर रेखीव चेहाऱ्यापर्यंत सीमित नसून तुमच्या पायाच्या मऊ, तजेलदार त्वचेवर देखील अवलंबून असतं, पाय निरोगी ठेवण्याचे १० उपाय\nतुमच्या घरात असलेल्या या फळाचे फायदे वाचून थक्क व्हाल\nकेळफुल स्तन्यजननास मदत करते. म्हणून प्रसुतीनंतरही ऊपयुक्त ठरते.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/12/blog-post_2.html", "date_download": "2021-06-21T07:33:42Z", "digest": "sha1:2FMN5GNW7O4BKD2CVMKR5RBCICEK3RHY", "length": 8100, "nlines": 91, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "पांढरकवडा जवळ अपघातात दोन ठार - Maharashtra24", "raw_content": "\nबुधवार, २ डिसेंबर, २०२०\nHome महाराष्ट्र यवतमाळ पांढरकवडा जवळ अपघातात दोन ठार\nपांढरकवडा जवळ अपघातात दोन ठार\nTeamM24 डिसेंबर ०२, २०२० ,महाराष्ट्र ,यवतमाळ\nपांढरकवडा(यवतमाळ) दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपरी येथे कशिष हाॅटेल जवळ उभ्या टिपर ला ट्रॅव्हलने जोरदार धडक दिल्याने दोन जण ठार झाल्याची घटना सकाळी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर घडली.\nराष्ट्रीय महामार्गावर उभा असलेल्या टिपर क्रमांक एम.एच.४० एन.०२५९ याला भरधाव वेगात असलेल्या ट्रॅव्हल क्रमांक यू.पी.८३ बी.टी.७८३१ याने जोरदार धडक दिली.त्यामुळे अपघातात दोन जण ठार झाले.विशेष म्हणजे नेपाळ-भारत सिमेवरून कृष्णा नगर चेन्नई ला जा���ाऱ्या ट्रॅव्हल मध्ये एकुण ८० प्रवाशी प्रवास करित होते.दरम्यान झालेल्या अपघातात एका चालकाचा मृत्यू झाला असून एक जण उपचारा दरम्यान मृत्यू झाला.या अपघातात अन्य चौघे जण गंभीर असल्याची माहिती आहे.\nBy TeamM24 येथे डिसेंबर ०२, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/ratris-khel-chale-2-serial-will-say-good-bye-to-audience-21319/", "date_download": "2021-06-21T07:17:10Z", "digest": "sha1:JZDMJ2NWOTYL6GRBSFYNSLX62Q534JLF", "length": 10078, "nlines": 167, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ratris khel chale-2 serial will say good bye to audience | 'रात्रीस खेळ चाले -२' मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून २१, २०२१\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्री�� योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nझी मराठीवर नवी मालिका येणार‘रात्रीस खेळ चाले -२’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप\n‘रात्रीस खेळ चाले -२’ ही मालिका झी मराठीवर खूप पाहिली जाते. या मालिकेच्या पहिल्या पर्वाला जसा प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला तसाच तो दुसऱ्या पर्वालाही दिला. मात्र रहस्य आणि थरारपूर्ण ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. झी मराठीवर आता नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n‘रात्रीस खेळ चाले -२’ या मालिकेतील व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केले. या मालिकेतील शेवंता तर अनेकांच्या आवडीचे पात्र आहे. मात्र ही मालिका लवकरच संपणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार २९ ऑगस्ट रोजी रात्रीस खेळ चाले -२ मालिकेचा शेवटचा भाग दाखविण्यात येणार आहे. या मालिकेचा हा शेवटचा भाग खूप रंजक असणार आहे. ‘रात्रीस खेळ चाले -२’ मालिकेच्या जागी ३१ ऑगस्टपासून देवमाणूस ही नवी मालिका १०.३० वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nव्हिडिओ गॅलरीअंतरा- मल्हारची हटके स्टोरी\nPhotosशर्वरीचा हळदी समारंभासाठी खास लूक, फोटोबघून चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nसोमवार, जून २१, २०२१\nस्वबळावर निवडणुका लढणार असा नारा द���ल्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रत्युत्तराने महाविकास आघाडीत भविष्यात बिघाडी होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/the-music-scene-in-marathwada-has-gone-awry-amit-deshmukh-108946/", "date_download": "2021-06-21T06:08:53Z", "digest": "sha1:S7YXEV4EUS4FN42WDK4ETHFE2CAAODDA", "length": 10918, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The music scene in Marathwada has gone awry Amit Deshmukh | मराठवाड्यामधील संगीत क्षेत्राचा सूर अबोल झाला- अमित देशमुख | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून २१, २०२१\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nमुंबईमराठवाड्यामधील संगीत क्षेत्राचा सूर अबोल झाला- अमित देशमुख\nमराठवाड्यातील जेष्ठ गायक तथा शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि भावसंगीतकार पंडित नाथराव नेरळकर यांच्या निधनाने मराठवाड्यामधील संगीत क्षेत्राचा सूर अबोल झाला, या शब्दात ज्येष्ठ गायक पंडित नाथराव नेरळकर यांना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.\nमुंबई (Mumbai). मराठवाड्यातील जेष्ठ गायक तथा शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि भावसंगीतकार पंडित नाथराव नेरळकर यांच्या निधनाने मराठवाड्यामधील संगीत क्षेत्राचा सूर अबोल झाला, या शब्दात ज्येष्ठ गायक पंडित नाथराव नेरळकर यांना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.\nदिल्ली/ कोरोनाच्या लाटेला आळा घालायचाच; सरकारने तयार केले ५ पॉइंट प्लान\nदेशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात, अनेक शिष्य घडविणारे संगीत गुरू अशी पंडित नाथराव नेरळकर यांची ओळख होती. नाथराव नेरळकरांना ‘श्रेष्ठ गायक-अभिनेता’ पुरस्कार , ‘कलादान’ पुरस्कार , ‘उत्कृष्टता’ पुरस्कार , ‘औरंगाबाद भूषण’, ‘चतुरंग’ प्रतिष्ठानचा पुरस्कार तसेच २०१४ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कार/ सन्मानांनी गौरविण्यात आले होते.संगीत नाटक अकादमीची फेलोशिप मिळवणारे नाथराव हे मराठवाडय़ातील पहिलेच कलावंत होत. नाथरावांच्या निधनामुळे मराठवाड्यातील सं��ीतविश्वावर शोककळा पसरली आहे.\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nव्हिडिओ गॅलरीअंतरा- मल्हारची हटके स्टोरी\nPhotosशर्वरीचा हळदी समारंभासाठी खास लूक, फोटोबघून चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nसोमवार, जून २१, २०२१\nस्वबळावर निवडणुका लढणार असा नारा दिल्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रत्युत्तराने महाविकास आघाडीत भविष्यात बिघाडी होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://churapaav.blogspot.com/2009/09/5.html", "date_download": "2021-06-21T06:55:29Z", "digest": "sha1:MWGY6SYUXGM2WAXAY77VY6ETYMEJNO24", "length": 28796, "nlines": 99, "source_domain": "churapaav.blogspot.com", "title": "चुरापाव: माथेरान 5", "raw_content": "\nचुरापाव ... चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ\nचुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापा�� जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.\nतसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...\nरविवार, १३ सप्टेंबर, २००९\nलाल चिखल तुडवत मार्केटात आलो, समोरच गाडीवर लोक कणसं खाताना दिसत होती, पावसात खरपूस पोळलेली लाल तिखट लिंबू चोळलेली कणसं पाहून भूक चाळवली नाही तर नवलच. कणसं भाजेपर्यंत आम्ही त्या कणीसवाल्या काकांशी बोलत होतो, बोलता बोलता कळलं की त्यांची सून-सासरे अशी जोडगोळी होती. सासरे कणसं चांगली बघून निवडीत, नंतर सून ती निखार्यावर खरपूस भाजे, मग सासरे भाजलेल्या कणसांना लागलेली राख कणसाच्याच बाहेरच्या सालांनी पुसून काढत, सून त्या स्वच्छ केलेल्या कणसांना तिखटमीठ, लिंबू लावे, आणि सासरे ती रेडी टू सर्व्ह गरमागरम खमंग कणसं त्याच्या जाडसर आवरणात धरून गिर्हाईकांना देत. हे सगळं इतक्या विलक्षण चपळाईने घडे की त्यांची कणीस हाताळण्याची सफाई, एका लयीतला वेग बघता बघता ते \"घ्या हे घ्या\" असं म्हणत कणीस हातावर टेकवत, दोन मिनटं ते काय चाललय ते कळत नसे की कणीस खायचं ही भान नसे. आयतं कणीस हातात आल्यावरही मी सालांची उगाच जागा बदलत, कणसावर ग्रीप धरत, फुंकर मारावी का मला नेमकं बिनदांड्याचं छोटं कणीस तर दिलं नाहीए ना मला नेमकं बिनदांड्याचं छोटं कणीस तर दिलं नाहीए ना असा विचार करत मी थोडा वेळ तरी बावळटासारखा उभा राहतो, पहिला चावा घेईपर्यंत सगळ्या शंकाकुशंकांना वाव असतो, एकदा खायला सुरवात झाली की डायरेक्ट फडशा पाडतो, ते डिस्कवरी दाखवतात ना तसं कुठल्याश्या राक्षसी मुंग्या काही मिनिटात एखाद्या प्राण्याचा फन्ना उडवून नुसता हाडांचा सापळा शिल्लक राहतो तसं काहीसं. खाण्याच्या बाबतीत हा निर्लज्जपणा, बेशिस्तपणा, वखवखलेपणा मी कुठून आणला असा विचार करत मी थोडा वेळ तरी बावळटासारखा उभा राहतो, पहिला चावा घेईपर्यंत सगळ्या शंकाकुशंकांना वाव असतो, एकदा खायला सुरवात झाली की डायरेक्ट फडशा पाडतो, ते डिस्कवरी दाखवतात ना तसं क��ठल्याश्या राक्षसी मुंग्या काही मिनिटात एखाद्या प्राण्याचा फन्ना उडवून नुसता हाडांचा सापळा शिल्लक राहतो तसं काहीसं. खाण्याच्या बाबतीत हा निर्लज्जपणा, बेशिस्तपणा, वखवखलेपणा मी कुठून आणला हे मला आजतागायत न उलगडलेलं कोडं आहे, खाण्याची चव लागू लागली, जिभेला जरा चटक लागली की कुठल्याही हॉटेलात हॉटेलच्या ए सि ला, चकाकत्या काचांना, तिथल्या सुशिक्षित व सुसंस्कृत (समजणार्या) खवय्यांना, गणवेशातल्या वाढप्यांना, काटे चमच्यांना, फ्री सलाड आणि चटण्यांना, नॅपकीन, टेबलक्लॉथ, टिशू पेपरला या सगळ्याला (मला सोडून) लाजवेल अशा रितीने मी टेबल मॅनर्स ची आयमाय काढून यथेच्छ जेवतो. इथे तर कणसाच्या पोटात मी दाणा शिल्लक ठेवला नव्हता. कणसं फस्त करायला माझी भूक जबाबदार होतीच शिवाय माकडांची ब्यादही मागे लागली होती. तरी कणीसं वाले माकडांना बेचकीने पिटाळत होते पण माकडंच ती आपलेच बापजादे थोडं दूर झाल्यासारखं करत आणि पुन्हा जैसे थे. काही माणसं माकडांना खालेल्ली कणसं फेकत माकडंही ती कणसं अचूक झेलत (भारतीय खेळांडूपेक्षा काकणभर चांगलं क्षेत्ररक्षण) आणि त्यातले उरलेसुरले कण खात. माकडांच्या चेहर्यावर भुकेपेक्षा कणसातले कण वेचण्याचा एक खेळ मिळाला याचा आनंद दिसे. मला ती सून- सासर्याची जोडी आवडली, दोघेही हसतमुख होते, गाडीही टापटीप होती, कणसं व्यवस्थित रचलेली, सोबत तोतापुरी आंबेही होते, आणि गोळ्याचं सामान म्हणजे सरबताच्या रंगीबेरंगी बाटल्या, बर्फ किसायचं यंत्र वगैरे सगळं व्यवस्थित मांडलेलं होतं. सासर्याचे हात पोळत असतीलही कणसं हाताळताना पण म्हातारपणात असले सुखद चटके सहन करणारे कमीच, एकीकडे वृद्धाश्रमात घरातली अडगळ समजलेले वृद्ध बापुडवाणे जीव, त्यांना पोसणारे आधाराचे चेक्स आणि दुसरीकडे या सुनेचं सासर्यांकडे गल्ल्यात पैसे ठेवायला देणं अशी चमत्कारिक तुलना मी केली.\nमाथेरानच्या बाजारात आम्ही खूप फिरलो, खिडकी खरेदीही बरीच केली. माथेरानचा बाजार नानाविध आकर्षक वस्तूंनी सजलेला दिसला. ज्यूट बॅग्स, लेदर बॅग्स, लाकडी कलाकुसरीच्या वस्तू, चपला, खेळणी, टोप्या, कापडचोपड, उशांचे अभ्रे, वॉलहॅंगिंस, शोभेच्या वस्तू, पितळी बिगूल, कुकरी, नाईफस, पाईप, सिगारकेस, हुक्के, ब्रॉन्झचे अडकित्ते, तांब्या पितळेच्या तुतार्या, पेपरवेटस, शोभेचे दगड, नाना चवीची सरबतं, जेलीबेल���ज, चिक्क्या, जॅम्स खरेदीला चिक्कार वाव होता. सगळ्याच वस्तू पाहून घ्याव्याशा वाटत. पण मग या डोळ्यात भरणार्या वस्तू, त्यांच्या डोळे दिपावणार्या किंमती आणि खिशातल्या पाकीटाचं वजन या सगळ्यांची सांगड घालता घालता \"मिळतं सगळं मुंबईत\" अशी वाक्य सहज तोंडी येत. तरी खरेदीचा मोह आवरणं मला कठीणच गेलं मग मी एक काळी हॅट, आणि एक ज्यूट बॅग खरेदी केली, अजून निघायला अवकाश आहे तेव्हा बाकीची खरेदी उद्या करू असं म्हटलं. अंधार जाणवू लागला तसे आम्ही हॉटेलवर परतलो. चालताना वाटेचा अंदाज येत नव्हता. खबरदारी म्हणून टॉर्च हातात बाळगून होतो पण पाऊस पडल्यामुळे साप जीवाणूंची भिती वाटत होती म्हणून सावध, हळू चाललो होतो. रुमवर पोहोचलो रुमवर आमची वाट बघणार्या मैत्रिणींना खरेदी दाखवली, थोडावेळ टाईमपास केला आणि पुन्हा जेवायला बाहेर पडलो.\nलोकांना सोलून सोलून नेमकी आतली गोष्ट तिखटमीठ लावून चघळायचा सोसच जास्त\nआधी मक्याला चटके, तवा मिळते पोटभर\nआयुष्याच्या गोळ्याला रंग देत असतो तो, पण कधी हा नको तो नको करत बसतो आपण, रंगाच्या बाटल्या तिथेच असतात मात्र गोळा वितळून गेलेला असतो ...\nगरीबांचा हापूस तोतापूरी जिंदाबाद\nद्वारा पोस्ट केलेले प्रसाद साळुंखे येथे १०:५५ PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया ब्लॉगवरील सर्व लिखाण, छायाचित्रे कॉपीराईट प्रोटेक्टेड आहे, इतरत्र कुठेही प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nमी प्रसाद साळुंखे, मी एक साधा कारकून आहे. मला नवनवीन प्रयोग करायला आवडतात. मला माझी मतं मांडायला आणि मतभेदांना सामोरं जायला आवडतं. काहींच्या मते मी माठ आहे, तर काहींच्या मते मी पक्का शहाणा आहे. माझ्या मते मी मी आहे. मला पहिजे तसाच आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nनमस्कार मंडळी, रविवार ६ डिसेंबर २०१५ च्या 'मी मराठी लाइव्ह' या मुंबईहून प्रसिद्ध होणार्या वर्तमानपत्रातील 'सप्तमी' या पुरवणीतील 'ब्लॉगांश' या सदरात माझा एक लेख प्रसिद्ध झाला, आपण त्या लेखाचा नक्की आस्वाद घ्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा. २००९ पासून सुरु असलेल्या या विरंगुळ्याची, अनौपचारिक अघळपघळ लिखाणाची दखल ध्यानीमनी नसताना अचानक 'मी मराठी लाइव्ह' सारख्या नव्या दमाच्या वृत्तपत्रात घे��ली गेली ते पाहून समाधान वाटलं. समाधान या गोष्टीचं की ते लिखाण आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. वरील छायाचित्रावर टिचकी देऊन आपण हा लेख वाचू शकता. धन्यवाद, प्रसाद साळुंखे\nमराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस दिवाळी अंक\nआंतरजालावर 'मराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस' च्या २०१६च्या ई-दिवाळी अंकात माझी 'माणसं आणि फटाके' ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे. या बद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपण या ई-दिवाळी अंकाचा आस्वाद घ्यावा तसेच अन्य रसिकांपर्यंत या ई-दिवाळी अंकाचा दुवा पोहोचवावात ही नम्र विनंती.\n२०२० अतिरेकी अपघात अपराध अफवा अश्रू अस्वस्थ आकाशीचे तारे आठ्या आत्महत्या आत्मा आयुष्य आरसा आव्हान आसमां इंद्रधनुष्य इच्छा इसापनिति उडती बातें उपहास एकटा जीव सदाशिव ऑफिस ओशो औकाद कर्ज कलाकुसर कलिंगड कविता कवी कसाब कळी कागद काजवा कारुण्य कोर्ट कौतुक क्लासिक खरेदी गच्ची गणपति गणू गम्माडीगंमत गिरणी गिरणी कामगार गुजराथी गोळी चंद्र चक्रीवादळ चाँद चाळ चिटोरं चित्र चोरपांड्या छप्पर जिंदा जॉनी जॉनी झुळूक ट्रॅक ट्रेक ट्रेन ठाकरे डायरी तळं ती ती सध्या काय करते थेंब दखल दत्ता सामंत दान दिल दिवाळी दुर्गेश्र्वर देश दोन धडकन नाईलाज नाटकं निखारे निर्दयी निसर्ग नोकरी नोट पमा-दुमा पक्ष पाऊस पावसाळा पिक्चर पेन पैसे पोलिस प्यार प्याला प्रवास प्रेत प्रेम फटाके फर्स्टक्लास फलंदाजी फुंकर फुल फुसकूल्या बघे बाक बाजारू बातमी बाप बालमानसशास्त्र बियर बेभान ब्रेक ब्लॉगांश भक्तीरस भजन भांडण भागादौड भारत भूक भ्याड मरण मरीन ड्राईव्ह मळभ माज माझिया ब्लॉगाचिये कवतिके माणसं माणुसकी माथेरान मार मास्तर मिडिया मी मराठी लाइव्ह मूठ मृत्यू मॅडम मेघ मोकळ श्वास मोबाईल म्हातारपण यश चोप्रा युद्ध रडणं रविवार राज कपूर राजकारण राजवाडा राजा राजेमास्तर राणी रात्र रॉंग नंबर रोशनि लस्ट फॉर लालबाग लाच लेख वन्यजीव वर्दी वाघ वाद वादळ वारा विंडचीटर विडंबन विनातिकीट विनोदी विश्वास पाटील विसर्जन वेडा शाई शाळा शिवसेना शिक्षण पद्धत शुभंकरोती शेजारधर्म शेजारी शेवाळ श्री. ना. पेंडसे संदिप खरे संध्याकाळ सप्तमी समज समाजसेवा समुद्र ससा ससुल्या सांसें साहित्यचोर सितारे सिनेमा सुकून सुख सुट्टी सूड सूर्य सौदा स्वघोषित कवी स्वप्न स्वप्निल स्वभाव हद्दपार हल्ला हिंदी क्षण different strokes Gary Coleman GTB guilt hit and run hobbies hope lockdown management Rain Lilly sex ti sadhya kay karate trek trekking writer's block\nमाझिया ब्लॉगाचिये कवतिके (1)\nपडघवली - गो. नी. दाण्डेकर\nप्रत्येक गावखेड्याला एक इतिहास असतो. काही अख्यायिका असतात. गावचं रक्षण करणारे राखणदार असतात. ग्रामदेवता असतेच पण इतरही देव असतात, मग तो एखाद...\nमाचीवरला बुधा - गो. नि. दांडेकर\n'माचीवरला बुधा' हे पुस्तक वाचलं आणि वाटलं आपण किती गुंतून जातो व्यवहारिक जगात. शेवटच्या श्वासापर्यंत प्लॅन्स करत राहतो नानाविध, शरीर...\nनमस्कार मंडळी, आज जरा मी आनंदी आहे, कारण रविवार तसा आरामाचा दिवस म्हणूनही आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे, आज 'मी मराठी लाइव...\nएकटा जीव सदाशिव - भाग २\nएकटं म्हणजे वैताग, कंटाळवाणं असं काही नसतं. चुकीच्या संकल्पना आहेत त्या. मी खरेदीला सुद्धा एकटा जातो. खरेदीचेही खूप किस्से...\nठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम - कविता महाजन\n'ब्र' आणि 'भिन्न' वाचून आवडलं तरी माझ्या आवडत्या लेखिकेच्या या कादंबरीच्या वाट्याला जायला एवढा वेळ का लागला हे कळलं नाही. ...\nशितू - गो. नी. दांडेकर\nशितू पुस्तक म्हणावं की प्रस्तावनेत लेखक म्हणतात तशी गो.नी.दांडेकर यांची मानसकन्या. ही एक अनोखी प्रेमकथा आहे. विसू आणि शितू या दोघांची. यातला...\nयुगंधरा - डॉ. सुमति क्षेत्रमाडे\n'युगंधरा' कादंबरी बद्दल पहिलं मत असं झालं की हा बहुतेक 'युगंधर' कादंबरीच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न असावा. पण न...\nपोहरा - ह. मो. मराठे\nहे 'पोहरा' नावाचं पुस्तक आईने आणलं होतं कुठल्याशा पुस्तक प्रदर्शनातून अत्यल्प दरात. लेखक ह.मो. मराठे यांची आत्मकथा आहे. पहिला भाग ...\nवासूनाका - भाऊ पाध्ये\nगावी जाणं ठरतं तेव्हा दोन तीन पुस्तकं बॅगेत असतातच. या वेळी सोबत घेतलेल्या पुस्तकांमध्ये हे भाऊ पाध्येंचं 'वासूनाका' होतं. छोटंसं पु...\nराडा - भाऊ पाध्ये\nवासूनाका आवडल्यामुळे, अधाशासारखं राडा वाचलं. यातलं कथानक मस्त आहे, आणि भाऊ पाध्यांच्या लेखनशैलीच्या चरचरीत फोडणीमुळे कादंबरीची लज्जत अजून वा...\nमला लहानपणापासून ससा खूप आवडतो. पांढराशुभ्र लोकरीचा गोळा कावराबावरा, घाबराघुबरा, धसमुसळा. शाळेच्या सुरवातीला असाच तर होतो मी घाबरागुबर...\nब्लॉग संग्रहण जून (7) जुलै (2) सप्टेंबर (8) ऑक्टोबर (2) नोव्हेंबर (2) डिसेंबर (4) जानेवारी (1) फेब्रुवारी (2) मार्च (1) जून (1) जुलै (2) ऑगस्ट (2) ऑक्टोबर (1) नोव्हेंबर (1) जुलै (2) जुलै (2) सप्टेंबर (2) जानेवारी (1) फेब्रुवारी (1) मार्च (2) एप्रिल (4) सप्टेंबर (1) नोव्हेंबर (1) डिसेंबर (4) जानेवारी (1) सप्टेंबर (2) जानेवारी (2) डिसेंबर (1) सप्टेंबर (1) मे (1) जून (7) जुलै (6) डिसेंबर (2) फेब्रुवारी (1) मार्च (4) एप्रिल (1)\nदलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस\nसगळंच अवघड परि आहे सुंदर..\nइथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/due-to-fear-the-patients-jump-from-the-fourth-floor-many-fractures/", "date_download": "2021-06-21T07:26:46Z", "digest": "sha1:WH6DWRBAVJH3M3NUPJIC5XXLVO6N33K2", "length": 10818, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "घाबरल्यामुळे रुग्णांच्या चौथ्या मजल्यावरून उड्या; अनेक जण फ्रॅक्चर | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nघाबरल्यामुळे रुग्णांच्या चौथ्या मजल्यावरून उड्या; अनेक जण फ्रॅक्चर\nमुंबई दि.१९ – अंधेरीतील कामगार रुग्णालयात भीषण आग लागली असून बचावकार्यादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे. दुपारी चारच्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर चौथ्या मजल्यावरील रुग्णांमध्ये एकच घबराट पसरली. अनेक रुग्णांनी वाचण्यासाठी खिडक्यांच्या दिशेने धाव घेतली. अनेक रुग्ण खिडकीत बसून मदतीसाठी धावा करताना दिसत होते. काही रुग्णांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याने त्यांना फ्रॅक्चरही झाले आहे. यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर अग्निशमन दलाने स्नॉर्केल शिडी आणून रुग्णांना खाली उतरवायला सुरुवात केली आहे. हे बचावकार्य अजूनही सुरु असून आतापर्यंत जवळपास ४७ जणांना सुखरूपणे बाहेर काढण्यात आले आहे.\nही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या आगीमुळे पुन्हा एकदा मुंबईच्या इमारतींमधील अग्निरोधक यंत्रणेच्या फोलपणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अंधेरी मरोळ भागात तळ अधिक पाच मजल्यांचे कामगार रुग्णालय असून सायंकाळी चार वाजताच्या सुमारास र���ग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर आगीचा भडका उडाला. आगीबाबत पावणेपाचच्या सुमारास अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर तातडीने ७ बंब, रेस्क्यू व्हॅन व अन्य सामग्रीसह अग्निशमन जवान घटनास्थळी दाखल झाले. जखमींना कूपर रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. तसेच पालिका व खासगी रुग्णालयांना सतर्क करण्यात आले.\n← डोंबिवली पूर्वचा पाणी पुरवठा मंगळवार ऐवजी शुक्रवारी बंद\nकल्याण-डोंबिवलीकरांचे साडेसहा हजार कोटी केव्हा देणार\n‘एसआरए’ च्या नावाखाली बिल्डरकडून रहिवाशांची फसवणूक\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/tag/iqra/", "date_download": "2021-06-21T08:19:13Z", "digest": "sha1:ESHF4ACMXIXQJNVYMVQ3CRIXVNI2SK3P", "length": 4568, "nlines": 79, "source_domain": "mhlive24.com", "title": "Iqra Archives - Mhlive24.com", "raw_content": "\n ‘ह्या’ लोकांना मिळतील जवळपास 1 लाख नोकऱ्या\n केवळ 250 रुपये देऊन घ्या एलआयसीची ‘ही’ जबरदस्त पॉलिसी अन व्हा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज करावे लागेल पूर्ण\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक वापरले\nथोड्या पैशांच्या गुंतवणुकीत जास्त रिटर्न हवे मग पोस्ट ऑफिसच्या ‘ह्या’ दोन योजना माहिती हव्याच\nJio नव्हे तर BSNL च्या प्लॅनमध्ये मिळतात अधिक सुविधा; किंमतही 100 रुपयांनी कमी अन डेटा 2.4 पट अधिक , वाचा अन फायदा घ्या\nघराचे संरक्षण करण्यासाठी आपल्या जुन्या फोनलाच बनवा CCTV कॅमेरा; ‘ही’ आहे प्रोसेस\nकमी गुंतवणूकीमधून आपल्या घरातूनच सुरु करा ‘हा’ व्यवसाय; सरकार देईल 80 टक्क्यांपर्यंत अनुदान आणि फंड\n केवळ 250 रुपये देऊन घ्या एलआयसीची ‘ही’ जबरदस्त…\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज…\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?p=47298", "date_download": "2021-06-21T06:31:13Z", "digest": "sha1:J67S4XYCNM2IL63FXYFA3ZCEZXURQAC5", "length": 11289, "nlines": 173, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "कोविड-१९’ साठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा पुढाकार संस्थेकडून रु.५१लक्ष निधीचा पहिला धनादेश जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द | Vidarbha24News : Amravati News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\n*तेरा देशात घेण्यात आलेल्या नेल्टस इ कॅट ग्रँड फिनाले परीक्षेत पटकाविला…\nदिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत…\nआमदार देवेंद्र भुयार यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले \nमहाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nजागतिक महिला दिन – महिलांसमोरील आव्हाने:- अधिवक्ता क्रांती शिवाजी देशमुख राज्य…\nपाश्चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संपणार \nHome COVID-19 LIVE कोविड-१९’ साठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा पुढाकार संस्थेकडून रु.५१लक्ष निधीचा पहिला धनादेश...\nकोविड-१९’ साठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा पुढाकार संस्थेकडून रु.५१लक्ष निधीचा पहिला धनादेश जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द\nअमरावती – कोविड -१९ या महामारीचे संकट संपूर्ण जगावर कोसळले आहे. भारतापुरते बोलायचे झाले तर हे संकट महाराष्ट्रात सर्वाधिक असून महाराष्ट्र सरकार त्याचा मोठ्या धैर्याने सामना करीत आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीचा सामना करताना एक नवे आर्थिक संकटही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या स��कटांवर मात करण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेने महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असून याचाच एक भाग म्हणून आज रु.५१ लक्ष निधीचा पहिला धनादेश ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-१९’ साठी देण्यात आला.शासनाच्या वतीने अमरावतीचे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी तो स्वीकारला.\nशिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांनी आखून दिलेल्या मार्गावर चालताना श्री शिवाजी शिक्षण संस्थेने देशातील कठीण प्रसंगी नेहमीच सामाजिक जबाबदारीचे भान जपले आहे. आपले सामाजिक कर्तव्य जपताना संस्थेचे कार्यकारी परिषदेचे सर्व पदाधिकारी, आजीवन सदस्य यांच्या स्वेच्छा निर्णयानुसार आणि संस्थेचे सर्व प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या एक दिवसाच्या वेतनाइतकी रक्कम स्वेच्छेने या कार्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे, असे संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी कळविले आहे.\nश्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आज संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले आणि सचिव शेषराव खाडे यांनी या कार्यासाठी रु.५१ लक्ष निधीचा पहिला धनादेश ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-१९’ साठी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्या सुपूर्द केला.\nPrevious articleसंतनगरीतुन देणगी देणारे काशेलानी परिवार ठरले पहिले दानशूर परीवार…\nNext articleअकोटात आजपासुन मिळणार ५ रुपयात शिवभोजन थाळी\n*_शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन_*\n*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले पहा आजची जिल्ह्यातील रुग्णसंख्या\nBreaking :- नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळले- पहा संख्या\nएका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू — जिल्ह्यात मयत कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या...\nअमरावती येथे रतनगंज परिसरातील पाच नागरिकांचा अहवाल पॉजिटिव्ह :- एकूण रुग्ण...\nअमरावती ब्रेकिंग :- जिल्ह्यात 14 कोरोना पॉजिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/womens-corner/kitchen-flip-masher-294009", "date_download": "2021-06-21T08:29:30Z", "digest": "sha1:FAR3M3X5YA7RH5EVVI7YKEW453I3R2PL", "length": 15382, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | किचन + : फ्लिप मॅशर", "raw_content": "\nभाज्या मॅश करणे ही प्रत्येक स्वयंपाक घराची मोठी गरज. त्यात आजकाल पावभाजीसारखा पदार्थ घरीच केला जातो. आपल्याला हव्या त्याच आणि ताज्या भाज्या, घरच्यांना व विशेषतः लहान मुलांना मानवतील असे मसाले व ताजा ब्रेड या गोष्टी साध्य होत असल्याने पावभाजी घरीच बनवण्याकडे अनेकांचा कल दिसतो. यातील भाजीची चव त्यातील बटाटा आणि सिमला मिरचीपासून गाजरापर्यंतच्या भाज्या कशा मॅश झाल्या आहेत, यावर अवलंबून असते.\nकिचन + : फ्लिप मॅशर\nभाज्या मॅश करणे ही प्रत्येक स्वयंपाक घराची मोठी गरज. त्यात आजकाल पावभाजीसारखा पदार्थ घरीच केला जातो. आपल्याला हव्या त्याच आणि ताज्या भाज्या, घरच्यांना व विशेषतः लहान मुलांना मानवतील असे मसाले व ताजा ब्रेड या गोष्टी साध्य होत असल्याने पावभाजी घरीच बनवण्याकडे अनेकांचा कल दिसतो. यातील भाजीची चव त्यातील बटाटा आणि सिमला मिरचीपासून गाजरापर्यंतच्या भाज्या कशा मॅश झाल्या आहेत, यावर अवलंबून असते.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nउकडलेल्या भाज्या एकत्र करून त्या मॅश करण्यासाठी घरातील डाव किंवा मोठा चमचा वापरला जातो. मात्र, डावाने भाज्या नीट मॅश न झाल्यास त्या दाताखाली येतात आणि मसाले नीट एकत्र न झाल्याने चवही बिघडते. त्यासाठी बाजारात मिळणारा फ्लिप मॅशर खूपच उपयोगी ठरतो. भाज्या एकत्र व नीट मॅश होत असल्याने मसाले व्यवस्थित एकत्र होतात व भाजीची चव परफेक्ट होते. कष्ट कमी लागतात व कामही वेगाने होते.\nअसा आहे फ्लिप मॅशर\nत्यामुळे भाज्या वेगाने व कमी कष्टात मॅश करणे शक्य.\nदणकट व घट्ट पकड देणार हॅंडल.\nस्वच्छ करण्यास सोपे व किचन ट्रॉलीमध्ये सहज ठेवता येते.\nमानवतमधील ५३ गावात स्थापन ग्रामस्तरीय समिती\nमानवत (जि.परभणी) : ‘कोरोना’च्या वाढत्या प्रसारावर प्रतिबंध करण्यासाठी व गाव पातळीवर निर्माण होणारे भीतीचे वातावरण दुर करण्यासाठी मानवत तालुक्यातील ५३ गावात सात सदस्यीय समिती स्थापन करण्याचा आदेश तहसीलदार डी. डी. फुफाटे यांनी मंगळवारी (ता.२४) दिला आहे.\nलॉकडाऊन’मध्ये राबणारांच्या आरोग्यासाठी मानवतेचे दर्शन- काय आहे ते वाचा\nनांदेड : जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्याने आपल्या सुरक्षीत आरोग्यासाठी जीव मुठीत ���ेवून रस्त्यावर राबवणाऱ्या पोलिस, सफाई कामगारांनाही आरोग्य आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सुविधा पुरविणारी दुकाने काही वेळा पुरती सुरू आहेत. हॉटेल, खानावळी बंद असल्याने रस्त\nभारनियमनामुळे ग्रामस्थ करतायत गर्दी \nमानवत (जि.परभणी) : ‘कोरोना’ च्या प्रतिबंधासाठी गर्दी टाळण्याच्या उदेश्याने शासनाने राज्यभर संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांना अत्यावश्यक कामा शिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु तालुक्यातील बहुतांश गावाना मिक्स फीडर द्वारे\nराजस्थानच्या ३०० कामगारांना देगलूरच्या आयटीआयचा आधार : डॉ. विपीन\nनांदेड : पोटाची खळगी भरण्यासाठी तेलंगनात असलेल्या ३०० कामगारांना तेथील सरकारने हाकलून लावेल. मात्र मानवतेच्या दृष्टीकोणातून जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी त्यांना देगलूरच्या आयटीआयमध्ये राहण्यास सांगितले. त्यांची सर्व व्यवस्था जिल्हा प्रशासन करत आहे. तेलंगनाने हाकललेल्या कामगारांना नांदेडने\nमोठी बातमी : पंढरपूरची चैत्री यात्रा इतिहासात पहिल्यांदाच रद्द\nपंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा आणि पंढरपूर येथील 4 एप्रिल रोजी होणारी चैत्री यात्रा रद्द करण्याचा निर्णय आज मंदिर समितीने घेतला. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गह\nपैसा, बंगला, कार आहे... पण, सध्या खायला काही नाही\nइटकरे : माझ्याकडे खूप पैसा आहे. बंगला आहे. आलिशान कार आहे. मला कोणता संसर्ग नाही. पण या क्षणाला खायला अन्न व पाणी मिळत नाही. अशी केविलवाणी स्थिती आहे. पुणे बंगळुरू महामार्गावरील फसलेल्या फिरस्तींची\nनिवृत्ती महाराज वक्ते यांचं निधन, वारकरी संप्रदायावर शोककळा\nअकोला : वारकरी संप्रदायातील सर्वदर्शनाचार्य, भीष्माचार्य निवृती महाराज वक्ते यांचं निधन झालं आहे. ते 89 वर्षांच्या होते. शेगाव जवळच्या टाकळी या त्यांच्या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.\nसंवेदना जागविणारे ९/११ चे स्मारक\nअमेरिकेतील प्रसिद्ध ट्विन टॉवरच्या स्मृती जागवणारे संग्रहालय म्हणजे मानवी संवेदनशीलतेला घातलेली साद. क्रूरतेला मानवत���ने उत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे. ते पाहणारा कुणीही हेलावून गेल्याशिवाय राहणार नाही.\nसंत बाबा नरेंद्रसिंघ, संत बाबा बलविंदरसिंग यांची लंगरसेवा\nनांदेड : कोरोना व्हायरसविरुद्ध सुरु असलेल्या लढ्यात येथील लंगर साहिब गुरुद्वाराने पुढाकार घेतला. शहरासह परिसरातील गरजवंताना लंगरची सेवा (अन्नदान) मोफत सुरू आहे. सरासरी चार लाख नागरिक या अन्नदानाचा लाभ घेत आहेत.\nसलाम : उपाशी पोटांसाठी धावतेय मानवता टीम\nजत : \"कोरोना'च्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन झाला. दुसरीकडे अनेक गरीब, वाटसरू, रुग्ण, भिकारी, बेघर, निराधारांची दोन वेळच्या जेवणासाठी धडपड सुरू झाली. ही बाब लक्षात येताच जत शहरातील मानवता टीम उपाशी पोटांसाठी धावू लागली. काही मित्रांच्या डोक्यातील संकल्पना आता जत शहरासह तालुक्यातील अन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/zp-maharashtra-bharti-13000-posts/", "date_download": "2021-06-21T07:13:51Z", "digest": "sha1:QH3MUOTLDRTBZELJHB5JJ2ZBI6G25HLO", "length": 14933, "nlines": 144, "source_domain": "www.govnokri.in", "title": "ZP Maharashtra Bharti 2021 राज्यात तेरा हजार पदांची भरती प्रक्रिया", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nराज्यात तेरा हजार पदांची भरती प्रक्रिया\nजिल्हानिहाय रिक्त जागा ZP Vacancy Details\nकोल्हापूर 532, सांगली 471, सातारा 708, अहमदनगर 729, बीड 456, अकोला 242, पुणे 595, औरंगाबाद 362, नागपूर 418, अमरावती 463, बुलढाणा 332, यवतमाळ 505, वाशीम 182, गडचिरोली 335, जालना 328, उस्मानाबाद 320, लातूर 286, नांदेड 557, हिंगोली 150, परभणी 259, ठाणे 196, पालघर 708, रायगड 510, रत्नागिरी 466, सिंधुदुर्ग 162, भंडारा 142, चंद्रपूर 323, गोंदिया 257, वर्धा 267, धुळे 219, जळगाव 607, नंदूरबार 333, नाशिक 687, सोलापूर 414, एकूण 13 हजार 514.\nजानेवारी महिन्यात राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे . मार्च महिन्यात त्यासाठी ऑनलाईन अर्जही भरून घेण्यात आले. उमेदवारांनी ऑनलाईन शुल्कही भरले. त्याला आता सात महिने उलटले आहेत. मात्र, शासनाने अद्याप ही परीक्षाच घेतली नसल्याने, तब्बल 13 हजार पदांची भरती रखडली आहे. उमेदवार परीक्षेच्या प्रतिक्षेत असून, नव्याने आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारकडून त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.\nराज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये रिक्त असणार्या 13 हजार जागांसाठी, चालू वर्षीच 26 मार्चपासून भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सांगण��यात आले. राज्य सरकार पातळीवरून होणार्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने कुठल्याही जिल्ह्यातील उमेदवार कुठल्याही जिल्ह्यातून अर्ज भरू शकत होता. अर्ज भरताना उमेदवारांना पसंतीक्रमानुसार जिल्हा निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते.\nलोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेची ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, आता केवळ अर्ज मागविण्याची प्रक्रिया करण्यात येत असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र लोकसभा निवडणूक झाल्यावरही याबाबत राज्य सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. त्यानंतर नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्यासाठी राज्यात आचारसंहिता लागू होती. त्यामुळे परीक्षा झाली नसल्याचे सांगण्यात येत असले तरी, राज्याच्या तिजोरीवरील अतिरिक्त ताणामुळे भरती प्रक्रिया राबविण्यास उशीर होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nभरतीच्या पहिल्या टप्प्यात 26 मार्च ते 23 एप्रिलपर्यंत उमेदवारांकडून अर्ज भरून घेण्यात आले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. शपथविधीच्या आधीच किमान समान कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात राज्यात सर्व शासकीय विभागातील रिक्त पदे भरणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, रिक्त पदे भरण्याची पूर्वीच्या सरकारने सुरु केलेली प्रक्रिया, नवे सरकार कधी राबविणार असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.\nAnganwadi Bharti अंगणवाडी सेविका भरती ६५०० पदे रिक्त\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nव्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7007", "date_download": "2021-06-21T06:47:06Z", "digest": "sha1:AGWIGLYAGCV6N6HKZQOZ46KN3T27RFE3", "length": 13970, "nlines": 197, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "तस्करी रोखण्यासाठी तेलंगणाने आंतरराज्यीय मार्ग केला बंद | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome Breaking News तस्करी रोखण्यासाठी तेलंगणाने आंतरराज्यीय मार्ग केला बंद\nतस्करी रोखण्यासाठी तेलंगणाने आंतरराज्यीय मार्ग केला बंद\nअवैध दारूतस्करी -चोरीच्या तांदळाची वाहतूक आणि कोरोना प्रवाशांना रोखण्यासाठी तेलंगणा सरकारने चक्क आंतरराज्य मार्गच खोदून काढलाय. तेलंगणा सरकारची अरेरावी विविध घटनांमधून सतत पुढे येत असते. ताजा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात पोडसा गावालगत घडलाय.\nगोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या वर्धा नदीच्य��� घाटावर पुलाची निर्मिती केल्या गेली. महाराष्ट्राच्या सा. बां. विभागाने भला थोरला पूल बांधून दोन राज्यातील सीमावर्ती भागातील नागरिकांच्या दळणवळणाची उत्तम सोय केली. मात्र, आता तेलंगणा सरकारने या मूळ भावनेलाच सुरुंग लावत आंतरराज्य महामार्ग खोदून नागरिकांची मूलभूत सुविधा हिरावून घेतली आहे. तस्करीला आळा घालण्यासाठी नाकाबंदी केली जाते. पोलीस तैनात केले जातात. चौकी स्थापली जाते. गुप्त माहितीच्या आधावर धाड टाकली जाते. मात्र, तस्करीला आळा घालण्यासाठी मार्ग खोदण्याचा हा नवा विचित्र प्रकार पुढे आला आहे. गेली काही वर्षे तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ आणि दारू सीमावर्ती भागात येवू लागली आहे. हे रोखण्यासाठी पोलीस चौकी लावली गेली, पाळत ठेवली. मात्र, त्यात अपयश आले आहे. या प्रकाराला वैतागलेल्या तेलंगणा राज्यातील सिरपूर प्रशासनाने त्यांच्या हद्दीतील मार्गच आरपार खोदून काढला. महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणा-या पोडसा पुलाजवळ हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. सीमावर्ती भागातील नागरिक विविध कामे घेऊन तेलंगणा राज्यातील सिरपूर गाठतात. टाळेबंदीत राज्याची सीमा बंद होती. नुकतीच सीमा खुली करण्यात आल्याने या मार्गाने ये-जा सुरू झाली होती. आता कोरोना संकटकाळी रुग्ण रोखण्यासाठी हा फंडा वापरला गेला का, अशीही शंका व्यक्त होत आहे. तेलंगणा राज्याच्या या कृतीने सीमावर्ती भागात संताप व्यक्त केला जात आहे.\nPrevious articleचार,सहा महिने लोटूनही थ्रीजी सेवा सुरू झालीच नाही\nNext articleकनेरी येथे शंभर हॉर्सपॉवरचा विद्युत ट्ट्रान्सफॉर्मर मंजुर करा\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/07/Prime-Minister-Modi-will-offer-40-kg-of-silver-stone.html", "date_download": "2021-06-21T06:36:37Z", "digest": "sha1:SNP7I4LEJP5MK57JC5WRX3P5KJWD5WOA", "length": 12341, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "'पंतप्रधान मोदी करणार ४० किलो चांदीचा शिळा अर्पण' - Maharashtra24", "raw_content": "\nसोमवार, २० जुलै, २०२०\nHome देश विदेश 'पंतप्रधान मोदी करणार ४० किलो चांदीचा शिळा अर्पण'\n'पंतप्रधान मोदी करणार ४० किलो चांदीचा शिळा अर्पण'\nTeamM24 जुलै २०, २०२० ,देश विदेश\nअयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमी पूजनासाठी ५ ऑगस्टचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. ट्रस्टी नृत्यगोपाल दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूमी पूजनात सहभागी होण्यासाठी विनंती केली होती. त्या अनुषंगाने राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान कार्यालयाला ३ आणि ५ ऑगस्ट अशा दोन तारखा पाठवण्यात आल्या होत्या. त्यापैंकी पंतप्रधान कार्यालयाकडून ५ ऑगस्ट ही तारीख निवडण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: राम मंदिराच्या भूमी पूजनात सहभागी होणार आहेत. शनिवारी सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत चंपत राय यांच्याशिवाय अप्पर मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी, कामेश्वर चौपाल, नृत्यगोपाल दास, गोविंद देव गिरी महाराज आणि दिनेंद्र दास यांच्यासहीत इतरही ट्रस्टी उपस्थित होते.\nशिवसेनेनी राम मंदिरासाठी सर्वात आधी दिली वर्गणी\nज्वलंत हिंदुत्वाचा प्रश्नांवर आक्रमक लडणारी संघटना म्हणुन नावारूपास आलेल्या शिवसेनेनी न्यायालयाने निकाल दिल्या नंतर लगेच राम मंदिर उभारण्यास वर्गणी दिली आहे. राम मंदिर अयोध्येत व्हावे अशी ईच्छा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. त्या अ���ुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक नव्हे तर तीन वेळा अयोध्येत जावून 'रामलला'चे दर्शन घेतले आहे. त्याच बरोबर शिवसेने कडून सर्वात आधी राम मंदिर उभारण्यासाठी वर्गणी सुध्दा देण्यात आल्याची माहिती अरविंद सावंत यांनी दिली आहे.\nअयोध्येतील भव्य राम मंदिराच्या भूमी पूजनाची तारीख पंतप्रधान कार्यालयाकडून निश्चित करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. श्रीराम जन्मभभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत वृत्यगोपाल दास मणिरामदास छावनीच्या वतीने ४० किलो चांदीची शिळा श्रीरामांना समर्पित करणार आहेत. अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी आयोजित करण्यात आलेल्या भूमी पूजनाच्या कार्यक्रमात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी वैदिक मंत्रोच्चारासहीत ही शिळा स्थापन करणार आहेत.\nराम मंदिराच्या उभारणीसाटी देशातील प्रत्येक राम भक्ताकडून काही ना काही समर्पित केल्या जात आहे. १९८९ साली काही जणांनी एक शिळा आणि सव्वा रुपयाचं दान मंदिरासाठी दिलं होतं. यासोबतच अनेक जणांनी आपल्याला शक्य असेल तेवढा मदतनिधी दिला आहे. मी न्यासाचा अध्यक्ष राहिलो आहे तसंच सध्या श्री रामजन्म भूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचा अध्यक्षही आहे. त्यामुळे या महायज्ञात आपल्या वतीनं समर्पण करण्याची जबाबदारी आम्ही या शिळेच्या स्वरुपात पार पाडत आहोत, असंही नृत्य गोपाल दास महाराज यांनी म्हटले आहे.\nBy TeamM24 येथे जुलै २०, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/11/District-Collector-raises-mission-to-accompany-farmers.html", "date_download": "2021-06-21T06:26:18Z", "digest": "sha1:U5HK3QDA7BRZJGRE6IILTPPRMJQBKK26", "length": 14971, "nlines": 99, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "शेतकऱ्यांच्या सोबतीला जिल्हाधिकाऱ्यांची 'मिशन उभारी' - Maharashtra24", "raw_content": "\nमंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०\nHome महाराष्ट्र यवतमाळ शेतकऱ्यांच्या सोबतीला जिल्हाधिकाऱ्यांची 'मिशन उभारी'\nशेतकऱ्यांच्या सोबतीला जिल्हाधिकाऱ्यांची 'मिशन उभारी'\nTeamM24 नोव्हेंबर १७, २०२० ,महाराष्ट्र ,यवतमाळ\nजिल्हाधिकार्यांची संकल्पना; आत्महत्याग्रस्त परिवाराला शासनाच्या योजनेतून मदत\nयवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात झाल्याने देशात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणुन यवतमाळ चा नाव समोर येते.त्या अनुषंगाने जिल्हाला लागलेला आत्महत्याग्रस्त चा कलंक पुसून काढण्यासाठी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी सकारात्मक संकल्पना डोळ्यासमोर ठेवून नव्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने शेतकरी कुटुंबीयांसाठी 'मिशन उभारी'ची सुरूवात करणार आहे.\nजिल्हा समितीसमोर आलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शासनाच्या दहा ते 12 विभागांपैकी एका विभागातील योजनांचा लाभ दिला जात आहे. लाभ देण्यासाठी संबंधित कुटुंबीयांना विचारणा करून त्यांच्या मागणीनुसार योजना दिली जाते. यावेळी संबंधित नायब तहसीलदार, महसूल मंडळ अधिकारी व तलाठी यांना संबंधित शेतकरी कुटुंबीयांना आठ दिवसांत योजनेची मदत मिळावी, यादृष्टीने कारवाईचे आदेश दिले जातात.\nअनेक संकटे अंगावर झेलणारा बळीराजा अडचणींमुळे टोकाचा निर्णय घेत आहे. घरातील कर्तापुरुष गेल्यानंतर कुटुंबीयांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकरी आत्महत्याग्��स्त कुटुंबीयांना आधार देण्यासाठी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी ‘मिशन उभारी’ हाती घेतले आहे. शेतकरी आत्महत्या पात्र ठरो अथवा अपात्र ठरो, त्यांच्या कुटुंबांना हिंमत देण्यासाठी मिशनची सुरुवात करण्यात आली आहे.\nसर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त होणारा जिल्हा म्हणून यवतमाळ या पांढरं सोनं अर्थात कापूस पिकविणार्या जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यत अनेक नेत्यांनी भेटी दिल्या आहेत. मात्र, शेतकरी आत्महत्या थांबलेल्या दिसत नाहीत. मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती, कधी कोरडा दुष्काळ तर, कधी ओला दुष्काळ सुरूच आहे. नापिकी होत आहे. यंदा तर बियाणे, अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकर्यांची परीक्षा घेतली. अशा संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. परिणामी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. त्यावर कुठलीही ठोस उपाययोजना नाही. शासनाकडून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी घटना थांबलेल्या नाहीत. घटना घडल्यानंतर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आधार देण्याची खरी गरज आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्यांनी ‘मिशन उभारी’ राबविण्यास सुरुवात केली आहे.\nबळीराजाने टोकाचा निर्णय घेऊ नये\nशेतकरी कुटुंबीयांना आधार देण्यासाठी मिशन उभारी हाती घेण्यात आले आहे. शासनाच्या योजनांचा लाभ देऊन त्यांना उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी मुलांना शिक्षणाची अडचण येते तर, आपल्या पाल्यांना योग्य शिक्षण मिळावे, यादृष्टीनेही प्रयत्न हा एक प्रयत्न आहे. म्हणून शेतकर्यांनी धीर न सोडता असा टोकाचा निर्णय घेऊ नये.\nएम. डी. सिंह, जिल्हाधिकारी, यवतमाळ\nशेतकरी आत्महत्या झाल्यानंतर संबंधितांच्या कुटुंबीयांना जिल्हास्तरीय समितीसमोर बोलविले जाते. त्यात त्यांच्याशी संवाद साधून घराची परिस्थिती, शेती, पीक व शिक्षणाची व्यवस्था यासंदर्भात जिल्हाधिकारी सिंग स्वत: कुटुंबीयांशी संवाद साधतात. त्यानंतर संबंधित कुटुंबीयांना त्यांच्या मागणीनुसार शासनाच्या एका योजनेचा लाभ दिला जातो. शेतकरी आत्महत्या पात्र असो किंवा अपात्र मात्र, संबंधित शेतकरी कुटुंबीयांना मदत दिली जाते. शेतकरी आत्महत्या होऊ नये म्हणून शासन व प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. शेत��री आत्महत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना उभे करण्यासाठी जिल्हाधिकार्यांची मिशन उभारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.\nBy TeamM24 येथे नोव्हेंबर १७, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/prime-minister-narendra-modis-phone-call-to-cm-uddhav-thackeray-assurance-of-help-in-the-flood-crisis-mhak-488354.html", "date_download": "2021-06-21T07:29:46Z", "digest": "sha1:UXH3DFY7PKXBHU25EWVTGSPABHFVYIRR", "length": 18282, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदींचा CM उद्धव ठाकरेंना फोन, पूराच्या संकटात दिलं मदतीचं आश्वासन | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga Day: योग दिनानिमित्त प���तप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एक��्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा CM उद्धव ठाकरेंना फोन, पूराच्या संकटात दिलं मदतीचं आश्वासन\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nInternational Yoga Day 2021: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले, CBI कडे सोपवला तपास\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा CM उद्धव ठाकरेंना फोन, पूराच्या संकटात दिलं मदतीचं आश्वासन\nMaharashtra flood: शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्राने तातडीने आर्थिक मदत करावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली.\nनवी दिल्ली 16 ऑक्टोबर: मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढलं आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने प्रचंड नुकसान झालं आहे तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्य कोरोनाशी लढत असताना हे नवं संकट आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि राज्यातल्या पूरस्थितीची माहिती घेतली.\nपंतप्रधानांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. पूरामुळे नुकसान झालेल्या सर्व नागरीकांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर या संकटाच्या काळात केंद्राकडून पूर्ण मदत देण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांना राज्या��ल्या स्थितीची माहिती दिली आणि तातडीची कुठली मदत पाहिजे ते सांगितलं. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्राने तातडीने आर्थिक मदत करावी अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली.\nसोलापूर, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर या भागात पावसामुळे मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून सगळं पिकं हातातून गेलं आहे.\nदरम्यान, राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडून जिल्ह्यांमधील परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला आणि तातडीची मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nandurbar-ambulance-malfunction-driver-guilty-344182", "date_download": "2021-06-21T06:56:13Z", "digest": "sha1:3F3UQ7LDRU6NUGBTTMQX7MDVZZQRHB6Z", "length": 17546, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अजबच..रूग्णवाहिका नादुरूस्त मग चालक दोषी", "raw_content": "\nजिल्ह्यात आरोग्य विभागाला बी.व्ही.जी.कंपनीतर्फे रूग्णवाहिका सेवा पुरविली जात आहे. ���ेली सहा वर्षे काही पायलट सेवा बजावत आहेत. सहा वर्षे चांगली सेवा बजावणाऱ्या या चालकावर कंपनीच्या महिला अधिकाऱ्यांनी ठपका ठेवला आहे.\nअजबच..रूग्णवाहिका नादुरूस्त मग चालक दोषी\nनंदुरबार : रूग्णवाहिका जेवढी महत्वाची आहे, त्याहीपेक्षा महत्वाची भूमिका रूग्णवाहिका चालकांची असते. स्वतःचा जीव धोक्यात घालून एकीकडे रूग्णाला लवकरात लवकर रूग्णालय पोचविण्याची त्यांची धडपड असते. त्यासोबतच कोविड काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कंपनीत सेवारत आहेत असे असताना रूग्णवाहिकांच्या पाट्यासह इतर नादुरूस्तीचा दोष चालकांवर देणे कितपत योग्य आहे याबाबत कंपनीचा वरिष्ठांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.\nजिल्ह्यात आरोग्य विभागाला बी.व्ही.जी.कंपनीतर्फे रूग्णवाहिका सेवा पुरविली जात आहे. गेली सहा वर्षे काही पायलट सेवा बजावत आहेत. सहा वर्षे चांगली सेवा बजावणाऱ्या या चालकावर कंपनीच्या महिला अधिकाऱ्यांनी ठपका ठेवला आहे. संबधित पायलट दिवसाला किती पाटे तोडतो ते विचारा त्यांना, असा उलट प्रश्न त्यांनी प्रतिक्रिया देताना केला. मात्र जर संबधित चालक दिवसाला गाडीचे पाटे तोडून नुकसान करत आहे. तुम्ही त्याला पाच -सहा वर्षे सेवेत ठेवलेच का असा प्रश्न उपस्थित होतो.\nसंबधित पायलट कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करीत असेल तर कंपनीने कारवाई कऱणे अपेक्षित होते, तसे झाले नाही. आता रूग्णवाहिका नादुरूस्त झाली, त्याने ती लवकरात लवकर दुरूस्तीसाठी वरिष्ठांकडे तगादा लावला. तर उलट त्या चालकाला कामावर न येण्याचे बजाविण्यात आले. संबधित चालकाने सकाळकडे तक्रार केली. त्यानुसार कंपनीचा अधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्याचे प्रयत्न केले असता एका महिला अधिकाऱ्याने मूळ विषय सोडून भलतीच माहिती दिली.\nमाझ्या गाडीत प्रथमच बिघाड\nसंबधित रूग्णवाहिकेवरील पायलटच्या म्हणण्यानुसार तो जी रूग्णवाहिका चालवितो, तिच्यात सेवेत रूजू झाल्यापासून प्रथमच बिघाड झाला. सहा वर्षांत गाडीचा एकही पाटा तुटलेला नाही. तुटला असता तर कंपनीने माझ्यावर कारवाई केली असती. उलट सहा वर्षे होत आले. प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. कोविड काळ असतांनाही सुट्या न घेता काम केले आहे.\nसंपादन ः राजेश सोनवणे\nअमरीश पटेलांच्या राजीनाम्याने विधानपरिषदेची पोटनिवडणूक जाहीर\nधुळे : विधानपरिषद सदस्य अमरिश पटेल यांच्या राजीनाम्यामुळे ���िक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपचा झेंडा हाती धरताना अमरिश पटेल यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. पटेल यांच्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी\nधुळे : महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर संगणक लिपीकपदाच्या 23 जागांसाठी आज उमेदवारांच्या मुलाखती होत्या. पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन ही प्रक्रिया आजच पूर्ण करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न होता. प्रत्यक्षात या 23 जागांसाठी तब्बल 822 उमेदवारांची महापालिकेत गर्दी उसळली. या गर्दीच्या नि\nखादी ग्रामोद्योगची जागा अखेर सरकार जमा\nजळगावः येथील टॉवर चौकातील खादी ग्रामोद्योगाची जागा आज अखेर सरकार जमा करण्यात आली. ही जागा सामाजिक सेवेसाठी दिली होती. मात्र या जागेचा वापर व्यवसायासाठी केला जात होता. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या आदेशान्वये आज सकाळी अकराला सुरू झालेली जागा जमा करण्याची कारवाई दुपारी अडीचला पूर्ण\nबारावीचा पेपर तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार\nपातोंडा (ता. अमळनेर) : वाढीव पदाच्या संदर्भात २००३ ते २०१९ या शैक्षणिक वर्षातील मंजुरीसाठी राज्यभरातील शिक्षक आजपासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसले आहे. जोपर्यंत ही पदे आर्थिक तरतुदी सहीत मंजूर होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील, असा निर्धार उपोषण ठिकाणी उपस्थित असलेल्या शिक्षकांन\nसातपुड्यात निनादणार होळीचे ढोल; होलिकोत्सवाला आजपासून सुरवात\nनंदुरबार : आदिवासी संस्कृती व ऐक्याचे दर्शन घडविणाऱ्या होलिकोत्सवाचे ढोल व बिरीचा आवाज उद्यापासून सातपुड्याच्या कुशीत गुंजणार आहे. आदिवासी बांधवांच्या राजवाडी होळीसह भोंगऱ्या बाजाराची ख्याती सर्वांनाच भुरळ घालणारी आहे. सातपुड्यात गेल्या पंधरा दिवसांपासून होळीचे वेध लागले असून स्थानिक जनतेस\nफुकटच्या वीज वापरात 89 टक्के ग्राहक मोडणार\nजळगाव : राज्यातील वीज दर कमी करण्यासंदर्भात येत्या तीन महिन्यांत नवे वीज धोरण आणले जाणार आहे. यात शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यास जळगाव परिमंडळ अर्थात जळगाव, धुळे व नंदुरबार या तीनही जिल्ह्यात मिळून 89 टक्के ग्राहक हे फुकटची वीज वापर\nनंदुरबार शहर परिसरात पावसाच्या हलक्य�� सरी\nनंदुरबार : शहरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास दहा मिनिटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शहरासह तळोदा परिसरातही शिडकावा झाला. यामुळे तापमानात घट झाली असून त्याचा फायदा उशीरा पेरणी केलेल्या गव्हाला होणार आहे. मात्र जोरदार पाऊस झाल्यास कापणीला आलेला गव्हाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.\nअर्थसंकल्प : नंदुरबारच्या मेडिकल कॉलेज साठी हवेत 160 कोटी\nनंदुरबार : येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला वेग आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाऱ्या विविध निर्मानाधीन बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात त्याबाबत सर्व तयारी पूर्ण झाली आहे महाविद्यालयासाठी लागणारा कर्मचाऱ्यांचे पथक, कक्ष सज्ज झाला आहे. केंद्रीय समिती कडून का\nनर्मदा बचावाचे आंदोलन...अफरोज अहमद गो बॅक'चा नारा\nनंदुरबार ः नर्मदा प्राधिकरणाचे संचालक अफरोज अहमद यांनी नर्मदा प्राधिकरणाचे अध्यक्ष असतांना पुर्नवसनासंदर्भात खोटे अहवाल देऊन नर्मदा बाधितांचा विश्वास घात केला आहे. असे आरोप करत त्यांच्यावर न्यायालयात खटले सुरू व त्यांची सीबीआय चौकशी सुरू असताना नर्मदा प्राधिकारणाचे संचालकपद शासनाने बहाल\nबिगरमोसमी पावसाने उडविली झोप\nनंदुरबार : शहरासह परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास बिगरमोसमी पावसाने हजेरी लावली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या या हलक्या सरींनी मिरची व्यापारी अन् शेतकऱ्यांची झोप उडविली. अचानक आलेल्या या पावसाने पथारीवर वाळत ठेवलेल्या मिरच्या भिजल्या, तसेच बाजार समितीत असलेले व्यापाऱ्यांचे धान्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/02/chief-minister-uddhav-thackeray-greets.html", "date_download": "2021-06-21T06:04:27Z", "digest": "sha1:7QUAWMRQC3L5UB3UNNSRW6NUOVTNB2D5", "length": 10072, "nlines": 118, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन - KhabarBat™", "raw_content": "\nHome मुंबई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन\nदर्पणकारांच्या पत्रकारितेचा वसा, वारसा जतन करू या\nमुंबई, दि. 20 :- आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर\nयांना जंयत�� निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र\nअभिवादन केले. 'आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिलेला पत्रकारितेचा\nवसा आणि वारसा प्रय़त्नपूर्वक जतन करू या', असेही मुख्यमंत्र्यांनी\nसह्याद्री राज्य अथितीगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nयांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून\nमुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, आचार्य बाळशास्त्री\nजांभेकर यांचा अनेक विषयांचा अभ्यास होता. या विषयांतील ज्ञान\nसर्वसामान्यांपर्यंत पोहचावे यासाठी त्यांनी प्रयत्नपूर्वक दर्पण हे\nनियतकालिक सुरु केले. आचार्यांनी व्यासंगी आणि अभ्यासू पत्रकारितेचा वसा\nआणि वारसा दिला आहे. यातूनच पत्रकारितेत लोकहितासाठी संघर्ष आणि चळवळींना\nबळ देणारी मुल्ये रुजली. पुढे मराठी पत्रकारितेने स्वातंत्र्य\nसंग्रामातही ठाम आणि चोख भूमिका बजावली आहे. पत्रकारितेमध्ये आधुनिकतेसह\nविविध प्रवाह आले आहेत. त्यामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी\nदिलेला हा वारसा प्रय़त्नपूर्वक जतन करण्याची गरज आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आताप��्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://satyakamnews.com/homepage-full-post-featured/", "date_download": "2021-06-21T06:01:56Z", "digest": "sha1:TZOSLKBIGSG5W5FSPWXYG2IGB4FQFLFL", "length": 21735, "nlines": 259, "source_domain": "satyakamnews.com", "title": "Homepage – Full Post Featured | satyakamnews.com", "raw_content": "\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nराज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात – राजेश…\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nसोलापूर महापालिकेत एक वार्ड पद्धतीने आगामी निवडणूक\nसरकारने विरोध केला तरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी होणार, आपण देखील यात एक दिवस सामील होणार : गोपिचंद पडळकर\nसाहेब आत्ता जुळवून घ्या पुढचा काळ फार कठीण आहे:-आ.प्रताप सरनाईक\nसोमनाथ माळी यांची इस्रो अंतराळ संस्थेत निवड झाल्याबद्दल मनसेच्या वतीने यथोचित सन्मान..\nबारावीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी, आज महत्त्वाची बैठक\nबारावीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी, आज महत्त्वाची बैठक कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल...\nसोलापूर जिल्हाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल\nसोलापूर जिल्हाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सोलापूर // प्रतिनिधी कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेची तीव्रता आता कमी झाली असून शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असून शनिवारी नव्याने केवळ चार रूग्ण आढळले...\nकुंभमेळ्याची पुनरावृत्ती नको म्हणून हा निर्णय घेतला:- अजित दादा पवार\nबिग बी अमिताभ बच्चन यांची विठ्ठल भक्ती झाली व्हायरल | पंढरपूरच्या...\nv=pOsO2kCUjE4 बिग बी अमिताभ बच्चन यांची विठ्ठल भक्ती झाली व्हायरल | पंढरपूरच्या विठुरायाचे फोटो केले ट्विट मुंबई - बॉलीवूड चा शहेनशाह म्हणून ओळख असणार्या...\nबजाज फाईनान्सच्या बनावट कॉल सेंटरवर छापा; नांदेड पोलिसांची ठाणे शहरात कारवाई\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपात्रात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीमध्ये दोघेजण बुडाले असुन दोघांपैकी एकाला वाचविण्यात यश आले आहे.पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीपात्रामध्ये दोन मुले...\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न सोलापूर // प्रतिनिधी मौजे-भिमानगर ता.माढा येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर जिल्ह्याची...\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न सोलापूर // प्रतिनिधी प्रहार धरणग्रस्त संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक 20 जून रोजी तीन रस्ता पंढरपूर येथे पार पडली...\nसोलापूर महापालिकेत एक वार्ड पद्धतीने आगामी नि��डणूक\nसोलापूर महापालिकेत एक वार्ड पद्धतीने आगामी निवडणूक निवडणूक आयोगाची तयारी महाराष्ट्रात आगामी काळात येणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहत आहेत. यासाठी आत्तापासूनच राज्यातल्या...\nसरकारने विरोध केला तरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी होणार, आपण...\nसरकारने विरोध केला तरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी होणार, आपण देखील यात एक दिवस सामील होणार : गोपिचंद पडळकर एका बाजूला कोरोनाचे संकट असताना...\nसाहेब आत्ता जुळवून घ्या पुढचा काळ फार कठीण आहे:-आ.प्रताप सरनाईक\nसाहेब आत्ता जुळवून घ्या पुढचा काळ फार कठीण आहे:-आ.प्रताप सरनाईक आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच...\nसोमनाथ माळी यांची इस्रो अंतराळ संस्थेत निवड झाल्याबद्दल मनसेच्या वतीने यथोचित...\nसोमनाथ माळी यांची इस्रो अंतराळ संस्थेत निवड झाल्याबद्दल मनसेच्या वतीने यथोचित सन्मान.. पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील सोमनाथ नंदकुमार माळी यांची इस्रो अंतराळ संस्थेत वरिष्ठ शास्त्रज्ञ...\nबारावीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी, आज महत्त्वाची बैठक\nबारावीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी, आज महत्त्वाची बैठक कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल...\nसोलापूर जिल्हाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल\nसोलापूर जिल्हाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सोलापूर // प्रतिनिधी कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेची तीव्रता आता कमी झाली असून शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असून शनिवारी नव्याने केवळ चार रूग्ण आढळले...\nआषाढी वारी सोहळ्यात आणखी शिथिलता आणण्याचा विचार सुरु:- उपमुख्यमंत्री अजित पवार\nआषाढी वारी सोहळ्यात आणखी शिथिलता आणण्याचा विचार सुरु:- उपमुख्यमंत्री अजित पवार आषाढी वारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे.आणि त्याचे आदेश देखील काढण्यात आला...\n#Solapur | मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश ४ जुलैला पहायला मिळणार: नरेंद्र पाटील...\n#pandharpur आ.प्रशांत परिचारक यांना भाजपकडून पुनश्च संधी\n#Solapur | सोलापूरात कंबरतलाव येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला..\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये कोविड उपाय योजनाबाबत आढावा बैठक..\n#PANDHARPUR | कृष्णा-भीमा स्थिरीकरणाबाबत पालकमंत्र्यांची प्रतिक्रीया..\n#Mumbai रामनामाचा वापर करून विविध राजकीय व आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न-ना. जयंत पाटील...\nदरोङ्याच्या गुन्ह्यातील १३ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईःपो.नि.सर्जेराव पाटील...\nलाईफलाईन हाॅस्पिटलच्या वतीने \"फॅमिली हेल्थ कार्ड\"चे उद्घाटन\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nमोहोळ मतदारसंघातील शिरापुर व आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी ८० कोटी निधी...\nनवा आदेश; हाॅटेल, बार, माॅल पूर्ण खुले, विवाह समारंभाला १०० लाेकांचे...\nबारावीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी, आज महत्त्वाची बैठक\nपंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत कदाचित आजचे सत्ताधारी आमच्या सोबत असतील, भगीरथ भालकेंनी...\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-21T06:04:19Z", "digest": "sha1:OJB7N3BCNNNP6U7B3WLY7V7VKOOGSTDE", "length": 8971, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "हवाई दलाच्या \"नल\" तळावर 'वायूसेना' प्रदर्शनाचे आयोजन | मुंबई आस पा��", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nहवाई दलाच्या “नल” तळावर ‘वायूसेना’ प्रदर्शनाचे आयोजन\nनवी दिल्ली, दि.२२ – भारतीय हवाई दलाच्या 86 व्या वर्धापनदिन समारंभाचा एक भाग म्हणून हवाई दलाच्या “नल” तळावर 21 ऑक्टोबर 2018 रोजी ‘वायूसेना’ प्रदर्शनाचे आयोजन केले होते. सकाळी साडेसात वाजल्यापासून प्रदर्शन नागरिकांसाठी खुले होते.\nनागरिकांसह सशस्त्र सेना दल आणि निमलष्करी दलातील सुमारे 1.5 लाख व्यक्ती व बिकानेर तसेच आसपासच्या शाळा-महाविद्यालयातील 12,000 विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.\n← शैक्षणिक संस्थांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवाव्यात- उपराष्ट्रपती\nआकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत आरोग्य आणि पोषण यावरील शिबिराचे आरोग्य मंत्रालयाकडून आयोजन →\nपासपोर्ट कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून तरुणीची आत्महत्या\nयंदाच्या बझेट मधील ठळक मुददे\nआयुक्त संजीव जैस्वाल यांच्या बदलीला विरोध दर्शवण्यासाठी ब्लॅक आऊट\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/nishikori-beats-andy-murray-us-open-tennis-12268", "date_download": "2021-06-21T06:27:38Z", "digest": "sha1:YITQAAGYMQGTLKICIHFA4CQEX6QHYGRQ", "length": 9430, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | निशिकोरीकडून मरे गारद", "raw_content": "\nमहिला एकेरी - कॅरोलिना प्लिस्कोवा (चेक १०) वि.वि. ॲना काँजुह (क्रोएशिया) ६-२, ६-२. सेरेना विल्यम्स (अमेरिका १) विवि सिमोना हालेप (रुमानिया ५) ६-२, ४-६, ६-३. पुरुष एकेरी ः केई निशिकोरी (जपान ६) विवि अँडी मरे (ब्रिटन २) १-६, ६-४, ४-६, ६-१, ७-५. स्टॅन वॉव्रींका (स्वित्झर्लंड ३) वि.वि. जुआन मार्टिन डेल पोट्रो (अर्जेंटिना) ७-६ (७-५), ४-६, ६-३, ६-२.\nन्यूयॉर्क - जपानच्या केई निशिकोरीने संभाव्य विजेत्या अँडी मरेला पाच सेटमध्ये हरवून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. निर्णायक पाचव्या सेटमध्ये निशिकोरीने एकाग्रता अढळ राखली. विंबल्डन आणि रिओ ऑलिंपिक विजेत्या मरेचा सुमारे चार तास चाललेल्या लढतीमधील पराभव अनपेक्षित ठरला. सेरेना विल्यम्सने रुमानियाच्या सिमोना हालेपचे कडवे आव्हान मोडून काढत उपांत्य फेरीत प्रवेश केला.\nनिशिकोरीने सांगितले, ‘‘प्रत्यक्ष कोर्टवर मी फार रोमांचित झालो होतो, पण मी शांत राहण्याचा प्रयत्न केला. तसे करणे फार अवघड होते.’’ निशिकोरीने कारकिर्दीत दुसऱ्यांदाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. याच स्पर्धेत त्याने २०१४ मध्ये उपविजेतेपदापर्यंत मजल मारली होती.\nनिशिकोरीने कारकिर्दीत नऊ लढतींमध्ये दुसऱ्यांदाच मरेला हरविले. या लढतीत १७ सर्व्हिसब्रेकची नोंद झाली. मरेने सेटमध्ये २-१ अशी आघाडी घेतली होती. चौथ्या सेटच्या तिसऱ्या गेममध्ये त्याने एक ब्रेकपॉइंट मिळविला होता. त्याच वेळी आर्थर ॲश स्टेडियमवरील लाउडस्पीकर बिघडून त्यातून मोठा आवाज आला. पावसामुळे छप्पर बंद होते. त्यामुळे हा आवाज घुमला. त्यामुळे पंच मारिया सिसॅक यांनी गुण पुन्हा खेळण्याचा निर्णय दिला. त्यामुळे मरेची चिडचिड झाली. त्याची एकाग्रता ढळली. तेथून त्याने सलग पाच गेम गमावले. दुसरीकडे निशिकोरीने चपळ हालचाली करीत प्रतिआक्रमण रचले.\nडेल पोट्रोवर वॉव्रींकाची मात\nस्टॅन वॉव्रींकाने जुआन मार्टिन डेल पोट्रोला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. डेल पोट्रोला मनगटाच्या दुखापतीमुळे सलग नऊ ग्रॅंड स्लॅम स्पर्धांना मुकावे लागले होते. विंबल्डनमध्ये त्याने पुनरागमन केले. त्याने द��सऱ्या फेरीत वॉव्रींकाला गारद केले होते. त्यानंतर त्याने रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक मिळविले होते. त्याने दुसरा सेट जिंकून बरोबरी साधली होती, पण वॉव्रींकाने विंबल्डनमधील पराभवाची परतफेड केली.\nमहिला एकेरीत सेरेना विल्यम्स आणि कॅरोलिना प्लिस्कोवा यांच्यात उपांत्य सामना होईल. सेरेनाने सिमोना हालेपवर तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण विजय मिळविला, तर कॅरोलिनाने क्रोएशियाच्या ॲना काँजुह हिची घोडदौड दोन सेटमध्ये रोखली. सेरेनाची सर्व्हिस यंदाच्या स्पर्धेत प्रथमच खंडित झाली. तिने एकूण दोन वेळा सर्व्हिस गमावली. स्पर्धेत तिने प्रथमच सेट गमावला. अखेरीस तिने नेहमीच्या जिद्दीने खेळ करीत विजय खेचून आणला.कॅरोलिनाने चौथ्या फेरीत व्हीनस विल्यम्सला हरविताना एक मॅचपॉइंट वाचविला होता. तिने ॲनाविरुद्ध ५७ मिनिटांत विजय मिळविला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7603", "date_download": "2021-06-21T08:08:46Z", "digest": "sha1:SZ4NOJSRPSQTDYQBD7O62T3V6H3NGDQD", "length": 13612, "nlines": 196, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या खात्यात | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome गडचिरोली विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या खात्यात\nविद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या खात्यात\n*गडचिरोली (जिमाका) दि.30*: महाराष्ट्रात जवळपास ३.७० लाख आणि गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ३००० विद्यार्थ्यांची Post Matric scholarship (दहावीनंतर) आधार सीडेड बँक खाते नसल्याने त्यांच्या सध्याच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने यावर मार्ग काढत अशा विद्यार्थ्याची आवश्यक अशी सर्व माहिती इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेला सादर केली आहे, जेणेकरून अशा सर्व विद्यार्थ्यांना आपल्या गावातील पोस्ट ऑफिस मध्ये/आपल्या पोस्टमनकडे आधार सीडेड इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकचे खाते काढता येईल. विद्यार्थ्याला मिळणारी शिष्यवृत्ती हि DBT स्वरुपात मिळत असल्याने आधार सीडेड बँक खाते असणे अतिशय आवश्यक आहे.\nखाते उघडण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःचा आधार क्रमांक, मोबईल व स्कॉलरशिपसाठी अर्ज करतांना आलेला १७ अंकी APLLICATION NUMBER (उदा. 1920xxxxxxxxx2292) घेऊन आपल्या गावातील पोस्ट ऑफिस/पोस्टमन/मुख्य डाक घर गडचिरोली कडे जाऊन इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे आधार सीडेड बँक खाते काढून घ्यावे असे आवाहन डाकघर अधीक्षक श्री. अशोक सुशीर यांनी केले आहे.\nजिल्यातील सर्व पोस्ट ऑफिस मध्ये ही सुविधा उपलब्ध असेल, तसेच त्यासाठीची मोहीम सुरु झाली असून विद्यार्थ्यांना SMS द्वारे ह्याची माहिती कळविण्यात आलेली आहे.\nदेशभरात तसेच गडचिरोली जिल्ह्यात २०१८ पासून इंडिया पोस्ट पेमेंट्स सुरु झाली असून या बँकेद्वारे स्कॉलरशिप खात्यासह प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, मनरेगा, विविध पेन्शन योजना, प्रधानमंत्री कृषी सम्मान योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना व अन्य सरकारी DBT योजनांचा लाभ ग्राहकांना घेता येत असल्याची माहिती आकाश मा. वाहने शाखा व्यवस्थापक इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, गडचिरोली यांनी दिली आहे.\nPrevious articleजिल्हयात 3.84 लक्ष नागरिकांची माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत तपासणी\nNext articleमिठाई, दुग्धजन्य पदार्थाच्या ट्रे समोर “बेस्ट बिफोर” लिहणे बंधनकारक\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिर��त खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/hima-das-horoscope-2018.asp", "date_download": "2021-06-21T06:15:41Z", "digest": "sha1:GWKRX4AR2HID6LDQNGD5YAEP2VCLI4BX", "length": 20219, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "हिमा दास 2021 जन्मपत्रिका | हिमा दास 2021 जन्मपत्रिका Hima Das, Athletics, Sports", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » हिमा दास जन्मपत्रिका\nहिमा दास 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 92 E 52\nज्योतिष अक्षांश: 26 N 34\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nहिमा दास प्रेम जन्मपत्रिका\nहिमा दास व्यवसाय जन्मपत्रिका\nहिमा दास जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nहिमा दास 2021 जन्मपत्रिका\nहिमा दास ज्योतिष अहवाल\nहिमा दास फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nनातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवा. दीर्घ आजाराची शक्यता असल्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. तुमचे शत्रू तुम्हाला अपाय करण्याची एकही संधी सोडणार नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून चार हात लांब उभे राहा. कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्हाला मनस्ताप होईल. ऋण आणि कर्ज नियंत्रणात ठेवा जेणेकरून तुम्ही आर्थिक बाबतीत निश्चिंत राहाल. चोरी आणि भांडणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. अधिकारी वर्गासोबत भांडण किंवा मतभेद संभवतात.\nकाही त्रास आणि खच्चीकरण येऊ शकते, पण या परिस्थितीत तुम्ही वस्तुस्थितीकडे सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे आणि कोणतेही काम अपूर्ण ठेवता कामा नये. कामाच्या ठिकाणी प्रत्येक बाबीचे सखोल अवलोकन करणे गरजेचे आहे. अचानक नुकसान संभवते. परदेशी संबंधांतून तुम्हाला फायदा होईल. आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुम्हाला फारसा फायदा करून न देणाऱ्या कामात गुंतावे लागेल. कुटुंबात काही कुरबुरी होतील. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही.\nहा तुमच्यासाठी फार समाधानकारक काळ नाही. अचानक आर्थिक नुकसान संभवते. याचिका किंवा वादामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागेल. प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे तुम्ही त्रासिक व्हाल. कामाचा दबाव खूप असल्यामुळे प्रचंड कष्ट करावे लागतील. कुटुंबातही तणावपूर्ण वातावरण असेल. हा कालावधी फार अनुकूल नसल्याने व्यवसायात फार धोका पत्करू नका. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक नुकसान संभवते.\nहा तुमच्यासाठी फार समाधानकारक काळ नाही. तुम्हाला कदाचित अचानक आर्थिक नुकसान सोसावे लागेल. प्रयत्नांमध्ये अपयश आल्यामुळे तुम्ही त्रासिक व्हाल. काम प्रचंड असल्यामुळे तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. कौटुंबिक आयुष्यातही तणाव निर्माण होईल. उद्योगामध्येही फार धोका पत्करू नका, कारण हा कालावधी तुम्हाला फार अनुकूल नाही. तुमचे विरोधक तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही अनावश्यक खर्च कराल. आरोग्याच्या कुरबुरी राहतील. वृद्धांना सर्दी आणि सुस्तपणा जाणवण्याचा संभव आहे.\nतुमचे वरिष्ठांसोबत तुमचा सुसंवाद राहील आणि पुढील वाटचालीमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. या काळात तुमचा हुद्दा जाण्याची शक्यता आहे. तुमच्या मनात सध्या अनेक कल्पक आणि नवनवीन कल्पना येत असतील, पण त्यांच्या चांगल्या वाईट बाजू पाहिल्याशिवाय त्यांची अंमलबजावणी करू नका. तुम्ही तुमच्या घराकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. प्रवासाचा योग आहे आणि प्रवास लाभकारक ठरेल. तुमच्या कुटुंबियांच्या प्रकृतीच्या तक्रारी असतील, त्यामुळे त्यांच्या आणि तुमच्या स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या.\nया काळात तुम्हाला चहुबाजूंनी यश मिळणार आहे. तुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही अशी उंची गाठाल, ज्यामुळे तुम्हाला मोबदला आणि ओळख असे दोन्ही मिळेल. तुमच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नामध्ये वाढ होईल. कौटुंबिक आयुष्य सुखी असेल. एखादी चांगली नोकरीची संधी, मोबदला, हुद्दा किंवा बढती मिळणे शक्य ��हे. तुम्ही सोन्याची किंवा हिऱ्याची खरेदी कराल. एकूणातच तुम्ही तुमचे मित्र/सहकारी आणि विविध पातळ्यांवरील व्यक्तींची चांगले संबंध राखाल.\nतुमच्या रोमँटिक आय़ुष्यात थोडी रंगत आणण्याचा हा काळ आहे. तुम्ही मिळवेली कंत्राटे आणि करार यातून फायदा मिळविण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या कालावधीत तुम्ही नवीन व्यवहार करू शकता. हे व्यवहार तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. उद्योगातून आणि इतर धंद्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल आणि तुमची पत व स्थान यातही वृद्धी होईल. तुमच्या खासगी आयुष्यात सौख्य आणण्यासाठीच्या सर्व आवश्यकता पूर्ण झालेल्या असतील. तुम्ही वाहन किंवा इतर आरामदायी वस्तुंची खरेदी कराल. तुमचे आणि कुटुंबाचे सामाजिक स्थान उंचावण्यासाठी हा योग्य कालावधी आहे. तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणे आहे.\nकुटुंबात एकोपा आणि समजुतदारपणा वाढेल. तुमचे ज्ञान वाढविण्यासाठी, तुमच्या सहकाऱ्यांकडून शिकण्यासाठी हा अनुकूल कालावधी आहे. मित्र आणि अनोळखी व्यक्तींशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध लाभकारक ठरतील. जमिनीच्या व्यवहारातून फायदा होईल. या काळात तुम्ही चांगल्या कार्यासाठी दानधर्म कराल. तुमच्या मुलांनाही यश मिळेल आणि तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल. एक सुखासीन आयुष्य तुमची वाट पाहत आहे.\nया कालावधीत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या धाडसी असाल. तुमच्या नातेवाईकांसाठी विशेषत: जोडीदारांसाठी हा अनुकूल कालावधी आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता कारण यश निश्चित आहे. भौतिक वस्तुंचा तुमच्या आयुष्यात समावेश होईल. तुमचे विरोधक यात अडथळे निर्माण करू शकणार नाहीत. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमचा विजय निश्चित आहे.\nया काळाच्या सुरुवातीपासून तुमची कारकीर्दी काही स्फोटक किंवा दिशाहीन होईल. करिअरमध्ये नवे प्रकल्प किंवा मोठे बदल करणे टाळा. तुमचे मित्र आणि नातेवाईक यांच्याशी जुळवून घेणे कठीण होईल. अनिष्ट परिस्थिती उद्भवेल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात वाद निर्माण होतील. जलद आर्थिक लाभासाठी अनैतिक काम करू नका. नोकरीच्या ठिकाणी समाधान लाभणार नाही. अपघाताची शक्यता आहे. अवघड परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. खोकला, श्वासोच्छवासाचे विकार किंवा संधिवाताचा त्रास होऊ शकतो.\nअधिक श्रेण्या » व्यापारी रा���कारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/the-kalyan-side-of-the-dombivli-railway-station-foot-over-bridge-will-be-demolished-in-next-two-months/", "date_download": "2021-06-21T07:01:03Z", "digest": "sha1:LR7MFJV3ARXASTXOASX7CAIVZH6VBSLR", "length": 12988, "nlines": 71, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "डोंबिवली रेल्वेस्थानकातील कल्याण बाजूकडील पादचारी पूल येत्या दोन महिन्यांत पाडण्यात येणार | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nडोंबिवली रेल्वेस्थानकातील कल्याण बाजूकडील पादचारी पूल येत्या दोन महिन्यांत पाडण्यात येणार\nडोंबिवली दि.१५ – डोंबिवली स्थानकातून दररोज तीन लाख प्रवासी प्रवास करतात. या स्थानकात तीन पादचारी पूल आहेत. यापैकी कल्याण दिशेकडील पूल ४० वर्षे जुना असून त्याची अवस्था दयनीय झाली आहे. पुलाखालून लोकल गेली तरीही हा पूल हादरतो, असा प्रवाशांना अनुभव आहे. या पुलाची डागडुजी करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. अंधेरी स्थानकाजवळील गोखले पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेने नेमलेल्या पाहणी समितीने हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता. तसेच हा पूल दोन महिन्यांत पाडण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.\nहेही वाचा :- वृक्षारोपण, जलसंधारण कार्यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा राज्य शासनाकडून सत्कार\nत्यानुसार या पुलाचे पाडकाम करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला असल्याने त्यावरून ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. डोंबिवली पूर्व आणि पश्चिम या भागांकडे जाणारे नागरिक या पुलाचाच वापर करतात. अवघ्या साडेचार मीटर रुंदीचा हा पूल गर्दीसाठी अपुरा पडतो. त्यामुळे दररोज सकाळ, संध्याकाळी रेल्वेच्या सुरक्षा बलाचे जवान येथे हाती दोऱ्या घेऊन प्रवाशांचे नियोजन करतात.\nहेही वाचा :- कल्याणमधील फोर्टिस हॉस्पिटलतर्फे वाहतूक पोलिसांना रेनकोट वाटप\nआता हा पूल पाडण्यात येणार असल्याने रेल्वेने स्थानकातील अन्य दोन पूल नागरिकांसाठी खुले करून देण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या पुलाचे बांधकाम सुरू होताच मध्यभागी असलेले पूल इतर प्रवाशांसाठी खुले करून दिले जातील, अशी माहिती डोंबिवली स्थानकातील एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिली. डोंबिवली रेल्वेस्थानकातील कल्याण बाजूकडील पादचारी पूल धोकादायक ठरल्याने तो येत्या दोन महिन्यांत पाडण्यात येणार आहे. हा पूल सर्वासाठी खुला असल्याने डोंबिवलीकर नागरिक याच पुलाचा मोठय़ा प्रमाणात वापर करतात. मात्र पूल पाडल्यानंतर नागरिकांना पूर्व-पश्चिम प्रवास करण्यात अडचणी येणार आहेत. हा विचार करून स्थानकातील रेल्वे प्रवाशांसाठीचे दोन्ही पूल सर्वसामान्यांसाठी खुले करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाने केला आहे.\n← वृक्षारोपण, जलसंधारण कार्यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा राज्य शासनाकडून सत्कार\nविविध परीक्षांमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थांचे घवघवीत यश पालकमंत्र्यांनी केले विद्यार्थांचे कौतुक →\nदुर्गरक्षकांचा गुमतारा किल्ला येथे दीपोत्सव\nअभिनेते आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अटलजींना अनोखी श्रद्धांजली वाहिली\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5", "date_download": "2021-06-21T08:07:42Z", "digest": "sha1:JIQNZRA4KLTIHRNTZ5CHYDMQ7SH5CRJN", "length": 8293, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुरव - विकिपीडिया", "raw_content": "\nगुरव हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. मुलाण्याप्रमाणेच हाही तिसऱ्या क्रमांकाचा बलुतेदार. गुरवाने देवळात देवाची पूजा करायची, आणि घरोघरी बेल, पत्री वगैरे पोचवायच्या. अजूनही अनेक गावांतील देवळांत ब्राह्मण पुजाऱ्याऐवजी गुरव असतो.\nइतिहासाप्रमाणे स्मार्त आणि वैष्णव ब्राह्मण ह्या दोन ब्राह्मण जाती अस्तित्वात होत्या . गुरव समाज हा समाज शैव समाज असून तत्कालीन कर्मठ शैव व वैष्णव ब्राह्मणांनी ह्या गोष्टीचा तीव्र विरोध केला. आजही गावागावात फक्त गुरव समाज मंदिरामध्ये पूजा अर्चना करताना दिसतात. कारण त्यांच्याकडेच हे काम पारंपरिक रित्या चालत आलेले आहे. संत काशीबा गुरव हे गुरव समाजातील थोर संत होऊन गेले. संत सावता माळी यांचे ते समकालीन होते. त्यांनी लिहिलेले ग्रंथ आजही आहेत. भगवान शंकरांच्या पूजेचा मान फक्त शैव लोकाना असायचा तेच आजचे गुरव. आणि काळानुरूपे ते गुरव च राहीले .मंदिरातील पूजा अर्चना गुरव समाज करत असल्याने गावातून त्यांना धान्य किंवा काही वार्षिक मानधन अस दिल जात. आणि गुरवांचा उल्लेख हा 12 बलुतेदार मध्ये आता येतो. गुरवांचा इतिहास तसा खूप पुरातन काळापासून आहे फक्त त्यावर साहित्य निर्माण झालं नाही .\nगुरव/जाती/उपजाति/शाखा/भेद (62उपजाती) गुरव:- शैव पुजारी(प्रचलित नाम), शैव गुरव,पुजारी, गुरव पुजारी, लिंगायत गुरव, जैन गुरव, हिन्दू गुरव, हिन्दू शैव गुरव, मराठा गुरव,देवलक , गुरव,भाटिया , शिवपूजक गुरव, शैव पुजारी,नगरे (नगरचे नागरी/जुन्नरे (जुन्नरचे जुनरी)निलकंठ गुरव, स्वयंभू गुरव,कडू गुरव,कोटसने गुरव किंवा गसरात(घासरट) गुरव, हुगार गुरव, जीर किंवा मलगार गुरव, कोकणी गुरव, भाविक गुरव,अहिरे\nगुरव व गुरवकी ही व्यवसाय वरून पड़लेली संबधित जात आहे.तामिळनाडूत गुरुवन, कर्नाटकात जिर, गुजरात मधे शिवालयाशी संबंधित तपोधन ,राजस्थानात दधिच दायमा, मधप्रदेशात शिवद्विज, शिवपूजक गुरव,कोकणपट्टी भागात गुरव समाजाला कुणबी किंवा कुरवाडी गुरव, मध्यप्रदेश व् उत्तर प्रदेशातील शिवालयाशी संबंधित शर्मा असे संबोधले जाते. तामील भाषेत शिवभक्ताना नायनार म्हणतात. कर्नाटकात बलुतेदाराना आयगार म्हटलेले आहे.पाटिलकी,कुलकर्णी, देशमुखी तशीच गुरवकी/गावकी असते.\nगुरव जातीत अनेक पोटजाति आहेत.गट आहेत.\nप्रदेशानुसार: झाडे,वरहाडे,खानदेशी,अहिरे,नगरे,जुन्नरे,कोकणी अशी विभागणी झाली तर उपासनेनुसार: हिन्दू,जैन,लिंगायत अशी विभागणि झाली.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०२१ रोजी ११:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/politics/coronavirus-nitin-gadkari-talking-party-workers-conclusion-bjp-nagpur-executive-meeting-a629/", "date_download": "2021-06-21T06:14:39Z", "digest": "sha1:ECMPQ6BJNV4IBDK4CY3G5XG5I6JDBLPH", "length": 20744, "nlines": 131, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Nitin Gadkari: “कोविड काळात राजकारण करू नका, कारण...”; नितीन गडकरींनी टोचले भाजपा नेते, कार्यकर्त्यांचे कान - Marathi News | Coronavirus Nitin Gadkari talking to party workers at the conclusion of BJP Nagpur Executive Meeting | Latest politics News at Lokmat.com", "raw_content": "\nराम मंदिरमुंबई मान्सून अपडेटउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीससंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\nNitin Gadkari: “कोविड काळात राजकारण करू नका, कारण...”; नितीन गडकरींनी टोचले भाजपा नेते, कार्यकर्त्यांचे कान\nमला कोविड होत नाही म्हणून काहीजण गाफील राहतात. आजही अनेक नगरसेवक, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी कोविडमध्ये बेफिकिरपणे वागतायेत असं नितीन गडकरींनी म्हटलं.\nNitin Gadkari: “कोविड काळात राजकारण करू नका, कारण...”; नितीन गडकरींनी टोचले भाजपा नेते, कार्यकर्त्यांचे कान\nठळक मुद्देवाईट काळात कार्यकर्त्यांच्या मागे राहिलो तर ते कधीच विसरत नाही. राजकीयदृष्ट्या विरोधक असले तरी सगळ्यांच्या मागे उभं राहणं सामाजिक दायित्व आहे. गरिबांच्या मागे, समाजामागे धर्म, पक्ष विसरून मदत करा. त्याचे फळ पक्षाला नक्की मिळतं.कार्यकर्त्यांना गमावणं पक्षाला परवडणारं नाही. आपला जीव वाचला तर पक्षाचं काम होईल.\nनागपूर - कोविड काळात राजकारण करू नका. सगळ्याच गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावले पाहिजे असं नाही. अशा वेळेत राजकारण केले तर ते लोकांना आवडत नाही. तुम्ही केलेल्या सेवा कामाचा फार बागुलबुवा करू नका. एकाच ऑक्सिजन सिलेंडर ४ जण फोटो काढतात हे चांगले नाही. त्यातून आपल्याबद्दलचा दृष्टीकोन बदलतो. राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही. समाजकारण, विकासकारण, राष्ट्रकारण म्हणजे राजकारण आहे. हा खरा राजकारणाचा अर्थ आहे अशा शब्दात भाजपा नेते नितीन गडकरींनी नेते आणि कार्यकर्त्यांचे कान उपटले आहेत.\nनागपूर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नितीन गडकरी म्हणाले की, नुसत्या निवडणुका लढवणं आणि सत्तेत जाणं एवढाच त्याचा भाग नाही, यावेळी गरिबांच्या मागे, समाजामागे धर्म, पक्ष विसरून मदत करा. त्याचे फळ पक्षाला नक्की मिळतं. वाईट काळात कार्यकर्त्यांच्या मागे राहिलो तर ते कधीच विसरत नाही. राजकीयदृष्ट्या विरोधक असले तरी सगळ्यांच्या मागे उभं राहणं सामाजिक दायित्व आहे. मला कोविड होत नाही म्हणून काहीजण गाफील राहतात. आजही अनेक नगरसेवक, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी कोविडमध्ये बेफिकिरपणे वागतायेत असं त्यांनी म्हटलं.\nतसेच अतिउत्साहीपणा करू नका. शक्यतो व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करा. कोणाच्या घरी जाऊ नका. तुम्ही जितकं सहजपणे घेता तसं घेऊ नका. जी कामं आहेत ती घरून करा. कार्यकर्त्यांना गमावणं पक्षाला परवडणारं नाही. आपला जीव वाचला तर पक्षाचं काम होईल. मी रोज सकाळी १ तास प्राणायम करतो. या व्यायामामुळे माझी तब्येत ठीक आहे. उर्जा वाढली. औषधं घेऊन तब्येतीची काळजी घेऊन कामं करतो. कामाच्या भावनेच्या भरात अनेकांनी काळजी घेतली नाही. पहिलं प्राधान्य आपलं आरोग्य, आपलं कुटुंब त्यानंतर पक्ष आणि समाजाचं काम करणं. स्वत:कडे लक्ष द्या. मला कोविड होत नाही अशा भ्रमात राहू नका. जे जे मला सांगत होते मला कोविड होत नाही त्या सगळ्यांना कोविड झाला. लसीकरणासाठी प्रयत्न करा. घराची, कुटुंबाची समाजाची काळजी घ्या असा सल्ला नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांना दिला आहे.\nदरम्यान, प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी. कोविड काळात अनेक कार्यकर्त्यांना गमावलं आहे. कोविडबाबत जे नियम लावले आहेत त्याचे अनुकरून तुम्ही स्वत:पासून करा. जनतेत जनजागृती करा. कोविड एकदा झाला म्हणजे पुन्हा होत नाही असं नाही. अनेक औषधांचे साईड इफेक्टही पाहायला मिळत आहेत. गरीब रुग्णांना मदत करून त्यांचे प्राण वाचवण्या��ं काम आपल्याला करायचं आहे असंही नितीन गडकरी म्हणाले.\nटॅग्स :corona virusBJPNitin GadkariDevendra Fadnavisकोरोना वायरस बातम्याभाजपानितीन गडकरीदेवेंद्र फडणवीस\nक्रिकेट :IPL 2021: मालदीवमधील बारमध्ये 'झिंगाट' होऊन वॉर्नर आणि स्लेटर यांच्यात धक्काबुक्की, नेमकं काय घडलं\nIPL 2021: ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि क्रिकेट समालोचक मायकेल स्लेटर यांच्यात मद्यधुंद अवस्थेत धक्काबुक्की झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. ...\nक्रिकेट :IPL 2021: आयपीएलमध्ये लक्षवेधी कामगिरी केलेल्या चेतन सकारियाच्या वडिलांचं कोरोनानं निधन\nchetan sakariya: राजस्थान रॉयल्सचा युवा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया याचे वडील कांजीभाई यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर गुजरातमधील वर्तेज येथील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. ...\nक्रिकेट :आर्थिक नुकसानभरपाई होईलही, पण विश्वासार्हतेचे काय\nक्रिकेट प्रशासन हे व्हायरसचा आणि साथ रोगाचा अभ्यास करीत नाही हे मान्य, मात्र कोरोना त्सुनामीची चर्चा जगभरातील तज्ज्ञ जानेवारीपासूनच करीत होते. ...\nक्रिकेट :Prithvi Shaw : संघात पुनरागमनासाठी पृथ्वी शॉसमोर निवड समितीनं ठेवली एक अट, रिषभ पंतकडूनही शिकण्याचा सल्ला\nविजय हजारे ट्रॉफीत पृथ्वीनं एकाच पर्वात ८००+ धावा करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. शिवाय आयपीएल २०२१तही त्याची बॅट चांगलीच तळपलेली पाहायला मिळाली. तरीही त्याच्या नावाचा इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघात विचार केला गेला नाही. ...\nक्रिकेट :Big News : इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेल्या टीम इंडियातील गोलंदाजाला झाला कोरोना\nबीसीसीआयनं शुक्रवारी इंग्लंड दौऱ्यासाठी २० सदस्यीय जम्बो संघ जाहीर केला. ...\nक्रिकेट :'ऑस्ट्रेलियन खेळाडू दुटप्पी; कोरोनामुळे द. आफ्रिका दौरा रद्द केला अन् भारतात IPL खेळायला आले'\nदक्षिण आफ्रिका क्रिकेटचे संचालक आणि माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ यानं ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या दुटप्पी वागणूकीवर निशाणा साधला. ...\nराजकारण :शिवसेनेने शेअर केलेल्या बाळासाहेबांच्या व्हिडीओला भाजपाकडून बाळासाहेबांच्याच व्हिडीओने प्रत्युत्तर, काय आहे या व्हिडीओत\nBJP MLA Atul Bhatkalkar shared Balasaheb Thackeray' Video: काल शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. ...\nराजकारण :प. बंगालनंतर आता ‘या’ राज्यातही भाजपाला सतावतेय बंडखोरीची चिंता; आमदा��� फुटण्याची शक्यता\nया समितीत आसाम, त्रिपुराचे भाजपा संघटनेचे सचिव फणींद्रनाथ शर्मा, पूर्वोत्तर महासचिव अजय जामवाल, राज्य प्रभारी विनोद सोनकर यांचा समावेश आहे. ...\nराजकारण :...म्हणून त्या अग्रलेखाविरोधात सेनाभवनावर मोर्चा काढला; भाजपानं सांगितलं नेमकं कारण\nShivsena-BJP News: सामनातील अग्रलेखाविरोधात सामनाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याऐवजी थेट शिवसेना भवनासमोर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन का केले, असा सवाल आता विचारला जात आहे. त्याला आता भाजपाकडून उत्तर देण्यात आले आहे. ...\nराजकारण :\"शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढले तर…’’, संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले...\nSanjay Raut News: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. ...\nराजकारण :\"शिवसेना भवन महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक, त्यावर चाल कराल तर शिवप्रसाद मिळणारच’’\nShiv Sena-BJP POlitics: काल शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाला रोखठोक इशारा दिला आहे. ...\nराजकारण :पश्चिम वऱ्हाडातील काँग्रेसमध्ये फेरबदलाच्या हालचाली\nPolitical News : पश्चिम वऱ्हाडातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा व महानगर अध्यक्षपदासाठीचे लाॅबिंग वेगाने सुरू झाले आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n कोव्हॅक्सीन लस घेतली असल्यास 14 दिवसांचे क्वारंटाईन, मोदींना सूट\nFarmers Protest: देशभरातील राजभवनांना शेतकरी घेराव घालणार; राकेश टिकैत यांचा एल्गार\nभारतीय संघाचे तीन फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार असावेत का\n'इंस्टा'वरुन झाली मैत्री, हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या व्यापाऱ्याची आत्महत्या\nशिवसेनेने शेअर केलेल्या बाळासाहेबांच्या व्हिडीओला भाजपाकडून बाळासाहेबांच्याच व्हिडीओने प्रत्युत्तर, काय आहे या व्हिडीओत\nमुंबईतील सेना भवनाजवळ राडा, शिवसेनेच्या माजी महापौरांसह 7 जणांवर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/06/Will-India-China-conflict-simmer.html", "date_download": "2021-06-21T07:38:03Z", "digest": "sha1:KA2H55RSQXFMM5DF66HGZWXZCYZDR23L", "length": 10558, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "भारत-चीन संघर्ष चिघळण���र? - Maharashtra24", "raw_content": "\nशनिवार, २० जून, २०२०\nHome देश विदेश भारत-चीन संघर्ष चिघळणार\nTeamM24 जून २०, २०२० ,देश विदेश\nचीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ताने आज सकाळी एकापाठोपाठ तब्बल आठ ट्विटस करित भारतावर गंभीर आरोप केले आहेत. लिजीयन झाओ यांनी काही वेळापूर्वी गलवान खोऱ्या वरून सोशल मीडियावर पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली आहे. त्यावरून गलवान खोऱ्या वरून भारत-चीन संघर्ष चिघळणार असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या ट्विटर वरून लक्षात येते आहेत.\nभारताने तिन्ही लष्काराच्या जवानांना लद्दाखा मध्ये गस्त वाढवण्यास सांगितल्या नंतर मंगळवार पासून तिन्ही सेना तळ ठोकून त्या ठिकाणी बसले आहेत. भारत आक्रमक झाल्याचे पाहून चीनचे परराष्ट्र मंत्रालयातील व्यक्ते लिजियन झाओ यांनी आज सकाळ पासून ट्विटर वर आठ ट्विटस केले असून त्या मध्ये गलवान हा चीनचा च भाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहेत.\nलिजियन झाओ यांनी केलेला ट्विट\nपश्चिम क्षेत्रांमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हद्दीमध्ये गलावन खोरे आहे, असा झाओ लिजियन यांनी दावा केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून चिनी सैनिकांच्या तुकड्या तिथे तैनात असून ते या भागांमध्ये पेट्रोलिंग करतात असून ते या भागामध्ये पेट्रोलिंग करतात असं चीन च्या परराष्ट्र मंत्र्याच्या व्यक्तांचे म्हणणं आहे\nचीन चा गलवान खोऱ्या वरील दावा भारताने आधीच फेटाळून लावला आहे. तरीही चीनकडून सातत्याने गलवान खोरे आमचेच असल्याचा दावा केल्या जात आहे. यासंबंधी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी सकाळी दरम्यान एकापाठोपाठ आठ ट्विटस केले. या ट्विट मध्ये त्यांनी गलवान खोऱ्याचा भाग हा चीनचा कसा आहे हे सांगताना सोमवारी झालेल्या घटनेतील रक्तरंजित संघर्षासाठी भारताला जबाबदार धरले आहे. विशेष म्हणजे भारतानेच चीनच्या हद्दीत घुसखोरी केली असा त्यांचा आरोप चीनने केले आहेत. गलावान खोऱ्यामध्ये भारताकडून सुरू असलेली रस्ते उभारणी हेच चीनचे मूळ दुखणे असल्याचेही त्यांच्या सर्व ट्विटस मधून स्पष्ट होत आहेत.\nBy TeamM24 येथे जून २०, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैच���रिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/facial-tanning", "date_download": "2021-06-21T06:32:40Z", "digest": "sha1:6T7UQYIETBK7RO7ZQWJF2MRN7YO66Z6D", "length": 12572, "nlines": 236, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nचेहऱ्यावरील टॅनिंग काढण्यासाठी ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा \nउन्हाळ्यात आपली त्वचा टॅन होते, ज्यामुळे त्वचेचा रंग जास्त गडद होतो. चेहऱ्यावर काळ्या डाग्याचे प्रमाण देखील वाढते. ...\nचेहऱ्यावरील टॅनिंग काढण्यासाठी कॉफी फेसपॅक फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nबदलेल्या जीवनशैलीमुळे त्वचेची आणि केसांची समस्या सामान्य झाली आहे. चेहऱ्यावर मुरुम आणि पिगमेंटेशनसारख्या अनेक समस्या उद्भवतात. ...\nInternational Day of Yoga | मलाही योगाचा प्रचंड फायदा, नितीन गडकरींचा नागपुरात योगा\nChandrakant Patil | शिवसेनेत एकहाती कारभार, तर आमच्याकडे सांघिक कारभार : चंद्रकांत पाटील\nSambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE\nBreaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना\nमुंबईत 30 ते 44 वयोगटासाठीच लसीकरण, पालिका-राज्याच्या 149 केंद्रावर लसीकरण\nSanjay Raut Live | आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : संजय राऊत\nNashik | नाशक��त आज संभाजीराजेंचं आंदोलन, आजच्या आंदोलनात ठरणार पुढील दिशा\nInternational Day of Yoga | Mumbai | माधवबागेत मुस्लिम महिलांकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा-\nNashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ राहणार उपस्थित\nNirjala Ekadashi | निर्जला एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट\nHappy Birthday Reema Lagoo | कधी प्रेमळ तर, कधी स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारी चित्रपट सृष्टीची लाडकी ‘आई’ रीमा लागू\nफोटो गॅलरी3 mins ago\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी30 mins ago\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nInternational Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली\nInternational Yoga Day 2021: अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ITBP च्या जवानांकडून योगासनं, पाहा फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर, वाचा\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nकर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअरचा अर्थ काय घरबसल्या कसा चेक कराल\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO | विठोबाला पांढरं सोवळं, तर रखुमाईला नऊवारी, निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO : पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा\nलाईफस्टाईल फोटो5 hours ago\nप्लॅटफॉर्म तिकिटावरही ट्रेनमध्ये प्रवास करता येतो अचानक गाडी सुरू झाल्यास काय करायचं\nफोटो गॅलरी8 hours ago\nHappy Birthday Reema Lagoo | कधी प्रेमळ तर, कधी स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारी चित्रपट सृष्टीची लाडकी ‘आई’ रीमा लागू\nफोटो गॅलरी3 mins ago\nGold Price: दोन दिवसांत 1600 रुपयांनी घसरल्यानंतर सोन्याचा भाव पुन्हा वाढला\nInternational Day of Yoga | मलाही योगाचा प्रचंड फायदा, नितीन गडकरींचा नागपुरात योगा\nओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान\nChandrakant Patil | शिवसेनेत एकहाती कारभार, तर आमच्याकडे सांघिक कारभार : चंद्रकांत पाटील\nYoga Day 2021: आता जगात कुठेही असाल तरी M. Yoga app वरून योगाचे धडे घेता येणार\nSambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE\nविवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या, 23 वर्षीय विवाहितेला बेड्या\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय : हसन मुश्रीफ\nअन्य जिल्हे28 mins ago\nकोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ प्रकार नेमका काय कशी घ्याल स्वतःची काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://satyakamnews.com/tag/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%87/", "date_download": "2021-06-21T05:58:32Z", "digest": "sha1:VCYAJR3ERFJOXMVMJPVYAIS6UJOKFPAM", "length": 10287, "nlines": 164, "source_domain": "satyakamnews.com", "title": "भीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून | satyakamnews.com", "raw_content": "\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nराज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात – राजेश…\nHome Tags भीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nTag: भीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nv=3-Y-zJny9r0 सोलापूर - पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे येथील भिमा नदीपाञात मामीसह भाचा बुडाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी चार शाळकरी मुले बुडाल्याची धक्कादायक घटना घडली....\n#Solapur | मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश ४ जुलैला पहायला मिळणार: नरेंद्र पाटील...\n#pandharpur आ.प्रशांत परिचारक यांना भाजपकडून पुनश्च संधी\n#Solapur | सोलापूरात कंबरतलाव येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला..\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये कोविड उपाय योजनाबाबत आढावा बैठक..\n#PANDHARPUR | कृष्णा-भीमा स्थिरीकरणाबाबत पालकमंत्र्यांची प्रतिक्रीया..\n#Mumbai रामनामाचा वापर करून विविध राजकीय व आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न-ना. जयंत पाटील...\nदरोङ्याच्या गुन्ह्यातील १३ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईःपो.नि.सर्जेराव पाटील...\nलाईफलाईन हाॅस्पिटलच्या वतीने \"फॅमिली हेल्थ कार्ड\"चे उद्घाटन\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nसोलापूर येथील सर्व डॉक्टर्स बांधवांचा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या...\nशहरातील रूग्णालयांनी जादा आकारलेले 2 कोटी अडीच लाख केले कमी लेखापरीक्षकांनी वाचविले...\nदिलीप सोपल यांचे थेट साधला थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद\nबावची येथे लांडग्याच्या हल्ल्यात सहाजण गंभीर जखमी;वनविभागाचे दुर्लक्ष\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://churapaav.blogspot.com/2010/06/blog-post.html", "date_download": "2021-06-21T06:19:51Z", "digest": "sha1:SJGR7UL62AJYO5G6FPS6NTV7FJOLVOEB", "length": 26841, "nlines": 139, "source_domain": "churapaav.blogspot.com", "title": "चुरापाव: आपला लाडका गॅरी", "raw_content": "\nचुरापाव ... चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ\nचुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.\nतसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...\nसोमवार, ७ जून, २०१०\nऑफिसातनं घरी येऊन मी पेपर चाळत बसलो. तेव्हा खूप वर्षांनी एक ओळखीचा चेहरा दिसला, म्हणून खूप उत्साहात बातमी वाचायला घेतली पण सारा उत्साहच मावळला. गॅरी कोलमनचं 26 मे च्या बुधवारी घरात पडण्याचं निमित्त होऊन निधन झाल्याची ती बातमी होती. हा गॅरी कोलमन आणि माझं नातं तसं जूनं. लहानपणी त्याची 'डिफरण्ट स्ट्रोक्स' नावाची मालिका मी न चुकता पहायचो. त्यातला ठेंगणासा, गोबर्या गालांचा, कुतूहलमिश्रित डोळे घेऊन वावरणारा व्दाड आणि उत्साही अर्नाल्ड नावाचा चिमुकला मला टिव्हीसमोर खिळवून ठेवायचा. हा अर्नाल्ड म्हणजेच गॅरी कोलमन. त्याच्या उत्स्फूर्त अभिनयाने आम्हा सार्यांना ताजतवानं करायचा. मी पाहिलेलं 'डिफरण्ट स्ट्रोक्स' ही हिंदीमध्ये भाषांतरीत केलेली मालिका होती. मूळ मालिका माझ्या जन्माच्याही अगोदर अमेरिकेत प्रदर्शित झालेली. तरी ही मालिका बघताना काही वेगळं बघतोय असं जाणवायचं नाही. हे विदेशातलं 'जाम भारी' वगैरे आहे असं वाटायचं नाही. गॅरी कोलमन आमच्यापैकीच वाटायचा, अगदी आमच्या शाळेतल्या वर्गातल्या बाकाबाकावर बसणार्या मूलांइतका आपल्यातला. अमेरिकेतल्या तुफान लोकप्रिय असलेल्या मालिकेचा तो स्टार आहे हे फार मागाहून कळलं.\nनिसर्गातली प्रत्येक गोष्ट ही त्या विधात्याची कलाकृतीच, गॅरी कोलमन ही कलाकृती रेखाटताना विधात्याने जणू निराळे स्ट्रोक्सच कॅनवासवर रेखाटले. विनोदी अभिनेत्यांचा व्यक्तीगत आयुष्याला असलेली दु:खाची किनार याच्याही आयुष्याला होती. मूत्रपिंडाच्या विकारामुळे त्याची वाढ खुंटली, ज्यामुळे त्याची उंची चार फूट आठ इंचाच्यावर गेलीच नाही, पैशाच्या गैरव्���वहाराबद्दल त्याने त्याचे आईवडिल, वकील आणि कायदेविषयक सल्लागार यांना कोर्टात खेचलं होतं. 2007 मध्ये तो शॅनॉन प्राइसही विवाहबद्ध झाला.\nया नात्यातही घटस्फोट होता होता राहिला. हे आणि असे त्याच्या जीवनाचे अनेक पैलू बातमी वाचता वाचता समोर आले.\nमाझ्या मावसभावाला घड्याळ कळायचं नाही, एकदा त्याला मी विचारलं मग शाळेत किती वाजता जातोस, त्याने उत्तर दिलं \"ती काळ्या मूलाची सिरियल संपली की म मी तयारी करतो\" इतका हा पठ्ठ्या आमच्यासारख्या बच्चेकंपनीच्या दिनचर्येचा भाग झालेला.\nबातमीबरोबरचा जवळपास पासपोर्ट साईजचा तो फोटो, आणि त्या चेहर्याचे भाव मला त्या अवस्थेतही ताजतवानं करून गेले. मित्रा जिकडे असशील तिकडे नक्कीच आनंदात असशील. हास्याची कारंजी उडवत असशील. तुला विसरणं शक्य नाही.\nद्वारा पोस्ट केलेले प्रसाद साळुंखे येथे ९:२५ PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआनंद पत्रे ८ जून, २०१० रोजी ८:२४ AM\nअरे रे... वाईट वाटलं वाचुन... ही मालिका सोनी टिव्ही नव्याने सुरु झाला त्यावेळी येत असायची.. माझ्या आवडत्या मालिकेपैकी एक...\nप्रसाद साळुंखे ८ जून, २०१० रोजी ८:३५ PM\nआले देवाजीच्या मना ... असं म्हणायचं आणि पुन्हा गुंतून जायचं आपल्याच कोषात\nAsha Joglekar २२ जून, २०१० रोजी ४:३० AM\nDifferent strokes मी पण पहायची आवर्जून, खरंच वाईट वाटलं ही बातमी बघून . पण खरंच तू तंतोतंत वर्णन केलंयस त्या अरनॉल्डचं.\nरोहन... २२ जून, २०१० रोजी ४:४४ AM\nब्लोगर्स ट्रेकला येणार नाहीस\nप्रसाद साळुंखे २३ जून, २०१० रोजी ११:०१ PM\n पावसात चुरापाव चाखायची लहर येणारच :)\nप्रसाद साळुंखे २३ जून, २०१० रोजी ११:१७ PM\nकाही कौटुंबिक कारणांमुळे मला नाही जमणार यायला,\nखरं तर मीच हट्ट धरला आणि मीच येत नाहीए खूप वाईट वाटतय,\nपण माझं सध्या इथे असणं खूप गरजेचं आहे,\nजपून प्रवास करा, तब्येतीची काळजी घ्या,\nअतिउत्साही, अतिसाहसी आणि नवख्या ट्रेकर्सकडे विशेष लक्ष असू द्या,\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया ब्लॉगवरील सर्व लिखाण, छायाचित्रे कॉपीराईट प्रोटेक्टेड आहे, इतरत्र कुठेही प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nमी प्रसाद साळुंखे, मी एक साधा कारकून आहे. मला नवनवीन प्रयोग करायला आवडतात. मला माझी मतं मांडायला आणि मतभेदांना सामोरं जायला आवडतं. काहींच्या मते मी माठ आह���, तर काहींच्या मते मी पक्का शहाणा आहे. माझ्या मते मी मी आहे. मला पहिजे तसाच आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nनमस्कार मंडळी, रविवार ६ डिसेंबर २०१५ च्या 'मी मराठी लाइव्ह' या मुंबईहून प्रसिद्ध होणार्या वर्तमानपत्रातील 'सप्तमी' या पुरवणीतील 'ब्लॉगांश' या सदरात माझा एक लेख प्रसिद्ध झाला, आपण त्या लेखाचा नक्की आस्वाद घ्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा. २००९ पासून सुरु असलेल्या या विरंगुळ्याची, अनौपचारिक अघळपघळ लिखाणाची दखल ध्यानीमनी नसताना अचानक 'मी मराठी लाइव्ह' सारख्या नव्या दमाच्या वृत्तपत्रात घेतली गेली ते पाहून समाधान वाटलं. समाधान या गोष्टीचं की ते लिखाण आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. वरील छायाचित्रावर टिचकी देऊन आपण हा लेख वाचू शकता. धन्यवाद, प्रसाद साळुंखे\nमराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस दिवाळी अंक\nआंतरजालावर 'मराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस' च्या २०१६च्या ई-दिवाळी अंकात माझी 'माणसं आणि फटाके' ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे. या बद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपण या ई-दिवाळी अंकाचा आस्वाद घ्यावा तसेच अन्य रसिकांपर्यंत या ई-दिवाळी अंकाचा दुवा पोहोचवावात ही नम्र विनंती.\n२०२० अतिरेकी अपघात अपराध अफवा अश्रू अस्वस्थ आकाशीचे तारे आठ्या आत्महत्या आत्मा आयुष्य आरसा आव्हान आसमां इंद्रधनुष्य इच्छा इसापनिति उडती बातें उपहास एकटा जीव सदाशिव ऑफिस ओशो औकाद कर्ज कलाकुसर कलिंगड कविता कवी कसाब कळी कागद काजवा कारुण्य कोर्ट कौतुक क्लासिक खरेदी गच्ची गणपति गणू गम्माडीगंमत गिरणी गिरणी कामगार गुजराथी गोळी चंद्र चक्रीवादळ चाँद चाळ चिटोरं चित्र चोरपांड्या छप्पर जिंदा जॉनी जॉनी झुळूक ट्रॅक ट्रेक ट्रेन ठाकरे डायरी तळं ती ती सध्या काय करते थेंब दखल दत्ता सामंत दान दिल दिवाळी दुर्गेश्र्वर देश दोन धडकन नाईलाज नाटकं निखारे निर्दयी निसर्ग नोकरी नोट पमा-दुमा पक्ष पाऊस पावसाळा पिक्चर पेन पैसे पोलिस प्यार प्याला प्रवास प्रेत प्रेम फटाके फर्स्टक्लास फलंदाजी फुंकर फुल फुसकूल्या बघे बाक बाजारू बातमी बाप बालमानसशास्त्र बियर बेभान ब्रेक ब्लॉगांश भक्तीरस भजन भांडण भागादौड भारत भूक भ्याड मरण मरीन ड्राईव्ह मळभ माज माझिया ब्लॉगाचिये कवतिके माणसं माणुसकी माथेरान मार मास्तर मिडिया मी मराठी लाइव्ह मूठ मृत्यू मॅडम मेघ मोकळ श्वास मोबाईल म्हातारपण यश चोप्रा युद्ध रडणं रविवार राज कपूर राजकारण राजवाडा राजा राजेमास्तर राणी रात्र रॉंग नंबर रोशनि लस्ट फॉर लालबाग लाच लेख वन्यजीव वर्दी वाघ वाद वादळ वारा विंडचीटर विडंबन विनातिकीट विनोदी विश्वास पाटील विसर्जन वेडा शाई शाळा शिवसेना शिक्षण पद्धत शुभंकरोती शेजारधर्म शेजारी शेवाळ श्री. ना. पेंडसे संदिप खरे संध्याकाळ सप्तमी समज समाजसेवा समुद्र ससा ससुल्या सांसें साहित्यचोर सितारे सिनेमा सुकून सुख सुट्टी सूड सूर्य सौदा स्वघोषित कवी स्वप्न स्वप्निल स्वभाव हद्दपार हल्ला हिंदी क्षण different strokes Gary Coleman GTB guilt hit and run hobbies hope lockdown management Rain Lilly sex ti sadhya kay karate trek trekking writer's block\nमाझिया ब्लॉगाचिये कवतिके (1)\nपडघवली - गो. नी. दाण्डेकर\nप्रत्येक गावखेड्याला एक इतिहास असतो. काही अख्यायिका असतात. गावचं रक्षण करणारे राखणदार असतात. ग्रामदेवता असतेच पण इतरही देव असतात, मग तो एखाद...\nमाचीवरला बुधा - गो. नि. दांडेकर\n'माचीवरला बुधा' हे पुस्तक वाचलं आणि वाटलं आपण किती गुंतून जातो व्यवहारिक जगात. शेवटच्या श्वासापर्यंत प्लॅन्स करत राहतो नानाविध, शरीर...\nनमस्कार मंडळी, आज जरा मी आनंदी आहे, कारण रविवार तसा आरामाचा दिवस म्हणूनही आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे, आज 'मी मराठी लाइव...\nएकटा जीव सदाशिव - भाग २\nएकटं म्हणजे वैताग, कंटाळवाणं असं काही नसतं. चुकीच्या संकल्पना आहेत त्या. मी खरेदीला सुद्धा एकटा जातो. खरेदीचेही खूप किस्से...\nठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम - कविता महाजन\n'ब्र' आणि 'भिन्न' वाचून आवडलं तरी माझ्या आवडत्या लेखिकेच्या या कादंबरीच्या वाट्याला जायला एवढा वेळ का लागला हे कळलं नाही. ...\nशितू - गो. नी. दांडेकर\nशितू पुस्तक म्हणावं की प्रस्तावनेत लेखक म्हणतात तशी गो.नी.दांडेकर यांची मानसकन्या. ही एक अनोखी प्रेमकथा आहे. विसू आणि शितू या दोघांची. यातला...\nयुगंधरा - डॉ. सुमति क्षेत्रमाडे\n'युगंधरा' कादंबरी बद्दल पहिलं मत असं झालं की हा बहुतेक 'युगंधर' कादंबरीच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न असावा. पण न...\nपोहरा - ह. मो. मराठे\nहे 'पोहरा' नावाचं पुस्तक आईने आणलं होतं कुठल्याशा पुस्तक प्रदर्शनातून अत्यल्प दरात. लेखक ह.मो. मराठे यांची आत्मकथा आहे. पहिला भाग ...\nवासूनाका - भाऊ पाध्ये\nगावी जाणं ठरतं तेव्हा दोन तीन पुस्तकं बॅगेत असतातच. या वेळी सोबत घेतलेल्या पुस्तकांमध्ये हे भाऊ पाध्येंचं 'वासूना��ा' होतं. छोटंसं पु...\nराडा - भाऊ पाध्ये\nवासूनाका आवडल्यामुळे, अधाशासारखं राडा वाचलं. यातलं कथानक मस्त आहे, आणि भाऊ पाध्यांच्या लेखनशैलीच्या चरचरीत फोडणीमुळे कादंबरीची लज्जत अजून वा...\nमला लहानपणापासून ससा खूप आवडतो. पांढराशुभ्र लोकरीचा गोळा कावराबावरा, घाबराघुबरा, धसमुसळा. शाळेच्या सुरवातीला असाच तर होतो मी घाबरागुबर...\nब्लॉग संग्रहण जून (7) जुलै (2) सप्टेंबर (8) ऑक्टोबर (2) नोव्हेंबर (2) डिसेंबर (4) जानेवारी (1) फेब्रुवारी (2) मार्च (1) जून (1) जुलै (2) ऑगस्ट (2) ऑक्टोबर (1) नोव्हेंबर (1) जुलै (2) जुलै (2) सप्टेंबर (2) जानेवारी (1) फेब्रुवारी (1) मार्च (2) एप्रिल (4) सप्टेंबर (1) नोव्हेंबर (1) डिसेंबर (4) जानेवारी (1) सप्टेंबर (2) जानेवारी (2) डिसेंबर (1) सप्टेंबर (1) मे (1) जून (7) जुलै (6) डिसेंबर (2) फेब्रुवारी (1) मार्च (4) एप्रिल (1)\nदलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस\nसगळंच अवघड परि आहे सुंदर..\nइथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%81", "date_download": "2021-06-21T07:22:28Z", "digest": "sha1:7BL2G6UFXUDGHWUMGSMSQQH4NZC7EVSN", "length": 6682, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बुरेत्सु - विकिपीडिया", "raw_content": "\nजानेवारी ९, इ.स. ५०७\nजपानचे सम्राट (इ.स. ४९९ – इ.स. ५०७)\nबुरेत्सु (४८९-५०७) हा जपानचा २५वा सम्राट होता. हा ४९८ ते ५०६ दरम्यान सत्तेवर होता. हा सम्राट निंकेनचा मुलगा होता.\nइ.स. ४८९ मधील जन्म\nइ.स. ५०७ मधील मृत्यू\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ डिसेंबर २०१९ रोजी १९:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7209", "date_download": "2021-06-21T06:28:58Z", "digest": "sha1:NZSAGBY2D4A3AFFTVUA223OJFSTGO4QG", "length": 12491, "nlines": 195, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "धानाच्या शेतीतच वनविभागाने लावली झाडे, शेतकऱ्याची झाली आहे मोठे नुकसान | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाच��� वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome गडचिरोली धानाच्या शेतीतच वनविभागाने लावली झाडे, शेतकऱ्याची झाली आहे मोठे नुकसान\nधानाच्या शेतीतच वनविभागाने लावली झाडे, शेतकऱ्याची झाली आहे मोठे नुकसान\nतालुका मुख्यालयापासुन तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मालदुगी येथील रमेश नैताम यांच्या शेतावर वनविभागाने उभ्या पिकावर झाडे लावली आहेत. हे काम कुरखेडा वनपरिक्षेत्र अंतर्गत गोठणगांव वनविभागाने केलेली आहे. यामध्ये शेतकऱ्याचा अतोनात नुकसान झाले आहे.\nही जमीन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करिता रमेश नैताम यांनी सन2003 पासून जोत करत होता. या जमिनीचा इ-पंजी रेकॉर्ड देखील आहे. याआधारे स्थाई पट्ट्या करिता सदर जमिनीचा वन हक्काची दावा सक्षम प्राधिकरणाकडे प्रलंबित आहे.\nतसेच सदरील क्षेत्र पेसा कायद्यात येत आहे. असे असताना गोठणगाव वनविभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने उभ्या पिकावर झाडे लावली आहेत. यांनी शेतकऱ्याचा नुकसान तर केलाच परंतु पेसा कायद्याच्याही उल्लंघन केलं आहे. तेव्हा वरिष्ठांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.\nPrevious articleउमेद अभियाना अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत पुनर्नियुक्ती द्यावी -आमदार सुभाष धोटे\nNext articleकृषि महाविद्यालयाची विद्यार्थिनी शेतकऱ्यांना देत आहे शेतीविषयक धडे\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nनियमित योगा करून आरोग्याची काळज�� घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nपालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर..\nपुनर्वसनाचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\nमॅजिक बस इंडिया फाऊंडेशनतर्फे विविध ठिकाणी जागतिक योग दिवस साजरा…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/indian-business/", "date_download": "2021-06-21T07:39:12Z", "digest": "sha1:6YTC5WQS2FISFLTLTDPSSLJPBMHIZ7L7", "length": 5390, "nlines": 49, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " indian business Archives | InMarathi", "raw_content": "\n“त्या पदार्थांचा” व्यापारी ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; वाचा थक्क करणारा प्रवास\nसन १८५६ मध्ये त्यांनी केलेल्या भरीव सामाजिक कार्याबद्दल त्यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला, आणि आजही ते समाजात आदर्श बनून राहिले आहेत.\n कमी भांडवलात सुरू केलेले हे स्टार्टअप देतील अमाप नफा\nकमी भांडवल असलेल्या लोकांनी व्यवसाय कसा करावा पण कमी पैशातही अनेक स्टार्टअप सुरू करता येतात. असे कोणते व्यवसाय करता येतील ते बघा\nपोस्ट कोविड काळात बिझनेस सुरू करणार आहात हे ९ पर्याय तुमच्यासाठी आहेत खुले\nआजवर माणसावर अनेक संकटं आलेली आहेत. परंतु त्यातूनही माणसाने मार्ग शोधला आहे. कोविड चे हे संकट ही ���ाणूस परतवून लावेल.\nगृहिणी ते यशस्वी उद्योजिका; ७५ वर्षाच्या आजीचा प्रवास तुम्हालाही व्यवसाय करण्याची प्रेरणा देईल\nभारतात विणकाम म्हणजे म्हातारपणी वेळ जात नसल्यावर करायचं काम समजतात. त्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून कोणीच बघत नाही. ही हा समज बदलण्याची गरज आहे.\nअनंत अडचणींमधून मार्ग काढत ३६ वर्ष टिकवला आईस्क्रीम ब्रँड – फक्त २ कारणांच्या जोरावर\nजवळपास गेली ३६ वर्षे सातत्याने आपल्याला उत्कृष्ट दर्जाचे आईस्क्रिम हा ब्रँड देत आहे, ज्याची चव आजही आपल्या जीभेवर रेंगाळतेय.\nलहानपणीचं आवडतं “रावळगांव” चॉकलेट… वाचा, त्याच्या लोकप्रियतेचं रहस्य\nलहान मुलांचा आईसोबत कनेक्ट तयार करण्यात आला आणि ‘लहान मुलांनी चॉकलेटचं अतिसेवन करू नये’ हे सुद्धा सांगून लोकांचा विश्वास कमावण्यात आला होता.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/corona-virus-callertune.html", "date_download": "2021-06-21T07:17:37Z", "digest": "sha1:FVXH4PL646HCOKHQD4N2P3LHJKPUQANO", "length": 9821, "nlines": 102, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "जनजागृती खूप झाली! मोबाईलवरील कोरोनाची काॅलर ट्युन बंद करा - KhabarBat™", "raw_content": "\nHome मुंबई जनजागृती खूप झाली मोबाईलवरील कोरोनाची काॅलर ट्युन बंद करा\n मोबाईलवरील कोरोनाची काॅलर ट्युन बंद करा\nकोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोना ची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यून मुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असलेतरी विलंब होतो अथवा लागत नाही, त्यामुळे जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.\nराज्यातील सर्व महापालिका,नगरपालिका, नगरपंचायत च्या आयुक्त, मुख्य अधिकारी यांना माझी विनंती आहे की येणाऱ्या काळात सामान्य नागरिकांना मोठ्याप्रमाणात आर्थिक मंदी चा सामना करावा लागणार आहे, यात अनेकांची नोकरी जाण्याची सुद्धा शक्यता आहे, त्यामुळे सर्वांनी एप्रिल ते सप्टेंबर ची घरपट्टी माफ करून नागरिकांना सहकार्य करावे, आपल्या राज्यातील सर्व मोठ्या महापालिका ची आर्थिक स्थिती ही मजबूत आहे व मोठ्या प्रमाणात राखीव निधी या सगळ्यांकडे आहे. सध्याची स्थिती ही अनेक दशकांत पहिल्यांदाच उदभवली आहे, अशा वेळेस आपल्या नागरिकांना साथ देणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे. ऑक्टोबर पासून आपण ती घरपट्टी परत पूर्ववत करू शकता, असेही नांदगावकर यांनी म्हटले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गड��िरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2021/01/Cylinder-explosion-in-Yavatmal.html", "date_download": "2021-06-21T07:46:00Z", "digest": "sha1:ZS443DKJCU4C7J6UHN555IQJEKJ23FVZ", "length": 7614, "nlines": 91, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "यवतमाळ मध्ये सिलेंडरचा स्फोट - Maharashtra24", "raw_content": "\nशनिवार, ३० जानेवारी, २०२१\nHome महाराष्ट्र यवतमाळ यवतमाळ मध्ये सिलेंडरचा स्फोट\nयवतमाळ मध्ये सिलेंडरचा स्फोट\nTeamM24 जानेवारी ३०, २०२१ ,महाराष्ट्र ,यवतमाळ\nयवतमाळ: परिसरातील पिंपळगाव नजिक असलेल्या रोहीलेबाब झोपडपट्टीत सिलेंडर चा स्फोट झाल्याची घटना घडल्याने यात चार घर जळून खाक झाली आहे.\nएका घरात चूल पेटवित असताना लिक झालेला सिलेंडरने जलत गतीने भडका घेतला.त्यामुळे सिलेंडर चा एका पाठोपाठ दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले.दाट वस्ती मधील चार घर जळून खाक झाल्याने मोलमजुरी करणारे नागरिक रस्त्यावर आली आहे.दरम्यान या घटनेत एक मुलगा जखमी झाला असून जिवित हानी झालेली नाही.\nBy TeamM24 येथे जानेवारी ३०, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाज��ने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2021/05/Millions-of-mails-to-CM-in-support-of-MLA-Sanjay-Rathod.html", "date_download": "2021-06-21T07:42:35Z", "digest": "sha1:6VCOT3X5I3R2WSVMEBX6MXMTIOQHRIFB", "length": 13655, "nlines": 96, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "'आ.संजय राठोड समर्थनात मुख्यमंत्र्यांना लाखो मेल' - Maharashtra24", "raw_content": "\nसोमवार, १७ मे, २०२१\nHome महाराष्ट्र राजकारण 'आ.संजय राठोड समर्थनात मुख्यमंत्र्यांना लाखो मेल'\n'आ.संजय राठोड समर्थनात मुख्यमंत्र्यांना लाखो मेल'\nTeamM24 मे १७, २०२१ ,महाराष्ट्र ,राजकारण\nमहाराष्ट्र२४: काही महिन्या आधी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काही तासा आधी विरोधकांनी मागणी लावून धरली. त्याअनुषंगाने मंत्री संजय राठोड यांनी पक्षाची, समाजाची व स्वतःची बदनामी होऊ नये तसेच संबधित प्रकरणाची निष्पक्ष चौकाशी व्हावी यासाठी राजीनामा दिला.\nआमदार संजय राठोड यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्या नंतर विरोधकांनी आणि शिवसेनेतील एका गटातील काही नेत्यांना जणू काही दिवाळीच साजरी केली असे चित्र राजकीय वर्तुळात दिसत होते. दुसरी कडे बंजारा समाजातील तांड्यातील नागरिकांवर मोठं संकट कोसळला असे वातावरण निर्माण झाले होते. बंजारा समाज म्हणजे दऱ्याखोऱ्या आणि तांड्यात राहणारा समाज.बंजारा समाजात आजही शैक्षणिक,आर्थिक ह्या बाबी मजबूत नाही. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि स्व.बाळासाहेब ठाकरेंचा विचाराचा प्रभाव असलेले आमदार संजय राठोड हे देखील तांड्यातीलच आहे. शिवसेनेतून संजय राठोड यांनी राजकीय प्रवास सुरू केला.\nशिवसेना जिल्हाप्रमुख असतांना संजय राठोड यांनी शेतकरी,कष्टकरी करिता उभारलेल्या अनेक उग्र आंदोलनाची खुद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दखल घेत त्यांना आमदारकीची तिकीट दिली. दारव्हा-नेर मतदारसंघातून संजय राठोड मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. पहिल्याच टर्म मध्ये संजय राठोड यांनी काॅग्रेसचे माजी मंत्री तथा तात्कालीन प्रदेशाध्यक्षा माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला.तद्नंतर संजय राठोड यांनी मतदारसंघातील रूग्णांसाठी आरोग्यदूत म्हणुन काम सुरू केले. शासकीय रूग्णालयात रूग्णांना चांगली सुविधा मिळावी म्हणुन अनेक वेळा 'राठोड' यांनी शिवसेना स्टाईलने कामचुकार डाॅक्टरांना धडा शिकविला त्यामुळे आमदार संजय राठोड हा नाव जिल्ह्यातील प्रत्येक घराघरात पोहचला.\n'शिवसेनेला बंजारा मतदारांचा फटका बसण्याची शक्यता'\nआपल्या देशात कोणावरही आरोप करण्यासाठी पैसे लागत नाही,आरोप फुकटात करता येते. त्यामुळे संजय राठोड यांच्यावर घाणेरडे आरोप विरोधी पक्षाने केले आणि राठोड यांना मंत्रीपद सोडावं लागलं.मात्र आमदार संजय राठोड यांना शिवसेनेने पुन्हा मंत्री पद न दिल्यास येणाऱ्या निवडणूकीत बंजारा समाजातील मतदारांचा फटका बसणार असल्याची चर्चा बंजारा समाजात सुरू असून दुसऱ्या बाजूने समाजात मुख्यमंत्री ठाकरे हे संजय राठोड यांना पुन्हा मंत्री करतील अशी अपेक्षा देखील व्यक्त केल्या जात आहे.\nपुण्यात एका बंजारा समाजाच्या मुलीने आत्महत्या केली आणि त्यांचा खापर विरोधकांनी आमदार संजय राठोड वर फोडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर दाबाव टाकत \"अर्थसंकल्पाच्या आधी राजीनामा घ्या,अन्यथा सभागृह चालू देणार नाही\" अशी भूमिका घेतल्याने आमदार राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिला. विशेष म्हणजे आमदार संजय राठोड यांच्यावर कुठेही गुन्हा दाखल झाला नाही,कोणत्याही न्यायालयात खटला सुरू नाही,एवढेच काय तपासात काही निष्पन्न झालेला नाही. त्यामुळे जिल्हा सह संपुर्ण राज्यातून आमदार संजय राठोड यांना पुन्हा मंत्री पद द्या ह्या मागणी करिता दररोज लाखो मेल मुख्यमंत्र्यांना पाठिल्या जात आहे.\nBy TeamM24 येथे मे १७, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री ��दाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/lokjagruti-morcha-successfully-organizes-food-donation-begging-in-silk-garden/05142220", "date_download": "2021-06-21T06:19:18Z", "digest": "sha1:46I52NW4L3GFLMQYZRLWKNANJQSNE2SI", "length": 9711, "nlines": 61, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "लोकजागृती मोर्चा तर्फे रेशीमबागेत अन्नदान भिक्षाफेरीच यशस्वी आयोजन Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nलोकजागृती मोर्चा तर्फे रेशीमबागेत अन्नदान भिक्षाफेरीच यशस्वी आयोजन\nलोकजागृती मोर्चा आणि लोकमान्य सांस्कृतिक व क्रीड़ा मंडळाच्या वतीने रेशिमबागेत गत 40 दिवसांपासून कोरोनामुळे बाधित गरीब, विस्थापित मजूर, गरजू व अन्नावंचित बांधवांसाठी अन्नदान सेवा यज्ञ सुरु आहे. आतापर्यंत 21000 पेक्षा अधिक गरजू पर्यन्त फ़ूड पैकेट्स पोहोचले आहेत. या अन्नदान सेवा यज्ञासाठी संस्थेतर्फे रेशिमबाग येथे भिक्षा फेरीचे आयोजन करण्यात आले होते.\nगजाजन महाराज मंदिर येथून श्री गिरिश वराड़पांडे यांच्या हस्ते पूजन करुन व समर्थ रामदास स्वामींच्या प्रतिमेस माल्यार्पण करुण भिक्षाफेरीची सुरवात करण्यात आली.\nजय जय रघुवीर समर्थ , ॐ भवति भिक्षां देहि च्या गजरात परिसरातील वकील, डॉक्टर, इंजीनियर, उद्योजक, विद्यार्थी व तरुण मंडळी या फेरीत सहभागी झाले होते. त्यामुळे समाजातील अनेक गणमान्य व्यक्ती समजाकरिता व राष्ट्राकरिता भिक्षा मागीत आहेत, या अँड रमण सेनाड यांच्या संकल्पनेचे परिसरात खुप कौतुक होत होते व नागरिक या भिक्षाफेरिला सामोरे जावून सहर्ष व श्रद्देने भिक्षा देत होते.\nसमर्थ रामदास स्वामींचा फोटो, भगवे झेंडे, सायकल रिक्शे, भगव्या टोप्या व समर्थांच्या मनाचे श्लोकांचा ध्वनी त्यातच सर्व कार्यकर्ते हातमोजे व मास्क लावून सोशल डिस्टनसिंग चे भान ठेव���न श्रीराम नामचा व जय जय रघुवीर समर्थ च्या गजरात आलेल्या या भीक्शाफेरिचे रेशिमबागेतिल लोकांनी सहर्ष स्वागत केले व दानपात्रात धान्य, तेल, कणिक व रोख रक्कम दिले\nमंडळाचे अध्यक्ष अँड रमण सेनाड यांच्या संकल्पनेतुन ही भिक्षाफेरी काढण्यात आली यामध्ये संत गजानन महाराज श्रद्धा स्थानाचे डॉ श्रीरंग वराड़पांडे, स्वप्निल वऱ्हाडे, शैलेन्द्र गाडगे, अँड राजेन्द्र गिल्लूरकर ,भाऊ भोयर,प्रविण घुले, ओंकार सेनाड, हेमंत कुलकर्णी, अथर्व सेनाड, प्रशांत गिते, राजेश यादव, तेजस पिट्टूले, नरेश राउत, संजय काळे, श्रीनिवास देशमुख, अजय पेंड़के, गौरव क्हाडे, गौरव शाहकार, सारंग कापरे, बबन पातुरकर, बबन याटकरलेवार, निरज सिंग, भांडारकर बंधु, पद्मनाभ जोशी, चारुदत्त बानते, संदीप वाघ, शशि ठाकुर, इत्यादी अनेक कार्यकर्त्योंनी यासाठी परिश्रम घेतले. परिसरातील नागरिकांनी मंडळाच्या या कार्याला सहकार्य व प्रोत्साहन दिले तसेच प्रचंड कौतुक केले.\nनागपूर शहर सर्वांगीण विकास के लिये NCP कटिबद्ध – पटेल\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\nनागपुर शहर के एमआईडीसी पुलिस स्टेशन को जानिये\nमहानिर्मिती पर ठेकेदारों-आपूर्तिकर्ताओं का करोडों बकाया\nमनीषनगर ओवरब्रिज पर दुर्घटना, डिवाइडर से टकराई कार, 1 की मौत\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nनागपूर शहर सर्वांगीण विकास के लिये NCP कटिबद्ध – पटेल\nJune 21, 2021, Comments Off on नागपूर शहर सर्वांगीण विकास के लिये NCP कटिबद्ध – पटेल\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\nJune 21, 2021, Comments Off on इतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\nनागपुर शहर के एमआईडीसी पुलिस स्टेशन को जानिये\nJune 21, 2021, Comments Off on नागपुर शहर के एमआईडीसी पुलिस स्टेशन को जानिये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/youth", "date_download": "2021-06-21T06:52:44Z", "digest": "sha1:CSIIWQPUYAX257MAMK3EZHFCSUIAPFWQ", "length": 17462, "nlines": 263, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nAurangabad | नोकरी गेली म्हणून उच्च शिक्षित तरुणांकडून मत्स्य शेती, कमावलं लाखोंचं उत्पन्न\nऔ��ंगाबाद जिल्ह्यातील दुधड गावातील उच्च शिक्षित तरुणांची लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्यानंतर थेट आपलं गाव गाठून मत्स्य शेतीला सुरुवात केली. अगदी एक वर्षापूर्वीच बेरोजगार झालेल्या या ...\nVideo : लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेली, पोरांनी थेट गाव गाठलं, मत्स्य शेतीतून 8 महिन्यात तब्बल 10 लाख रुपयांचं उत्पन्न\nऔरंगाबाद जिल्ह्यातील दुधड गावातील उच्च शिक्षित तरुणांची लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्यानंतर थेट आपलं गाव गाठून मत्स्य शेतीला सुरुवात केली. केवळ 8 महिन्यांत त्यांनी 10 लाखांचं ...\n‘थांबलास तर कोयता आणि पळालास तर गोळी, नाक्यावर फक्त आबांची टोळी’ व्हाट्सअॅप स्टेटसवर हवा करणारे जेरबंद\nअन्य जिल्हे2 weeks ago\nइचलकरंजी शहरात व्हाट्सअॅप स्टेटसला तलवारी, बंदुकीचे व्हिडीओज ठेवून दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढले आहेत (Ichalkaranji police arrested Youth who share swords and guns videos on ...\nPhotos : मास्कवरुन वाद, तरुणाने खुलेआम पोलीस अधिकाऱ्याच्या थोबाडीत लगावली, व्हिडीओ व्हायरल\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगरमधला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. या व्हिडीओत गाडीत बसलेला एक पोलीस कर्मचारी एका तरुणाची मास्क न घातल्याने चौकशी करत ...\nMira Bhayandar | मिरा भाईंदरमध्ये महिलांना अश्लिल व्हिडीओ पाठवणाऱ्या युवकाला मनसेचा चोप\nMira Bhayandar | मिरा भाईंदरमध्ये महिलांना अश्लिल व्हिडीओ पाठवणाऱ्या युवकाला मनसेचा चोप ...\nलहान मुलांना सांभाळा, दोन्ही फुप्फुसात न्युमोनाईटीस, औरंगाबादेत कोरोनाग्रस्त बालिकेचा मृत्यू\nउपचारासाठी दाखल झाल्यानंतर दुर्दैवाने तिसऱ्याच दिवशी तिने अखेरचा श्वास घेतला (Corona Children Aurangabad Girl dies) ...\nCorona virus : कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचा मुले आणि तरुणांनाही सर्वाधिक धोका, या 7 ठिकाणांपासून दूर ठेवा\nस्वतःही अनावश्यक बाहेर जाऊ नका आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही जाऊ देऊ नका. विशेषतः कोरोना संसर्गाचा धोका सर्वाधिक असलेल्या ठिकाणी जाण्याचे टाळा. (Children and young people ...\nलहान मुलं, युवा आणि गर्भवती महिलांनाही कोरोना, ही लाट जास्त धोकादायक, तज्ज्ञांचा दावा\nदुसऱ्या लाट लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुण वर्ग यांच्यासाठी देखील ही लाट धोकादायक आहे, असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात येतोय (Corona second wave dangerous than ...\nSpecial Report | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांमध्ये संसर्गाचं प्रमाण का वाढलं\nSpecial Report | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त���ुणांमध्ये संसर्गाचं प्रमाण का वाढलं\nकेरळमध्ये CPIM चा मोठा निर्णय, तरुणांना संधी देण्यासाठी 5 मंत्र्यांसह 25 आमदारांचं तिकिट कापलं\nकेरळ निवडणुका 20213 months ago\nआगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (CPIM) मोठा निर्णय घेतलाय. ...\nHasan Mushrif Live | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा : हसन मुश्रीफ\nChhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ\nAurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण\nOBC Reservation: भाजपचे वराती मागून घोडे, वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा झालीय\nInternational Day of Yoga | मलाही योगाचा प्रचंड फायदा, नितीन गडकरींचा नागपुरात योगा\nChandrakant Patil | शिवसेनेत एकहाती कारभार, तर आमच्याकडे सांघिक कारभार : चंद्रकांत पाटील\nSambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE\nBreaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना\nमुंबईत 30 ते 44 वयोगटासाठीच लसीकरण, पालिका-राज्याच्या 149 केंद्रावर लसीकरण\nInternational Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी15 mins ago\nHappy Birthday Reema Lagoo | कधी प्रेमळ तर, कधी स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारी चित्रपट सृष्टीची लाडकी ‘आई’ रीमा लागू\nफोटो गॅलरी23 mins ago\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी51 mins ago\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nInternational Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली\nInternational Yoga Day 2021: अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ITBP च्या जवानांकडून योगासनं, पाहा फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर, वाचा\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nकर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअरचा अर्थ काय घरबसल्या कसा चेक कराल\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO | विठोबाला पांढरं सोवळं, तर रखुमाईला नऊवारी, निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी\nफोटो गॅलरी4 hours ago\nPHOTO : पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा\nलाईफस्टाईल फोटो5 hours ago\nHasan Mushrif Live | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा : हसन मुश्र���फ\nPHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड\nअन्य जिल्हे3 mins ago\nChhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ\nAurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण\nNirjala Ekadashi 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी दान करा, सर्व इच्छा पूर्ण होतील\nमराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत\nInternational Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी15 mins ago\nमुंबई लोकल कधी सुरू होणार, महापौर किशोरी पेडणेकरांनंतर वडेट्टीवारांनी केलं ‘हे’ विधान\nOBC Reservation: भाजपचे वराती मागून घोडे, वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा झालीय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-21T08:03:45Z", "digest": "sha1:RC3C5KPIZXBGLFEXGAGTFR2NPJ47FU2E", "length": 162198, "nlines": 212, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "पाकिस्तान | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nPosted: डिसेंबर 25, 2011 in इतिहास, राजकारण\nटॅगस्गांधी, जीना, पाकिस्तान, फाळणी, मुस्लिम राजकारण, हमीद दलवाई\nरामचंद्र गुहा, सौजन्य – लोकसत्ता\nसुमारे १५ वर्षांपूर्वी मुंबईच्या हुतात्मा चौकातील पदपथावर मला हमीद दलवाई यांचे ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ हे पुस्तक आढळले. अत्यंत अल्प किमतीत म्हणजे २०-२५ रुपयांना मिळालेल्या या पुस्तकाचे मूल्य मात्र अमूल्य आहे. गेल्या १५ वर्षांत मी या पुस्तकाची किमान सहा-सात पारायणे केली असतील. हमीद दलवाई आज फार थोडय़ा लोकांना माहिती असले तरी भारतीय मुस्लिमांमधील एक निर्भीड आणि परखड विचारवंत म्हणून जुन्या पिढीला ते माहिती आहेत. कोकणच्या लाल मातीत जन्मलेल्या हमीद दलवाई यांनी डाव्या विचारसरणीच्या राजकारणात स्वत:ला झोकून दिले. काही सुंदर लघुकथा आणि विचारप्रवर्तक राजकीय लेख त्यांनी लिहिले. त्यांचे स्नेही आणि सहकारी दिलीप चित्रे यांनी हमीद दलवाई यांचे लेखन अनुवादित करून पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले तेच हे पुस्तक होय. या पुस्तकात मुस्लिम समाजातील प्रतिगामी आणि हिंदू रूढीप्रिय, कर्मठ या दोघांचीही झाडाझडती घेण्यात आली आहे. धर्मनिरपेक्ष, सर्वसमावेशक आधुनिक भारताच्या उभारणीसाठी सर्व जाती-पंथ-धर्मातील सुधारणावाद्यांना एकत्र येण्याचे आवाहन त्यात करण्यात आले आहे. भारतीय राजकीय विचारधारेवरील एका संकलन ग्रंथात मी हमीद दलवाई यांच्या लेखनाचा समावेश केला; तेव्हा काही समीक्षक कमालीचे गोंधळले. त्याचे एक कारण म्हणजे या समीक्षकांनी दलवाई यांचे नाव पूर्वी कधी ऐकले नव्हते. दुसरे कारण म्हणजे या संकलन ग्रंथात मी मौलाना अबुल कलम आझाद यांना वगळले होते. दलवाई यांचे अगदी चाळीशीतच निधन झाल्याने आजच्या पिढीतील बहुतांश लोकांना ते माहिती नाहीत, हे खरे आहे. तथापि मौलाना आझाद यांच्याऐवजी मी दलवाई यांची निवड करण्यामागील आणखी एक कारण म्हणजे मौलाना आझाद हे थोर विद्वान, विचारवंत आणि राष्ट्रवादी असले तरी त्यांच्या लेखनात त्यावेळच्या समस्यांचे प्रतिबिंब दिसत नाही. याउलट हमीद दलवाई यांनी त्यावेळच्या ज्वलंत समस्या, प्रश्न यावरच आपल्या लेखनात भर दिलेला आढळतो.\nहमीद दलवाई यांचा दिलीप चित्रे यांनी अनुवादित केलेला एक लेख अलिकडेच मी वाचला आणि त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. महंमद अली जिना यांचे जीवन आणि वारसा यांचे पुनर्विलोकन या निबंधात आहे. हा अनुवाद १९७३ मध्ये ‘क्वेस्ट’ या साहित्यविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. हे नियतकालिक आज अस्तित्वात नाही. तथापि ‘द बेस्ट ऑफ क्वेस्ट’ (क्वेस्टमधील सवरेत्कृष्ट, निवडक लेख) या नावाने प्रसिद्ध झालेल्या एका संकलन ग्रंथात दलवाई यांच्या लेखाचा समावेश आहे. या लेखाची सुरुवातच दलवाई यांनी अशी केली आहे- ‘‘बांगलादेशची निर्मिती हा महंमद अली जिना यांच्या मोठय़ा राजकीय स्वप्नांवरील अखेरचा प्रहार आहे.’’\nजिना हे सर्वधर्मसमभाव मानणारे, आधुनिक विचारसरणीचे होते; परंतु राजकारण, तसेच समाजकारण यांच्यात त���जोडीला सतत विरोध करणाऱ्या काही हिंदू नेत्यांच्या वागण्यामुळे आणि महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे (त्यांचे विचार न पटल्याने) नाईलाजाने जिना यांना स्वतंत्र मुस्लिम राष्ट्रासाठी आग्रह धरणे भाग पडले, असा जो समज होता तो चुकीचा, अनाठायी असल्याचे हमीद दलवाई यांनी या लेखात उघड केले आहे. १९१६ चा लखनौ करार आणि १९४६ चा ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’ या दोन गोष्टींवर दलवाई यांनी चांगले विश्लेषण केले आहे. वसाहतवाद्यांविरुद्धच्या लढय़ात हिंदूंना साथ द्यायची, असा जिना यांचा उद्देश होता, असे जिना यांचे समर्थक ठामपणे सांगतात. खरोखरच तसे असेल तर मग लखनौ करारानंतर ब्रिटिशांविरुद्धच्या लढय़ात जिना हे केंद्रस्थानी असायला हवे होते; परंतु तसे घडले नाही. उलट मध्यंतरीच्या काळात ब्रिटिश राज्यकर्ते आपल्या कोणत्या गोष्टी, मागण्या मान्य करतात याचीच चाचपणी जिना हे करीत होते, अंदाज घेत होते. मुस्लिमांसाठी कोणत्या सवलतींच्या मागण्या पुढे करायच्या, त्या कशा रेटायच्या याचाच जिना हे सातत्याने विचार करीत होते; ही बाब हमीद दलवाई यांनी उघड केली आहे.\nत्यानंतर ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’संबंधांतही दलवाई यांनी विश्लेषण केले आहे. ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’नुसार मुस्लिमबहुल प्रांतांत मुस्लिमांना राजकीय सत्ता-अधिकार तर मिळणारच होते; त्याशिवाय केंद्रातही त्यांना ५० टक्के आरक्षण मिळणार होते; म्हणूनच जिना यांनी ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’ ताबडतोब स्वीकारला, मान्य केला. आणखी एक गोष्ट म्हणजे भारतातील जी राजेशाही राज्ये होती ती या ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’नुसार तशीच राहणार होती. त्यांचा दर्जा बदलणार नव्हता. त्यामुळे जिना यांनी या योजनेचे स्वागत केले. ‘मुस्लिम इंडिया’ आणि ‘प्रिन्सली इंडिया’ या दोघांचा ‘हिंदू इंडिया’ विरुद्ध आपल्याला वापर करता येईल, अशी अटकळ जिना यांनी बांधली होती. भारतात त्यावेळी असलेले नवाब आणि महाराजे यांचे हक्क अबाधित राहावे, अशी भूमिका जिना यांनी घेतली होती, हे दलवाई यांनी स्पष्ट केले आहे.\nजवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांनी ‘कॅबिनेट मिशन प्लॅनह्ण मान्य केला नाही म्हणून इतिहासकारांनी त्या दोघांना दोष दिला, टीका केली. हे इतिहासकार गतस्मृतींमध्ये रमण्यात धन्यता मानणारे, आहे तेच पुढे चालू द्यावे, बदल-सुधारणा नको अशा मताचे होते. गांधी आणि नेहरू या���नी ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’ मान्य केला असता तर देश आज अखंड राहिला असता (फाळणी झाली नसती; पाकिस्तानची निर्मिती झाली नसती) असे त्यांचे म्हणणे\nजिना यांच्या मागण्या गांधी आणि नेहरू यांनी मान्य केल्या असत्या तर फाळणी निश्चितपणे टळली असती हे दलवाईही मान्य करतात. तथापि ते पुढे जे म्हणतात ते अधिक महत्त्वाचे आहे. हमीद दलवाई लिहितात- ‘‘कोणत्याही स्थितीत, पडेल ती किंमत मोजून देशाची फाळणी टाळायची हे गांधी आणि नेहरू यांचे मुख्य उद्दिष्ट नव्हते. फाळणी टाळण्यासाठी पडेल ती किंमत मोजण्याची तयारी ठेवली असती तर त्याचा किती विपरीत परिणाम झाला असता ते पाहा- फाळणी टळली असती, पण देशाचे धार्मिक तत्त्वावर आतल्या आतच विभाजन झाले असते. प्रत्येक भारतीय हा एकतर हिंदू नाहीतर मुस्लिम झाला असता. भारतीयत्वाची भावना राहिलीच नसती. हा मोठा धोका होता. मग देशाच्या त्या अखंडतेला काय महत्त्व राहिले असते\nसुधारणावादी विद्वज्जन हे महात्मा गांधींकडे नवचेतनावादी म्हणून तर जिना यांच्याकडे आधुनिक विचारसरणीचा माणूस म्हणून पाहात होते. म्हणजेच दोघांबद्दलही विद्वज्जनांमध्ये आदरभावना होती. असे असले तरी प्रत्यक्षात गांधीजींच्या ‘नवचेतनावादी’ भारतात अल्पसंख्याकांना समाधानाने राहता येत होते. देशाला धर्मनिरपेक्ष राज्यघटना आहे. आधुनिक राष्ट्रउभारणीचा मोठा प्रयोग सुरू झाला आहे. १६ प्रमुख भाषा आणि आठशेवर बोली भाषा असलेला हा बहुधर्मीय, बहुवंशीय देश आजही अखंड आहे, एकात्म आहे. या देशातील महिलांना मतदानाचा हक्क न झगडता मिळाला आहे. मतदानाच्या हक्कासाठी महिलांना संघर्ष करण्याची वेळ आली नाही, तो हक्क त्यांना आपसूक मिळाला. याउलट दुसरीकडे जिना यांच्या पाकिस्तानात काय आहे पाकिस्तान तर धर्मनिरपेक्षतेविरुद्धच्या तसेच लोकशाहीविरोधी दिशेने जातो आहे. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर केवळ दोनच महिन्यांत तेथील अध्र्याअधिक हिंदूंना देश सोडून जावे लागले; म्हणजेच त्यांना जबरदस्तीने हाकलून देण्यात आले. इस्लामच्या संकुचित आणि जाचक परंपरा, रूढींना खतपाणी मिळाले आणि पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र झाले. त्यात लोकशाहीमूल्यांचा मागमूसही नाही. देशाची राष्ट्रीय ओळख, अस्तित्व आजही स्पष्ट नाही. महंमद अली जिना हे जर खरोखरच आधुनिक धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी नेते होते; तर मग त्यांच्या पाकिस्तानात अशी स्थिती का पाकिस्तान तर धर्मनिरपेक्षतेविरुद्धच्या तसेच लोकशाहीविरोधी दिशेने जातो आहे. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर केवळ दोनच महिन्यांत तेथील अध्र्याअधिक हिंदूंना देश सोडून जावे लागले; म्हणजेच त्यांना जबरदस्तीने हाकलून देण्यात आले. इस्लामच्या संकुचित आणि जाचक परंपरा, रूढींना खतपाणी मिळाले आणि पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र झाले. त्यात लोकशाहीमूल्यांचा मागमूसही नाही. देशाची राष्ट्रीय ओळख, अस्तित्व आजही स्पष्ट नाही. महंमद अली जिना हे जर खरोखरच आधुनिक धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी नेते होते; तर मग त्यांच्या पाकिस्तानात अशी स्थिती का पाकिस्तानचे राजकारण हे सुरुवातीपासून आतापर्यंत आंधळेपणाने हिंदूंचा दीर्घद्वेष करण्याच्या पायावरच का उभे आहे पाकिस्तानचे राजकारण हे सुरुवातीपासून आतापर्यंत आंधळेपणाने हिंदूंचा दीर्घद्वेष करण्याच्या पायावरच का उभे आहे असा सवाल हमीद दलवाई यांनी उपस्थित केला आहे. जाता जाता शेवटी त्यांनी जिना यांच्या दुर्बलतेबद्दलही लिहिले आहे. फाळणीच्या वेळी दोन्ही ठिकाणी जो प्रचंड हिंसाचार झाला तेव्हा जिना यांच्या मनात प्रचंड भीती घर करून होती. गांधीजींनी मात्र हिंसाचार थोपविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली हे सर्वाना माहिती आहे.\nअल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी सहाय्यभूत ठरेल असे एक संयुक्त निवेदन प्रसृत करण्याची योजना गांधीजींनी पुढे केली; परंतु त्यावर स्वाक्षरी करण्यास जिना यांनी स्पष्ट नकार दिला. १९४७-४८ च्या हिवाळ्यात भारतात आणि पाकिस्तानातही हिंसाचाराने कळस गाठला होता तेव्हाची ही गोष्ट आहे. दंगली थांबविण्यासाठी गांधीजींेनी कसोशीने प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना कलकत्त्यात यशही आले. याउलट त्यावेळी जिना हे गव्हर्नर जनरलच्या निवासस्थानातून बाहेरही पडले नाहीत. एवढेच नव्हे तर ३० जानेवारीला गांधीजींची दिल्लीत हत्या झाल्याचे समजल्यावर आपलेही असेच होईल की काय, या भीतीने जिना यांनी आपल्या निवासस्थानाच्या परसदाराभोवती भक्कम भिंत उभारण्याचे आदेश दिले. यावरून जिना यांचा भित्रेपणा आणि राजकीय दांभिकपणा दिसून येतो तसेच मानवी मूल्यांबाबतच्या त्यांच्या भावनाही दुर्बल असल्याचे स्पष्ट होते, असे दलवाई म्हणतात.\n१९४७-४८ च्या हिवाळ्यामध्ये जिना यांना वयोमानाने शार���रिक दौर्बल्य आले होते. १९७३ नंतर भारतातही परिस्थिती बदलत गेली. १९७५ मध्ये आलेली आणीबाणी, हिंदुत्वाचा उदय अशा अनेक गोष्टी होऊनसुद्धा भारतातील मुस्लिम बांधव हे पाकिस्तानातील हिंदूंपेक्षा सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्टय़ा सुरक्षित आणि सुखात आहेत. बंगाली भाषा आणि बंगाली माणसे यांच्या दमन-दडपशाहीमुळे पाकिस्तानात फूट पडली. याउलट भारतात बहुभाषिकतेला कधी विरोध झाला नाही. बहुभाषिकता समृध्द होऊ दिली गेली. पाकिस्तानच्या तुलनेत भारतात महिलांचे सक्षमीकरण अधिक झाले आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानात प्रथमपासून आणि आजही राजकारणात लष्कराचा हस्तक्षेप, किंबहुना वरचष्मा कायम आहे; तर भारताच्या राजकारणात लष्कराचा अजिबात हस्तक्षेप नाही, भूमिका नाही.\nस्वातंत्र्यानंतर भारत एकसंध, अखंड राहावा की त्याचे विभाजन व्हावे या मुद्दय़ावर गांधीजींचा पराभव झाला हे मान्य इच्छा नसतानासुद्धा फाळणी झालीच; परंतु तरीही इतिहास मात्र आजही गांधीजींचे विचार, भूमिका आणि कार्य यांचे समर्थन करतो. स्वातंत्र्यानंतरच्या अनेक वर्षांमध्ये जे पाहायला मिळाले; त्यावरून नवचेतनावादी गांधीजींचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. जिना यांचा दिखाऊ, बेगडी तथाकथित आधुनिकतावाद त्यापुढे खुजा वाटतो. आता उपखंडाबाबत विचार करणे सोडून जरा बाहेरच्या जगाचा विचार करू या. उत्तर अमेरिका, पूर्व युरोप, पश्चिम युरोप, दक्षिण आफ्रिका, तिबेट आणि ब्रह्मदेश (म्यानमार) आदी ठिकाणी जिना यांचे नावही कोणाला माहिती नाही. याउलट लोकशाही, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, तत्सम मानवी मूल्ये आणि हक्कांसाठी प्रभावी लढा देणारा म्हणून महात्मा गांधी यांचे नाव आजही जगभर घेतले जाते. त्यांना ‘जाऊन’ ६३ वर्षे झाल्यानंतरही..\nअनुवाद: अनिल पं. कुळकर्णी\nPosted: मे 8, 2011 in आंतरराष्ट्रीय संबंध, राजकारण\nटॅगस्आव्हाने, पाकिस्तान, भारत, युद्ध, लष्कर, सैन्य\nसुरेश द्वादशीवार, सौजन्य – लोकमत\nराष्ट्रे भावनांवर उभी होतात हे खरे;\nपण त्यांच्या प्रगतीच्या प्रेरणा\nआर्थिक हितसंबंधात व लष्करी वास्तवात\nया वास्तवाचे भान गंभीर नेतृत्वाला\nटी.आर.पी. वाढवण्याकरता युद्धज्वराचा भडका\nउडवणाऱ्या प्रकाशमाध्यमांना हे भान\nभारतानेही अमेरिकेचा कित्ता गिरवून\nपाकिस्तानवर सरळ हवाई हल्ला का चढवू नये\n– एका अतिरेकी प्र��्नाचे संयमी उत्तर\nअमेरिकेच्या लढाऊ हेलिकॉप्टरांनी इस्लामाबाद या पाकिस्तानच्या राजधानीपासून साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या एबटाबादपर्यंत रात्रीच्या अंधारात जाऊन ओसामा बिन लादेनला ठार केल्याच्या घटनेने दहशतवादाविरुद्ध लोकशाही जगाने करावयाच्या लढ्याला उत्तेजन व बळ मिळाले आहे. मात्र त्या उत्तेजनाचा अतिरेक युद्धज्वर भडकविण्यात होणार नाही याची काळजीही याचवेळी समाजातील सर्व घटकांना घ्यावी लागणार आहे. हे सांगण्याचे कारण ‘अमेरिकेप्रमाणे भारतानेही आपली वैमानिकविरहित विमाने (ड्रोन) पाकिस्तानात पाठवून तेथील अतिरेक्यांचे अड्डे नष्ट करावे’ असा सल्ला काही जाणते लोक (भारताजवळ अशी विमाने नाहीत हे ठाऊक असतानाही) देऊ लागले आहेत. त्याही पुढे जाऊन भारताने पाकिस्तानवर सरळ हवाई हल्ले चढवून त्यातल्या दहशतखोरांच्या छावण्या नाहीशा कराव्या असे सांगणारे उत्साही पत्रकारही ओसामाच्या मृत्यूनंतर पुढे आलेले दिसले आहेत. (भारत आणि पाकिस्तान यांच्यात यापुढे होणारे युद्ध हे अणुयुद्ध असेल आणि त्यात किमान तीन कोटी लोक मृत्युमुखी पडतील हे युद्धविषयक वास्तव त्या क्षेत्रातील अभ्यासकांनी स्पष्ट केले असतानाही अशी भाषा बोलली जाताना पहावी लागणे हे क्लेषकारक आहे) आपली उथळ प्रकाशमाध्यमे आणि केंद्रीय राजकारणापासून दूर असलेले व कोणतीही राष्ट्रीय जबाबदारी वा आवाका जवळ नसणारे प्रादेशिक पक्ष यांचा सगळा भर आपला टीआरपी वाढवण्यात आणि तेवढ्यासाठी युद्धज्वराचा भडका उडविण्याकडे असल्यामुळे हे सांगायचे. भारताचे लष्कर वा सरकार यांच्या क्षमतेविषयीच्या वा असल्या युद्धज्वराविषयीचे भान राखण्याच्या त्यांच्या सतर्कतेविषयीच्या संशयातून नव्हे तर अशा अतिरेकी प्रचारापासून प्रत्येकानेच सावध व्हायचे म्हणूनही हे सांगायचे.\n१९७६ मध्ये इंदिरा गांधींच्या राजवटीत भारताने आपला पहिला अणुस्फोट केला तेव्हाच पाकिस्ताननेही अणुबॉम्बच्या निर्मितीचे प्रयत्न सुरू केले. पुढे १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या कारकिर्दीत भारताने अणुबॉम्बचे पाच स्फोट केले तेव्हा पाकिस्ताननेही त्याच्या सहा अणुबॉम्बचा स्फोट करून ‘आम्हीही मागे नाही’ हे जगाला दाखवून दिले. आपल्या शास्त्रज्ञांनी अग्नी हे क्षेपणास्त्र सातशे मैलांपर्यंत स्फोटके पोहोचवू शकते हे सिद्ध के��्यानंतर पाकिस्तानने शाहीन या नऊशे मैलांपर्यंत मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राचे यशस्वी उड्डाण केले… आणि पाकिस्तानच्या हवाई दलाजवळ आपल्या हवाई दलाहून अधिक संहारक सामर्थ्य असल्याची जाहीर कबुली आपल्याच सेनेतील वरिष्ठांनी नंतरच्या काळात दिली… या साऱ्याहून महत्त्वाची व गंभीर बाब पाकिस्तानातील राज्यकर्त्यांच्या युद्धखोर मनोवृत्तीची व तिला सतत खतपाणी घालणाऱ्या त्या देशातील जिहादी संघटनांची आहे आणि त्या साऱ्यांचा रोख भारतावर असणे ही आहे.\nमनात आणले तरी पाकिस्तानचे लष्कर व हवाई दल अमेरिकेवर हल्ला चढवू शकणार नाही. पूर्वेला मध्य आशिया, आफ्रिका व पुढे अॅटलांटिक महासागर पार करून तिथवर जाण्याएवढे त्याचे हवाई दल आणि क्षेपणास्त्रे शक्तिशाली नाहीत. पूर्वेकडे भारत, चीन आणि पॅसिफिक महासागर ओलांडूनही ती अमेरिकेपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. शिवाय अमेरिकेचे फार मोठे सैन्य व हवाई दल आजच पाकिस्तानात तैनात आहे. पाकिस्तानी तळावरून व भूप्रदेशावरूनच ते अल कायदा आणि तालिबानांविरुद्धची लढाई चालवीत आहे. ओसामाला मारायला गेलेली हेलिकॉप्टरे याच तळावरून निघाली आहेत. साऱ्या अफगाणिस्तानवर अमेरिकेचे लष्करी वर्चस्व आहे आणि त्या देशाचे करझाई सरकार अमेरिकेच्या नियंत्रणात आहे. प्रत्यक्ष पाकिस्तानात सीआयए ही अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा प्रभावीपणे काम करीत असून, ओसामा बिन लादेनचा ठावठिकाणा याच यंत्रणेच्या पाच वर्षांच्या शोधकार्यामुळे मिळू शकला आहे. झालेच तर पाकिस्तानचा कण अन् कण आणि रोम अन् रोम अमेरिकी मदतीच्या ओझ्याखाली दबला आहे. शिवाय त्या देशातील प्रमुख राजकीय पक्ष अमेरिकेची सोबत टिकवू इच्छिणारे आहेत.\nभारत आणि पाकिस्तान यांच्यात आजवर दोन अघोषित आणि दोन घोषित युद्धे झाली. त्यापैकी १९७२ मध्ये झालेल्या बांगला देशाच्या मुक्ती युद्धातच भारताला त्या देशावर निर्णायक विजय मिळविता आला आहे. याचे एक कारण तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानपर्यंत लष्करी रसद पोहोचविता न येण्याची पाकिस्तानची भौगोलिक अडचण हे राहिले आहे. बांगला देशची जनता स्वातंत्र्यासाठी एकजुटीने लढायला उभी असताना आणि शेख मुजीबुर रहमान हे त्या लढ्याचे स्थानबद्ध नेते भारताची मदत घ्यायला उत्सुक असतानाही त्या लढ्याच्या तयारीसाठी भारताचे तेव्हाचे सेनापती फिल्ड मार्शल सॅम माण���कशा यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सहा महिन्यांची मुदत मागून घेतली होती याची आठवण येथे सर्वांना व्हावी.\nभारत आणि पाकिस्तान यांच्या लोकसंख्येत आणि आर्थिक संसाधनात मोठे अंतर असले आणि भारत त्या दोन्ही आघाड्यांवर पाकिस्तानच्या फार पुढे असला तरी हे दोन देश लष्करीसंदर्भात नेहमीच तुल्यबळ राहिले आहेत. हिदुस्थानची फाळणी होऊन पाकिस्तान वेगळे झाले तेव्हा त्याच्या लष्कराचीही फाळणी झाली होती. ब्रिटिश इंडियाच्या तेव्हाच्या फौजेत पाच लक्ष सैनिक होते. त्यापैकी २ लक्ष ३० हजारांनी पाकिस्तानात जाणे पत्करले तर उरलेले २ लक्ष ८० हजार जवान भारतात राहिले. दोन्ही लष्करांच्या या तुल्यबळ अवस्थेच्या बळावर पाकिस्तानने ऑक्टोबर १९४७ मध्ये काश्मिरात तथाकथित टोळीवाल्यांची पथके घुसवून तो प्रदेश ताब्यात घेण्याची आगळीक केली होती. पाकिस्तानची भौगोलिक रचना आणि भारताचा भौगोलिक विस्तार लक्षात घेता पाकिस्तानला आपले मोठे सैन्य दल अल्पावधीत काश्मीर खोऱ्याच्या बाजूने उभे करणे तेव्हा तुलनेने शक्य व सोपेही होते. ऑक्टोबर ४७ मध्ये सुरू झालेले ते अघोषित युद्ध १ जानेवारी १९४९ पर्यंत, म्हणजे तब्बल १४ महिने चालून शस्त्रसंधीने संपले. या सबंध काळात पाकिस्तानला श्रीनगर ताब्यात घेणे जमले नव्हते आणि भारतीय फौजांनाही त्या तथाकथित टोळीवाल्यांना आताच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंतच मागे रेटता आले होते हे युद्धविषयक वास्तव लक्षात घेतले की या विषयीची घोषणाबाजी व वल्गना केवढ्या पोकळ आणि फसव्या आहेत हेही ध्यानात येते. (१४ महिने चाललेले ते युद्ध आणखी पंधरा दिवस चालले असते तर काश्मीरचा एकूण साराच प्रदेश मुक्त झाला असता या दाव्यातला फोलपणाही त्यातून स्पष्ट होतो.) पाकिस्तानी टोळीवाले श्रीनगरच्या पूर्वेला १३ किलोमीटर अंतरावर येऊन थडकेपर्यंत काश्मीरचे राजे हरिसिग भारतातील सामीलनाम्याच्या घोषणापत्रावर सही करायला राजी नव्हते हेही त्यावेळचे एक राजकीय वास्तव आहे… १४ महिन्यांच्या युद्धानंतर राखता आले तेवढे राखून शस्त्रसंधी करार झाला तेव्हा पाकिस्तानच्या लष्करशहांना भारताच्या इच्छाशक्तीची ओळख चांगली पटली होती हे येथे लक्षात यावे.\n(राजकीय घोषणाबाजी आणि लष्करी वास्तव यातले हे अंतर आणखीही एका उदाहरणाने येथे नोंदविण्याजोगे आहे. १९५० च्या सुमा��ास चीनने तिबेटचा प्रदेश गिळंकृत केला तेव्हा चीनच्या लालसेनेत ३० लाख सैनिक होते. भारताची सैन्यसंख्या तेव्हाही ३ लाखांहून कमी होती. त्याही स्थितीत भारतीय फौजांनी हिमालय ओलांडून तिबेटमध्ये जावे आणि त्या प्रदेशाची मुक्तता करावी असे अनेक मान्यवर नेते तेव्हा म्हणताना दिसले. आचार्य कृपलानी यांनी संसदेत तशी मागणी केली तेव्हा पंतप्रधान पं. नेहरूंनी म्हटले ‘हे करावे असे आमच्याही मनात आहे पण आचार्यजी, ते कसे करायचे ते तुम्ही आम्हाला सांगा.’ त्यावर आचार्यांनी ‘तुम्ही सरकार चालविता ते सारे कसे करायचे हे तुम्हीच ठरविले पाहिजे’ असे सांगून स्वत:ची सुटका करून घेतली होती… टीआरपी वाढविण्याचे राजकारण पुढाऱ्यांना करणे जमले तरी लष्कर व त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या जबाबदार सरकारला ते करता येत नाही हे यातले वास्तव आहे.)\nनंतरच्या ६५ च्या युद्धात भारताची मर्यादित सरशी होत असल्याचे आढळले आणि ७२ च्या बांगला युद्धाची परिणती पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन बांगला देश स्वतंत्र होण्यात झाली. या सबंध काळात व नंतरही पाकिस्तानचे राजकारण लष्कराच्या नियंत्रणात राहिले. लोकशाही पद्धतीच्या निवडणुका होत असतानाही सत्तेची सगळी सूत्रे लष्कराच्याच हाती राहिली. तेथील लष्करशहांनी एका पंतप्रधानाला फासावर चढविले तर दुसऱ्या दोघांना देश सोडून परागंदा व्हायला भाग पाडले. पाकिस्तानच्या अर्थसंकल्पावरही सर्वाधिक नियंत्रण लष्कराचेच राहिले. त्या देशाच्या एकूण उत्पन्नाचा ५० टक्क्यांहून अधिक भाग लष्कराच्या उभारणीवर खर्ची पडत राहिला. या तुलनेत भारताचे अर्थकारण विकासाभिमुख राहिले. कृषी, सिचन, उद्योग, ऊर्जा, रस्ते उभारणी यासारख्या विकासकामांवर आपल्या अर्थसंकल्पांचा भर राहिला. कम्युनिस्ट रशिया आणि माओचा चीन यांनी विकास मागे ठेवून व प्रसंगी लोकांना अर्धपोटी ठेवून लष्कराची व अण्वस्त्रांची उभारणी केली. आपल्या देशातल्या गरिबीपेक्षा अमेरिकेच्या भांडवलशाहीलाच त्यांनी आपला मोठा शत्रू मानले. नेमके तसेच विकासविरोधी राजकारण पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी आजवर केले आहे. भारतद्वेषाचा एककलमी कार्यक्रम हाती घेतलेल्या त्या राज्यकर्त्यांनी विकास थांबविला आणि लष्कर वाढविले. पाकिस्तानचे लष्करी उद्दामपण आणि त्याच्या शस्त्रागारात सज्ज असलेली शंभराहून अधिक अण्��स्त्रे ही त्याचीच परिणती आहे.\nभारताचे सैन्यदल साडेतेरा लाखांवर आणि राखीव फौज साडेपाच लाखांहून मोठी आहे. पाकिस्तानच्या सैन्यात ७ लाख सैनिक तर त्याच्या राखीव दलात साडेपाच लाख लोक आहेत. भारताजवळ ३ हजार ८९८ तर पाकिस्तानजवळ २ हजार ४६० रणगाडे आहेत. भारताच्या लढाऊ विमानांची संख्या ६८० तर तशा पाकिस्तानी विमानांची संख्या पाचशेहून अधिक आहे. भारताजवळ १६ तर पाकिस्तानजवळ ८ पाणबुड्या आहेत. भारताची क्षेपणास्त्रे ३०० ते ३५०० किलोमीटरपर्यंत मारा करू शकणारी तर पाकिस्तानची शस्त्रे ५०० ते ३००० किलोमीटरपर्यंतचा वेध घेऊ शकणारी आहेत. हे तौलनिक लष्करी वास्तव युद्धज्वर वाढविणाऱ्या सगळ्याच बोलभांड लोकांनी लक्षात घ्यावे असे आहे. युद्धाची भाषा सहजपणे बोलणाऱ्या अनेकांच्या मनात देशाच्या लोकसंख्येचे कमीअधिकपण उभे असते. तसे ते अनेक युद्धज्वरांकित भारतीयांच्या व पाकिस्तानी लोकांच्याही मनात आहे. मात्र लोकसंख्या लढत नाहीत. ती जबाबदारी सैन्याला पार पाडावी लागते ही ढळढळीत बाब अशा माणसांना लक्षात घ्यावीशी वाटत नाही.\nपं. जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधींपर्यंत आणि वाजपेयींपासून डॉ. मनमोहनसिगांपर्यंतचे भारताचे नेतृत्त्व पाकिस्तानशी राखावयाच्या राजकीय संबंधांबाबत आजवर खंबीरपणे पण संयमशीर वागले त्याची कारणे या दोन देशांमधील शतकानुशतकांच्या ऐतिहासिक संबंधात जशी शोधायची तशीच ती त्यांच्यातील लष्करी वास्तवाच्या संदर्भात पहायची आहे. राष्ट्रे भावनांवर उभी होतात हे खरे असले तरी त्यांच्या पुढे जाण्याच्या प्रेरणा त्यांच्या आर्थिक हितसंबंधात व लष्करी वास्तवात दडल्या असतात याचे जेवढे भान त्यांच्या गंभीर नेतृत्वाला असते तेवढे ते प्रसिद्धीमाध्यमांना असेलच असे नाही. अशा नेतृत्वाची जबाबदारी खांद्यावर नसणारी माणसे आणि संघटनाही त्याविषयी पुरेशा गांभीर्याने बोलतात असेही नाही. द्वेष ही देखील अभिमानाएवढीच प्रबळ भावना असल्याने आणि पाकिस्तानविषयी ती आणखी टोकाची असल्यामुळे त्याविषयी माध्यमांनी आणि राजकीय संघटनांच्या प्रवक्त्यांनी बोलताना विशेष काळजी घेण्याची त्याचमुळे गरज आहे.\nपाकिस्तान हे दहशतखोर राष्ट्र असल्याचा भारताचा आरोप आता साऱ्या जगाने मान्य केला आहे. तो दहशतवादाने पोखरलेला आणि नेतृत्वाबाबत दुभंगलेला आहे हेही साऱ्या ज���ाला ज्ञात आहे. तेथील सरकारचे अंतर्गत व्यवस्थेवर नियंत्रण नाही, विशेषत: त्याच्या पश्चिमेकडील डोंगराळ मुलूखात अजूनही टोळ्यांची राज्ये अस्तित्वात आहेत. सबब त्या देशातील कोणाशी निर्णायक चर्चा करायची आणि कोणाला विश्वासात घ्यायचे याविषयीचा गुंता अमेरिकेलाही सोडविता आला नाही हे परवाच्या घटनेने सिद्ध केले आहे. चोहोबाजूंनी होणाऱ्या टीकेने घेरलेले आणि मित्रांच्या दृष्टीनेही अविश्वनसनीय ठरलेले ते दुभंगलेले व पोखरलेले राज्य याही स्थितीत दहशतखोर व युद्धखोर आहे आणि त्याच्या राजकारणावर जिहादी वृत्तींचे वर्चस्वही आहे. अशा राज्याच्या पुढाऱ्यांना युद्ध हा अंतर्गत राजकारणाचे लक्ष अन्यत्र वळविण्याचा सर्वात जवळचा मार्ग वाटत असतो. अशा देशांशी करावयाचा व्यवहार त्याचमुळे भावनेच्या आहारी न जाता गांभीर्याने व संयमाने करावयाचा असतो.\nमुळात कोणताही ज्वर हा विकारच असतो आणि युद्धज्वर हा राष्ट्रीय विकार असतो. त्याच्या दिशेने होणाऱ्या प्रचारापासून त्याचमुळे सावध व सतर्क रहावे लागते. असा ज्वर बाहूंमध्ये स्फुरण भरतो. धोरणांची नीट आखणी मात्र करू देत नाही.\nहज यात्रेला अनुदान – म्हणजे दिशाभूलच \nPosted: जानेवारी 27, 2011 in राजकारण\nटॅगस्इस्लाम, पाकिस्तान, शरियत, हज अनुदान\nअब्दुल कादर मुकादम, सौजन्य – लोकसत्ता, १४ जाने २००४\n’नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे हज यात्रेच्या अनुदानाचा प्रश्न सतत चर्चेत येत असतो. अलीकडेच पुण्याच्या दैनिक ‘राष्ट्रतेज‘चे संपादक अमरसिंह जाधवराव यांनी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली असून, अशा प्रकारे एकाच धर्माच्या लोकांना धार्मिक तीर्थयात्रेसाठी अनुदान देणे राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाच्या विरुद्ध आहे व म्हणून ते बंद केले पाहिजे, अशी मागणी केली आहे. केंद्र शासनाने याची दखल घेतली असून, हे अनुदान भविष्यात टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा व जे प्राप्तिकर भरतात, अशा हजयात्रेकरूंना ही सवलत न देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने एका पत्राद्वारे जाधव यांना कळविले आहे (लोकसत्ता, २१डिसेंबर). पण हा साराच प्रकार ‘साप समजून दोरीला झोडपण्याचा‘ आहे. कारण मुळात हज यात्रेकरूंना असे अनुदान देण्यात येते, हीच गोष्ट खोटी आहे. खरे हे आहे की, हज यात्रेच्या नावाने एअर इं��ियाला कारण नसताना दिला जाणारा हा पैसा आहे.\nहज यात्रेला जाण्याची व्यवस्था दोन प्रकारे होत असते. एक म्हणजे केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या हज कमिटीमार्फत (मुंबईतील म. फुले मार्केटजवळील हज हाऊस हे हज कमिटीचे प्रमुख केंद्र आहे). दुसरा प्रकार म्हणजे खाजगी प्रवासी संस्थांच्या मार्फत स्वतंत्र व्यवस्था करून जाणे. यावरून खाजगी प्रवासी संस्थांमार्फत ही तीर्थयात्रा केली, तर ती महागात पडेल असा कुणाचाही समज होईल. पण प्रत्यक्षात परिस्थिती नेमकी उलटी आहे. हज कमिटीमार्फत जाणार्या यात्रेकरूंना या तीर्थयात्रेसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. याचे एकमेव कारण म्हणजेहज कमिटीमार्फत जाणार्या यात्रेकरूंनी एअर इंडियाच्या विमानांतूनच प्रवास केला पाहिजे, असा सरकारी नियम आहे. याचाच फायदा घेऊन एअर इंडिया मुंबई ते जेद्दाच्या प्रवासासाठी अवास्तव भाडे आकारते. त्यातला काही भाग प्रवाशांकडून वसूल केला जातो व उरलेला भाग सरकारकडून एअर इंडियाला दिला जातो. हे जर अनुदान असेल तर ते एअर इंडियाला दिले जाते, यात्रेकरूंना नव्हे.\n२००१ सालातील प्रत्यक्ष आकडेवारी उपलब्ध आहे. ती तपासून पाहिली की हे गौडबंगाल काय आहे याची कल्पना येऊ शकेल. त्या वर्षी एकूण एक लाख वीस हजारांहून अधिक भारतीय मुस्लिमांनीÇ हजची यात्रा केली. यापैकी ७२ हजार लोकांनी हज कमिटीतर्फे, तर उरलेल्या सुमारे ५० हजार यात्रेकरूंनी खाजगी प्रवासी संस्थांमार्फत ही तीर्थयात्रा केली.हज कमिटीने या यात्रेसाठी प्रत्येकी ९२ हजार १४३ रुपये आकारले. एअर इंडियाने या प्रवासासाठी प्रत्येकी ३२ हजार रुपये आकारले. यापैकी १२ हजार रुपये हज कमिटी यात्रेकरूंकडून प्रवासभाडे म्हणून एअर इंडियाला देते. उरलेले २० हजार रुपये शासन एअर इंडियाला अनुदानम्हणून देते. एकूण ९२ हजार रुपयांपैकी ६० हजार रुपये यात्रेकरूंच्या तेथील वास्तव्यासाठी, खाणे-पिणे व इतर अनुषंगिक खर्चासाठी आकारले जातात.\nयाच वर्षी मुंबईतील ऍटलास ट्रॅव्हल्स या खाजगी कंपनीने प्रति यात्रेकरू ६७ हजार ५०० रुपय आकारले. या रकमेत विमान प्रवासभाडे, हजच्या काळातील राहण्या-जेवण्याचा व इतर अनुषंगिक खर्च अंतर्भूत होता. या कंपनीने कुणाकडून कसलेही अर्थसीहाय्य घेतले नव्हते. त्यांच्यासाठी हा व्यवसायाचाच भाग होता. कदाचित त्यांनी या यात्रेचे धार्मिक स्वरूप विचारात घेऊन नफ्याचे प्रमाण कमी ठेवले असावे. पण हा व्यवहार आतबट्ट्याचा निश्चितच नव्हता. या पॅकेजचा फायदा घेऊन ५० हजार यात्रेकरूंनी या वर्षी हज यात्रा केली.\nया दोन उदाहरणांतून अनेक प्रश्न उद्भवतात. खाजगी प्रवासी कंपन्या कसलेही अनुदान न घेता, कमी खर्चात हज यात्रा घडवून आणत असताना शासकीय हज समिती त्याच यात्रेसाठी ९२ हजार रुपये का आकारते इतर विमान कंपन्या कमी प्रवासभाडे आकारत असताना एअर इंडिया त्याच प्रवासासाठी अवास्तव भाडे का आकारते इतर विमान कंपन्या कमी प्रवासभाडे आकारत असताना एअर इंडिया त्याच प्रवासासाठी अवास्तव भाडे का आकारते एअर इंडियाच्याच विमानातून हा प्रवास केला पाहिजे, अशी जाचक अट कशासाठी, की अशी अट घालून अनुदानाच्या नावाखाली एअर इंडियाची भर करण्याचा हा प्रकार आहे\nएअर इंडियाच्या विमानाची अट काढून टाकली, तरी अनुदानाचा हा प्रश्न सुटू शकेल. कारण अनेक देशी आणि परदेशी कंपन्या, या प्रवासाच्या भाड्यात सवलत देण्यास तयार आहेत. विमानसेवा उद्योगातील तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, कुठल्याही विमान प्रवासात ४० टक्के बुकिंग झाले की त्या विमानफेरीचा सर्व खर्च भरून निघतो. त्यापेक्षा अधिक बुकिंग म्हणजे विमान कंपनीचा निखळ फायदा असतो. हजयात्रेसाठी प्रवासी घेऊन जाणारी व काही दिवसांनी त्यांना तेथून परत आणणारी एअर-इंडियाची विमाने एका फेरीत पूर्ण भरून जातात, तर दुसर्या फेरीत रिकामी येतात हे वास्तव आहे; परंतु ४० टक्क्यांच्या गणिताप्रमाणे हिशेब केला तरी सौदीला जाण्याचा व तेथून परत येण्याचा अशा विमानाच्या दोन्ही फेर्यांचा खर्च ८० टक्के प्रवासी भरून काढू शकतात. इथे तर विमाने जाताना व येतानाही पूर्ण भरून येतात. म्हणजेच खर्च-वेच वजा करता विमान कंपनीला २० टक्के नफा होऊ शकतो. असे असताना प्रतिप्रवासी किमान २० हजार रुपयांचे अनुदानदिले जाते, असे भासवून लोकांची दिशाभूल करण्यात येते, असे म्हटले तर चूक ठरेल का ही वस्तुस्थिती झाली. या विषयाला एक नैतिक बाजूही आहे. अल्लाह व पैगंबर यांवर अविचल श्रद्धा, नमाज, रमजानच्या महिन्यातील उपवास, जकात म्हणजे प्रत्येकाच्या उत्पन्नाचा अडीच टक्के भाग दानधर्म करणे व मक्केची हजची तीर्थयात्रा करणे ही इस्लामने प्रत्येक मुसलमानासाठी घालून दिलेली कर्तव्ये आहेत. यापैकी पहिली तीन अनिवार्यपणे बंधनकारक ��हेत. उरलेली दोन म्हणजे जकात व हजयात्रा, ही आवश्यक पण शक्याशक्यतेवर अवलंबून आहेत. हजयात्रा आयुष्यातून एकदाच व तीही ज्यांना शारीरिक, बौद्धिक व आर्थिकृष्ट्या शक्य असेल त्यांनीच करावयाची असते. इतरांना ती बंधनकारक नसते. हजयात्रेसाठी लागणारा पैसा हा त्या व्यक्तीने स्वतःच्या श्रमातून व नैतिक, कायदेशीर मार्गाने मिळविलेला असला पाहिजे. ही रक्कम संपूर्ण हजयात्रेचा खर्च भागू शकेल इतकी असली पाहिजे. यात्रेला प्रस्थान ठेवण्यापूर्वी आपल्या मागे आपल्या कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक इच्छुकाने पुरेशा रकमेची तरतूद केलेली असली पाहिजे (हजयात्रेचा एकूण कालखंड सुमारे ४० दिवसांचा असतो). तीर्थयात्रेहून परत आल्यानंतर त्या व्यक्तीचे व त्याच्या कुटुंबाचे पूर्वीचे जीवनमान किमान सहा महिने राखता येईल, अशी उपजीविकेची नैतिक साधने त्या व्यक्तीपाशी असली पाहिजेत. हे नियम पाळले तरच हजयात्रेचे पुण्य पदरी पडू शकते, अशी शरीयतची भूमिका आहे. भौतिक कर्तव्यांबाबतही काही दंडक घालण्यात आले आहेत. उपवर मुलींच्या विवाहासारख्या कौटुंबिक जबाबदार्या इच्छुक हजयात्रेकरूवर असतील तर जाण्यापूर्वी त्याने त्या पार पाडल्या पाहिजेत. कर्ज असेल तर त्याने यात्रेला निघण्यापूर्वी त्याची परतफेड केली पाहिजे. हजयात्रेसंबंधीचे शरीयतचे वरील नियम व अटी पाहिल्या की, कुणाकडूनही अनुदान वा अर्थसाहाय्य घेऊन केलेली हजयात्रा निष्फळ ठरते हे लक्षात येईल. तेव्हा मुळात हजयात्रेसाठी देण्यात येत नसलेल्या पण दिले जाते असे भासविण्यात येणार्या या अनुदानाचा विषय जितक्या लवकर निकालात निघेल तितका बरा.\nया संदर्भात दोन घटनांचा उल्लेख करावासा वाटतो. पहिली घटना आहे १९९७ सालची. पाकिस्तान सरकारही आपल्या नागरिकांना हजयात्रेसाठी अनुदान देत असे. हे अनुदान बंद करावे, अशी मागणी करणारी एक याचिका लाहोर उच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती. त्या न्यायालयाचे न्यायमूर्ती तन्वीर अहमद यांनी हजयात्रेकरूंना अर्थसाहाय्य शरीयतच्या तत्त्वांविरोधी व म्हणून गैर आहे, तेव्हा हेअनुदान सरकारने बंद करावे, असा निकाल दिला. तेव्हापासून हजयात्रेसाठी अनुदान देण्याचे पाकिस्तान सरकारने बंद केले. दुसरी घटना आहे जानेवारी २००१ मधली. तेव्हाचे भारताचे परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ सौदी अरेबियाला गेले होते. त्या वेळी सौदी अरेबियाचे भारतातील तत्कालीन राजदूत ए. रहमान एन. अलोहाली आणि सौदी परराष्ट्रमंत्री सौद अल् फझल या दोघांनी, ‘‘भारत सरकारने हजयात्रेसाठी अनुदान देणे शरीयतच्या तत्त्वांविरोधी आहे, तेव्हा ते बंद करावे,‘‘ असे भारतीय शिष्टमंडळाला सांगितले. ते असेही म्हणाले की, या बाबतीत आणखी काही मार्गदर्शन हवे असल्यास आमचे उलेमा तुम्हाला मदत करतील.\nतात्पर्य, हजयात्रेसाठी अनुदान देण्यात येते असे जे सांगितले व समजले जाते त्यात तथ्य नाही आणि असलेच तर ते बंद केल्यामुळे काहीही बिघडणार नाही. उलट हजयात्रेचे खरे उद्दिष्ट त्यामुळे साध्य होणार आहे. पण असे घडणार नाही, कारण ती राजकीय पक्षांची गरज आहे. अमरसिंह जाधवराव यांनी न्यायालयात याचिका सादर करताना या विषयाचा हा संपूर्ण आवाका विचारात घेतला नाही, ही या विषयाची शोकांतिका आहे.\nजमाते इस्लामीचा खरा चेहरा\nPosted: नोव्हेंबर 29, 2010 in राजकारण\nटॅगस्जमातवाद, जमाते इस्लामी, पाकिस्तान, फाळणी, मुसलमान, सेक्युलरिझम\nजहीर अली, सौजन्य – सकाळ\nमुस्लिम समाजातील प्रागतिक कार्यकर्त्यांना “जमाते इस्लामी’च्या धोरणात बदल झाला असे वाटत आहे. वस्तुस्थिती न तपासताच अशा गटांशी हातमिळवणी करणे म्हणजे मूलतत्त्ववादालाच खतपाणी घालणे होय.\n‘ऑल इंडिया सेक्युलर फोरम’ची बैठक नुकतीच पुण्यात झाली. विविध स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते, विचारवंत आणि अभ्यासक तीत सहभागी झाले होते. धर्मनिरपेक्षतेपुढील आव्हानांचा त्यात विचार झाला. धर्मनिरपेक्षतेच्या लढ्यात प्रसंगी “जमाते इस्लामी’सारख्या संघटनांची मदत घ्यावी, असा सूर काहींनी बैठकीत लावला होता. संप्रदायवादी किंवा जमातवादी विचारसरणीच्या नव्हे, तर प्रमाणिकपणे पुरोगामी भूमिका असलेल्यांकडून असे मत व्यक्त करण्यात आले. मी बैठकीतच माझा विरोध स्पष्ट केला.\nगेल्या काही दिवसांत केरळमध्ये “जमाते इस्लामी’ने आपली राजकीय व्यूहनीती बदलली आहे. केरळमधील गेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला पाठिंबा दिला. याशिवाय डाव्या पक्षांच्या उमेदवारांनाही देशभर पाठिंबा दिला. भारतीय समाजापुढील प्रश्नांवर प्रागतिक पक्षांनी विविध ठिकाणी केलेल्या आंदोलनांमध्ये “जमाते इस्लामी’च्या कार्यकर्त्यांची उपस्थित��� ठळकपणे जाणवत होती. या बदललेल्या धोरणामागे संघटनेचे दोन हेतू स्पष्ट दिसतात. एक म्हणजे, माकपसारख्या धर्मनिरपेक्ष पक्षांशी आघाडी करून ते एक राजकीय अधिमान्यता ( लेजिटिमसी) मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवाय स्वतःचे उमेदवारही उभे करून आपल्या राजकीय आकांक्षाही पुढे नेऊ पाहत आहे. या दोन्हींबद्दल माझा काही आक्षेप नाही. कारण लोकशाहीत प्रत्येकाला योग्य वाटेल त्यानुसार राजकीय समझोता किंवा आघाडी करण्याचा अधिकार आहे; मात्र माझा गंभीर आक्षेप आहे तो “जमाते इस्लामी’ने आपल्या विचारसरणीत बदल केला आहे, असे मानण्यावर. “जमाते इस्लामी’च्या ध्येयधोरणांत बदल झालेला नाही. जमाते इस्लामी (हिंद) च्या घटनेत चौथ्या कलमातच नमूद केले आहे, की “इकामत-ए-दिन’ म्हणजे स्वर्गीय किंवा पारलौकिक आनंद हेच परमोच्च ध्येय मानणे. खरा “दिन’ म्हणजेच धर्म तोच, की जो अल्लाहने प्रेषित महम्मद (स.) यांच्यामार्फत सांगितला आहे. “इकामत’ म्हणजे, मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांत या पारलौकिक उद्दिष्टासाठी प्रयत्न करणे. व्यक्तीचे जीवन असो वा संस्थेचे; तिचे उद्दिष्ट हेच असले पाहिजे. वैयक्तिक, सामजिक पुनर्रचना किंवा राज्याची स्थापना या सर्व गोष्टी त्या ध्येयाशी सुसंगत असल्या पाहिजेत. विशिष्ट देशातच नव्हे, तर जगभर सर्वंकष इस्लामिक जीवनपद्धती (निझाम-ए- मुस्तफा) निर्माण झाली पाहिजे. जे लोक “जमाते इस्लामी’च्या ध्येयधोरणांत बदल झाला आहे असे सांगतात, त्यांना मी विचारतो की संघटनेने घटनेतील चौथे कलम वगळले आहे काय किंवा निदान धर्मनिरपेक्ष लोकशाही व्यवस्थेशी सुसंगत ठरेल, अशा रीतीने त्यात बदल करण्यात आला आहे का किंवा निदान धर्मनिरपेक्ष लोकशाही व्यवस्थेशी सुसंगत ठरेल, अशा रीतीने त्यात बदल करण्यात आला आहे का तसा कोणताही प्रयत्न झालेला नाही, हे उघड आहे. “जमाते इस्लामी’तर्फे उर्दूतून बरेच साहित्य वेळोवेळी प्रकाशित होत असते. त्यात, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रवाद या मूल्यांना तीव्र विरोध व्यक्त केला आहे. त्यामुळेच “जमाते इस्लामी’चे वैचारिक परिवर्तन झाले आहे, असे मानणे, हा भाबडेपणा होईल.\nमौलाना सईद अबुल अला मौदुदी हे “जमाते इस्लामी’चे संस्थापक. फाळणीनंतर ते पाकिस्तानकडे जात असताना गुरदासपूर येथे त्यांनी एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांना विचारण्यात आले, की जे मुसल��ान भारतात राहणार आहेत, त्यांच्याबाबत भारताच्या राज्यकर्त्यांनी कोणते धोरण ठेवावे त्यावर ते म्हणाले होते, “भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांना हिंदू धर्मशास्त्रानुसार वागवावे.’ अल्पसंख्याकांना नागरिकत्वाचे समान हक्क देण्यास विरोध करणाऱ्या हिंदुत्ववादी गटांच्या विचारांशी जुळणारेच हे विधान आहे. आजपर्यंत या मुलाखतीतील विचार संघटनेने नाकारलेले नाहीत. “जमाते इस्लामी’ने प्रकाशित केलेल्या एका पुस्तिेकेत ही मुलाखत पुनर्मुद्रित करण्यात आली आहे. संसदीय लोकशाहीवर मौदुदी यांचा विश्वास नव्हता आणि ते तसे जाहीरपणे सांगत. संघटनेचे अधिकृत नाव “जमाते इस्लामी- हिंद’ असे आहे. जम्मूू-काश्मीरमधील “जमाते इस्लामी’ चे नेते सय्यद अली शहा गिलानी यांनी जम्मू-काश्मीर हा पाकिस्तानचा भाग व्हावा, असे विधान केले.\nजेव्हा याबाबत “जमाते’च्या पदाधिकाऱ्यांकडे मी स्पष्टीकरण मागितले, तेव्हा ते म्हणाले, “”आमची संघटना “जमाते इस्लामी- हिंद’ आहे; “जम्मू-काश्मीर जमाते इस्लामी’शी आमचा संबंध नाही. म्हणजे पाहा, गिलानींच्या आधी भारतातील “जमाते…’ च्या नेत्यांनी काश्मीरला भारताबाहेर काढले आहे ऑल इंडिया सेक्युलर फ्रंटला हे सगळे चालणार आहे काय ऑल इंडिया सेक्युलर फ्रंटला हे सगळे चालणार आहे काय मला धर्मनिरपेक्षतावादी संघटनांपुढील पेच समजू शकतो. त्यांना आपले विचार सामान्य मुस्लिमांपर्यंत पोचवायचे आहेत. या आम आदमीपर्यंत पोचण्यासाठी त्यांच्यावर प्रभाव असलेल्या संघटनांचा उपयोग करावा, असा एक मोह होऊ शकतो. परंतु तो घातक आहे. मुस्लिम धर्मांधता आणि कडवेपणा यांना खतपाणी घालणारे कोणतेही पाऊल उचलले जाऊ नये. “जमाते इस्लामी’शी हातमिळवणी केली, तर हिंदुत्ववाद्यांवर टीकेचा अधिकार राहणार नाही.\nमुश्कील नहीं हैं ये सफर..\nPosted: नोव्हेंबर 2, 2010 in जीवनमान, सामाजिक\nटॅगस्आव्हाने, काश्मीर, पाकिस्तान, फाळणी, भारत, राजकारण, समाज\nभक्ती बिसुरे, सौजन्य – लोकसत्ता\nकाश्मीरमधील कुपवाडा, अनंतनाग आणि बडगाम या जिल्ह्यांत सततच्या दहशतवादी कारवायांपायी निराधार झालेली हजारो मुलं आहेत. त्यापैकी मुलींची अवस्था अत्यंत वाईट आहे. या मुलींना अडनिडय़ा वयात दुर्दैवाचे दशावतार भोगावे लागत आहेत. त्या आघातांनी हादरलेल्या या मुली रस्त्यांवर दिशाहीन भटकताना दिसतात. त्यांचे ते भावनाशून्य डोळे पाहून पुण्यातला अधिक कदम हा तरुण कमालीचा उद्विग्न झाला आणि त्यातूनच बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनच्या ‘बसेरा-ए-तबस्सुम’ या कल्पनेचा जन्म झाला. ‘बसेरा-ए-तबस्सुम’ म्हणजे ‘खुशीयोंका घर’ या ‘खुशियोंका घर’मध्ये आज काश्मिरातील दहशतग्रस्त भागांतील २० महिने ते २० र्वष वयोगटातील १३३ मुली राहतात. रूढार्थाने जरी ते अनाथाश्रम असले तरी त्यांना अनाथाश्रम म्हणणं या मुलींना मान्य नाही. या मुलींना आसरा देऊन देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम ही संस्था करते आहे..\nगेले तीन महिने काश्मीर पुन्हा पेटलंय. दगडफेक, संचारबंदी आणि सततचा खूनखराबा यामुळे या नंदनवनात राहणाऱ्या सामान्यांचे हाल होताहेत. सततच्या अस्थिरतेला लोक कंटाळलेत. तरीही ते हतबल आहेत, कारण अशा परिस्थितीत स्वत:ला घरात कोंडून घेण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. वर्षांनुर्वष भिजत घोंगडय़ासारख्या राहिलेल्या काश्मीर प्रश्नावर अजूनही निर्णय होत नाहीए. अत्यंत पिचलेल्या आणि गांजलेल्या परिस्थितीत काश्मिरी लोक मागच्या पानावरून पुढे आयुष्य रेटत आहेत. जागतिक महासत्ता होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या भारताच्या काश्मीरमध्ये मात्र ‘भय इथले संपत नाही..’ असा प्रकार आजही आहे.\nसंजय नहार यांचा काश्मीरवरील लेख (‘लोकसत्ता’- रविवार, ८ ऑगस्ट) वाचला. काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही मोजके प्रामाणिक प्रयत्न होत आहेत त्यामध्ये संजय नहार आणि त्यांच्या ‘सरहद्द’ संघटनेचा वाटा मोठा आहे. काश्मिरी मुलांना पुण्यात निवारा देऊन त्यांच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने झटणाऱ्या संजय नहार यांचा काश्मिरी तरुणांना मोठा आधार वाटतो. असे आधारस्तंभ पावलोपावली उभे राहिले तर काश्मीरमधली परिस्थिती लवकरच पालटेल अशी आशा वाटते. काश्मीरमधील जनतेच्या मनात भारताविषयी आश्वासक चित्र उभं करण्यात भारतीय जनतेने- विशेषत: महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा, हा पर्याय खरंच स्वागतार्ह आहे. कारण प्रेम व विश्वास पेरला तर प्रेम आणि विश्वास उगवतोच, याचा अनुभव मी सध्या घेत आहे. पुण्यातील ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’ ही स्वयंसेवी संस्था सीमारेषांचे सगळे बंध झुगारून गेली आठ र्वष काश्मीरमधील अनाथ मुलींसाठी काम करते आहे. मी या संस्थेशी जोडली गेल्याला आता दोन र्वष होऊन गेलीत. या अनाथ मुलींशी जुळलेले प���रेमाचे आणि मैत्रीचे बंध दिवसेंदिवस दृढ होत आहेत.\n‘दिव्याने दिवा लागतो’ असं म्हणतात. संजय नहार यांनी मराठी युवकांना काश्मीर प्रश्नाची जाणीव करून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. पुण्यातून इथल्या तरुणांना त्यांनी काश्मीरला नेलं. तिथलं आयुष्य डोळसपणे पाहायला शिकवलं. अशाच एका दौऱ्यात पुण्याचा अधिक कदम हा तरुण काश्मीरला गेला आणि तिथलं भीषण वास्तव पाहून तो स्वतंत्रपणे काश्मीरला जातच राहिला. तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करताना त्याच्या एक गोष्ट लक्षात आली-\nकाश्मीरमधील एकटय़ा कुपवाडा जिल्ह्यात २४,००० पेक्षा जास्त अनाथ मुलं होती. त्यापैकी मुलींची परिस्थिती अत्यंत वाईट होती. ज्या कुपवाडा जिल्ह्यात अक्षरश: राजरोसपणे दहशतवादी कारवाया चालतात, तिथे या दहशतवादापायी हजारो लहान मुली बेघर झालेल्या आहेत. अडनिडय़ा वयात त्यांना दुर्दैवाचे दशावतार भोगावे लागले. माणुसकीचा विसर पडलेल्यांनी या मुलींचा पुरेपूर वापर केला. या आघातांमुळे हादरलेल्या या मुलींनी काश्मीरच्या रस्त्यांवर दिशाहीन भटकायला सुरुवात केली. त्यांचे भावनाशून्य डोळे पाहून तो उद्विग्न झाला आणि त्या कमालीच्या उद्विग्नतेतूनच बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनच्या ‘बसेरा-ए-तबस्सुम’ या कल्पनेचा जन्म झाला. ‘बसेरा-ए-तबस्सुम’चा अर्थ ‘खुशीयोंका घर’ आज काश्मीरमधील कुपवाडा, अनंतनाग आणि बडगाममध्ये, तसेच जम्मूमध्ये अशी चार ‘खुशियोंका घर’ आहेत. पैकी काश्मीरमधील घरं मुस्लिम मुलींसाठी आणि जम्मूमधील घर काश्मिरी पंडित- अर्थात हिंदू मुलींसाठी आहे आज काश्मीरमधील कुपवाडा, अनंतनाग आणि बडगाममध्ये, तसेच जम्मूमध्ये अशी चार ‘खुशियोंका घर’ आहेत. पैकी काश्मीरमधील घरं मुस्लिम मुलींसाठी आणि जम्मूमधील घर काश्मिरी पंडित- अर्थात हिंदू मुलींसाठी आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुस्लिम आणि हिंदू यांच्यासाठी एकत्रपणे काम करणारी बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन ही एकमेव संस्था आहे.\n‘खुशियोंका घर’मध्ये २० महिने ते २० र्वष वयापर्यंतच्या १३३ मुली राहतात. एवढं मोठ्ठं कुटुंब आहे अधिक कदमचं गौरव कौल, बिपीन ताकवले, अजय हेगडे, प्रिया घोरपडे, सलिमा, रजनी, आकांक्षा अशी तरुण ‘टीम’ अधिकसोबत आहे. आणि या यंग ब्रिगेडला वेळोवेळी अनुभवाचा हात देणारे मोहन अवधी, सुधा गोखलेंसारखी ज्येष्ठ मंडळीही आहेत. शिवाय या प्रवासात ��ारतीदीदी, तन्वीरभय्यांसारखे लोकही संस्थेत सामील आहेत. काही वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे ते आज या प्रवासात नाहीत, तरी त्यांच्या कामाचं योगदान आणि शुभेच्छांचं पाठबळ आहेच सोबत.\nया १३३ अनाथ मुलींसाठी ‘खुशीयोंका घर’ हे आज सर्वस्व झाले आहे. रूढार्थाने जरी ते अनाथाश्रम असले तरी त्यांना अनाथाश्रम म्हणणं मुलींनाच मान्य नाही. यापैकी ३० मुली गेल्या डिसेंबरमध्ये हिवाळी सहलीसाठी पुण्यात आल्या होत्या तेव्हा माझं त्यांच्याशी घट्टमुट्ट गुळपीठ जमलं. मी त्यांची ‘दीदी’ झाले. दोन-तीन तासांतच त्या इतक्या मोकळेपणी बोलायला लागल्या, की माझी आणि त्यांची कित्येक वर्षांची जुनी ओळख असल्यासारखं मला वाटलं.\nया मुलींचं काश्मीरमधलं आयुष्य आपण पुण्या-मुंबईतले लोक कल्पनाही करू शकणार नाही इतकं बिकट आहे. ‘A For AK-47’ आणि ‘B For Blast’ हेच लहानपणापासून मनावर ठसलेलं. कुणाचे वडील त्यांच्या डोळ्यासमोर दहशतवाद्यांच्या गोळीला बळी पडलेत, तर कुणाच्या वडिलांनी परिस्थितीला कंटाळून स्वत:च AK-47 हातात घेतलीय. कुणाचं कुटुंब दहशतवादी आणि लष्कराच्या क्रॉस फायरिंगला बळी पडलंय. प्रत्येकीची कथा आणि व्यथा वेगळी आणि अशा सगळ्या मुली ‘खुशियोंका घर’मध्ये गुण्यागोविंदाने नांदताहेत. त्या पुण्यात आल्या तेव्हा मी त्यांना जवळून अनुभवू शकले. इथे त्यांच्यासाठी आखलेल्या सगळ्या कार्यक्रमांत त्यांनी हौसेने भाग घेतला. वेळोवेळी त्यांच्याशी झालेल्या संवादातून त्यांचं चौकसपण दिसत होतं. इतकी र्वष काश्मीरमध्ये राहिल्यामुळे आणि अनेक छोटय़ा-मोठय़ा प्रसंगांतून तावूनसुलाखून निघाल्यामुळे की काय कुणास ठाऊक, पण या मुली अकाली प्रौढ झाल्यासारख्या भासतात. त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीवर भाष्य करतानाही त्यांची परिपक्वता थक्क करणारी आहे. ही परिपक्व समज जर मोठय़ा माणसांकडे असती, तर असं आयुष्य या मुलांच्या वाटय़ाला आलं नसतं, ही टोचणी आपल्याला लागून राहते.\nत्यांना भेटल्यावर आणि त्यांच्या सहवासात आठ दिवस काढल्यावर एक गोष्ट अगदी प्रकर्षांने जाणवली- शिस्त लहान मुलींची जेवणं झाल्यावर मोठय़ांनी जेवायचं, ही ‘घर’ची शिस्त इथेही पाळली जात होती. जेवायची वेळ झाल्यावर आधी लहान मुलींना खायला घालून मग मोठय़ा मुली आपली पानं वाढून घेत. ‘घरी’सुद्धा कामाच्या समान वाटण्या आहेत. त्यामुळे कुणा एकीवर कामा��ा ताण पडत नाही. म्हणूनच प्रत्येकीला स्वत:च्या जबाबदाऱ्यांचं पुरेपूर भान आहे. आजकाल इन-मिन-तीन माणसांच्या घरातही न सापडणारी शिस्त या १३३ मुलींच्या कुटुंबानं मात्र पुरेपूर जपलीय.\nपुण्याहून मुंबई, मुंबईहून कोकण, मग नाशिक, दिल्ली या ठिकाणी या मुली गेल्या. या संपूर्ण सहलीत आपला देश, त्याचा इतिहास, भूगोल आणि संस्कृती याबद्दलची माहिती त्यांनी मनापासून घेतली. प्रत्येक नवीन शिकलेल्या गोष्टीचं अप्रूप त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्यांचा पुण्याचा मुक्काम संपत आला तसा ‘दीदी, आप हमारे साथ चलो,’ असा लकडा त्यांनी लावला. पण माझं कॉलेज बुडवणं शक्य नसल्यामुळे त्यांचा हा हट्ट पुरवणं शक्य नव्हतं. मात्र, तरी रोजच्या रोज फोनवर मला माहिती मिळत होती. ‘खुशियोंका घर’मधल्या चार मुली उत्तम फोटोग्राफर आहेत. दिल्लीत एनसीईआरटीने घेतलेल्या स्पर्धेत पहिली चारही बक्षिसं आमच्या या मुलींना मिळाली, तेव्हा तर आनंदाची परमावधी झाली त्यांच्या फोटोग्राफीचं दिल्लीत प्रदर्शन भरवलं होतं. त्याच्या उद्घाटनाला आणि मुलींना बक्षिसं द्यायला खुद्द किरण बेदी आल्या होत्या. त्यांनी या मुलींशी छान गप्पा मारल्या. त्यांचं भरपूर कौतुक केलं आणि प्रोत्साहनही दिलं. त्या आनंदात चिंब भिजून आणि आयुष्यभर जपता येईलसं संचित सोबत घेऊन मुली काश्मीर घाटीत परत गेल्या. मात्र, त्या परत गेल्या तरी मनानं मात्र दूर गेल्या नाहीत. माझं नियमितपणे त्यांच्याशी फोनवर बोलणं होत असतं. त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी त्या मला सांगतात. आणि काही कारणानंफोन करणं राहून गेलं तर हक्काने रुसूनही बसतात. शिवाय प्रत्येक फोनमध्ये ‘दीदी, कश्मीर कब आओगे त्यांच्या फोटोग्राफीचं दिल्लीत प्रदर्शन भरवलं होतं. त्याच्या उद्घाटनाला आणि मुलींना बक्षिसं द्यायला खुद्द किरण बेदी आल्या होत्या. त्यांनी या मुलींशी छान गप्पा मारल्या. त्यांचं भरपूर कौतुक केलं आणि प्रोत्साहनही दिलं. त्या आनंदात चिंब भिजून आणि आयुष्यभर जपता येईलसं संचित सोबत घेऊन मुली काश्मीर घाटीत परत गेल्या. मात्र, त्या परत गेल्या तरी मनानं मात्र दूर गेल्या नाहीत. माझं नियमितपणे त्यांच्याशी फोनवर बोलणं होत असतं. त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी त्या मला सांगतात. आणि काही कारणानंफोन करणं राहून गेलं तर ह��्काने रुसूनही बसतात. शिवाय प्रत्येक फोनमध्ये ‘दीदी, कश्मीर कब आओगे’ हा प्रेमळ प्रश्न असतोच. वर- ‘कम से कम दो महिने की छुट्टी लेकर आओ दीदी. वहाँ अपने चार घर है, तो चारो घरों में रहने के लिए उतना वक्त तो आपके पास होना ही चाहीए..’ असा आग्रहही’ हा प्रेमळ प्रश्न असतोच. वर- ‘कम से कम दो महिने की छुट्टी लेकर आओ दीदी. वहाँ अपने चार घर है, तो चारो घरों में रहने के लिए उतना वक्त तो आपके पास होना ही चाहीए..’ असा आग्रहही इतकी र्वष मला माझ्या आई-बाबांचं एकच घर होतं, पण आता मात्र ‘अपने चार घर’ म्हणून त्यांनी मला आपल्या मोठय़ा कुटुंबात सामील करून घेतलंय. या घराचं वर्णन करताना मुली एक गाणं म्हणतात..\n‘क्यूँ ना हो हमको ये प्यारा\nइसके हम है, ये हमारा\nभैय्या के मेहेर नजर है ये घर..’\n तो सगळ्यांचाच जीव की प्राण आहे गेल्या दोन वर्षांत ‘खुशियोंका घर’ व ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’ आणि या मुलींबद्दल भान हरपून बोलणारा अधिक मी अनेकदा पाहिलाय. त्याच्या आयुष्याची सगळी स्वप्नं आता या मुलींच्या भोवती गुंफलीयत. या सगळ्या चिमण्यांना त्याने तळहाताच्या फोडासारखं वाढवलंय. त्यांच्या वेण्या घालण्यापासून ते त्यांना खाऊपिऊ घालण्यापर्यंत सगळं अधिकने केलंय. त्यांच्या अडनिडय़ा वयात तो त्यांची ‘आई’ झाला. कुपवाडा, अनंतनाग आणि बडगाम हे काश्मीरचे तिन्ही जिल्हे अगदी बॉर्डरजवळ. शिवाय तिथं औषधालाही हिंदू माणूस सापडणार नाही. उघडपणे दहशतवाद्यांना आसरा देणारे गावकरी. अशा परिस्थितीत केवळ आपल्यासाठी अधिकभैय्याने जिवाची बाजी लावून इथे राहायचा धोका पत्करलाय, हे मुलींना माहीत आहे. अतिरेक्यांनी त्याचा केलेला ‘पाहुणचार’ही त्यांना माहीत आहे. रोजच्या रोज त्याच्या विरोधात फतवे निघत होते. असंख्य वेळा लोक त्याला मारायला उठले होते. आणि तरीही आपला भैय्या आपल्याला सोडून गेला नाही, याची मुलींना जाणीव आहे. त्याचबरोबर गावकऱ्यांना जशी अधिकच्या निरलसपणाची कल्पना आलीय, तशीच सर्वानी त्याला कशी मदत केलीय, हेही मुलींनी पाहिलंय. आणि म्हणूनच अधिकभैय्या हा त्यांच्यासाठी ‘फरिश्ता’ आहे\nगेले दोन महिने काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. संचारबंदी, हरताळ, बंद यामुळे शाळा-कॉलेज, ऑफिसेस बंद पडलीयेत. मुलांचं प्रचंड प्रमाणात शैक्षणिक नुकसान होतंय. शिवाय सुरक्षेचा प्रश्न आहेच. आजही काश्मीर घाटी�� असंख्य निराधार मुली आहेत. त्यांच्या तुलनेत ‘खुशियोंका घर’मधल्या आमच्या मुलींची परिस्थिती निश्चितच जास्त सुरक्षित आहे. ‘भारत बंद’च्या दिवशी पुण्यात फक्त एक दिवस मला घरी बसून काढावा लागला तेव्हा संध्याकाळी मी किती सैरभैर झाले होते, ते मला आठवलं. मग ही लहान मुलं काय करत असतील घरात कोंडून घेतलंय सगळ्यांनी- हे फोन केला तेव्हा समजलं. भीती आणि नैराश्याचं सावट सगळीकडे भरून राहिलंय. ‘दीदी, सिर्फ स्कूलही है, जो हमारी जिंदगी में entertainment है.. वो भी बंद रहे, तो हम क्या करे घरात कोंडून घेतलंय सगळ्यांनी- हे फोन केला तेव्हा समजलं. भीती आणि नैराश्याचं सावट सगळीकडे भरून राहिलंय. ‘दीदी, सिर्फ स्कूलही है, जो हमारी जिंदगी में entertainment है.. वो भी बंद रहे, तो हम क्या करे’ या त्यांच्या प्रश्नावर माझ्याकडे खरंच उत्तर नव्हतं. तरीही काही बोलायचं म्हणून मी केविलवाणा उपाय सुचवला- ‘कोई बात नहीं अगर स्कूल बंद है तो.. आप लोग घरपे बैठके पढाई करो.. खेलो’ या त्यांच्या प्रश्नावर माझ्याकडे खरंच उत्तर नव्हतं. तरीही काही बोलायचं म्हणून मी केविलवाणा उपाय सुचवला- ‘कोई बात नहीं अगर स्कूल बंद है तो.. आप लोग घरपे बैठके पढाई करो.. खेलो’ यावर असहायपणे उत्तर आलं- ‘दीदी, हर रोज आजूबाजू में कोई मरता है, सुबह-शाम पुलिस किसी ना किसी को उठाके लेके जाती है. जी नहीं लगता दीदी..’ हे अनुभवाचे बोल’ यावर असहायपणे उत्तर आलं- ‘दीदी, हर रोज आजूबाजू में कोई मरता है, सुबह-शाम पुलिस किसी ना किसी को उठाके लेके जाती है. जी नहीं लगता दीदी..’ हे अनुभवाचे बोल माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एवढय़ा- एवढय़ाशा मनांवर हे एवढे मोठे आघात झालेत माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एवढय़ा- एवढय़ाशा मनांवर हे एवढे मोठे आघात झालेत हे सारं आपल्या विचारांच्या कक्षेपलीकडचं आहे, याची जाणीव झाली. रोज निदान दोन मिनिटं तरी मी त्यांना फोन करायचा, असं शेवटी आमच्यात ठरलं. त्यांच्या होरपळलेल्या आयुष्यात माझ्या फोनने जर त्यांना थोडा गारवा मिळणार असेल तर माझीही हरकत नव्हती. इथल्या वर्तमानपत्रांत किंवा अगदी वृत्तवाहिन्यांवरही आपल्याला फक्त श्रीनगरच्या बातम्या बघायला मिळतात. पण अतिसंवेदनशील असलेल्या कुपवाडा, अनंतनागबद्दल आपण साफ अनभिज्ञ असतो. माझ्या काश्मिरी मैत्रिणींकडून मला तिथल्या परिस्थितीचा ‘ऑंखों देखा हाल’ समजत असतो. सरतेशेवटी ���पल्या मुली-मैत्रिणी सुरक्षित आहेत म्हणून ‘खुदा का लाख लाख शुकर’ म्हणून गप्प बसायचं, की काश्मीरचा दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत जाणारा प्रश्न ‘रामभरोसे’ सोडून मोकळं व्हायचं, हा प्रश्न आहेच.\nराजकीय हेवेदावे आणि मत्सर यांच्या कचाटय़ात सर्वसामान्य जनता आणि लहान मुलं यांची नेहमीच वाताहत होते, हे आपण वर्षांनुर्वष पाहतो आहोत. काश्मीर तरी याला अपवाद कसा असेल संजय नहार आणि त्यांची ‘सरहद्द’ मिळून काश्मिरी युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिवाचं रान करताहेत आणि दुसऱ्या बाजूला ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’च्या माध्यमातून अधिकने काश्मिरी मुलींना शिक्षण आणि संस्कार देण्याचं असिधाराव्रत घेतलंय. या मुलींना पुण्यात आणून त्यांना इथे शिकवणं, हे आमच्यासाठी तुलनेनं सोपं आणि कमी जोखमीचं आहे. पण आम्हाला त्यांची काश्मीरशी असलेली नाळ तोडायची नाहीये. कारण त्यांची खरी गरज काश्मीरमध्ये आहे. एक मुलगी शिकली की कुटुंब शिकतं आणि गावाला शिकवतं, असं म्हणतात. आज आम्ही फक्त १३३ मुलींना शिकवतोय आणि सांभाळतोय. पण बुलंद आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या बळावर आम्ही ही संख्या नक्की मोठी करू, असा विश्वास वाटतो. आमच्या मुली हे गाणं नेहमी म्हणतात-\n‘मुश्लीक नहीं है ये सफर,\nतेरा साथ मिल जाए अगर..\nमैं मोहब्बत की मंजिल को पा लूँ,\nप्यार से देख ले तू मुझे इक नजर..’\nहाच आशावाद मला काश्मीरबद्दल वाटतो. आपण प्रेमाचा हात पुढे केला तर खरंच- मुश्कील नहीं है ये सफर..\nPosted: ऑक्टोबर 7, 2009 in आंतरराष्ट्रीय संबंध, राजकारण\nटॅगस्अणुवस्त्रप्रसार, अण्वस्त्रे, अमेरिका, एनपीटी, पाकिस्तान, सीटीबीटी\n(लेखक दिल्लीस्थित सामरिक तज्ज्ञ आहेत.), सौजन्य – सकाळ\nपाकिस्तानचे बदनाम अणुशास्त्रज्ञ डॉ. ए. क्यू. खान यांनी आपल्या पत्नीला- हेन्री यांना- लिहिलेल्या पत्रातील मजकूर लंडनच्या “संडे टाइम्स’ने गेल्या महिन्यात प्रसिद्ध केल्यावर खळबळ उडवून दिली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे अण्वस्त्रप्रसारबंदीबाबत ठाम भूमिका घेत आहेत आणि सर्व देशांनी अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर (एनपीटी) सही करावी यासाठी आग्रह धरत आहेत. या पार्श्वभूमीवर खान यांचा “लेटरबॉंब’ प्रसिद्ध झाला आहे आणि अण्वस्त्रांच्या छुप्या प्रसारात पाकिस्तान कशी भूमिका बजावत होता हे त्यातून समोर आले आहे. “बीबीसी’चे माजी प्रतिनिधी सायमन हॅंडरसन यांच्याकडे खान यांच्या पत्रांचा ताबा असून, त्यांनी काही वर्षांपूर्वी खान यांची भेट घेतली होती.\nखान यांनी या पत्राद्वारा काही रहस्ये सांगितली आहेत आणि भारतासाठी ती विशेष महत्त्वाची आहेत. मुख्य म्हणजे संरक्षण आणि सामरिक बाबींबद्दलच्या भारताच्या आतापर्यंतच्या अनुभवांचे काही धागे या रहस्यांशी जुळू शकतात. त्याचबरोबर भविष्यातील आपल्यासमोरील आव्हानासाठीही ही रहस्ये उपयुक्त ठरू शकतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास, खान यांनी काही पुरावे दिले आहेत. हे पुरावे आहेत पाकिस्तान, चीन आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील काही आण्विक संस्था यांच्यातील छुप्या आण्विक सहकाराबद्दलचे अण्वस्त्रप्रसारबंदीबद्दल अमेरिकेसह अनेक देश उच्चरवाने बोलत असतात आणि प्रसार थांबविण्याबाबत जाहीर भूमिकाही घेत असतात. वास्तवातील चित्र वेगळे आहे. याच देशांतील काही मंडळी भूमिगतरीत्या अण्वस्त्रप्रसार करण्यास मदत करीत असतात, त्यासाठी जाळे विणत असतात. थोडक्यात, अण्वस्त्रप्रसारबंदीबाबत या मंडळींचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. त्यामुळेच “एनपीटी’बद्दल आग्रह धरत असतानाच खान आणि पाकिस्तान यांच्या दोषांवर पांघरूण घालत त्यांना सवलत देण्याचा प्रयत्नही होत असतो.\nखान यांच्या पत्राच्या कथेत काही वळणे आहेत आणि विसंगतीही आहेत. ही बाब आधीच नमूद करणे आवश्यक आहे. त्यांचे पत्र ब्रिटनमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आणि अन्य देशांतील माध्यमांमध्येही त्याचे वृत्त आल्यानंतर (अमेरिकेमधील मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रांनी मात्र हे वृत्त लगेचच प्रसिद्ध केले नाही) खान यांच्याशी संपर्क साधला गेला. हे पत्र खरोखरीच त्यांनी लिहिलेले आहे काय, असे विचारले असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला. याचा एक अर्थ असा काढला जाऊ शकतो, की पत्रातील स्फोटक मजकूर पाहता, पाकिस्तानमधील व्यवस्थेने- म्हणजेच इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सने (आयएसआय)- खान यांना ही भूमिका घेण्यास भाग पाडले असेल. याला जणू पुष्टी देण्यासाठीच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने “पाकिस्तान-चीन’ आण्विक संबंधांच्या वृत्ताचे स्पष्ट शब्दांत खंडन केले.\nखान यांनी हे पत्र 10 डिसेंबर 2003 रोजी लिहिले आणि युरोपमधील आपल्या कन्येला ते गुप्तपणे पाठविले. या पत्राची एक प्रत त्यांनी 2007 मध्ये ब्रिटिश पत्रकाराला पाठविले होते. पाकिस्तानी गुप्तचरांनी जर आपल्याला “तोंडघशी पाडण्याचे’ ठरविले, तर या पत्राचा उपयोग करण्याचा सल्ला त्यांनी या पत्रात आपल्या पत्नीला दिला आहे- आणि म्हणूनच त्यांनी पत्राच्या निवडक प्रती युरोपमधील काहींना पाठविल्या होत्या.\nया पत्राची माहिती “आयएसआय’ला 2004 मध्येच मिळाली असल्याचे कळते. त्यानंतर “आयएसआय’ने या पत्रांच्या युरोपमधील प्रती नष्ट करण्यासाठी खान यांच्यावर दबाव आणला; मात्र या गोष्टींमध्ये तरबेज असलेल्या खान यांनी या पत्राची आणखी एक प्रत ऍमस्टरडममधील आपल्या पुतणीकडे पाठविले होती. येथे या कथेला वेगळे वळण मिळते; कारण स्थानिक डच गुप्तचरांनी हे पत्र जप्त केले होते दुसरीकडे हे विस्फोटक पत्र 2007 मध्ये हाती आल्यानंतर हॅंडरसन यांनी आता त्याची बातमी केली; ते दोन वर्षे का थांबले हा प्रश्नच आहे. शिवाय या पत्राला प्रसिद्धी देण्यासाठी हीच वेळ का निवडली गेली, हाही प्रश्न आहे. अमेरिका आणि तिचा आण्विक भूतकाळ यांच्याशी त्याचा काही संबंध आहे काय, असाही प्रश्न विचारला जात आहे.\nपाकिस्तानच्या अण्वस्त्रसज्जतेबाबत चीनने केलेली मदत किंवा शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि अन्य युरोपीय देशांनी अण्वस्त्रांबाबत बजावलेली भूमिका यांची माहिती या पत्रात आहे. भारतासाठी ही माहिती काही नवी नाही. राजीव गांधी पंतप्रधान असतानाच्या काळात यांपैकी बरीचशी माहिती भारताने मिळवली होती. पाकिस्तान, चीन, उत्तर कोरिया, इराण आणि अन्य काही देश यांच्यात छुप्या पद्धतीने आण्विक सहकार्य कसे चालले आहे, याबद्दलची काही पुस्तकेही त्या काळात प्रसिद्ध झाली होती. छुपा अण्वस्त्रप्रसार हा एक भरपूर पैसे मिळवून देणारा उद्योग बनल्याने स्वित्झर्लंड, जर्मनी, नेदरलॅंड्स, मलेशिया आणि आखाती देश यांमधील काही मंडळी आणि संस्था त्याकडे कसे आकर्षित झाले होते, याबद्दलही माहिती होती; मात्र या साऱ्या कटात सहभागी असलेली खान यांच्यासारखी एक व्यक्ती प्रथमच त्याबद्दल पत्राद्वारा का होईना जाहीरपणे बोलते, ही यातील नवीन बाब आणि भारतासाठी तीच अतिशय महत्त्वाची ठरते.\n“एनपीटी’ला एक प्रकारचे पावित्र्य प्राप्त झाले आहे आणि ते जपण्याची भाषा दर वर्षी वेगवेगळ्या व्यासपीठांवरून केली जाते. संयुक्त राष्ट्रांच्या गेल्या महिन्यात झालेल्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ओबामा यांन��� त्याबद्दलची कटिबद्धताही दाखविली. असे असूनही हे सारे वरवरचे आहे, देखाव्यासाठीचे आहे, असे खान यांच्या पत्रातील गौप्यस्फोटांमुळे वाटू लागले आहे. “एनपीटी’ हा (देशादेशांत) भेदभाव करणारा आणि (काहींसाठी) अन्यायकारक करार आहे आणि साठच्या दशकात जेव्हा तो आणला गेला, त्या वेळी त्याचे लक्ष्य एकच होते ः ते म्हणजे जर्मनी, इटली आणि जपान या देशांना अणुबॉंब बनविण्यापासून रोखण्याचे. चीनने 1964 मध्ये आण्विक चाचणी घेतल्यानंतर आणखी कोणत्याही देशाने तसे करू नये यासाठी “एनपीटी’चा मसुदा तयार करण्यात आला. अमेरिकेने जेव्हा “एनपीटी’चा पुरस्कार सुरू केला तेव्हा सुरवातीला अमेरिका, ब्रिटन आणि तत्कालीन सोव्हिएत संघ हे तीनच देश अण्वस्त्रसज्ज होते. अमेरिकाप्रणीत “एनपीटी’ने जगाचे अणुतंत्रज्ञान असणाऱ्या आणि नसणाऱ्या देशांत विभाजन केले होते.\nअशा भेदाभेद करणाऱ्या करारावर सही करण्यास भारताने नकार दिला आणि भारताच्या या भूमिकेला मे 1998 च्या अणुचाचणीनंतरही कोणी आव्हान दिले नव्हते. फ्रान्स आणि चीन या देशांनी 1992 मध्ये- शीतयुद्धाच्या आणि अमेरिकाप्रणीत कुवेत युद्धाच्या समाप्तीनंतर- “एनपीटी’वर सह्या केल्या. तोपर्यंत हे दोन्ही देश “एनपीटी’बद्दल साशंक होते.\nभारत आणि पाकिस्तान या “एपीटी’वर सह्या न केलेल्या देशांनी 1998 मध्ये अणुचाचणी घेतली. इस्राईलच्या अण्वस्त्रसज्जतेबद्दलही कुजबूज आहे. यामुळे “एनपीटी’तील कमतरतेबद्दलचे मुद्दे वेळोवेळी ऐरणीवर आले आणि आता खान यांच्या पत्राने आणखी एक मुद्दा समोर आणला आहे. तो म्हणजे राज्यसंस्थेचा भाग नसलेल्या व्यक्ती किंवा संस्थेकडून अण्वस्त्रप्रसार झाल्यास तिच्यावर कारवाई करण्याची कोणतीही तरतूद “एनपीटी’त नाही. म्हणजेच छुपा अण्वस्त्रप्रसार करण्याला “एनपीटी’ आळा घालू शकत नाही. यामुळे खरेतर “एनपीटी’ची उपयुक्तताच आता संपली आहे. दुसऱ्या महायुद्धातील जर्मनी, जपान या राष्ट्रांना अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्याचा हेतू “एनपीटी’मागे होता. तो साध्य झाला आहे. एकविसाव्या शतकातील नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची तरतूदच त्यात नाही, त्यामुळे तो कालबाह्य झाला आहे.\nआजच्या जगासमोर आण्विक गुंतागुंतीची नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. भारतासमोरील आव्हान तर आणखी अवघड आहे; कारण पाकिस्तान आपल्या अण्वस्त्रसज्जतेद्वारा भारताला “��्लॅकमेल’ करीत आहे. शिवाय पाकिस्तानच्या अणुबॉंबचा उल्लेख इस्लामिक अणुबॉंब असाही केला जात आहे. या क्रूर आणि कटू वस्तुस्थितीची जाणीव अमेरिकेला जोपर्यंत होत नाही आणि ती पाकिस्तान व चीन यांची आण्विक पाठराखण करणे सोडत नाही, तोपर्यंत तिच्या अण्वस्त्रप्रसारबंदीच्या भूमिकेबद्दल शंका निर्माण होणार.\nफाळणी : खलनायक कोण\nPosted: ऑगस्ट 25, 2009 in इतिहास, राजकारण\nटॅगस्इतिहास, कॉंग्रेस, जिना, नेहरु, पटेल, पाकिस्तान, फाळणी, भारत, मुस्लीम लीग\nफाळणीसारख्या मोठय़ा रक्तलांछित, कोटय़वधी लोकांचे संसार देशोधडीला लावलेल्या अध्यायाचे फेरमूल्यमापन वेळोवेळी होईल आणि ते तसे व्हावे यात गैर काहीच नाही. त्यामुळे कदाचित, स्वातंत्र्यानंतर या कालखंडासंबंधी शाळा-कॉलेजात जे आजवर शिकविले गेले ते बदलावेही लागेल; पण असे फेरमूल्यमापन करताना ते पूर्वग्रहदूषित असणार नाही, ते तटस्थ व अराजकीय असेल याची काळजी मात्र घ्यावी लागेल.\nजसवंत सिंह यांनी लिहिलेल्या जीनांच्या चरित्राने `Jinnah: India- Partition- Independence”, (Rupa, 2009) एकच खळबळ उडवून दिली आहे. इतकी, की लेखकाची राजकीय कारकीर्दच संपुष्टात आली आहे. आता पाकिस्तानातही जीनांची थोरवी गाणारे मोजकेच लोक सापडतील; पण भारतात मात्र त्यांचे पेवच फुटलेले दिसते. प्रथम अडवाणींनी त्यांच्या पाकिस्तान भेटीत जीनांवर स्तुतीसुमने उधळली आणि त्यानंतर आता त्यांचीच री जसवंत सिंहांनी ओढली आहे; पण दोघांमध्ये एक मोठा फरक आहे. जसवंत सिंहांनी जीनांवर संशोधन करून ६५० पानांचे पुस्तक लिहिले आहे.\nजसवंत सिंहांच्या मते भारताची फाळणी टाळता आली असती आणि तरीही ती पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी घडवून आणली. त्याच्याशी संलग्न असा दुसरा प्रश्न त्यांनी विचारला आहे आणि तो म्हणजे ‘या फाळणीने काय साध्य केले’. आपल्या विवेचनात त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून असे म्हटले आहे, की फाळणीची सर्वच निर्णयप्रक्रिया ही एखाद्या कॉमिक ऑपेरा किंवा वगनाटय़ासारखी होती. मुस्लीम लीगच्या एकतर्फी मागण्या मान्य केल्या तर स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थान एकसंध राहू शकेल किंवा नाही याबाबतीत शंका घेण्यास जागा असतानाही जसवंत सिंहांना मात्र त्या मागण्यांत काहीच गैर वाटत नाही. जसवंत सिंहांच्या मते काँग्रेस नेत्यांना अधिकारावर येण्याची घाई झाली होती आणि त्यासाठी ते कोणतीही क���ंमत देण्यास तयार होते. थोडय़ाफार फरकाने राम मनोहर लोहिया, मधू लिमये, रफीक झकेरिया, तसेच मौलाना आझाद इत्यादी लेखकही अशाच निष्कर्षांप्रत पोहोचले होते. या व इतर अनेक संलग्न प्रश्नांची समग्र चर्चा माझ्या The Holocaust of Indian Partition- An Inquest, (Rupa, २००६) (मराठी अनुवाद : ‘फाळणीचे हत्याकांड- एक उत्तरचिकित्सा’ राजहंस, २००७) या पुस्तकात मी केली आहे. या कालखंडाबाबतचे माझे निष्कर्ष मात्र जसवंत सिंहांच्यापेक्षा अगदी वेगळे आहेत. मुस्लीम लीगच्या आणि जीनांनी पुरस्कृत केलेल्या अवास्तव मागण्या जर मान्य केल्या गेल्या असत्या, तर त्या समझोत्याची फार मोठी किंमत भारताला चुकती करावी लागली असती. वरवर जरी काही काळ देश एकसंध राहिला असता, तरी त्यानंतर मात्र त्याची अनेक शकले झाली असती- नुसता एक पाकिस्तानच नव्हे. मुसलमान बहुसंख्य असलेल्या प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यांत पाकिस्तान निर्माण झाले पाहिजे, अशी मागणी पुढे आली असती आणि त्याचे परिणाम सर्वत्र दिसले असते- दुभंगलेली राजकीय संरचना, नोकऱ्यांतील आरक्षण, ‘आम्ही’ विरुद्ध ‘ते’ या विकृतीचे सातत्य, हे सर्व दररोजचेच झाले असते.\nया संदर्भात मुस्लीम लीगने मांडलेल्या ज्या १४ मागण्यांचा जीनांनी आग्रह धरला होता त्यापैकी काही मागण्यांची थोडक्यात नोंद घेणे इष्ट ठरेल. १) भविष्यातील राज्यघटनेचे स्वरूप संघराज्याचे असावे, सर्व अवशिष्ट (रेसिडय़ुअल) अधिकार प्रांतांकडे असावेत आणि घटनेत नमूद केलेल्या मोजक्या सामान्य हिताच्या विषयांचेच नियंत्रण केंद्र सरकारकडे असावे. २) सर्व प्रांतांना समान स्वायत्ततेची हमी असावी. ३) देशातील सर्व विधान मंडळे व सर्व निर्वाचित संस्था अशा प्रकारे स्थापन करण्यात याव्यात, की त्यामुळे अल्पसंख्याकांना प्रत्येक प्रांतात रास्त व प्रभावी प्रतिनिधित्व असेल, पण त्याबरोबरच कोणत्याही प्रांतातील बहुसंख्याकांचे अल्पसंख्याकांत किंवा इतर जमाती इतक्या संख्येत रूपांतर होता कामा नये. ४) केंद्रीय संसदेत मुसलमानांचे प्रतिनिधित्व एक तृतीयांशाहून कमी नसावे. ५) जातीय गटांचे प्रतिनिधित्व सध्याप्रमाणेच स्वतंत्र मतदारसंघाद्वारे केले जावे. ६) केव्हाही प्रादेशिक पुनर्रचना करण्याची गरज भासल्यास त्यामुळे पंजाब, बंगाल व वायव्य सरहद्द प्रांतातील (मुसलमान) बहुसंख्येला बाधा येऊ नये. ७) सर्व समाजांना संपूर्ण धा��्मिक स्वातंत्र्य असावे. ८) विधिमंडळातील अथवा इतर कोणत्याही निर्वाचित संस्थेतील कोणताही कायदा अथवा ठराव किंवा त्याचा भाग कोणत्याही समाजाच्या तीन चतुर्थाश सदस्यांनी, तो त्यांच्यासाठी हानिकारक किंवा त्यांच्या हितसंबंधांच्या विरोधात आहे असे म्हटल्यास, अशा बाबींसाठी शक्य ती व त्यांना मान्य असेल, अशी व्यवस्था केल्याशिवाय संमत केला जाऊ नये. ९) मुंबई प्रांतातून सिंध वेगळा केला जावा (आणि त्यामुळेच तो शेवटी पाकिस्तानचा भाग झाला) १०) मुसलमान धर्म, संस्कृती व वैयक्तिक कायदा यांच्या संरक्षणासाठी व मुसलमानांचे शिक्षण, भाषा, धर्म, वैयक्तिक कायदे, यांच्या वाढीसाठी मदत म्हणून राज्यशासन व स्वसत्ताक संस्थांकडून रास्त अनुदान मिळावे यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी राज्यघटनेत तरतूद केली जावी. ११) केंद्रीय आणि प्रांतीय मंत्रिमंडळात कमीत कमी एकतृतीयांश तरी मंत्री मुसलमान असल्याशिवाय मंत्रिमंडळाचे गठण करण्यात येऊ नये. १२) हिंदुस्थानच्या संघराज्यातील सर्व राज्यांची संमती असल्याखेरीज केंद्रीय संसदेला राज्यघटनेत बदल करता येऊ नये.\nफाळणी मान्य झाल्यावर, जीनांनी आणखी एक मागणी केली होती, की पूर्व व पश्चिम बहुसंख्या असलेल्या मुसलमान प्रदेशांना जोडणारा एक रस्ता (कॉरिडॉर) मान्य केला जावा. खरेतर जीनांना लोकशाहीची संकल्पनाच मान्य नव्हती. मुसलमानांचे प्रतिनिधित्व फक्त मुस्लीम लीगच करील आणि काँग्रेसला कोणताही मुसलमान आपला प्रतिनिधी म्हणून नियुक्त करता येणार नाही, अशा तऱ्हेच्या बेजबाबदार मागण्याही जीनांनी पुढे केल्या होत्या. अगदी घटना समितीचे सभापतीपदसुद्धा आळीपाळीने मुसलमान व इतर समाजाकडे जावे, अशी त्यांची मागणी होती. एकूणच अखंड हिंदुस्थान शासन चालविण्यास आणि त्यात सुखेनैव राहण्यास अशक्य झाला असता. त्याचे प्रत्यंतर अंतरिम (इण्टेरिम) सरकारमध्ये स्पष्ट झाले होते. विशेषत: कोलकात्यातील आणि बिहारमधील भीषण जातीय दंगलींत हे अधिक प्रकर्षांने जाणवले. हे पाहता, मुस्लीम लीगच्या मागण्या मान्य करून फाळणी टाळता आली असती, असे म्हणणे हे अनाकलनीय आहे. खरे तर पंडित नेहरू व वल्लभभाई पटेल यांनी दूरदृष्टीने आणि धैर्याने फाळणी मान्य करण्याचा निर्णय घेतला याबद्दल त्यांना धन्यवादच दिले पाहिजेत. जसवंत सिंहांनी मुद्दाम उल्लेख केला आहे, की ��ीना काँग्रेसच्या विरुद्ध होते, पण हिंदूंच्या विरुद्ध नव्हते.\nप्रत्यक्ष परिस्थिती मात्र काही वेगळेच दाखवित होती. जीनांच्या डोळ्यादेखत हिंदू, शीख व ख्रिश्चन यासारख्या अल्पसंख्याकांचे पाकिस्तानातून अल्पावधीत झालेले निर्मूलन हे त्याचेच द्योतक होते. भारताने आपल्या राज्यघटनेत सर्वधर्मसमभावाचे अधोरेखित केलेले तत्त्व या पाश्र्वभूमीवर विशेष उजळून दिसते. धर्माची व राज्यव्यवस्थेची भारतात केलेली फारकत ही देशाच्या स्थैर्याला आणि एकसंध समाजव्यवस्था निर्मितीला कारणीभूत झाली हे मान्य करावेच लागेल. अगदी याच्या उलट चित्र पाकिस्तानमध्ये (आणि बांगलादेशमध्येही) दिसून येते. मूलतत्त्ववादी, धर्माधिष्ठित कार्यप्रणाली, संस्था, ध्येयधोरणे कायदेकानू यामुळे या दोन्ही देशातील शासनव्यवस्था आणि समाजव्यवस्था आमूलाग्र बदलली आहे आणि हा सर्व प्रदेश भारताचा भाग राहिला असता तर आज आमच्या देशातही अशा तऱ्हेचीच विचारप्रणाली सर्व धर्मियांमध्ये- केवळ मुसलमानांमध्येच नव्हे- निर्माण झाली असती; नव्हे अधिकच बळकट होत गेली असती. अखंड हिंदुस्थानात एका बाजूला मुस्लीम लीग व मूलतत्त्ववादी मुसलमान पक्ष आणि संघटना, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यासारखे हिंदू राजकीय पक्ष व संघटना यामुळे दोन्ही समाजांचे संपूर्ण ध्रुवीकरण होऊन इतर राजकीय पक्षांचा प्रभाव संपुष्टात आला असता. अशी अखंड हिंदुस्थानातील न आटोक्यात आणण्याजोगी परिस्थिती किती भयावह झाली असती याची कल्पनाही करता येत नाही. एका दृष्टीने हा जीनांच्या द्विराष्ट्रवादाचा तर्कसंगत कळसच झाला असता. हिंदुस्थान अखंड राहिला असता तर लोकसंख्येची समस्या आणखीनच जटील झाली असती. आताच्या बांगलादेशमधील लोकसंख्येच्या वाढत्या रेटय़ामुळे तिथून भारताच्या इतर प्रांतांत होणारे मुसलमानांचे बेकायदेशीर स्थलांतर- अखंड हिंदुस्थानात ते कायदेशीर झाले असते- बरेच वाढले असते. आसामचा बहुतेक भाग, बंगालचा मोठा भाग आणि बिहार व उत्तर प्रदेश हे मुसलमान बहुसंख्या असणारे प्रदेश ठरले असते. कालांतराने, सततच्या फुटीरवादी आणि जातीय राजकारणामुळे देशाची धर्माच्या आधारे फाळणी होणे अनिवार्य ठरले असते आणि अशा फाळणीने मुसलमानांसाठी अनेक मायभूमी तयार झाल्या असत्या. जसवंत सिंहांनी अनेकदा उल्लेख केला आहे, की जीनांना शेवटी तुकडे पडलेला पाकिस्तानच मिळाला.\nमाऊण्टबॅटन यांच्या शब्दांत सांगायचे तर कालांतराने भारतच ‘छिन्नविछिन्न, तुकडे पडलेला आणि वाळवी लागलेला’ झाला असता. हे पाहता खरे तर जसवंत सिंहांना पडलेला प्रश्न, की ‘फाळणीने काय साध्य झाले’ पडायलाच नको होता. फाळणीच्या आधी हिंदुस्थानातील अनेक राज्यांत झालेल्या भीषण जातीय दंगलींमुळे हे द्विराष्ट्रवादाचे विष किती खोलवर गेले होते याची जाणीव नेहरू आणि पटेल या उत्तुंग आणि द्रष्टय़ा नेत्यांना झाली होती आणि म्हणूनच त्यांनी ब्रिटिशांनी सुचवलेल्या फाळणीच्या प्रस्तावाला नाइलाजाने मान्यता दिली. हे त्यांचे ऋण भारताला कधीही विसरून चालणार नाही. जसवंत सिंहांनी असाही उल्लेख केला आहे, की फाळणीनंतर नेहरूंनाच या निर्णयाबाबत साशंकता वाटायला लागली होती आणि पश्चात्तापही झाला होता. हेही परिस्थितीला धरून दिसत नाही. नेहरूंना दु:ख जरूर होते, पण ते फाळणीमध्ये झालेल्या प्रचंड हत्याकांडाचे. या हत्याकांडात इतकी मोठी जीवितहानी होईल याची कल्पना नेहरू-पटेल वा जीना या कोणालाच आली नव्हती आणि त्यांनी त्याचा सखोल विचारही केला नव्हता आणि माऊण्टबॅटनने त्याकडे दुर्लक्ष केले. म्हणून त्याबाबतीत जरूर ती खबरदारी घेतली गेली नाही हे मान्य करावे लागेल. सत्तांतरासाठीही पुरेशी पूर्वतयारी करण्यात आली नव्हती यात शंका नाही; पण त्याला ब्रिटिश शासन व माऊण्टबॅटनना जास्त जबाबदार धरावे लागेल.\nफाळणीसारख्या मोठय़ा रक्तलांछित, कोटय़वधी लोकांचे संसार देशोधडीला लावलेल्या अध्यायाचे फेरमूल्यमापन वेळोवेळी होईल आणि ते तसे व्हावे यात शंकाच नाही. त्यामुळे कदाचित, स्वातंत्र्यानंतर या कालखंडासंबंधी शाळा-कॉलेजात जे आजवर शिकविले गेले ते बदलावेही लागेल; पण असे फेरमूल्यमापन करताना ते पूर्वग्रहदूषित असणार नाही, ते तटस्थ व अराजकीय असेल याची काळजी घ्यावी लागेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2021-06-21T06:45:05Z", "digest": "sha1:QJCRJ27VWR2DOA2G4X7X2NFAWFC64MCX", "length": 11756, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "संताजी घोरपडे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसंताजी घोरपडे (मृत्यू : १८ जून १६९७) हे मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या क��ळात सरसेनापती होते. हे छत्रपती राजाराम यांच्या सत्ताकाळात घोरपडे सरसेनापतीपदावर होते\nधनाजी जाधव यांच्यासोबत घोरपडे यांनी जवळजवळ १७ वर्षे मुघल सैन्याशी लढा देउन मराठा साम्राज्य तगवून धरले होते.\nसंताजीने लढलेल्या काही लढायासंपादन करा\nजुल्फिकार खानास वाट दिल्यावरून संताजीत आणि राजारामराजांत वाद निर्माण झाला. संताजी जिंजी सोडून कांचीपुरमला निघून गेले. वाटेत त्यांना कासीमखान जिंजीकडे चालून येत असल्याची बातमी मिळाली. कासीम खानास बादशाहने जुल्फिकार खानास मदत करण्यासाठी पाठविले होते. कांचीपुरमनजीक कावेरीपाक या ठिकाणी खान असताना संताजीने अचानक हल्ला चढ़विला. अगदी थोड्याच वेळात खानाच्या फौजेचा धुव्वा उडाला आणि खान कांचीपुरमला पळून गेला, तिथे त्याने देवळांचा आश्रय घेतला आणि धोका मिटेपर्यंत तिथेच लपून बसला.\nयाच दरम्यान बहिर्जी घोरपडेने राजाराम विरोधात बंडखोरी केली आणि ते याचप्पा नायका संगे मोगलांविरोधात लढू लागले. राजारामने संताजीससुद्धा सेनापति पदावरून दूर केले. आता सेनापति पद धनाजी जाधवांकडे देण्यात आले. सेनापतिपद गेले तरी संताजीने मोगलांविरोधातला लढा चालूच ठेवला. तो मोगलांना वतनासाठी किंवा कुठच्या पदासाठी जाऊन मिळाला नाही. १६९५च्या जानेवारी महिन्यात संताजीने कर्नाटकातून मुसंडी मारली ती थेट बऱ्हाणपुरात. मोगली सुभेदाराने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांच्या २००० सैन्यापुढे त्याचा निभाव लागला नाही आणि तो बऱ्हाणपूर सोडून पळून गेला. मराठ्यांनी बऱ्हाणपूर लूटले. ही बातमी जेव्हा औरंगजेबास कळली तेव्हा त्याने बऱ्हाणपूरच्या सुभेदारास बांगड्यांचा आहेर पाठवला. नंतर संताजीने सुरत लुटण्याचा बेत आखला होता, पण शेवटी तसे न करता त्याने वेढा घातला तो नंदुरबार शहरास. नंदुरबारच्या सुभेदाराने शहर राखण्यासाठी संताजीबरोबर लढाई केली. संताजी नंदुरबारला जास्ती वेळ वेढा घालून बसला नाही आणि तो परत खटाव प्रांतात आला. तिथे त्याने अनेक मोगल सरदारांना लढाईत मारले, अनेक मोगल सरदार युद्ध सोडून पळून गेले, अनेक सरदार कैद झाले.\nसंताजीच्या कारकिर्दीतले दोन मोठे विजय म्हणजे दोड्डेरीची लढाई आणि दुसरी बसवापट्टणची लढाई. या दोन लढायांची तुलना साल्हेर किंवा कांचनबारीच्या लढायांशी होऊ शकते. संताजीस नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने कासीमखानाबरोबर खानाजाद खान, असालत खान, मुराद खान, सफसिख खान असे अनेक नामवंत सरदार पाठवले होते. कासीमखानाबरोबर सरदार मोठा तोफखाना, भरपूर धन, आणि कामबक्षचेसुद्धा सैन्य दिमतीला दिले होते. संताजी मोगल सैन्याच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होता. त्याला गुप्तहेराकडून बित्तंबातमी मिळत होती. कासीमखानाने आपले सामान रवाना केल्याची खबर संताजीस मिळाली. संताजीने गनिमी काव्याचे डाव आखले आणि त्याप्रमाणे आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या. पहिल्या तुकडीने कासीमखानाच्या सामानावर हल्ला केला. तो हल्ला परतवण्यासाठी कासीमखानने आपले बरेच सैन्य खानाजाद खानाबरोबर तिथे पाठवून दिले. संताजीच्या दुसऱ्या तुकडीने खानाजाद खानाला वाटेत गाठला आणि लढाई सुरू केली. आता कासीमखानाची छावणीत शुकशुकाट होता, तीच संधी साधत मराठ्यांच्या तिसऱ्या तुकडीने या छावणीवर हल्ला केला आणि मोगली सैन्याची पुरी वाताहत करून टाकली. मोगली सैन्य रणंगण सोडून पळत सुटले आणि दोड्डेरीच्या गढीचा आश्रय घेतला. संताजीने या गढीला वेढा घातला आणि मोगलांची रसद मारली. दोड्डेरीच्या मोगल किल्लेदाराने किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि बाहेर असलेल्या कासीम खानाच्या सैन्यास संताजीच्या तावडीत मोकळे सोडले. कासीमखान आणि त्याचे सरदार दोरखंड लावून एक रात्री सेनेला संताजीच्या तोंडी देऊन किल्ल्यात निघून गेले. जसे दिवस जाऊ लागले तशी किल्ल्यातली रसद संपत आली. खानाचे सैन्य उपाशी मरू लागले. शेवटी मोगलांनी संताजीकडे जीवदानाची याचना केली. संताजीने मोगलांचे अनेक हत्ती, घोडे, तोफा, नगद, आणि सोबत दोन लाख होनाची खंडडणी घेतली. ही नामुष्की सहन न होऊन कासीमखानाने विष पिऊन आत्महत्या केली. या लढाईचे दाखले मोगल इतिहासकारांनी दिले आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३० मे २०२० रोजी १९:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?p=56400", "date_download": "2021-06-21T06:59:58Z", "digest": "sha1:SPLAGU6A3B5AU4JOWNPE3LF2LE42DIM6", "length": 8730, "nlines": 181, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "अमरावतीमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड, दोन डॉक्टर अटकेत | Vidarbha24News : Amravati News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\n*तेरा देशात घेण्यात आलेल्या नेल्टस इ कॅट ग्रँड फिनाले परीक्षेत पटकाविला…\nदिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत…\nआमदार देवेंद्र भुयार यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले \nमहाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nजागतिक महिला दिन – महिलांसमोरील आव्हाने:- अधिवक्ता क्रांती शिवाजी देशमुख राज्य…\nपाश्चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संपणार \nHome COVID-19 LIVE अमरावतीमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड, दोन डॉक्टर अटकेत\nअमरावतीमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड, दोन डॉक्टर अटकेत\nअमरावतीमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार\nकाळाबाजार करणारे 2 सरकारी डॉक्टर आणि 4 खाजगी रुग्णालयातील कर्मचारी अटकेत\nवैद्यकीय अधिकारी डॉ. पवन मालुसरे, डॉ. अक्षय राठोड अटकेत\n10 रेमडेसिव्हीर सह 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त\nशहर पोलीस आयक्तालयातील गुन्हे शाखेची कामगिरी\nरात्री उशिरा शहर स्थानिक गुन्हेची कारवाई\nचढ्या दराने विकत होते रेमडेसिव्हीर इंजेक्शन\nरात्री 12 वाजता क्राईम ब्रान्च अमरावती पोलिसांची मोठी कारवाई\nइंजेक्शन विक्रीच्या गोरख धंद्यात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता\nPrevious article*ज्येष्ठांच्या लसीकरणाला प्राधान्य* -जिल्हाधिकारी शैलेश नवाल _गर्दी टाळा ; कोरोना त्रिसूत्रीचे पालन करा_\nNext articleनव्याने कोरोना रुग्ण आढळले – पहा आजची सम्पूर्ण रुग्णसंख्या\n*_शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन_*\n*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले पहा आजची जिल्ह्यातील रुग्णसंख्या\n*जिल्ह्यात 81 नवे कोरोना रूग्ण आढळले*\nनापिकीला कंटाळून शरद पोहकार यांनी संपविली जीवनयात्रा – आष्टी तालुक्यातील अंतोरा...\nपहा कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी – आज जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात...\n*जिल्ह्यात 54 नवे कोरोना रुग्ण आढळले*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/why-does-bjp-not-do-what-set-election-asks-jayant-patil-232689", "date_download": "2021-06-21T08:03:52Z", "digest": "sha1:AXOKVVI66OFIXL6S7CHCTRJBZWF4S63K", "length": 20993, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | निवडणूकीपूर्वी जे ठरले आहे ते भाजप का करत नाही ? जयंत पाटील", "raw_content": "\nनिवडणूकीपूर्वी जे ठरले आहे ते भाजप का करत नाही \nकऱ्हाड ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूकीपूर्वी अनेकदा आमचं ठरलंय असे सांगितले आहे. त्यामुळे आमचं ठरलंय ची डायलॉगबाजी खरी केली तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची गरज नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान, काही आमदारांना अमिषे दाखवायला सुरवात झाली आहे. मात्र कोणत्याही पक्षाचा आमदार फुटला तर अन्य सर्व पक्ष एकत्र येवून त्याला पराभूत करतील असा पुनरूच्चार करून राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नसल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nजेष्ठ नेते (कै.) यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दी कार्यगौरव कार्यक्रमासाठी आमदार पाटील येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nभाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्याची जबाबदारी भाजपचीच असल्याचे सांगून ते म्हणाले, भाजपचा नकार आल्यावर पुढचे पर्याय विचारात घेता येतात. राज्यपालांनीही अद्याप भाजपला बोलावलेले दिसत नाही. त्यामुळे भाजप व शिवसेनेचे नेमके काय ठरतंय त्यावर पुढचे अवलंबून आहे.\nभाजपने आज दुपारी राज्यपालांशी होणारी भेट लांबणीवर टकाल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, भाजपला आत्मविश्वास नसेल, मुख्यमंत्र्यांना काम असेल अथवा त्यांची तयारी झाली नसेल किंवा शिवसेनेबरोबर बैठक झाली नसेल म्हणून राज्यपालांची दुपारची भेट लांबणीवर टाकल्याचे दिसून येते. शिवसेनेच्या पाठींब्याशिवाय भाजपचे सरकार होवू शकत नाही. झालेच तर ते टिकू शकत नसल्याचेही त्यांना एका प्रश्नावर बोलताना सांगितले.\nआमदारांच्या फोडाफोडीसंदर्भातील प्रश्नावर पाटील म्हणाले, काही आमदारांना अमिषे दाखवायला सुरवात झाली आहे. मात्र कोणत्याही पक्षाचा आमदार फुटला तरी अन्य सर्व पक्ष एकत्र येवून त्याला पराभूत करतील. राष्ट्रवादीचा एकही आमदार फोडाफोडीमध्ये असू शकत नाही. फुटाफुटी होती ती अगोदरच झाली आहे. त्यामुळे उत्साहाने निवडून आलेले नवे चेहरे आहेत. लोकांच्या विश्वासास पात्र ठरणारे निवडून आलेले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षात बसण्याची त्यांची मानसिकता आहे.\nशिवसेनेशी राष्ट्रवादीची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगून ते म्हणाले, जेष्ठ नेते (कै) यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात राजकीय चर्चा होणार नाही. शिवसेना व भाजपने काय करायचे ते त्यांनी करावे आम्ही राज्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या ठिकाणी पाहणी करत आहोत. जेष्ठ नेते शरद पवार दुपारी चिपळूण मार्गे कोकणात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणीसाठी जाणार असून सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठेमहांकाळला मीही पाहणीसाठी जाणार आहे.\nराज्यपालांना आम्ही भेटून यापूर्वीच शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल याचे म्हणणे दिले आहे. राष्ट्रपती राजवट लागून होण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, राष्ट्रपती राजवाट लागू होण्याचे कारण नाही. शिवसनेने सत्तेत समान वाटा मगितला असून भाजपने त्यांना तो दिल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट प्रश्नच उदभवत नाही. निवडणूकीपूर्वी जे ठरले आहे ते भाजप का करत नाही \nदरम्यान, शिवसेनेने राष्ट्रवादीला पाठींबा मागतिलेला नसून राष्ट्रवादीनेही शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत विचारले नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमात इतर पक्षांची चर्चा करणे योग्य नाही. जनतेने कौल भाजप व शिवसेनेला दिला आहे. त्यामुळे दोघांनीही एकत्र येवून सरकार स्थापन करावे. आम्हाला वास्तव माहीती असून विरोधी पक्षात बसण्याची आमची भूमिका मान्य केली आहे.\nमोठा गौप्यस्फोट : असा झाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा 'तो' शपथविधी\nमुंबई - अजित पवार यांनी नोव्हेंबर २०१९च्या मध्यामध्ये तत्कालीन भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना सरकार स्थापनसेसंदर्भात फोन केला होता. यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवी��� यांनी आपापल्या ठरलेल्या योजनेसह पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ३५ ते ३८ आमदारांशी आधी\nमहाडिक बंधुंनी भाजपचा पर्याय का निवडला \nइस्लामपूर ( सांगली ) - शिराळा व इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात निर्णायक ताकद असलेल्या राहुल महाडिक व सम्राट महाडिक या दोघा बंधूंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूर येथे भाजप मध्ये प्रवेश केला. त्यांचे चुलत बंधू माजी खासदार\nFlashBack 2019 : 'या' दहा नावांनी ढवळून काढलं महाराष्ट्राचं राजकारण\nफ्लॅशबॅक 2019 : महाराष्ट्राचं राजकारण तसं पाहिल्यास प्रत्येकवेळी हे गरमागरमच असतं. परंतु, यावर्षी म्हणजेच २०१९ या वर्षात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे ते चांगलेच तापले होते. त्यात सांगली सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि अन्य गोष्टींवरून तर अधिकच आरोपांच्या फैरी झडलेल्या पाहा\nउद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर जयंंत पाटील म्हणाले,\nइस्लामपूर ( सांगली ) - शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देईल. राज्याच्या डोक्यावर 10 लाख 71 हजार कोटींचे कर्ज आहे. राज्याची प्रगती न थांबवता सामान्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्यासाठी थोडा वेळ द्या, सर्वसामान्य जनतेला हे सरकार न्याय दे\nराज ठाकरेंचे प्रसिद्धीसाठी बेफाम आरोप -जयंतराव पाटील यांचा उलटवार; फडणवीस यांच्या वक्तव्यात गांभिर्य नाही\nअकोला : वीजबिल माफीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी अकोला येथे उत्तर देताना राज ठाकरे प्रसिद्धीसाठी असे बेफाम आराेप करीत असल्याचा उलटवार केल\n..म्हणून विनोद तावडे भेटलेत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना\nमहाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच : राज्यात कुणाचं सरकार येणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान पडद्यामागे अनेक घडामोडी घडतायत असं सूत्रांकडून सांगण्यात येतेय. या घडामोडींमध्ये आता भाजप नेते विनोद तावडे हे राज्यपालांच्या भेटीला गेलेत. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी आणि विनोद तावडे या\nमहाविकासआघाडीला घेरण्यासाठी भाजपची खेळी; राणेंना देणार 'ही' जबाबदारी\nमुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला घेरण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. शिवसेना आणि शिवेसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना घेरण्यासाठी त्यांचे विरोधक मानले जाणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधानपरिषदेत पाठविण्याची तयारी भाजपकडून करण्यात येत असल्याचे\nखासदार संजयकाका पाटलांसह सात जणांचा \"दर्जा' काढला\nसांगली - राज्यातील भाजप सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या महामंडळावरील नियुक्त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खासदार संजयकाका पाटील यांच्यासह भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सात नेत्यांचा दर्जा आता काढून घेण्यात आला आहे. खासदार पाटी\nविधानपरिषदेत नऊपैकी ‘या’ जिल्ह्याला मिळणार दोन जागा\nसोलापूर : राज्यात कोरोना व्हायरसने घातलेल्या धुमाकूळीमध्ये विधानपरिषदेच्या निवडणूकीने राजकीय वातावरण तापले आहे. ही निववडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु असताना दिसत आहेत. ही निवडणूक लागली किंवा बिनविरोध झाली तरी सोलापूर जिल्ह्याला मात्र दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. या निवडणूकीत म\nराष्ट्रवादीचा बहुचर्चित व्हिप, अजित पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष\nमुंबई : राष्ट्रवादीचे विधीमंडळातील गटनेते जयंत पाटील यांनी आज (ता. 30) बहुमत चाचणीपूर्वी व्हिप जारी केला आहे. गटनेत्यांनी व्हिप जारी केल्याने आता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना हा पक्षादेश मान्य करावा लागेल. या व्हिपमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी विधीमंडळात बहुमत चाचणी वेळी शिवसेनेच्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2021/01/Shiv-Sainiks-slipped-on-MLA-Patnis-posters.html", "date_download": "2021-06-21T06:27:57Z", "digest": "sha1:WNYUMU5PLRP65HW6XGGF4KMAXGXBZTLA", "length": 11007, "nlines": 92, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "शिवसैनिकांनी आमदार पाटणी यांचे पोस्टर्स चपलीने तुडविले - Maharashtra24", "raw_content": "\nगुरुवार, २८ जानेवारी, २०२१\nHome यवतमाळ विदर्भ शिवसैनिकांनी आमदार पाटणी यांचे पोस्टर्स चपलीने तुडविले\nशिवसैनिकांनी आमदार पाटणी यांचे पोस्टर्स चपलीने तुडविले\nTeamM24 जानेवारी २८, २०२१ ,यवतमाळ ,विदर्भ\nयवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांचा भाजपाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी अर्वाच्य भाषेत बोलून अपमान केला. महिला खासदाराचा झालेला अपमान यवतमाळच्या शिवसैनिकांना जिव्हारी लागला असून आज शिवसैनिकांनी आमदार राजेंद्र पाटणी पाटणी यांचे पोस्टर्स दत्त चौकात तुडविले. एवढेच नव्हे तर शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी आमदार पाटणी हे यवतमाळात आल्यास त्यांना भरचौकात बदडण्याचा इशाराच दिला आहे.\nप्रजासत्ताक दिनी वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक नागरीक त्यांच्या समस्या घेऊन खासदार भावना गवळी यांना भेटायला आले होते. या दरम्यान अनेक विकास कामात भाजपाचे आमदार राजेंद्र पाटणी पाटणी हे अडथळा निर्माण करीत असल्याचे समोर आले. त्यामुळे जनतेच्या वतीने खासदार भावना गवळी यांनी आमदार पाटणी यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पाटणी यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत भावना गवळी यांचा अपमान केला. एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी बंद पाळून नागरीकांना सुध्दा वेठीस धरण्याचा प्रयत्न केला.\nया अपमानाचे पडसाद आज यवतमाळात सुध्दा उमटले. स्थानिक दत्त चौकात शिवसैनिकांनी आमदार पाटणी यांच्या पोस्टर्सला चपलीने बदडले. त्यानंतर हे पोस्टर्स जाळण्यात आले. याप्रसंगी संतोष ढवळे यांनी पाटणी यांना यवतमाळात आल्यास बदडण्याचा इशारा दिला आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख पिंटु बांगर यांनी सुध्दा महिला खासदाराचा अपमान सहन करणार नसल्याचे सांगत या घटनेचा निषेध केला आहे. याप्रसंगी शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक मंदाताई गाडेकर यांनी सुध्दा आमदार पाटणी यांनी महिलेचा अपमान केल्यामुळे ते राक्षसी प्रवृत्तीचे असल्याची टिका केली. गुणवंत ठोकळ, अतुल गुल्हाणे यांनी सुध्दा सदर घटनेचा निषेध केला. मराठा समाजाच्या वतीने लक्ष्मण गवळी यांनी निषेध केला. याप्रसंगी संतोष ढवळे, पिंटू बांगर, सुरेश ढेकळे, गुणवंत ठोकळ, वसंत जाधव, ठाकरे उपस्थित होते.\nBy TeamM24 येथे जानेवारी २८, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/203757/", "date_download": "2021-06-21T06:40:25Z", "digest": "sha1:TZMZHR77YCLRDLHM4CNWKUACZXUFAEEG", "length": 10761, "nlines": 138, "source_domain": "enavamaratha.com", "title": "आयुर्वेदीय बालसंस्कार - बालकांचे आजार - Nava Maratha", "raw_content": "\nHome आरोग्य आयुर्वेदीय बालसंस्कार – बालकांचे आजार\nआयुर्वेदीय बालसंस्कार – बालकांचे आजार\nबालकाला द्यावा. मळमळ, उलटीचे प्रमाण जास्त असेल, तर ऊस चावून खावा. उसाचा थोड्या थोड्या अंतराने घोट-घोट पिण्यास द्यावा. पोटात आग पडत असेल, तर दूध व गुरगट्या भात खाण्यास द्यावा. या काळात मोड आलेली कडधान्ये व मांसाहार देऊ नये. कावीळ बरी होण्यास साधारणतः तीन आठवडे लागतात. काविळीमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावा. हिपॅटायटीस ’ए’ कावीळ होऊ नये म्हणून प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. परंतु होण्यास साधारणतः तीन आठवडे लागतात. काविळीमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावा. हिपॅटायटीस ’ए’ कावीळ होऊ नये म्हणून प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. परंतु ती खूप महाग असल्यामुळे ज्या भागात या काविळीची लागण जास्त प्रमाणात होते, तेथे दोन वर्षांखालील बालकांना काविळीची लस देण्याचा सल्ला देण्यात येतो. प्राथमिक लस दिल्यानंतर ती खूप महाग असल्यामुळे ज्या भागात या काविळीची लागण जास्त प्रमाणात होते, तेथे दोन वर्षांखालील बालकांना काविळीची लस देण्याचा सल्ला देण्यात येतो. प्राथमिक लस दिल्यानंतर व्यक्तीला एक वर्षापर्यंत संरक्षण मिळते आणि सहा महिन्यांनंतर पुन्हा देण्यात येणारा बूस्टर डोस व्यक्तीला एक वर्षापर्यंत संरक्षण मिळते आणि सहा महिन्यांनंतर पुन्हा देण्यात येणारा बूस्टर डोस किमान वीस वर्षांपर्यंत संरक्षण पुरवितो. – काविळीमधील हिपॅटायटीस ’बी’ हा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. याची लागण झाल्यावर यकृताचे गंभीर आजार व यकृताचा कॅन्सर इत्यादी रोग होऊ शकतात. दूषित रक्त अथवा शरीरातील द्रव यांच्याशी संपर्क आल्याने हा आजार पसरतो. याची लागण साधारणत: प्रसूतीदरम्यान, असुरक्षित लैंगिक संबंध, खराब वापरलेले इंजेक्शन व सुया, एकमेकांचा टुथब्रश, रेझर यांचा एकत्रित वापर केल्याने होऊ शकते. ताप, डोकेदुखी, मळमळ, उलटी, कावीळ या प्रकारची लक्षणे यात किमान वीस वर्षांपर्यंत संरक्षण पुरवितो. – काविळीमधील हिपॅटायटीस ’बी’ हा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. याची लागण झाल्यावर यकृताचे गंभीर आजार व यकृताचा कॅन्सर इत्यादी रोग होऊ शकतात. दूषित रक्त अथवा शरीरातील द्रव यांच्याशी संपर्क आल्याने हा आजार पसरतो. याची लागण साधारणत: प्रसूतीदरम्यान, असुरक्षित लैंगिक संबंध, खराब वापरलेले इंजेक्शन व सुया, एकमेकांचा टुथब्रश, रेझर यांचा एकत्रित वापर केल्याने होऊ शकते. ताप, डोकेदुखी, मळमळ, उलटी, कावीळ या प्रकारची लक्षणे यात आढळतात. प्रयोगशाळेमध्ये रक्ततपासणी केल्यानंतर या आजाराचे निदान होते.\nहिपॅटायटीस ’ए’ या विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण हिपॅटायटीस ’बी’ आणि ’सी’पेक्षा कमी धोकादायक असतो. तरी काविळीच्या सर्व प्रकारांम ध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने निदान व उपचार करावेत. अजीर्ण झाले असतानाही पुन्हा भोजन करणे. गोड, आंबट, खारट पदार्थांचे अति प्रमाणात सेवन करणे. आहारामध्ये गोड पदार्थ, पिष्टमय पदार्थ व गुळापासून बनविलेले पदार्थ अति प्रमाणात खाणे. व्यायाम न करणे, दुपारी झोपणे, विरुद्ध पदार्थ एकत्र करून खाणे ही कृमी रोग होण्याची धोकादायक असतो. तरी काविळीच्या सर्व प्रकारांम ध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने निदान व उपचार करावेत. अजीर्ण झाले असतानाही पुन्हा भोजन करणे. गोड, आंबट, खारट पदार्थांचे अति प्रमाणात सेवन करणे. आहारामध्ये गोड पदार्थ, पिष्टमय पदार्थ व गुळापासून बनविलेले पदार्थ अति प्रमाणात खाणे. व्यायाम न करणे, दुपारी झोपणे, विरुद्ध पदार्थ एकत��र करून खाणे ही कृमी रोग होण्याची कारणे आहेत. दूषित पदार्थांचे सेवन करणे, पालेभाज्या स्वच्छ न धुता खाणे, माती खाणे या कारणांनी सुद्धा कृमी उत्पन्न होतात. लक्षणे – ताप येणे, चेहर्यावर पांढरे डाग निर्माण होणे, पोट दुखणे, मळमळ, कोणतेही पदार्थ खाण्याची इच्छा न होणे, अधूनमधून जुलाब होणे ही लक्षणे जंत झाल्यावर बालकांमध्ये दिसून येतात. उपचार – 1) मुस्ता, विडंग, मगधा, डाळिंब, बेल या सर्व द्रव्यांचे चूर्ण एकत्र करून बालकास मधातून चाटण द्यावे. यामुळे सर्व जंत शौचाद्वारे पडून जातात. _\n(क्रमश:) डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे\nदुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर\nअहमदनगर मोबाईल नं- 8793400400 वेळ स. 9 ते 12\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleआत्मिक शांति की खोज – ‘ज्योति’ व ‘शब्द’ का अनुभव\nNext articleविडी कामगारांना काम द्या, नाहीतर आर्थिक मदत द्या – लालबावटा विडी कामगार युनियन आयटक व इंटकचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्तनपानाचे महत्त्व\nआयुर्वेदीय बालसंस्कार – अपुर्या दिवसांचे व कमी वजनाचे बाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/39713", "date_download": "2021-06-21T06:17:09Z", "digest": "sha1:BQDD36KFFSNVWHNNEDXMVNWCFWXICQHC", "length": 3082, "nlines": 38, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "महाभारत युद्धाची १० गोपनीय सत्य | तीन भागांत (चरण) लिहिले महाभारत| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nतीन भागांत (चरण) लिहिले महाभारत\nवेदव्यास यांच्या महाभारताला नक्कीच मौलिक मानण्यात येते. परंतु ते तीन भागांत लिहिण्यात आले. पहिल्या चरणात ८,८०० श्लोक, दुसऱ्यात २४ हजार आणि तिसऱ्या चरणात १ लाख श्लोक लिहिण्यात आले. वेदव्यासांच्या महाभारता व्यतिरिक्त भंडारकर ओरिएंटल रिसर्च इंस्टीट��यूट, पुणे यांचे संस्कृत महाभारत सर्वांत प्रामाणिक मानण्यात येते.\nइंग्रजीमध्ये संपूर्ण महाभारत २ वेळा अनुवादित करण्यात आले. पहिला अनुवाद १८८३-१८९६ च्या मध्ये किसारी मोहन गांगुली यांनी केले होते. आणि दुसरे मनमंथनाथ दत्त यांनी १८९५ पासून १९०५ च्या मध्ये.\nमहाभारत युद्धाची १० गोपनीय सत्य\nविमाने आणि अणु अस्त्र\nराशी ज्योतिषाचा आधार नव्हत्या\nविदेशी देखील लढाईत सामील झाले होते\n२८ व्या वेदव्यासांनी लिहिले महाभारत\nदुष्यासनाच्या पुत्राने अभिमन्यूला मारले\nतीन भागांत (चरण) लिहिले महाभारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/which-action-takes-nominees-covid-worriors-who-passed-away-fight-agaist-corona-328333", "date_download": "2021-06-21T07:21:25Z", "digest": "sha1:AZHRPILVK7TPOU5EJFTICBICE2AHFLZB", "length": 17807, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोना योद्ध्यांच्या वारसांसाठी काय केले? उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा...", "raw_content": "\nमृत कोरोना योद्धांना सन्मान घोषित करण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेऊ शकते, न्यायालयाने यामध्ये का हस्तक्षेप करावा, असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला.\nकोरोना योद्ध्यांच्या वारसांसाठी काय केले उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा...\nमुंबई : कोरोनाच्या साथीमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोरोना योद्धे अहोरात्र कार्यरत होते. जीव धोक्यात घालून त्यांनी आपले कर्तव्य बजावले. प्रत्यक्ष लढा देताना मृत्यू झालेल्या कोरोना योध्दांच्या वारसांसाठी कोणत्या योजना सरकारने राबविल्या आहेत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे.\nऔषधी वनस्पतींकडे वाढता कल; अनेकांनी फुलवली घरच्या घरी आयुर्वेदिक बाग...\nकोरोना साथीमध्ये वैद्यकीय आणि प्रशासकीय विभागातील कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. यापैकी काही जणांना कोरोना लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अशा कर्मचाऱ्यांना हुतात्मा घोषित करावे आणि त्यांच्या वारसांसाठी योजना राबवावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका पत्रकार केतन तिरोडकर व अन्य एकाने एड. अपर्णा व्हटकर यांच्या मार्फत केली आहे. याचिकेवर आज मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली.\nपश्चिम रेल्वेचा प्रवास आता अधिक वेगवान; खार ते वांद्रे दरम्यान पूर्ण झाले महत्वाचे काम...\nमृत कोरोना ���ोद्धांना सन्मान घोषित करण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेऊ शकते, न्यायालयाने यामध्ये का हस्तक्षेप करावा, असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला. केंद्र सरकारकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी बाजू मांडली. केंद्र सरकार नागरिकांना असे नामांकन देऊ शकत नाही, केवळ प्रतिष्ठित पद्म पुरस्कार केंद्र सरकार देते, असे सिंह यांनी स्पष्ट केले.\nमुंबई पुण्यातील लॉकडाऊन फसला का मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलं स्पष्ट मत...\nराज्य सरकारने कोरोना योद्धांना पन्नास लाख रुपयांचे सुरक्षित वीमा संरक्षण जाहीर केले आहे, असे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी खंडपीठाला सांगितले. तसेच पोलिस आणि अन्य कर्मचाऱ्यांना जाहीर केलेल्या अध्यादेशाची माहितीही त्यांनी दिली. मात्र त्यातून स्पष्टता येत नाही, त्यामुळे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. याचिकेवर पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे.\nसंपादन : ऋषिराज तायडे\nऔरंगाबादेत आज पुन्हा १९२ रुग्ण बाधित, संसर्गाचा वेग कायम, २ हजार ७५३ रुग्णांवर उपचार\nऔरंगाबाद: जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असून आज (ता. १) सकाळीच्या सत्रात १९२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात ग्रामीण भागातील ७६ व शहरातील ११६ रुग्ण बाधित झाले आहेत.\nगुडघ्याला बाशिंग बांधून बसले अन् एका निर्णयाने स्वप्नच केले भंग\nबीड : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक निवडणुका रद्द झाल्याने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचे ग्रामपंचायतींवर प्रशासक होण्याचे स्वप्न तुर्तास तरी भंग झाले आहे.\nजगणचं संकटात आलेल्या फेरीवाल्यांसाठी धोरण तयार करा; उच्च न्यायालयाचे निर्देश\nमुंबई : लाॅकडाऊनच्या काळात रोजगारीवर संकट आलेल्या फेरीवाल्यांच्या उपजिविकेसाठी राज्य सरकारने धोरण निश्चित करावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले.\nग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून खासगी व्यक्तीची नियुक्ती नाही; राज्यसरकारची न्यायालयाला हमी\nमुंबई : राज्यात कोरोनाची साथ असल्याने सध्या निवडणूक घेणे शक्य नाही, अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली. त्यामुळे राज्य सरकारने जुलै महिन्यात 13 आणि 14 तारखेला काढलेल्��ा अध्यादेशात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करण्यात येईल, असा निर्णय जाहीर केला होता. यावर राज्यातील 14 हजा\nतिरुपती मंदिर खुले, मग राज्यातील प्रार्थनास्थळे का नाही उच्च न्यायालयात याचिक दाखल\nमुंबई : राज्यातील प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. कोरोना संसर्ग असल्यामुळे तूर्तास तरी प्रार्थना स्थळे सुरू करता येणार नाही, असे राज्य सरकारने यापूर्वी स्पष्ट केले आहे. मात्र आता पुन्हा सामाजिक संस्थेच्या वतीने\nबीकेसी जमीन खटल्यात नामवंत वकील असतानाही 'एमएमआरडीए'चा पराभव; विधीज्ज्ञांवर खर्च केले तब्बल 1.9 कोटी रुपये\nमुंबई : बीकेसी येथील जमीन न्यायालय खटल्यात एमएमआरडीएने विधीज्ज्ञांवर चक्क 1.09 कोटी खर्च केले आहेत. एमएमआरडीएने के. के. वेणुगोपाल, आशुतोष कुंभकोणी यांसारख्या नामवंत वकिलांची फौज उभारूनही खटल्यात लीजधारक जिंकले आणि एमएमआरडीएचा पराभव झाला. विशेष म्हणजे खटला हरल्यानंतरही मणियार श्रीवास्तव असो\nसचखंड गुरुद्वाराच्या ‘हल्लाबोल'साठी उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी\nनांदेड : येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डातर्फे दसऱ्याला काढण्यात येणाऱ्या ‘हल्ला बोल’ या तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या शीख समाजाच्या मिरवणुकीस (जुलूस) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी (ता.२३) काही अटी-शर्थींनी परवानगी दिली. ही मिरवणूक रविवारी (ता. २५) दुपारी चारपासून साय\nतिची आणि तुझी 'ही' रास आहे 'या' राशींच्या कपल्सचं पटणं कठीण..\nमुंबई : भारतीय परंपरेनुसार लग्नाआधी मुलगा आणि मुलीची जन्मपत्रिका बघणं महत्वाचं मानलं जातं. जन्मपत्रिकेनुसार तुमची कुंडली जुळत असेल तरच लग्न ठरवण्यात काहींचा कल असतो. मात्र प्रेमविवाह करणाऱ्यांना कुंडली किंवा राशींचं फारसं पडलेलं नसतं. काही लोकं राशिभविष्य आणि ग्रहांवर विश्वास ठेवतात तर काह\nकोरोना : पोलिस पाटील, स्वच्छता शिपाई, तलाठी, ग्रामसेवक लागले कामाला\nमंगळवेढा (सोलापूर) : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन केले. यात ग्रामीण जनतेची गैरसोय होवू नये म्हणून शासन नियुक्त समितीच्या सदस्याकडेच अनेक गावाचा पदभार असल्याने घरा बाहेर आलेल्यासाठी पोलिस पाटील व ग्रामपंचायतीच्या कर्मचारी तणावू लागले. शहर व तालुक्यामध्ये त\n कोरोनाच्या रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल 'इतक्या' दिवसांवर...\nमुंबई : मुंबईत कोरोनाची साथ सुरु झाली तेव्हा सर्वांना चिंता होती ती धारावीची. सुरुवातीला वरळी कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्यानंतर प्रशासनाने धारावीवर विशेष लक्ष दिले. तरीही बघता बघता धारावीत कोरोनाची साथ आलीच. अवघ्या काही दिवसांत धारावीत मोठ्या संख्येने रुग्ण आढळू लागले. महापालिका आयुक्त इक्वालसि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/sureshdada-patil-appeals-to-sharad-pawar-should-clear-stand-on-maratha-reservation-299967.html", "date_download": "2021-06-21T07:42:58Z", "digest": "sha1:RX4MJFACAQZPHYUXT354VKLBVJAKHQX5", "length": 19033, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठा आरक्षणाला इतर समाजाच्या नेत्यांचाही पाठिंबा, शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी: सुरेशदादा पाटील\nसाताऱ्यात 2 नोव्हेंबरला होणाऱ्या गोलमेज परिषदेपूर्वी शरद पवार यांनी मराठा आरक्षणावरील भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे नेते सुरेशदादा पाटील यांनी केली आहे. (Sureshdada Patil appeals to Sharad Pawar should clear stand on Maratha Reservation)\nसंतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा\nसातारा : मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा आरक्षण समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 2 नोव्हेंबरला सातारा येथे पश्चिम महाराष्ट्रातील विभागीय गोलमेज परिषदेचे आयोजन केले असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेशदादा पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यापूर्वी मराठा आरक्षण मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती पाटील यांनी केली आहे. (Sureshdada Patil appeals to Sharad Pawar should clear stand on Maratha Reservation)\nमराठा समाजाला आरक्षण कधी मिळेल हे सांगता येत नाही. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. ओबीसी समाजाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांच्याकडे जाणता राजा म्हणून बघितले जाते. राज्याच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. शरद पवार यांनी लवकरात लवकर मराठा आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती करत आहोत. त्यामुळे मराठा समाजाला शरद पवार आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याच्या आंदोलनात सहभागी आहेत, हे समजेल असं सुरेशदादा पाटील म्हणाले.\nशरद पवार यांनी मराठा आरक��षणाबद्दल भूमिका स्पष्ट करावी, यांनंतर आम्हाला 2 नोव्हेंबरला होणाऱ्या गोलमेज परिषदेत आंदोलनाची दिशा ठरवता येईल, असं पाटील म्हणाले.\nसुरेशदादा पाटील यांनी मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात आहे. 102 वी घटनादुरुस्ती, केंद्रीय मागासवर्ग आयोग, 103 वी घटनादुरुस्ती, आर्थिक मागास प्रवर्ग (EWS) अशा इतर गुंतागुंतीच्या विषयांमुळे मराठा आरक्षणाचा विषय लवकर सुटण्याची शक्यता कमी आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न जेवढा लांबवता येईल तेवढा लांबवण्याचा प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकारकडून केला जातोय.\nमराठा समाजासाठी EWS चा निर्णय देखील सरकार घेत नाही. मराठा आरक्षणाच्या गंभीर विषयावर राज्यातील नेत्यांनी लक्ष घालावे. यासाठी राज्यातील विविध विभागांमध्ये गोलमेज परिषदांमध्ये घेणार आहोत. गोलमेज परिषदांद्वारे संघटित ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. विविध विभागातील गोलमेज परिषदांद्वारे मराठा समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न करणार आहे. साताऱ्यातील गोलमेज परिषदेनंतर इतर विभागात परिषदा होतील त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, असं सुरेशदादा पाटील म्हणाले.\nमराठा समाजाकडून मुंबईत आंदोलन\nदरम्यान, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या सुनावणी चार आठवडे तहकूब करण्यात आली. यानंतर राज्य सरकारच्या भूमिकेवर मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मुंबईत चेंबूर आणि बोरिवली येथे मराठा समाजाने आंदोलन केले. यावेळी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात घोषणाबाजी आणि राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.\nमराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चेंबूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येत असून सरकारचा निषेध व्यक्त केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाची सुनावणी आता चार आठवडे पुढे गेली आहे. सरकार योग्य बाजू मांडत नाही म्हणून ही वेळ आली आहे, असा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे, सरकारचा निषेध करण्यासाठी आज अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले.\n…तर खंबीर मराठा समाज ठाकरे सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही : उदयनराजे भोसले\nMaratha Reservation | मराठा संघटनांचे मुंबईत आंदोलन, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प���रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक\nVideo | 24 मिनिटं, 24 हेडलाईन, पाहा दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या\nआघाडी सरकार आरक्षणविरोधी, मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवताहेत; गोपीचंद पडळकरांचा आरोप\nबहुजन समाजाला वेठीस धरणाऱ्या झारीतल्या शुक्राचार्यांचे पितळ उघडं करणार : ऊर्जामंत्री नितीन राऊत\nHeadline | 5 PM | शिवसेना भवनजवळ सेना-भाजपचा जोरदार राडा\nरेल्वे प्रवाशांसाठी IRCTC ची विशेष सुविधा; तिकीट कॅन्सल केल्यावर लगेच मिळणार रिफंड\nबाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं: राज ठाकरे\nVijay Wadettiwar | मुंबईची लोकल कोरोना संपल्याशिवाय सुरु होणार नाही : विजय वडेट्टीवार\nVastu Tips | सकाळी उठल्यावर चुकूनही या वस्तू पाहू नये, नुकसान होऊ शकते\nबाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली\nनवी मुंबई15 mins ago\nना मी जिवंत राहणार, ना तुला जगू देणार, प्रेयसीवर गोळीबार करुन युवकाची आत्महत्या\nWTC Final : काईल जेमिसनने तोडला 80 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांवर हल्लाबोल करत रचला इतिहास\njob notification 2021 : बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी बंपर भरती, 15 हजारांपर्यंत पगार\nGirish Bapat | भविष्यात सेना-भाजप युती शक्य, सरनाईक सगळ्यांच्या मनातलं बोललेत : गिरीश बापट\nहिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास\nमराठी न्यूज़ Top 9\nबाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली\nनवी मुंबई15 mins ago\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nहिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास\nबाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं: राज ठाकरे\nमराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत\nVIDEO: मुंबई लोकल कधी सुरू होणार, महापौर किशोरी पेडणेकरांनंतर वडेट्टीवारांनी केलं ‘हे’ विधान\nWTC Final : काईल जेमिसनने तोडला 80 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांवर हल्लाबोल करत रचला इतिहास\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी\nMaharashtra News LIVE Update | आमदार दिलीप बनकर यांनी भाषणात मंत्र्याचे नाव घेतल्याने आंदोलक मराठा आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-master-blaster-sachin-tendulker-and-actress-rekh-in-rajyasabha-3229373.html", "date_download": "2021-06-21T08:28:37Z", "digest": "sha1:FWXKWDN4I66NKGB5YBT7STDGG5REU3WK", "length": 11549, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "master blaster sachin tendulker and actress rekh in rajyasabha | राज्यसभेत सचिन-रेखा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराज्यसभेतील सन्माननीय राखीव जागांसाठी सचिन तेंडुलकर आणि रेखा अशा समाजमान्य नागरिकांची नेमणूक झाली आहे. त्यावरून आता वाद सुरू आहेत. सचिनला ‘भारतरत्न’ द्यावे असे अनेक जण म्हणत राहिले खरे, पण ते होणे नव्हते. सचिननेदेखील आपला ‘असा’ सन्मान व्हावा किंवा कसे, याविषयी मौन बाळगणे पसंत केले होते. पण त्याने राज्यसभेत खासदार होण्याची तयारी दर्शवली. हे राजकीय शहाणपण आपल्याला कसे सुचले नाही, यावर काँग्रेस सोडून उर्वरित ‘राष्ट्रीय पक्ष’ आत्ममग्न अवस्थेत चिंतन करू लागले असले तरी त्यांचे उतू गेलेले दूध परत मिळणारे नाही. सचिनचे फाजील कौतुक काँग्रेसने कधी केले नाही. डाव्या समाजवादी गटांना त्याचा ‘आपल्याला’ काही उपयोग नाही असे वाटणे स्वाभाविक होते तर भाजपने एक छान क्रिकेटपटू यापलीकडे त्याच्याकडे कधी पहिले नाही. शिवसेनेने केवळ मी मराठी आणि मी महाराष्ट्राचा... वगैरे मानण्यास ‘तो’ तयार ‘होत’ नव्हता, म्हणून त्याच्यावर भरपूर टीका केली. मी सा-या राष्ट्राचा हे सचिनचे एकेकाळचे विधान देशातील तमाम वृत्तपत्रांमध्ये फ्रंट पेजवर झळकले होते. तरी या गुणी आणि खिलाडू वृत्तीच्या सभ्य गृहस्थाला या मराठी प्रांतातच असभ्य भाषेतील टीकेला सामोरे लागले होते. हे आजही सुरू आहे आणि अशी उथळ टीका ब्रेकिंग न्यूजवरून कोणताही विधिनिषेध न ठेवता प्रसारितही झाली आहे. पण सचिनचे भारतीयत्व त्यास पुरून उरले हेही खरे आहे. सचिनला त्याच्या अखिल भारतीयत्वाची पावती मिळाली, एवढाच त्याच्या निवडीमागील अर्थ लावता येईल.\nरेखा ही साठ-सत्तरीच्या दशकात गाजलेली नर्तकी आणि अभिनेत्री. व्यक्तिगत जीवनातील कडू अनुभव तिने एका मर्यादेबाहेर चर्चेत आणले नव्हते. अनेक चित्रपट कलावंत पुरेसा पैसा आणि प्रसिद्धी मिळाली की आपण होऊन बाजूला होतात. लग्न वगैरे करून संसाराला लागतात. रेखादेखील वलयांकित होती. आजही आहे. एकाच वेळी वलय आणि प्रलय सांभाळत ती तगून राहिली, हे तिचे वैशिष्ट्य. कोणत्याही राजकीय वादात नसणारी रेखा आता राज्यसभेत बसणार आहे. तिची निवड म्हणजे अमिताभ बच्चनला चपराक असल्याची वार्ता काही जण करतीलही. ते तसे खोटेही नाही. कारण बच्चन कुटुंब आणि इंदिरा गांधी-नेहरू कुटुंबीय यांचे जिव्हाळ्याचे संबंध कोणे एकेकाळी होते. पण चपराकीची अन्य कारणेही आहेत. अमिताभने राजकारण सोडले असले तरी तो हिंदू कौटुंबिक जीवनशैली आणि कॉर्पोरेट जगत यांची मोट बांधण्यात कमालीचा यशस्वी ठरला. हे उत्तरायण मराठी प्रांतात कधी शिरले ते विभक्त कुटुंब पद्धती स्वातंत्र्यपूर्व काळापासून मनोमन स्वीकारणाºया मराठी जनांना आणि त्यांच्या स्वयंभू नेतेमंडळींना कधीच कळले नाही. इंग्रजीत किंवा हिंदीत लिहून दिलेली मराठी वाक्ये धीरगंभीर आवाजात बोलून गेला की अमिताभचा आणि मराठीचा संबंध संपतो. त्यानंतर तो आपल्या पित्याची ‘मधुशाला’ गात सारा हिंदुस्थान फिरला तरी त्याचे कोणी काही मनावर घेत नाही. यापूर्वी असे प्रयोग राज कपूरनेदेखील केले होते. पण त्या काळात देशात एकीकडे अविभक्त कुटुंबातील एखाद-दुसरी व्यक्ती स्वातंत्र्यलढ्यात नाहीतर राजकारणात येत असे. पण कष्टकरी समाजातील लोकांचे व्यापक स्थलांतर सुरू झाले होते. म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती रुजत होती. विभक्त कुटुंब पद्धतीत व्यक्तिवादाचा शिरकाव झाला तो साठीच्या काळात. पण जीवनमूल्यांचा संघर्ष सुरूच होता. देशी राजकारणाविषयी (म्हणजे काँग्रेस) चिडीने बोलणारा कच्चा मध्यमवर्ग या काळात विकसित होत होता. त्याचेच प्रतिनिधित्व करत अमिताभने ‘संतापलेल्या तरुणाची’ भूमिका चित्रपटातून साकारली. ‘जंजीर’ आणि ‘शोले’सारखे चित्रपट खरे तर तत्कालीन राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे अस्सल चित्रपट होते. त्यात ‘शोले’ तर ऐन आणीबाणीच्या काळात आला होता. पण त्यावर आणीबाणी नव्हती हे विशेष. आता त्या काळातील संतापलेला मध्यमवर्ग आज पूर्णपणे निवांत आहे. अमिताभदेखील निवांत आहे. या मध्यमवर्गाकडे आता बरीच सुखसंपदा आल्यामुळे ज्या भरल्या नजरेने हा वर्ग ‘कौन बनेगा...’ किंवा सीडीवर ‘शोले’, ‘जंजीर’ पाहतो, त्याच नजरेने अण्णा हजारे नामक संतापलेला वृद्ध पाहतो. पण अमिताभने अण्णा प्रकरणावर, भ्रष्टाचार-लोकपाल प्रकारावर काहीही भाष्य आजतागायत केले नाही. हा प्रश्न अमिता���ला कोणी विचारणारही नाही. तोदेखील त्याचे उत्तर देणार नाही.\nराज्यसभेत सचिन क्रिकेट खेळणार नाही, रेखा नाचणार नाही की मधुबालाची आठवण जागवणारा निरागस अल्लडपणा करणार नाही. दोघांनीही खासदारकीला होकार देऊन आपल्या काल्पनिक प्रेमिकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यांची निवड सार्थ आहे. सचिन आणि रेखा या सभ्य नागरिकांचे त्यासाठी मन:पूर्वक अभिनंदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/188521/", "date_download": "2021-06-21T07:53:14Z", "digest": "sha1:MPGBYVEBT7EY6HBYR56LPYP36FCXDYLL", "length": 7712, "nlines": 134, "source_domain": "enavamaratha.com", "title": "दर्शन कृपा (संत दर्शन सिंह जी महाराज यांच्या कृपाप्रसादाने आलेले अनुभव) - Nava Maratha", "raw_content": "\nHome आत्मधन दर्शन कृपा (संत दर्शन सिंह जी महाराज यांच्या कृपाप्रसादाने आलेले अनुभव)\nदर्शन कृपा (संत दर्शन सिंह जी महाराज यांच्या कृपाप्रसादाने आलेले अनुभव)\n– नारायणदास, दिल्ली मी आणि माझा भाऊ त्यांच्याजवळच राहिलो आणि त्यांची आवश्यक सेवा करत होतो. वडील दररोज महाराजजींना स्मरत असत. मी दयाल पुरूषांना प्रार्थना केली तेव्हा ते म्हणाले, की मला चाचाजींच्या तब्येती बद्दल रोज सांगत जा. इकडे वडीलांचे मित्र ज्ञानीजी व लाला खेलचंद वडिलांना भेटायला आले. वडिल त्यांना म्हणाले, मी एक महिन्याच्या आत जाणार आहे. अशाप्रकारे दिवस जात राहिले आणि वडिलांची तब्बेत कमजोर होत चालली पण त्यांची चेतना तशीच राहिली. एक दिवस माझा छोटा भाऊ रमेश जो डॉक्टर आहे त्याने जेव्हा वडिलांना तपासले तेव्हा त्यांची स्थिती चिंताजनक आहे असे तो म्हणाला. त्याने एक चिठ्ठी लिहून मला ती महाराजजींना देण्यास सांगितली. मी ती चिठ्ठी महाराजजींना दिली तेव्हा ते म्हणाले, मी चाचाजींना (ते वडीलांना चाचाजी म्हणत) बघण्यास येईल. दुसर्या दिवशी महाराजजी घरी आले आणि वडिलांना भेटले. वडील म्हणाले, सद्गुरूजी आता मी तयार आहे. दया करा. आणि ते दि. 11-12- 88 ला शरीर सोडून गेले, स्वतः महाराजजींनी येऊन चादर चढवली आणि खांदापण दिला. अशा अनेक आठवणी आहेत त्या जर सांगितल्या तर पुस्तके भरून जातील. (क्रमश:80) (कृपाल आश्रम, अहमदनगर)\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पो�� प्रश्नमंजुषा\nNext articleव्यक्ति एक व्यक्तित्व अनेक ब्रह्माकुमार भ्राता जगदीश चन्द्र एक जीवन्त जीवन-पथ\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\nव्यक्ति एक व्यक्तित्व अनेक ब्रह्माकुमार भ्राता जगदीश चन्द्र एक जीवन्त जीवन-पथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2020/04/", "date_download": "2021-06-21T07:54:51Z", "digest": "sha1:C6LFVNM6JQRBCJIPSOV45OOGDAUJSYSJ", "length": 192153, "nlines": 552, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "April 2020 | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nनवी मुंबई मार्केटमधील दोघांना कोरोना;शनिवारपासून भाजीपाला मार्केट बंद\nनवी मुंबई - नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आणखी दोन भाजीपाला व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही व्यापारी कोरोनाबाधित व्यापाऱ्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना लागण झाल्याचे म्हटले जात आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने एपीएमसीमधील भाजीपाला मार्केट शनिवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हे दोन्ही व्यापारी मार्केटमधील E विंगमध्ये व्यापार करत होते. दोघांना कोरोनाची लागण झाल्याने E विंग पूर्णपणे सील करण्यात आली आहे. या दोघांना वाशी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. हे दोघेही कोरोनाबाधित व्यापारी जवळपास ४० जणांच्या संपर्कात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने शनिवारपासून भाजीपाला मार्केट बंद करण्याचा निर्णय भाजीपाला महासंघातर्फे घेण्यात आला आहे.\nपहिल्यांदा एपीएमसी मार्केटमध्ये २७ एप्रिलला एका भाजीपाला मार्केटमधील व्यापाऱ्याला आणि फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर २८ एप्रिलला एपीएमसी धान्य मार्केटमधील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली. याआधीही L विंगमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबत मसाला मार्केटमधील व्यापाऱ्याला, एका हॉटेल कर्मचाऱ्याला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या ६ जणांचा कोरोनाची लागण झाली आहे.\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने मार्केटच्या प्रवेशद्वाराबाहेर सोशल डिस्टन्सिंगसाठी बॅरिकेट्स लावले आहेत. प्रवेशद्वारावर सॅनिटाईझ करुन गाड्यांना आत प्रवेश दिला जात आहे. मात्र, मार्केटच्या आत प्रवेश केल्यावर व्यपारी आणि ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे सोशल डिस्टनसिंगचे नियम येथे पाळले जात नसल्याने कोरोना रुग्णामंध्ये वाढ होत आहे.\nकोरोनाला अटकाव करण्यासाठी रेमदेसिव्हीर औषध फायदेशीर\nवॉशिंगटन - एका मोठ्या संशोधनात रेमदेसिव्हीर हे औषध कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी प्रभावी असल्याचे समोर आले आहे. आज अमेरिका प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. रेमदेसिव्हीर हे औषध पुरेशा प्रमाणात रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.संशोधनात १०६३ रुग्णांचा समावेश होता. या रुग्णांना रेमदेसिव्हीर औषध देण्यात आले, त्यामुळे रुग्णांचा बरे होण्याचा काळ ३१ टक्क्यांनी घटला. पूर्वी कोरोना रुग्णाला बरे होण्यास १५ दिवसांचा कालावधी लागायचा, आता ११ दिवसातच रुग्णांची प्रकृती स्थिर होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर औषध हे मृत्यू दर देखील कमी करत असावे, मात्र आशिक निष्कर्षांवरून हे सिद्ध झालेले नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.रेमदेसिव्हीर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला कमी करू शकतो, एवढेच या संशोधनातून सिद्ध झाले आहे. मात्र, रेमदेसिव्हीरची चाचणी ही आरोग्य दुरुस्तीचे मानक असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त कोरोना विषाणूविरुद्ध इतर दुसरे औषध शोधावे लागेल, असे राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे चिकित्सक डॉ. अँटोनी फॉसी यांनी व्हाईटहाऊसमधून बोलताना सांगितले.\nदेविंदर सिंग प्रकरणी,तारिक अहमद मीरला अटक\nश्रीनगर - दहशतवाद्यांशी संबध असल्याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलीस दलातील उपअधीक्षक देविंदर सिंग यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आज काश्मीर पोलीस आणि एनआयएने तारिक अहमद मीरला अटक केली आहे. त्याच्याकडून बरीच माहिती मिळण्याची शक्यता आहे.\nदहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी तारिक अहमद मिरला अटक केली आहे. मीरचे देविंदर सिंगशीही संबंध होते. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे अधिकाऱ्य��ंनी सांगितले. येत्या काही दिवसांत आणखी काही जणांना अटक करण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगितले.जम्मू काश्मीर पोलीस दलात सिंग पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत होते. जानेवरीमध्ये दहशतवाद्यांना आपल्या गाडीतून घेवून जात असताना त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर नावेद बाबू, आतिफ आणि इरफान असे तीघेजण त्यांच्या गाडीतून जात होते. या सर्वांना सिंग यांनी त्राल आणि जम्मू येथील आपल्या घरी ही आश्रय दिला होता.देविंदर सिंह यांना अटक केली तेव्हा त्यांच्या गाडीत शस्त्रसाठी आढळून आला. पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा मारला असता आणखी शस्त्रसाठा सापडला. या अधिकाऱ्याला चांगली कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यातही आले होते.ते श्रीनगर विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात होते.\nतबलिगी जमातशी संबंधित दाम्पत्याला मध्यप्रदेशच्या सीमेवर अडवले\nमध्यप्रदेश - तबलिगी जमातशी संबंधित एका दाम्पत्याला बासवाडा मध्यप्रदेशच्या सीमेवर अडवण्यात आले. तेथूनच त्यांना विलगीकरण कक्षात नेण्यात आले. यावरून प्रशासन आपल्याशी भेदभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे कोणतेही विलगीकरण केंद्रात राहिल्याचे पुरावे नव्हते आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला विलगीकरणाचे नियम लागू असतील, असे म्हटले आहे.\nतबलिगीजिल्ह्यातील रहिवासी मोईन खान आणि त्यांची पत्नी १५ मार्चला दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आयोजित मरकज जमातमध्ये सहभागी झाले होते. तेथे दोन दिवस थांबून जयपूरच्या जमात बरोबर मध्यप्रदेशमधील दतिया येथे गेले. तेथे हे दाम्पत्य सात दिवस राहिले. त्यानंतर देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला. त्यानंतर त्यांना दतियामध्ये विलगीकरण ठेवण्यात आले. १ एप्रिलला दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र, त्यांना विलगीकरणात काही दिवस ठेवण्यात आले. २८ दिवस विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करून ड्रायव्हरसोबत बासवाडाला जाण्यासाठी आम्ही रवाना झालो. मात्र, येथे सीमेवर आम्हाला अडवण्यात आले. विलगीकरण कक्षातही आम्हाला वेगळे ठेवण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केल्याचे कोणतेही कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे त्यांना आम्हाला विलगीकरणात ठेवावे लागले. जिल्हावासियांच्या खबरदारी साठी आपण कोणताही धोका घे�� शकत नाही आणि त्यांच्याशी भेदभाव करण्याचा संबंध नाही, इतरांच्या प्रमाणेच त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, असे यावर जिल्हा प्रशासनाकडून उत्तर देण्यात आले आहे.\nआरोग्य कर्मचाऱ्यांवर दगडफेकप्रकरणी दहा जणांना अटक\nकानपूर - शहरात बुधवारी पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले आहे. तर, घटनेतील इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.\nबुधवारी एका व्यक्तीला क्वारंटाईन करण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांच्या टीमवर काही लोकांनी हल्ला केला. यानंतर पोलीस प्रशासनाने या भागात पैरामिलिट्री फोर्स आणि पीएसी तैनात केले. याशिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील या प्रकरणाची दखल घेत आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. आज व्हिडिओच्या मदतीने पोलिसांनी यातील १० लोकांना अटक केली आहे. बाकी ३० ते ३५ लोकांचा शोध सुरु आहे.\nमालेगावात झपाट्याने वाढला रुग्णांचा आकडा\nनाशिक- कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच नाशिकमधील मालेगाव हे कोरोनाचे मोठे 'हाॅटस्पाॅट' बनले आहे. २४ तासात मालेगावात ८२ कोरोनाचे नव्याने रुग्ण वाढले आहेत. एकट्या मालेगावात २५३ तर जिल्ह्यात कोरोना बधितांनाचा आकडा आता २७६ वर पोहोचला असल्याने नाशिकच्या चिंतेत वाढ झाली आहे.या नवीन कोरोना रुग्ण वाढीने मालेगावात कोरोना बाधित रुग्णांनांचा आकडा २७६ वर पोहोचला आहे. मागील २४ तासांत मालेगावात ८२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात १५ पोलीस कर्मचारी आणि एका ३ महिन्याच्या मुलाचा समावेश आहे.राज्याचे आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी बुधवारी नाशिकला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी मालेगाव हॉटस्पॉट नियंत्रणासाठी पंचसूत्री योजना जाहीर केली. ही पंचसूत्री योजना लवकर अमलात आणली जाईल. या योजनेत हा परिसर दाटीवाटीचा असल्याने याठीकाणी होम क्वारंटाईन शक्य नाही. त्यामुळे येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर दिला जाणार आहे. ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्यास उपचार, 'पोर्टेबल एक्स-रे'द्वारे चाचणीत न्युमोनिया तपासणी व औषधे, डॉक्टरांच्या शीघ्र कृती दल तर्फे उपचार, अशी पंचसूत्री अभियानात वापरली जाईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.\nदेशभरात झपाट्याने पसरतोय कोरोना; रुग्णांचा आकडा ३३ हजारांपुढे\nनवी दिल्ली - देशातील लॉकडाऊन संपायला अवघे तीन दिवस शिल्लक असतानाही कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे १७१८ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने ३३ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत १०७४ लोकांनी जीव गमावला आहे. ३० एप्रिल ते १५ मे हा कालावधी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचेल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे.३ मे रोजी देशातील लॉकडाऊनचा कालावधी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी परराज्यांमध्ये अडकून पडलेले मजूर, विद्यार्थी आणि पर्यटकांना पुन्हा आपापल्या राज्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने सशर्त मंजुरी दिली आहे. मात्र, नागरिकांच्या या आदानप्रदानासाठी दोन्ही राज्यांची परवानगी आवश्यक असेल. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या लोकांनाच इतर राज्यांमध्ये पाठवले जाईल. तसेच निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) केलेल्या बसमधून लोकांची वाहतूक व्हावी, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.\nलॉकडाऊन संपल्यानतर राज्यात आर्थिक संकट - शरद पवार\nमुंबई - देशासहित राज्याला कोरोनाने ग्रासले आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. कारण लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. याचा विपरित परिणाम राज्याच्या अर्थकारणावर होणार आहे. कारखाने, व्यापार, व्यवहार बंद आहेत. लोकांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे महाराष्ट्र आणि शासनाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार आहे, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे, असे सूतोवाच केले आहे.\nदेशभरात अनेक ठिकाणी आर्थिक संकट उभे राहणार असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे. लॉकडाऊनमुळे ४० दिवसांपासून सगळे काही बंद आहे. कारखाने, व्य���पार, व्यवहार बंद आहेत. लोकांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे अर्थकारणावर विपरित परिणाम होणार आहे. मी सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारचा २०२०-२०२१ चा जो अर्थसंलकल्प सादर केला होता, त्यात एकंदर राज्याचे महसूल उत्पन्न तीन लक्ष ४७ हजार कोटीच्या आसपास जाईल, असे चित्र दिसत होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे आज सुधारित माहिती घेतली असता महसूलात तूट पडेल असे दिसत असल्याची चिंता व्यक्त केली.\nमहसूली तूट १ लक्ष ४० हजार कोटी इतकी असेल. याचा अर्थ एकूण येणाऱ्या उत्पन्नापैकी ४० टक्के उत्पन्न कमी होईल. याचा परिणाम सरकारच्या कामावर झाल्याशिवाय राहणार नाही. आर्थिक संकट उभं राहणार आहे. मी पंतप्रधन मोदी यांना यासंबंधी कल्पना दिली आहे. देशाच्या सगळ्या भागांवर हे आर्थिक संकट आहे. आपण सगळ्यांनी यावर चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.\nउत्तर प्रदेशची चिंता नक करू, तुम्ही महाराष्ट्र सांभाळा - योगी आदित्यनाथ\nउत्तर प्रदेश - उत्तर प्रदेशातील बुलंदशहर भागात दोन साधूंची हत्या झाल्यानंतर राजकारण चांगलेच तापले होते. गावातील मंदिरात साधुंचे मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बुलंदशहर घटनेवर प्रतिक्रिया देताना, पालघरच्या घटनेचा दाखला देत योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला चिमटे काढले. खा. राऊत यांनी ट्विट करत, उत्तर प्रदेशातील घटना भयंकर असून याला कोणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नये. पालघरमध्ये असा प्रकार झाला होता, अशा आशायचे ट्विट केले होते.\nराऊत यांच्या आरोपाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाद्वारे ट्विट करत सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य आहे. बुलंदशहर घटनेनंतर अवघ्या काही तासांमध्येच आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सांभाळा, उत्तर प्रदेशची चिंता करु नका अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी संजय राऊत यांना सुनावले आहे. याचसोबत पालघर जिल्ह्यामधील साधुंच्या हत्येबद्दल कोण राजकारण करत आहे असा सवालही आदित्यनाथ यांनी खा. राऊत यांना विचारला आहे.\nबुलंदशहर जिल्ह्यातील पगोना गावातील शिव मंदिरात गेल्या १० वर्षांपासून जगनदास आणि सेवादास हे दोन साधू वास्तव्यास होते. दोन्ही साधू मंदिर��तील धार्मिक विधी करतात. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री मंदिर परिसरात दोघांची हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी गावातील लोक मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या प्रकरणात राजू नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी गावापासून दोन किमी अंतरावरून अटक केली.\nअंधेरी एमआयडीसीतील एका कंपनीत ७ कोटींची चोरी,सहा जणांना अटक\nमुंबई - लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील अंधेरी एमआयडीसीतील एका कंपनीत घरफोडी करून सोने-चांदी व हिऱ्यांचा तब्बल सात कोटी रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीचा म्होरक्या हा एका सेवाभावी संस्थेचा संस्थापक असून त्याला लॉकडाऊन काळात गरजूंना अन्न वाटप करण्याचे महापालिकेचे कंत्राट मिळाल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.\nमुंबईतील अंधेरी एमआयडीसी परिसरात राहणारे तक्रारदार राजकुमार लुथरा यांच्या कंपनीत लॉकडाऊन काळात १९ मार्च ते २२ एप्रिलदरम्यान सिमेंटचे छत तोडून चोरी झाली होती. त्यांनी या घटनेत तब्बल सात कोटींचे हिरे सोन्या-चांदीचे दागिने व इतर वस्तू चोरीला गेल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता. या प्रकरणी पोलिसांनी काही पथक बनवून कुर्ला, वसई-विरार, अंधेरी, पवई या परिसरात तपास सुरू केला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अंधेरी एमआयडीसी परिसरातील विपुल चांबरीया या आरोपीला अटक केली.अटक झालेल्या आरोपीने पोलीस चौकशीत त्याच्या साथीदारांसोबत मिळून हा चोरीचा गुन्हा केल्याचे कबूल केले. याप्रकरणी पोलिसांनी दिमाण छोटूलाल चौहान (३२), मुन्नाप्रसाद हिरालाल खैरवार (४९), लक्ष्मण दांडू (४९), शंकर कुमार येशू (४३) राजेश शैलू मारपक्का (२९) आणि विकास तुळशीराम चनवादी (२४) या आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोन आरोपी हे तक्रारदाराच्या कंपनीत काम करीत होते. दिमन चौहान हा स्टॉक होल्डर म्हणून काम करीत होता. तर, मुन्ना प्रसाद हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. पोलिसांनी आरोपींकडून ३ कोटी ४२ लाख रुपयांचे हिरे, १ कोटी ३१ लाख रुपयांचे हिरे जडीत सोन्याचे दागिने आणि ५५ लाख रुपयांची ��ोने मिश्रित माती असा पाच कोटी ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.\nराहुल गांधींच्या आरोपांनंतर निर्मला सीतारामन यांची काँग्रेसवर कडाडून टीका\nनवी दिल्ली - मेहूल चोकसी, विजय मल्ल्यासोबतच इतर ५० थकबाकीदारांचे जवळपास सुमारे ६८,६०७ कोटी रुपये माफ केले असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नीरव मोदी, मेहुल चोकसी याच्यासोबतच भाजपच्या मित्रांची नावं 'बँकेच्या चोरांच्या' यादीत समाविष्ट केली आहेत, असं ते म्हणाले होते. अशा प्रकारे देशातील जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. ज्यावर आता खुद्द देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उत्तर दिले आहे.एकामागून एक ट्विट करत या शृंखलेतून त्यांनी काँग्रेसवरही कडाडून टीका केली. विजय मल्ल्यापासून नीरव मोदीपर्यंत भाजप सरकारने कर्ज वसुलीसाठी नेमकी किती आणि कशी पावले उचलली हे त्यांनी सांगितले.\nमेहुल चोकसी याच्याविषयीसुद्धा सीतारमण यांनी काही आकडेवारी सादर करत राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले. त्याच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या रेड कॉर्नर ऑर्डरचा उल्लेख करत चोकसीच्या प्रत्यर्पणासाठी एक अर्ज एँटीग्वामध्ये पाठवण्यात आल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली.मद्यसम्राट आणि घोटाळेबाज विजय मल्ल्या याच्या संपत्तीविषयीची माहितीसुद्धा त्यांनी दिली. मंगळवारी रिझर्व्ह बँकेकडून माहितीच्या अधिकाराअंतर्गत या गोष्टी उघड झाल्या. आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत या केंद्रीय बँकेकडून ५० विलफुल डिफॉल्टर्स आणि त्यांच्याकडून घेतल्या गेलेल्या कर्जाची १६ फेब्रुवारीपर्यंतची परिस्थिती याविषयीचा तपशील मागवला होता. याच प्रकरणी राहुल गांधी यांनी मोठ्या बँकांमधील डिफॉल्टर्स अर्थात थकबाकीदाराचे नावं लपवल्याचा गंभीर आरोप भाजप सरकारवर लावला होता.\nराज्यपालांना दुसरा प्रस्ताव दिला,प्रस्ताव मंजूर करतील अशी अपेक्षा - जयंत पाटील\nमुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लवकर निर्णय घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राजभवन येथे जाऊन राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना स्मरणपत्र दिले आणि उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. या विनंतीवर राज्यपालांनी विचार करतो, असे म्हटले असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली\nराज्यपाल भगसिंग कोश्यारी यांना आम्ही ९ एप्रिल रोजी पत्र पाठले होते. विधानपरिषदेच्या ज्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या त्यासंदर्भात ते पत्र होते. दरम्यान आम्हाला राज्यपालांकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्यामुळे, काल पुन्हा मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबत निर्णय घेऊन आम्ही स्मरणपत्र पाठवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचे शिफारस पत्र आम्ही राज्यपालांना दिले आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.\nराज्याच्या मंत्रिमंडळाने दुसऱ्यांदा ठराव करुन जो प्रस्ताव आपल्याला दिलेला आहे, त्यावर आपण लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली. राज्यपालांनी यावर विचार करतो असे सांगितले आहे, असं जयंत पाटील म्हणाले.आम्ही आता कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही. यासंदर्भात लवकरच राज्यपाल कायदेशीर निर्णय घेतील. राज्यात स्थिर सरकार असायला हवे. राज्यपाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्याआधी हा प्रस्ताव मंजूर करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.\nमंत्रालय होणार सॅनिटाईज, दोन दिवस मंत्रालय राहणार बंद\nमुंबई - मंत्रालयाच्या इमारतीमध्ये सॅनिटाईज करणार असल्याने दोनही इमारती दोन दिवस पूर्ण बंद राहणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या जुन्या आणि नव्या इमारती पूर्णपणे सॅनिटाईज होणार आहेत. केंद्र सरकारने जे मार्गदर्शक तत्व आखून दिले आहेत त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे २९ आणि ३० एप्रिलला मंत्रालय पूर्णपणे बंद राहणार आहे अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली.\nदोनही इमारतीच्या खोल्या आणि भाग सॅनिटाईज करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या लॉकडाऊमुळे मंत्रालयात अतिशय कमी कर्मचारी कामावर आहेत. तर बहुतांश मंत्री आपल्या घरूनच कामकाज करत आहेत.मुख्यंमत्री उद्धव ठाकरे हेही मातोश्रीवरूनच कारभार बघत आहेत. तर ज्ये��्ठ मंत्री क्वचितच मंत्रालयात येत असतात. सगळे मंत्री आपल्या घरूनच कामकाज करत आहेत.\nटीकाकारांना टीका करू द्या, त्यांच्याकडे रिकामा वेळ असेल - सुप्रिया सुळे\nमुंबई - कोरोनाविरोधातील लढाई आपण कॉमन अजेंडा करून लढली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगतात त्याप्रमाणे आपले लक्ष फक्त कोरोनाची लढाई जिंकण्यावर असले पाहिजे. टीका करायची असेल त्यांना करू द्या, त्यांच्याकडे रिकाम वेळ असेल, अशी मिश्किल टीप्पणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे लष्कराच्या शिस्तीप्रमाणे पालन करा -लॉकडाऊन हळूहळू कमी झाले पाहिजे. हे लॉकडाऊन कॅफे किंवा कॉफी डेमध्ये जाण्यासाठी नाही, तर काम करून आपण नियम व कायदे पाळू. देशाला आज कामाची गरज आहे. काम व कष्ट करून आपले राज्य व देश उभा करण्याची वेळ आहे. नुसते घाबरून घरात बसून आपले प्रश्न सुटणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी दिशा देतील, सरकार जे नियम व कायदे बनवेल त्याचे पालन करावे. हे नियम व कायदे सरकारसाठी नाही, तर आपल्यासाठी आहेत हे लक्षात घ्या. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार जो निर्णय घेतील त्याचे लष्कराच्या शिस्तीप्रमाणे पालन करा, असे आवाहनही खासदार सुळे यांनी केले.जनतेला आज राज्य व देश बांधण्याची, कष्ट करण्याची, एकमेकांचे हात धरण्याची आणि विचारांची लढाई लढण्याची वेळ आहे. राजकारण करण्याची वेळ नाही. माझ्या पक्षाचे लोक चांगले काम करत आहेत. त्यांचे कौतुक करणारे पोस्ट करण्याचे सरकारने नियम केल्यावर बंद केले. आज ४० दिवस झाले मी घराबाहेर पडलेली नाही. मी सरकारचे नियम तंतोतंत पाळत असल्याचेही खासदार सुळे यांनी सांगितले. नियम पाळू तितक्या लवकर लॉकडाऊन उठेल. त्यामुळे लवकर आर्थिक अडचणीवर मात करू शकतो. आपले राज्य पायावर उभे कसे राहील आज आपल्यासमोर काम करून आपली आर्थिक स्थिती जाग्यावर आणण्यासाठी काम केले पाहिजे. आरोग्य व आर्थिक स्थिती यांच्यातील सुवर्णमध्य साधूनच आपल्याला पुढे जावे लागेल, असेही त्या म्हणाल्या. आज अन्न वाटतोय. पण, त्यांना\nशिजवून दिलेले अन्न नको, तर रेशन हवे आहे. दहा दिवसाचे रेशन दिले तर ती लोकं दहा दिवस घराबाहेर पडणार नाहीत. शिवाय प्रशासनावरील ताणही कमी होईल त्यामुळे शक्यतो रेशन कीट देणेच महत्वाचे आहे, असा सल्लाही सुळे यांनी दिला आहे.\nआज कोरोनाच्या काळात २४ तास प्रशासन काम करत आहे. त्यांचा अभिमान बाळगतानाच या सर्व योगदानाबद्दल सुळे यांनी सर्वांना मानाचा मुजरा केला. शिवाय बलिदान दिलेल्या पोलिसांना श्रध्दांजली वाहताना त्यांच्या कुटुंबाला कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही. त्यांच्यासोबत उभी राहणार असल्याचे सांगितले. सरकारने त्यांच्या कुटुंबाबद्दल व्यक्त केलेल्या कृतज्ञतेबाबत सरकारचे आभार मानले.गरोदर मातांना किंवा तिच्या लेकराला वेळेवर मदत मिळालीच पाहिजे. त्यांच्यासाठी काही निर्णय सरकारला घेता येतात का हे पहावे आणि तसा प्रयत्न करावा, अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली. समाजातील अनेक घटक आज अडचणीत आहेत, याची जाणीव सरकारला आहे. केंद्र व राज्य सरकार यावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. लॉकडाऊनच्या काळात साथ दिली त्याप्रमाणे कोरोना संकटावर मात केल्यानंतर देखील द्या. त्यामुळे महाराष्ट्र स्वतःच्या पायावर उभा राहून अडचणींवर मात करेल, असे आवाहन सुळे यांनी केले.\nबुधवारी केदारनाथ धामाचे दरवाजे उघडणार\nडेहराडून - शंकर महादेवाचे अकरावे ज्योतिर्लिंग आणि विश्व प्रसिद्ध भगवान केदारनाथ धामचे दरवाजे बुधवारी विधीपूर्वक पूजा-अर्चा करून उघडण्यात येणार आहेत. यावेळी धामचे पुजारी, रावळ आणि काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडला जाणार आहे.\nकोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने यावेळी पहिल्यांदाच भाविकांच्या गैरहजेरीत केदारनाथ धामचे दरवाजे उघडले जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत येथे गर्दी टाळण्यात येणार आहे. गंगोत्री धामप्रमाणेच केदारनाथ धाम येथे पंतप्रधान मोदींच्या नावाने पहिली पूजा केली जाणार आहे.केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यासाठीची सर्व तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे. बाबा केदारनाथांची डोली केदारधाममध्ये पोहोचली आहे. बुधवारी सकाळी विधीवत केदारनाथाचे दरवाजे उघडले जातील. यासाठी मंदिराला झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करत केवळ १८ ते २० नागरिकांच्या उपस्थितीत धामाचे दरवाजे उघडले जातील. सुरक्षित अंतर पाळण्याकडेही लक्ष दिले जाईल. यंदा पुरोहितांची संख्याही कमी करण्यात आली आहे.यमुनोत्री आणि गंगोत्री धामाचे दरवाजे उघडल्यानंतर आता बुधवारी केदारधामचे दरवाजे उघडले जातील. येथेदेखील गंगोत्री आणि यमुन���त्री धामाप्रमाणे प्रथम पंतप्रधान मोदींच्या नावाने भगवान आशितोष यांची पूजा केली जाईल. चारीधाम आणि संतांच्या आशीर्वादाने पंतप्रधान मोदी सध्याच्या कोरोना संकटातून देशाला बाहेर काढतील, असे धर्मस्व स्वामी सतपाल महाराज यांनी सांगितले.\nदारूऐवजी सॅनिटायझर पिल्याने दोघांचा मृत्यू\nसातारा - सॅनिटायझर प्यायल्यामुळे साताऱ्याच्या जिंती गावात दोघांचा मृत्यू झाला आहे. दारू आणि सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल हा घटक असतो, पण दोघांचाही परिणाम भिन्न असल्यामुळे दारू पिणाऱ्यांना जीवाला मुकावे लागले आहे.\nलॉकडाऊनमुळे दारू बंद आहे, तर कोरोनामुळे हॅण्ड सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. हॅण्ड सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असल्यामुळे अनेक तळीरामांनी दारूची तलफ हॅण्ड सॅनिटायझरवरती भागवण्याचा प्रयत्न केला. तामीळनाडूमध्ये हॅण्ड सॅनिटायझर प्यायल्यामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, आता त्याचीच पुनरावृत्ती सातारा जिल्ह्यातल्या जिंती गावात घडली आहे.\nसाताऱ्यातल्या दोघांनी नशेसाठी हॅण्ड सॅनिटायझरसदृष्य द्रव पिल्याने अस्वस्थ झालेल्या दोघांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या दोघांनी सॅनिटायझरसारखे काही तरी प्राशन केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या दोघांच्याही शवविच्छेदनाचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.सॅनिटायझर आणि दारूमध्ये अल्कोहोल असतं, पण दोघांमध्ये भरपूर फरक आहे. यामुळे सॅनिटायझरचा नशेसाठी वापर करुच नका, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.\nछत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून नक्षल छावणी उद्ध्वस्त\nरायपूर - छत्तीसगडमधील सुखमा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या डीआरजी पथकाला मोठे यश आले आहे. मैलासोर येथील जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या छावणीवर हल्ला केला. मोठ्या प्रमाणात जवान येत असल्याचे पाहून नक्षलवाद्यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे सुरक्षा दलांच्या हाती मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रात्रे लागली.\nभेज्जी पोलीस ठाणे क्षेत्रांतर्गत येणाऱ्या जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी जमल्याची माहिती सुरक्षा पथकाला मिळाली होती. त्यानंतर एसटीएफ आणि कोब्रा बटालियनचे जवानांनी संयुक्त ऑपरेशन राबविले. ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ एप्रिलला जवानांनी नक्षल कॅम्पवर हल्ला केला. जवानांनी पळून जाणाऱ्या नक्षलींचा पाठलाग केला. मात्र, सर्वजण पळून जाण्यात यशस्वी झाले.जवांनानी नक्षली कॅम्प आणि आजूबाजूच्या परिसरात सर्च ऑपरेशन राबविले. ५ बंदुका, विजेच्या तारा, गन पाऊडर, टिकली पटाखा, लोखंडाचे तुकडे, नक्षलवाद्यांचे ड्रेस आणि इतर सामुग्री हाती लागली.\nमे पर्यंत भारतात बनणार टेस्टिंग किट - डॉ. हर्षवर्धन आरोग्य मंत्री\nनवी दिल्ली - कोरोनाच्या तपासणीसाठी चीनकडून आणण्यात आलेली चाचणी किट खराब दर्जाचे निघाले. यानंतर भारताने स्वत: टेस्टींग किट बनवण्याचे काम सुरू केले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी या विषयावर आढावा बैठक घेतली. आरोग्यमंत्री म्हणाले की लवकरच आपण टेस्टिंग किट बनवू, त्यानंतर दिवसात एक लाख चाचण्या करता येतील.बायो टेक्नॉलॉजी विभागासह इतर संघटनांशी चर्चेनंतर डॉ. हर्षवर्धन यांनी हे विधान केले. ते म्हणाले की, आमच्या शास्त्रज्ञ, बायोटेक्नॉलॉजी तज्ञांनीही ही लस तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या व्यतिरिक्त, अनुवांशिक अनुक्रमांवर अभ्यास देखील सुरू झाला आहे.\nकेंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले की, मे महिन्यापर्यंत भारतात आरटी-पीसीआर, किटची चाचणी करण्यात आपण यशस्वी होऊ. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची परवानगी मिळाल्यानंतरच उत्पादन सुरू होईल. ३१ मे पर्यंत देशात दररोज एक लाख चाचण्या होतील.सध्या भारतात दररोज ४० ते ५० हजार चाचण्या घेतल्या जातात, त्याची क्षमताही सतत वाढविली जात आहे. मंगळवारी सकाळपर्यंत देशात ७ लाखाहून अधिक कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली आहे.\nअभिनेता इरफान खान कोकिलाबेन रुग्णालयात भरती\nमुंबई - गेल्या कित्येक दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देणारा अभिनेता इरफान खानला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच इरफानच्या आईचे निधन झाले होते. लॉकडाऊनमुळे इरफान त्याच्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी पोहचू शकला नव्हता. इरफानची आई सईदा बेगम या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी जयपुरच्या आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्याने इरफान आपल्या आईच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शक���ा नाही. मात्र इरफानने व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या आईचं शेवटचे दर्शन घेतले होते.\nइरफानला हाय ग्रेड न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर आहे. परदेशातून कॅन्सवर उपचार करुन आल्यानंतर इरफान रुटीन चेकअपसाठी कोकिलाबेन रुग्णालयात जातो. मिळालेल्या माहितीनुसार, आता इरफानला याच रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. २०१७ च्या जून महिन्यात या आजाराबाबत समजल्यानंतर इरफान कामातून ब्रेक घेऊन परदेशात या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी गेला होता. इरफानने स्वत: त्याच्या आजाराबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती.\nमायानगरीत करोनाग्रस्तांची संख्या गेली पाच हजारच्या पुढे\nमुंबई - महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची सर्वात जास्त आहे. आणि त्यात झपाट्याने वाढ होताना दिसते.शनिवारी राज्यात २२ जणांचा या महामारीने बळी घेतला आहे. यामध्ये मुंबई पोलिसातील कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. देशात सर्वाधिक करोनाग्रस्त मुंबईत आहेत. मुंबईमध्ये करोनाग्रस्तांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहे.त्यात रोज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.गिरगाव, ग्रॅन्ट रोड, वरळी, भायखळा, धारावी, गोवंडी, मानखुर्द आदी विविध भागांमधील करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईमध्ये करोनाग्रस्तांची संख्या पाच हजारावर गेली असून आतापर्यंत १९१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ३२३ जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, विविध रुग्णालयांतील १६७ करोनाबाधित बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले.\nकरोनाबाधितांवर रक्तद्रव उपचार पद्धतीद्वारे (प्लाझ्मा थेरपी) उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली आहे. बऱ्या झालेल्या तीन रुग्णांकडून रक्तद्रवाचे तीन युनिट उपचारासाठी उपलब्ध झाले आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पात्र रुग्णांवर रक्तद्रव उपचार पद्धतीने उपचार करण्यात येणार आहेत. या प्रक्रियेसाठी आवश्यक प्लाझ्मा फेरेसिस मशीन नायर रुग्णालयात उपलब्ध करण्यात आले असून करोनातून बऱ्या झालेल्यांच्या रक्तद्रवाचे विलगीकरण तेथे करणे शक्य होणार आहे.\nराज्यात लॉकडाऊन वाढवण्याबाबत अद्याप निर्णय नाही - राजेश टोपे\nमुंबई - महाराष्ट्रात ३ मे नंतर आणखी १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी रात्री स्पष्ट केले आहे. येत्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. त्यानंतर राज्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर याबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकतो, असे संकेत टोपे यांनी दिले.\nमहाराष्ट्रात १८ मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये येत आहेत. तथापि, यासंदर्भात तसा कोणताही निर्णय झालेला नाही. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोनाचे राज्यात ५१२ कंटेनमेंट झोन आहेत. अशा ठिकाणी लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्याचा प्रश्न नाही. हॉटस्पॉट झोनबाबतही मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होईल, असे टोपे यांनी नमूद केले.\nमहाराष्ट्रातील दुकाने उघडण्याची तूर्तास शक्यता दिसत नाही, असे नमूद करताना राज्यात ग्रीन झोन असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्याची सीमा बंद करून काही महत्त्वाच्या व्यवहारांना राज्य सरकार परवानगी देण्याची शक्यता टोपे यांनी वर्तविली आहे. मुंबई प्रदेश महानगर क्षेत्र आणि पुणे प्रदेश महानगर भागात कोरोनाबाधित रुग्णसंख्या राज्याच्या अन्य भागाच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे मुंबई पुण्यातील लॉकडाऊनच्या कालावधीबाबतही मुख्यमंत्री यांच्या स्तरावर अंतिम निर्णय सोमवारनंतरच होऊ शकतो असे संकेत दिले आहेत.\nसैनिकांचा महागाई भत्ता कापण्यापेक्षा बुलेट ट्रेनचा खर्च थांबवा – काँग्रेस\nनवी दिल्ली - केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे. मोदी सरकारने सैनिक आणि कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ते कापण्याऐवजी सेंट्रल विस्टा, बुलेट ट्रेनसारख्या योजना आणि वायफळ खर्च थांबवावे अशी टीका काँग्रेसने केली. सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये कपात केली जाऊ नये. अशा कठीण प्रसंगात केंद्रीय कर्मचारी आणि सैनिकांवर असा निर्णय लादणं योग्य नसल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले.\nलाखो करोडोंची बुलेट ट्रेन योजना आणि सेंट्रल विस्टा सौंदर्यीकरण परियोजना थांबवण्याऐवजी कोरोनाशी लढून जनतेची सेवा करणाऱ्या केंद्रीय कर्मचारी, पेंशनर्स आणि देशातील सैनिकांचा महागाई भत्ता कापत आहे. हे सरकार असंवेदनशील आणि अमानवीय असल्याची टीका काँग्रेस खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. तुम्ही मध्यमवर्गीयांकडून पैसे घेत आहात पण ते गरिबांना देत नाही तर सेंट्रल विस्टावर खर्च करत आहात.माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी देखील सरकारच्या निर्णयावर टीका केली. काँग्रेस नेता वेणुगोपाल, रणदीप सिंह सुरजेवाला, मनीष तिवारी, सुप्रिया श्रीनाते, गौरव वल्लभ, रोहन गुप्ता आणि प्रविण चक्रवर्ती यांनी देखील सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली.\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचे तीन भाग थांबवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. यावर्षी १ जानेवारीपासून सुरु झालेला ४ टक्के महागाई भत्ता देखील यामध्ये येतो. कर्मचाऱ्यांना सध्याच्या दरानुसार महागाई भत्ता मिळत राहील.महागाई भत्त्याचा सध्याचा दर १७ टक्के आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणान ५० लाख कर्मचारी तसेच ६१ लाख पेंशनधारकांवर होणार आहे.\n‘टीसीएस’च्या तब्बल अडीच लाख कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’\nनवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे विविध देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या आहेत. अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांनी कामगारांना कमी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु या आर्थिक समस्येवर टाटा कंपनीने मात्र अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी आपल्या तब्बल अडीच लाख कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन संपल्यावरही हे कर्मचारी कायमचे घरातूनच काम करणार आहेत.\nटाटा इंडस्ट्रीमधील टाटा कन्सलटन्सी सर्विसेस (टीसीएस) या कंपनीने हा ‘वर्क फ्रॉम होम’चा निर्णय घेतला. एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार या कंपनीत सध्या जवळपास ३ लाख ५५ हजार कर्मचारी काम करत आहेत. यांपैकी ७५ टक्के कर्मचाऱ्यांना त्यांनी घरातून काम करण्यास सांगितले आहे व २० टक्के कर्मचारी ऑफिसमध्ये काम करतील.\nटीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अनोख्या योजनेला त्यांनी ‘मॉडेल २५’ असे म्हटले आहे. हा प्रयोग सुरुवातीला ते २०२५ पर्यंत करुन पाहणार आहेत. जर हे मॉडेल यशस्वी झाले तर हा प्रकार तसाच सुरु राह���ल. एक मोठी कंपनी चालवण्यासाठी भरपूर पैसे लागतात. लॉकडाऊनमुळे सध्या अर्थव्यवस्थेचे चक्र पूर्णपणे थांबले आहे. कंपन्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत आटत चालले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी कंपनीकडे पुरेसे पैसे नाहीत. परंतु, अशा प्रतिकूल परिस्थितीत कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणे हा देखील कुठल्याच समस्येवरचा उपाय होऊ शकत नाही.\nछत्तीसगडमधील चकमकीत नक्षलवाद्याचा खात्मा\nसुकमा - छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील तोंगपाल येथील दामनकोटा क्षेत्रामध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलाने एका नक्षलवाद्याचा खात्मा केला. सुकमा पोलीस अधीक्षक शलभ सिन्हा यांनी माहिती दिली.\nशनिवारी सायंकाळी साडे सहा ते सात दरम्यान नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्याला जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यामध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा झाला. त्याचा मृतदेह देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे. याचबरोबर घटनास्थळावरून ३१५ बोर बंदूक आणि शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. या चकमकीनंतर आसपासच्या परिसरात जवानांची शोधमोहीम सुरूच होती.\nकोकणवासीयांना गावी जाण्याची परवानगी द्या - भास्कर जाधव\nरत्नागिरी - संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचा संसर्ग कमी न झाल्यामुळे पुन्हा ३ मी पर्यंत लॉकडाऊन घेतला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईत कोकणातील अनेक चाकरमाने काम करतात. मात्र, आता लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकले आहेत. देशातील महामार्गावरील जिल्हाअंतर्गत सीमाही बंद करून येथे कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने वाहतूकीचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना गावी जाण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.मुंबईत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून लोक रोजीरोटीच्या निमित्ताने गेलेले आहेत. त्यांच्यात कोकणातील लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. माझ्या कोकणातील रोजीरोटी निमित्त मुंबई गेलेले चाकरमानी कोकणात परत येण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी असे जाधव म्हणाले आहेत.\nपरप्रांतीय मजूर निवारा केंद्रातच राहणार - गृहमंत्री अनिल देशमुख\nगोंदिया - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्यात अडकलेल्या परप्रांतीयांना आहे तिथेच राहावे. त्यांच्यासाठी निवार केंद्र तयार करण्यात आले आहेत. आता त्यांच्या मनोरंजनासाठी चित्रपट दाखवण्यात येणार आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. परप्रांतीय मजूर, नागरिकांना निवारा केंद्र ठेवण्यात आले आहे. त्यांना कुठल्या अडचणी आहेत काय, याचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री शनिवारी गोंदियात आले होते. यावेळी ते बोलत होते.\nदेशमुखांनी २५ एप्रिलला गोंदियामध्ये आढावा बैठक घेतली. त्यानंतर रात्री ९ वाजता त्यांना गोंदियातील निवारा केंद्राला भेट दिली. यामध्ये बिहार, झारखंड, आंध्रप्रदेश आदी परप्रातांतून आलेल्या मजुरांना ठेवण्यात आले आहे. त्यांना कोणत्या अडचणी आहेत का याची विचारपूस देशमुखांनी केले. तसेच सर्वांना आपआपल्या घरी परत जायचे आहे. मात्र, सध्या त्यांना परत पाठविता येणार नाही. लवकरच सर्व राज्याचे मुख्यमंत्री मजुरांच्या घरवापसीबाबत पंतप्रधानांशी चर्चा करतील. पंतप्रधानांनी परवानगी दिल्यास रेल्वे आणि बसेसच्या माध्यमातून मजुरांची घरवापसी केली जाईल. मात्र, लॉकडाऊनमध्ये एकाही परप्रांतियांना घरी पाठवता येणार नाही, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.\nपुण्यातील खासगी दवाखाने, शैक्षणिक संस्था, हॉटेल ताब्यात घ्या - अजित पवार\nपुणे - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे शहराची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने गाफील न राहता पूर्वतयारी म्हणून शहरातील खासगी रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि हॉटेल ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यांनी शनिवारी पुन्हा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली.कोरोना नियंत्रणासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीत कोविड-१९ बद्दल जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच दोन्ही महानगरपालिका करत असलेल्या उपाययोजनांबाबतही माहिती घेण्यात आली. या बैठकीत केंद्र शासनाने मॉल्स व्यतिरिक्त इतर दुकाने सुरु ठेवण्याबाबत जो निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासन स्तरावर जे धोरण निश्चित करण्यात येईल, त्याप्रमाणे निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.\nअजित पवार म्हणाल��, क्वारंटाईन सेंटर्स किंवा विलगीकरण सुविधा नव्याने तयार करण्यासाठी खासगी हॉस्पिटल किंवा खासगी शैक्षणिक संस्थांची अथवा खासगी हॉटेलची गरज भासल्यास एपिडिमिक अॅक्टनुसार जिल्हाधिकारी यांना संबंधित इमारती अधिग्रहित करण्याबाबतचे अधिकार आहेत. त्यानुसार त्यांनी कार्यवाही करावी. ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या कामाबद्दल अतिरिक्त ५५ कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ती कामे लवकरात लवकर पूर्ण करुन येत्या २ महिन्यात ८ वा, ९ वा आणि १० वा मजला कार्यरत होण्याच्या दृष्टीने काम करावे.पुणे महानगरपालिकेमार्फत प्रामुख्याने झोपडपट्टी किंवा ज्या ठिकाणी नागरिकांना राहण्यासाठी छोटी घरे आहेत, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित राहत आहेत. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी या भागातील नागरिक जाऊन थांबू शकतील. परिणामी शारीरिक अंतराचे पालन होऊन, परिणामी कोरोना विषाणूपासून बचाव होण्यास मदत होईल. ज्या नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, किडनीविकार किंवा अस्थमाचा आजार असेल, अशा नागरिकांनी स्वत:च्या तब्येतीची अधिक काळजी घ्यावी. त्यांनी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये. अशावेळी कोणताही कोरोनाबाधित रुग्ण आपल्या संपर्कात आल्यास आपणास कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. तो टाळावा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.\nकोटामध्ये अडकलेल्या दोन हजार विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणणार\nमुंबई - उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली. याची माहिती उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत दिली आहे. महाराष्ट्र सरकारने राजस्थान सरकारला विनंती पत्र पाठवले आहे. यामध्ये कोटामध्ये अडकलेल्या १८०० चे २००० विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सोडावे अशी विनंती केली आहे. राज्यात माघारी परतल्यानंतर त्या सर्वांना १४ दिवसांसाठी क्वांरटाइन करण्यात येईल, असेही म्हटले आहे.केंद्र आणि राज्यस्थान सराकरने परवानगी दिल्यानंतर दोन ते तीन दिवासांमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी योजना आखली जात आहे. राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘राजस्थानमधील कोटा येथे महाराष्ट्राचे १८०० ते २००० विद्यार्थी लॉकडाउनमुळे अडकले आहेत. या विद्यार्थ्यांच्या परिवारने त्यांना परत आणण्याची मागणी केली आहे. त्यामुळे तीन मे पर्यंत राज्य सरकार त्या विद्यार्थांना महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा प्रशासनाकडूम कोटामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मागवली आहे.’विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, राजस्थान सरकारला पत्र लिहले असून कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थांबद्दलची माहिती दिली आहे. तसेच त्यांच्या व्यवस्थेबद्दल विचारपूस करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर आगामी तीन-चार दिवसांत सर्वांना राज्यात माघारी आणले जाईल. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गोहलत यांचे आभार मानले आहेत.\nरोहित पवारांकडून आदित्य ठाकरेंचं कौतुक\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दोन्ही युवा नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर रोहित पवार यांनी ट्विट करत आदित्य याचे कौतुक केले.\nकाही प्रसिद्ध संस्थांच्या मजी विद्यार्थ्यांनी करोना व्हायरस या महामारीविरोधात लोकांसाठी सरकारसोबत काम करण्याची इच्छा रोहित पवार यांच्याकडे व्यक्त केली होती. रोहित पवार यांनी तात्काळ मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे हा निरोप पोहचवला. आदित्य ठाकरे यांनीही गांभीर्य ओळखून तासभरात रोहित पवार यांच्याशी व्हिडिओ कॉलवर चर्चा केली. या सर्व घडामोडी वेगाने घडल्यामुळे रोहित पवार यांना आदित्य ठाकरे आणि ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे कौतुक वाटले म्हणून ट्विट करत ते म्हमाले की, कोणताही प्रश्न तत्काळ सोडवण्याचा प्रयत्न अनेक मंत्री करतात,हे याचे जिवंत उदा.आहे.काही प्रसिद्ध संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांनी लोकांसाठी सरकारसोबत काम करण्याची इच्छा माझ्याकडे व्यक्त केली. हा निरोप मी आदित्य ठाकरे यांना देताच त्यांनी तासाभरात विसी वरुन मिटिंग घेतली.\nलॉकडाऊनमुळे नांदेडमध्ये अडकलेल्या शिख भाविकांची घरवापसी\nनांदेड - देशावर कोरोनाचे संकट गडद होत असल्याने लॉकडाऊन-२ जारी करण्यात ��ले. त्यामुळे आता ३ मेपर्यंत राज्यात संचारबंदी आणि लॉकडाऊन असल्याने अनेक लोक विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. या लॉकडाऊनमुळे नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात ३३० भाविक अडकले आहेत. त्यांना पंजाब आणि हरियाणा या राज्यात पाठविण्यात आले आहेत. तशी केंद्र आणि राज्य सरकारकडून परवानगी घेण्यात आली आहे.लॉकडाऊनमुळे अडकलेल्या शिख भाविकांची घरवापसी सुरु होणार आहे. सचखंड गुरुद्वारात पंजाब आणि हरियाणा राज्यातील तीन हजाराहून अधिक भाविक अडकलेले होते. यापैकी बहुतांश भाविक हे शेतकरी आहेत. तसेच वयोवृद्ध आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.\nपंजाब आणि हरियाणामध्ये गहू कापनीचे दिवस असल्याने आम्हाला घरी परत पाठवावे, अशी विनंती या भाविकांनी केली होती. केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी याबाबत पंतप्रधानांकडे विनंती केली होती. गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र सरकारशी बोलून हा प्रश्न मार्गी लावला.\nहवाई वाहतूक क्षेत्रातील लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात \nमुंबई - कोरोनामुळे जागतिक स्तरावर असलेल्या लॉकडाऊनसदृश परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसमोरील समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए)च्या अंदाजानुसार भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रातील सुमारे २९ लाख जणांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची भीती आहे. आशिया पॅसिफिक विभागात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचा सर्वात जास्त वाईट परिणाम हवाई वाहतूक क्षेत्रासह पर्यटनावर पडत आहे.\nभारतातील हवाई वाहतूक क्षेत्र व त्याच्या पूरक क्षेत्रातील सुमारे २९ लाख ३२ हजार ९०० नोकऱ्या यामुळे प्रभावित होण्याची भीती आहे. कोरोनामुळे देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमान उड्डाणे महिन्याभरापासून बंद आहेत. लॉकडाऊन व हवाई वाहतुकीवर लावण्यात आलेले हे निर्बंध कधीपर्यंत कायम राहतील याबाबत अनिश्चितता आहे. या कालावधीत ज्या प्रवाशांनी हवाई वाहतुकीसाठी तिकीट आरक्षित केले होते त्यांना तिकिटाचा पूर्ण परतावा द्यावा लागत असल्याने व सरकारने पुढील आदेश येईपर्यंत तिकीट आरक्षित करू नये, असे निर्देश दिलेले असल्याने सध्या हवाई वाहतुकीचे आरक्षण बंद आहे.हवाई वाहतूक क्षेत्र आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संकटकाळातून मार्गक्रमण करत आहे. भारतातून हवाई वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांना या कालावधीत तब्बल ८५ /९० हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हवाई वाहतूक क्षेत्रातील एका नोकरीला जोडून प्रवास व पर्यटनाशी संबंधित २४ नोकऱ्या संलग्न असतात, त्या सर्वांना या परिस्थितीचा फटका बसणार आहे.\nखोटे वृत्त प्रकाशित केल्याप्रकरणी न्यूज पोर्टलच्या संपादकाला अटक\nकोईबंतूर - लोकांना सरकारविरोधात भडकावणारे आणि खोटे वृत्त प्रकाशित केल्याच्या आरोपाखाली ‘सिपलीसिटी’ न्यूज पोर्टलच्या संपादक आणि मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. कोईबंतूर शहरातील ही घटना असुन, कोईबंतूर महापालिकेच्या सहायक आयुक्तांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.अँड्र्यू सॅम राजा पांडियन असं सिपटीसिटी न्यूज पोर्टलच्या संपादक आणि मालकाचं नाव आहे. कोईबंतूर पोलिसांनी त्यांना गुरूवारी अटक केली. महापालिकेचे सहायक आयुक्त एम. सुंदरराजन यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. न्यूज पोर्टलवर खोटे आणि लोकांना सरकारविरोधात भडकावणारे वृत्त पांडियन यांनी प्रकाशित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.\nन्यूज पोर्टलवर पीजी डॉक्टर आणि रेशन दुकानावरील कर्मचाऱ्याविषयी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. हे वृत्त सोशल मीडियावर पसरल्याने डॉक्टरांध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे करोनामुळे गंभीर स्थिती निर्माण झालेली असताना डॉक्टर आंदोलनही करू शकतात. त्याचबरोबर रेशन कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष उफाळून येऊ शकतो, असे सुंदरराजन यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनंतर सुंदरराजन यांना गुरूवारी रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना शहरातील तुरूंगात हलवण्यात आले. या अटकेप्रकरणी डीएमकेचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी निषेध नोंदवला आहे. एआयएडीएमकेचे कोईबंतूरचे मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री एस. पी. वेलूमनी यांच्यावर निशाणा साधत “पोलीस दलाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. “ही कारवाई बेकायदेशीर आहे. पांडियन यांना तातडीने मुक्त करावे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.\nगोरगरिबांना मदत करणाऱ्या युवकांना अमानुष मारहाण\nठाणे - कोरोनामुळे पुकारण्यात आल���ल्या लॉकडाऊनमुळे एकीकडे खाकी वर्दीतील देवाचे दर्शन सर्वत्र होत आहे, तर ठाण्यात खाकीतील राक्षसांचे क्रूर कृत्यही समोर आले आहे.कोरोनाचा सर्वत्र हाहाकार सुरु असतानाच अनेक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते गोरगरिबांच्या मदतीला धावून आले आहेत. हातावर पोट असलेल्या हजारो नागरिकांना दररोज जेवण दिले जात आहे. हेच सत्कर्म करणाऱ्या दोन युवकांना दिवा येथे पोलिसांनी अमानुष मारहाण केलाचा निंदनीय प्रकार घडला आहे.काही कामानिमित्त दिवा पोलीस चौकीसमोर उभे असलेल्या पीडित अमोल केंद्रे आणि प्रवीण निकम यांना काठीने बेदम मारहाण केली. मारहाण करत याबाबत वाच्यता कुठे केली तर घरातून फरपटत आणून आणखी गंभीर कलमे लावण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील अमोल केंद्रे या तरुणाने केला आहे. या गंभीर घटनेची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहखात्यासह पोलीस आयुक्तांना केली आहे.\nअमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी पीडित युवकांनी केली आहे. अन्यथा युवकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. युवक आपल्या राहत्या घरी उपोषणास बसणार असल्याची माहिती मिळाली आहे.\nएकीकडे रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांची तुलना देवाशी केली जात आहे. मात्र, ठाणे पोलिसांच्या या कृत्याने खाकीत काही दानव समाजात फिरत आहेत, अशी प्रतिक्रिया उमटली आहे. ठाणे पोलिसांच्या या कृतीमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून कारवाईची मागणी होत आहे.\nशिकार करणाऱ्या तिघांना वनकोठडी\nशहापूर - लॉकडाउन असतानाही घरी बसण्याचे सोडून तानसा अभयारण्यात शिकार करण्यासाठी गेलेल्यानी एका भेकराची शिकार केली मात्र दक्ष वन अधिकाऱ्यांमुळे हे शिकारी पकडले गेले आहेत. या प्रकरणी तानसा परिसरात नर जातीच्या भेकराची शिकार करणाऱ्या तिघांच्या वन्यजीव अधिकाऱ्यांनी मुसक्या आवळल्या आहेत. भेकराचे रीतसर दहन करण्यात आले असून तिघांना २७ एप्रिल पर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे.तानसा अभयारण्य क्षेत्रातील वेहलोंडा मधील डोगर शेत या ठिकाणी वन्यजीवांची शिकार झाल्याची माहिती तानसा वनक्षेत्रपाल आर.एन चन्ने यांना मिळाली होती. वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे पाटील व सहाय्यक वनसंरक्षक डी.एल.मते यांच्या मार्गदर्शनानुसार चन्ने यांनी वनपाल संजय भालेराव व पथकासह घटनास्थळी धाव घेतली.\nघटन��सथळी विष्णू गावित (डिंभे), शंकर साराई (टहारपूर) व अक्षय सराई (टहारपूर) सर्व शहापूर तालुक्यातील असून त्यांना चौकशी साठी ताब्यात घेतले असता त्यांच्या जवळ पांढऱ्या प्लास्टिकच्या गोणीमध्ये भेकर (नर) हा प्राणी मृत अवस्थेत आढळून आला. या भेकराची दगडाने ठेचून व काठीने मारून हत्या करण्यात आलेल्या या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली असल्याचे वनक्षेत्रपाल आर.एन चन्ने यांनी सांगितले. या तिघांना शहापूर न्यायालयाने २७ एप्रिल पर्यंत फॉरेस्ट कोठडी सुनावली आहे.\nकरोनाच्या संशयातून तरुणाला केली मारहाण\nकल्याण - करोना विषाणूचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून एका तरुणाला काही नागरिकांनी मारहाण केली. तसेच मारहाणीदरम्यान गटारात पडून त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली. या घटनेची नोंद खडकपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस तपास करत आहेत.कल्याणमध्ये बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्रच लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश गुप्ता हा काही जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडला. त्याचवेळी रस्त्यावर काही पोलीस कर्मचारी इतर नागरिकांची चौकशी करत असल्याचे गुप्ता याने पाहिले. त्यामुळे त्याने दुसऱ्या रस्त्याने जाण्याचे ठरवले. दुसऱ्या रस्त्याने पायी जात असताना, तो खोकताना दिसला. करोना झाल्याच्या संशयातून तेथून ये-जा करणाऱ्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण होत असताना, तो अचानक रस्त्यालगतच्या गटारात पडला.त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून,खडकपाडा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.\nरुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण\nठाणे - महापालिकेच्या भाईंदर पाडा येथील क्वारंटाईन केंद्रावर कार्यरत असलेल्या डॉक्टरला कोरोनाबाधित रुग्णाच्या नातलगाने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर करीम अब्दुल कादर शेख या आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता, ठाणे न्यायालयाने शेख याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ���हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी याबाबतची माहिती दिली.कोरोना विरुद्धच्या लढाईत डॉक्टर्स आपल्या जीवाची बाजी लावून लढत आहेत, असे असतानाही डॉक्टरांवर हल्ल्यांच्या घटना सुरूच असल्याने चिंता व्यक्त होत आहे.कोरोना या संसर्गजन्य आजाराची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार तसेच, रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी घोडबंदर रोडवरील भाईंदरपाडा येथील ठाणे महापालिकेच्या इमारतीमध्ये केंद्र कार्यान्वित केले आहे. या ठिकाणी ठाण्यातील विविध ठिकाणचे रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. हे क्षेत्र प्रतिबंधीत असून इथे इतर नागरिकांना प्रवेशास मनाई आहे.शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास येथे दाखल असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णासाठी नातेवाईक करीम शेख हा काहीतरी सामान घेऊन गेला होता. तेव्हा तेथील सुरक्षारक्षक व कर्तव्यावरील डॉक्टर सुनिल पातकर यांनी शेख याला मज्जाव केला. याचा राग मनात धरून शेख याने शिवीगाळ करीत डॉ.पातकर यांना मारहाण केली. याबाबत डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीवरून, कासारवडवली पोलिसांनी शेख याच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केली.\nनर्सिंग होम,खाजगी दवाखाना सुरू न केल्यास परवाने रद्द होणार ; मुंबई पालिकेचा इशारा\nमुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पालिकेच्या बहुतेक रुग्णालयात कोरोनाच्याच रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे इतर रुग्णांची गैरसोय होत असून नर्सिंग होम आणि खासगी डॉक्टरांनीही त्यांचे दवाखानेही बंद ठेवल्याने रुग्णांची आणखीनच गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर नर्सिंग होम चालक आणि खासगी डॉक्टरांना मुंबई पालिकेने सक्त ताकीद दिली आहे. नर्सिंग होम सुरू न केल्यास नर्सिंग होमचे परवाने रद्द करण्यात येईल, असा इशारा देतानाच खासगी दवाखाने सुरू न करणा-या डॉक्टरांवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी तंबीच मुंबई महापालिकेने दिली आहे.\nमुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याला या नर्सिंग होम आणि खासगी दवाखान्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. सोसायटी आणि चाळीच्या आवारात असलेले नर्सिंग होम किंवा खासगी दवाखाने सुरू करण्यास सोसायटी, चाळीतील रहिवाशी, घरमालक किंवा शेजाऱ्यांनी अडथळा आणल्यास त्यांच्यावरही साथरोग नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करतानाच त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेशही परदेशी यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.\nमुंबईतील सर्वच्या सर्व नर्सिंग होम आणि खासगी दवाखान्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेशही पालिकेच्या २४ विभागातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या सर्वेक्षणा दरम्यान जे नर्सिंग होम बंद असल्याचे आढळून येतील, त्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही सुरू करावी. तर जे खासगी दवाखाने बंद आढळून येतील, त्यांची माहिती घेऊन संबंधित डॉक्टर किंवा दवाखाना उघडण्यात अडथळा आणणाऱ्यांवर ‘एपिडेमिक अॅक्ट १८९७’ नुसार कारवाई सुरू करावी, असे आदेश सार्वजनिक आरोग्य खात्याच्या खातेप्रमुखांद्वारे म्हणजेच ‘कार्यकारी आरोग्य अधिकारी’ यांच्याद्वारे विभागस्तरीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.\nमद्याची दुकाने उघडायला परवानगी नकोच - चंद्रशेखर बावनकुळे\nमुंबई - राज्यात मद्याची दुकाने उघडायला हरकत काय असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपली भूमिका मंडळी होती.त्याला भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. कोरोनाचे संक्रमण पूर्णपणे थांबेपर्यंत महाराष्ट्रातील देशी आणि विदेशी मद्याची दुकाने सुरु होता कामा नये, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ही दुकाने सुरु झाली तर मद्य विकत घेण्यासाठी लोकांची मोठी झुंबड उडेल. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होईल. यासोबतच काही सामाजिक आणि कौटुंबिक समस्याही उद्भवण्याची शक्यता आहे. सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या घरात पैसे येणे बंद झाले आहे. अशावेळी मद्याची दुकाने उघडायला परवानगी दिल्यास मध्यमवर्गीय घरांमधील पैसा उधळला जाईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.\nदरम्यान,मद्यविक्रीतून राज्याला मोठ्याप्रमाणात महसूल मिळतो. त्यामुळे मद्याची दुकाने सुरु झाल्यास राज्य सरकारच्या तिजोरीत काही पैसे जमा होतील. तेव्हा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून राज्यातील मद्याची दुकाने उघडायला परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी राज ठाकरे यांनी केली होती.\nमात्र, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून राज ठाकरे यांच्या या भूमिकेचा उपरोधिकपणे समाचार घेण्यात आला होता. लॉकडाऊनच्या काळात लोकांना चिकन, मटण, भा���ी, धान्य, दूध, पाणी मिळत आहे, पण खरी आणीबाणी पिणाऱ्यांची झाली आहे. राज्यातील लाखो-कोटी मद्यप्रेमींच्या भावनाची खदखद व्यक्त करून राज महोदयांनी मोठेच उपकार केले आहेत, असा खोचक टोला शिवसेनेकडून राज यांना लगावण्यात आला होता.\nमुंबई-पुण्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता - राजेश टोपे\nमुंबई - ४ मे रोजी देशातील लॉकडाऊन उठला तरी मुंबई आणि पुण्यातील निर्बंध १८ मेपर्यंत कायम राहण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तविली आहे. त्यांनी शनिवारी 'मिंट' या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना यासंदर्भात खुलासा केला. यावेळी टोपे यांनी म्हटले की, कोरोनाचा प्रसार रोखणे हे लॉकडाऊनचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखला जात नसेल तर आपल्याला लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागेल, असे टोपे यांनी सांगितले.\nसध्याच्या घडीला झोपडपट्ट्यांच्या परिसरात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या हा चिंतेचा विषय आहे. आपल्याला कंटेन्मेंट झोनचा परिसर पूर्णपणे रिकामा राहील, याची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे कंटेन्मेंट झोन असलेल्या परिसरांसाठी आपल्याला ३ मे नंतर आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढवावा लागू शकतो, अशी माहिती टोपे यांनी दिली.त्यामुळे मुंबई-पुणेकरांना ३मेनंतर आणखी १५ दिवस घरात थांबावे लागण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या ५१२ कंटेन्मेंट झोन आहेत. कोरोनाचे सर्वात जास्त हॉटस्पॉट या दोन शहरांमध्ये आहेत. मुंबईतील तब्बल आठ वॉर्डमधील परिस्थिती अतिगंभीर आहे. यापैकी प्रत्येक वॉर्डात कोरोनाचे २०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर पुण्यातही कोरोनाच्या मृतांचा आकडा जास्त आहे.\nकोरोनाची चाचणी करणाऱ्याला हमीपत्र देणे बंधनकारक - ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल\nठाणे - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोव्हिड-19 ची चाचणी करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या चाचणीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत घरच्या घरी स्वतःला विलगीकरण करून ठेवण्याबाबतचे किंवा महापालिकेच्या विलगीकरण कक्षात राहण्याबाबतचे हमीपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे. संबंधित व्यक्ती कोरोनाबाधित निघाल्यास त्या व्यक्तीपासून सामान्य व्यक्तीला कोव्हिड 19 चा संसर्ग होऊ नये, म्हणून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी हा निर्णय घेतला आहे.\nठाणे महापालिका क्षेत्रात आयसीएमआरने प्राधिकृत केलेल्या ���ासगी चाचणी केंद्रांच्या माध्यमातून कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रावर तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त होण्यासाठी एक किंवा दोन दिवसांचा कालावधी अपेक्षित असतो. जर त्या व्यक्तीच्या चाचणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला तर या कालावधीत त्याच्यापासून अनेक लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.संबंधित बाब लक्षात घेऊन एखाद्या व्यक्तीने कोव्हिड 19 साठी तपासणी केल्यानंतर त्याचा चाचणी अहवाल प्राप्त होईपर्यंत त्या व्यक्तीला विलगीकरण कक्षात राहणे आवश्यक राहणार आहे. सदर व्यक्ती घरच्याघरी स्वतःला विलगीकरण करून ठेवण्याबाबत किंवा महापालिकेच्या विलगीकरण कक्षात राहण्याबाबतचे हमीपत्र त्याने चाचणीच्यावेळी देणे बंधनकारक राहणार आहे. कोरोनाची बाधा इतरांना होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन ठाणे पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.\nदिल्लीत १६ मे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता\nनवी दिल्ली - देशात लॉकडाऊन असूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत २४ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ७०० हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाग्रस्तांचा आकडा २ हजार ५०० पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी ३ मे नंतरही लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सुरु आहे.दिल्ली सरकारने कोरोनाविरुद्ध टॉप डॉक्टरांचे पॅनल बनवले आहे त्यांनी दिल्लीत १६ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन वाढवला पाहिजे असे मत सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मांडले आहे. डॉक्टर पॅनलचे प्रमुख एस. के. यांनी याबाबत सांगितले आहे की, लॉकडाऊन १६ मे पर्यंत वाढवायला हवे. यामुळे कोरोना संक्रमणचा ग्राफ खाली उतरण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.\nदिल्ली आरोग्य विभागाच्या माहितीनुसार एका दिवसात १३६ नवीन कोरोना रुग्ण आढळल्याने हा आकडा २ हजार ५१४ पर्यंत पोहचला आहे.तर एका दिवसात ३ जणांचा मृत्यू झाल्याने दिल्लीत आतापर्यंत मृतांचा आकडा ५३ इतका झाला आहे.\nरमजानमध्ये ड्रोनद्वारे मुंबई पोलीस ठेवणार नजर\nमुंबई - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मुंबईतील मुस्लीमबहुल ठिकाणी रमजानच्या महिन्यात नजर ठेवण्यात येणार आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. रमजानचा पवित्र महिना आजपासून सुरू होत आहे. लॉकडाऊन मुस्लीम समाजाला सेहरी आणि इफ्तारच्या खरेदीसाठी कोणतीही सूट देण्यात आलेली नाही, असे मुंबई पोलिसांचे प्रवक्ते प्रणय अशोक यांनी सांगितले. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.\nरमजानच्या काळात लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी पोलिसांनी सर्व प्रकारची तयारी केली आहे,मुस्लीम बांधवांनी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळावेत. कोणत्याही मशिदीमध्ये, इमारतीच्या टेरेसवर जमा होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. नियमांचा भंग होऊ नये म्हणून ड्रोनच्याद्वारे नजर ठेवण्यात येईल आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे निशानदार यांनी माध्यमांना सांगितले.कंटेन्टमेंट झोन आणि मुस्लीमबहुल परिसरात शासन, सामाजिक संघटना यांच्यावतीने अत्यावश्यक सेवा पोहोचवण्यासाठी व्यवस्था केली आहे. यामुळे जीवनाश्यवक वस्तूंचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहिल, यामुळे सेहरी आणि इफ्तारच्या खरेदीसाठी कोणालाही बाहेर पडण्याची गरज नाही, असे निशानदार म्हणाले.मशिदींमधून अजानची घोषणा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नमाज पठण करण्यासाठी मशिदीमध्ये जमा होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. रमझानच्या खऱेदीसाठी प्रसिद्ध असणारा मुंबईतील मोहम्मद अली रोड गेल्या २५० वर्षांमध्ये पहिल्यांदा कोरोनामुळे बदं ठेवण्यात आला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, समाजवादी पार्टीचे नेते अबु असीम आझमी, काँग्रेस नेते नसीम खान आणि इतर मान्यवरांनी रमजान निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.मुस्लीम समाजाचे नेते आणि धर्मगुरुंनी वारंवार लॉकडाऊनच्या नियमांचे पालन आणि शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन राज्यातील मुस्लीम बांधवांना केले आहे.\nप्रियांका गांधींकडून योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचे स्वागत\nनवी दिल्ली - देशातली अनेक राज्यांत रोजगाराच्या निमित्ताने वास्तव्यास असलेले उत्तर प्रदेशातील कामगार, मजूर लोक सध्या लॉकडाऊनमुळे तिथेच अडकले आहेत. या सर्व मजुरांना त्यांच्या घरी परत पोहोचवणार असल्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. यावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.\nसर्वांनी मिळून एका दिशेने एकत्र प्रयत्न केले तर कोरोनाला पराभूत करणे अशक्य नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनीही अडकलेल्या मजुरांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. तसेच मजुरांना परत आणण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारचे त्यांनी आभार मानले.\nमी सतत हा मुद्दा मांडला आहे. त्या दिशेने सरकारचे हे एक अर्थपूर्ण पाऊल आहे. ते पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी उर्वरित मजुरांच्या परताव्याची योजना आखणेदेखील आवश्यक आहे. याचप्रकारे जर आपण सकारात्मक वृत्तीने देशहितासाठी सहकार्य करत राहिलो, तर कोरोनाशी लढण्यासाठी आपल्याला बरीच शक्ती मिळेल, असेही प्रियांका गांधी म्हणाल्या.दरम्यान,शुक्रवारी आदित्यनाथ यांनी लॉकडाऊनमुळे अडकलेल्या उत्तर प्रदेशातील कामगारांची यादी बनवण्याचे आदेश दिले आहेत.\nराज्य सरकारचे आदेश मिळेपर्यंत मुंबईतली दुकाने राहणार बंद\nमुंबई - कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने काही दुकाने सुरु करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र,मुंबई शहरातील दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. राज्य सरकारचे आदेश मिळेपर्यंत मुंबईतली दुकाने बंदच राहणार, अशी भूमिका रिटेल ट्रेडर्स असोशिएशनने घेतली आहे. राज्य सरकारचे आदेश मिळत नाहीत तोपर्यंत मुंबईसह राज्यातली दुकानं बंदच राहतील असे रिटेल ट्रेडर्स असोशिएशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अत्यावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने खुली करण्याचे केंद्रीय गृहखात्याने आदेश दिले होते. त्यावर राज्य सरकारने भूमिका स्पष्ट केलेली नाही.\nदरम्यान, ३० दिवसांच्या लॉकडाऊननंतर आज केंद्रीय गृहखात्याच्या आदेशाने दुकाने उघडी होत असली तरी दारूची दुकाने खुली होणार नाहीत, असे केंद्रीय गृहखात्याने स्पष्ट केले आहे. ग्रामीण भागातली सर्व प्रकारची दुकाने आजपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर शहरी भागात मॉल वगळता सर्व दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे.\nलॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकाने खुली होती. मात्र आता इतर दुकानंही खुली करण्यास केंद्र सरकार���े परवानगी दिली आहे. मात्र मॉल्स आणि मल्टीब्रँड्स अजूनही बंदच राहणार आहेत. शिवाय अन्य दुकाने सुरू करण्यासाठी केंद्राने कठोर नियम लागू केले आहेत.\nनियमांचे पालन करत दुकाने उघडण्यास केंद्र सरकारची परवानगी\nनवी दिल्ली - कोरोना वायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली होती. शुक्रवारी मध्यरात्री केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत नागरिकांना दिलासा दिला. या निर्णयानुसार आजपासून म्हणजेच २५ एप्रिलपासून देशातली सर्व प्रकारची दुकाने उघडी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मध्यरात्री हा निर्णय देण्यात आला. असे असले तरीही दुकानदारांना काही नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकानेच सुरु ठेवण्यात आली होती. पण आता सर्व प्रकारची दुकान खुली राहणार आहेत. असे असले तरीही मॉल्स, शॉपिंग कॅम्पेल्क्स बंदच असणार आहेत.सरकारतर्फे जारी केलेल्या आदेशानुसार दुकानांमध्ये केवळ ५० टक्के कर्मचारीच काम करु शकतील. तसेच सर्वांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे.\nमात्र, मुंबई शहरातील दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. राज्य सरकारचे आदेश मिळेपर्यंत मुंबईतली दुकाने बंदच राहणार, अशी भूमिका रिटेल ट्रेडर्स असोशिएशनने घेतली आहे.\nजम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nपुलवामा - जम्मू काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश आले आहे. यामध्ये एक त्यांच्या म्होरक्या होता. इतर दोघांची ओळख पटणे बाकी आहे. एन्काऊंटरनंतर आजुबाजूच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.अवंतीपोराच्या गोरीपारामध्ये दहशतवादी लपल्याची बातमी सुरक्षारक्षांना मिळाली होती. यानंतर सेनेच्या जवानांनी रात्री उशीरापर्यंत विभागाला घेराव घातला. त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली. दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला.\nदरम्यान, शुक्रवारी दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्याच्या बिजबेहेडा येथील अरवानी भागात देखील चकमक झाली. यामध्ये २ दहशतवादी मारले गेले. या उग्रवाद्यांनी जम्मू काश्मीर पोलीस जवानास ताब्यात घेतले होते. पण या जवानास सुरक्षित परत आणण्यात आले.\nपंतप्रधान मोदींकडून स्वामित्व योजनेच��� प्रारंभ\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सरपंचांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद\nनवी दिल्ली - पंचायत राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सरपंचांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मोदींनी ई ग्राम स्वराज्य मोबाईल ऍप आणि स्वामित्व योजनेचा शुभारंभ केला.स्वामित्व योजनेनुसार सर्व गावांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून संपत्तीचा लेखाजोखा घेतला जाईल, त्यानुसार मालमत्तेच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र दिले जाईल, त्यामुळे वाद मिटतील आणि कर्ज घेणे सुलभ होईल, असे मोदी म्हणाले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यात प्रायोगित तत्वावर ही योजना सुरु होईल. त्यानंतर त्यातील त्रुटी दूर करुन देशभर लागू करण्यात येईल.वेगवेगळ्या ऍपमध्ये काम करण्याची गरज नाही, एकाच ठिकाणी सर्व पंचायतींची माहिती उपलब्ध असेल, गावातील कोणताही नागरिक आपल्या ग्रामपंचायतीची माहिती मोबाईलवर पाहू शकेल, यातून पारदर्शकता वाढेल आणि कामाला गती येईल, असेही मोदींनी सांगितले.\nएके काळी शंभर पंचायातींमध्येही ब्रॉडबँड नव्हता,आता सव्वा लाख पेक्षा अधिक पंचायातींपर्यंत ब्रॉडबँड सुविधा पोहोचली, शहर-गावातील अंतर मिटवण्यासाठी आज दोन नव्या योजना ई ग्राम स्वराज आणि स्वामित्व योजना सुरु केल्या आहेत.गावापर्यंत सुराज्य पोहोचवण्याच्या संकल्पाचे फलित म्हणजे पंचायत राज. कोरोना’च्या अनुभवाने सर्वात मोठा धडा शिकवला, तो रस्ता म्हणजे आपल्याला स्वावलंबी व्हावे लागेल, त्याशिवाय अशी संकटं झेलता येणार नाहीत, असे मोदी म्हणाले.\nकोरोनामुळे आपल्याला व्हिडओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधावा लागत आहे, देशभरातील सरपंच यामध्ये सहभागी आहेत, सर्वांचे स्वागत, चांगल्या कामासाठी पंचायतींना पुरस्कार, गावापर्यंत सुराज्य पोहोचवण्यासाठी पंचायत महत्त्वाची असते असेही मोदींनी नमूद केले.\nजम्मू काश्मीरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण\nश्रीनगर - जम्मू काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचेच अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संशयित दहशतवाद्यांनी गुरुवारी रात्री सायंकाळी एका पोलीस कर्मचाऱ्याचे त्याच्या राहत्या घरातून अपहरण केल्याची माहिती आहे.जावेद अहमद पैरी असे संबधित पोली�� कर्मचाऱ्याचे नाव आहे. चतवतन येथील राहत्या घरातून जावेदचे अज्ञात बंदूकधार्यांनी अपहरण केले. जावेद हे श्रीनगरमधील एसडीपीओ झाकुरा येथे कार्यरत आहेत. जावेद यांचे अपहरण झाल्यानंतर सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू केले.\nऔरंगाबादमधील ५० उद्योग सुरु करण्यास परवानगी\nऔरंगाबाद - कोरोनामुळे बंद असलेले उद्योग-धंदे पुन्हा सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे बंद असलेली आर्थिक उलाढाल सुरु होण्यास चालना मिळणार आहे. औरंगाबादमधील बजाज कंपनीसह इतर ५० उद्योगांना सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे हे उद्योग आजपासून सुरू होणार आहेत. बजाज कंपनीला ८५० कर्मचारी ठेवून कंपनी सुरु करता येणार आहे. कंपनीत कर्मचारीसुद्धा शहरातून जाणार नाहीत. कोरोचा फैलाव होत असल्याने उद्योग-धंदे बंद करण्यात आले होते. त्यामुळे मोठे नुकसान होत होते. लॉकडाऊन-२ घोषित करण्यात आल्यानंतर २० एप्रिलला थोडी शिथिलता देण्यात आली. त्यानुसार व्यापार आणि उद्योग-धंदे सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, यासाठी कडक बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे कोणीही कारखाने सुरु करण्यास धजावत नव्हते. मात्र, औरंगाबादमध्ये आता ५० उद्योग सुरु करण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बंद असलेले उद्योन आता नव्याने सुरु होणार आहेत.\nजिल्ह्यातील औद्योगिक परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर या कंपनी सुरु होणार आहेत. या कर्मचाऱ्यांना शहरात येण्यावरसुद्धा बंदी असणार आहे. बाहेरुन कोणालाही कंपनीत प्रवेश मिळणार नाही, याची दक्षता कंपनीला घ्यायची आहे. कंपनी सुरु होणे ही निश्चित दिलासा देणारी बातमी आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून बंद पडलेल्या उद्योगांना चालना मिळणार आहे.\nवैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास होणार फौजदारी कारवाई\nनवी दिल्ली - आरोग्यसेवा कर्मचाऱ्याविरोधातील कुठल्याही प्रकारचा हिंसाचार, त्यांची छळवणूक सहन केली जाणार नाही. हल्लेखोरांवर फौजदारी कारवाई केली जाईल. त्यासाठी १२३ वर्षे जुन्या ‘महासाथीविरोधातील कायदा- १८९७’ मध्ये बदल करण्यात आला असून तसा अध्यादेश तातडीने काढला जाईल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी दिली होती. त्यानंतर यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात आला होता. गुरुवारी राष्ट��रपती रामनाथ कोविंद यांनी या अध्यादेशावर शिक्कामोर्तब केले आहे.\nडॉक्टर, परिचारिका आणि अन्य आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवरील सातत्याने होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्राने कठोर धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हल्लेखोरांना किमान तीन महिने ते सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.तसेच, ५० हजार ते ५ लाख रुपयांची दंडात्मक कारवाईही होऊ शकते. हल्लेखोरांविरोधातील दाखल झालेला गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र असेल. त्याची ३० दिवसांत चौकशी पूर्ण केली जाईल आणि एका वर्षांत दोषींना शिक्षा ठोठावली जाईल. केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र पाठवून आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांविरोधातील हल्लेखोरांवर कठोर कारवाईचा आदेश दिला आहे.\nनवी मुंबई मार्केटमधील दोघांना कोरोना;शनिवारपासून भ...\nकोरोनाला अटकाव करण्यासाठी रेमदेसिव्हीर औषध फायदेशीर\nदेविंदर सिंग प्रकरणी,तारिक अहमद मीरला अटक\nतबलिगी जमातशी संबंधित दाम्पत्याला मध्यप्रदेशच्या स...\nआरोग्य कर्मचाऱ्यांवर दगडफेकप्रकरणी दहा जणांना अटक\nमालेगावात झपाट्याने वाढला रुग्णांचा आकडा\nदेशभरात झपाट्याने पसरतोय कोरोना; रुग्णांचा आकडा ३३...\nलॉकडाऊन संपल्यानतर राज्यात आर्थिक संकट - शरद पवार\nउत्तर प्रदेशची चिंता नक करू, तुम्ही महाराष्ट्र सां...\nअंधेरी एमआयडीसीतील एका कंपनीत ७ कोटींची चोरी,सहा ज...\nराहुल गांधींच्या आरोपांनंतर निर्मला सीतारामन यांची...\nराज्यपालांना दुसरा प्रस्ताव दिला,प्रस्ताव मंजूर कर...\nमंत्रालय होणार सॅनिटाईज, दोन दिवस मंत्रालय राहणार बंद\nटीकाकारांना टीका करू द्या, त्यांच्याकडे रिकामा वेळ...\nबुधवारी केदारनाथ धामाचे दरवाजे उघडणार\nदारूऐवजी सॅनिटायझर पिल्याने दोघांचा मृत्यू\nछत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून नक्षल छावणी उद्ध्वस्त\nमे पर्यंत भारतात बनणार टेस्टिंग किट - डॉ. हर्षवर्ध...\nअभिनेता इरफान खान कोकिलाबेन रुग्णालयात भरती\nमायानगरीत करोनाग्रस्तांची संख्या गेली पाच हजारच्या...\nराज्यात लॉकडाऊन वाढवण्याबाबत अद्याप निर्णय नाही - ...\nसैनिकांचा महागाई भत्ता कापण्यापेक्षा बुलेट ट्रेनचा...\n‘टीसीएस’च्या तब्बल अडीच लाख कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्...\nछत्तीसगडमधील चकमकीत नक्षलवाद्याचा खात्मा\nकोकणवासीयांना गावी जाण्याची परवानगी द्या - भास्कर ...\nपरप्रांतीय मजूर निवारा केंद्रातच राहणार - गृहमंत्र...\nपुण्यातील खासगी दवाखाने, शैक्षणिक संस्था, हॉटेल ता...\nकोटामध्ये अडकलेल्या दोन हजार विद्यार्थ्यांना महारा...\nरोहित पवारांकडून आदित्य ठाकरेंचं कौतुक\nलॉकडाऊनमुळे नांदेडमध्ये अडकलेल्या शिख भाविकांची घर...\nहवाई वाहतूक क्षेत्रातील लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक...\nखोटे वृत्त प्रकाशित केल्याप्रकरणी न्यूज पोर्टलच्या...\nगोरगरिबांना मदत करणाऱ्या युवकांना अमानुष मारहाण\nशिकार करणाऱ्या तिघांना वनकोठडी\nकरोनाच्या संशयातून तरुणाला केली मारहाण\nरुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण\nनर्सिंग होम,खाजगी दवाखाना सुरू न केल्यास परवाने रद...\nमद्याची दुकाने उघडायला परवानगी नकोच - चंद्रशेखर बा...\nमुंबई-पुण्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता - राजेश टोपे\nकोरोनाची चाचणी करणाऱ्याला हमीपत्र देणे बंधनकारक - ...\nदिल्लीत १६ मे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता\nरमजानमध्ये ड्रोनद्वारे मुंबई पोलीस ठेवणार नजर\nप्रियांका गांधींकडून योगी आदित्यनाथ यांच्या निर्णय...\nराज्य सरकारचे आदेश मिळेपर्यंत मुंबईतली दुकाने राहण...\nनियमांचे पालन करत दुकाने उघडण्यास केंद्र सरकारची प...\nजम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nपंतप्रधान मोदींकडून स्वामित्व योजनेचा प्रारंभ\nजम्मू काश्मीरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण\nऔरंगाबादमधील ५० उद्योग सुरु करण्यास परवानगी\nवैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास होणार फौजदारी...\nमजुरांच्या खात्यात ७५०० रुपये भरण्याची सोनिया गांध...\n'पालघर' प्रकरणात भाजप कार्यकर्त्यांचा हाथ - सचिन ...\nपोलिसांच्या वाहनावर दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल\nमुंब्रातुन २५ तबलिगींना अटक ; बांग्लादेशी आणि मलेश...\nवाईन शॉप सुरु करण्याची राज ठाकरेंची आग्रही मागणी ;...\nउद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच कायम \nपरराज्यातील कामगारांना अतिरिक्त धान्यसाठा उपलब्ध क...\nपरराज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासा...\nऔरंगाबादमधील रासायनिक कंपनीला आग\nमुंबईत कोरोनाचा कहर ; मुंबईतील ७ वॉर्ड मध्ये २०० प...\nकोरोनाशी लढा देण्यात पंतप्रधान मोदी जगामध्ये पहिल्...\nपालघर घटनेला जातीचा रंग देण्याचा प्रयत्न झाला ही द...\nकोल्हापुरात आढळले आणखी २ कोरोनाबाधित\nसंजय राऊतांना सत्तेची मस्ती - नारायण राणे\nअरुंधती रॉय यांनी देशाची माफी मागावी - श���हनवाज हुसैन\nतेलंगणात ७ मेपर्यंत लॉकडाऊन ; राज्य सरकारचा निर्णय\nभाजपाच्या दोन आमदाराविरोधात गुन्हा दाखल\nकोरोनामुळे मृत्यू झाल्यास सफाई कामगार, डॉक्टर, परि...\nलॉकडाऊन नंतर देशांतर्गत विमान प्रवासासाठी एअर इंडि...\nजिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या वाहनातून रोकड, दारू जप्त\nसिंधुदुर्गात २१ एप्रिल पासून संचारबंदी मध्ये शिथिलता\nलॉकडाऊन संपेपर्यंत एसटीची सेवा सुरू होणार नाही - अ...\nलॉकडाऊन काळात राज्यात २३० सायबर गुन्हे दाखल\nगाडीवर आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याला अटक\nअमेरिकेकडून भारताला ५९ लाख डॉलरची मदत\nकल्याण-डोंबिवलीत कोरोना विषाणू पसरतोय\nपालघर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली\nपॉवरलूम कामगाराचा खून करून मारेकरी फरार ; पोलिसां...\nनवी मुंबई विमानतळाच्या कामाला सोमवारपासून सुरुवात\nठाण्यात ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणूक\nमुंबईत झपाट्याने वाढताहेत कोरोनाचे रुग्ण\nटप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देणार - अजित पवार\nचिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता एजाज खानल...\nमहापालिकेत डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय पदासाठी भरती सुरु\n२० एप्रिलनंतर औद्योगिक-व्यावसायिक उपक्रमांना सुरुव...\nतुम्हाला पंतप्रधान व्हायचे आहे का\nमलायकाशी लग्न करण्याचा प्लान आहे का \nमहाराष्ट्राला दरमहा दहा हजार कोटी देण्यासाठी अजित ...\nपोलीस-आरोग्य कर्मचारी पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला\nआरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवा ; उच्च न्यायालय...\nअहमदनगरमध्ये २४ परदेशी नागरिकांना अटक\n२० एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुलीला ...\nराजस्थानचा भिलवाडा जिल्हा पूर्णतः कोरोनामुक्त\nकर्नाटकात पोस्टाने घरपोच मिळणार आंबे\nराजस्थानमधील खासदार डॉक्टर करत आहेत रुग्णांची सेवा\nभारतीय नौसेनेमधील जवानांना कोरोनाची लागण\nनागरिकांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देण्याचा न...\nदिल्लीत अडकलेल्या नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी...\nचीनची भारताला मदत ;५० हजार पीपीई कीट, वैद्यकीय साम...\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nराजगृहावर हल्ला करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - उद्धव ठाकरे\nमुंबई - राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nत्यानंतरच सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा\nमुंबई - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nनालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी लोकल थांबवली\nमुंबई - लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी मुंबईत विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्यात आ...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2021-06-21T07:58:28Z", "digest": "sha1:JDOS5GFWXJRHJR5WEAMVJX237QWJ45MC", "length": 13648, "nlines": 144, "source_domain": "mmkmedia.in", "title": "ऊर्जामंत्र्यांकडून आढावा: मराठवाडा उद्योगांची वीज सबसिडी कायम ठेवा - उद्योग संघटना; सबसिडी बंद नाही - उर्जा मंत्री नितीन राऊत | Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome News ऊर्जामंत्र्यांकडून आढावा: मराठवाडा उद्योगांची वीज सबसिडी कायम ठेवा – उद्योग संघटना; सबसिडी...\nऊर्जामंत्र्यांकडून आढावा: मराठवाडा उद्योगांची वीज सबसिडी कायम ठेवा – उद्योग संघटना; सबसिडी बंद नाही – उर्जा मंत्री नितीन राऊत\nऔरंगाबाद (हरेंद्र केंदाळे)26 मिनिटांपूर्वी\nउद्योग क्षेत्राच्या लगतच्या भागाला देणार सुविधा\nमराठवाडा आणि विदर्भातील उद्योग डी आणि डी प्लस या श्रेणीत आहेत. येथील उद्योगाला चालणा मिळण्यासह नवीन उद्योग येण्यासाठी शासनाकडून देण्यात येणारी उद्योगांची वीज सबसिडी यावेळी मिळण्यासाठी शहरातील औद्योगिक संघटनांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना शुक्रवारी झालेल्या बैठकीत साकडे घातले. यावर सबसिडी बंद केली नसून ती सुुरुच आहे. लवकरच त्याचा लाभ मिळणार असल्याचे आश्वासन राऊत यांनी दिले.\nमराठवाडा आणि विदर्भातील विजेच्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी पहिल्यांदाच राऊत यांनी शहरात येऊन विविध विकास कामांचा शुभारंभ केला. त्याच बरोबर महावितरणच्या अधिकाऱ्यांचीही बैठक घेत सर्व कामांचा आढावा घेतला. यावेळी राऊत यांनी प्रारंभी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यात त्यांनी सांगितले की, गेल्यावर्षी उद्योगांना सबसिडी दिली. यंदा मात्र एकाच प्रकारच्या उद्योगांना एकाच भागात सर्वाधिक सबसिडी देण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांची सबसिडी देण्यात येईल. तत्पूर्वी औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी आज चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर मसिआचे नवनिर्वाचित अध्यक्ष नारायण पवार, उपाध्यक्ष किरण जगताप, सीआयआयचे मुकूंद कुलकर्णी, सीएमआयचे शिवप्रसाद जाजू या औद्योगिक संघटनाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी अर्धा तास यांच्यात चर्चा झाली. यात उद्योगांची सबसिडीचा प्रामुख्याने मुद्दा होता. यावेळी सर्व संघटनांनी सबसिडी कायम सुुरु ठेवण्याची मागणी केली. त्यावर कोणत्याही प्रकारची सबसिडी बंद करण्यात आली नाही. मात्र चौकशी करण���यात येत असल्याने सबसिडी मिळण्यास विलंब होत आहे. पण सर्वांना सबसिडी मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nउद्योग क्षेत्राच्या लगतच्या भागाला देणार सुविधा\nराज्यभरासह शहरातील सर्व एमआयडीसीच्या परिसरात छोटे मोठे उद्योग आहेत. एकट्या वाळूज परिसरातील एमआयडीच्या परिसरात १२०० ते १४०० उद्योग आहेत. त्यांना एमआयडीसी मध्ये जागा मिळाली नाही. अशा उद्योगांनाही अखंडीत सवलतीची वीज सेवा देण्याची मागणी केली. याच बरोबर इतर सुविधां मिळण्याचा विषय होता. मात्र यांच्या अख्त्यारीत केवळ वीज पुरवठा करण्याचा विषय असल्याने तशी मागणी केली. त्यावर आपल्या संघटनांकडून तसा प्रस्ताव शासनाला पाठवा त्यावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nPrevious articleऔरंगाबाद: महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची लुट करून विमा कंपन्या मालामाल केल्या, कोरोनामुळे सरकार टिकुन, लाट ओसरताच सळो की पळो करून सोडणार – अनिल बोंडे\nNext articleस्वरावकाश : शब्दांना स्वरांचे पंख\nहिंगोली: मोबाईल सुरु केला अन पोलिसांच्या जाळ्यात सापडला, तीन एटीएम मधून 46500 रुपये लांबविणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात\nकोरोना देशात: 24 तासात 52,956 नवीन प्रकरणे, 77,967 बरे तर 1,423 मृत्यू; 78 दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाखांपेक्षा कमी\nइंटरनेटचे दुष्परिणाम: दहावीचा मुलगा ऑनलाइन क्लास करत लागला गेमच्या नादी; पैसे उडवले, मग घर सोडून पळाला\n‘बाबा का ढाबा’ चा विडीयो झाला सोशल मीडियावर वायरल, वाचा बाबांच्या संघर्षाची गोष्ट\nसोशल मीडिया मध्ये किती ताकद आहे सर्वांनाच ठाऊक आहे आणि संकटाच्या वेळी, हे बर्याच गरजू लोकांसाठी उपयोगी ठरले आहे. 80 वर्षीय गरीब कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ मध्ये अन्नाची विक्री न झाल्यमुळे ते रडताना दिसले.\nस्कॅम १९९२ प्रसिद्ध अभिनेता प्रतीक गांधी घेऊन येत आहे नवा चित्रपट ‘रावन-लिला’\nप्रतीक गांधी सध्या हंसल मेहता यांच्या आयुष्यावर आधारित लोकप्रिय वेब सीरिज स्कॅम १९९२ च्या वैभवात भर घालत आहेत.\nजन्माष्टमीचा सण गौलक्ष्मी आणि कृष्णा जन्माष्टमी म्हणूनही ओळखला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी आपण श्रीकृष्णाचा वाढदिवस साजरा करतो.\nआणि पुण्यातील पेठा ओस पडू लागल्या…\nपेशवाईचा अंत झाल्यानंतर पुण्यातील जीवनाची मोठी वाताहत झाली. पेशव्यांच्या पदरी असलेले सर्व सैनिक बेरोजगार झाले.\nपुण्यातील शिक्षण संस्थेचं जाळं पश्चिम भागातच का\nस.प.महाविद्यालय, लॉ कॉलेज, कृषी महाविद्यालय, ना.दा ठाकरसी महाविद्यालय, कॉमर्स कॉलेज ही बहुतेक महाविद्यालय पुण्याच्या पश्चिम भागात आढळतात. त्याचप्रमाणे भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, गोखले राज्यशास्त्र-अर्थशास्त्र संशोधन संस्था याच विभागात स्थापन झाल्या होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/36448", "date_download": "2021-06-21T07:50:50Z", "digest": "sha1:HE5IGWEDUYMBQCRWWOKG35CUBKJDVWZW", "length": 2978, "nlines": 37, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भारतातील या मंदिरांमध्ये होतात तांत्रिक क्रिया | भूमिका | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभारत आपल्या प्राचीन संस्कृतीसाठी ओळखला जातो. ज्यामध्ये पूजा - अर्चा पासून ते मंत्र - तंत्राशी संबंधित विद्यांचा देखील समावेश होतो. आणि संपूर्ण भारतात कित्येक अशी मंदिरे आहेत जिथे बसून मांत्रिक आपल्या विद्येचे प्रदर्शन करून देवतांना प्रसन्न करतात. या मंदिरांमध्ये, जिथे एकीकडे तांत्रिक आपल्या तंत्र - क्रियांचे प्रयोग करत असतात, तिथेच लोकांना भूत - पिशाच्च यांच्या बाधेपासून मुक्ती देण्याचे कार्यही चालते. आपण माहिती करून घेऊयात काही अशा मंदिराची, ज्यांना तंत्रीकांचा बालेकिल्ला म्हणून ओळखण्यात येतं.\nभारतातील या मंदिरांमध्ये होतात तांत्रिक क्रिया\nवैजनाथ मंदिर, हिमाचल प्रदेश\nज्वालामुखी मंदिर, हिमाचल प्रदेश\nखजुराहो मंदिर, मध्य प्रदेश\nकाळभैरव मंदिर, मध्य प्रदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2021/04/", "date_download": "2021-06-21T08:07:21Z", "digest": "sha1:BGWPKUJA4UJJG3BDSUNCVTXCOKVMVCTO", "length": 213074, "nlines": 492, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "April 2021 | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना कोरोनाची लागण\nजयपूर - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बुधवारी त्यांच्या पत्नी सुनिता गहलोत यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर गहलोत यांनी कोरोना चाचणी केली होती. ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुख्यमंत्री गहलोत यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. आपल्याला कोणतीही लक्षणे दिसत नसून, प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. तसेच, आपण सध्या विलगीकरणात असून, आपल्यावर उपचार सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यासोबतच, विलगीकरणातूनच आपण सर्व कामकाज सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणाचीही पूर्ण कल्पना होती, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने केला आहे. सुनील मानेच्या मोबाईलमधून एक मॅप एनआयएच्या हाती लागला आहे. हा नकाशा प्रियदर्शनी पार्क, चेंबूर ते अँटेलिया परिसरापर्यंतचा आहे, अशी माहितीही एनआयएने दिली. या मॅपमध्ये जो रुट आहे, त्याच मार्गावरुन २४ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी अँटिलिया परिसरात आणून पार्क करण्यात आली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील मानेने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याचे अनेक पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. मात्र स्फोटक प्रकरणातही सुनील मानेचा सहभाग आढळतो का, याचा तपास एनआयएकडून सुरु आहे.मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या दिवशी सुनील माने ठाण्यात होता. त्याने त्याचा फोन एका बॅगेमध्ये ठेवून ती बॅग सहकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यालयाच्या परिसरातच ठेवली होती. जेणेकरून त्याचे लोकेशन तेच दिसावे. सुनील माने यानेच तावडे बनून मनसुख यांना फोन करुन बोलावून घेतले. त्यानंतर सचिन वाझे आणि सुनील माने एकत्र त्याला भेटले.मनसुख हिरेन यांना भेटताच सुनील माने याने मनसुखचा मोबाईल स्वतःकडे घेतला आणि बंद केला. मनसुख यांना दुसऱ्या गाडीत बसलेल्या काही लोकांच्या हवाली केले. ज्यामध्ये विनायक शिंदे होता. त्यानेच मनसुख यांची हत्या केल्याचा अंदाज आहे. त्यानंतर माने आणि वाझे मनसुखचा मोबाईल घेऊन वसई परिसरात गेले. त्यांनी काही वेळ मनसुखचा मोबाईल सुरु केला, जेणेकरून पोलिसांना तपासादरम्यान मनसुखचे शेवटच लोकेशन वसई परिसरात मिळावे आणि तपासाची दिशा भरकटली जावी. सुनील माने याने स्फोटके प्रकरणात वाझेला काय काय मदत केली याचा तपास एनआयएकडून सध्या केला जात आहे. एटीएस या प्रकरणात तपास करत अस���ानाच सुनील मानेला मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करणार होती, अशी सूत्रांकडून माहिती मिळते. मात्र त्यापूर्वीच तपास एनआयएकडे सोपवण्याचे आदेश आले होते.\nसुनील माने हा मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट ११ मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. सध्या त्याची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये गेल्या महिन्यात सुनील मानेची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला होता. सुनील मानेला २३ एप्रिलला एनआयएने अटक केली आहे.\nपरमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ ; अकोला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nअकोला - माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त व सध्याचे राज्याचे गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली अकोला शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत परमबीर सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.अकोला पोलीस नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत असलेल्या बी. आर घाडगे या पोलीस निरीक्षकाने परमबीर सिंह यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची तक्रार केली होती. या तक्रारीत या पोलीस अधिकाऱ्याने परमबीर सिंह यांनी त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलेला आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.मुख्यमंत्री ठाकरेंना लिहले होते पत्रपोलीस निरीक्षक बी आर घाडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून परमबीर सिंह यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या पत्रामध्ये घाडगे यांनी २०१३ मध्ये कल्याण मधील एका गुन्ह्यातील आरोपींना वाचवण्यासाठी परमबीर सिंग यांच्याकडून दबाव टाकला गेल्याचा आरोपही केलेला आहे. परमबीर सिंह यांनी सांगितल्या प्रमाणे आपण काम केले नाही, म्हणून आपल्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोपही पोलीस निरीक्षक बी आर घाडगे यांनी केलेला आहे.परमबीर सिंह यांच्या बरोबर इतर ३२ जणांच्या विरोधातसुद्धा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बी आर घाडगे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये ते शेड्युल कास्ट- शेड्युल ट्राईब समाजातून य��त असल्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात होता असाही आरोप करण्यात आला आहे.\nठाण्यातील प्राईम क्रिटी केअर रुग्णालयाला भीषण आग; चार रुग्णांचा मृत्यू\nठाणे - मुंब्रा भागातील कौसा परिसरात असलेल्या प्राईम क्रिटी केअर रुग्णालयाला आज पहाटे तीनच्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली. धक्कादायक बाब म्हणजे भांडुप, विरार पाठोपाठ याही रुग्णालयात उपचार घेणाऱ्या चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदार तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत दगावलेल्या रुग्णांचा मृत्यू आगीमुळे नव्हे तर स्थलांतर करताना उपचार न मिळाल्याने झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात एकूण २० रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यांपैकी जनरल वॉर्डमध्ये १४ तर आयसीयूमध्ये सहा रुग्ण होते. ठाणे मनपाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.\nयास्मीन सय्यद (४६) नवाब शेख (४७) हलिमा सलमानी (७०) हरीश सोनावणे (५७)\nप्राईम रुग्णालयात आगीची घटना घडली त्यावेळी २० रुग्णांवर उपचार सुरु होते. मात्र त्यातच आज पहाटे तीनच्या सुमारास अचानक शॉटसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज मंत्री आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. तर मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र या आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करून संबधित दोषींवर कारवाई करण्यात येईल अशीही माहिती मंत्री आव्हाड यांनी दिली आहे.\nजामिन मिळूनही लालूंची तुरुंगातून सुटका नाही\nरांची - बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून जामिन मिळून दहा दिवस उलटले तरी त्यांची अजून तुरुंगातून सुटका झालेली नाही. झारखंडमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संखया वाढल्यानंतर बार काऊन्सिलने काही दिवसांसाठी न्यायालयीन कामकाजाच्या ठिकाणी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने लागू केलेल्या निर्बंधांचे बार काऊन्सिलकडून पालन केले गेले आहे. निर्बंध शिथील होऊन बार काऊन्सिलचे काम ३ मे रोजी पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत. त्याचवेळी लालूप्रसाद यांना तुरुंगाबाहेर पडण्याची संधी मिळणार आहे.लालूप्रसाद हे कोट्यवधींच्या चारा घोटाळ्याप्रकरणी गेल्या वर्षभरापासून तुर��ंगात शिक्षा भोगत आहेत. त्यांना नुकताच झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यामुळे त्यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र कोरोना संसर्गामुळे सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे ते तुरुंगातून प्रत्यक्ष बाहेर पडू शकलेले नाहीत. न्यायालयाने त्यांना दुमका ट्रेजरी प्रकरणात १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. याचवेळी त्यांना १० लाखांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाच्या काही शर्थी-अटीनुसार मंजुरीविना त्यांना देशाबाहेर जाता येणार नाही.देशाच्या इतर भागांप्रमाणेच झारखंडमध्येही कोरोनाच्या रुग्णसंखयेत मोठी वाढ झाली. त्यामुळे राज्यातील सर्व प्रशासनाची चिंता वाढली. याच पार्श्वभूमीवर झारखंड बार काऊन्सिलने संपूर्ण राज्यातील वकिलांना २ मेपर्यंत सर्व प्रकारच्या न्यायालयीन कामकाजापासून दूर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे सीबीआयच्या विशेष न्यायालयामध्ये लालूप्रसाद यांच्या जातमुचलक्याची रक्कम भरण्याची तसेच त्यांच्या सुटकेच्या आदेशाची प्रत घेण्याची कार्यवाही पूर्ण होऊ शकलेली नाही. सीबीआय न्यायालयाने त्यांना सात-सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. वेगवेगळ्या कलमांतर्गत ही शिक्षा ठोठावली होती. लालूप्रसाद यांनी तुरुंगवासाच्या शिक्षेचा निम्मा कालावधी पूर्ण केला नसल्याचा दावा सीबीआयने केला होता. लालूप्रसाद यांना याआधी चारा घोटाळ्याशीच संबंधित असलेल्या चाईबासा आणि देवघर प्रकरणात जामीन मिळाला आहे.\nआजपासून १८ + साठी लस नोंदणी ; एका क्लिकवर सर्व माहिती\nनवी दिल्ली - कोरोना साथीच्या दुसर्या लाटेदरम्यान १८ वर्षांवरील सर्व लोकांना १ मेपासून लस दिली जाणार आहे. लसीकरणाचा हा तिसरा टप्पा असून, यासाठी नोंदणी २८ एप्रिल बुधवारपासून सुरू होत आहे. या नव्या यंत्रणेसंदर्भात केंद्र सरकारने नवीन धोरण तयार केले. १८ ते ४५ वर्षे वयोगटातील तरुणांना नोंदणी न करता ही लस मिळू शकणार नाही. नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. देशात सध्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन प्रकारच्या लस दिल्या जात आहेत. ज्या लसीचा प्रथम डोस दिला जातो, त्याच लसीचा दुसरा डोसही घेणे आवश्यक आहे.आरोग्य मंत्रालयासह केंद्र सरकारने लस मिळण्यासाठी नोंदणी प्रक्रिया काय असेल, याबाबत माहिती दिलेली आ���े.१ मेपासून वय वर्षे १८ हून अधिक असलेल्यांना लस मिळणार आहे. त्यासाठीही कोविन वेब पोर्टलमार्फत नोंदणी करावी लागेल. नोंदणीबद्दलची अफवा पसरली होती. ती २४ एप्रिलपासून सुरू होईल, असे सांगण्यात येत होते. पण सरकारने २४ नव्हे तर २८ तारखेपासून नोंदणी सुरू होईल, असे स्पष्ट केले. आपण कोविन पोर्टलवर लॉगिन करून नोंदणी करू शकता https://selfregifications.cowin.gov.in/.\nकोरोना लस नोंदणी केल्याशिवाय मिळणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. Mygov ट्विटर अकाऊंटमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लसीकरण नोंदणी २८ एप्रिलपासून सुरू होईल आणि या लस देण्यास १ मेपासून सुरुवात होईल. १८-४५ वर्षे वयोगटातील लोकांना भेटीशिवाय लसीकरण करण्यास परवानगी दिली जाणार नाही.४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी वॉक इन रजिस्ट्रेशनमध्ये स्पॉट नोंदणीची सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. परंतु जे १८ अधिक आहेत, त्यांच्यासाठी कोव्हिन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल. १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांची श्रेणी मोठी आहे. त्यामुळे संभाव्य गर्दी टाळण्यासाठी नोंदणीचा आदेश देण्यात आला आहे.पीआयबीने सरकारच्या वतीने नोंदणी प्रक्रियेची माहिती दिली. कोरोना लसीसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्वीसारखीच आहे. आपणास लसीसाठी कोव्हिन पोर्टलवर (https://selfregmission.cowin.gov.in/) किंवा आरोग्य सेतू अॅपद्वारे नोंदणी करावी लागेल.पोर्टलवर नोंदणीचा एक पर्याय https://selfregmission.cowin.gov.in येथे असेल.\nयेथे आपल्याला आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल आणि गेट ओटीपीवर क्लिक करावे लागेल.\nतुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी मेसेज येईल. तो १८० सेकंदात टाईप करावा लागेल.\nनंतर सबमिट केल्यावर एक नवीन पृष्ठ उघडेल. येथे आपल्याला आपला तपशील भरावा लागेल.\nआधार व्यतिरिक्त फोटो ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड आणि फोटो ओळखण्यासाठी व्होटरआयडी यांचा पर्याय आहे.\nया पर्यायांपैकी एक निवडा आणि तुमचा आयडी क्रमांक द्या\nनंतर आपल्याला आपले नाव, लिंग आणि जन्मतारीख भरावी लागेल.\nयानंतर सर्वात जवळचे कोविड लसीकरण केंद्र निवडण्याचा पर्याय असेल.\nकेंद्र निवडल्यानंतर आपण आपल्या सोयीनुसार उपलब्ध स्लॉट निवडू शकता.\n“तुमचा नंबर आला की जा आणि लस घ्या.\nअनिल देशमुखांप्रमाणेच अनिल परब आणि संजय र���ऊतांचीही चौकशी करा - चंद्रकांत पाटील\nपुणे - परमबीरसिंग यांच्या पत्रावरून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात चौकशी केली. त्यानुसार एफआयआर दाखल करून छापे मारले. त्याचप्रमाणे एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या आरोपांच्या संदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते शनिवारी पुण्यात बोलत होते. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने केलेल्या आरोपांचीही राष्ट्रीय महिला आयोगाने तातडीने चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली चंद्रकांत पाटील म्हणाले, एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्रावरून उच्च न्यायालयाने तत्कालीन गृहमंत्र्यांविरुद्ध गंभीर आरोपांच्या सीबीआय चौकशीचा आदेश दिला. त्यानुसार सीबीआयने कारवाई सुरू केली आहे. त्याच प्रकारचे गंभीर आरोप सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याने परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर केले आहेत. अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या ५० कंत्राटदारांकडून १०० कोटी रुपये गोळा करण्याची सूचना दिली होती, असा आरोप निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने केला होता. वाझेला महाविकास आघाडी सरकारनेच निलंबन रद्द करून पुन्हा पोलीस सेवेत आणले होते. त्यावर परब यांनी खुलासा केला असला तरी सीबीआय चौकशी झाल्यानंतरच त्यातील सत्य बाहेर येईल. वाझे याच्या पत्रात घोडावत नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख आहे. घोडावत याचीही सीबीआय चौकशी करावी. काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात आहेत. हे फार दिवस चालणार नाही, असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.\nउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय कारवाई चालू आहे, तरीही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी या कारवाईला भाजपाचे कारस्थान म्हटले आहे. मुश्रीफ यांचे हे विधान उच्च न्यायालयाचा अवमान करणारे आहे. परमबीरसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण गंभीर आहे असे सांगत आधी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा आदेश दिला. उच्च न्यायालयाने या प्रकरणात सीबीआय चौकशीचा आदेश दिला. त्याच्या विरोधात अनिल देशमुख व महाराष्ट्र सरकारने केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले. या सर्वांमध्ये भार���ीय जनता पक्षाचा संबंध कोठे येतो त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी भाजपवर केलेले आरोप हास्यास्पद आहे, असेही पाटील म्हणाले.\nलसीकरणासाठी काँगेस आमदाराने दिला १ कोटींचा निधी\nमुंबई - राज्यात १ मेपासून १८ ते ४५ वर्षांपर्यंतचे लसीकरण केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी आमदार निधीतून १ कोटी रूपये लसीकरणासाठी वापरावेत, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट देखील केले आहे. राज्यात कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. मुंबई शहरासह उपनगरात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. ४५ वयोगटावरील व्यक्तींना लस देण्यात येत आहे. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस देण्याचे धोरण शासनाने आखले आहे. मात्र, लस मोफत न मिळाल्यास गरीब व दुर्बल घटकांतील व्यक्ती वंचित राहतील. ही बाब विचारात घेऊन, मुंबादेवी विधानसभा आमदार संघातील १८ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींच्या मोफत लसीकरणासाठी काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी पुढाकार घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदारांना आमदार निधी चार कोटी रूपयांपर्यंत वाढवून दिला आहे. त्यातील एक कोटी रूपये हे कोरोना संदर्भात वापरण्याची मुभा दिली होती. त्यानुसार आपला एक कोटींचा निधी लसीकरणासाठी वापरावा अशी विनंती आमदार अमीन पटेल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. १८ वर्षांवरील नागरिकांच्या मोफत लसीकरणाबाबत राज्याला धोरण ठरवायचे आहे. कॅबिनेटमध्ये यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे आरोग्य मंत्री टोपे यांनी स्पष्ट केले होते. तसेच ज्यांना परवडेल त्यांनी लस विकत घ्यावी, असा सल्लाही दिला होता. राज्यातील आमदारांनी आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या मोफत लसीकरणासाठी पुढाकार घेतल्यास सरकारवर भार कमी होईल, असे आमदार पटेल म्हणाले.\nकरोना परिस्थितीवरून टीका करणारे ट्विट ब्लॉक\nनवी दिल्ली - देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, आरोग्य सुविधांसह औषधांचा तुटवडा, करोनाबाधितांचे होत असलेले हाल यावरून मते मांडणाऱ्या आणि करोना परिस्थिती हाताळण्यावरून सरकारवर टीका करणाऱ्या काही नेते व अभिनेत्यांसह काह��� जणांनी केलेल्या ट्विटवर कारवाई करण्यास केंद्राने ट्विटरला सांगितले. त्यावरून काही अकाऊंटवरील ट्विट्स ब्लॉक करण्यात आले आहेत. खासदार रेवंथ रेड्डी, पश्चिम बंगालचे मंत्री मुलोय घातक, अभिनेता विनीत कुमार सिंह आणि चित्रपट निर्माते विनोद कापरी आणि अविनाश दास यांच्यासह काही जणांनी करोना आणि कुंभमेळ्याबद्दल केलेल्या ट्विटवर कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारने ट्विटर इंडियाला नोटीस बजावल्यानंतर नमूद करण्यात आलेले ट्विट ब्लॉक करण्यात आले असून, ब्लॉक करण्यात आलेले ट्विट भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग करणारे होते, असे ट्विटरने म्हटले आहे. ट्विट्स ब्लॉक करण्याच्या कारवाई बद्दल ट्विटरकडून जाहीरपणे भाष्य करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर कोणते विशिष्ट ट्विट्स ब्लॉक करण्यात आले आणि का ब्लॉक करण्यात आले याबद्दलही ट्विटरने काहीही म्हटलेले नाही. ट्विटरकडून ट्विट करण्यात आलेल्या अकाऊंट धारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. भारत सरकारने केलेल्या कायद्याचे ट्विटमुळे उल्लंघन होत असल्याचे म्हटले आहे. नोटीसमध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा-२००० उल्लेख करण्यात आला असून, त्यानुसार ट्विट्सवर कारवाई करत असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.ट्विटरकडून कारवाई करण्यात आलेले ट्विट्स देशातील करोना औषधी आणि आरोग्य सुविधांची वाणवा याबद्दल भाष्य करणारी होती. औषधींच्या तुटवड्यामुळे रुग्णांना होत असलेल्या त्रासाबद्दलची होती. तर काही ट्विट्स हरिद्वारमधील कुंभमेळ्याबद्दलची होती. देशात करोनाचा उद्रेक झालेला असताना होत असलेल्या कुंभमेळ्याबद्दल भाष्य करणारे ट्विट्सही ब्लॉक करण्यात आले आहेत. मात्र, जे ट्विट्स परदेशातून करण्यात आले आहेत, ते अजून दिसत असून, भारतातून करण्यात आलेले ट्विट्स मात्र डिलीट करण्यात आले आहेत.\nप्राणवायूपुरवठा रोखल्यास फासावर चढवू ; दिल्ली उच्च न्यायालयाचा इशारा\nनवी दिल्ली - कोविड १९ ची दुसरी साथ मध्यावर असून सुनामीसारखी ती वाढत आहे, त्यासाठी केंद्राने काय तयारी केली आहे, अशी विचारणा दिल्ली उच्च न्यायालयाने केली असून येथील रुग्णालयांच्या प्राणवायूचा (ऑक्सिजन) पुरवठा कुणी तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला फासावर चढवू, अशी संतप्त भावना व्यक्त केली आहे.न्या. विपीन सांघी व न्या.रेखा पल्ली यांनी दिल्लीतील विव���ध रुग्णालयांनी दाखल केलेल्या याचिकांवर तीन तास सविस्तर सुनावणी करताना कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, या विषाणूजन्य आजाराने मृत्युदर खरेतर कमी आहे,पण ज्यांच्यात प्रतिकारशक्ती नाही ते बळी जातात, हे खरे असले तरी ज्या लोकांना वाचवणे शक्य आहे तेही मरत असतील तर तो प्रश्न गंभीर आहे. आताच्या परिस्थितीत मृत्युदर कमी झाला पाहिजे. कानपूर येथील आयआयटी वैज्ञानिकांच्या अभ्यासाचा हवाला देऊन न्यायालयाने सांगितले, की कोविड लाटेचे शिखर मे महिन्याच्या मध्यावर गाठले जाणार आहे. आम्ही त्याला लाट म्हणत असलो तरी ती प्रत्यक्षात सुनामी असणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पायाभूत सुविधा, रुग्णालये, वैद्यकीय कर्मचारी, लशी, ऑक्सिजन या पातळ्यांवर काय तयारी केली आहे हे सांगावे. केंद्र सरकार व दिल्ली सरकार यांनी २६ एप्रिलपर्यंत याबाबत अहवाल सादर करावा. कारण पुढची सुनावणी २६ एप्रिलला होणार आहे. राजधानीत ऑक्सिजन, खाटा, श्वासनयंत्रे, वैद्यकीय कर्मचारी व औषधे यांचा पुरवठा योग्य प्रमाणात असायला हवा.सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्राची बाजू मांडताना सांगितले, की मे व जून महिन्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असून देशाने वाईटात वाईट परिणामांना तोंड देण्याची तयारी ठेवली पाहिजे. पंतप्रधान व इतर काही जण यावर काम करीत आहेत. त्यांनी ऑक्सिजन आयात करण्याची तयारी केली आहे. कुठल्या पद्धतींनी ऑक्सिजन तयार करता येईल याचे मार्ग शोधले जात आहेत.महाराजा अग्रसेन रुग्णालय, जयपूर गोल्डन रुग्णालय, बत्रा रुग्णालय, सरोज सुपर स्पेशालिटी रुग्णालय यांनी ऑक्सिजनपुरवठा योग्य प्रकारे होत नसल्याबाबत याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर न्यायालयाने सांगितले, की तुम्ही काळजी करू नका, जो कुणी ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आणील त्याला आम्ही फाशी देऊ. कुणालाही सोडणार नाही. दिल्ली सरकारने आम्हाला केंद्र, राज्य व स्थानिक प्रशासनातील एखाद्या व्यक्तीने ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आणल्याचे दाखवून द्यावे आम्ही त्याला सोडणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. कुणी स्थानिक अधिकाऱ्यांनी असे केले तरी निदर्शनास आणावे, असेही न्यायालयाने दिल्ली सरकारला सांगितले आहे.दिल्ली सरकारने असे म्हटले आहे, की त्यांना दिवसाला केवळ ३८० मेट्रिक टन ऑक्सिजन रोज मिळत आहे. शुक���रवारी ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी काय उपाय केले याची विचारणा यावर न्यायालयाने केली आहे. सॉलिसिटर जनरल मेहता यांनी सांगितले, की याबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील.न्यायालयाने ऑक्सिजन पुरवठादार व फेरभरण करणाऱ्या संस्था यांना असे आदेश दिले, की त्यांनी दिल्लीतील विविध रुग्णालयांना किती ऑक्सिजन पुरवला याची माहिती समन्वय अधिकाऱ्यांना द्यावी. कारण यात पारदर्शकता असली पाहिजे. प्रत्येक रुग्णालयाला केव्हा व किती ऑक्सिजन पुरवला याचा तपशील देण्यात यावा. दिल्ली सरकारने रुग्णालयांशी व शुश्रूषा गृहांशी संपर्क ठेवण्यासाठी १० आयएएस अधिकारी व २८ डीएएनआयपी अधिकाऱ्यांचा चमू तयार करावा. दिल्लीला रोज ४८० मेट्रिक टन ऑक्सिजन केव्हा मिळणार हे स्पष्ट करावे. २१ एप्रिलला तो उपलब्ध होईल असे सांगण्यात आले होते. आम्हाला निश्चित तारीख हवी आहे. दिल्लीतील लोकांना अशा प्रकारे मरू देता कामा नये.\nसरकारवर केवळ टीका करण्याऐवजी मार्गदर्शक सूचना द्याव्यात - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत\nपणजी - कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी मागील वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहेत. सरकारकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही. त्यामुळे सरकारवर केवळ टीका करण्याऐवजी काही मार्गदर्शक सुचना दिल्यास अधिक संयुक्तिक ठरेल. ज्याचा व्यवस्थापनाकरिता उपयोग होईल, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकियांना केले.डॉ. सावंत यांचा शनिवारी वाढदिवस होता. परंतु, कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम न करता कोविड नियंत्रणासाठी काय करता येईल, यासाठी त्यांनी राज्यातील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर संध्याकाळी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.यावेळी डॉ. सावंत म्हणाले, गोव्यात कोरोनामुळे दररोज होणारे मृत्यू खूप दु:खदायक आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार सर्व उपाययोजना करत आहे. त्याला जनतेकडून सहकार्य आवश्यक आहे. ज्यांना लक्षणे दिसतात अशांनी वेळीच तपासणी करून घरी अलगिकरणात रहावे. तर ज्यांना शक्य नाही अशांनी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे. संक्रमण रोखण्यासाठी सरकारने विविध निर्बंध लागू केले आहेत. मात्र, लॉकडाऊन हा त्यावरील उपाय ह��ऊ शकत नाही.लॉकडाऊनमुळे काय झाले हे मागील वर्षी सर्वांनी अनुभवले आहे. त्यामुळे काहींना रोजगार गमावावा लागला. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. कोरोना पुढील महिने राहणार आहे. अशावेळी त्याला प्रतिबंध करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर बाळगून लोकांनी गोवा कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी केले. सावंत यांनी शनिवारी सकाळी खासगी डॉक्टरांशी चर्चा केली आहे. तसेच जे कोणी यामध्ये सहकार्य करण्यास इच्छुक आहेत, अशांनी पुढे यावे, असे आवाहन करतानाच डॉ सावंत म्हणाले, गोव्यात मोठ्याप्रमाणात लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत अडीच लाख लोकांना लस घेतली आहे. तर सर्वच नागरिकांना मोफत लस देण्यासाठी कोविशिल्ड लस सरकारने मागवली आहे. लोकांनी लस घेऊन मृत्यू दर कमी करण्यासाठी सहकार्य करावे. मुख्यमंत्री म्हणून पदाचा ताबा घेतल्यानंतर राज्य स्वयंपूर्ण बनविण्यासाठी सरकारच्या विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून गोवा स्वयंपूर्ण बनविण्याचे लक्ष निर्धारित केले आहे, असे सांगून डॉ सावंत म्हणाले, शेती, फलोत्पादन, दुग्धोत्पादन यामध्ये तर सध्या स्वयंपूर्ण बनण्याचे लक्ष आहे. त्यामुळे 'व्होकल फॉर लोकल' उपक्रम राबविला जात आहे. म्हादईचा लढा जिंकण्याचा विश्वास आहे. तसेच खाण महामंडळ स्थापन करून खाण उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, प्लाझ्माची आवश्यकता विचारात घेता राज्यांनी पुढे यावे. त्यांना आवश्यक सहकार्य आणि प्रमाणपत्र दिले जाईल, असे सांगून डॉ सावंत यांनी कोविड रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या गोव्यातील सध्या तीन रुगणालयांचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले. तसेच गोव्यात दोन ऑक्सिजन प्लांट उभारणीला मंजूरी दिल्याबद्दल आणि सहकार्यासाठी केंद्र सरकारचे आभार मानले. यामधील पहिला प्लांट पुढील पंधरा दिवसांत सुरू होईल. त्याबरोबरच वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन १५ मे पर्यंत नव्याने उभारलेल्या सुपरस्पेशलिटी इस्पितळाचे कोविड रुग्णालयात रुपांतरण करून तेही कार्यान्वित केले जाईल, असेही ते म्हणाले.\nउत्तराखंडमध्ये हिमस्खलन ; सैन्याने ४३०लोकांना बाहेर काढले, आठ जणांचा मृत्यू,\nदेहरादून - उत्तरखंडच्या चामोलीत पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. भारत-चीन सीमेजवळ सुमना क्षेत्रात आयटीबीपीच्या ���टालियन पोस्टजवळ हिमस्खलन झाले. ही दुर्घटना शुक्रवारी (२३ एप्रिल) संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय लष्कराला या घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. हिमस्खलनामुळे अनेक लोक मलब्याखाली अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जवानांनी आतापर्यंत ४३० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. तर अजूनही ४०० ते ५०० लोक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.लष्कराच्या माहितीनुसार सुराई ठोसा येथून मलारी क्षेत्रापर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यावर हिमस्खलन झाले. बचावकार्यादरम्यान आठ मृतदेह जवानांना सापडले. दुसरीकडे जखमींना तातडीने वायूसेनेच्या हेलिकॉप्टद्वारे जोशीमठे येथील सेनेच्या रुग्णालयात नेले आहे. संबंधित दुर्घटना ज्या भागात घडली त्या भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून लगातार मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्ते तुटले आहेत. घटनास्थळापासून अवघ्या काही ठिकाणावर जवानांचे कॅम्प आहेत.उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचेदेखील घटनास्थळाकडे पूर्ण लक्ष आहे. त्यांनी हेलिकॉप्टद्वारे घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सैन्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचनाही दिल्या.“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सुमना येथील हिमस्खलनाच्या घटनेची गंभीरतेने दखल घेतली. त्यांनी या घटनेचा गांभीर्याने विचार करुन उत्तराखंडला पुरेपूर मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी आयटीबीपीला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी ट्विटरवर दिली आहे. दरम्यान, घटनेची गंभीरता लक्षात घेता घटनास्थळी एसडीआरएफचे पथक रवाना करण्यात आले आहे.\nहिज स्टोरी’ मधील समलिंगी भूमिकेसाठी मृणाल दत्तने वाढविले १५ किलो वजन\nमुंबई - आपली भूमिका प्रभावीपणे सादर करण्यासाठी कलाकार स्वत:मध्ये शारीरिक बदल घडवत असतात. शाहरुख खान ने ‘सिक्स पॅक अॅब्स’ प्रसिद्ध केल्यापासून बरेच कलाकार भूमिकेसाठी वजन कमी-जास्त करत असतात. ‘हिज स्टोरी’ या चित्रपटातील समलिंगी भूमिकेसाठी अभिनेता मृणाल दत्तने तब्बल १५ किलो वजन वाढवले आहे.��पले पात्र अधिक प्रभावी करण्यासाठी त्याने हे वजन वाढवले. मृणाल दत्तसाठी ‘प्रीत’ची भूमिका साकारणे सोपे नव्हते. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्याने स्वत:मध्ये अनेक बदल केले. मृणाल दत्तने त्याच्या पात्राचा काळजीपूर्वक अभ्यास केला आणि भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी सुरुवातीला ५ ते ६ किलो वजन वाढवले. तो नेहमीच ६० किलोच्या घरात असतो, परंतु शूटिंगदरम्यान ते तब्बल ७५ किलोपर्यंत पोहोचले होते.मृणाल दत्त ‘प्रीत’ची भूमिका साकारतो आहे, जो एक समलिंगी आहे. तसेच फूड समीक्षक आणि अनुभवी पांतस्थ आहे. त्याचे संबंध साक्षी (प्रियमणी) आणि कुणाल (सत्यदीप) सोबत येतात. साक्षी त्याला रेस्टॉरंट ओपनिंगसाठी बोलावते. पण, आपलाच नवरा त्याच्या प्रेमात आहे हे तिला माहित नसते. पुढे जे घडते ते चित्रपटात दाखवण्यात आले आहे.‘एका अर्थी मला तो काळ आवडून गेला कारण मी वाटेल ते खाऊ शकत होतो. पण, मी एक काळजी घेतली की स्वतःला आडवा-तिडवा सुटू दिले नाही. ते सर्व वजन कमी करतानाची दमछाक म्हणजे विलक्षण अनुभव होता’, असे मृणालने सांगितले. डिंग एंटरटेन्मेंट निर्मित ‘हिज स्टोरी’ २५ एप्रिलला अल्ट बालाजी आणि झी५ वर एकाच वेळी प्रसारित होईल.\nरिया चक्रवर्तीचा कोरोना ग्रस्तांना मदतीचा हात\nमुंबई - मुंबईसह देशभरातील कोरोनाची परिस्थिती सध्या अत्यंत बिकट होत चालली आहे. कोरोनाची ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर ठरत आहे. तर आरोग्यव्यवस्थाही मोठ्या संकटात सापडली आहे. ऑक्सिजन सिलेंडर्स, औषध, बेड्स यांचा साठा अपूरा पडत आहे. परिणामी रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. अनेक सेलिब्रिटी आता मदतीचा हात पुढे करत आहेत. अभिनेता सोनू सूद हा मागील वर्षभरापासून नागरीकांची मदत करत आहे. तर आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीने ही मदतीचा हात पुढे केला आहे.रिया गेली अनेक महिने मीडिया तसेच सोशल मीडियापासून दूर आहे. पण आता तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. त्यात तिने आपण मदतीसाठी आपला इनबॉक्स खुला केला असल्याचे म्हले. रियाने पोस्ट मध्ये लिहले, ‘कठीण काळात एकजुटीची गरज आहे, ज्यांना मदत करू शकता त्या सगळ्यांना मदत करा. मदत लहान किंवा मोठी मदत मदत असते, मला मेसेज करा, जर मी काही करू शकत असेन तर नक्की करीन. काळजी घ्या आणि सगळ्यांना खूप प्रेम’.रियाने अशाप्रकारे मदतीचा हात पुढे केला आहे. रिया अनेक महिन्यानंतर आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय होऊ लागली आहे.\nमुंबईत लोकलला प्रचंड गर्दी ; कोरोना नियमांचे तीन तेरा\nमुंबई - मुंबईत कोरोनाचा वाढलेला संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आलेले असतानाच मुंबईतील लोकलमधील गर्दी मात्र अजूनही कमी होताना दिसत नाही. जणू काही कोरोनाचा समूळ नायनाट झाल्याच्या थाटातच मुंबईकर लोकलमधून प्रवास करत आहेत. मुंबईतील विविध स्थानकात लोकल गर्दी दिसत असून कोरोना नियमांचे तीन तेरा वाजल्याचेही पाहायला मिळत आहे.मुंबईत अत्यावश्यक सेवेतील केवळ १५ टक्के नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र, सर्व सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी नसतानाही लोक सर्रासपणे लोकलमधून प्रवास करताना दिसत आहे. लोकलमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती. तर इतर स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. रेल्वेत सर्वसामान्यांची कुठलीच चेकिंग सध्या होत नाही. सर्व गेट बहूतेक ठिकाणी खूलेच आहेत. त्यामुळे कोरनाचा प्रसार कसा थांबणार असा सवाल केला जात आहे.अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच लोकलमध्ये प्रवेश दिला जात असून इतरांनी विनाकारण रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी करू नये, असं आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.\nमुंबई पोलिसांनी वाहनांवरील कलर कोडचे नियम केले रद्द\nमुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध लादण्यात आले आहेत. रस्त्यांवर विनाकारण वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांनी कलर कोडचे नियम लावले होते. मात्र, काही दिवसातच हे कलर कोडचे नियम रद्द करण्यात आले आहेत. आता फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना रस्त्यावरून वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कलर कोडचे नियम रद्द केल्यानंतरही वाहनांची तपासणी सुरूच राहील, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.\nइतर अत्यावश्यक सेवेत असलेल्या वाहनांवर पिवळा कलर कोड लावण्यात आला होता. अत्यावश्यक मेडिकल सेवा देणाऱ्या वाहनांवर लाल, भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कोड होता. ज्या वाहनांवर कलर कोड असेल त्याच वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी दिली जा��� होती. महाराष्ट्र पोलीस खात्याकडून अत्यावश्यक कारणासाठी आंतरजिल्हा किंवा परराज्यात प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पासची सुविधा देण्यात आली आहे. covid19.mhpooice.in या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांना ई-पास घेता येईल. एखाद्या व्यक्तीकडे इंटरनेटची व्यवस्था नसेल तर, तो राहत असलेल्या परिसरातील स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये जाऊन हा पास मिळू शकतो. मागीलवर्षी देखील लॉकडाऊनमध्ये ई-पासची सुविधा देण्यात आली होती.\nमेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये लूट करणाऱ्या दरोडेखोरांना अटक\nठाणे - आरपीएफ अर्थात रेल्वे सुरक्षा बलाच्या सीआयबी सेलने मेल गाड्यांमधून लूटमार व चोरी करणाऱ्या टोळीतील ६ दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. या आरोपींकडून पाच प्रकरणांची उकल करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे सीआयबीचे असिस्टंट सब इन्स्पेक्टर अन्वर शाह, हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, हेड कॉन्स्टेबल ललित वर्मा, नीलकंठ गोरे आणि कल्याण सीपीडीएस (बी) टीम एएसआय एस. के. सैनी, हेड कॉन्स्टेबल अनिल उपाध्याय आणि जितेंद्र सिंह यांच्या पथकाने छापा टाकला. शंकर निर्मल शाह, प्रकाश मनशंकर सेवक, धनंजय ओमप्रकाश शुक्ला, इमरान उमर खान, बालेश्वर विजय साहू आणि राजेश राधेश्याम चौधरी या आरोपींना पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्यानंतर या ६ दरोडेखोरांना कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सीआयबीच्या पथकाने या सर्व लुटारुंना पुष्पक आणि कामयानी एक्स्प्रेसमधून जेरबंद केले आहे. हे आरोपी ४ वर्षांपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांचे दागिने, मोबाईल फोन, पर्स आणि मौल्यवान वस्तू चोरी करत आहेत. दरोडेखोर टोळीच्या अटकेनंतर लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेसमध्ये होणाऱ्या चोऱ्या-लुटमारीला बऱ्याच अंशी चाप बसणार आहे.\n५०० रुपयांत बनावट कोरोना रिपोर्ट ; गुन्हे शाखेने केली चौघांना अटक\nभिवंडी - भिवंडी शहरातील कोरोना रुग्णांचे बनावट निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. ही टोळी अवघ्या ५०० रुपयात कोरोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट विकत होती. याप्रकरणी पॅथेलॉजी लॅबच्या मालकासह एकूण चौघांना गुन्हे शाखेने अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस स्टेशन येथे कलम ४२०,४६५,४६८, ४७१, २६९,२७०, ३४ स�� कोवीड – १९ उपाययोजना २०२० नियम ११ प्रमाणे साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १८९७ चे कलम २, ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.नामुलहक उर्फ रब्बनी अनवारूल हक सैयद (वय ३१ , रा. भिवंडी), अफताब आलम मुजीबुल्ला खान (वय २२, रा. पिराणीपाडा), मोहम्मद शारीक मोहम्मद साबीर शेख (वय २०, रा. शांतीनगर), मेहफुज आलम मुजीबुल्ला खान (वय २९, रा. भिवंडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.भिवंडी शहरातील शांतीनगर गैबीनगर परिसरात लोकांना आरटीपीसीआर तपासणी न करता कोरोना निगेटिव्ह तसेच पॉझिटिव्ह बनावट रिपोर्ट ५०० रुपये दराने बनवून दिला जात असल्याची गुप्त माहिती भिवंडी गुन्हे शाखा युनिट २ च्या पोलिसांना मिळाली.यानंतर भिवंडी युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच भिवंडी मनपाचे वैद्यकीय अधिकारी यांनी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गैबीनगर, पिराणीपाडा, अमजदीया शाळेसमोर असलेल्या महेफुज पॅथॉलॉजीकल लॅबोरेटरी येथे डमी व्यक्ती कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट घेण्यासाठी पाठविले. आरटीपीसीआर तपासणी करीता कोणताही स्वॅब अथवा सॅम्पल न घेता कोरोना निगेटिव्ह बनावट रिपोर्ट थायरोकेअर या नामांकित लॅबच्या लेटरहेडचा वापर करून देताना महेफुज क्लिनिकल लॅब मधील तिघांना रंगेहात पकडले.महेफुज क्लिनिकल लॅबची झडती घेतली असता कोरोनाचे आरटीपीसीआर तपासणी केलेल्या वेगवेगळ्या एकूण ६४ नागरिकांचे रिपोर्ट मिळून आले. त्यामध्ये ५९ रिपोर्ट हे निगेटिव्ह व ५ रिपोर्ट हे पोझिटिव्ह दिसले. हे बनावट रिपोर्ट बनविल्या प्रकरणी लॅब टेक्नीशियन इनामुलहक उर्फ रब्बानी आणि लॅबचे मॅनेजमेंटचे काम पाहणारा आफताब आलम मुजीबुल्ला खान यांची बारकाईने विचारपुस केली. त्यांनी ६४ जणांचे कोरोना आरटीपीसीआर रिपोर्ट हे लॅबमध्ये मोबाईल, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, संगणक, प्रिंटरच्या सहाय्याने बनावट तयार केलेले असल्याचे कबुली दिली. भिवंडी शहरातून परराज्यामध्ये जाण्यासाठी; विमान, रेल्वेने प्रवास करण्याकरीता आणि विविध कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कोरोना आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटीव्ह असणे बंधनकारक आहे. त्यामुळे या आरोपींनी प्रत्येक रिपोर्ट हा कमीत कमी ५०० रुपये एवढ्या दराने बनावट रित्या थायरोकेअर या पॅथॉलॉजीच्या लेटरहेडवर तयार केले. तसेच, यापूर्वी सुध्दा अनेक लोकांना बनावट रिपोर्ट बनवून दिलेले आहेत. हे सर्व रिपोर्ट मेहफुज क्लिनिकाल लॅबचे मालक मेहफुज आलम मुजीबुल्ला खान याच्या सांगण्यानुसार तयार केलेले व लोकांना दिलेले असल्याची कबुली दिली आहे.\nपनवेल - करोना रुग्णविस्फोट होत असल्याने राज्य शासनाने गेल्या आठवड्यात संचारबंदी लागू करीत कडक निर्बंध लागू करण्यात आले. यामुळे शेजारील नवी मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या कमी झाली असली तरी पनवेलमध्ये मात्र रुग्णवाढ कायम आहे.नवी मुंबईतील लोकसंख्या १५ लाख तर पनवेल तालुक्याची लोकसंख्या १२ लाख असताना नवी मुंबईपेक्षा पनवलमध्ये रुग्णवाढ कायम असल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यात येथील आरोग्य व्यवस्थाही तोकडी असल्याने चिंता व्यक्त होत आहे.पनवेलमध्ये सध्या ६,१४७ करोना रुग्ण हे उपचार घेत आहेत. असे असताना आपुरी आरोग्य व्यवस्था, लसींचा तुटवडा व प्राणवायूंचा तुटवडा भासतआहे. त्यात दैनंदिन करोना रुग्णवाढ कायम असल्याने शहराचा धोका वाढला आहे.पनवेल पालिकेत मुळात मनुष्यबळ अपुरे आहे. उपलब्ध मनुष्यबळावर येथील आरोग्य व्यवस्था चालविली जात आहे. ग्रामीण पनवेलची आरोग्य व्यवस्था रायगड जिल्ह्याच्या प्रशासनाकडे आहे. ग्रामीण भागातही घरोघरी करोनाची लक्षणे असणाऱ्यांची शोधमोहीम व करोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांची शोधमोहीम प्रभावीपणे राबविल्या गेली नाही. उलट करोना चाचणीचे अपुरे संच अशा विविध समस्यांना येथील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामीण पनवेलमध्ये वैद्यकीय मोबाइल सेवा अद्याप सुरू झालेली नाही. नवी मुंबई पालिकेकडून २४ तास लसीकरण सेवा व करोना चाचणीची मोहीम विविध केंद्रांवर राबवली जात आहे.औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची करोना चाचणी नवी मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे. परंतु पनवेल पालिका व महसूल विभागाकडून असे उपक्रम राबविले जात नाहीत. उलट कारखानदारांनीच ही जबाबदारी स्वीकारावी असे प्रशासनाचे मत आहे\nमाथाडी कामगारांचा काम बंदचा इशारा\nनवी मुंबई - जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा म्हणून एपीएमसीची पाचही घाऊक बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी द्यायची आणि या समितीत दिवसरात्र कष्ट करणाऱ्या माथाडी, मापाडी या घटकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवास नाक���रायचा हा परस्परविरोधी निर्णय तात्काळ रद्द करून कडक निर्बंधांच्या या काळात माथाडी व मापाडी कामगारांना रेल्वे, बस प्रवासात सूट देण्यात यावी अशी मागणी माथाडी संघटनेने केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार रात्री उशिरापर्यंत निर्णय न घेतल्यास शनिवार व रविवारी काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.तुर्भे येथील भाजी, फळ, अन्नधान्य, कांदा बटाटा, मसाला या पाच घाऊक बाजारपेठेत काम करणारे माथाडी व मापाडी कामगारांना शुक्रवारी सानपाडा रेल्वे स्थानकावर पोलिसांनी प्रवास करण्यास मज्जाव केला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माथा़डी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी सानपाडा रेल्वे स्थानकात धाव घेतली. राज्य सरकारने संपूर्ण एमएमआरडीए क्षेत्राला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या या पाच घाऊक बाजारपेठा सुरू ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत, मात्र या घाऊक बाजारपेठेत सर्व प्रकारची कामे करणारे माथाडी, मापाडी, वारणार, साफसफाई कामगार, वाहतूकदार यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश केलेला नाही. या घटकाशिवाय बाजारपेठेतील पानदेखील हलत नसताना बाजारपेठा सुरू ठेवा पण यासाठी काम करणाऱ्या कामगारांचा अत्यावश्यक सेवेत प्रवेश न करता त्यांना सार्वजनिक वाहतूक सेवेत प्रवेश नाकारला जात आहे. त्यामुळे माथाडी कामगार संतप्त झाले असून या निर्णयाच्या विरोधात माथाडी भवनमध्ये एक तातडीची बैठक घेऊन शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत हा निर्णयात बदल न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा दिला गेला आहे. गेल्या वर्षीदेखील या घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला नव्हता.\nअँटिलिया स्फोटक प्रकरण ; एनआयएने मुंबई क्राईम ब्रांचमधील पोलीस निरीक्षकांला केली अटक\nमुंबई - अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याप्रकरणी आता मुंबई पोलिसातील अजून एका पोलीस अधिकाऱ्याला एनआयएने अटक केली आहे. एआयएकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून याआधी सचिन वाझे, रियाझ काझी यांच्यावर कारवाई झालेली असताना या प्रकरणात आता अजून एका पोलीस अधिकाऱ्याचे नाव आले आहे. मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक सुनिल माने यांना एनआयएने अटक केल्याची माहिती एएनआयने दि��ी आहे. त्यामुळे अँटिलिया स्फोटक प्रकरणामध्ये अडकलेल्या मुंबई पोलिसातील अधिकाऱ्यांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. सचिन वाझेला १३ मार्च रोजी तर रियाझ काझीला ११ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती.२५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटिलिया इमारतीबाहेर स्फोटकं ठेवलेली गाडी आढळून आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दहशतवादी कट असल्याचं तेव्हा सांगण्यात येत होते. त्यानंतर ५ मार्चला ठाण्यातील उद्योगपती मनसुख हिरेन याचा संशायस्पद मृत्यू झाला. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आणि तपासाअंती अनेक खुलासे होत गेले. हा संपूर्ण कट सचिन वाझे याने रचल्याचे उघड झाल्याने त्याला अटक करण्यात आली. आता या कटात आणखी कोण कोण सामील आहे, याचा एनआयए कसून तपास करत आहे.\nदरम्यान, अँटिलिया स्फोटकं प्रकरणासोबतच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात देखील सुनील माने यांचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्यानंतर काही दिवसांतच स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनचा मृतदेह ठाण्यातील रेतीबंदर खाडीमध्ये सापडला होता. सुरुवातीला आत्महत्येचे चित्र असलेला हा मृत्यू नंतर हत्या असल्याचे एनआयएच्या तपासामध्ये स्पष्ट झाले आहे.याआधी सचिन वाझेसोबतच रियाझ काझी नावाच्या अधिकाऱ्याला देखील एनआयएने अटक केली आहे. काझीने विक्रोळीमधील एका नंबर प्लेटच्या दुकानातील सीसीटीव्ही फूटेज नष्ट करत गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यात सचिन वाझेला मदत केल्याचा प्रमुख आरोप काझीवर आहे. याच दुकानातून अँटिलियाबाहेर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कारसाठी बनावट क्रमांक बनवून घेण्यात आला होता.\nअंधेरी-विरार लोकल प्रकल्प पूर्ण ; लोकल सोडण्यासाठी यंत्रणा सज्ज\nमुंबई - अंधेरी ते विरार दरम्यानच्या १५ डब्याच्या धीम्या लोकल सोडण्यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र करोनामुळे सध्या सामान्य प्रवाशांच्या लोकल प्रवासाला मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव धीम्या लोकल फेऱ्यांचा दिलासा तूर्तास तरी मिळणार नसल्याचे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.पश्चिम रेल्वेच्या अंधेरी, बोरिवली, भाईंदर, मीरा रोड, विरारसारख्या स्थानकात प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी ��र्दीतील प्रवास जीवघेणाच बनत आहे. हा प्रवास सुकर करण्यासाठी अंधेरी ते विरार दरम्यान धिम्या मार्गावरही १५ डबा लोकल चालविण्याचे नियोजन साधारण तीन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी ५९ कोटी ५६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. फलाटांची लांबी वाढवणे, रेल्वे यार्ड, रूळ, ओव्हरहेड वायर अशी अनेक तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी करोनाकाळात मनुष्यबळाअभावी या कामांना काहीसा ब्रेक लागला होता. परंतु पावसाळ्यानंतर पुन्हा कामाला गती दिली गेली. जानेवारी २०२१ आणि त्यानंतर मार्च २०२१ पासून या मार्गावर वाढीव १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजनही करण्यात आले. मात्र करोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाटय़ाने वाढत असल्याने राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे पंधरा डब्यांच्या नवीन फेऱ्या सध्या तरी चालवणे शक्य नसल्याचे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nराज्यात तीन दुर्घटना ; ४७ जणांचा मृत्यू\nमुंबई - एकीकडे कोरोनाचा वाढता आकडा, दुसरीकडे कोरोनामुळे होणारे मृत्यू तर तिसरीकडे विविध दुर्घटनेमुळे लोकांना जीव गमवावे लागत आहेत. यामुळे मरण स्वस्त झालं का असा प्रश्न विचारला जात आहे. गेल्या महिनाभरात मुंबईसह महाराष्ट्रात तीन दुर्घटना घडल्या. या तिन्ही दुर्घटनेत एकूण ४७ जणांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईजवळच्या विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील आज (२३ एप्रिल) अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. या आगीत होरपळून १३ जणांना प्राण गमवावे लागले. तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.विरार पश्चिम भागात विजय वल्लभ कोव्हिड केअर रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात गुरुवारी मध्यरात्री दीड ते शुक्रवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात ९० जण उपचार घेत होते. आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास १७ रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी १३ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आग लागली, त्यावेळी आयसीयूमध्ये वैद्यकीय स्टाफ नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरांनी मात्र अवघ्या दोन मिनिटात आग भडकल्याचा दावा करत आरोप फेटाळले आहेत. नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची घटना २१ एप्रिलला घडली. या दुर्घटनेत ऑक्सिजनअभावी एकूण २४ जणांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकमधून गळती झाल्याने हजारो लीटर लिक्वीड स्वरुपातील ऑक्सिजन वाया गेले. यावेळी रुग्णालयात अनेक कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरु होते. यातील १५० जण व्हेंटिलेटरवर होते. रुग्णालयात अचानक ऑक्सिजन लीक झाल्याने रुग्णांना होणारा पुरवठा बंद झाला. त्यामुळे व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांपैकी २५ जणांचा तडफडून मृत्यू झाला. ऑक्सिजनच्या प्रेशरमुळे नोझल तुटून ही ऑक्सिजन गळती झाली.नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात २१ एप्रिलला दुपारी १२.३० च्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमध्ये टँकरमधून ऑक्सिजन भरण्याचे काम सुरु होते. ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाने धावपळ केली. मात्र, यावेळी रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना याचा त्रास झाला आणि यामध्ये २४ जणांना जीव गमावावा लागला.भांडूप पश्चिमेकडे प्रसिद्ध ड्रीम मॉलला २६ मार्चला रात्री १२ च्या सुमारास भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईस रुग्णालय चालवले जात होते. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर या आगीने रौद्ररुप धारण केल्याने ती मॉलमधील रुग्णालयात पसरली. या रुग्णालयात ७६ रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले होते.या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून काही ना काही मदत केली जाईल. तर जखमींनाही मदत केली जाईल. घटनेची सखोल चौकशीही होईल. कारवाई केली जाईल. पण यामुळे त्या कुटुंबातील मृत्यू झालेला व्यक्ती परतणार आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. गेल्या महिनाभरात मुंबईसह महाराष्ट्रात तीन दुर्घटना घडल्या. या तिन्ही दुर्घटनेत एकूण ४७ जणांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईजवळच्या विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील आज (२३ एप्रिल) अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. या आगीत होरपळून १३ जणांना प्राण गमवावे लागले. तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.विरार पश्चिम भागात विजय वल्लभ कोव्हिड केअर रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात गुरुवारी मध्यरात्री दीड ते शुक्रवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात ९० जण उपचार घेत होते. आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास १७ रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी १३ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आग लागली, त्यावेळी आयसीयूमध्ये वैद्यकीय स्टाफ नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरांनी मात्र अवघ्या दोन मिनिटात आग भडकल्याचा दावा करत आरोप फेटाळले आहेत. नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची घटना २१ एप्रिलला घडली. या दुर्घटनेत ऑक्सिजनअभावी एकूण २४ जणांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकमधून गळती झाल्याने हजारो लीटर लिक्वीड स्वरुपातील ऑक्सिजन वाया गेले. यावेळी रुग्णालयात अनेक कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरु होते. यातील १५० जण व्हेंटिलेटरवर होते. रुग्णालयात अचानक ऑक्सिजन लीक झाल्याने रुग्णांना होणारा पुरवठा बंद झाला. त्यामुळे व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांपैकी २५ जणांचा तडफडून मृत्यू झाला. ऑक्सिजनच्या प्रेशरमुळे नोझल तुटून ही ऑक्सिजन गळती झाली.नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात २१ एप्रिलला दुपारी १२.३० च्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमध्ये टँकरमधून ऑक्सिजन भरण्याचे काम सुरु होते. ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाने धावपळ केली. मात्र, यावेळी रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना याचा त्रास झाला आणि यामध्ये २४ जणांना जीव गमावावा लागला.भांडूप पश्चिमेकडे प्रसिद्ध ड्रीम मॉलला २६ मार्चला रात्री १२ च्या सुमारास भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईस रुग्णालय चालवले जात होते. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर या आगीने रौद्ररुप धारण केल्याने ती मॉलमधील रुग्णालयात पसरली. या रुग्णालयात ७६ रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले होते.या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून काही ना काही मदत केली जाईल. तर जखमींनाही मदत केली जाईल. घटनेची सखोल चौक���ीही होईल. कारवाई केली जाईल. पण यामुळे त्या कुटुंबातील मृत्यू झालेला व्यक्ती परतणार आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.\nसुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमीही सोशल मीडियावर पसरली आणि नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nनवी दिल्ली - लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन आजारी आहेत. इंदूरच्या माजी खासदार असलेल्या सुमित्रा महाजन यांना तापाची लक्षणे आढळल्यानंतर त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा कोरोना अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आला. त्यांना थोडासा ताप आहे. परंतु त्यांची तब्येत हळूहळू सुधारत आहे. विशेष म्हणजे सुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमीही सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. शशी थरूर आणि सुप्रिया सुळे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विट करत सुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमी दिली होती. परंतु कैलास नावाच्या ट्विटर युजर्सने सुमित्राताई स्वस्थ असल्याचे रिट्विट करून त्यांना सांगितले. त्यानंतर शशी थरूर यांनीसुद्धा सुमित्रा महाजन यांच्या निधनाच्या माहितीचे ट्विट डिलीट केले.\nमहाराष्ट्रात पुन्हा कडकडीत लॉकडाऊन लागण्याची शक्यता\nमुंबई - राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच चालला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आजपासून संपूर्ण लॉकडाऊन करण्यात असल्याचे बोलले जात आहे.राज्यातील वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता पुढील १५ दिवस कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा लॉकडाऊनही गेल्या वेळेप्रमाणे लॉकडाऊनसारखाच कडक असण्याची शक्यत��� वर्तवण्यात येत आहे.\nराज्यामध्ये कोविडचे आकडे वाढतायत. हे पाहिल्यानंतर राज्यामध्ये फारच भयंकर आणि भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. वाढणारे आकडे खाली आणायचे असल्यास कठोर निर्बंध घेण्याची आवश्यकता आहे. अनेक निर्बंध घालूनही लोक फिरत आहेत, वाहने मोठ्या प्रमाणात दिसत आहेत, त्यामुळे कडक लॉकडाऊनची आवश्यकता आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.\nशरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल\nमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी शरद पवार यांना कालच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुन्हा एकदा पवारांवर छोटी शस्त्रक्रिया झाली. गेल्या जवळपास २१ दिवसात शरद पवारांवरील ही तिसरी शस्त्रक्रिया आहे.यापूर्वी शरद पवार यांच्यावर १२ एप्रिलला पित्ताशयावर यशस्वीपणे पार पडली होती. त्याआधी शरद पवारांना ३० मार्चला ब्रीच कॅण्डी रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते. ३० मार्चला पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सात दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर १२ एप्रिलला पुन्हा एकदा त्यांच्या गॉल ब्लॅडरवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रक्रिया केली. यापूर्वीची शस्त्रक्रिया ही डॉ. अमित मायदेव यांनी केली होती.\nसर्वोच्च न्यायालयात फक्त तातडीच्या सुनावण्या\nनवी दिल्ली - देशभरात कोरोनाचा संसर्ग भलत्याच वेगाने वाढू लागला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी आता सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर विविध राज्यांकडून लॉकडाऊनची घोषणा केली जात असतानाच सर्वोच्च न्यायालयानेही कठोर पाऊल उचलले आहे. सर्वोच्च न्यायालयात येत्या गुरुवारपासून म्हणजेच २२ एप्रिलपासून केवळ तातडीच्या सुनावणी केली जाणार आहे. देशभरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना सर्वोच्च न्यायालयातही कोरोना संसर्गाने टेन्शन वाढवले आहे. गेल्या काही दिवसांत न्यायालयातील बर्याच कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. निम्म्याहून अधिक कर्मचारी कोरोनावर उपचार घे��� आहेत. हा संसर्ग वेळीच रोखण्याच्या हेतूने न्यायालयाकडून विविध पावले उचलली जात आहेत. त्याच अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने आता २२ एप्रिलपासून केवळ तातडीची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले.\nसंबंधित वकिल किंवा पक्षकारांना त्यांच्या खटल्यांची तातडीने सुनावणी घ्यायची असेल तर स्वाक्षरी केलेला अर्ज आणि संबंधित कागदपत्रे न्यायालय रजिस्ट्रींकडे पाठवावी लागणार आहे. त्यानुसार न्यायालयाकडून त्यावर तातडीची सुनावणी घ्यायची की नाही, हे ठरवले जाईल. आवश्यकता असेल अशाच प्रकरणांत न्यायालय तातडीची सुनावणी घेणार आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालय नियमित सुनावणीबाबत निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे.\nसध्या उच्च न्यायालये संकटाच्या स्थितीत आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांची बरीच पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने ही टिप्पणी केली. सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमची मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारने न्यायाधीश नियुक्ती प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जर सरकारला कॉलेजियमने शिफारस केलेल्या नावावर आक्षेप असेल तर सरकारने त्यामागील कारणे स्पष्ट करावीत आणि सुधारीत नावे पाठवावीत, असेही न्यायालयाने सूचवले आहेत. सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांच्या जवळपास ४० टक्के रिक्त पदांवर ही चिंता व्यक्त केली.\nदेशभरातील जवळपास सर्वच उच्च न्यायालयांत मोठ्या प्रमाणावर खटले वर्षानुवर्षे रेंगाळले आहेत. या खटल्यांचा वेळीच निपटारा करून नागरिकांना न्याय देण्याची नितांत गरज आहे. याच अनुषंगाने न्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया वेळीच पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून वेळेची मर्यादा तसेच इतर मुद्यांवर निर्देश दिले आहेत.\nराज्य सरकारने लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवावा - पंतप्रधान\nनवी दिल्ली - भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या परिस्थितीवर पंतप्रधान मोदी लक्ष ठेवून आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारांनी लॉकडाऊन हा श��वटचा पर्याय ठेवावा. तसेच लॉकडाउन टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. देशातील नागरिकांना जो त्रास होत आहे. त्याची मला पूर्ण कल्पना आहे. अनेकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी तुमच्या दुखा:त सहभागी असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटले. आज देश पुन्हा कोरोनाविरूद्ध एक मोठी लढाई लढत आहे. काही दिवसांपूर्वी परिस्थिती स्थिर होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. कोरोनाचे हे आव्हानाला आपल्याला धैर्याने सामोरे जावे लागेल, असेही त्यांनी म्हटले. देशात ऑक्सिजनचे उत्पादन आणि पुरवठा वाढविण्यासाठी अनेक स्तरांवर उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये नविन ऑक्सिजन प्लांट्स तयार करणे, उद्योगांमध्ये वापरले जाणारे ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरणे, ऑक्सिजन रेल, अशा विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वैद्यकीय तज्ज्ञांसोबत झालेल्या बैठकीत १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे शहरांमधील कर्मचार्यांना ही लस जलद गतीने उपलब्ध होईल आणि त्यांच्या कामावर कोणाताही परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले.\nमहाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक\nमुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहा राज्यांना कोविड संवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. या सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक असणार आहे. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कोविड संदर्भातील नियमाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी ब्रेक द चैन अंतर्गत नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि एनसीआर, उत्तराखंड या सहा राज्यांना कोव्हिड संवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. यानुसार या सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना ४८ तास आधी कोरोना चाचणी अनिर्वाय असणार आहे. तसेच या कोव्ह���ड चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणाऱ्यांना महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे, असे यात म्हटले आहे.तसेच या सहा राज्यातून केवळ आरक्षित असलेल्या प्रवाशांना गाड्यांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच प्रवास करणाऱ्या प्रवाशाला कोरोनासदृश कोणतीही लक्षणं आहे की नाही, याची खात्री करुनच परवानगी दिली जाणार आहे. त्याशिवाय रेल्वे प्रशासनाने या राज्यातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे गाड्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला द्यावी, असेही यात नमूद करण्यात आले आहे.राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे.\nभाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे उमेदवारावर प्रचार बंदी; निवडणूक आयोगाची कारवाई\nकोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सत्तेत येण्यासाठी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळत असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून प्रचार सभा घेण्यात येत आहेत. मतदानाच्या प्रत्येक टप्प्यानंतर राजकारण तापत चालले आहे. वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने भाजपा नेते सयंतन बसू आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या सुजाता मंडल यांच्यावर २४ तासांची प्रचार बंदी घातली आहे. दोन्ही नेत्यांवर १८ एप्रिल सांयकाळी ७ ते १९ एप्रिल सांंयकाळी ७ वाजेपर्यंत ही बंदी असेल. या वेळेत दोन्ही नेते निवडणूक प्रचारात भाग घेऊ शकणार नाहीत.यापूर्वी निवडणूक आयोगाने भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर २४ तासांची प्रचार बंदी घातली होती. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल, त्यांच्यावर १५ एप्रिल सांयकाळी ७ वाजल्यापासून ते १६ एप्रिल सायंकाळी ७ पर्यंत प्रचार बंदी घालण्यात आली होती. तसेच निवडणूक आयोगाने भाजपा नेता राहुल सिन्हावर ४८ तासांसाठी प्रचार बंदी लावली होती. तर निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावर २४ तासांसाठी प्रचार बंदी घातली होती. अल्पसंख्याक मतांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली होती. ममतांनी लोकप्रतिनिधी कायदा आणि आचारसंहितेच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते.भाजपाचे खासदार सौमित्र खान यांच्या सुजाता मंडल पत्नी आहेत. मंडल यांच्या तृणमूलमध्ये जाण्याच्या निर्णयानंतर त्यांच्या पतीने त्यांना तलाक देण्याची घोषणा केली होती. राजकारणाच्या या ड्राम्यामुळे त्यांचं १० वर्षांचे नात संकटात आले होते.\n'ब्लू अम्ब्रेला डे' मोहिम ; मुलांच्या लैंगिक शोषणावर जनजागृती\nमुंबई - 'हमारा फाउंडेशन' संस्था गेली ती ३२ वर्ष मुंबईतील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत आहे. हमारा फाउंडेशन संस्था (मुंबई) व बटरफ्लाईज संस्था (दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने १६ एप्रिल रोजी ' ब्लू अम्ब्रेला डे 'मोहिमेद्वारे जनजागृती करण्यात आली.'मुलांचे लैंगिक शोषण ' या संवेदनशील विषयावर समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे तसेच मुलीं प्रमाणे मुलांवर देखील होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध समाजभान निर्माण करणे हे यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. संस्थेचे लाभार्थी मुले व त्यांच्या कुटुंबीयांना या विषयावर माहिती देण्यात आली. मुलांच्या सहभागातून बनविलेल्या पोस्टर, घोषणा यांच्या माध्यमातून या विषयावर आधारित एक 'ध्वनीचित्रफित' तयार करण्यात आली. त्याद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. मुंबई-महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती पाहता शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करीत ही मोहीम राबविण्यात आली. हमारा फाऊंडेशन द्वारे या जनजागृती मोहिमेकरिता श्री चाऊस शेख व श्री अरुण अवघडे यांनी विशेष योगदान दिले. याकरिता संस्थेच्या संस्थापक विश्वस्त प्रा.आशा राणे व व्यवस्थापिका सौ श्रद्धा चोणकर यांचा भक्कम पाठिंबा मिळाला.\nमुंबई पोलीस कलर कोडच्या माध्यमातून करणार वाहतुकीचे नियंत्रण\nमुंबई - राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र तरी देखील नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे आता वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून कलर कोड व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबईत रस्त्यावर धावणाऱ्या खासगी वाहनांवर आता कलर कोड लावण्यात येणार आहेत. त्यामुळे रस्त्यांवर आता फक्त कलर कोड असलेली वाहनेच धावणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.इतर अत्यावश्यक सेवेत असलेल्या वाहनांवर पिवळा कलर कोड लावण्यात येणार असून, अत्यावश्यक मेडिकल सेवा देणाऱ्या वाहनांवर लाल कलर कोड असणार आहे. या बरोबरच भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कोड लावण्यात येणार आहे. ज्या वाहनांवर कलर कोड असेल त्याच वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी असणार आहे. तसेच त्या वाहनाचा दुसऱ्या कोणत्या कामासाठी उपयोग झाल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून सदरचे कलर कोड जारी करण्यात आले असून, स्थानिक पोलीस ठाण्यातून हे कलर कोड मिळणार आहेत. या नव्या पद्धतीमुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर आळा बसणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.\nरेमडेसिवीरच्या नावाने बनावट इंजेक्शची विक्री, बारामतीत टोळीचा पर्दाफाश\nबारामती (पुणे) - देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने लोकांना भीती वाटू लागली आहे. त्यातच आता बारामती तालुका पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर तयार करून त्याची चढ्या दराने विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे द्रावण भरून एक इंजेक्शन ३५ हजार रुपयांना विक्री करून मालामाल होण्याच्या या टोळीचा डाव पोलिसांच्या कारवाईमुळे फसला आहे.देशासह राज्यात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असल्याने, या पार्श्वभूमीवर बनावट इंजेक्शनची विक्री होत असल्याची बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आली होती. त्यांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार बारामती तालुका पोलिसांना काहीजण या इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती मिळाली.पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश विधाते, पोलीस हवालदार राजेंद्र जाधव, पोलीस नाईक रमेश भोसले, दीपक दराडे, निखिल जाधव यांच्या पथकाने सापळा रचत पोलिसांनी बारामती शहरातील फलटण चौकात दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आणखी माहिती घेतल्यास चौघांची टोळी या कामात सक्रिय असल्याची बाब समोर आली.\nइंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या प्रशांत सिद्धेश्वर घरत (रा. भवानीनगर, ता. इंदापूर) आणि शंकर दादा भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती) या दोघांनी मुख्य सूत्रधार दिलीप ज्ञानदेव गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती) आणि संदीप संजय गायकवाड (रा. भिगवण, ता. इंदापूर) यांच्या सहकार्याने हे इंजेक्शन विक्री करत असल्याची कबुली पोलिसांना दिली. यातील प्रशांत घरत आणि शंकर भिसे हे दोघे इंजेक्शन विक्री करत. तर विमा सल्लागार असलेला दिलीप गायकवाड हा या प्रकरणात मास्टरमाईंड म्हणून काम करत होता.बारामतीसह परिसरातील विविध रुग्णालयात काम करणारा संदीप गायकवाड हा रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटल्या आणि पॅकींग पुरवण्याचे काम करत होता. एका इंजेक्शनला ३५ हजार रुपये एवढी किंमत ही टोळी वसूल करत होती. त्यांच्यावर भादंवि कलम ४२०/३४, औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, औषध किंमत अधिनियम यातील विविध कलामांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या टोळीने अनेकांना हे इंजेक्शन विकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यानुसार या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात करण्यात आली. अन्न व औषध विभागानेही या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. त्यामुळे यात आणखी कोणते आरोपी निष्पन्न होतात आणि त्यांनी कुणाकुणाला या इंजेक्शनची विक्री केली हे लवकरच समोर येणार आहे.\nलालूंना सशर्त जामीन मंजूर, तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा\nरांची - चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगणारे दोषी, राष्ट्रीय जनता दल प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना अखेर झारखंड उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दुमका कोषागारातून १३.३ कोटी रुपये काढण्याच्या प्रकरणात त्यांना सशर्त जामीन मिळाला आहे. त्यामुळे, आता लालूंचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या, लालू दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत.झारखंड उच्च न्यायालयाने अर्धी शिक्षा पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर लालूंना हा सशर्त जामीन मंजूर केला आहे. या दरम्यान त्यांना एक लाखांचा जात-मुचलकाही भरावा लागणार आहे. तसेच परवानगीशिवाय लालू देशाच्या बाहेर जाऊ शकणार नाहीत. आपला पासपोर्ट त्यांना जमा करावा लागणार आहे. लालूंना राहण्याचा पत्ता, मोबाईल क्रमांकही बदलण्याची परवानगी नसेल.गेल्या काही महिन्यांपासून लालू प्रसाद यादव हे प्रकृती अस्वास्थ्यालाही सामोरे जात आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रकृती अस्वास्थ्याच्या कारण देत जामीन मिळवण्याची धडपड सुरू होती.यापूर्वी ल��लूंना चारा घोटाळ्यातील आणखी तीन प्रकरणांत जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे दुमका प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आता लालू प्रसाद यादव तुरुंगातून बाहेर येऊ शकतात.\nजामिनानंतर दीप सिद्धूला पुन्हा अटक\nनवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारप्रकरणी तिहार तुरुंगात अटकेत असलेला अभिनेता दीप सिद्धू याला शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता; पण दिल्ली पोलिसांच्या गुन्हे तपास विभागाने शनिवारी त्याला पुन्हा अटक केली. संरक्षित स्मारकाची नासधूस केल्याच्या आरोपाखाली त्याला पुन्हा अटक झाली असून याप्रकरणी पुरातत्त्व विभागाने तक्रार दाखल केली होती.विशेष न्यायाधीश निलोफर अबिदा परवीन यांनी शुक्रवारी त्याची तीस हजार रुपयांचे व्यक्तिगत बंधपत्र व तेवढ्याच रकमेची दोन हमीपत्रे याच्या आधारे सुटका करण्याचे आदेश दिले होते. सिद्धू याला ९ फेब्रुवारी रोजी लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली होती. केंद्र सरकारने जारी केलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. त्या वेळी मोर्चा लाल किल्ल्यावर वळवून तेथे हिंसाचार करण्यात आला होता. त्यात सिद्धू याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने सांगितले की, पोलिसांनी सिद्धू याच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी त्याची पुन्हा कोठडी मागितली आहे, ती अयोग्य आहे. हा खटला चित्रीकरण व समाजमाध्यमावरील ध्वनिचित्रफितींवर आधारित आहे. त्या पुराव्यांमध्ये आरोपी हस्तक्षेप करण्याची शक्यता नाही.\nकोरोना कहर ; प्रथमच काळाच्या आधी पार पडू शकतो कुंभमेळा\nहरिद्वार - ८३ वर्षांनंतर, सन २०२१ मध्ये ११ वर्षात आलेला कुंभ उत्सव इतिहासात प्रथमच काळाच्या आधी पार पडू शकतो. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत ३० एप्रिलपर्यंत कुंभ आयोजित करण्याविषयी बोलत आहेत. परंतु सध्या उत्तराखंडची जी परिस्थिती आहे. त्या दृष्टीने सरकार कुंभमेळा वेळेपूर्वीच पार पाडू शकतो. जर हे घडले तर, इतिहासात प्रथमच असे होईल की १२ वर्षानंतर होणारा कुंभ काळाच्या खूप आधी संपेल. याआधी ५ महिने चालणारा कुंभ कोरोना पाहता एक महिन्यापुरता मर्यादित झाला आहे. इतिहासामध्येही प्रथमच अशी वेळ आली आहे की कुंभला एक महिन्यात कमी केले गेले आहे.राज्यातील कोरोनाची सध्याची स्थिती लक्षात घेता लवकरच सरकार मोठा निर्णय घेऊ शकेल असा अंदाज वर्तविला जात आहे. उत्तराखंडमध्ये कोरोनाचा संसर्ग खूप वेगाने पसरत आहे. कुंभ मेळ्यामुळे कोरोना संसर्गाची परिस्थिती नाकारता येत नाही. गेल्या तीन दिवसांत उत्तराखंडमध्ये दररोज १९०० हून अधिक कोरोना संकमीत रूग्ण आढळत आहेत. पाच दिवसांत ८ हजार ७६५ लोकांना उत्तराखंडमध्ये संसर्ग झाला आहे, तर पाच दिवसांत ५० जणांचा मृत्यू झाला आहे.केवळ कुंभ नगरी हरिद्वार बद्दल बघीतले तर पाच दिवसांत २ हजार ५२६ कोरोना प्रकरणे नोंदली गेली आहेत. शाही स्नानानंतर या आकडेवारीत प्रचंड वाढ झाली आहे. कोरोना रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये निरंजन अखाडाचे सचिव महंत रवींद्र पुरी यांच्यासह आखाड्यातील १७ संत पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्याचबरोबर, आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी ११ एप्रिलपासून कोरोनामुळे आजारी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या बरोबरच, इतर अनेक आखाड्यांशी संबंधित संतही कोरोनामुळे त्रस्त आहेत. आतापर्यंत ६० हून अधिक संत कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. बरेच संत आणि भक्तही आजारी आहेत. हरिद्वारचे सीएमओ अर्जुनसिंग सेंगर यांनी याची पुष्टी केली आहे.\nकुंभमेळ्यातून आलेल्या भाविकांना १४ दिवस सक्तीचे गृह विलगीकरण\nनवी दिल्ली - कुंभ मेळ्यातून परतलेल्या भाविकांना आणि साधूंना १४ दिवस सक्तीच्या गृहविलगीकरणात ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. शहरातील कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. असे न करणाऱ्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दिल्लीचे मुख्य सचिव विजय देव यांनी दिली.४ ते १७ एप्रिलदरम्यान दिल्लीच्या ज्या नागरिकांनी कुंभमेळ्याला हजेरी लावली होती, त्यांनी स्वतःची माहिती सरकारला द्यायची आहे. दिल्ली सरकारने जारी केलेल्या एका लिंकवर ही माहिती भरता येणार आहे. यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आल्याचेही देव यांनी स्पष्ट केले. तर, १८ ते ३० एप्रिलपर्यंत कुंभला जाणाऱ्या लोकांनी जाण्यापूर्वीच आपली माहिती देऊन जायचे आहे. यामुळे कुंभहून आलेल्या लोकांचा अधिक प्रभावीपणे शोध घेऊन, त्यांच्यावर लक्ष ठेवता येणार आहे.जर कोणी अशी माहिती दिली नाही, आणि कुंभहून परतल्याचे आढळले तर त्याला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये दोन आठवड्यांसाठी पाठवण्यात येईल, असेही देव यांनी सांगितले. आतापर्यंत कुंभ मेळ्यामध्ये दोन हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे याठिकाणहून येणारे भाविक हे सुपर स्प्रेडर ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही कुंभमधून शहरात परतलेल्यांना विलगीकरणात ठेवण्याचा विचार सुरू असल्याचे शनिवारी सांगितले होते. तसेच, देशातील इतर राज्यांनीही असाच निर्णय घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले होते.\nरुग्णालयातील ‘आयसीयू’त आग ; पाच रुग्णांचा मृत्यू\nरायपूर - करोनाच्या संकटामुळे रुग्णालयावरील भार वाढत असतानाच आगीच्या घटनांनी आरोग्य व्यवस्थेसमोर आव्हान उभे केले आहे. महाराष्ट्रातील भंडारा आणि नागपूरमधील रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेप्रमाणेच छत्तीसगढमधील रायपूरमध्ये एका रुग्णालयात आग लागली आणि त्यात आयसीयू विभागात पाच रुग्णांचा मृत्यू झाला.रायपूरमधील एका रुग्णालयात शनिवारी रात्री आग लागली. रुग्णालयातील आयसीयू विभागामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती असून, आग लागल्यानंतर रुग्णांना होत असलेला ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेचा तपास लवकरच पूर्ण केला जाईल, अशी माहिती रायपूरच्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक टारकेश्वर पटेल यांनी दिली.आग लागली तेव्हा या रुग्णालयात ५० रुग्ण उपचार घेत होते. यात काही कोविड बाधित रुग्णही होते. महाराष्ट्रातही रुग्णालयात आग लागल्याच्या तीन घटना अलिकडेच घडल्या आहेत. भंडारा, नागपूरबरोबरच मुंबईतही एका रुग्णालयात आग लागल्याने १० रुग्णांचा मृत्यू झाला होता.\nप्रसिद्ध अभिनेते विवेक यांचे निधन, तामिळ सिनेसृष्टीवर शोककळा\nचेन्नई - तामिळ अभिनेते विवेक यांचं चेन्नईमध्ये निधन झाले. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १६ एप्रिलला विवेक यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ICU मध्ये त्यांना डाक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. १५ एप्रिलला विवेक यांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. लस घेतल्याची माहिती त्यांनी मीडियाला दिली ह��ती. यासाठी त्यांनी सरकारी रुग्णालयाची निवड केली. सरकारी रुग्णालयात लस घेण्यामागचे कारण त्यांनी सांगितले होते. ” कोव्हिड लस सुरक्षित आहे. पण आपण लस घेतली आहे म्हणजे आपण आजारी नाही होणार असे समजू नका. काळजी आपल्याला घ्यावीच लागेल. लस घेतल्यामुळे फक्त आधीपेक्षा धोका कमी झालाय हे निश्चित होईल.” असे मीडियाशई बोलताना ते म्हणाले होते.विवेक यांच्या निधनाच्या बातमीनंतर तामिळ सिनेसृष्टीतील अनेकांनी सोशल मीडियावरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत शोक व्यक्त केला.\n‘दोस्ताना २’मधून कार्तिक आर्यन एक्झिट\nमुंबई - निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने २०१९ मध्ये आपल्या ‘दोस्तना’ या चित्रपटाचा सिक्वल जाहीर केला होता. यात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत झळकणार होता. पण नुकत्याच आलेल्या एका वृत्तानुसार कार्तिक आर्यन आता ‘दोस्ताना २’चा भाग असणार नाही. एका व्यापार स्त्रोताने कार्तिकच्या या चित्रपटातून एक्झिटविषयी वक्तव्य केले आहे. इतकेच नाही, तर धर्मा प्रॉडक्शन कार्तिक आर्यनबरोबर भविष्यात कधीच काम करणार नसल्याचे म्हटले आहे. यामागचे कारण कार्तिक आर्यन आणि करण जोहर यांच्यातला कलह असल्याचे बोलले जात आहे. तसेच कार्तिकमध्ये क्रिएटिव्ह मतभेद देखील झाले आहेत. मात्र, कार्तिकला चित्रपटातून काढून टाकण्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार सुरुवातीला कार्तिकला या चित्रपटाच्या तारखा आणि शेड्युल याबाबत तक्रारी होत्या. ज्यामुळे पुढे अनेक समस्या सुरू झाल्या. यापूर्वीही असे म्हटले जात होते की, कार्तिकने या चित्रपटाचे शूटिंग कित्येक महिने पुढे ढकलले होते. तर, हा चित्रपट सोडून त्याने राम माधवानीच्या ‘धमाका’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते, त्यामुळे करण त्याच्यावर चिडला होता.वृत्तानुसार, बर्याच दिवसांपासून कार्तिक कोरोना व्हायरसच्या साथीमुळे शूटिंग पुढे ढकलण्याविषयी बोलत होता. त्याला सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यायची इच्छा होती, यामुळे करण जोहरने देखील त्याला शूटबद्दल विचारले नाही. पण, जेव्हा त्याने ‘धमाका’चे चित्रीकरण पूर्ण केले, तेव्हा करण जोहर त्याच्यावर संतापला. त्यांनी अनेक बैठका घेतल्या ज्यात करण जोहरनेही आपला संताप व्यक्त केला. ज्यानंतर कार्तिक आणि करण यांच्यात वादावादी झाली. शशांक खेतानचा ‘वॉरियर’ हा चित्रपट शाहिद कपूरला देण्यात आल्यानंतर देखील कार्तिक धर्मा प्रॉडक्शनवर चिडला होता. शाहिदने हा चित्रपट नाकारला असला, तरी ही भूमिका कार्तिककडे गेली नाही\nकार्तिक आर्यनकडे जेव्हा दोस्ताना २च्या शूटिंगसाठी तारखा नव्हत्या, त्यामुळे करणने विकी कौशलसोबत ‘मिस्टर लेले;चे शूटिंग सुरू केले आहे. कार्तिकला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने प्रॉडक्शन हाऊसला सांगितले की, आपल्याकडे ‘दोस्ताना २’ साठी केवळ एप्रिलपासूनच्या तारखा आहेत. करणला जेव्हा कार्तिकच्या या गोष्टींबद्दल कळले तेव्हा त्याने कार्तिकला या चित्रपटातून रिप्लेस करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार करण आणि कार्तिक दोघांचेही संभाषण पूर्णपणे बंद झाले आहे.करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ मध्ये जान्हवी कपूर आणि लक्ष्य, कार्तिक आर्यनसोबत झळकणार होते. या चित्रपटाद्वारे लक्ष्य बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. कार्तिक आर्यनच्या जागी करण जोहर या चित्रपटात कोणता अभिनेता घेणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.\nचितेत राजकारण जाळा ; संजय राऊतांचे विरोधकांना आवाहन\nमुंबई - कोरोनाचा संसर्ग मोठा आहे. देशभर चिता जळत आहेत. त्यामुळे आता तरी शहाणे व्हा. त्या चितेत राजकारण जाळून टाका, असे आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना केले आहे. संजय राऊत यांनी मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना विरोधकांना हे आवाहन केले. मी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. पहिला संसद भवन परिसरात घेतला होता. आता मुलुंडच्या फोर्टिसमध्ये घेतला. लस सुरक्षित आहे. सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी लस घ्या. महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले पाहिजे, असे राऊत म्हणाले.यावेळी त्यांनी लसीकरणावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी फटकारले. लसीकरणावर राजकारण करू नका. देशभरात कोरोनाग्रस्तांच्या चिता जळत आहेत. त्या बघा आणि शहाणे व्हा. त्या चितेत राजकारण जाळा, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करत आहेत. त्यांना साथ द्या. कोरोनाची लाट मोठी आहे. सहकार्य करा. केवळ टीका करण्यात वेळ घालवू नका, असेही ते म्हणाले.राज्यात सध्या ६ लाख ३८ हजार ३४ सक्रिय कोरोना रुग्ण असून, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३७ लाख ३ हजार ५८४ झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ३० लाख ४ हजार ३९१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१२ टक्के झाले आहे.\nमुंबईत एनसीबीचा छापा, अमली पदार्थ बनवणाऱ्या तिघांना अटक\nमुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) २ ठिकाणी छापेमारी केली. याप्रकरणी ३ जणांना अटक करून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहे. १५ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्यामध्ये एका आफ्रिकन तस्करचाही समावेश आहे.नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी या अगोदर अटक केलेल्या एका अमली पदार्थ तस्कराची चौकशी केली. या चौकशीमध्ये मुंबईसह, ठाणे, डोंबिवली, परिसरामध्ये अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या जावेद जहांगीर शेख व अर्षद खत्री या दोन आरोपींची नावे कळाली. या दोन आरोपींना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी डोंबिवली येथील पलावा सिटी येथील एका घरामध्ये हाड्रोपोनिक गांजाची लागवड करत असल्याचे सांगितले. पलावा सिटी येथील एका टू बीएचके फ्लॅटमध्ये अमली पदार्थाचे उत्पादन हे दोन्ही आरोपी करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला. त्यात हायड्रोपोनिक गांजाचे उत्पादन घेण्यासाठी लागणारी बियाणे, झाडे व इतर साहित्य जप्त केले. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या माहितीनुसार ज्या घरामध्ये गांजाचे उत्पादन घेतले जात होते ते घर रेहान खान या सौदी अरबमध्ये असलेल्या व्यक्तीच्या नावावर आहे. त्याने दिलेल्या आर्थिक मदतीवर हायड्रोपोनिक गांजाचे उत्पादन केले जात होते. हे आरोपी गांजाचे झाड उगवण्यासाठी लागणारे साहित्य डार्क नेटच्या माध्यमातून नेदरलँड्स, ॲम्स्टरडॅम येथून मागवत होते, असे समोर आले आहे. हायड्रोपोनिक नावाने ओळखले जाणारे हे अमली पदार्थ तब्बल २५०० प्रति ग्राम विकले जाते. उच्चभ्रू वर्गात याची मोठी मागणी आहे.या बरोबरच मुंबईत केलेल्या कारवाईदरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सॅम्युअल माईक या आफ्रिकन वंशाच्या अमली पदार्थ तस्कराला अटक केली आहे. त्याच्याकडून ��० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून मुंबईतील अंधेरी, बांद्रा, सांताक्रुज, परिसरामध्ये हे कोकेन अमली पदार्थ विकले जात होते.\nबनावट करोना अहवाल देणारी टोळी गजाआड\nमुंबई - गुजरात, राजस्थान राज्यांत जाण्यासाठी परप्रांतीय श्रमिकांना बनावट चाचणी अहवाल उपलब्ध करून देणाऱ्या टोळीस घाटकोपर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही टोळी ट्रॅव्हल कंपनीशी संबंधित आहे.लालबहादूर शास्त्री मार्गावरील गोपाळ भवन बस थांब्याजवळ ही टोळी कार्यरत होती. दोनशे ते तीनशे रुपये स्वीकारून आरोपी गुजरात, राजस्थान राज्यांत जाणाऱ्यांना ‘करोना बाधा नाही’ असे सांगणारा बनावट अहवाल तयार करून देत होते. त्यानंतर या श्रमिकांना स्वत:च्याच वाहनातून या राज्यांत नेत होते. ही बाब महापालिकेच्या एन पूर्व विभाग कार्यालयाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना समजली. त्यांच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी सापळा रचून टोळीतील सहा आरोपींना अटक केली.\nठाण्यात ‘ऑक्सिजन’ची चिंता मिटणार ; महापालिकेचा ‘ऑक्सिजन’ निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय\nठाणे - शहरामध्ये दररोज सरासरी १५०० नव्या रुग्णांची भर पडत असल्यामुळे पालिका तसेच खासगी करोना रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा तुटवडा निर्माण होऊ लागला असून यामुळे रुग्णांच्या जिवावर बेतू लागले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून यासंबंधीच्या प्रस्तावास स्थायी समितीने शुक्रवारी मान्यता दिली. १५ दिवसांत हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यातून २४ तासांत २० टन प्राणवायूची निर्मिती होणार आहे.ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये प्राणवायुचा तुटवडा जाणवू लागला आहे. प्राणवायू पुरवठ्याअभावी पालिकेचे पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास रुग्णालय बंद आहेत. ही दोन्ही रुग्णालये सुरू झाली तर, २३०० खाटा रुग्ण उपचारासाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच ग्लोबल रुग्णालयावरील रुग्णांचा भार कमी होईल. प्राणवायूच्या तुटवड्यामुळे रुग्णांना उपचारासाठी खाटा उपलब्ध होत नसून यामुळे त्यांच्या जिवावर बेतण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच येत्या काही दिवसांत प्राणवायू तुटवड्याची समस्या आणखी गंभीर होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आता स्वत:चा प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. या प्रकल्पास स्थायी समितीने मान्यता दिल्याने प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. करोना काळ संपल्यानंतरही हा प्रकल्प सुरूच राहणार आहे.औरंगाबादच्या आयरॉक्स टेक्नॉलॉजिज या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. या कंपनीने यापूर्वी नंदुरबार जिल्हा परिषद, मुंबई महापालिका, सामान्य रूग्णालय, सिंधुदूर्ग, बीड याठिकाणी असे प्रकल्प उभारले आहेत. पीएसए तंत्रज्ञानावर आधारित हा प्रकल्प असून त्यातून १७५ सिलिंडर म्हणजेच २४ तासांत २० टन प्राणवायुची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेला ३ कोटी २० लाख रुपये खर्च करणार आहे.\nपनवेलमध्ये लस कुप्या संपल्या ; ज्येष्ठ नागरिकांमध्ये मनःस्ताप\nपनवेल - पंतप्रधानांनी लसीकरणाचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केल्यानंतर १२ ते १४ एप्रिलदरम्यान अवघे पाच हजार नवे लसीकरण पनवेल पालिका करू शकली. त्यानंतर उत्सवही संपला आणि लसीही संपल्या अशी स्थिती पनवेल पालिकेची झाली आहे. पनवेल पालिकेला लस कधी व किती मिळणार याची नेमकी तारीख आरोग्य विभागाला सांगता येत नसल्याने पालिकेच्या केंद्रातून लसीचा पहिला डोस घेण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना रोजच्या रोज केंद्रांवर हेलपाटे घालण्याची वेळ आली आहे.खारघर येथील अयप्पा मंदिराशेजारील लसीकरण केंद्रात शुक्रवार सकाळपासून ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांपुढील नागरिकांनी लसीकरण करण्यासाठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे या नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेण्यासाठी पालिकेच्या केंद्रामध्ये नोंद केली आहे. पालिकेच्या आरोग्य केंद्रातून संबंधित लस लाभार्थीना नंबरचे टोकन देण्यात आले आहे. परंतु या केंद्रात आल्यावर लस उपलब्ध नसल्याचे उत्तर कर्मचाऱ्यांकडून ऐकावयास मिळते. अनेक ज्येष्ठ नागरिक रिक्षांचा प्रवासखर्च करून तर अनेक नागरिक चालत आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी येतात. मात्र येथे आल्यावर त्यांना लस नेमकी कधी मिळणार याचे उत्तर मिळत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.पनवेल ग्रामीण भागातही वावंजे आरोग्य केंद्रवगळता इतर कुठेही लसीकरण शुक्रवारी सुरू नव्हते. ग्रामीण भागातही लशी संपल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून लशी आल्यानंतर लसीकरणाचा पुढील कार्यक्रम सुरू होईल, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. मात्र ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणासाठी तयार नसल्याचे चित्र अनेक गावांमध्ये पाहायला मिळत आहे.\nराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना कोरोनाची लागण\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप,...\nपरमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ ; अकोला शहर पोलीस ठ...\nठाण्यातील प्राईम क्रिटी केअर रुग्णालयाला भीषण आग; ...\nजामिन मिळूनही लालूंची तुरुंगातून सुटका नाही\nआजपासून १८ + साठी लस नोंदणी ; एका क्लिकवर सर्व माहिती\nअनिल देशमुखांप्रमाणेच अनिल परब आणि संजय राऊतांचीही...\nलसीकरणासाठी काँगेस आमदाराने दिला १ कोटींचा निधी\nकरोना परिस्थितीवरून टीका करणारे ट्विट ब्लॉक\nप्राणवायूपुरवठा रोखल्यास फासावर चढवू ; दिल्ली उच्च...\nसरकारवर केवळ टीका करण्याऐवजी मार्गदर्शक सूचना द्या...\nउत्तराखंडमध्ये हिमस्खलन ; सैन्याने ४३०लोकांना बाहे...\nहिज स्टोरी’ मधील समलिंगी भूमिकेसाठी मृणाल दत्तने व...\nरिया चक्रवर्तीचा कोरोना ग्रस्तांना मदतीचा हात\nमुंबईत लोकलला प्रचंड गर्दी ; कोरोना नियमांचे तीन तेरा\nमुंबई पोलिसांनी वाहनांवरील कलर कोडचे नियम केले रद्द\nमेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये लूट करणाऱ्या दरोडेखोरां...\n५०० रुपयांत बनावट कोरोना रिपोर्ट ; गुन्हे शाखेने क...\nमाथाडी कामगारांचा काम बंदचा इशारा\nअँटिलिया स्फोटक प्रकरण ; एनआयएने मुंबई क्राईम ब्रा...\nअंधेरी-विरार लोकल प्रकल्प पूर्ण ; लोकल सोडण्यासाठी...\nराज्यात तीन दुर्घटना ; ४७ जणांचा मृत्यू\nसुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमीही सोशल मीडिया...\nमहाराष्ट्रात पुन्हा कडकडीत लॉकडाऊन लागण्याची शक्यता\nशरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल\nसर्वोच्च न्यायालयात फक्त तातडीच्या सुनावण्या\nराज्य सरकारने लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवावा - पं...\nमहाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट ...\nभाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे उमेदवारावर प्रचार बंदी...\n'ब्लू अम्ब्रेला डे' मोहिम ; मुलांच्या लैंगिक शोषणा...\nमुंबई पोलीस कलर कोडच्या माध्यमातून करणार वाहतुकीचे...\nरेमडेसिवीरच्या नावाने बनावट इंजेक्शची विक्री, बारा...\nलालूंना सशर्त जामीन मंजूर, तुरुंगातून सुटकेचा मार्...\nजामिनानंतर दीप सि���्धूला पुन्हा अटक\nकोरोना कहर ; प्रथमच काळाच्या आधी पार पडू शकतो कुंभ...\nकुंभमेळ्यातून आलेल्या भाविकांना १४ दिवस सक्तीचे गृ...\nरुग्णालयातील ‘आयसीयू’त आग ; पाच रुग्णांचा मृत्यू\nप्रसिद्ध अभिनेते विवेक यांचे निधन, तामिळ सिनेसृष्...\n‘दोस्ताना २’मधून कार्तिक आर्यन एक्झिट\nचितेत राजकारण जाळा ; संजय राऊतांचे विरोधकांना आवाहन\nमुंबईत एनसीबीचा छापा, अमली पदार्थ बनवणाऱ्या तिघांन...\nबनावट करोना अहवाल देणारी टोळी गजाआड\nठाण्यात ‘ऑक्सिजन’ची चिंता मिटणार ; महापालिकेचा ‘ऑ...\nपनवेलमध्ये लस कुप्या संपल्या ; ज्येष्ठ नागरिकांमध्...\nअतिरेकी संघटनांच्या नावाने २५ लाखांची खंडणी मागणार...\nराज्यात कडक निर्बंध लागू, प्रशासनाला सहकार्य करण्य...\nपरप्रांतीय कामगारांची घरवापसीसाठी धडपड\nराज्यात आज रात्री ८ पासून लॉकडाऊन\nआदित्य ठाकरेंच्या हस्ते वरळीत कोरोना आरोग्य केंद्र...\nएनआयए प्रमुख अनिल शुक्ला यांची तडकाफडकी बदली\nटीएमसी सुप्रिमो ममता बॅनर्जींना प्रचार करण्यास २४ ...\nशासकीय रुग्णालयातूनच मिळणार रेमडेसिव्हीर - पालकमंत...\nरेमडेसीवीरचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना अटक\nदेशात सर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला - केंद्रीय ...\nगुजरातमध्ये भाजपकडून रेमडेसिवीरचे निःशुल्क वाटप\nमोदी सरकारमुळे देशातील लोकशाही आणि अर्थव्यवस्था बि...\nकूच बिहारमध्ये गोळीबारात ४ जणांचा मृत्यू\nरिया चक्रवर्तीने धरलाय साकीब सलीमचा हात, एकत्र एन्...\nसोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर केले आयरा खानने\nपोलीस महासंचालक संजय पांडे करणार परमबीर सिंग यांची...\nअर्णब गोस्वामीला उच्च न्यायालयाचा तूर्तास दिलासा\nदेना बँकेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक\nसाठा नसल्याने लसीकरण पूर्णपणे बंद\nडॉ. मुरुडकर यांना पोलीस कोठडी\nसचिन वाझेला २३ एप्रिलपर्यत न्यायालयीन कोठडी\nनिर्बंध तोडल्यास गुन्हे दाखल होणार\nवीज चोरी प्रकरणी भिवंडीतील फेबिना टेक्सटाईल्स कंपन...\nओलीस ठेवलेल्या जवानाची नक्षलवाद्यांकडून सुटका\nजम्मू काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनासंदर्भात मुख्यमंत्र्य...\nराज्यातील व्यापाऱ्यांचा 'मिनी लॉकडाऊन'ला विरोध\nएन. व्ही. रमन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश\nकेरळमध्ये ६९.९५ टक्के, तामिळनाडूमध्ये ६३.४७ टक्के ...\nआसाममध्ये ८२.२८ टक्के तर पश्चि�� बंगालमध्ये ७७.६८ ट...\nआसाम विधानसभा निवडणुक ; तिसर्या आणि अंतिम टप्प्या...\n‘निर्लज्ज सत्तेला विचारा किती मंत्र्यांचे मुलं सैन...\nठाकरे सरकारच्या आदेशाविरोधात व्यापाऱ्यांचे बंड\nअॅड. जयश्री पाटलांमुळे मराठा समाजाची बदनामी ; मरा...\nलोकलमध्ये उभे राहून प्रवास केल्यास कारवाई होण्याची...\nपरमबीर सिंग यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी\nतृणमूलच्या कार्यालयात तोडफोड ; भाजपाच्या पाच जणांन...\nदहशतवादी संघटनेच्या कमांडरला अटक\nमुंबईत होम क्वारंटाइन रुग्णांचा कालवधी वाढला ; महा...\n... तर मुंबईबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल - अस्लम शेख\nऔरंगाबादमध्ये ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी\nनक्षलवाद्यांकडून माजी उपसरपंचाची हत्या\nदेशभरात २४ तासांत ९३ हजार नवीन रुग्ण\nपक्षाकडून लैंगिक छळाचा आरोप ; केरळच्या पहिल्या तृत...\nमहाविद्यालयाकडून प्रा. साईबाबा यांची सेवा समाप्त\nभाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या\nपुन्हा एकदा बोहल्यावर चढण्यासाठी राखी सावंत तयार\nमिका सिंग करणार ‘या’ अभिनेत्रीशी लग्न\nउद्धव ठाकरे हे महाराष्ट्र उत्तमपणे सांभाळत आहेत - ...\nसचिन वाझे प्रकरण ; एनआयएने छापा टाकत एका महिलेला घ...\nठाणे महापालिकेत ६२४ कोटी मालमत्ता कर जमा\nमनपा आरोग्य अधिकाऱ्यांनीच केले रूग्णालयातील साहित्...\nमे नंतर सिडकोच्या लाभार्थ्यांना घरांचा ताबा\nकोरोनामुळे तेजस एक्स्प्रेस पुन्हा बंद\nकाही दिवसांत मुंबईत कडक निर्बंध लागणार ; महापौरांन...\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nराजगृहावर हल्ला करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - उद्धव ठाकरे\nमुंबई - राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nत्यानंतरच सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा\nमुंबई - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nनालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी लोकल थांबवली\nमुंबई - लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी मुंबईत विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्यात आ...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bjp-mp-ramesh-bidhuri-asked-rahul-gandhi-corona-test-after-returning-italy-267881", "date_download": "2021-06-21T08:26:12Z", "digest": "sha1:Q6PNB5U7J5ZMUUVG6FDKDF35LMBOF35V", "length": 17731, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'राहुलजी, इटलीहून परतला आहात; कोरोनाची टेस्ट केली का?'", "raw_content": "\nकाँग्रेस खासदार राहुल गांधीही सहा दिवसांपूर्वीच इटलीहून परतले आहेत. त्यांनीही कोरोनाची चाचणी केली का असा सवाल भाजपच्या खासदाराने केला आहे.\n'राहुलजी, इटलीहून परतला आहात; कोरोनाची टेस्ट केली का\nनवी दिल्ली : भारताच्या शेजारील देशात चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अशातच चीन, इटली, मलेशिया, इराण, जपान, सौदी अरेबिया या देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांचीही कसून तपासणी होत आहे. या पर्यटकांना कोरोनाच्या सर्व चाचण्या करूनच विमानतळावरून प्रवेश दिला जात आहे. अशातच काँग्रेस खासदार राहुल गांधीही सहा दिवसांपूर्वीच इटलीहून परतले आहेत. त्यांनीही कोरोनाची चाचणी केली का असा सवाल भाजपच्या खासदाराने केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nसहा दिवसांपूर्वीच राहुल गांधी इटलीहून पुन्हा भारतात आले. त्यांनी दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला. पण राहुल यांनी परतल्यानंतर कोरोनाची चाचणी केली आहे का त्यांनी भारतात आल्या आल्या चाचणी करायला हवी होती, असे भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांनी राहुल गांधीवर निशाणा साधत म्हणले. इटलीतही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. तिथे आतापर्यंत १०० नागरिक कोरोनाने दगावले आहेत. त्यामुळे इटलीहून परत आल्यानंतर राहुल यांनी चाचणी केली का, असा सवाल बिधुरी यांनी केला.\nCoronavirus : इराणमधील भारतीय म्हणतात, 'आम्हाला वाचवा ओ'\nकोरोना व्हायरस संसर्गजन्य आहे. राहुलजी नुकतेच इटलीहून परतले आहेत. त्यांनी कोरोनाची चाचणी केली की नाही मला माहीत नाही. तसेच राहुल यांनी दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागात जाऊन लोकांमध्ये मिसळून त्यांच्याशी बातचीत केली. मात्र लोकांमध्ये मिसळण्यापूर्वी त्यांनी कोरोनाची चाचणी केली की नाही हे स्पष्ट करायला हवे असे बिधुरी यांनी संसदेत माध्यमांशी बोलताना सांगितले.\nCoronavirus : आता 23 खासदारांना कोरोनाची लागण\nचीनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ३ हजारहून जास्त नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. भारतातही कोरोनाचे ३० संशयित आहेत. यातील १६ जण इटलीहून आले आहेत. त्यामुळे देशातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी केले आहे.\n..तर घुसखोरी करायची चीनची हिंमत नसती; राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर घणाघात\nनवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी दोन दिवस तमिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. ते अनेकदा अनेक मुद्यांवरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना दिसतात. आज रविवारी त्यांनी महगाईच्या मुद्यावर मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. त्यांनी ट्विट करुन मोदी सरकारव\nकाँग्रेसमधील वादळी बैठकीनंतर, बडे नेते देतायत डॉ. मनमोहनसिंग यांना पाठिंबा\nनवी दिल्ली : देशात 2014मध्ये सुरू ��ालेली मोदी लाटेची सुरुवात यापासून राजस्थानमधील काँग्रेसच्या अंतर्गत वादापर्यंत अनेक विषयांवर काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक झाली. त्यात ज्येष्ठ नेते विरुद्ध\nकोरोनाबाबत अमित शहांचा विरोधकांनाच सवाल; सोशल मीडियावर झाले ट्रोल\nनवी दिल्ली, ता. 09 : जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून भारतातही रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. केंद्र सरकारने कोरोना व्हायरसविरोधात प्रभावी पावलं उचलली नसल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शहा यांनी ओडिशामध्ये ए\nपंतप्रधान मोदींमध्ये चीनबद्दल एक शब्द बोलण्याची हिंमत नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या वायनाड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भारत-चीन तणावाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनमुळे तणाव आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलताना दिसत नाहीत. कारण देशातील लोकांचे लक्ष च\nकाय आहे राजीव गांधी फाउंडेशन चीनकडून पैसे घेतल्याचा भाजपने केलाय आरोप\nनवी दिल्ली - राजीव गांधी फाउंडेशनला (RGF) चीनने निधी दिल्याच्या आरोपानंतर काँग्रेसला घेरले जात आहे. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी दावा केला होता की RGF ला चीनने निधी दिला. काँग्रेसनं हे सांगावं की इतकं प्रेम कसं वाढलं. काँग्रेसच्या कार्यकाळात चीनने आपल्या जमीनीवर कसा ताबा मिळवला. एका क\n'आम्हाला मत दिलं तर बेरोजगारी 40 टक्क्यांनी कमी करु' अमित शहा यांचं आश्वासन\nपुदुच्चेरी : केंद्रीय गृह मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शहा आज पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज कराईकलमध्ये एका निवडणुकीच्या सभेला संबोधित करताना बेरोजगारी निर्मूलनाचं आश्वासन दिलं आहे. विशेष म्हणजे अलिकडेच ट्विटरवर अनेक तरुणांनी बेरोजगारीच्या मुद्यावर आक्रोश व्य\nPM मोदींनी चीनसमोर टेकले गुडघे ; भ्याडपणे दिली भारतमातेची जमीन; राहुल गांधींचा घणाघात\nनवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत भारत-चीन प्रश्नावरुन पंतप्रधान मोदी आणि भा��प सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भारतमातेचा तुकडा चीनला देऊन टाकला आहे, असा आरोप त्यांनी मोदी सरकारवर केला आहे.\nमुंबईत घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर ते राहुल गांधींचा PM मोदींवर आरोप, वाचा ठळक बातम्या क्लिकवर\nकाँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत भारत-चीन प्रश्नावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर सरकारी तेल कंपन्यांकडून सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव आज शुक्रवारी एका नव्या\n मी भाजपमध्ये तेव्हा जाईन जेव्हा काश्मीरमध्ये...' गुलाम नबी आझादांनी दिलं स्पष्टीकरण\nनवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत त्यांच्याविषयी भरभरुन वक्तव्य केलं. त्यावेळी त्यांच्यासोबतचे अनुभव व्यक्त करताना त्यांना अश्रु अनावर झाले.\nनोकरशाहीचा विळखा कशासाठी – नरेंद्र मोदी\nलोकसभेत 10 फेब्रुवारी रोजी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाचे एक विधान केले. ते म्हणाले, आयएएस नोकरशहांवर सारे काही सोडून द्यायचे आहे का, खत कारखाने रसायन प्रकल्प चालविण्याचे कार्य आपण त्यांच्यावर सोपविले आहे काय, तसे असेल तर त्यांनी विमाने चालवायलाही हरकत नाही. अर्थसंकल्पावरील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-tennis-sumit-nagal-84262", "date_download": "2021-06-21T07:01:46Z", "digest": "sha1:BPHWRRIUG5WNCCLY6SUV3HJ2MOP7MQ3X", "length": 3717, "nlines": 119, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | टेनिसपटू सुमीतला चॅलेंजर विजेतेपद", "raw_content": "\nटेनिसपटू सुमीतला चॅलेंजर विजेतेपद\nबंगळुर - भारताच्या सुमीत नागलने बंगळूर ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. या पातळीवर त्याने प्रथमच सर्वोत्तम कामगिरी केली. अंतिम सामन्यात त्याने ब्रिटनच्या जेय क्लार्क याला ६-३, ३-६, ६-२ असे हरविले. जागतिक क्रमवारीत सुमीत ३२१वा, तर क्लार्क २७९वा आहे. या कामगिरीमुळे सुमीतला ऑस्ट्रेलियन ओपनच्या पात्रता फेरीत संधी मिळू शकेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/shriram-pawar-writes-about-maratha-reservation-justice-turn", "date_download": "2021-06-21T08:27:54Z", "digest": "sha1:KSGBFUO45WQB6JU7JXBB36SNR7AWYKMV", "length": 38072, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भाष्य : आरक्षणातील नवे वळण", "raw_content": "\nभाष्य : आरक्षणातील नवे वळण\nन्यायव्यवस्थेला मान्य होईल, असं आरक्षण मराठ्यांना देता आलं नाही, हे सर्वच राजकीय व्यवस्थेनं, त्यात सत्ताधारी, विरोधी सारेच आले, मान्य करावं. त्यानंतर मुद्दा येतो, तो अजनूही मराठ्यांना आरक्षण द्यावं, असं प्रामाणिकपणे वाटत असेल तर काय पर्याय उरतात हा. त्यावर विचार करावा. आरक्षणावर ५० टक्क्यांची मर्यादा उठवणं किंवा आरक्षित समूह ठरवण्याचे राज्यांचे अधिकार कायम ठेवणं यासाठी घटनादुरुस्तीचा मार्ग अवलंबावा लागेल. ५० टक्क्यांच्या आत द्यायचं तर प्रचलित आरक्षणात मोठे बदल होतील. यातील काय राजकीय पक्ष स्वीकारणार हे ठोसपणे सांगितलं पाहिजे. एकमेकांवर जबाबदारी ढकलणं आणि राजकीय धुळवड रंगवणं म्हणजे या मोठ्या समाजाला ‘कात्रजचा घाट’ दाखवण्याचा प्रकार आहे.\nमराठा आरक्षणाचा कायदा रद्द करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारा आहे. त्याच्या कायदेशीर, तांत्रिक तपशीलावर चर्चा होत राहील, मात्र या राज्यातील तमाम राजकीय नेत्यांनी मराठा समजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असं सागंत जो काही कायदा एकमतानं संमत केला होता तो न्यायालयानं रद्द ठरवला, यावर लोकांत रोष तयार होणं स्वाभाविक आहे. आता असं घडलं यात दोष कोणाचा, मागच्या सरकारचा की सध्याच्या, न्यायालयात बाजू मांडण्यात उणीव राहिली, की मुळातच कायदा भुसभूशीत पायावर उभा होता, यावरुन राजकीय धुळवड रंगवली जाणं, हे आपल्या रूढ होत चालेल्या राजकीय संस्कृतीशी सुसंगत आहे. मात्र या निकालाच्या निमित्तानं काही महत्त्वाचे प्रश्न पुढं आले आहेत, त्यावर मंथन व्हायला हवं. त्यातला एक, राज्यांना यापुढं कोणत्याही मागास समूहाला आरक्षण देण्याचा अधिकारच नाही, यावर केंद्र सरकार कोणती भूमिका घेणार ५० टक्के ही आरक्षण मर्यादा सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केल्यानंतर अशी मर्यादा ओलांडलेल्या, तरीही वर्षानुवर्षे आरक्षणाचा लाभ मिळत असलेल्या समुहाचं काय होणार ५० टक्के ही आरक्षण मर्यादा सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केल्यानंतर अशी मर्यादा ओलांडलेल्या, तरीही वर्षानुवर्षे आरक्षणाचा लाभ मिळत असलेल्या समुहाचं काय होणार महाराष्���्रात लाखोंचे शांततेत मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजासाठी संपूर्ण राजकीय व्यवस्था; त्यात राज्य आणि केंद्र सरकार, सत्ताधारी विरोधी पक्ष सारेच आले, कोणती भूमिका स्वीकारणार, हा कळीचा मुद्दा आहे.\nअसा मोठ्या समाजावर मोठा परिणाम घडवणारा निर्णय आल्यानंतर राजकीय पोळ्या शेकायचा उद्योग होणार हे गृहीत धरुनही, राजकारण करा; पण आता जो पेच तयार झाला त्याचं काय, हा प्रश्न विचारायला हवा. कायदा करणारं मागचं सरकार, तो टिकावा म्हणून प्रयत्न करणारं आताचं सरकार या सर्वांना मनापासून आरक्षण टिकावं, असंच वाटत असेल असं मानलं, तरी कायद्याची वैधता तपासण्याचे अंतिम अधिकार सर्वोच्च न्यायालयाचे आहेत. तिथं तो अमान्य झाला आहे, हे वास्तव समजूनच पुढची पावलं ठरवायला हवीत. आता आम्ही आरक्षण उच्च न्यायालयात टिकवलं, सर्वोच्च न्यायालयात तुम्हाला का टिकवता आलं नाही, यासारख्या युक्तिवादांना अर्थ नाही. मागास समूह ठरवायचे आणि त्यांना आरक्षणाचे लाभ देण्याचा अधिकार राज्यांना आहे, हे गृहित धरलं गेलं होतं. ते केंद्र सरकारलाही मान्य आहे. पण ते न्यायालयाच्या दृष्टीनं अवैध आहे. तेव्हा मागच्या, आताच्या किंवा केद्रातल्या सरकारला काय वाटतं याला महत्त्व नाही. तर निकालातून समोर आलेल्या सूत्रांना महत्त्व आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून तयार झालेले हे मुद्दे केवळ मराठा आरक्षणापुरते नाहीत. त्याचे अधिक व्यापक परिणाम होऊ घातले आहेत. त्याची चिकित्सा करायला हवी. आरक्षणाचा कायदा, त्यासाठी गायकवाड आयोगांनं केलेला अभ्यास आणि शिफारशी उच्च न्यायालयाला मान्य होत्या. उच्च न्यायालयानं मान्य केलेल्या दोन बाबी सर्वोच्च न्यायालयात अमान्य ठरल्या.\nएकतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ५० टक्क्यांच्या मर्यादेबाहेर जावं, अशी अपवादात्मक स्थिती आहे, हे सरकारचं म्हणणं उच्च न्यायालयानं उचलून धरलं होतं. दुसरं, एखादा समूह मागास आहे, याची खात्री झाल्यानंतर त्यासाठी आरक्षणाच्या तरतुदी राज्यांतर्गत लागू करण्याचा राज्य सरकारचा अधिकार उच्च न्यायालयानं मान्य केला होता. या दोन्ही बाबी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने फेटाळल्या; त्याचबरोबर ज्या इंद्रा साहनी खटल्यानं आरक्षणाची मर्यादा ५० टक्केच असली पाहिजे असं निश्चित केलं, त्याचा सुमारे तीन दशकानंतर फेरविचा��� करण्याची गरज नाही, हेही स्पष्ट केलं. ते करताना सर्वोच्च न्यायालयानं या दोन्ही मुद्दयांवर केंद्र सरकारनं काही ठोस भूमिका ठरवण्याची गरज तयार झाली आहे, ती केवळ मराठा आरक्षणासाठी नाही. याचं कारण १०२ क्रमांकाची घटना दुरुस्ती संसदेत आली, तेव्हा त्याला राज्यसभेत विरोध झाल्यानंतर ते विधेयक संसदेच्या निवड समितीकडं धाडलं गेलं. त्या समितीनं कोणत्याही सुधारणेशिवाय ते पाठवलं आणि कायदा मंजूर झाला. तो ऑगस्ट २०१८ मध्ये. आणि नोव्हेंबर २०१८मध्ये मराठा आरक्षणाचा कायदा राज्य सरकारनं केला. आता हा कायदा म्हणजे त्या आधीच्या आरक्षण कायद्यातील दुरुस्ती आहे म्हणून त्याला १०२ क्रमांकाच्या घटनादुरुस्तीचं बंधन लागू पडत नाही, अशी भूमिका तेव्हाचे सत्ताधारी आताचे विरोधक घेत आले. मात्र सर्वोच्च न्यायालयानं कायदा रद्द केल्यांन तो युक्तिवाद अर्थहीन ठरतो. त्या घटनादुरुस्तीनं आरक्षित समूह ठरवण्याच्या राज्याच्या अधिकारांवर मर्यादा आल्या. मात्र राज्याचे अधिकार कमी होत नाहीत, अशी केंद्राची भूमिका होती. सर्वोच्च न्यायालयाही ॲटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल या दोहोंनी घटनारुस्तीनं राज्याच्या मराठा आरक्षण देण्याच्या अधिकारांवर बंधन येत नसल्याची अधिकृत भूमिका न्यायालयात माडंली. न्यायालयानं ती फेटाळली. ज्याची भीती या घटनादुरुस्तीला विरोध करताना वाटत होती, तेच केंद्राच्या आश्वासनानंतरही घडले आणि आता ते निर्विवाद वास्तव बनले आहे.\n१०२ आणि १२३ व्या घटना दुरुस्तीनं ‘राष्ट्रीय मागास आयोगा’ला दिलेल्या अधिकारांमुळं राज्याचे यासाठीचे अधिकार शिफारस किंवा मागणी करण्यापुरते उरणार आहेत. आरक्षणाचे लाभ मिळणाऱ्या जातीत वाढ करणे किंवा एखादी जात त्यातून वगळण्याचे अधिकार केंद्राला गेल्यानंतर राज्याराज्यांत यासाठी घेतलेल्या निर्णयांचं काय हा मुद्दा आहे. तमिळनाडू, बिहारसारख्या राज्यात ‘अतिमागास’ किंवा ‘मोस्ट बॅकवर्ड’ नावाचा एक गट तयार केला आहे. अशा प्रकारचे पोट वर्गीकरण आणि त्यातून सामाजिक मागासपणाला न्याय देण्याची भूमिका राज्यानिहाय निराळी घेतली जाते. अगदी तमिळनाडूत निवडणूकीच्या तोंडावर वनियार समाजासाठी स्वंतत्र कोटा मूळ आरक्षणात दिला गेला. या साऱ्या निर्णयांचे अंतिम अधिकार आता ‘राष्ट्रीय मागास आयोगा’कडं आणि केंद्राकडं असतील तर या बदलांचं भवितव्य काय हा प्रश्न उरतोच. राज्यनिहाय सामाजिक वास्तव निरानिराळं असू शकतं. त्यातून काही निर्णय झाले आहेत. त्यांच्या अस्तित्वावर प्रश्न तयार होऊ शकतो, तसाचा किमान यापुढं असे निर्णय घेण्यावर निर्बंधही येऊ शकतात. हे संघराज्य प्रणालीशीही विसंगत नाही काय\nयाचा परिणाम म्हणून कोणत्याही राज्यातील एखादा समूह आर्थिक सामाजिकदृष्ट्या मागास म्हणून आरक्षणपात्र ठरवायचा तर आता त्यासाठी राज्यानं केंद्रातील राष्ट्रीय इतर मागास आयोगाला कळवावं लागेल. या आयोगानं शिफारस केल्यानंतर राष्ट्रपतींच्याद्वारे आरक्षण देता येईल, म्हणजे जी प्रक्रिया राज्यात होत होती, ती आता केंद्रात गेली. याचा दुसरा अर्थ संघराज्य प्रणालीत राज्याच्या एका महत्त्वाच्या अधिकारवर गंडांतर आलं. दुसरा मुद्दा इंद्रा साहनी निकालानुसार आलेल्या आरक्षणावरच्या ५० टक्के मर्यादेचा. ती मर्यादा अनेक राज्यांनी ओलांडली आहे. त्यावरचे खटले न्यायालयात प्रलंबितही आहेत. आता मराठा आरक्षण रद्द होताना त्याचं काय, या प्रश्नावर ते १०२ क्रमांकाच्या घटना दुरुस्तीपूर्वीचे आहेत, असं सांगितलं जातं आहे. हा युक्तिवाद ग्राह्य धरला तरी त्यामुळं त्या आरक्षणांची सुटका केवळ त्या घटनादुरुस्तीनं आलेल्या राज्याच्या अधिकारावरील मर्यादेतून होईल. ५० टक्क्यांच्या अटीतून कशी होणार ती अट शिथिल करायची तर संबंधित समाज मागास आहे आणि त्याला आरक्षण देण्यासारखी असाधारण स्थिती तयार होते आहे, हे सिद्ध करावं लागेल. आता मराठा आरक्षणासाठी अशी असाधारण स्थिती आहे, असाच तर युक्तिवाद होता. गायकवाड आयोगाच्या अहवालाचा आधार त्यासाठी घेतला गेला होता. ते सारं सर्वोच्च न्यायालयाला अमान्य असेल तर अन्य राज्यातील अशाच अन्य आरक्षणात असाधारण स्थिती कशी सिद्ध करणार, हा मुद्दा असेल.\nआता मराठा आरक्षणाचं काय करायचं, यावरचं एक तातडीचं उत्तर राज्य सरकारनं तयार केलं आहे, ते म्हणजे जर अधिकार केंद्रीय पातळीवर आतील तर त्याच्याकडं शिफारस करुन त्यांनी निर्णय घ्यावा. यातून चेंडू केंद्राकडं पर्यायानं भाजपकडं टोलवला जाऊ शकतो; पण त्यातून आरक्षणाच मुद्दा सुटेल काय हा प्रश्न उरतोच. या आयोगाला घटनात्मक स्थान आणि अधिकार दिले आहेत. जे आधी अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगांना होते. ही दुरुस्ती आली तेव्हाच काय���्याच्या क्षेत्रातील नामवंतांनी त्यातून राज्याच्या अधिकारांवर गदा येईल, असं सुचवलं होतं. राष्ट्रीय आयोगांच्या पातळीवरील निर्णयात होऊ शकणारा विलंब हाही मुद्दा आहे. तमिळनाडूत नारी कुरुवा जातीचा अनुसूचित जातीत समावेश व्हावा, यासाठी तिथली राज्यं सरकारं कित्येक वर्षे मागणी करताहेत, मात्र ते घडलं नाही. अखेर तमिळनाडूला या जातीचा समावेश सामजिक- आर्थिक मागास गटात करावा लागला. केंद्रात सामाजिक न्यायासंदर्भतील अधिकार एकवटणार असतील, तर त्याचे परिणाम निश्चितपणे होतील. त्याचं काय करायचं हेही आताच्या निकालानंतर ठरवावं लागेल. १०३ व्या घटना दुसरुस्तीनुसार आर्थिक दुर्बलांचं आरक्षण कायम आहे. त्यात टक्केवारी वाढवून मराठा आणि अन्य अशा मागण्या करणाऱ्या देशातील समूहांना पोट वर्गीकरणासह लाभ देता येतील का, हाही पर्याय असू शकतो; मात्र त्यासाठी संबधित समुहांची तयारी असावी लागेल, तसंच हे आरक्षण ५० टक्क्यांच्या अटीतून मूक्त आहे, याची निश्चिती व्हावी लागेल.\nएक तर १०२ क्रमांकाची घटनादुरुस्ती राज्याच्या अधिकारांवर निर्बंध आणत नाही, असं केंद्राचं मत अजूनही कायम असेल तर हे मत न्यायालयात टिकलं पाहिजे, अशी दुरुस्ती करावी लागेल. त्यासाठी १०२ आणि १२३ कलमांत बदल करावे लागतील. ५० टक्के ही मर्यादा अंतिम असल्याचं न्यायालयाचं म्हणणं आहे. त्यात असाधरण अपवादात्मक स्थितीत भर टाकता येऊ शकते, हे तर इंद्रा साहनी निकालाताच स्पष्ट आहे. यात आता ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडणारी दुरुस्ती संसदेला करावी लागेल किंवा अपवादात्मक स्थितीची स्पष्ट व्याख्या करावी लागेल. उरतो मुद्दा १०३ क्रमांकाच्या घटना दुरुस्तीचा; ज्याद्वारे आर्थिक दुर्बंलांना आरक्षण केंद्रानं दिलं आहे. त्यालाही न्यायालयात आव्हान दिलं गेलं आहेच. मराठा आरक्षणावरील याचिकेत या आरक्षणावर कसलीच भूमिका जाहीर झालेली नाही. मात्र तेही ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडणारंच आहे. आरक्षण हे बहुसंख्य जागांसाठी नको हा घटनाकारांचा निकष मानायचा तर तो आर्थिकदृषट्या दुर्बलांना लागू नाही, असं म्हणता येईल का, याचाही फैसला करावा लागेल. शेवटी रोजगाराच्या संधींची कमतरता हेच सगळ्या आरक्षण मागण्यांमागचं सूत्र आहे. त्यातून मार्ग काढताना आरक्षण हा मार्ग वापरायचा तर ५०टक्क्यांच्या आत ही भूमिका सोडावी लागेल; अन्यथा ५० टक्क्यांच्या आतच नव्या मागण्या सामावून घ्यायच्या तर आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या यादीतील समूहांचा फेरआढावा घेणं त्यात नव्या समूहांना संधी देणं हा मार्ग उरतो. मात्र तो नव्या सामजिक - राजकीय संघर्षाला, ताणांना जन्म देणारा असेल तो सहन करायची तयारी राजकीय व्यवस्थेची आहे काय त्यापलिकडं रोजगार संधी वाढवणं हाती उरतंच; पण अलिकडं बरोजगारीचे उच्चांक होत असताना ते लगेच साधेल, असं कसं मानायचं त्यापलिकडं रोजगार संधी वाढवणं हाती उरतंच; पण अलिकडं बरोजगारीचे उच्चांक होत असताना ते लगेच साधेल, असं कसं मानायचं तेव्हा आरक्षणाच्या मागण्यांसाठी राज्यकर्त्या वर्गाला काही ठोस निर्णयांप्रत यावं लागेल. ती वेळ मराठा आरक्षणावरील न्यायालयीन निकालानं आणली आहे.\nअग्रलेख : न्यायाची टोचणी\nलसीकरणाचे सुसंगत, पारदर्शक आणि तार्किक धोरण आखण्याची गरज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आली आहे. सरकारने या निर्देशांना अनुसरून युद्धपातळीवर मोहीम सुरू केली पाहिजे. कोरोना विषाणूला जेरबंद करू पाहणारी लस आली, तेव्हा सर्वांच्याच मनाने उभारी घेतली होती. भारतातही\nही वेळ प्रतिमाव्यवस्थापनाची नाही\nदेशात कोरोनाचा फैलाव अत्यंत वेगानं झाला आहे हे आता सर्वमान्य आहे. पाच राज्यांतील निवडणुका झाल्यानंतर आता सरकारलाही ‘निवडणुका आणि कोरोनाप्रसाराचा काय संबंध,’ असा पवित्रा घ्यायचं कारण संपलं आहे. दरम्यान, जे काही नुकसान व्हायचं ते झालं आहे. आता मुद्दा यापुढं तरी नुकसान नियंत्रणात ठेवता यावं य\nइस्राईलनं पूर्व जेरुसलेममध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर पश्चिम आशियातील आग नव्यानं भडकण्याची चिन्हं आहेत. ११ दिवसांच्या संघर्षानंतर युद्धबंदी झाली असली तरी मूळ प्रश्न सुटत नाही तोवर तणाव आणि अधूनमधून संघर्ष अटळ आहे. इस्रायली ज्यू आणि पॅलेस्टिनी अरब यांच्यातील संघर्षाला दीर्घ पार्श्वभूमी\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भर काहीसा ओसरत असताना, कदाचित येऊ शकणाऱ्या तिसऱ्या लाटेची तयारी करणं आणि तशी ती करताना मागच्या चुका, दुर्लक्ष आणि हलगर्जी टाळणं आवश्यक आहे, तसंच या लाटेनं तयार केलेली अव्यवस्था, गोंधळ यातून बाहेर पडत त्याचा अर्थकारणावर झालेला, होऊ घातलेला परिणाम समजून घेण्याचीही\nआता तरी थांबावा लसगोंधळ\nदेशातील लसीकरण���चा पुरता बट्टयाबोळ झाल्यानंतर केंद्रानं ‘यू टर्न’ घेत ‘आता देशातील लसीकरणाची जबाबदारी केंद्रच घेईल आणि १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस दिली जाईल,’ असं जाहीर केलं. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या या ‘यू टर्न’चं स्वागत केलं पाहिजे. तसं ते करताना, जे आधीचं धोरण होतं ते चुकलं, हे मा\nमागच्या वर्षी ‘जी ७’ नावानं ओळखल्या जाणाऱ्या सात श्रीमंत देशांच्या गटाला अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ‘कालबाह्य झालेलं एकत्रीकरण’ असं म्हणाले होते. त्याच देशांचे प्रमुख ब्रिटनमध्ये भेटले. त्यानिमित्तानं ज्यो बायडेन यांनी पहिला परदेशदौरा केला तेव्हा, हाच गट पुन्हा एकदा जागतिक व्यवहारावर प्रभा\nभारत स्वतंत्र झाल्यापासून जवळपास पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आली आहेत. तरीही जवळपास प्रत्येक राज्यात सामाजिक न्याय आणि वर्चस्व यांच्यातील संघर्षाची रणभूमी आरक्षण हा विषय दिसतो. गेल्या सात दशकात वेगवेगळ्या प्रकारच्या राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या. राखीव जागा ठेवल्यामुळे सामाजिक आणि राजक\nमाझ्या अंगात अण्णासाहेब पाटलांचं रक्त, यश-अपयश न बघता शेवटपर्यंत लढणार : नरेंद्र पाटील\nढेबेवाडी (सातारा) : माथाडी कामगारांच्या (Mathadi Workers) विविध प्रश्नी आम्ही उभारलेला लढा हा विशिष्ट संघटनेच्या सभासदांपुरता मर्यादित नाही, राज्यातील तमाम माथाडी कामगार व संलग्न घटकांसाठी हा लढा असून, संबंधित विविध संघटनांनीही त्यामध्ये उतरायला पाहिजे,' असे मत माथाडी नेते नरेंद्र पाटील (N\nअग्रलेख : वळ आणि बळ\nप्रसिद्धिमाध्यमांकडे (Social Media) नकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे, त्यांच्यावर बंधने आणणे, हे प्रकार वाढीस लागलेले असल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा (Freedom of Expression) प्रश्न ऐरणीवर आला आहे. न्यायालयातील (Court) टिप्पण्या, ताशेरे यांचे मुक्त वार्तांकन करण्याचा अधिकार सर्वोच्च न्याया\nसात वर्षांपूर्वी एक स्वप्न दाखवलं गेलं ‘अच्छे दिन’ नावाचं. पुढं ‘नया भारत’, ‘पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था’, ‘आत्मनिर्भरता ते विश्वगुरू व्हायचं’...अशी एकापाठोपाठ एक नवी स्वप्नं समोर ठेवत ‘मोदी है तो मुमकिन है’ यावर लोकांनी भरवसा ठेवलाच पाहिजे असं प्रतिमाव्यवस्थापन झालं होतं. सरकारला सा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/chandrapur-muncipal-concil.html", "date_download": "2021-06-21T07:25:57Z", "digest": "sha1:TU2GF7RWDU7JLHRY76M3YV5LVLPJS2OO", "length": 15132, "nlines": 106, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प ३६८.२६ कोटीचा - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर चंद्रपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प ३६८.२६ कोटीचा\nचंद्रपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प ३६८.२६ कोटीचा\nचंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती श्री. राहुल पावडे यांनी गुरुवारी विशेष सभेत वर्ष २०१९ - २० सुधारीत व सन २०२० - २१ चा ३६८.२६ कोटीचा तसेच १५ लाख ९८ हजार ९४० रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला.\nकोव्हीड १९ च्या पार्श्वभुमीवर शासनाद्वारे विविध योजनांचा जो निधी उपलब्ध होणार होता तो कपातीचे धोरण अवलंबिले आहे. मनपाच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेले मालमत्ता कराची वसुलीही अल्पप्रमाणांत झाली असल्याने मनपाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता लक्षात घेता अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.\nमा. आयुक्त यांनी दि. १७/०२/२०२० रोजी स्थायी समितीला सन २०२०-२१ रू. ५१६.६७ कोटी खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यानंतर कोविड-१९ च्या जागतीक महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले. कोविड-१९ मुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झालेला आहे.\nयामुळे मनपा उत्पन्नाचे महत्वाचे स्त्रोत जसे मालमत्ताकर, GST व शासनाकडून प्राप्त होणारे विविध योजनाचे अनुदान कमी प्राप्त होणार आहे. 'कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने कर व करेत्तर उत्पन्नातील अपेक्षित महसुलीची घट व त्याचे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम विचारात घेवून कमी निधी उपलब्ध होईल असे कळविले आहे.\nत्यामुळे दरवर्षी शासनाकडून मिळणारे अनुदान, जीएसटी, मालमत्ता कर यासर्वांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी महापालिकेकडे उपलब्ध होणार होता. परंतु, कोरोनामुळे या निधीत घट होणार असल्याने आयुक्तांनी ५१६.६७ कोटींचा सादर केलेला अर्थसंकल्प ३६८.६३ कोटींचा सादर करण्यात आला. मा. सभापती पावडे यांनी अर्थसंकल्प सादर करताना एकूण मालमत्ता करापोटी १९.६३ कोटींचा कर, जीएसटीतून ३० कोटींचा निधी प्राप्त होण्याची शक्यता वर्तविली आहे. १४ वा वित्त आयोगांतर्गत ७ कोटींचे अनुदान अपेक्षित आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या अनुदानातील ५० टक्के खर्च हा घनकचरा व्यवस्थापनावर खर्च केला जाणार आहे. शासनाकडून विविध योजनांसाठी ५६.५३ कोटी रुपयांचे अनुदान अपेक्षित आहे. यात अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री खनिज विकास निधी, दलित वस्ती, महाराष्ट्र नगरोत्थान अभियान, अमृत ग्रिनपिसेस, वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान व इतर योजनांचा समावेश आहे.\nअमृत योजनेतील हिस्साच्या खर्चासाठी ५० कोटी, पाणीटंचाई निवारणाकरिता २.४० कोटी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान, भूमिगत गटार योजना, एनयुएचएम/आरसीएच कर्मचारी मानधन व इतर सेवानिवृत्ती वेतन यात मनपा हिस्सा २३.६५ कोटी, महिला व बालकल्याण विभागासाठी ९० लाख, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना सुविधा, अमृत योजनेतील हिस्साच्या खर्चासाठी ५० कोटी, पाणीटंचाई निवारणाकरिता २.४० कोटी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान, भूमिगत गटार योजना, एनयुएचएम/आरसीएच कर्मचारी मानधन व इतर सेवानिवृत्ती वेतन यात मनपा हिस्सा २३.६५ कोटी, महिला व बालकल्याण विभागासाठी ९० लाख, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना सुविधा पुरविण्याकरिता ६० लाख, दिव्यांगांसाठी ५० लाख, नगरसेवक स्वेच्छानिधी १.९८ कोटी, खुल्या जागांचा विकास १.७५ कोटी, बंगाली कॅम्प व बिनबा गेट मासळी बाजार पुनर्विकास व बचतगटामार्फत निर्मिती वस्तू विक्रीकरिता विशेष बाजार ५० लाख, आरोग्यविषयक सोयीसुविधा १० कोटी, प्रदूषण नियंत्रण उपाययोजना निधी म्हणून ४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.\nजियो अॅपद्वारे आभासी स्वरूपात घेण्यात आलेल्या या विशेष सभेत विरोधी पक्षनेता श्री. सुरेश महाकुलकर, गटनेता अनिल रामटेके, गटनेता पप्पू देशमुख, दीपक जयस्वाल प्रत्यक्षरीत्या तर इतर सर्व पदाधिकारी, अधिकारी ऑनलाईन उपस्थीत होते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे ���ांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/ajit-pawar-has-taken-a-big-step-regarding-old-trees-in-the-state-24395/", "date_download": "2021-06-21T06:37:12Z", "digest": "sha1:52OGQNWSSSGYYHYDNN7XGXVHBMDCAKZL", "length": 12790, "nlines": 168, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Ajit Pawar has taken a big step regarding old trees in the state | राज्यातील जुन्या वृक्षांसंदर्भात अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून २१, २०२१\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट���रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nरोपवाटिकांची निर्मिती करण्यात येणारराज्यातील जुन्या वृक्षांसंदर्भात अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल\nराज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर वनराई तयार करण्यात येणार असून शासकीय रोपवाटीकेच्या माध्यमातून 'सह्याद्री देवराई' संस्थेच्या सहकार्याने स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड आणि संवर्धनाला चालना देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.\nमुंबई : निसर्गाच्या संवर्धनासाठी राज्यभर वृक्ष लागवड ( Tree planting ) व संवर्धन करण्यात येत असून त्याला चालना देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात वनविभाग आणि महसूल विभागाच्या जागेवर वनराई उभारण्यात येणार आहे. शासकीय रोपवाटीकेच्या माध्यमातून ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या सहकार्याने स्वदेशी प्रजातींच्या झाडांची लागवड आणि संवर्धनाला चालना देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ( Ajit pawar ) आज दिली आहे.\nमंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या दालनात ‘सह्याद्री देवराई सामाजिक संस्थे’च्या वृक्षलागवडीसंदर्भातील विविध विषयांवरील बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीत देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ‘हिरकमहोत्सवानिमित्त’ राज्यात ७५ विशेष रोपवाटिकांची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर वनराई तयार करण्यात येणार असून शासकीय रोपवाटीकेच्या माध्यमातून ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या सहकार्याने स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड आणि संवर्धनाला चालना देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.\nयावेळी या बैठकीत वनमंत्री संजय राठोड, सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सिनेअभिनेते सयाजी शिंदे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर आणि इतर वन विभागाचे संरक्षण प्रमुख उपस्थित होते. राज्यात ७५ ठिकाणी फळझाडांच्या परसबागा फुलविण्यात येणार आहेत. तसेच राज्यभरात शासकीय यंत्रणेच्या माध्यमांतून अत्यंत जुनी झाडे शोधून तज्ज्ञ गटाच्या झाडांना ‘हेरीटेज’ म्हणू��� घोषीत करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितले आहे.\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nव्हिडिओ गॅलरीअंतरा- मल्हारची हटके स्टोरी\nPhotosशर्वरीचा हळदी समारंभासाठी खास लूक, फोटोबघून चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nसोमवार, जून २१, २०२१\nस्वबळावर निवडणुका लढणार असा नारा दिल्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रत्युत्तराने महाविकास आघाडीत भविष्यात बिघाडी होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/thackeray-governments-decision", "date_download": "2021-06-21T07:20:45Z", "digest": "sha1:4ZR5L764KG752X7CXVYNXE57IGUSTAWK", "length": 11316, "nlines": 230, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nGirish Bapat | भविष्यात सेना-भाजप युती शक्य, सरनाईक सगळ्यांच्या मनातलं बोललेत : गिरीश बापट\nVijay Wadettiwar | आरक्षण प्रश्न सुटेपर्यत निवडणुका घेऊ नका : मंत्री विजय वडेट्टीवार\nHasan Mushrif Live | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा : हसन मुश्रीफ\nChhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ\nAurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण\nOBC Reservation: भाजपचे वराती मागून घोडे, वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा झालीय\nInternational Day of Yoga | मलाही योगाचा प्रचंड फायदा, नितीन गडकरींचा नागपुरात योगा\nChandrakant Patil | शिवसेनेत एकहाती कारभार, तर आमच्याकडे सांघिक कारभार : चंद्रकांत पाटील\nSambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE\nInternational Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी43 mins ago\nHappy Birthday Reema Lagoo | कधी प्रेमळ तर, कधी स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारी चित्रपट सृष्टीची लाडकी ‘आई’ रीमा लागू\nफोटो गॅलरी51 mins ago\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी1 hour ago\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nInternational Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली\nInternational Yoga Day 2021: अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ITBP च्या जवानांकडून योगासनं, पाहा फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर, वाचा\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nकर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअरचा अर्थ काय घरबसल्या कसा चेक कराल\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO | विठोबाला पांढरं सोवळं, तर रखुमाईला नऊवारी, निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी\nफोटो गॅलरी4 hours ago\nPHOTO : पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा\nलाईफस्टाईल फोटो6 hours ago\nWTC Final : काईल जेमिसनने तोडला 80 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांवर हल्लाबोल करत रचला इतिहास\njob notification 2021 : बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी बंपर भरती, 15 हजारांपर्यंत पगार\nGirish Bapat | भविष्यात सेना-भाजप युती शक्य, सरनाईक सगळ्यांच्या मनातलं बोललेत : गिरीश बापट\nहिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास\nकोरोना काळातही मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती; एप्रिल महिन्यात बंपर नोकरभरती\nVijay Wadettiwar | आरक्षण प्रश्न सुटेपर्यत निवडणुका घेऊ नका : मंत्री विजय वडेट्टीवार\nप्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; कुछ तो गडबड है\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nHasan Mushrif Live | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा : हसन मुश्रीफ\nPHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड\nअन्य जिल्हे31 mins ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/navamaratha-news-ahmednagar-194503/", "date_download": "2021-06-21T06:58:32Z", "digest": "sha1:63DCP66RMLKM2KS22EW5ALGO5SEFW5D5", "length": 4934, "nlines": 137, "source_domain": "enavamaratha.com", "title": "सुवचनानि - Nava Maratha", "raw_content": "\nअनाचारेण मालिन्यम् अत्याचारेण मूर्खता \nविचार आचार योयोग: सदाचार: स उच्यते ॥\nअर्थ – अनाचाराने मलिनता येते आणि अत्याचाराने मूर्खता पदरी येते. म्हणूनच विचारयुक्त आचाराला सदाचार म्हणतात.\nसुविचार – इच्छापूर्तीसाठी लोक देवाला नवस करतात. नवस बोलून निष्पाप पशुंचा बळी देतात. अशी हत्या नवसासाठी करणे म्हणजे लाचलुचपत देण्यासारखे आहे. देवाला नवसाने वश करू नका भक्तीभावाने वश करा. -प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleहसा आणि शतायुषी व्हा\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/Coronamukta-again-a-patient-from-Nagpur.html", "date_download": "2021-06-21T06:23:30Z", "digest": "sha1:WSDB4PRLCICVOPVPEKV2YKDMCL3WQICO", "length": 10736, "nlines": 105, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "नागपुरातील पुन्हा एक रुग्ण कोरोनामुक्त - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर नागपुरातील पुन्हा एक रुग्ण कोरोनामुक्त\nनागपुरातील पुन्हा एक रुग्ण कोरोनामुक्त\nकोरोनाच्या महासंकटात नागपूरकरांसाठी आज दोन आशादायी बातम्या आहेत. पहिली म्हणजे नागपूर शहरातील एक कोरोनाबाधीत रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला तर आजच्या दिवशी एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही.\nआज कोरोनामुक्त होऊन घरी परतलेला रुग्ण एम्प्रेस सिटी येथील रहिवासी आहे. हा व्यक्ती दिल्ली येथे गेला होता. वृंदावन येथून तेलंगाणा एक्स्प्रेसने १७ रोजी नागपूरकरिता निघाला. १८ मार्च रोजी तो नागपुरात पोहोचला. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी रुग्णालय गाठले. २८ मार्च रोजी त्यांच्या स्वॅबचा पहिला चाचणी अहवाल आला. त्यात तो रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच दिवशी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.\n१४ व्या दिवशी म्हणजे १० एप्रिल रोजी त्यांची दुसरी चाचणी करण्यात आली. तिसरी चाचणी १८ एप्रिल रोजी करण्यात आली. या दोन्ही चाचण्या पॉझिटिव्ह होत्या. त्यांच्यावर नियमित उपचार सुरू होते. २१ आणि २२ एप्रिल रोजी पुन्हा त्यांचे स्वॅब घेण्यात आले. ह्या दोन्ही चाचण्या मात्र निगेटिव्ह आल्या. चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना गुरुवारी (ता. २३) कोरोनामुक्त म्हणून घरी पाठविण्यात आले.\nइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांच्या मार्गदर्शनात कोव्हिड-१९ वॉर्डाचे प्रमुख डॉ. राखी जोशी, मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. पराते, डॉ. रवी चव्हाण यांनी त्यांच्यावर उपचार केलेत.\nखामला येथील कोरोनाबाधीत रुग्ण ज्या ट्रेनने प्रवास करीत होता त्याच ट्रेनमध्ये हा व्यक्ती होता मात्र अन्य डब्यात होता.आज हा रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या चमूने निरोप दिला आणि टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांव�� हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2021/01/BJP-leader-Pravin-Prajapati-caught-the-attention-of-the-Collector.html", "date_download": "2021-06-21T07:26:48Z", "digest": "sha1:UHODTFNAD5CJE67ZZAWO5JAR2CTJQKAP", "length": 12672, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "भाजपा नेते प्रविण प्रजापती यांनी वेधले जिल्हाधिका-यांचे लक्ष - Maharashtra24", "raw_content": "\nशुक्रवार, २९ जानेवारी, २०२१\nHome यवतमाळ विदर्भ भाजपा नेते प्रविण प्रजापती यांनी वेधले जिल्हाधिका-यांचे लक्ष\nभाजपा नेते प्रविण प्रजापती यांनी वेधले जिल्हाधिका-यांचे लक्ष\nTeamM24 जानेवारी २९, २०२१ ,यवतमाळ ,विदर्भ\nमंजुरात न मिळाल्याने 11 कोटी निधी परतीच्या मार्गावर\nयवतमाळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत विविध विकास कामांचे प्रस्ताव यवतमाळ नगर पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहे. या कामांना अजुनही मंजुरात न मिळाल्याने आता जवळपास 57 कामांचा 11 कोटी 50 लाख रुपयांचा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. अत्यंत गंभीर असलेल्या या विषयाकडे भाजपा नेते नगरसेवक प्रा.डॉ. प्रविण प्रजापती यांनी जिल्हाधिका-यांचे लक्ष वेधले असून तातडीने या कामांना मंजुरात देण्याची मागणी केली आहे.\nकोरोना संकटामुळे विविध विकास कामांचा निधी मिळाला नाही. दोन वर्षासाठी खासदारांचा तसेच सन 2019-20 चा आमदारांचा निधी मिळाला नाही. आता मंजुरात न मिळाल्याने अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत साडे अकरा ���ोटीचा निधी सुध्दा परत जाण्याची शकयता आहे. प्रत्तेक काम वेळेत पुर्ण करण्याचे नियम असतांनाही प्रशासकीय यंत्रना आपली जबाबदारी पुर्ण करतांना दिसून येत नाही. त्यामुळे मी या प्रकरणाकडे जिल्हाधिका-यांचे लक्ष वेधले आहे.\nयवतमाळ नगर परीषदेने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत विविध विकास कामांचे प्रस्ताव तयार केले आहे. या कामांना नगर परिषदेमधील सर्वसाधारण सभा दिनांक ३० जानेवारी २०१७ चे ठराव क्र. १५ व दिनांक २९ जुन २०१९ चे ठराव क्र. ९ अन्वये मान्यता प्राप्त झाली आहे. सदरच्या कामांना कार्यकारी अभियंता, म.जि.प्रा. यवतमाळ या विभागाची सुध्दा तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार सदरच्या कामाचा प्रस्ताव यवतमाळ नगर परीषदेने प्रशासकिय मान्यतेसाठी दिनांक १५ ऑक्टोंबर २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. या विविध विकासात्मक प्रस्तावा अंतर्गत एकुण ५७ विकास कामांचे जवळपास ११ कोटी ५१ लाख ३३ हजार ६३४ रुपये किंमत असलेले प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आलेले आहे.\nपरंतु अद्यापपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे या प्रस्तावावर मंजुरीकरिता योग्य ती उचीत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे भाजपा नेते प्रा.डॉ. प्रविण प्रजापती यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देऊन त्यांचे सदर प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्र सरकारद्वारे जारी झालेल्या परिपञकानुसार मार्च २०२१ पर्यंत सदरचा निधी खर्च करता येणार आहे. त्यामुळे उर्वरीत दोन महिण्यामध्ये या विकास कामांची निविदा प्रक्रिया करून त्यास सभागृहासमोर ठेवून त्याला अंतीम मंजुरात घेवून सदरच्या कामांचे कियान्वयन करणे हे फार जिकरीचे आहे. त्यामुळे या कामांना तातडीने मंजुरात देण्याची मागणी प्रा.डॉ. प्रविण प्रजापती यांनी एका निवेदनाव्दारे जिल्हाधिका-यांना केली आहे.\nBy TeamM24 येथे जानेवारी २९, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://churapaav.blogspot.com/2009/09/blog-post.html", "date_download": "2021-06-21T07:31:57Z", "digest": "sha1:GPW3BWIC4FHTF7S7NHQDIV7ZKJFHKIIQ", "length": 39617, "nlines": 138, "source_domain": "churapaav.blogspot.com", "title": "चुरापाव: माथेरान 7", "raw_content": "\nचुरापाव ... चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ\nचुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.\nतसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावव���चारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...\nशनिवार, १९ सप्टेंबर, २००९\n\"ए ऊठ ना रे जायचय नं पॉईंटस बघायला\" असं अस्पष्ट काहीसं सकाळी ऐकायला आलं. मग लक्षात आलं अरे सहलीला आलोय नाही का\" असं अस्पष्ट काहीसं सकाळी ऐकायला आलं. मग लक्षात आलं अरे सहलीला आलोय नाही का ऍन्ड्रू एकटी उठली होती आणि आम्हाला उठवण्याचे केविलवाणे प्रयत्न करत होती. एरव्ही तीर्थरुपांच्या एका आहेत आम्ही ऊठतोही पण या लिंबूटिंबूंना कोण दाद देतय. डोळे मिटून पुन्हा झोपलो ऍन्ड्रूनेही थोडा वेळ उठवायचा नाद सोडला. थोड्या वेळाने \"उठा ना रे जायचं नाहीए का फिरायला ऍन्ड्रू एकटी उठली होती आणि आम्हाला उठवण्याचे केविलवाणे प्रयत्न करत होती. एरव्ही तीर्थरुपांच्या एका आहेत आम्ही ऊठतोही पण या लिंबूटिंबूंना कोण दाद देतय. डोळे मिटून पुन्हा झोपलो ऍन्ड्रूनेही थोडा वेळ उठवायचा नाद सोडला. थोड्या वेळाने \"उठा ना रे जायचं नाहीए का फिरायला\" अशी पिरपीर चालू झाली. माझा मोबाईलही उशीखाली गाढ झोपला होता, त्याला शोधला आणि बघितलं तर 7.15 च झाले होते. \"पिकनिकला आलोय ना झोपू दे ना निवांत जरा\" असं कसंबसं म्हटलं. ती कधीची उठलेली असल्यापैकी बर्यापैकी फ्रेश होती. म्हणून तिने कोणाची पांघरूणच खेच, कोणाला गुदगुल्याच कर असे उद्योग चालू केले. मी लाथा झाडून प्रतिकार केला नंतर कंटाळून ती एकदाची झोपली. सगळे सकाळी आठ वाजता सगळे उठले. काहींनी आंघोळी उरकल्या, काही गरम पाण्याच्या प्रतिक्षेत होते, गरम पाणी मिळायला जाम जिगजिक होती. \"आधी सांगायचं होतं, आता हे शेवटचं देतोय\" असं पुटपुटत का होईना पोरं प्रत्येक खोलीत पाणी पुरवत होती. माथेरानमध्ये पाणी अपुरं असलं तरी हॉटेलवाल्यांना ते मुबलक मिळतं असं बाजारात फिरताना दुकानदारांच्या गप्पात मी ऐकलं होतं. या गरम पाण्याच्या फंदात न पडता मी थंड पाण्याने यथेच्छ आंघोळ केली. मी थंडीचा जास्त बाऊ कधीच करत नाही. मला आठवतं महाबळेश्वरला आमच्या शाळेची सहल गेली होती भर हिवाळ्यात जानेवारीच्या सुमारास, तिथे स्ट्रॉबेरीचं शेत आम्हाला दाखवलं होतं, तिकडेच ते लोक स्टॉबेरीजचं ताजं आईस्क्रीम विकत होते, तेव्हा अख्ख्या ग्रुपमधल्या एकट्या मीच ते कोनवालं आईस्क्रीम खाल्लं होतं. मी डोक्यात हॅटही घातली होती, माझ्या आईस्क्रीम खाण्याकडे जो तो आश्चर्याने बघत होता. आमचे सर तर मला म्हणाले \"हा तर गोरा साहेबच आहे, याला थंडीबिंडी काही नाही.\"\nमी कपडे बदलेले, भांग पाडला आणि चहासाठी तयार झालो. काही मुलींची आंघोळ अद्याप बाकी होती त्या जेमतेम ब्रश करून चहाला आल्या. मी कॅमेरा गळ्यात अडकवूनच चहासाठी बाहेर पडलो. नाश्त्याला उपमा, चहा, ब्रेड-बटर असा बेत होता. उपम्यावर बेदाणे, टोमॅटो, कोथिंबीर मस्त उठून दिसत होती, आणि ब्रेड-बटरही मस्त ताटात मांडले होते, मला कशाचा फोटो काढायची लहर येईल काही सांगता येत नाही, मी कॅमेर्याने नाश्त्याचे फोटो काढले. हॉटेलमधले इतर लोकही चहासाठी बाहेर पडले होते. त्यात काही प्रेक्षणीय स्थळं होती. पेंगुळलेल्या डोळ्यांच्या मुलीही cute वाटतात हे मी पहिल्यांदाच अनुभवलं होतं. त्यातल्या काही तर इतक्या क्यूट की त्यांना बघून चहा ताजातवाना होत असेल. मला चहा पिण्याआधीच फ्रेश वाटत होतं. नाश्ता करता करता फोनमधला अलार्म आणि उठण्याची वेळ यांच्या तफावती बद्दल चर्चा चालू होती. मी 6.30 चा अलार्म लावून प्रत्यक्षात 8.00 ला उठलो होतो. अलार्म मित्राने कंटाळून बंद केला होता. मला म्हणावसं वाटत होतं की दीड तासाने उठायचं आहे हे समजायला मी दीड तास आधीचा अलार्म लावला होता. विशेष म्हणजे ऍन्ड्रू पहिली उठली होती आणि तिचीच आंघोळ अद्याप बाकी होती. सगळ्यांचं आटोपेपर्यंत 9.30 झालेच. मग आम्ही बाहेर पडलो, कालच कणीसवाला सकाळी कणसाबरोबर गोळेही विकत होता. सगळ्यांनी गोळ्यावर ताव मारला, ओठांचा चंबू करून जो तो गोळ्यातला रस शोषत होता. प्रत्येकाचे ओठ मजेशीर दिसत होते. मी तर गोळ्यावर गरमागरम कणीसही खाल्लं. मग आम्ही echo point च्या दिशेने निघालो. लाल पायवाटेने चालायला मस्त वाटत होतं क्वचित काही ठिकाणी ढगांना, झाडांना न जुमानता उन्ह पायवाटेवर सांडे, त्याच एक वेगळच texture तयार होई, पानांच्या सावल्या आणि उन्हाचे कवडसे पाय बांधून ठेवत होते. मी, मन्या आणि टॉवर हे सारं न्याहाळत सगळ्यात पुढे चालत होतो. तेवढ्यात आमच्या समोरून green vine snake (सर्पटोळ) सरपटत गेला. त्याची सरपटण्याची लकब फारच सुंदर होती, त्याचा पोपटी रंग लाल मातीवर उठून दिसत होता. मी फक्त \"ए तो ब साप\" एवढंच म्हटलं तर मला टॉवर आणि मन्याने ओढत जबरदस्ती पाठी आणलं, अगदी कॉलेजच्या भांडणात पारा चढलेल्या मुलाला पाठी खेचतात तसं, पण हे थोडंसं वेगळं होतं, इथे त्यांच्या लेखी तो ऍनाकोंडा होता जो आम्हाला गिळंकृत करून त्याचा ब्रेकफास्ट पूर्ण करणार होता. मी त्यांचं ओरडणं आधी थांबवलं, एल्फिस्टन आणि मी त्याचे फोटो काढू लागलो. तो तर अफलातून दिसत होता, हा थोडासा बुजल्यासारखा वाटला, तो पानात लपू पाहत होता. असे प्राणि बघितले की माझ्या अंगात मॅन वर्सेस वाईल्ड मधला ब्रिल संचारतो. त्याने एका episold मध्ये याच आकाराचा साप डोकं मोडून खाल्ल्याचं आठवलं. याचा रंग बघून याची चव रानूस फरसबीसारखी लागेल असे अंदाज मी बांधू लागलो. पण आधीच हेव्ही नाश्ता झाला होता, त्यावर गोळा आणि कणसंही पडली होती, आता त्यात पुन्हा फरसबीची भर नको म्हणून मी त्या सापाला म्हटलं \"जा जीवाचं माथेरान कर\" माझा गावचा काका सांगतो की हा पठ्ठ्या झाडावरून खाली असलेल्या माणसाच्या डोक्यात दंश करतो, आता हे कितपत खरं ते माहित नाही {इंटरनेटवर हा slightly poisonus असल्याचं म्हटलंय, त्यातही Asian green vine सापांना harmless म्हटलय) येणारे जाणारे काही घोडेवाले, घोड्यांवरचे पर्यटक थांबून सापाला बघत होते, चला बघता बघता आम्ही सापाला सेलिब्रिटी केला तर. त्याला त्रास न देता आम्ही वाटेला लागलो. राधा-कृष्ण मंदिर हा बोर्ड पाहिला, आणि मंदिर पहावसं वाटलं, खरं तर कालच्या धार्मिक गोष्टींचा विचार डोक्यात होता म्हणून राधा-कृष्ण मंदिर आम्हाला खुणावत होतं. कुठल्याही मंदिरात कृष्णाचं नाव आधी नसतं कृष्ण-राधा म्हणत नाहीत, ऐकायलाही वेगळं वाटत, राधा-कृष्ण असच नाव दिसतं राधेचं नावच पहिलं असतं. आम्हाला चर्चेत नेहाने सांगितलेल्या बर्याच गोष्टी आठवत होत्या. राधा-कृष्णाचं दर्शन घ्यायला आम्ही अधीर झालो होतो. पायर्या उतरून मंदिरात पोहोचलो तर मंदिर बंद. म्हणजे नुसती कडीच होती. दार उघडावं की नाही यावर आमचं एकमत होत नव्हतं. आमचं मन खट्टू झालं, आम्ही नाईलाजाने निघायचा निर्णय घेतच होतो. इतक्यात शेजारच्या घरातल्या काकूंनी \"दार उघडा दर्शन घ्या\" असं सांगितलं. आम्ही दार उघडून आत गेलो, आणि राधा-कृष्णाच्या दर्शनाने आमचे डोळे दिपून गेले. राधा-कृष्णाच्या पांढर्याशुभ्र मूर्त्या होत्या, त्यांची वस्त्रही पांढरीशुभ्र होती, वस्त्रांना सोनेरी जरीचा काठ होता, आणि मध्येमध्ये सोनेरी चंदेरी टिकल्या होत्या. राधा-कृष्णाचे भावही प्रसन्न वाटत होते, त्यांनी सारं देवपण मोठेपण बाजूला ठेवलं होतं, ते आमच्यासारखे वाटत होते, म्हणजे कोणी ओळखीच भेटावं आणि सहज स्मितहास्य करावं तसे. सोनेरी बासरी पांढर्या हातात उठून दिसत होती, आणि दोघांच्याही हनुवटीवर छोटे चमचमते खडे लावले होते, आणि सोनेरी मुकूट तर त्यांची शोभा द्विगुणीत करत होता. इतकं सुंदर, तेजस्वी रुप असल्यावर सोळा सहस्त्र बायका असणं यात मला तरी काही नवल नाही वाटत, असं मी एरव्ही म्हटलंही असतं. पण काल नेहाने सांगितलेली कथा आठवली. पांडवांचा राजसूय यज्ञ चालू असतो. त्याचसुमारास एक ब्राम्हण मरण पावतो. त्याच्या पत्नीला तू राजसूय यज्ञात जा तिथले ऋषी तुझ्या पतीचे प्राण वाचवू शकतात असं सांगण्यात येतं. राजसूय यज्ञात खो घालण्यासाठी कौरवांकरवी केलेला तो एक प्रयत्न असतो. सांगितल्याप्रमाणे ब्राम्हण स्त्री पतीचं शव घेऊन राजसूय यज्ञाठिकाणी येते आणि घडला प्रकार सांगते. कुणालाच काही सुचत नाही की काय करावं, सारे चिंतातूर की हा आता अपशकून कसा टाळावा. अशात श्रीकृष्ण उठतो आणि \"मी जर ब्रम्हचारी असेन तर हा ब्राम्हण उठून उभा राहिल\" असं म्हणतो आणि ओंजळीतून पाणी सोडतो आणि आश्चर्य म्हणजे ब्राम्हण खरोखरीच उठून उभा राहतो. सगळे आ वासून बघत राहतात. अशा तर्हेने मुरलीधर ब्राम्हण स्त्रीला पतिचे प्राण मिळवून देतो आणि राजसूय यज्ञातला संभाव्य अडथळा दूर सारतो. मंदिरात मला नेहमीच प्रसन्न वाटत आलेलं आहे पण माधवाच्या सहवासात मला नेहमीपेक्षा जास्त प्रसन्न वाटत होतं. याला आणखीही कारणं होती जसं सकाळीच सकाळी साप दिसावा हा शकुन का अपशकुन असे बायकी प्रश्न मला पडले होते. पण नंदलालाला हात जोडून \"तूच कर्ता आणि करविता\" असं म्हणून मी निर्धास्त झालो. सगळे अडथळे दूर झाल्यासारखं वाटलं.\nएका हळुवार फुंकरीने गोळाही गार झाला\nगोळा बासरीसारखाही धरता येतो तर\nएक मिनिट गोळा खातेय\nमम्मीला कळलं तर वाली टूथपेस्टची जाहिरात आठवतेय\nहल्ली फोटोग्राफीत मी भलताच रस घेतोय\nऑ कोंबतेय नुसता ऑ\nआपणही ओझीच वाहतो की भावनांची, अपेक्षांची, अपेक्षाभंगांची, चुकांची, अपराधांची, दुःखाची, नितीची, देवाधर्माची, अपमानाची, थोडक्यात जगण्याची.\nकेशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा\nद्वारा पोस्ट केलेले प्रसाद साळुंखे येथे १०:१४ PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nअपर्णा २३ सप्टेंबर, २००९ रोजी ६:५६ AM\nखूप वर्ष गोळा खाल्ला नाही त्याची आठवण झाली. बाकी पोस्ट छान...\nप्रसाद साळुंखे २३ सप्टेंबर, २००९ रोजी १:५७ PM\nबाकी गोळ्याला आईस्क्री��, कुल्फी असलं काहीही replace करु शकत नाही हेच खरं, प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. :)\nरोहन... ७ डिसेंबर, २००९ रोजी २:०६ PM\nअरे ... कुल्फी, आइसक्रीम असे सर्व-सर्व 'गोळा' केले ना तरी गोळ्याची सर नाही कशालाच... मस्त मज्जा येते आहे माथेरानच्या आठवणी वाचायला. पुढे वाचतो... आणि reply मध्ये रोहन बोल चायला. :P\nप्रसाद साळुंखे ८ डिसेंबर, २००९ रोजी १२:४१ PM\nरोहनजी माफ करा तुम्हाला रोहनजी म्हटलेलं नाही आवडत हे मला माहित नव्हतं रोहनजी नाहीतर मी तुम्हाला कधी रोहनजी म्हटलं नसतं रोहनजी, 'जी' लावून आदर व्यक्त करतोय रोहनजी.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया ब्लॉगवरील सर्व लिखाण, छायाचित्रे कॉपीराईट प्रोटेक्टेड आहे, इतरत्र कुठेही प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nमी प्रसाद साळुंखे, मी एक साधा कारकून आहे. मला नवनवीन प्रयोग करायला आवडतात. मला माझी मतं मांडायला आणि मतभेदांना सामोरं जायला आवडतं. काहींच्या मते मी माठ आहे, तर काहींच्या मते मी पक्का शहाणा आहे. माझ्या मते मी मी आहे. मला पहिजे तसाच आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nनमस्कार मंडळी, रविवार ६ डिसेंबर २०१५ च्या 'मी मराठी लाइव्ह' या मुंबईहून प्रसिद्ध होणार्या वर्तमानपत्रातील 'सप्तमी' या पुरवणीतील 'ब्लॉगांश' या सदरात माझा एक लेख प्रसिद्ध झाला, आपण त्या लेखाचा नक्की आस्वाद घ्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा. २००९ पासून सुरु असलेल्या या विरंगुळ्याची, अनौपचारिक अघळपघळ लिखाणाची दखल ध्यानीमनी नसताना अचानक 'मी मराठी लाइव्ह' सारख्या नव्या दमाच्या वृत्तपत्रात घेतली गेली ते पाहून समाधान वाटलं. समाधान या गोष्टीचं की ते लिखाण आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. वरील छायाचित्रावर टिचकी देऊन आपण हा लेख वाचू शकता. धन्यवाद, प्रसाद साळुंखे\nमराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस दिवाळी अंक\nआंतरजालावर 'मराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस' च्या २०१६च्या ई-दिवाळी अंकात माझी 'माणसं आणि फटाके' ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे. या बद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपण या ई-दिवाळी अंकाचा आस्वाद घ्यावा तसेच अन्य रसिकांपर्यंत या ई-दिवाळी अंकाचा दुवा पोहोचवावात ही नम्र विनंती.\n२०२० अतिरेकी अपघात अपराध अफवा अश्रू अस्वस्थ आकाशीचे तारे आठ्या आत्महत्या आत्मा आयुष्य आरसा आव्हान आसमां इं���्रधनुष्य इच्छा इसापनिति उडती बातें उपहास एकटा जीव सदाशिव ऑफिस ओशो औकाद कर्ज कलाकुसर कलिंगड कविता कवी कसाब कळी कागद काजवा कारुण्य कोर्ट कौतुक क्लासिक खरेदी गच्ची गणपति गणू गम्माडीगंमत गिरणी गिरणी कामगार गुजराथी गोळी चंद्र चक्रीवादळ चाँद चाळ चिटोरं चित्र चोरपांड्या छप्पर जिंदा जॉनी जॉनी झुळूक ट्रॅक ट्रेक ट्रेन ठाकरे डायरी तळं ती ती सध्या काय करते थेंब दखल दत्ता सामंत दान दिल दिवाळी दुर्गेश्र्वर देश दोन धडकन नाईलाज नाटकं निखारे निर्दयी निसर्ग नोकरी नोट पमा-दुमा पक्ष पाऊस पावसाळा पिक्चर पेन पैसे पोलिस प्यार प्याला प्रवास प्रेत प्रेम फटाके फर्स्टक्लास फलंदाजी फुंकर फुल फुसकूल्या बघे बाक बाजारू बातमी बाप बालमानसशास्त्र बियर बेभान ब्रेक ब्लॉगांश भक्तीरस भजन भांडण भागादौड भारत भूक भ्याड मरण मरीन ड्राईव्ह मळभ माज माझिया ब्लॉगाचिये कवतिके माणसं माणुसकी माथेरान मार मास्तर मिडिया मी मराठी लाइव्ह मूठ मृत्यू मॅडम मेघ मोकळ श्वास मोबाईल म्हातारपण यश चोप्रा युद्ध रडणं रविवार राज कपूर राजकारण राजवाडा राजा राजेमास्तर राणी रात्र रॉंग नंबर रोशनि लस्ट फॉर लालबाग लाच लेख वन्यजीव वर्दी वाघ वाद वादळ वारा विंडचीटर विडंबन विनातिकीट विनोदी विश्वास पाटील विसर्जन वेडा शाई शाळा शिवसेना शिक्षण पद्धत शुभंकरोती शेजारधर्म शेजारी शेवाळ श्री. ना. पेंडसे संदिप खरे संध्याकाळ सप्तमी समज समाजसेवा समुद्र ससा ससुल्या सांसें साहित्यचोर सितारे सिनेमा सुकून सुख सुट्टी सूड सूर्य सौदा स्वघोषित कवी स्वप्न स्वप्निल स्वभाव हद्दपार हल्ला हिंदी क्षण different strokes Gary Coleman GTB guilt hit and run hobbies hope lockdown management Rain Lilly sex ti sadhya kay karate trek trekking writer's block\nमाझिया ब्लॉगाचिये कवतिके (1)\nपडघवली - गो. नी. दाण्डेकर\nप्रत्येक गावखेड्याला एक इतिहास असतो. काही अख्यायिका असतात. गावचं रक्षण करणारे राखणदार असतात. ग्रामदेवता असतेच पण इतरही देव असतात, मग तो एखाद...\nमाचीवरला बुधा - गो. नि. दांडेकर\n'माचीवरला बुधा' हे पुस्तक वाचलं आणि वाटलं आपण किती गुंतून जातो व्यवहारिक जगात. शेवटच्या श्वासापर्यंत प्लॅन्स करत राहतो नानाविध, शरीर...\nनमस्कार मंडळी, आज जरा मी आनंदी आहे, कारण रविवार तसा आरामाचा दिवस म्हणूनही आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे, आज 'मी मराठी लाइव...\nएकटा जीव सदाशिव - भाग २\nएकटं म्हणजे वैताग, कंटाळवाणं असं काही नसतं. चुकीच्या संकल्पना आहेत त्या. मी खरेदीला सुद्धा एकटा जातो. खरेदीचेही खूप किस्से...\nठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम - कविता महाजन\n'ब्र' आणि 'भिन्न' वाचून आवडलं तरी माझ्या आवडत्या लेखिकेच्या या कादंबरीच्या वाट्याला जायला एवढा वेळ का लागला हे कळलं नाही. ...\nशितू - गो. नी. दांडेकर\nशितू पुस्तक म्हणावं की प्रस्तावनेत लेखक म्हणतात तशी गो.नी.दांडेकर यांची मानसकन्या. ही एक अनोखी प्रेमकथा आहे. विसू आणि शितू या दोघांची. यातला...\nयुगंधरा - डॉ. सुमति क्षेत्रमाडे\n'युगंधरा' कादंबरी बद्दल पहिलं मत असं झालं की हा बहुतेक 'युगंधर' कादंबरीच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न असावा. पण न...\nपोहरा - ह. मो. मराठे\nहे 'पोहरा' नावाचं पुस्तक आईने आणलं होतं कुठल्याशा पुस्तक प्रदर्शनातून अत्यल्प दरात. लेखक ह.मो. मराठे यांची आत्मकथा आहे. पहिला भाग ...\nवासूनाका - भाऊ पाध्ये\nगावी जाणं ठरतं तेव्हा दोन तीन पुस्तकं बॅगेत असतातच. या वेळी सोबत घेतलेल्या पुस्तकांमध्ये हे भाऊ पाध्येंचं 'वासूनाका' होतं. छोटंसं पु...\nराडा - भाऊ पाध्ये\nवासूनाका आवडल्यामुळे, अधाशासारखं राडा वाचलं. यातलं कथानक मस्त आहे, आणि भाऊ पाध्यांच्या लेखनशैलीच्या चरचरीत फोडणीमुळे कादंबरीची लज्जत अजून वा...\nमला लहानपणापासून ससा खूप आवडतो. पांढराशुभ्र लोकरीचा गोळा कावराबावरा, घाबराघुबरा, धसमुसळा. शाळेच्या सुरवातीला असाच तर होतो मी घाबरागुबर...\nब्लॉग संग्रहण जून (7) जुलै (2) सप्टेंबर (8) ऑक्टोबर (2) नोव्हेंबर (2) डिसेंबर (4) जानेवारी (1) फेब्रुवारी (2) मार्च (1) जून (1) जुलै (2) ऑगस्ट (2) ऑक्टोबर (1) नोव्हेंबर (1) जुलै (2) जुलै (2) सप्टेंबर (2) जानेवारी (1) फेब्रुवारी (1) मार्च (2) एप्रिल (4) सप्टेंबर (1) नोव्हेंबर (1) डिसेंबर (4) जानेवारी (1) सप्टेंबर (2) जानेवारी (2) डिसेंबर (1) सप्टेंबर (1) मे (1) जून (7) जुलै (6) डिसेंबर (2) फेब्रुवारी (1) मार्च (4) एप्रिल (1)\nदलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस\nसगळंच अवघड परि आहे सुंदर..\nइथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/coronavirus-delta-variant-aiims-study-details-update-covishield-covaxin-vaccines-ineffective-with-strain-128581185.html", "date_download": "2021-06-21T06:03:57Z", "digest": "sha1:JFHIZG4JJYDPERRWIKKSLQNC42NKISZL", "length": 9685, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Coronavirus Delta Variant AIIMS Study Details Update; Covishield Covaxin Vaccines Ineffective With Strain | लस घेतलेल्या लोकांना या स्ट्रेनमुळे होत आहे कोरोना संक्रमण, दिलासादायक बाब म्हणजे जास्��ीत जास्त लोकांमध्ये केवळ तापेसारखी लक्षणे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nडेल्टा व्हेरिएंटवर AIIMS चे संशोधन:लस घेतलेल्या लोकांना या स्ट्रेनमुळे होत आहे कोरोना संक्रमण, दिलासादायक बाब म्हणजे जास्तीत जास्त लोकांमध्ये केवळ तापेसारखी लक्षणे\nडोस घेणाऱ्या 60% लोकांमध्ये आढळला डेल्टा व्हेरिएंट\nकोरोनाची लस घेतलेले लोकही संक्रमित होत असल्याच्या वृत्तादरम्यान दिल्ली AIIMS ने एक संशोधन केले आहे. संशोधनात म्हटले आहे की, लस घेतलेल्या लोकांमध्ये संक्रमणाचे जास्तीत जास्त प्रकरणे कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट (B.1.617.2) आहे. कोरोनाचा हा स्ट्रेन व्हॅक्सीनची सिंगल किंवा डबल डोस घेतलेल्या लोकांनाही संक्रमित करत आहे. दिलासादायक बाब म्हणजे, जास्तीत जास्त लोकांमध्ये केवळ तीव्र तापेसारखी लक्षणे दिसत आहेत. कोणालाही गंभीर आजाराचा सामना करावा लागत नाहीये.\n63 ब्रेकथ्रू इन्फेक्टेड लोकांवर संशोधन करण्यात आला\nAIIMS ने संशोधनात 63 लोकांना सामिल केले, ज्यांना व्हॅक्सीन घेतल्यानंतर संक्रमण झाले होते. यामध्ये 36 लोक असे होते, ज्यांनी लसीचे दोन्हीही डोस घेतलेले होते आणि 27 लोकांनी केवळ एकच डोस घेतला होता. यामध्ये 10 लोकांना कोरोना व्हॅक्सीन कोवीशील्ड आणि 53 जणांना कोव्हॅक्सिन देण्यात आली होती.\nAIIMS नुसार संशोधनात सामिल लोकांमध्ये 41 पुरुष आणि 22 महिला होत्या. संशोधनात सिद्ध झाले की, हे सर्वच 63 लोक लस घेतल्यानंतरही संक्रमित झाले होते, मात्र यामध्ये एकाचाही मृत्यू झाला नाही. यामधून जास्तीत जास्त लोकांना 5-7 दिवसांपर्यंत खूप जास्त ताप होता.\nडोस घेणाऱ्या 60% लोकांमध्ये आढळला डेल्टा व्हेरिएंट\nसंशोधनात समोर आले की, लसीचे दोन डोस घेणाऱ्या 63% लोकांना डेल्टा व्हेरिएंटने संक्रमित केले, तर एक डोस घेणाऱ्या 77% लोकांमध्ये कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट आढळला. AIIMS च्या इमरजेंसी डिपार्टमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या रुटीन टेस्टिंगसाठी जमा करण्यात आलेल्या नमुन्यांचे संशोधन करण्यात आले होते. यामध्ये खूप जास्त ताप, श्वास घेण्यास अडचण आणि डोकेदुखीची समस्या आढळली होती. मात्र या संशोधनाची आतापर्यंत समिक्षा करण्यात आलेली नाही.\nदोन्ही लस घेतलेल्या लोकांमध्ये व्हायरल लोड जास्त\nसंशोधनाच्या रिपोर्टनुसार रिसर्च दरम्यान सर्व रुग्णांमध्ये व्��ायरल लोड खूप जास्त होता. मग त्यांनी लसीचा सिंगल डोस घेतलेला असो किंवा दोन्ही डोस. कोवीशील्ड आणि कोव्हॅक्सीन दोन्हीही व्हॅक्सीन घेणाऱ्यांमध्ये व्हायरल लोडचा स्तर खूप जास्त प्रमाणात आढळला.\nकाय आहे डेल्टा व्हेरिएंट\nभारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमागे कोरोना व्हेरिएंट B.1.167.2 होता. हे सर्वात पहिले भारतातच आढळले होते. ऑक्टोबर 2020 ला याची माहिती मिळाली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन (WHO) ने या व्हेरिएंटला 'डेल्टा व्हेरिएंट' असे नाव दिले होते. हा स्ट्रेन आतापर्यंत जगातील जवळपास 53 देशांमध्ये आढळला आहे.\nभारतात डेल्टा व्हेरिएंटमुळे 1.80 लाख मृत्यू\nभारतात दुसली लाट 11 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती आणि एप्रिलमध्ये ती भयावह झाली. एका संशोधनात देशात कोरोनाचा व्हेरिएंट डेल्टा सुपर इन्फेक्शियस आढळला आहे, जो दुसऱ्या लाटेदरम्यान वेगाने पसरला. यानेच भारतात 1.80 लाखांपेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला. या व्हेरिएंटवर अँटीबॉडी किंवा व्हॅक्सीन प्रभावी नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.\nWHO ने म्हटले आहे की, डेल्टा व्हेरिएंटवर व्हॅक्सीनचा इफेक्टिव्हनेस, औषधे किती प्रभावी आहेत. यावर काहीच बोलता येऊ शकत नाही. यामुळे रीइन्फेक्शनचा धोका किती आहे, हे देखील माहिती नाही. सुरुवातीच्या परीणामांनुसार, कोविड-19 च्या ट्रीटमेंटमध्ये वापर होणाऱ्या एका मोनोक्लोनल अँटीबॉडीची परीणामकारकता कमी झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-flood-chahardi-village-tq-chopda-dist-jalgaon-5360981-PHO.html", "date_download": "2021-06-21T07:06:30Z", "digest": "sha1:75WVFVDYDRPEEI6GBP4KHACEPURC35KQ", "length": 10485, "nlines": 78, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "flood Chahardi village tq chopda dist Jalgaon | हिंगोलीत \\'आसना\\'चा तांडव, विदर्भात चौघांचा तर जळगावात बालिकेचा मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहिंगोलीत \\'आसना\\'चा तांडव, विदर्भात चौघांचा तर जळगावात बालिकेचा मृत्यू\nअतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधबा असा ओसंडून वाहत आहे.\nमुंबई- - दमदार पावसाची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील बहुतांश भागात मंगळवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यातील चाेपडा तालुक्यात बुधवारी पहाटे वरुणराजा अगदी ‘छप्पर फाड के’ बरसला. यात एका चिमुलीचा पाण्यात बुडल्याने करुण अंत झाला तर अमरावती विभागात वीज पडल्याने चौघांना आपले प्राण गवमावे लागले. दरम्यान, गुरुवारी नांदेड-हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीने आपले सोडले. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, वसमत तालुक्यातील पंप हाउसमध्ये पाच कर्मचारी अडकले आहेत.\nवसमत तालुक्यातील आभाळ फाटले\nहिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे. दरम्यान,ख आसना नदीला पूर आला. त्यामुळे दोन हजार हेक्टर वरील पेरणी धोक्यात आली.\nतलाव दाेन तासांत भरला\nचाैगावपरिसरात रात्री एक वाजेपासून रिमझिम पाऊस पडण्यास सुरुवात झाली. मात्र, पहाटे वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडल्याने सर्व नाले भरून वाहिले. कोरडाठाक पडलेला पाझर तलाव पहाटे पाच वाजेपर्यंत म्हणजे अवघ्या दोन तासात भरला. सांडव्याचे पाणी नाल्यामधून गावात शिरले. यात ताईबाई खुमानसिंग पारधी या महिलेच्या घराचे नुकसान झाले. बाळू ग्यानू पाटील यांच्या घरात पाणी शिरले. त्यांच्या घरातील कांद्याच्या ५० गोणी पाण्यात तरंगत होत्या. शांताराम विक्रम कोळी यांच्या मातीच्या घराची भिंत पडून पाणी शिरले. जीवन लखा भील यांचे ५० टक्के शेत वाहून गेल्याने पिकाचे फार मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. विश्राम सुकदेव धनगर यांच्या शेतावरील कापूस मिरची पिकाचे नुकसान झाले. जिल्हा परिषद शाळेतही पाणी तुंबले आहे.\nतालुक्यातील पाऊस (सर्व अाकडे मिलिमीटरमध्ये)\nया गावांना बसला सर्वाधिक फटका\nवसमत तालुक्यातील कुरुंदा, आंबा, सेलू या गावांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला. पाणी गावात शिरल्यामुळे नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला आहे. कुरुंदा गावाला तर तलावाचे स्वरुप आले. नजर जाईल तिकडे पाणीच पाणी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. यात 10 ते 15 घरांची पडझड झाली आहे. अनेकांनी घराच्या गच्चीवर जाऊन आश्रय घेतला. पुरामुळे लाखो रूपयांचे नुकसान झालं आहे.\nशेतात अनेक जण अडकून पडले\nया पुराच्या पाण्यामुळे दिवसा शेतात काम करण्यासाठी गेलेले काही जण शेतातच अडकून पडले आहेत. अचानक आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या आखाड्यांवरील जनावरे वाहून गेली आहेत.\nवर्धा - यवतमाळमध्येही जोरदार पाऊस\nयवतमाळ आणि वर्ध्यामध्ये आज जोरदार पाऊस झाला. यामुळे काही काळ घोटी गावजवळच्या पुलावरून पाणी वाहत होते.\nअमरावती,बुलडाणा, अकोला, अकोट, यवतमाळसह घाटंजी, पांढरकवडा तालुक्यात बुधवारी पावसाने सर्वदूर हजेरी लावली. यादरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी, पांढरकवडा तालुक्यात वीज पडून चौघांचा मृत्यू झाला. यात घाटंजी तालुक्यातील शिरोली येथील शेतकरी दांपत्य पांढरकवडा तालुक्यातील दोन मजुरांचा समावेश अाहे.\nग्रामस्थ म्हणतात... कचरा अडकल्याने अाेढावले संकट\nचहार्डी (जि. जळगाव) येथे पानटपऱ्या, बैलगाड्या आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या झाडण चौकातील उभ्या असलेल्या रिक्षा अक्षरश: वाहून गेल्या होत्या. त्यात सागर गोकुळ पाटील यांची रिक्षा चक्काचूर झाली आहे. चहार्डी येथील चंपावती आणि रत्नावती नदीच्या संगमापुढे असलेल्या सिंचन विभागाने बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यात कचरा अडकल्याने गावात पाणी शिरले, असे ग्रामस्थांनी सांगितले.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, पावसाच्या रौद्र अवताराचे फोटोज....\n(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/opinion/news/invincible-aurangabad-impenetrable-aurangabad-sanjay-awate-state-editor-128538288.html", "date_download": "2021-06-21T06:15:46Z", "digest": "sha1:CAWW7VWUFRSL5IO6J3NBC4WPWQMEKWLG", "length": 32750, "nlines": 72, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Invincible Aurangabad, impenetrable Aurangabad! - Sanjay Awate, State Editor | अजिंक्य औरंगाबाद, अभेद्य औरंगाबाद! - - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविशेष संपादकीय:अजिंक्य औरंगाबाद, अभेद्य औरंगाबाद\nऔरंगाबाद23 दिवसांपूर्वीलेखक: संजय आवटे\nया प्रवासात यापुढेही आपण सोबत आहोत, एवढीच ग्वाही या निमित्ताने\n हे तुम्ही करू शकता. ही वेळ आहे, आपणच या शहराचे नेतृत्व करण्याची. इथला सामान्य माणूस लढाऊ आहे. हे शहरच लढाऊ आहे. इथल्या सर्वसामान्य माणसाने हा लढा उभा केला, तर चारशे वर्षांचा वारसा सांगणारे हे शहर भविष्यासाठीही सिद्ध होईल, यात शंका नाही. त्यासाठी ‘दिव्य मराठी’ तुमच्यासोबत आहे. आपण लढूया. आज आमचे वय दहा आहे. नव्या दशकात आम्ही आज प्रवेश करत आहोत. तुमच्यामुळे आम्हाला मिळालेले बळ प्रचंड आहे. येणारी दहा वर्षे कशी असतील, हे आपण ठरवू शकतो. आपण सोबत असू तर अशक्य असे काहीच नाही. आपण पुन्हा घडवू उद्याचं अजिंक्य आणि अभेद्�� औरंगाबाद.\nऔरंगाबाद. चार शतकांचा वारसा लाभलेले बुलंद शहर. या शहरात ‘भास्कर’ वृत्तपत्रसमूहाने प्रवेश केला तो दहा वर्षांपूर्वी. देशातल्या सर्वात मोठ्या आणि जगातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या अशा वृत्तपत्रसमूहाने महाराष्ट्रात औरंगाबादेतून प्रवेश करावा, याचे तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले होते. पण, एकेकाळी देशाची राजधानी असलेल्या औरंगाबादचे ऐतिहासिक महत्त्व आणि भविष्यकालीन मोल आम्हाला उमगले होते. त्यामुळेच आम्ही औरंगाबादला मुख्यालय मानत, एका नव्या पत्रकारितेचा प्रारंभ महाराष्ट्रात केला. गेल्या दहा वर्षांचा लेखाजोखा मांडताना हे तर स्पष्टच आहे की, आमचा तो निर्णय अगदी बरोबर होता\nगेल्या दहा वर्षांत ‘दिव्य मराठी’ने ऐतिहासिक कामगिरी केली. त्याचे मुख्य कारण आहे, ते म्हणजे औरंगाबादचे व्यक्तिमत्त्व. या शहराने आणि एकूणच मराठवाड्याने नेहमीच प्रस्थापितांना हादरा दिला आणि परिवर्तनाचा आवाज बुलंद केला. त्यामुळे ‘दिव्य मराठी’चे इथे जोरदार स्वागत झाले. आणि, त्याच दमदारपणे आम्ही राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलो. इथल्या सर्वसामान्य माणसाचा आवाज झालो. मराठवाड्यासोबत नाशिक, जळगावसह उत्तर महाराष्ट्र; सोलापूर, नगरसह पश्चिम महाराष्ट्र; अकोला-अमरावतीसह विदर्भ असे सर्वदूर पोहोचलो. ‘दिव्य मराठी’च्या या प्रवासाला आज दहा वर्षे पूर्ण होत आहेत. एक दशक संपले. नव्या दशकात आम्ही प्रवेश करत आहोत.\nदहा वर्षांपूर्वी औरंगाबादेत आलो, तेव्हाच आम्हाला या शहराचे वेगळेपण जाणवले होते. औरंगाबादला कोणता धर्म नाही. जात नाही. हे माणसांचे गाव आहे. खराखुरा ‘मेल्टिंग पॉट’आहे. ‘आयडिया ऑफ इंडिया’ जगणारे हे शहर आहे. तुम्ही हिंदू असाल वा मुस्लिम, बौद्ध वा जैन, हे शहर प्रत्येकाला सामावून तर घेतेच. पण, प्रत्येकाला हे शहर अगदी आपले वाटावे, असे भावनिक बळही देते. त्यामुळेच मराठवाड्याने ‘दिव्य मराठी’ला आपले मानले. वाचक हाच केंद्रबिंदू मानणारी ‘दिव्य मराठी’ची पत्रकारिता. व्यवस्था कोणतीही असो, सर्वसामान्य माणसांसाठी व्यवस्थेला जाब विचारणारी पत्रकारिता. कोणत्याही राजकीय पक्षाशी नाते न सांगता, सामान्य माणसाशी स्वतःला जोडून घेणारी पत्रकारिता. आम्ही ज्याला केंद्रबिंदू मानतो, त्या वाचकांनी या परिवर्तनाचे स्वागत केले. आणि, मग गेल्या दहा वर्षांत जे घडले, ते सगळ्यांच्या समोर आहे.\n‘आता चालेल तुमची मर्जी’ हे आश्वासन सामान्य माणसाला देत ‘दिव्य मराठी’ने पत्रकारितेचे मापदंड बदलून टाकले. कुमार केतकर, अभिलाष खांडेकर, प्रशांत दीक्षित अशा संपादकांनी ‘दिव्य मराठी’ची राज्याची धुरा यापूर्वी सांभाळली आहे. माहितीच्या स्फोटानंतर माध्यमांचे स्वरूप बदलले. पत्रकारितेची प्रतिमाही बदलत गेली. अशा वेळी ‘दिव्य मराठी’ने मात्र माणसांना केंद्रबिंदू मानण्याचे आपले व्रत आजवर कधी सोडले नाही. आज ‘कोरोना’च्या दुसऱ्या लाटेचा कहर अद्यापही सुरू असताना, ‘भास्कर’ने आपल्या पत्रकारितेने जगभर नवे मापदंड निर्माण केले आहेत.\n‘दिव्य मराठी’च्या या वाटचालीत औरंगाबादचा वाटा मोठा आहे. हेच ते औरंगाबाद, जिथे ‘दिव्य मराठी’ने आवाहन केले आणि २० हजार रातरागिणी अंधारावर मात करत रस्त्यावर उतरल्या. हेच ते औरंगाबाद, जिथे ‘येस, वी कॅन’चा नारा देत औरंगाबादच्या भविष्यासाठी नव्या वाटा दिसू लागल्या. हेच ते औरंगाबाद, जिथे प्रशासनाने आमच्या विरोधात खटले दाखल केले. आमचा गुन्हा काय होता सामान्य माणसासाठी आम्ही उभे राहिलो. ‘कोरोना’ हाताळताना होणाऱ्या चुकांबद्दल बोललो. सामान्य माणसाचा आवाज झालो. हा अपराध असेल, तर ‘असा गुन्हा करू पुन्हा पुन्हा’ अशी भूमिका आम्ही घेतली.\nयाचा परिणाम असा झाला की, न्यायालयानेही आमचीच भूमिका मान्य करत प्रशासनाला खडे बोल सुनावले. व्यवस्था हलली. कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्याच्या दिशेने सुरुवात झाली. आजही ही लढाई संपलेली नाही. पण, आता निराशा संपलेली आहे. पराभवाची भीती संपलेली आहे. ‘कोरोना’वर मात करत लोक उभे ठाकले आहेत. नव्वदीतल्या आजीपासून ते उद्योगांपर्यंत सगळेच आता उभे राहिलेले आहेत. कोरोनामुळे हे शहर ध्वस्त तर झाले नाहीच, उलटपक्षी ‘केला जरी पोत बळेचि खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे’ या आवेशात शहर उभे राहिले आहे. आणि, हेच तर ‘औरंगाबाद’ आहे\nकितीही प्रयत्न करा. हे शहर थांबत नाही. हे शहर हरत नाही. पराभूत होत नाही. माझ्यावर आभाळ जरी कोसळलं तरी कोसळलेल्या आभाळावर मी उभा ठाकेन, असा दुर्दम्य आत्मविश्वास अंगी बाळगणारं शहर आहे हे. हे शहर आहेच अजिंक्य. औरंगाबाद शहराची स्थापनाच मुळी एका लढाईतील विजयातूनच झाली आहे. या जागेवरील लढाईत मलिक अंबर जिंकला आणि फतेह (विजय) मिळालेल्या या पाक (पवित्र) जागेवर शहर वसविण्याचा निर्���य त्याने दरबारींचा, अनेकांचा विरोध पत्करून घेतला. हे फतेहनगर आहे. ही युद्धभूमी आहे. ही विजयभूमी आहे. औरंगाबादचा हा वारसा लक्षात घेतला पाहिजे. या वारशाला धर्म नसतो. या इतिहासाला जात नसते. पण, त्यातून या शहराची जातकुळी समजते.\nछत्रपती शिवराय हा महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत. शिवाजी महाराज नावाच्या तेजस्वी इतिहासाचा मूळ स्रोत शोधायचा तर वेरूळकडे जावे लागते. शिवरायांचे स्वराज्य संपवण्यासाठी औरंगजेबाने आकाशपाताळ एक केले. रानोमाळ युद्धे करत राहिला. पण, अखेर त्याची समाधीही तुम्हाला इथेच सापडते. इथेच तुम्हाला शारंगदेवांचे संगीत ऐकू येते. राष्ट्रकूटांची राजधानी इथे सापडते. अहिल्यादेवी होळकर या पराक्रमी महाराणीने केलेला घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार दिसतो. पहाडसिंग महाराजांनी बांधलेला सोनेरी महाल भेटतो. कर्णसिंग महाराजांनी उभारलेले कर्णपुरादेवीचे मंदिर दिसते.\nअसाच इतिहासाचा धांडोळा घेताना, या शहराचे अजिंक्य, अभेद्य रूप नजरेसमोर येते. मलिक अंबरच्या आयुष्याला वळण देणाऱ्या लढाईत अशक्यप्राय असलेला असा मुघलांविरुद्धचा विजय अगदी कमी सैन्य घेऊन मलिक अंबरने मिळविला. हा जश्न मलिक अंबरने फतेहनगर (फतेह म्हणजे विजय मिळवलेले शहर) नावाचे शहर इ.स. १६०४ मध्ये वसवून साजरा केला. प्रथम सैन्य मुख्यालयाचा दर्जा या शहराला मिळाला आणि स्थापन होताच मुर्तुझा निझामशहा व राजपरिवारासाठी राजवाडे बांधले गेले. अशक्यप्राय ते शक्य करणारे विजयी शहर म्हणूनच औरंगाबादची स्थापना झालेली आहे. याची स्मृती आजही भडकल गेटच्या रूपात चिरंतन विजय स्मारक म्हणून अस्तित्वात आहे.\nएका हबशी गुलामाने (मलिक अंबर) हे शहर वसवले. या शहराला अगदी स्थापनेपासूनच सर्वधर्मसमभाव, समानता, परिवर्तनवादी, पुरोगामी असा वारसा आहे. अजेय, अजिंक्य राहिलेल्या या प्राचीन व्यापारी मार्गावरील शहराने बंजर, उजाड माळरानावर आपला संसार वसवला. फळवला आणि फुलवला देखील. येथे बारमाही वाहणारी नदी नाही. पर्जन्यमान कमी आहे. पाण्याचा कुठलाही स्रोत नाही. तेव्हा मलिक अंबरने युरोपातील नहरी (भूमिगत पाण्याचे कालवे - पाण्याचा पाझर असलेले) पद्धतीप्रमाणे तत्कालीन फतेहनगर शहरात जटवाड्याच्या डोंगरातून नहर खोदवून पाण्याची समस्या सोडवली होती.\nवर्तमानातही या शहराने कमी इतिहास घडवलेला नाही हैदराबादचा मुक्तिस��ग्राम लढणारे हे शहर आहे. याच शहरातील उस्मानिया इंटरमीडियट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहात ‘वंदे मातरम’ आंदोलन करून या संग्रामाची सुरुवात केली. त्यांनी पारंपरिक प्रार्थना म्हणण्याऐवजी ‘वंदे मातरम’ म्हटले. विद्यार्थ्यांना कॉलेजातून काढून टाकण्यात आले. हा वणवा मराठवाडाभर व पुढे निझामशासित हैदराबाद संस्थानभर पसरला आणि पोलिस ॲक्शननंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निझामाच्या जोखडातून मुक्त झाला. भारतात सामील झाला. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही संघर्ष करत राहिलेला असा हा मराठवाडा आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मिलिंद कॉलेज स्थापन करून या शहराला कर्मभूमीच मानले होते. त्यांनीच येथे प्रादेशिक विद्यापीठ असावे, हे सुचवले होते. हैदराबाद विधिमंडळात तसा प्रस्तावही दाखल करायला लावला होता.हा प्रवास इथेच थांबत नाही. मुंबई-ठाण्यातील शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी प्रथमच बाहेर, म्हणजे औरंगाबादेत आणली. शाखा स्थापन केली. नंतर मराठवाडाभर आणि पुढे राज्यभर शिवसेनेचा विस्तार होऊन शिवसेना सत्तेत आली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. आज खुद्द उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत.\nशरद पवारांनी एस काँग्रेसची स्थापना करताना आणि पुन्हा काँग्रेसमध्ये परतताना औरंगाबादच तर साक्षीदार होते एआयएमआयएम पक्षालाही सध्याचे खासदार आणि माजी आमदार इम्तियाज जलील यांच्या निमित्ताने राज्यात पहिले यश इथे मिळाले. मराठवाडा विद्यापीठाचे नामविस्तार आंदोलन असो वा दलित पँथर, युक्रांदला मिळालेला प्रतिसाद असो. ही आंदोलनांची भूमी आहे. परिवर्तनाची भूमी आहे. बुद्धाची भूमी आहे. असे हे शहर.\nया शहरावर ऐतिहासिक काळापासून अनेक हल्ले झाले, पण मलिक अंबरच्या काळापासून आजपर्यंत अनेक हल्ले या शहराने परतवून लावले. आज हे शहर ‘कोरोना’लाही परतवून लावत आहे अर्थात, हा वारसा कितीही बुलंद असला, तरी आरसा जे सांगतो आहे, ते नाकारून चालणार नाही. अजिंठा आणि वेरूळ अशी दोन-दोन जागतिक वारसा स्थळं असणारं हे शहर पर्यटनाच्या नकाशावर मात्र अगदी मागं कसं राहिलं अर्थात, हा वारसा कितीही बुलंद असला, तरी आरसा जे सांगतो आहे, ते नाकारून चालणार नाही. अजिंठा आणि वेरूळ अशी दोन-दोन जागतिक वारसा स्थळं असणारं हे शहर पर्यटनाच्या नकाशावर मात्र अगदी मागं कसं राहिलं कमालीच्या वेगानं वाढणारं हे शहर असं मागे मागे का सरकत गेलं कमालीच्या वेगानं वाढणारं हे शहर असं मागे मागे का सरकत गेलं आजही या शहराला पाण्याचा प्रश्न भेडसावतो. उद्योगांचे केंद्र होण्यापासून या शहराला कोण रोखतो\nखरं तर, महाराष्ट्रात औरंगाबादसारखं शहर नाही. ज्यासाठी ‘भास्कर’ समूहाने औरंगाबादची निवड केली, त्यासाठीच औरंगाबादला खूप संधी आहेत. मुंबई-पुण्यासारखी शहरे आता वाढीच्या क्षमता गमावून बसलेली असताना, औरंगाबाद हेच उद्याचं शहर असणार आहे. औरंगाबादकडे इतिहास तर आहेच, पण भूगोलही आहे. क्षेत्रफळ आहे. हवाई, रेल्वेसह सर्व कनेक्टिव्हिटीची क्षमता आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा सर्व मोठ्या शहरांपासून हे शहर जवळ आहे. मराठवाड्याची ही राजधानी आहे. पर्यटनाची एवढी संधी देशात कोणत्याच शहराला नाही, जेवढी ती औरंगाबादला आहे. जालन्यासारखी उद्यमनगरी अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे औरंगाबादला भविष्यातलं खूप महत्त्वाचं शहर होण्याची संधी पुन्हा एकदा आहे.\nत्यासाठी ही पर्यटनाची राजधानी व्हायला हवी. कारगिलसारख्या दुर्गम भागात पर्यटनवाढीसाठी प्रयत्न होतात, तर इथे का नाही उद्योगाची राजधानी म्हणून घोषणा होते आणि काही उभेही राहते, पण जोवर मोठे प्रकल्प येणार नाहीत, तोवर अशा घोषणांना काही अर्थ नाही. ‘स्मार्ट सिटी’ म्हणायचे, पण प्रत्यक्ष त्यासाठी तरतूद काहीच करायची नाही उद्योगाची राजधानी म्हणून घोषणा होते आणि काही उभेही राहते, पण जोवर मोठे प्रकल्प येणार नाहीत, तोवर अशा घोषणांना काही अर्थ नाही. ‘स्मार्ट सिटी’ म्हणायचे, पण प्रत्यक्ष त्यासाठी तरतूद काहीच करायची नाही औरंगाबाद हे भविष्यातले शहर खरेच, पण आजही ते पाणी आणि रस्ते अशा पायाभूत समस्यांशीच झुंजत असेल, तर त्याचे भविष्य प्रकाशमान कसे असेल औरंगाबाद हे भविष्यातले शहर खरेच, पण आजही ते पाणी आणि रस्ते अशा पायाभूत समस्यांशीच झुंजत असेल, तर त्याचे भविष्य प्रकाशमान कसे असेल आजवर या शहराला प्रभावी राजकीय नेतृत्व मिळाले नाही, हे खरे. औरंगाबादच्या राजकीय नेत्याकडे मराठवाड्याचे वा राज्याचे नेतृत्व कधी आले नाही, हेही खरे. प्रस्थापितांविरोधी असल्याने तोटे झाले असतीलही कदाचित, पण हीच कारणे किती दिवस उगाळायची आजवर या शहराला प्रभावी राजकीय नेतृत्व मिळाले नाही, हे खरे. औरंगाबादच्या राजकीय नेत्याकडे मराठवाड्याचे वा राज्याचे नेतृत्व कधी आले नाही, हेही खरे. प्रस्थापितांविरोधी असल्याने तोटे झाले असतीलही कदाचित, पण हीच कारणे किती दिवस उगाळायची शहरात येऊ घातलेले आयआयएम, अलिगड विद्यापीठ, ॲमिटी विद्यापीठ आणि ‘साई’चे विभागीय केंद्र गेले. असे का घडते\nशहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी नितीन गडकरी यांनी चार वर्षांपूर्वी ‘स्कायबस’ सुरू करण्याची घोषणा केली होती. त्याचा ‘डीपीआर’ करण्यासाठी एका संस्थेची निवड करण्यात आली होती. हे काम पूर्णत्वास कधी जाणार २०५० चे व्हिजन ठेवून जालना-औरंगाबादला जोडणाऱ्या मेट्रो किंवा मोनोरेलचे काम होणार की नाही २०५० चे व्हिजन ठेवून जालना-औरंगाबादला जोडणाऱ्या मेट्रो किंवा मोनोरेलचे काम होणार की नाही औरंगाबाद ही म्हणायला पर्यटन राजधानी असली तरी येथे तशा सुविधा नाहीत. एकही आंतरराष्ट्रीय विमान नाही. कस्टम आणि एक्साइजसारख्या तांत्रिक बाबींमुळे आंतरराष्ट्रीय विमाने सुरू होण्यात अडसर येते. जेद्दाहला जाणाऱ्या हजच्या विमानाच्या वेळी ही सेवा तात्पुरत्या स्वरूपात सुरू केली जाते. मग कायमस्वरूपी अशी सेवा का नाही औरंगाबाद ही म्हणायला पर्यटन राजधानी असली तरी येथे तशा सुविधा नाहीत. एकही आंतरराष्ट्रीय विमान नाही. कस्टम आणि एक्साइजसारख्या तांत्रिक बाबींमुळे आंतरराष्ट्रीय विमाने सुरू होण्यात अडसर येते. जेद्दाहला जाणाऱ्या हजच्या विमानाच्या वेळी ही सेवा तात्पुरत्या स्वरूपात सुरू केली जाते. मग कायमस्वरूपी अशी सेवा का नाही रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, आधुनिकीकरण का होत नाही\nया आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं कोण देणार आता, वेळ आली आहे, ‘आम्ही औरंगाबादचे लोक’ म्हणून या लढाईत उतरण्याची. शहराची नावं बदलून काही होत नाही. भावनिक उमाळे खूप झाले. धार्मिक मारामाऱ्या भरपूर झाल्या. आता मुद्दा आहे शहराचा आजचा चेहरा बदलण्याचा. दोस्तो, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए आता, वेळ आली आहे, ‘आम्ही औरंगाबादचे लोक’ म्हणून या लढाईत उतरण्याची. शहराची नावं बदलून काही होत नाही. भावनिक उमाळे खूप झाले. धार्मिक मारामाऱ्या भरपूर झाल्या. आता मुद्दा आहे शहराचा आजचा चेहरा बदलण्याचा. दोस्तो, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चा���िए मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए आणि, हे तुम्ही करू शकता. ही वेळ आहे, आपणच या शहराचे नेतृत्व करण्याची. इथला सामान्य माणूस लढाऊ आहे. हे शहरच लढाऊ आहे. त्याने हा लढा उभा केला, तर चारशे वर्षांचा वारसा सांगणारे हे शहर भविष्यासाठीही सिद्ध होईल, यात शंका नाही.त्यासाठी ‘दिव्य मराठी’ तुमच्यासोबत आहे. आपण लढूया. आज आमचे वय दहा आहे. पण, तुमच्यामुळे आम्हाला मिळालेले बळ प्रचंड आहे. येणारी दहा वर्षे कशी असतील, हे आपण ठरवू शकतो. आपण सोबत असू तर अशक्य असे काहीच नाही. आपण पुन्हा घडवू उद्याचं अजिंक्य आणि अभेद्य औरंगाबाद.\nत्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आमचे वाचक, सर्व बातमीदार आणि सहकारी, लेखक, वितरक, जाहिरातदार, हितचिंतक यांच्या बळावर इथवर आलो आहोत. हातात हात गुंफून आणखी पुढे जाऊया. शारीरिक अंतर आता ठेवावे लागत असले, तरी भावनिक नाते मात्र घट्ट आहे. ते आणखी घट्ट ठेवूया. स्वतःला जपा. घर सांभाळा. काळजी घ्या, पण काळजी करू नका. ‘कोरोना’ उद्या जाणारच आहे. आपल्याला आणखी भव्य विचार करायचा आहे. दिव्य अशी स्वप्नं पाहायची आहेत. ती स्वप्नं प्रत्यक्षात आणायची आहेत. या प्रवासात यापुढेही आपण सोबत आहोत, एवढीच ग्वाही या निमित्ताने\nसंजय आवटे, राज्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nandurbar-sarankheda-village-no-internet-range-disconnect-student", "date_download": "2021-06-21T08:34:36Z", "digest": "sha1:ZPVNKVKGJLJCXBELEXQ2CVBDDLVT7LUB", "length": 18768, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ऑनलाईन अभ्यासासाठी इथे जलकुंभ व टेकड्यांचा आधार", "raw_content": "\nलॉकडाउनमुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने घरी थांबून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी इंटरनेटची सुविधा आवश्यक आहे. मात्र मोबाईल रेंजचा फज्जा उडाला आहे. शहरात सर्व मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क मिळते. मात्र ग्रामीण भागात रेंज मिळत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासक्रमात मागे पडतील,\nऑनलाईन अभ्यासासाठी इथे जलकुंभ व टेकड्यांचा आधार\nसारंगखेडा : जेवढे उंचावर जाणार तेव्हाच मोबाईलला रेंज मिळेल, अशी परिस्थिती असल्यामुळे सारंगखेडा परिसरातील कळंबू, टेंभा, देऊर, कुहावद, कवठळ ( ता. शहादा ) या पाच गावातील ग्रामस्थांना जलकुंभाचा अथवा टेकड्यांचा आध��र घ्यावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थ वैतागले आहेत. त्यातच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय शाळांनी घेतल्याने या गावांमधील विद्यार्थ्यांनी कुठे जावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nआवर्जून वाचा - संशयीताचा मृत्यू...तरीही पॅकिंग उघडून मृतदेहाची आंघोळ; शंभर जणांची उपस्थिती, गुन्हा दाखल\nमोबाईल रेंज मिळविण्यासाठी नागरिकांना पाण्याचा टाकीवर, गावाच्या वेशीवर, तर कुठे उंच टेकड्यांवर चढून गेल्यावर संपर्क साधावा लागत आहे. अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना घेणे शक्यच नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने नेत्र दिपवून टाकणारी प्रगती साधली असली तरी आजही ग्रामीण भागात अनेक गाव पाड्यांपर्यंत विकसित व अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचले नाही. टेंभा, देऊर, कळंबू , कुहावद, कवठळ ( ता. शहादा) येथे मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांना अक्षरशः सर्वच पातळ्यांवर मेटाकुटीला आणले आहे. सध्या लॉकडाउनमुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने घरी थांबून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी इंटरनेटची सुविधा आवश्यक आहे. मात्र मोबाईल रेंजचा फज्जा उडाला आहे. शहरात सर्व मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क मिळते. मात्र ग्रामीण भागात रेंज मिळत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासक्रमात मागे पडतील, अशी चिंता पालकांमध्ये व्यक्त होत आहे. शहादा तालुक्यात ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये यंत्रणा कार्यान्वित असली तरी खेड्यांवर त्याची रेंज मिळत नसल्याने \"आऊट ऑफ रेंज', \"नॉट रिचेबल', \"नेटवर्क बिझी' अशी उत्तरे तर सातत्याने मिळतात.\nकळंबू , टेंभा, देऊर या गावात मोबाईलची रेंज मिळावी, यासाठी झाडावर, जलकुंभावर, भिंतीवर, गावालगतच्या उंच टेकडीवर ग्रामस्थांसह तरुणांना जावे लागत आहे. हे जेवढे मजेशीर वाटते तेवढेच संतापजनकही आहे. तंत्रज्ञान प्रगत होत असले तरी हा प्रयोग होतो. अशा परिस्थिती मध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण ही दिवास्वप्न ठरले आहे .\nआमच्या गावात एक वर्षापूर्वी आयडिया, वोडाफोनचा टॉवर होता. मात्र या कंपनीने टॉवर बंद केल्यापासून रेंज मिळत नाही . रेंज मिळविण्यासाठी घराच्या छतावर उभे राहावे लागते.\n-राजेंद्र पाटील (ग्रामस्थ), टेंभा, ता. शहादा\nदुःखांना हरवून संकटावर मात, स्वत:चा प्रापंचिक गाडा सांभाळत इतरांचाही प्रपंच उभारण्यास सहकार्य\nमोहोळ : जन��माला येणाऱ्या प्रत्येक स्त्रिच्या नशिबी नियतीने ठरविलेल्या काही बऱ्या-वाईट गोष्टींचा ससेमिरा काही केल्या सुटता सुटत नाही. असा एक गैरसमज समाजात रूढ आहे. पण समाजात अशाही काही कर्तृत्वावान महिला आहेत. कोणत्याही संकटांना न डगमगता प्राप्त परिस्थितीवर मात करीत ज्यांनी प्रापंचिक गाडा स\nनागपूर जिल्ह्यातील चार ग्रामसचिवांवर होणार निलंबनाची कारवाई; केला लाखोंचा गैरव्यवहार\nनागपूर : जिल्ह्यातील शिकारपूर, बहादूरा, कळंबा व कोराडी येथील ग्रामसेवकांनी मनमानी कारभार करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उघडकीस आणला. याचे गांभीर्य लक्षात चारही ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी दिले.\nसरपंचांची आरक्षण सोडत; 26 ओबीसी, 25 खुले, 28 एससी तर आठ एसटी प्रवर्गतील होणार गावकारभारी\nअकोला : तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत सोमवारी (ता. १) येथील तहसील कार्यालयात काढण्यात आली. यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २६ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३५ सरपंच पद आरक्षित ठेवण्यात आले.\nसोलापूर ग्रामीणमधील कोरोना हाताबाहेर एकाच दिवशी 20 मृत्यू; 'या' गावांमध्ये आढळले 394 रुग्ण\nसोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट झाला असून प्रशासनही हतबल झाले आहे. सोलापुरात कोरोनाने प्रवेश केल्यापासून प्रथमच ग्रामीण भागात कोरोनाचे तब्बल 20 बळी गेले आहेत. आज (बुधवारी) ग्रामीण भागातील तीन हजार 645 संशयितांची टेस्ट पार पडली. त्यात 234 पुरुष आणि 160 महिला पॉझिटिव्\nCorona Breaking : उस्मानाबाद शहरात २७, ग्रामीण भागात ९३ रुग्णांची वाढ, एकाचा मृत्यू\nउस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये शनिवारी आलेल्या अहवालात १२० रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर कळंब येथील एका ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यु झाला आहे. उस्मानाबाद शहर व तालुक्यात (२७) व अन्य ग्रामिणमध्ये ९३ रुग्णांचा समावेश आहे.\nकळंबा कारागृहातून पुन्हा दोन मोबाईल, सिमकार्ड जप्त; मोका’तील पाच जणांवर गुन्हा\nकोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात काल ‘मोका’ अंतर्गत कारवाई केलेल्या पाच संशयितांकडून दोन मोबाईल संच, सिमकार्डसह दोन बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या. कारागृह प्रशासनाने सकाळी सीसीटीव्हीच्या मदतीने घेतलेल्या झड���ीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.या प्रकरणी संशयितांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्या\nMumbai Local train | कल्याण-कसारा प्रवाशांना दिलासा; तिसरी-चौथी मार्गिका पूर्ण करण्यावर भर\nमुंबई : नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी एक लाख 10 हजार 55 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात मध्य रेल्वेवर एकूण 7 हजार 715 कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. यामुळे कल्याण-कसारा तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेवर रेल्वे\nमंचरमध्ये 'मैत्रीण तुमच्या जीवाभावाची' स्पर्धेस महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद\nमंचर - 'सकाळ' माध्यम समूहाच्या वतीने सकाळ व अँग्रोवन मध्ये गुरुवार (ता.५) पासून “मैत्रीण तुमच्या जीवाभावाची” ही अभिनव स्पर्धा महिलांसाठी सुरु झाली आहे. या स्पर्धेचा शुभारंभ मंचर येथे गोवर्धन दुध प्रकल्पाच्या आवारात करण्यात आला. यावेळी आंबेगाव तालूक्यातील विविध गावातील ६० महिला सहभागी झाल\nपाच रुपयांसाठी वृद्धाची हत्या\nअंधेरी : सीएनजी पंपावर गॅस भरल्यानंतर कर्मचाऱ्याला केवळ पाच रुपये बक्षिस म्हणून न दिल्याने तेथील पाच कर्मचाऱ्यांनी वृद्ध रिक्षाचालकाला मारहाण करून ठार मारल्याची धक्कादायक घटना मागाठाणे येथे आज पहाटे घडली.\nसोलापूर महापालिका हद्दीत 38 नवे कोरोना बाधित\nसोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीत शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 1 हजार 18 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 980 अहवाल निगेटिव्ह आले असून 38 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या अहवालांमध्ये एकाही मृत व्यक्तीची नोंद नाही. आज एकाच दिवशी 19 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ifpug.org/isma11/?lang=mr", "date_download": "2021-06-21T07:10:23Z", "digest": "sha1:Y45EMFW6CFI2WDTUJUZPAAKNC5ANZKTZ", "length": 25144, "nlines": 359, "source_domain": "www.ifpug.org", "title": "ISMA11 – IFPUG", "raw_content": "\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्न��प चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी परिषद\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी परिषद\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nतारीख: 18 नोव्हेंबर, 2015\nस्थान: ब्लू वृक्ष प्रीमियम Morumbi\nBrooklin नोव्हो – साओ पावलो – पोलीस अधीक्षक\nव्यावसायिक आणि संशोधक सर्वात अलीकडील नियोजन प्रगती चर्चा आणि व्यावहारिक आणि सैद्धांतिक दृष्टीकोन दोन्ही मापन कार्यक्रम कायम करण्यासाठी IFPUG इंडियन शुगर मिल असोसिएशनने परिषद अकराव्या आवृत्तीत एक व्यासपीठ उपलब्ध होईल. आम्ही जबाबदार व्यावसायिक आमंत्रित, मध्ये सहभागी, किंवा नाविन्यपूर्ण कल्पना सामायिक करण्यासाठी सॉफ्टवेअर मापन रस, अनुभव, आणि हे व्याप्ती आत चिंता.\nजो Schofield, सांडीया राष्ट्रीय प्रयोगशाळा (योग्य.) – WebEx द्वारे\nलुई पातळ रस्सा, अभियांत्रिकी Ingegneria Informatica स्पा\nस्टीव्हन वुडवर्ड, मेघ दृष्टीकोन\nटॉम Cagley, डेव्हिड कन्सल्टिंग ग्रूपचे\n लवकरच आगामी अधिक माहिती.\nपहा BFPUG वेबसाइट अधिक.\nIFPUG सदस्य सेवा क्षेत्र\nसदस्य सेवा क्षेत्र कसे संचार करण्यासाठी\nनीतिशास्त्र फॉर्म IFPUG कोड\nIFPUG इंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी – अाता नोंदणी करा: गुरुवार, 24 जून, 8:00 आहे – 11:15 मी ईटी आहे\nपॉल Radford: मेमोरियम मध्ये आणि खूप खूप धन्यवाद\nसिन्झिया फेरेरो, आयएफपीयूजी प्रमाणपत्र समितीसाठी नवीन खुर्ची\nज्ञान कॅफे वेबिनार मालिका: नवशिक्यांसाठी एसएनएपी: का, कसे, काय. मार्च 24, 2021 10:30 AM EST\nमेट्रिक व्ह्यूजच्या नवीन आवृत्तीसाठी लेखांसाठी कॉल करा\nIFPUG इंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी – अाता नोंदणी करा: गुरुवार, 24 जून, 8:00 आहे – 11:15 मी ईटी आहे\nयुरोपियन संसद प्राइसिंग सॉफ्टवेयर डेव्हलपमेंटसाठी IFPUG मेथडॉलॉजीची शिफारस करतो\nमहिन्यात बातम्या महिना निवडा एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मे 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 जुलै 2019 मे 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 मे 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 नोव्हेंबर 2015 सप्टेंबर 2015 जून 2015 मे 2015 एप्रिल 2015 मार्च 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 जुलै 2014 जून 2014 मे 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 जुलै 2012 मे 2012 एप्रिल 2012 मार्च 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 ऑक्टोबर 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 जुलै 2010 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2007 मे 2007 जानेवारी 2006 जून 2005 डिसेंबर 2004 नोव्हेंबर 2003 ऑगस्ट 2002 फेब्रुवारी 2002\nश्रेणीनुसार बातम्या श्रेणी निवडा प्रमाणपत्र समिती परिषद निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण सामान्य मानद iTips सदस्यत्व MetricViews अधिकृत सूचना स्नॅप Uncategorized uTips वेबिनार\nIFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते गट\nप्रिन्स्टन जंक्शन, न्यू जर्सी, 08550, संयुक्त राज्य\nसाइट वस्तू, दाबा किंवा सामग्री: cmc@ifpug.org\n© IFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/07/mul-rise-mil-positvie-corona.html", "date_download": "2021-06-21T06:35:35Z", "digest": "sha1:E7GRVEYSSNES7KDRYACOYGP5U5VXLTCJ", "length": 10301, "nlines": 106, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "मूल येथील राईसमील मालकाविरूध्द गुन्हा दाखल - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर corona मूल येथील राईसमील मालकाविरूध्द गुन्हा दाखल\nमूल येथील राईसमील मालकाविरूध्द गुन्हा दाखल\nबिहार राज्यातून मजूर आणल्यानंतर गृह अलगीकरण\nनियमांचा भंग केल्याचे प्रकरण\nचंद्रपूर, 27 जुलै : करोना टाळेबंदीत बिहार राज्यातून मजूर आणल्यानंतर 14 दिवसांच्या गृहविलगीकरण नियमांचे पालन न करणाऱ्या मूल येथील साईकृपा राईसमिल व ओमसाईराम राईसमीलच्या संचालकां विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nविशेष म्हणजे या दोन्ही राईसमिलमध्ये 25 पेक्षा अधिक मजूरांना करोनाची लागन झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या संदर्भात कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.\nमूल येथील साईकृपा राईसमील व ओमसाईराम राईसमिलचे संचालकांनी बिहार राज्यातून कामासाठी मजूर आणले. मजूर आणतांना विलगीकरण तथा गृह अलगीकरण आदेशाचे सक्त पालन करावे, असे या दोन्ही राईसमिल मालकांना सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी या आदेशाचे पालन केले नाही. त्याचा परिणाम या दोन्ही राईसमिलमध्ये 25 पेक्षा अधिक करोना बाधित मिळून झाले आहेत.\nयाप्रकरणी मूलचे तहसीलदार डी.जी. जाधव यांच्या तक्रारीवरून साईकृपा व ओमसाईराम राईसमिलचे मालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी जानाळा येथे 50 लोकांची परवानगी असतांना 130 पेक्षा अ���िक लोकांना निमंत्रीत करून विवाह समारंभ साजरा करणाऱ्या आयोजका विरूध्दही यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nप्रतिबंधीत क्षेत्राचे नियम न पाळणे, होम कॉरेन्टाइन असताना बाहेर पडणे, मॉस्क न वापरणे अशा पद्धतीने समाजाला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने वर्तणूक करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचा संदेश या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर चंद्रपूर, corona\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिस��ंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/nude-party-organised-in-goa-post-viral-on-social-media-125774727.html", "date_download": "2021-06-21T08:22:21Z", "digest": "sha1:QQNMULLB3JDNWVO34ETX2BOML3AUZ3OQ", "length": 4528, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "nude party organised in goa, post viral on social media | गोव्यात 'न्यूड पार्टी' होणार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल, पोलिसांनी सुरू केला तपास - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगोव्यात 'न्यूड पार्टी' होणार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल, पोलिसांनी सुरू केला तपास\nपणजी- गोवा म्हटले की, सगळ्यांना आठवतं समुद्र किनारा, परदेशी नागरीक, पार्टी, एन्जॉयमेंट. पण, कधी-कधी हीच पार्टी किंवा एन्जॉयमेंट अती झाली तर असेच एक प्रकरण सध्या गोव्यात सोशल मीडियावर व्हायरल होतंय. गोव्यातील या व्हायरल पोस्टमध्ये राज्यात \"न्यूड\" पार्टीच आयोजन केले असल्याचा दावा करण्यात येत आहे. उत्तर गोव्यातील मोरजिम समुद्र किनारी ही \"न्यूड\" पार्टी होणार असल्याचे या पोस्टमध्ये सांगण्यात येत आहे. सध्या पोलिस या व्हायरल पोस्टमागील सत्यता तपासत असून, असे अनुचित प्रकार राज्यात घडू देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. या व्हायरल पोस्टरमध्ये दावा करण्यात येत आहे की, पार्टीमध्ये 15-20 परदेशी महिला आणि 10 पेक्षा जास्त भारतीय महिलांचा समावेश आहे. या पार्टीत हवं त्याला, हवं तसं \"सेक्स\" करता येईल असेही पोस्टरवर नमूद करण्यात आलं आहे. पोलिसांनी पोस्टर्सची गांभीर्याने दखल घेत शोध सुरू केला आहे. गोवा महिला काँग्रेस अध्यक्षांनी या पोस्टरवरून मुख्यमंत्र्यांना जाब विचारला आहे. प्रतिमा कोटिन्हो यांनी म्हटले की, \"मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री मनोहर अजगांवकर यांनी यात लक्ष घातलं पाहिजे. असे प्रकार होऊ नये यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/after-corona-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2021-06-21T07:22:32Z", "digest": "sha1:3LXII4CAIOFN5RGZTAITT7E2NLMR66TF", "length": 7232, "nlines": 136, "source_domain": "mmkmedia.in", "title": "After Corona | माझा महाराष्ट्र 'माझा'ची जबाबदारी : कोरोनानंतर कामावर परतताना काय काळजी घ्यावी? | Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Travel After Corona | माझा महाराष्ट्र ‘माझा’ची जबाबदारी : कोरोनानंतर कामावर परतताना काय...\nAfter Corona | माझा महाराष्ट्र ‘माझा’ची जबाबदारी : कोरोनानंतर कामावर परतताना काय काळजी घ्यावी\n
After Corona | माझा महाराष्ट्र ‘माझा’ची जबाबदारी : कोरोनानंतर कामावर परतताना काय काळजी घ्यावी\nमाझा महाराष्ट्र माझा जबाबदारी\nPrevious articleपरिक्षेवर निर्णय: 12वीच्या परीक्षेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा, राज्य सरकार परिक्षा रद्द करण्याच्या बाजूने\nNext articleभेटी लागी जीवा | यंदा आषाढीवारी निघणार की यंदाही खंडीत होणार\nInternational Yoga Day 2021: योगाची सुरुवात करणाऱ्यांसाठी 5 सर्वोत्कृष्ट आसने\nCoronavirus : कोविडमुळं तोंडाची चव गेल्यास आणि वास न येत असल्यास करा हे उपाय\nटाईप 2 मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी फणसाचं पीठ ठरतंय वरदान; निरिक्षणातून स्पष्ट\nआम्ही, कोरोना आणि Memes\nभारतात तशी गुणवत्तेची कमतरता नाहीच. वेळ – परिस्थिती कोणतीही असो वेगवेगळ्या माध्यमातून मनोरंजन, जागृती आणि विचारांची देवाणघेवाण हि गोष्ट अगदी जनमानसात खोल रुतलेली आहे...\nजन्माष्टमीचा सण गौलक्ष्मी आणि कृष्णा जन्माष्टमी म्हणूनही ओळखला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी आपण श्रीकृष्णाचा वाढदिवस साजरा करतो.\nमहाराष्ट्रा मधील ह्या स्थळाचा जागतिक वारसा स्थळां मध्ये समावेश होतो. जाणून घ्या कोणते आहे...\nराष्ट्र म्हटले कि संस्कृती आणि संस्कृती म्हटले कि वारसा हा आलाच. वारसा म्हणजे जे काही आपल्याला वेगवेगळ्या स्वरुपात परंपरागत चालत आलेले, जुन्या पिढी कडून...\nगॅलवान व्हॅलीचे नाव या व्यक्तीच्या नावावर पडले आहे, 121 वर्षांपूर्वी सापडली होती हि व्हॅली.\n1962 ते 1975 दरम्यान भारत आणि चीनमधील युद्धात गॅलवान व्हॅली केंद्रस्थानी राहिली आहे आणि आता 45 वर्षांनंतर, गॅलवान व्हॅलीची परिस्थिती पुन्हा खालावली आहे.\nवारसदार नव्या काळातील मनोरंजनाचे: The Heirs – Korean Drama\n कसा जातोय तुमचा लॉकडाऊन टिव्ही वरच्या मालिका बंद झाल्या, चित्रपट पण आपले तेच नेहमीचे लागत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?p=51754", "date_download": "2021-06-21T06:02:46Z", "digest": "sha1:V7CN3YUER65DKBMZ4XW4LEWXC4X4HWW4", "length": 16334, "nlines": 180, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "सह्याद्री हॉस्पिटल्सची बदनामी करणा-या मनसेच्या दादा कांबळेवर खंडणीचा गुन्हा दाखल ! | Vidarbha24News : Amravati News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\n*तेरा देशात घेण्यात आलेल्या नेल्टस इ कॅट ग्रँड फिनाले परीक्षेत पटकाविला…\nदिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत…\nआमदार देवेंद्र भुयार यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले \nमहाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nजागतिक महिला दिन – महिलांसमोरील आव्हाने:- अधिवक्ता क्रांती शिवाजी देशमुख राज्य…\nपाश्चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संपणार \nHome ताज्या घडामोडी सह्याद्री हॉस्पिटल्सची बदनामी करणा-या मनसेच्या दादा कांबळेवर खंडणीचा गुन्हा दाखल \nसह्याद्री हॉस्पिटल्सची बदनामी करणा-या मनसेच्या दादा कांबळेवर खंडणीचा गुन्हा दाखल \nसह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सची बदनामी करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा डाव फसला\nमनसेच्या दादा कांबळेविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nउस्मानाबाद, दि. 19 –\nसह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये रुग्णांची लूट होत असल्याची तक्रार देऊन आणखी बदनामी करण्याची धमकी देत पैशांची मागणी करणार्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा सचिव दादा कांबळे याच्याविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.19) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सचे कर्मचारी दादासाहेब कोरके यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सामाजिक कार्याचा आव आणून स्वतःच लूटमार करणार्याचे पितळ यामुळे उघडे पडले असून दादा कांबळे याचा पैसे उकळण्याचा डाव मात्र फसला आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा सचिव दादा कांबळे याने 14 सप्टेंबर 2020 रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन सह्याद्री हॉस्पिटल्समध्ये रुग्णांची लूट होत असल्याची कथित तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सचे कर्मचारी दादासाहेब कोरके यांची 16 सप्टेंबर रोजी दादा कांबळे याने नगर परिषद कार्यालय परिसरात भेट घेेऊन डॉक्टर ���ाहेबांना आम्ही पैसे मागू शकत नाही. तुम्हीच पैसे द्या, मी तक्रार मागे घेतो, असे सांगून एक लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर दादासाहेब कोरके यांचा मोबाईल नंबर घेऊन पैशाची व्यवस्था करा नाहीतर पालकमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले.\nत्याच रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दादा कांबळे याने कोरके यांच्या व्हाटस्अॅपवर मेसेज पाठवून पालकमंत्री आले असल्याची आठवण करुन दिली. दुसर्या दिवशी 17 सप्टेंबर रोजी दुपारी 1.50 वाजता दादा कांबळे याने दादासाहेब कोरके यांना फोन करुन सेंट्रल बिल्डींगजवळ येण्यास सांगितले. त्यानुसार दादासाहेब कोरके हे मित्रासोबत तेथे गेले असता दादा कांबळे तेथे नव्हता. पुन्हा 2.30 वाजता फोन करुन रामनगर येथे बोलावून घेतले. दादासाहेब कोरके तेथे गेल्यानंतर दादा कांबळे याने सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सची मान्यता रद्द करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने करीन, अशी धमकी देऊन एक लाख रुपयांची मागणी केली. तसेच कोणाकडे तक्रार दिल्याच बघून घेईन अशी धमकीही दिली. दरम्यान शनिवारी दादासाहेब कोरके यांनी घडलेल्या प्रकाराबाबत आनंदनगर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे. त्यावरुन मनसेचा जिल्हा सचिव दादा कांबळे याच्याविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 385 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nसत्य समोर असल्याने बदनामी करणारे तोंडघशी\nसह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स हे उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील सर्व सोयीसुविधांनी युक्त असे हॉस्पिटल आहे. काही दिवसांपासून हॉस्पिटलच्या विरोधात खोट्या तक्रारी देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. काही समाजकंटक वेगवेगळ्या पक्ष, संघटनाच्या नावाचा वापर करुन उपोषण, आंदोलन करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करीत आहेत. परंतु रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी दाखविलेल्या विश्वासामुळे आणि सत्य परिस्थिती समोर आल्यामुळे त्या-त्या वेळी तक्रारकर्ते तोंडघशी पडलेले आहेत.यामागचे अदृश्य हात कोण आहेत याचीदेखील पोलीस तपासणी होणार आहे\nप्रतिक्रीया – दादा कांबळे\nयाबाबत मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी\nगोर गरीब लोंकाची सह्याद्री हॉस्पिटल लुटमार करीत करीत आहे म्हणून आवाज कुठला आवाज उठवला म्हणून माझ्याविरुद्ध करून एक लाखाची खंडणी मागितली म्हणून गुन्हा दाखल केला माझा व जनतेचा आवाज दडविण्याचा प्रयत्न चालू आहे तरी या दडपशाहीला बळी न पडता मी मागे हाटणार नाही लुटमारी विरुद्ध लढा देणार असल्याची प्रतिक्रीया आमच्या प्रतिनीधीशी बोलताना दिली.\nPrevious article*राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह – फेसबुक पेज वरून दिली माहिती*\nNext articleअन कोरोना योद्ध्यांच्या कार्यकतृत्वाने बोलक्या झाल्या अकोल्यातील भिंती…\nउस्मानाबाद जिल्ह्यातील बातम्या व जाहिरातींसाठी देण्याकरिता संपर्क -9623261000\n*_शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन_*\n*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले पहा आजची जिल्ह्यातील रुग्णसंख्या\nआषाढी वारीत सहभागी वारकरी बांधवांना सर्वतोपरी सोईसुविधा पुरविण्यासाठी शासन कटीबध्द...\nनागपुर – औरंगाबाद हायवेवर दोन ट्रकांची समोरासमोर जोरदार धडक घुईखेड...\nअकोट शहरात स्त्रीशक्तीचा जागर -जननी 2 जनजागृती मोहीमेत कर्तृत्वान महीलांचा गौरव\n👉🏻चांदुर बाजार ब्रेकिंग :- चाकूने वार करून केले जखमी –...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2021/06/Mukarmyososis-means-black-fungus-a-fungal-disease.html", "date_download": "2021-06-21T07:13:34Z", "digest": "sha1:JZ3QJLHMYOHEPN7CB3MWJCKNUGDS5BNE", "length": 13020, "nlines": 97, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "म्युकरमायसोशिस अर्थात ब्लॅक फंगस, बुरशीजन्य आजार - Maharashtra24", "raw_content": "\nशुक्रवार, ४ जून, २०२१\nHome आरोग्य महाराष्ट्र म्युकरमायसोशिस अर्थात ब्लॅक फंगस, बुरशीजन्य आजार\nम्युकरमायसोशिस अर्थात ब्लॅक फंगस, बुरशीजन्य आजार\nTeamM24 जून ०४, २०२१ ,आरोग्य ,महाराष्ट्र\nडॉ. हेमलता विद्याशंकर, नेत्ररोग विशेषज्ञ 9819846802\nगेल्या काही दिवसांपासून ब्लॅक फंगस अर्थात बुरशीजन्य आजाराला घेऊन लोकांच्या मनात भीतीने घर केले आहे. कोरोनातून मुक्त झाल्यानंतर ब्लॅक फंगसची अनेकांना बाधा झाली आहे. शुगर नियंत्रणात नसल्यास हा आजार आपल्या शरीरात प्रचंड वेगाने पसरतो व वेळेवर उपचार न केल्यास तो जीवघेणा ही ठरू शकतो. त्यामुळे या आजाराला घेऊन लोकांच्या मनात अनेक प्रश्न व शंका निर्माण झाल्या आहेत. चला तर मग आपल्या शंकांचे निराशन करूया.\nइतर लक्षण- डोकेदुखी, दात दुखणे किंवा हलायला लागणे, शिंका येणे किंवा नाक बंद होणे, शिंकताना नाकातून काळपट पडणे किंवा तोंडात काळे डाग दिसणे.\nमुळात हा आजार कसा होतो, कोणाला होऊ शकतो, त्याचे लक्षण कोणते असतात, हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे व आपक्या डॉक्टरांशी कधी संपर्क केला पाहिजे अश्या अनेक प्रश्नांवर तज्ञ डॉक्टरांची मुलाखत घेण्यात आली आहे.\nआता आपण या आजाराचे लक्षण पाहू - नजर(दृष्टी) कमी होणे, तिरळे दिसणे, पापण्या खाली पडणे, एकच वस्तू दोन वेळा दिसणे, डोळ्यातील बबूळे लाल होणे किंवा डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यात काळे डाग दिसणे.\nतसे पाहिले तर फंगस (बुरशी) सर्व ठिकाणी असते तशी ती आपल्याला होत नाही. आपण निरोगी असल्यावर असल्या आजारांशी लढण्याची ताकद आपल्या शरीरात असते. त्यामुळे हा आजार आपल्याला होत नाही. पण आपले शरीर अशक्त झाले असेल, प्रतिकार शक्ती कमी झालेली असेल उदाहरणार्थ कोरोना झाल्यानंतर किंवा ज्यांची रक्तातील साखर (मधुमेह) अनियंत्रित राहते. अशा लोकांना हा बुरशीजन्य आजार होऊ शकतो.\nकोणाला हा आजार होऊ शकतो कॊरोना झालेल्या रुग्णांना स्टेरॉईड द्यावे लागते, कारण ज्यांच्या फुप्फुसांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झालेला असतो. तो संसर्ग कमी करण्यासाठी स्टेरॉईड द्यावे लागते. त्यामुळे होते काय तर स्टेरॉईड दिल्याने रक्तातील साखर वाढू शकते. ज्यांची रक्तातील साखर नियंत्रण नसेल तर अश्या लोकांची रक्तातील साखर मोठ्या प्रमाणात वाढू शकते. अशा परिस्थितीत त्यांना ब्लॅक फंगस आजार होऊ शकतो. शिवाय दीर्घकाळ एखाद्या आजारावर उपचार चालू असेल किंवा कर्करोगामुळे शरीरात अशक्तपणा आला असेल तर आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती कमी होते, तसे झाले असेल तर अशा लोकांना ही ब्लॅक फंगस अर्थात म्युकरमायसोसिस होऊ शकतो.\nकाय करायला पाहिजे वरील कोणतेही लक्षण दिसल्यास आपल्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा, आपल्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधांचे घेऊ नये, आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पोषक आहार घ्यावा, व्यायाम, योगा, मेडिटेशन करावा. लक्षात ठेवा वेळेवर उपचार केल्यास आपण आपल्या डोळ्यांना वाचवू शकतो, हा आजार प्राणघातक नसला तरी वेळेवर उपचार न केल्यास तो जीवावर बेतू शकतो. कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. स्वस्थ रहा, निरोगी रहा, सतर्क रहा.\nBy TeamM24 येथे जून ०४, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/whatsapp-tricks", "date_download": "2021-06-21T06:16:11Z", "digest": "sha1:DASVSY2RUQYZDPYMBWMPT7PK3APF7HIT", "length": 11924, "nlines": 233, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nव्हॉट्सअॅपवर नंबर सेव्ह करणं झालं सोपं, पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया\nकंपनीने अलीकडेच अॅपमध्ये क्यूआर कोडसंबंधी अपडेट केलं आहे. ज्यामुळे एखाद्याला मेसेज पाठवणं आणि मोबाइल नंबर सेव्ह करणं आणखी सोपं होणार आहे. ...\nSambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE\nBreaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना\nमुंबईत 30 ते 44 वयोगटासाठीच लसीकरण, पालिका-राज्याच्या 149 केंद्रावर लसीकरण\nSanjay Raut Live | आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : संजय राऊत\nNashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, आजच्या आंदोलनात ठरणार पुढील दिशा\nInternational Day of Yoga | Mumbai | माधवबागेत मुस्लिम महिलांकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा-\nNashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ राहणार उपस्थित\nNirjala Ekadashi | निर्जला एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट\nMumbai | लोकल सुरु करण्यासाठी आणखी आठवडा लागणार, MMRDA, मनपा अधिकारी, तज्ज्ञांमध्ये बैठक\n“जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका, पण माफी मिळणार नाही : निलेश राणे\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी14 mins ago\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nInternational Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली\nInternational Yoga Day 2021: अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ITBP च्या जवानांकडून योगासनं, पाहा फोटो\nफोटो गॅलरी1 hour ago\nPHOTO : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर, वाचा\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nकर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअरचा अर्थ काय घरबसल्या कसा चेक कराल\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO | विठोबाला पांढरं सोवळं, तर रखुमाईला नऊवारी, निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO : पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा\nलाईफस्टाईल फोटो5 hours ago\nप्लॅटफॉर्म तिकिटावरही ट्रेनमध्ये प्रवास करता येतो अचानक गाडी सुरू झाल्यास काय करायचं\nफोटो गॅलरी8 hours ago\nLookalike : दिशा पटानी सारखीच हॉट आहे ही स्पॅनिश अभिनेत्री, बोल्डनेसमध्ये देतात एकमेकींना टक्कर\nफोटो गॅलरी17 hours ago\nYoga Day 2021: आता जगात कुठेही असाल तरी M. Yoga app वरून योगाचे धडे घेता येणार\nSambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE\nविवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या, 23 वर्षीय विवाहितेला बेड्या\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय : हसन मुश्रीफ\nअन्य जिल्हे12 mins ago\nकोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ प्रकार नेमका काय कशी घ्याल स्वतःची काळजी\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी14 mins ago\nBreaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना\nमुंबईत 30 ते 44 वयोगटासाठीच लसीकरण, पालिका-राज्याच्या 149 केंद्रावर लसीकरण\nSanjay Raut Live | आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : संजय राऊत\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%95", "date_download": "2021-06-21T06:30:37Z", "digest": "sha1:I7OHGDY5LJ75JHCMSRIF5H2M7WMG53QY", "length": 2834, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रेठरे बुद्रुक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरेठरे बुद्रुक भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील एक गाव आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. ह्या गावामध्ये जोतीबा मंदीर महादेव मंदिर पाहण्यासारखे आहे.\nसर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत.\nयेथे कृष्णा सहकारी साखर कारखाना आहे.\nLast edited on २३ जानेवारी २०१७, at १४:१०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ जानेवारी २०१७ रोजी १४:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/virtues-and-good-habits/?page&post_type=product&product=virtues-and-good-habits&add_to_wishlist=4755", "date_download": "2021-06-21T06:47:36Z", "digest": "sha1:B7GHWJO5VKXQTLVAH7TNLQYR4QNCXVKI", "length": 14136, "nlines": 355, "source_domain": "sanatanshop.com", "title": "Virtues and good habits – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आण��� धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\nसुसंस्कार एवं उत्तम व्यवहार\nराष्ट्र एवं धर्म प्रेमी बनो \nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?p=56408", "date_download": "2021-06-21T07:28:32Z", "digest": "sha1:XYKMHAFEDMDR3LXGOV7JAWYZCW4HFG6I", "length": 15198, "nlines": 176, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "रेमडेसिविरचा काळा बाजार करणारी टोळी जेरबंद *नागरिकांच्या आरोग्याशी खेळणा-यांची गय नाही* – *पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा इशारा* | Vidarbha24News : Amravati News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\n*तेरा देशात घेण्यात आलेल्या नेल्टस इ कॅट ग्रँड फिनाले परीक्षेत पटकाविला…\nदिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत…\nआमदार देवेंद्र भुयार यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले \nमहाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nजागतिक महिला दिन – महिलांसमोरील आव्हाने:- अधिवक्ता क्रांती शिवाजी देशमुख राज्य…\nपाश्चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संपणार \nHome COVID-19 LIVE रेमडेसिविरचा काळा बाजार करणारी टोळी जेरबंद *नागरिकांच्या आरोग्याशी खेळणा-यांची गय नाही*...\nरेमडेसिविरचा काळा बाजार करणारी टोळी जेरबंद *नागरिकांच्या आरोग्याशी खेळणा-यांची गय नाही* – *पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा इशारा*\nअमरावती, दि. 12 : रे��डिसिविरचा काळा बाजार करणा-या टोळीला पोलीसांनी जेरबंद केले आहे. साथीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणा-या कुणाचीही गय केली जाणार नाही. याचप्रकारे यापुढेही कोरोना उपचारासंदर्भातील कोणतीही औषधे, इंजेक्शन याचा काळा बाजार कुठेही होत असल्याचे आढळल्यास तत्काळ कारवाईचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.\nजिल्ह्यात कोरोना उपचारासाठीच्या सर्व आवश्यक औषधे, इंजेक्शन व सामग्रीचा शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार वापर होण्यासाठी व गैरप्रकार टाळण्यासाठी पालकमंत्र्यांनी यापूर्वी वेळोवेळी निर्देश दिले आहेत. या औषधे व सामग्रीचे दर शासनाकडून निश्चित झाले असून, आरटीपीसीआर, रॅपीड ॲण्टी जेन, ॲण्टी बॉडीज, एचआरसीटी चाचण्यांसाठीचे दरही निश्चित केले आहेत. रुग्णालयांची वेळोवेळी तपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पथकेही स्थापित करण्यात आली आहेत. या काळात आरोग्य, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था, अन्न व औषधे प्रशासन आदी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून गरजू नागरिकांना योग्य दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार सामान्य नागरिकांकडून जादा दर उकळणे व इतरही नियम न पाळणा-या रूग्णालयांवर कारवाई करण्यात येत आहे.\nगरजू रूग्णांना रास्त दरात औषधे उपलब्ध व्हावीत या हेतूने उपचार सामग्रीत शासनाने प्रत्येक बाबींचे दर निश्चित केले आहेत. त्या दरांनुसारच आकारणी होणे आवश्यक आहे. आपली देश व समाजाप्रतीची जबाबदारी, बांधीलकी सिद्ध करण्याची ही वेळ आहे. अशा काळात जर कुणी व्यक्ती आपले कर्तव्य विसरून रूग्णांची लूट करत असेल, तर त्याला कठोरात कठोर शिक्षा होण्याची गरज आहे. पोलीस, आरोग्य, महसूल, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी समन्वयाने देखरेख करून कुठेही गैरप्रकार झाल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. रुग्णालयांनी रेमडेसिवीरचा वापर करताना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या प्रोटोकॉलच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.\nरेमडेसिविरचा काळा बाजार करणा-या एका टोळीचा अमरावती शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलीसांनी औषधी निरीक्षकांच���या सहकार्याने काल रात्री 11 वाजता बनावट ग्राहक बनून सापळा रचत ही कारवाई केली. याबाबत पोलीसांनी जारी प्रसिद्धीपत्रकानुसार, याप्रकरणी डॉ. पवन दत्तात्रय मालुसरे, डॉ. अक्षय मधुकर राठोड, शुभम सोनटक्के, शुभम किल्हेकर, पूनम सोनोने, अनिल पिंजरकर अशा सहाजणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 10 रेमडिसिविर इंजेक्शन, सहा मोबाईल, हिरो होंडा, ॲक्टिव्हा, महेंद्रा बोलेरो, मारूती ब्रेजा गाडी आदी सुमारे 15 लाख 14 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nफ्रेजरपुरा पोलीस ठाणे येथे भादंवि कलम 420, 188, 34 सह औषध किंमत नियंत्रण आदेश व अत्यावश्यक वस्तू अधिनियम, औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा व साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात वपोनि कैलास पुंडकर, सपोनि पंकज चक्रे, पोउपनि राजकिरण येवले, पोहेकॉ राजेश राठोड, नापोकॉ गजानन ढेवले, नापोकॉ निलेश जुनघरे, पोकॉ चेतन कराडे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम राजिक रायलीवाले यांनी ही कारवाई केली आहे.\nPrevious articleनव्याने कोरोना रुग्ण आढळले – पहा आजची सम्पूर्ण रुग्णसंख्या\nNext article*कोरोना साथीमुळे रमजान ईद घरी राहूनच साजरी करावी* – *जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे आवाहन*\n*_शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन_*\n*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले पहा आजची जिल्ह्यातील रुग्णसंख्या\n*जिल्ह्यात 119 नवे कोरोना रुग्ण आढळले*\nअमरावती :- परत 3 कोरोना रुग्ण – एकूण रुग्णसंख्या 508...\nसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व रॅपीड ॲन्टीजन टेस्ट प्रयोग शाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात...\n*जिल्ह्यात 24 रुग्ण कोरोनामुक्त – आता 26 रुग्ण कोविड रूग्णालयात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/The-role-of-the-journalist-is-important-for-the-awareness-of-the-society.html", "date_download": "2021-06-21T07:32:11Z", "digest": "sha1:VZMO3CZJCZJQUT6FTK57TOQ2YWGW3KNT", "length": 10080, "nlines": 104, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "समाज जनजागृती करिता पत्रकाराची भुमिका महत्त्वाची:डॉ.राहुल ठवरे - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर समाज जनजागृती करिता पत्रकाराची भुमिका महत्त्वाची:डॉ.राहुल ठवरे\nसमाज जनजागृती करिता पत्रकाराची भुमिका महत्त्वाची:डॉ.राहुल ठवरे\nवाडीत पत्रकारांची आरोग्य तपासणी\nसद्यस्थितीत सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रकोपाला समाजातील प्रत्येक घटक बळी पडत असतांना आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस,डॉक्टर समाजाची सेवा करीत असतांना राज्यात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी व शासकीय नियम व सूचनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून जनजागृती करण्याची महत्वाची भूमिका पत्रकार पार पाडतो म्हणून त्यांच्या आरोग्याची जबाबदारी आपणावर आहे त्यासाठी आमचे हॉस्पिटल सदैव तत्पर असून यापुढे पत्रकारांची निःशुल्क आरोग्य तपासणी करण्याची ग्वाही डॉ. राहुल ठवरे यांनी दिली.\nनागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग वाडी\nयेथील वेल्ट्रीट मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉ. राहुल ठवरे यांच्या मार्गदर्शनात डॉ. कौस्तुभ वंजारी,डॉ. अश्विनी ठवरे,डॉ.राजेश रवंदे यांनी वाडी प्रेस क्लबचे संचालक स्थानिक पत्रकार विजय खवसे,सुरेश फलके ,अरुण कराळे,सुनील शेट्टी,समाधान चौरपगार,सौरभ पाटील यांची आरोग्य तपासणी,विविध चाचण्या करून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाची दक्षता तसेच सुरक्षा सूत्रांची सविस्तर माहिती दिली.यावेळी रवी धुर्वे,सोयब शेख,सचिन कापगते,अंशु कौंडारकर,अंजली नरुले,विपीन समर्थ,राजेश ढोले,प्रतिभा सावरकर,उमा नलवाडे, विशाखा इंगळे,सीमा ढोके प्रामुख्याने उपस्थित राहून सहकार्य केले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/ncp-corona-lockdown-stayhome.html", "date_download": "2021-06-21T07:34:02Z", "digest": "sha1:23OYWX7PLJTFJZMLQJUWPJ4H3SRHX3IT", "length": 10093, "nlines": 103, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "राष्ट्रवादीचा नवेगावबांध येथे प्रभाग क्रमांक दोन मध्ये दहा गरजू कुटूंबाना मदतीचा हात - KhabarBat™", "raw_content": "\nHome गोंदिया राष्ट्रवादीचा नवेगावबांध येथे प्रभाग क्रमांक दोन मध्ये दहा गरजू कुटूंबाना मदतीचा हात\nराष्ट्रवादीचा नवेगावबांध येथे प्रभाग क्रमांक दोन मध्ये दहा गरजू कुटूंबाना मदतीचा हात\nदिनांक 23 एप्रिल 2020\nनवेगावबांध:-covid-19 या कोरोनाव्हायरस च्या प्रादुर्भावामुळे उपाय योजनेचा एक भाग म्हणून, गेल्या महिन्याभरापासून राज्यात संचारबंदी व लॉकडाऊन सुरू आहे . त्यामुळे रोजंदारी मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. लोक बेरोजगार झाले आहेत.हाताला काम नाही. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या वतीने खासदार प्रफुलजी पटेल यांच्या सुचनेनुसार मौजा नवेगावबांध येथील वार्ड क्रमांक 2 मध्ये गरजु दहा कुंटूबांना जीवनोपयोगी अन्नधान्यांच्या राशन कीट चे वाटप करण्यात आले.\nअर्जुनी मोरगाव तालुक्यात कोरोणा प्रभावामुळे विस्कळीत झालेल्या निराधार गरीब कुटुंबांना नवेगाव बांध येथील प्रभाग क्रमांक दोन मधील दहा कुटुंबांना धान्य व जीवनावश्यक वस्तू च्या किट आज वाटप करण्यात आल्यात. सदर प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे व बुथ प्रमुख हरिभाऊ पोवळे व गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. अशा कठीण परिस्थितीत झालेल्या मदतीमुळे गावकऱ्यांनी खासदार प्रफुल पटेल यांचे आभार मानले आहे.एक हात मदतीचा या उपक्रमाचा सर्वत्र कौतुक होत आहे. गरजेच्या वेळेस ही मदत मिळाल्याचा आनंद मात्र नागरिकांनी व्यक्त केला.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण��यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://satyakamnews.com/tag/%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-21T06:35:21Z", "digest": "sha1:HFJSVZ4KC6OZ3XETNGYZF6KRBGFVVGD6", "length": 10091, "nlines": 164, "source_domain": "satyakamnews.com", "title": "लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुफान गर्दी | satyakamnews.com", "raw_content": "\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nHome Tags लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुफान गर्दी\nTag: लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुफान गर्दी\nपंढरपूरमध्ये कोरोना लसीकरणाचा पुन्हा उडाला फज्जा, लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुफान गर्दी\nv=vPkk2MijVg8 पंढरपूरमध्ये कोरोना लसीकरणाचा पुन्हा उडाला फज्जा, लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुफान गर्दी\n#pandharpur पंढरपुरात करणी,टोचलेले लिंबू,काळी बाहुली एका महिलेच्या दारात..\n#Solapur | मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश ४ जुलैला पहायला मिळणार: नरेंद्र पाटील...\n#pandharpur आ.प्रशांत परिचारक यांना भाजपकडून पुनश्च संधी\n#Solapur | सोलापूरात कंबरतलाव येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला..\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये कोव���ड उपाय योजनाबाबत आढावा बैठक..\n#PANDHARPUR | कृष्णा-भीमा स्थिरीकरणाबाबत पालकमंत्र्यांची प्रतिक्रीया..\n#Mumbai रामनामाचा वापर करून विविध राजकीय व आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न-ना. जयंत पाटील...\nदरोङ्याच्या गुन्ह्यातील १३ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईःपो.नि.सर्जेराव पाटील...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nमंगळवेढा – ३० हजारांची लाच घेतल्याचा आरोप असणारा पोलीस बेपत्ता |...\nबजाज फाईनान्सच्या बनावट कॉल सेंटरवर छापा; नांदेड पोलिसांची ठाणे शहरात कारवाई\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप...\nकर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा ऊस लागवड हंगाम 2021- 22...\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?p=55914", "date_download": "2021-06-21T06:19:01Z", "digest": "sha1:3SZVNEIQLUC5MJFJIAZ3Y6SWGLO4VWXN", "length": 8515, "nlines": 173, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "नव्याने कोरोना रुग्ण आढळले – कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ | Vidarbha24News : Amravati News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\n*तेरा देशात घेण्यात आलेल्या न���ल्टस इ कॅट ग्रँड फिनाले परीक्षेत पटकाविला…\nदिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत…\nआमदार देवेंद्र भुयार यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले \nमहाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nजागतिक महिला दिन – महिलांसमोरील आव्हाने:- अधिवक्ता क्रांती शिवाजी देशमुख राज्य…\nपाश्चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संपणार \nHome COVID-19 LIVE नव्याने कोरोना रुग्ण आढळले – कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले – कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ\nअमरावती, दि. १६ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *६८०* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.\nत्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *५५ हजार १७७* झाली आहे.\nPrevious articleबैतूल छिंदवाड़ा खंडवा से अमरावती जिल्हे में आने वालों को RTPCR / एंटीजेन टेस्ट अनिवार्य – अत्यावश्यक सेवाओं को छूट ; अमरावती के जिलाधीश शैलेश नवाल जी के आदेश\nNext articleअमरावती जिल्ह्यातील आजचा कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी – पहा कोणत्या तालुक्यात किती रुग्ण\n*_शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन_*\n*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले पहा आजची जिल्ह्यातील रुग्णसंख्या\nकोरोना प्रतिबंधक उपाययोजनेत जिल्ह्यात लागू संचारबंदीबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सुधारित...\nअमरावती :- 3 कोरोना पॉजिटिव्ह – एकूण रुग्ण 433\nउद्यापासून राज्यात 15 दिवस रात्री संचारबंदी, मुख्यमंत्र्यांचा निर्णय\n*गरजूंच्या पाठीशी ‘शिवशक्ती’* _शिवशक्ती मंडळाकडून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजन सुविधा_\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/all-four-ghat-road-towards-konkan-are-bad-condition-drivers-faces-many-problems-320870", "date_download": "2021-06-21T08:27:09Z", "digest": "sha1:QY6APMJZNMASOW4LSOHDSQHO5DJGZE3C", "length": 20241, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सावधान! कोकणात जाणारे चारही घाटमार्ग धोकादायक स्थितीत; वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास...", "raw_content": "\nघाटांत वारंवार होणारे अपघात व पावसाळ्यात होणारे भूस्खलनामुळे वाहतूक व्यवस्थाही अडचणीत सापडली आहे. कोकणातील प्रवास हा घाटातूनच होत असतो. रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी, पुणे, सातारा अशा अन्य जिल्ह्यांत जाण्यासाठी घाटात वापर करावा लागतो.\n कोकणात जाणारे चारही घाटमार्ग धोकादायक स्थितीत; वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास...\nमहाड (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्ग तसेच रायगड जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांना जोडणारे मुंबई-गोवा महामार्ग व अन्य राज्य मार्गावरील चार प्रमुख घाट पावसामुळे धोकादायक होत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून घाटातून प्रवास करावा लागत आहे.\nमुंबईने करून दाखवलं; दररोज केवळ 'इतक्याच' बेडची आवश्यकता...\nया प्रमुख घाटांत वारंवार होणारे अपघात व पावसाळ्यात होणारे भूस्खलनामुळे वाहतूक व्यवस्थाही अडचणीत सापडली आहे. कोकणातील प्रवास हा घाटातूनच होत असतो. रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी, पुणे, सातारा अशा अन्य जिल्ह्यांत जाण्यासाठी घाटात वापर करावा लागतो. कोकणातून अन्य ठिकाणी जायचे असेल तर घाटाला पर्याय नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट, माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाट, महाड-पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट तर महाड-पुणे-पंढरपूर मार्गावरील वाघजई वरंध घाट हे या भागातील प्रमुख रस्त्यावरील महत्त्वाचे घाट आहेत.\nसीबीएसईच्या बारावीच्या निकालात मुलींची बाजी; तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण... \nयासर्व घाटांतून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात प्रवासी व मालवाहतूक सुरू असते. पावसाळ्यात या घाटातील प्रवास म्हणजे संकटाला निमंत्रण अशी स्थिती वाहनचालकांची झाली आहे. आपत्कालीन स्थितीत या घाटांना जवळचे पर्यायी मार्ग नसल्याने अनेक वाहनचालकांना घाट बंद झाल्यानंतर दूरचा प्रवास मार्ग अवलंबावा लागतो. त्यामुळे वाहनचालकांची व प्रवाशांची मोठी गैरसोय होते. घाटांचे रुंदीकरण, मोऱ्या वाढवणे, रिफ्लेक्टर फलक, बॅरी गेटर्स अशा कामांची पूर्तता करण्यात येत असली तरीही अनेक कामे बाकी राहिली आहेत. अतिवृष्टीमुळे खचणाऱ्या घाट यामुळे बांधकाम विभागालाही ���ांगी टाकावी लागलेली आहे. अशा नैसर्गिक संकटांचा सामना वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे.\nमराठी चित्रपटसृष्टी येतेय हळूहळू पूर्वपदावर; टिझर लॉंचिंगसह चित्रीकरणाला सुरुवात...\nमुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचा घाट\nरस्ता खचण्याचा व दरड कोसळण्याचा धोका\nधामणदेवी, भोगाव, चोळइ ठिकाणी धोकादायक.\nसातारा, कोल्हापूर, वाई, महाबळेश्वर येथे जाण्यासाठी वापर\nमालवाहतूक व प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात\nबाहुली टोक, दाभीळ टोक व कॉर्नर, रेडका धबधबा व चिरेखिंड भाग धोकादायक\nमहाड-पुणे मार्गावर अरुंद रस्ता अवघड वळणे\nवाघजाई मंदिर माझेरी धोकादायक व अनेक धोकादायक वळणे\nमहाड, माणगाव, श्रीवर्धन या मार्गातील पुण्याकडे जाण्यासाठी उपयुक्त\nउपचारांसोबत मानसिक आरोग्याची ही काळजी; सेंट जॉर्ज रुग्णालयात डॉक्टरांकडून समुपदेशन...\nभाजी व मालवाहतुकीसाठी आम्हाला वेगळ्या घाटातून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात मात्र या घाटातील प्रवास जोखीम लक्षात घेऊन आम्ही करत असतो.\n- तुळशीराम माने, वाहनचालक\nमहाड बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या घाटांची पाहणी करण्यात आलेली आहे. तसेच देखभाल दुरुस्तीसाठी वार्षिक तत्त्वावर ठेकेदार नेमले असल्याने दरड कोसळली तर तत्काळ यंत्रसामग्रीसह मदतकार्य पोहोचून दरडी काढण्याचे काम तत्काळ केले जाते.\n-बी. एन. बहिर, कार्यकारी अभियंता, महाड\nसंपादन : ऋषिराज तायडे\nमहाराष्ट्राला यावर्षीही महापुराचा धोका; श्रावणसरी बसरणारच नाहीत\nपुणे : श्रावण महिना म्हटला की रिमझिम पाऊस 20 जुलै 2020 पासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात रिमझिम पावसाचे हे चित्र मुसळधार पावसात बदलल्याचे अनेक ठिकाणी महाराष्ट्रात दिसू शकेल. परिणामी योग्य जलव्यवस्थापन झाले नाही, तर लवकरच महाराष्ट्राला देखील महापूराचा धोका होऊ शकतो, अशी माहिती हवामान तज्\nअकोला : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र येथील कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असतानाच आता येथील बहुतांश ठिकाणांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. असे असले तरी कमाल तापमानाचा विचार करत गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील बहुतांशी जिल्हयांचे कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास न\nफळ प्रक्रिया उद्योगाला फटका\nकोल्हापूर ः जिल्ह्यात काजू बरोबरच करवंद, फणस या फळांवर तर मक्यामधील स���विटकॉर्न, बेबीकॉन यावर प्रक्रिया केली जाते. यातील फळांपासून जॅम, सरबत, लोणचे केले जाते, तर स्विटकॉर्न आणि बेबिकॉन प्रिझर्व करून परदेशात निर्यात केले जातात. मात्र लॉकडाउनमुळे या हंगामी उद्योगांवर मोठा परिणाम झाला आहे. प्\nमुंबई - गोवा महामार्ग चाैपदरीकरणाला कधी गती मिळणार \nरत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जानेवारी 2018 मध्ये सुरू झाल्यानंतर कोकणवासियांच्या आशा - आकांक्षा पल्लवीत झाल्या. परंतु सध्या कामात अपेक्षित गती नाही. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे महामार्गाला विलंब होत आहे. मार्च 2020 अखेर पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र महामार्ग\nकोकण- पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा ऐतिहासिक \"कोकणद्वार' पाडणार\nउंडाळे (जि. सातारा) : कऱ्हाड, रत्नागिरी राज्यमार्गावरील उंडाळेनजीकचा तुळसण ओढ्यावरील पूल रस्ता रुंदीकरणात पाडण्यात येणार आहे. त्यामुळे गेली 50 वर्षे कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या व अनेक घटनांचा साक्षीदार असलेल्या या पुलाविषयी अर्थात \"कोकणद्वारा'बाबत आठवणींना उजाळा मिळत आहे.\nराज्यातील 'या' भागात पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्यानं दिला इशारा\nपुणे : कोकणासह पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये येत्या रविवारी (ता. 5) पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.\nगावी जाणाऱ्या गणेशभक्तांनाे... तुमच्यासाठी टाेलमाफ, अट वाचा\nसातारा : गणेशोत्सवासाठी मुंबईसह इतर जिल्ह्यांतून पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतून ई पास घेऊन येणाऱ्या गणेशभक्तांना सर्व टोलनाक्यांवर टोल माफ करण्यात आला आहे. या भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी टोलनाक्यावर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज दे\nरत्नागिरीत आत्माद्वारे हापूसची आठ कोटींची उलाढाल\nरत्नागिरी, : लॉकडाउनमुळे देशातंर्गत सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे यंदा कोकणच्या हापूसच्या विक्रीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते; मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील कृषीमधील \"आत्मा'विभाग बागायतदारांच्या मदतीला सरसावाला. त्यामुळे मार्चचा शेवटचा आठवडा आणि एप्रिल महिना या कालावधीत जिल्\nCoronaUpdate : साता-यात काेराेनाचा थरार कायम; 40 मृत्यू\nसातारा : सातारा जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रि���ोर्ट नुसार 732 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 40 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.\nशेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; खरिपासाठीच्या पीककर्जाचं वितरण; पुणे, नगर, नाशिकमध्ये सर्वाधिक\nपुणे : राज्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना 34 हजार 916 कोटी रुपयांचे पीककर्ज वितरीत करण्यात आले आहे. पीककर्जाचे सुमारे 76 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून, पुण्यासह नगर आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कर्ज वितरीत करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/omg-kareena-kapoor-made-dirty-comment-vidya-balan-a603/", "date_download": "2021-06-21T07:47:49Z", "digest": "sha1:4IQ6M6J7PE4RZ2O5C5T7D5LXXPZEDJ4S", "length": 18604, "nlines": 132, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बाबो..! करीना कपूरने विद्या बालनवर केली 'डर्टी' कमेंट, वाचून तुम्हाला बसेल धक्का - Marathi News | OMG ..! Kareena Kapoor made a 'dirty' comment on Vidya Balan | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "\nमिल्खा सिंगजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीससंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\n करीना कपूरने विद्या बालनवर केली 'डर्टी' कमेंट, वाचून तुम्हाला बसेल धक्का\nकरीना कपूर बॉलिवूडची गॉसिप गर्ल म्हणून ओळखली जाते. ती बिनधास्तपणे कलाकारांबद्दलचे तिचे मत व्यक्त करते.\n करीना कपूरने विद्या बालनवर केली 'डर्टी' कमेंट, वाचून तुम्हाला बसेल धक्का\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर बॉलिवूडची गॉसिप गर्ल म्हणून ओळखली जाते. करीना बिनधास्तपणे बॉलिवूडमधील कलाकारांबद्दलचे तिचे मत व्यक्त करते.बऱ्याचवेळा तिने केलेल्या वक्तव्यांमुळे तिला ट्रोलिंगचा सामनादेखील करावा लागला आहे.\nएकदा तर करीना कपूर एका मुलाखतीत विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायला म्हातारी बोलली होती. ही मुलाखत करीनाच्या 'हिरोइन' या चित्रपटादरम्यान झाली होती. या चित्रपटासाठी आधी ऐश्वर्या रायला विचारण्यात आले होते. मात्र, प्रेग्नेंट असल्यामुळे ऐश्वर्याने चित्रपटाची ऑफर नाकारली होती.\nतसेच करीनाने एकदा अभिनेत्री विद्या बालनवर देखील वक्तव्य केलं होतं. विद्याच्या 'द डर्टी पिक्चर' या चित्रपटातील भूमिकेवर करीनाने तिचे मत व्यक्त केले होते. या चित्रपटासाठी विद्या बालनने वजन वाढवले होते. या चित्रपटाची आणि यात विद्याने साकारलेल्या सिल्क स्मिताच्या भूमिकेची खूप चर्चा झाली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. याच भूमिकेवर करीनाने म्हटले होते की \"जाड असल्यावर सुंदर दिसत नाही. जो कोणी असे बोलतो तो वेडा आहे. आकर्षक दिसणे म्हणजे सुंदर आहे, पण जाड नाही. कोणतीही स्त्री जी बोलते की मला बारीक व्हायचे नाही, ती खोटे बोलते. कारण प्रत्येक मुलीचे हे स्वप्न आहे.\nकरीना इतकेच नाही बोलली तर पुढे म्हणाली की, काही अभिनेत्रींमध्ये आता हा ट्रेंड असू शकतो. मात्र मला नक्कीच जाड दिसायला आवडणार नाही.\nकरीना कपूरने बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक करणच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी देखील तिने विद्यावर तिच्या भूमिकेवरून कमेंट केली होती. करणने करीनाला प्रश्न विचारला की, \"जर तू एक दिवस सकाळी विद्याच्या जागेवर उठलीस तर तुला कसे वाटेल त्यावर करीना म्हणाली होती की, मला डर्टी वाटेल. करीनाने विद्याच्या 'द डर्टी पिक्चर' या चित्रपटाच्या संदर्भात ही कमेंट केली होती.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Kareena KapoorVidya BalanKaran Joharकरिना कपूरविद्या बालनकरण जोहर\nक्रिकेट :Sourav Ganguly : IPL 2021 पूर्ण करण्यात अपयशी ठरलो, तर 2500 कोटींचं होईल नुकसान - सौरव गांगुली\nवरुण चक्रवर्थी, संदीप वॉरियर्स, अमित मिश्रा, वृद्धीमान सहा, लक्ष्मीपती बालाजी, माइकल हसी असे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या सदस्यांची नावं आहेत. ...\nक्रिकेट :IPL 2021 Suspended: भारत सोडताना भावूक झाले परदेशी खेळाडू; भारतीयांचे मानले आभार अन् सुरक्षित राहण्याचे आवाहन\nबीसीसीआनं विविध क्रिकेट संघटनांशी चर्चा करून परदेशी खेळाडूंना माघारी पाठवण्यास सुरूवात केली आहे. मायदेशात परतण्यापूर्वी परदेशी खेळाडू भावूक झालेला पाहायला मिळत आहेत. ...\nक्रिकेट :IPL 2021 Suspended: ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी दिलासादायक बातमी, पण मायकल हस्सी भारतातच राहणार\nआयपीएल २०२१ स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात अडकून पडले आहेत. १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या विमान वाहतुकीवर ऑस्ट्रेलियन सरकारनं बंदी घातली आहे. ...\nक्रिकेट :वाढदिवसाला जसप्रीत बुमराहला Kiss करताना दिसली संजना; MIचा गोलंदाजाच्या पोस्टनंतर जिमी निशॅमनं केलं ट्रोल\nजसप्रीत बुमराह व संजन यांनी १५ मार्चला गोव्यात लग्न केलं. लग्नसाठी बुमराहनं इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून व ट्वेंटी-२० मालिकेतून सुट्टी घेतली होती. ...\nक्रिकेट :World Test Championship : भारतीय संघाला बदलावा लागला प्लान; IPL 2021 स्थगितीचा परिणाम\nभारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि दररोज ३ ते साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आयपीएल २०२१ स्थगित करावी लागली. ...\nक्रिकेट :ट्वेंटी-२० लीगसाठी करार करण्यापूर्वी गृहपाठ करा; ACAनं ऑस्ट्रेलियन खेळाडूंना झाप झाप झापलं\nभारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि दररोज ३ ते साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण पडला आहे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे. ...\nबॉलीवुड :अक्षय कुमार ‘गरिबांचा मिथुन चक्रवर्ती’ होता, माझ्यामुळे... अभिजीत भट्टाचार्यचा आणखी एक दावा\nएकेकाळी बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट गाणी देणारा, आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारा गायक अभिजीत भट्टाचार्य आताश: फक्त वादग्रस्त विधानांमुळेच चर्चेत असतो.... ...\nबॉलीवुड :टीम इंडिया जिंकली तर कपडे उतरवण्यास तयार पण... पूनम पांडे पुन्हा बोलली\nयाआधी वर्ल्ड कपदरम्यान सुद्धा पूनमने अशीच घोषणा केली होती. 2011 साली वर्ल्ड कप दरम्यान पूनमने भारत जिंकला तर नग्न अवस्थेत मैदानावर धावेन, असे तिने म्हटले होते. ...\nबॉलीवुड :मनोज वाजपेयीच्या खऱ्या आयुष्यातील चेल्लम सर कोण तुम्हाला ठाऊक आहे का उत्तर\nThe Family Man 2 : श्रीकांतच्या मदतीला सतत तत्पर असलेल्या चेल्लम सरांवरचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झालेत. ही झाली वेबसीरिजची गोष्ट. पण श्रीकांत म्हणजे मनोज वाजपेयीच्या ख-या आयुष्यातील चेल्लम सर कोण\n चित्रपटात फ्लॉप, पण सोशल मीडियाचा STAR आहे विनोद खन्नाचा मुलगा\nRahul Khanna Birthday : लाईमलाईटपासून दूर आहे. पण म्हणून त्याची लोकप्रियता कमी नाही. आजही लोक त्याला ‘इंंटरनेटचा बॉयफ्रेंड’ म्हणून ओळखतात. ...\nबॉलीवुड :Neetu Chandra Birthday Special : लेस्बियन फोटोशूटमुळे नीतू चंद्रा आली होती चर्चेत, आता दिसते अशी\nनीतू चंद्राने 2005 मध्ये आलेल्या गरम मसाला सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या सिनेमात तिने अक्षय कुमारच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. ...\nबॉ��ीवुड :लग्नानंतर काजल अग्रवालला मानधनात करावी लागली कपात, चांगल्या ऑफर्सच्या शोधात\nकाजलला लग्नानंतर तिच्या करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. लग्नानंतर एकही सिनेमाची ऑफर तिला मिळालेली नाहीय. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nकोरोना लसीची किंमत लपवतोय चीन; नेपाळनं किंमत जाहीर केल्यानंतर 'ड्रॅगन' खवळला\nप्रताप सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’वर शिवसेना-राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; संजय राऊत, जयंत पाटील म्हणाले...\n'अजित पवारांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा महाराष्ट्रात दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्या'\n महाराष्ट्रात \"भगव्या\"च राज्य येते आहे; भाजपा आमदाराचे संकेत\nआम्ही तुम्हाला तेच तर सांगत होतो; भाजप-शिवसेना युतीवर चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान\nसोशल मीडिया कंपन्यांनी भारताला स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे धडे देऊ नयेत, रविशंकर प्रसाद कडाडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satyakamnews.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%95-%E0%A4%A6/", "date_download": "2021-06-21T06:37:55Z", "digest": "sha1:3NA4PMEDO3LIK4KD5ZKAXAOBWFUJQE4B", "length": 10259, "nlines": 164, "source_domain": "satyakamnews.com", "title": "पंढरपूरमधील प्राध्यापक दत्तात्रय काळेल यांनी शरद पवारांवर केली पीएचडी | satyakamnews.com", "raw_content": "\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nHome Tags पंढरपूरमधील प्राध्यापक दत्तात्रय काळेल यांनी शरद पवारांवर केली पीएचडी\nTag: पंढरपूरमधील प्राध्यापक दत्तात्रय काळेल यांनी शरद पवारांवर केली पीएचडी\nपंढरपूरमधील प्राध्यापक दत्तात्रय काळेल यांनी शरद पवारांवर केली पीएचडी\nv=Y5Op0jFpPDM पंढरपूरमधील प्राध्यापक दत्तात्रय काळेल यांनी शरद पवारांवर केली पीएचडी\n#pandharpur पंढरपुरात करणी,टोचलेले लिंबू,काळी बाहुली एका महिलेच्य�� दारात..\n#Solapur | मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश ४ जुलैला पहायला मिळणार: नरेंद्र पाटील...\n#pandharpur आ.प्रशांत परिचारक यांना भाजपकडून पुनश्च संधी\n#Solapur | सोलापूरात कंबरतलाव येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला..\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये कोविड उपाय योजनाबाबत आढावा बैठक..\n#PANDHARPUR | कृष्णा-भीमा स्थिरीकरणाबाबत पालकमंत्र्यांची प्रतिक्रीया..\n#Mumbai रामनामाचा वापर करून विविध राजकीय व आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न-ना. जयंत पाटील...\nदरोङ्याच्या गुन्ह्यातील १३ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईःपो.नि.सर्जेराव पाटील...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nबजाज फाईनान्सच्या बनावट कॉल सेंटरवर छापा; नांदेड पोलिसांची ठाणे शहरात कारवाई\nराज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात – राजेश...\nसैनिकांच्या पत्नींचा अपमान करणाऱ्यांनी गुर्मीची भाषा करू नये | भगीरथ भालकेंची...\nकैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव केंद्र सरकारकडे पाठवणार:-...\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2018/05/", "date_download": "2021-06-21T07:45:28Z", "digest": "sha1:C6QSKAPBJI5XVOH3UMIXKYAD63CWH2QV", "length": 146349, "nlines": 495, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "May 2018 | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nकैराना-नुरपूरमध्ये कोण मारणार बाजी \nलखनऊ - येथील कैराना लोकसभा आणि नुरपूर विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार असून सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कैराना लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सहानपूर आणि शामली येथे होणार आहे. तर नुरपूर विधानसभेची मतमोजणी बिजनौर येथे होणार आहे. दुपारी १ वाजेपर्यंत निवडणुकीचे निकाल हाती येतील. कैराना ही जागा भाजपकडे आहे. येथे राष्ट्रील लोक दल, काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी यांच्या आघाडीत ही निवडणूक झाली. पुढील वर्षी २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे.\nकैराना लोकसभा मतदार संघात भाजपकडून मृगांका सिंग तर राष्ट्रीय लोकदलकडून तबस्सूम हसन निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या जागेसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे खासदार हुकुम सिंग यांच्या निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक लागली होती. भाजपने या जागी त्यांची मुलगी मृगांका सिंग हिला निवडणुकीसाठी उतरवले.\nनुरपूर विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अवनी सिंग आणि समाजवादी पार्टीच्या नईमुल हसन यांच्यात सामना होत आहे. या ठिकाणी एकूण १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. बिजनौर जिल्ह्यातील नुरपूर विधानसभा निडणूक ही आमदार लोकेंद्र सिंग यांच्या निधनानंतर जाहीर झाली होती. त्यामुळे ही निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले.\nफरीद तनाशा हत्याकांड : ६ जणांना जन्मठेप ५ जणांना १० वर्षांची शिक्षा\nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक फरीद तनाशाच्या हत्याप्रकरणातील ११ जणांना विशेष मोक्का न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी न्यायाधीश एस.एम. भोसले यांनी ६ दोषींना हत्या आणि हत्येचा कट रचणे यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर अन्य ५ दोषींना मोक्काअंतर्गत १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.चेंबूरमधील टिळकनगर परिसरात २ जून २०१० रोजी दिवसाढवळ्या राहत्या घरातच फरीद तनाशाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात फरीदचा जागीच मृत्यू झाला होता. फरीद अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसाठी काम करायचा. एका गुन्ह्यात २००५ ते २००८ दरम्यान फरीदला कोठडीची हवाही खावी लागली होती. फरीद तनाशा, भरत नेपाळी व विजय शेट्टी हे छोटा राजन टोळीचे सदस्य होते. २००९मध्ये राजन टोळीचे वर्चस्व कमी झाले. त्यामुळे नेपाळी व शेट्टी या दोघांनी स्वतंत्र टोळी सुरू केली. २००५पासून अटकेत असलेला तनाशा हा २००९मध्ये जामिनावर बाहेर आला. त्यानेही टिळकनगर परिसरात स्वत:चे बस्तान बसविण्यास सुरुवात केली होती. तनाशाने आर्थिक फायद्यासाठी टिळकनगर परिसरात चालू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये सहभाग घेऊन विकासक व सोसायटी यांच्यामध्ये तेढ निर्माण केली. यातूनच विकासक दत्तात्रय भाकरेने नेपाळीला तनाशाची सुपारी दिली. यासाठी भाकरेने नेपाळीला ९० लाख रुपये दिले होते. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या कक्ष ६कडे येताच त्यांनी ११ आरोपींना बेड्या ठोकल्या. या अकराही आरोपींवरील दोष सिद्ध होत त्यांना शिक्षा सुनाविण्यात आली आहे. विशेष मोक्का न्यायालयाने यापैकी जफर खान उर्फ अब्बास, मोहम्मद साकिब खान, रविप्रकाश सिंग, पंकज सिंग, रणधीर सिंग आणि मोहम्मद रफिक शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली; तर रवींद्र वारेकर, विश्वनाथ शेट्टी, दत्तात्रय भाकरे, राजेंद्र चव्हाण आणि दिनेश भंडारी उर्फ लालजी यांना १० वर्षांची शिक्षा सुनावली.\nकर्नाटकातील शेतकऱ्यांना १५ दिवसांत कर्जमाफी - कुमारस्वामी\nबेंगळूरु - राज्यातील शेतकऱ्यांना पंधरवडय़ात संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल, अशी ग्वाही कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी बुधवारी दिली. शेतकरी संघटना आणि प्रगत शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेत त्यांनी हे आश्वासन दिले.धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना सत्तेवर येताच २४ तासांत संपूर्ण कर्जमाफीची ग्वाही देण्यात आली होती. ती पाळण्यात दिरंगाई होत असल्याबद्दल भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर कुमारस्वामींनी शेतकरी नेत्यांची तीन तास बैठक घेतली. या वेळी उपमुख्यमंत्री परमेश्वर आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते भाजपचे गोविंदा करजोळाही सहभागी होते.शेतकऱ्यांना संरक्षण देण्यास आमचा अग्रक्रम राहणार आहे. वित्तीय शिस्तीला धक्का न लागता शेतकऱ्यांचे पूर्ण हितरक्षण कसे करता येईल, याबाबत १५ दिवसांत ठोस निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.\nकृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nमुंबई - राज्याचे क़ृषीमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांनी मुंबईतील सोमय्या रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत.फुंडकर हे भाजपाच्या पहिल्या फळीचे नेते होते. त्यांनी यापूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले होते. वर्ष १९९१ ते ९६ या काळात त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले. फुंडकर यांनी तीन वेळा अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी १९७८ आणि १९८० मध्ये खामगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. फुंडकर हे विधानपरिषदेतील विरोध पक्षनेतेही होते. ८ जुलै २०१६ रोजी त्यांनी फडणवीस मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती.\nमुलाची हत्या करून संगीत शिक्षकाची आत्महत्या\nठाणे - ठाण्यामध्ये मुलाची हत्या करून वडिलांची आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडल्याचे उघडकीला आले आहे. ठाण्यातल्या वाघबिळ परिसरात ही घटना घडली. शौमिक घोष असे या इसमाचे नाव आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या बहिणींच्या नावे एक चिठ्ठीही लिहिली. शौमिक यांची सुसाईड नोटही पोलिसांच्या हाती लागली आहे. निराशेत शौमिक यांनी आपल्या अवघ्या सात वर्षांच्या मुलाची गळा दाबून आणि उशीने तोंड दाबून हत्या केली आणि त्यानंतर बोस यांनी स्वत:ला गळफास लावून घेतला या प्रकरणी कासारवडली पोलीस अधिक तपास करत आहेत. वाघबीळ येथील विजय इन्लेकव्ह सोसायटीत राहणारा शौमिक घोष (३९) संगीत शिक्षक होते. गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्येत बुडाले होते. पहिल्या पत्नीच्या घटस्फोटानंतर दुसरी पत्नीही सोडून गेल्याने ते तणावग्रस्त होते. पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्याने त्याने दुसरे लग्न केले होते. मात्र दोन ते तीन महिन्यांपूर्वी दुसरी पत्नी शौमिकला सोडून माहेरी गेली. यामुळे घरात शौमिकसोबत त्यांचा सात वर्षांचा मुलगा एकांश राहत होता. मंगळवारी शौमिकची दुसरी पत्नी घरी येऊन पुन्हा घरात पाऊल ठेवणार नाही, असे सा���गून निघून गेल्याने तो चिंताग्रस्त होता. त्यातच आर्थिक चणचण असल्याने त्याने कालच पत्नीचे दागिने बँकेत जमा केले होते. अखेर मुलाची उशीने गळा दाबून हत्या केल्यानंतर शौमिकने गॅलरीतील हुकला गळफास लावून घेत आत्महत्या केली.\nशिवशाही बसला अपघात, २ ठार १८ प्रवासी जखमी\nयवतमाळ - यवतमाळमधून शिवशाही बसच्या अपघाताची बातमी समोर येत आहे. ट्रकला ओव्हरटेक करायला गेलेल्या शिवशाही बसचा अपघात झाला. या अपघातात दोन प्रवासी ठार झालेत तर १८ प्रवासी गंभीर जखमी झालेत. नागपूर मार्गावरील बेलोणा गावाजवळ हा भीषण अपघात घडलाय. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न या शिवशाही बसच्या ड्रायव्हरने केला होता. परंतु, समोरून दुचाकीस्वार आल्याने त्याला सांभाळण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटला आणि हा अपघात घडला. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nखेळण्याच्या बॉक्समधून शस्त्राचे पार्सल\nऔरंगाबाद - ऑनलाइन खरेदी विक्री करणाऱ्या फ्लिपकार्ट कंपनीच्या शहरातील डिलेव्हरीचे काम इन्स्टाकार्ट कुरियर कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. खेळण्यांच्या नावाखाली शस्त्रे असलेली पार्सल पाठवण्यात येत होती. ऑर्डर बुक केल्यानंतर पाच दिवसांत कुरियर कंपनीच्या पार्सल ऑफिसला मुंबईहून पार्सल पाठवण्यात येत होती, मात्र इन्स्टाकार्टच्या स्थानिक व्यवस्थापनाला संशय आल्याने गेल्या आठ दिवसांपासून ही पार्सल डिलेव्हरीसाठी पाठवण्याचे टाळण्यात आले होते. पोलिसांनी इन्स्टाकार्टच्या जयभवानीनगर व मुकुंदवाडी येथील कार्यालयावर मध्यरात्री छापे टाकले. यामध्ये त्यांनी या पार्सलची तपासणी केली. हे पार्सल ऑनलाइन खरेदी करणारे ग्राहक व कंपनी यांचे ऑनलाइन खरेदीचे रेकॉर्ड तपासण्यात आले. यामध्ये ही पार्सले पाठवणाऱ्या ग्राहकाची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. खेळण्यांच्या नावाखाली ही पार्सल कुरियरच्या ऑफिसला आली होती. यामध्ये काही पार्सलची बुकिंग १६ मे रोजी करण्यात आले असून, १७ मे रोजी त्याचे बिल तयार होऊन औरंगाबादच्या कुरियरच्या ऑफिसला २१ मे रोजी शस्त्राचे पार्सल आले होते. ग्राहक अनेक वेळा ऑनलाइन क्रिकेटचे साहित्य मागवतात. त्या पार्सलचा आकार व शस्त्राच्या पार्सलचा आकार सारखा असल्याने सुरुवातीला कुरियर कंपनीच्या कर्मचा���्यांना याबाबत संशय आला नाही, परंतु त्यांना नंतर संशयास्पद वाटल्याने त्यानी या पार्सलची डिलेव्हरी सबंधित व्यक्तींना न करण्याचा निर्णय घेतला. ही पार्सल एकत्रित करून पुन्हा पाठवून देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nराज्यात १ जूनपासून पुन्हा शेतकरी आंदोलन\nपालघर - शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व संपाला एक वर्ष पूर्ण होत आले तरी त्यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या त्याच मागण्यांसाठी येत्या १ जूनपासून राज्यात पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.दुधाला किमान २७ रुपये भाव द्यावा या प्रमुख मागणीसाठी प्रहार, किसान सभा व लाखगंगा आंदोलकांनी सर्व दूध उत्पादक जिल्ह्यांतील तहसील कार्यालयांमध्ये खाटी जनावरे बांधून व सरकारच्या दगडी पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन करण्यात येणार आहे. लाखगंगा येथे झालेल्या ग्रामसभेत आ. बच्चू कडू, डॉ. अजित नवले, धनंजय धोरडे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.\nरेशन दुकानात मिळणार ३५ रुपये किलोने तूरडाळ\nमुंबई - रेशन दुकानांमध्ये ३५ रुपये किलो दराने तूरडाळीची विक्री करण्यात येणार आहे. आतापर्यंत हा दर ५५ रुपये इतका होता. मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. कर्नाटक व तामिळनाडूमध्ये रेशनच्या तूरडाळीचा दर अनुक्रमे ३८ व ३० रुपये आहे. राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत कमीतकमी किमतीत तूरडाळीची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे शासनाचे सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था, पूर्णत: अथवा अंशत: अनुदानित संस्था याद्वारे होणारी तूरडाळीची खरेदी पुढील आदेश होईपर्यंत फक्त महाराष्ट्र राज्य पणन महासंघाकडून शासकीय दराने करण्यास बंधनकारक करण्यात आले आहे.\nभंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक फेरमतदानतही ईव्हीएममध्ये बिघाड\nगोंदिया - भंडारा - गोंदिया शहरातील माताटोली येथील मतदान केंद्र २३३ वर पुन्हा यंत्रात बिघाड झाला आहे. बटन दाबल्यानंतर १० मिनिटाने मतदानाची प्रकिया पूर्ण होत होती. त्यामुळे मतदान केंद्रावर ईवीएम दुरुस्तीस्तीसाठी अभियंते दाखल झाले असून मतदान यंत्राच्या बॅटरी बदलण्यात आली. त्यानंतर आता मतदान प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे. दरम्यान, अवघ्या राज्���ाचे लक्ष लागून राहिलेल्या भंडारा पोटनिवडणुकीत ४९ केंद्रांवर आज (बुधवार, ३० मे) फेरमतदान होत आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. सोमवारी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. त्यावेळी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे बराच काळ मतदान थांबवावे लागले होते. आज या ४९ केंद्रांवर या सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर, नक्षलग्रस्त भागात सकाळी ७ ते ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. फेरमतदानावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटांना शाई लावण्यात येणार आहे. भंडारा गोंदियाचे निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची मतदानातल्या घोळानंतर बदली करण्यात आली. समन्वयाचा अभाव असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आता कादंबरी बलकवडे गोंदियाच्या नव्या जिल्हाधिकारी असणार आहेत.\nबँक कर्ज देत नसल्याने शेतकरी चढला मोबाइल टॉवरवर\nनंदुरबार - बँकेकडून शेतीकर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने उद्विग्न झालेला एक युवा शेतकरी मोबाइल टॉवरवर चढल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. गोपाळ नगरातील या प्रकारामुळे जिल्हा व तालुका प्रशासनाची एकच धावपळ उडाली. दुपारी दीडच्या सुमारास तुकाराम भिका पाटील (३५, रा़ कार्ली, ता़ नंदुरबार) हा शेतकरी धुळे चौफुली लगतच्या गोपाळनगर भागातील मोबाइल टॉवरवर चढला. त्याने लिहिलेली ५ पानी चिठ्ठी जमलेल्या लोकांना सापडली. चिठ्ठीवर नाव आणि पत्त्यासह मोबाइल क्रमांक होता़ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाटील यास मोबाइलवरून समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्ज मंजूर होणार नाही, तोवर खाली येणार नाही; प्रसंगी आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने दिली़ अखेर नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांनी जिल्हा बँकेतून मंजूर करण्याबाबत जिल्हाधिकारी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर साडेतीनच्या सुमारास पाटील खाली उतरला.\n‘मोजोज बिस्रो’च्या मालकाला जामीन देण्यास नकार\nनवी दिल्ली - मुंबईतील कमला मिल संकुलातील मोजोज बिस्रो रेस्टॉरण्टला डिसेंबर २०१७ मध्ये लागलेल्या आगीत १४ जण ठार झाले होते त्या प्रकरणातील आरोपी आणि रेस्टॉरण्टचा सहमालक युग तुली याला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. तथापि, त��न महिन्यांनंतर कनिष्ठ न्यायालयात नव्याने जामीन अर्ज करण्याची सवलत सर्वोच्च न्यायालयाने तुली याला दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तुली याला जामीन नाकारला होता त्याला त्याने आव्हान दिले होते, मात्र न्या. एल. नागेश्वर राव आणि न्या. एम. एम. शांतनागौडर यांच्या पीठाने जामीन देण्यास नकार दिला. तुली याच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, तुली याच्याविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा नाही, रेस्टॉरण्टला लागलेली आग ‘वन अबाव्ह’ हॉटेलमधील कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे लागली होती.\nजून अखेरीस गोव्याला परतणार मनोहर पर्रिकर\nमुंबई - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर जून अखेरीस परततील, अशी माहिती परिवहनमंत्री सुदीन ढवळीकर यांनी दिली आहे. पर्रिकरांवर सध्या स्वादुपिंडाच्या आजारावर अमेरिकेत उपचार सुरू आहेत. ७ मार्चपासून पर्रिकर अमेरिकेत आहेत. त्यांच्या नेतृत्वात गोवा सरकार आपली ५ वर्षं पूर्ण करेल, असेही ढवळीकर म्हणाले आहेत. गेल्या १०० दिवसांपासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्याने घटनात्मक पेच निर्माण झाल्याचा दावा करून काँग्रेस विधीमंडळ पक्षाने राष्ट्रपतींना साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच काँग्रेस आमदारांचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार असल्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी म्हटले आहे.\nभाजपा आमदारावर बलात्काचा आरोप\nउत्तर प्रदेश ( उन्नाव ) - उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांमुळे योगी सरकारची नाचक्की झाली असतानाच आता आणखी एका भाजपा आमदारावर बलात्काराचा आरोप झाला आहे. बदायू जिल्ह्यातील बिसौली येथील आमदार कुशाग्र सागर यांच्यावर मोलकरणीच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असून लग्नाचे आमिष दाखवून कुशाग्र सागर यांनी बलात्कार केला. मी लग्नाचा विषय काढताच मला व माझ्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली, असा गंभीर आरोप पीडित तरुणीने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पीडित तरुणीचे वडील बेरोजगार आहेत. तर तिची आई मोलकरीण म्हणून कुशाग्र सागर यांच्या घरी काम करायची. २०१२ मध्ये मी १६ वर्षांची होती. माझी आई मदतीसाठी मला त्यांच्या घरी न्यायची. याच सुमारास माझी कुशाग्र सागर यांच्याशी ओळख झाली. कुशाग्र सागरने मला लग्नाचे आमिष दाखवले आणि २०१२ ते २०१४ या कालावधीत त्याने माझ्यावर बलात्कार केला, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. तू १८ वर्षांची झाल्यावर लग्न करुया, असे मला कुशाग्र सागरने सांगितले. पण नंतर त्याने लग्नास नकार दिला. माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून आता कोणीही माझ्याशी लग्न करणार नाही. कुशाग्र सागर माझ्याशी लग्न करतील म्हणून मी हे इतके दिवस सहन केले. पण आमदार झाल्यापासून ते मला व माझ्या कुटुंबियांना धमकी देत आहेत, असे पीडित मुलीने सांगितले. १७ जून रोजी कुशाग्र सागर यांचा विवाह होणार असून त्यापूर्वीच बलात्काराचे आरोप झाल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. पोलीस अधीक्षक नैथानी यांनी बलात्काराची तक्रार दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सखोल चौकशीनंतरच पुढील कारवाई केली जाईल.\nआजपासून राष्ट्रीयकृत बँक कर्मचारी २ दिवसाच्या संपावर\nमुंबई - आजपासून राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी २ दिवसांच्या संपावर जाणार आहेत. संपासाठी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी महिनाअखेरचा मुहूर्त साधला आहे. त्यामुळं या महिन्याचा पगार तर लांबणीवर पडणार नाही ना अशी शंकचे पाल चाकरमान्यांच्या मनात चुकचुकत असणार.तसेच एटीएममध्येही खडखडाट निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या वेगवेगळ्या ९ कर्मचारी संघटनांचे १० लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्याचा मोठा परिणाम सर्वसामान्यांवर आणि आर्थिक व्यवहारावर पहायला मिळणार आहे. इंडियन बँक असोसिएशनने प्रस्तावित केलेल्या २ टक्के पगारवाढीचा निषेध म्हणून संपाची हाक देण्यात आली आहे. दरम्यान मागच्या वेळी बँक कर्मचाऱ्यांना जवळपास १५ टक्के पगारवाढ देण्यात आली होती. केंद्रीय कामगार आयुक्तांनी मध्यस्थी करत संप होऊ नये यासाठी खटाटोप केला खरा, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.\nदिल्लीत रबराच्या गोदामाला भीषण आग\nनवी दिल्ली - दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर भागात एका रबराच्या गोदामाला मंगळवारी संध्याकाळी लागलेली भीषण आग १५ तासांनंतरही धुमसत आहे. ही आग इतकी भीषण आहे की, चार ते पाच किमीपासून या आगीच्या ज्वाळा लोकांना पहायला मिळत आहेत. दरम्यान, ३५ अग्निशामक दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत ��सतानाही ती आटोक्यात येत नसल्याने अखेर हवाई दलाला पाचारण करण्यात आले आहे. हवाई दलाच्या Mi 17 हेलिकॉप्टरच्या सहाय्याने ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.दिल्लीच्या अग्निशामक दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेची वर्दी देणारा फोन आम्हाला मंगळवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आला. त्यानंतर आगीची तीव्रता लक्षात घेता ती विझवण्यासाठी अग्निशामकच्या ३५ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. त्यानंतर रात्रभर ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले मात्र, तरीही आग आटोक्यात आलेली नाही. ही आग इतकी भीषण आहे की, ५ किमी दूर अंतरावरूनही या आगीच्या ज्वाळा स्थानिकांना दिसत आहेत.ज्या गोदामाला ही आग लागली ते गोदाम संत निरंकारी शाळेजवळ आहे. आगीची घटना घडली त्यावेळी शाळेला सुट्टी असल्याने कोणीही तेथे नव्हते. अनेक तासांनंतरही आग आटोक्यात येत नसल्याने पोलिसांनी आसपासच्या घरांमधून लोकांना सुरक्षित ठिकाणी हालवत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, गोदामातून रबरांच्या चादरी घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला अचानक आग लागली, नंतर ही आग संपूर्ण गोदामात पसरली आहे.\nआंतरराष्ट्रीय बुकी सोनू जालान ठाणे पोलिसांच्या जाळ्यात\nठाणे - गेले अनेक दिवसांपासून फरार असलेला अंतरराष्ट्रीय स्तरावरील बुकी सोनू जालान यास ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने कल्याण न्यालयालय परिसरातून अटक केली. कल्याण येथे त्याच्या साथीदाराला भेटण्यासाठी सोनू येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. नुकत्याच झालेल्या मुंबई विरुद्ध पंजाब या सामन्यासाठी त्याने सट्टा लावल्याचे समोर आले आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाने यापूर्वी ५ जणांना अटक केल्यानंतर आता सोनू हा सहावा आरोपी आहे.सट्टा लावण्यासाठी सोनूने बेट आणि टेक नावाची वेबसाईट बनविली होती. या वेबसाईटच्या माध्यमातून हवालाच्या मार्गाने पैसे या ठिकाणी जमा करण्यात येत होते. त्यानंतर सट्टा लागत असल्याचे समोर आले आहे. सोनूला वेबसाईट बनवून देणारा एकांश शहाचा देखील पोलीस शोध घेत आहे.\nशिवशाही'त ज्येष्ठांना खास सवलत\nमुंबई - राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) ७० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रमाणे 'शिवशाही' बसमध्ये खास सवलत मिळणार आ��े. ही सवलत १ जूनपासून लागू होणार आहे. सध्या एसटीच्या साध्या, रातराणी व निमआराम बसेसमधून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास तिकिटात ५० टक्के सवलत देण्यात येते. अशा प्रकारची सवलत नव्याने सुरू झालेल्या 'शिवशाही' बस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, ही सवलत थोडी कमी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना शिवशाही बसेसमध्येसुद्धा सवलत मिळावी अशी मागणी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी रावते यांच्याकडे केली होती. याची दखल घेत रावते यांनी घेतली आणि ही घोषणा केली.एसटीच्या ताफ्यात स्वमालकीच्या टाटा बनावटीच्या ५०० वातानुकूलित शिवशाही बसेसचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात भाडेतत्त्वावरील एकूण ७०० वातानुकूलित शिवशाही बसेसचा समावेश महामंडळाच्या वाहन ताफ्यात होणार आहे. मात्र सध्या ३५० शिवशाही बसेसचा समावेश आहे. वातानुकूलित शिवशाहीच्या आसन श्रेणीतील बसेसमध्ये एकूण तिकीट मूल्याच्या ४५ टक्के तर वातानुकूलित शिवशाहीच्या शयनयान श्रेणीतील बसेसमध्ये (एसी स्लीपर) एकूण तिकीट मूल्याच्या ३० टक्के सवलत देण्यात येईल. १ जून २०१८ पासून म्हणजे एसटीच्या ७० व्या वर्धापन दिनापासून ही सवलत राज्यभर लागू होणार आहे. याचा लाभ सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे, अशी माहिती एसटी प्रसासनाकडून देण्यात आली आहे.\nएव्हरेस्ट सर केलेल्यांना २५ लाख देऊन गौरव करण्यात येणार \nमुंबई - मिशन शौर्यअंतर्गत एव्हरेस्ट सर करणाऱ्या जिल्ह्यातील पाच आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रपुरचे पालकमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले, या पाचही जणांना गृह विभागात नोकरी देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे़ ज्या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न केला त्यांनाही प्रत्येकी १० लाख रुपये देऊन गौरविण्यात येईल़ १६ मे रोजी पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखरावर चंद्रपूर आणि महाराष्ट्राचा ध्वज फडकविला़ या शौर्याची दखल प्रधानमंत्री नरेंद्र्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात घेतली. अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आदिवासी विकास विभागाने या विद्यार्थ्यांच्या उपजत धाडसाला ‘मिशन शौर्य’च्या माध्यमातून एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी उत्तर भारतातील महत्त्वाच्या संस्थांमध्ये प्रशिक्षित करण्यात आले होते. प्रारंभी ५० विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या चाचण्या घेऊन त्यातून १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.\nमालाड स्टेशन येथील एम. एम. मिठाई दुकानाला आग\nमुंबई - मालाड स्टेशनजवळील एम. एम. मिठाईवाला दुकानाला आग लागली आहे. सकाळी पावणे आठच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर येतेय. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि ८ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. मालाड स्टेशनच्या अगदी जवळ हे दुकान आहे. स्टेशन परिसर आणि त्यातही ऑफिसला पोहोचण्यासाठी लोकांची घाई असल्याने याठिकाणी गर्दी वाढली होती. मालाड पोलीस गर्दीचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करता करता नाकी नऊ आले. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नसून शॉर्टसर्किटमुळे हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.पोलीस अधिक तपस करीत आहेत.\nशेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन घेण्याची संघटनांची मागणी\nनवी दिल्ली - शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. या मागणीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाठिंबा द्यावा यासाठी सोमवारी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि खासदार राजू शेट्टी, स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव तसेच, किसान सभेचे नेते अतुल अंजान, समितीचे समन्वयक व्ही. एम. सिंह यांचा समावेश होता.संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भातील दोन खासगी विधेयकेही मांडली जाणार आहेत. राजू शेट्टी आणि राज्यसभेचे खासदार के. के. राजेश यांच्याकडून ही विधेयके मांडली जाणार आहेत. संपूर्ण कर्जमाफी दिली जावी तसेच, स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला उत्पादन शुल्काच्या दीडपट मूल्य मिळावे अशा मागण्या विधेयकाद्वारे केल्या जाणार आहेत. या विधेयकाला २१ राजकीय पक्षांचे समर्थन असल्याचा दावा या नेत्यांनी केला.\nतुरुंगातून फेसबुकद्वारे कैद्याने मुख्यमंत्र्यांना दिली धमकी\nपंजाब - पंजाबमधील तुरूंग व्यवस्थेबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यातील फरीदकोट तुरूंगात बंद असलेल्या एका कैदीने सुमारे तीन मिनिटे फेसबुकवर लाइव्ह येत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राज्याचे पोलीस महासंचालक सुरेश अरोरा आणि तुरूंग मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. गोविंद सिंग असे या कैद्याचे नाव असून त्याला याचवर्षी एप्रिल महिन्यात तुरूंगात धाडण्यात आले आहे. त्याने फेसबुकवर लाइव्ह येत अमरिंदर सिंग यांना धमकी देत तुमची उलटी गिनती सुरू झाली आहे, अशी धमकीच दिली. भटिंडा येथील रॅलीदरम्यान अमरिंदर सिंग यांनी खोटे बोलल्याचा उल्लेख गोविंदने व्हिडिओत केला आहे. पंजाबमधील अंमली पदार्थाचा व्यवसाय पूर्णपणे संपुष्टात आणण्याचे वचन अमरिंदर सिंग यांनी या रॅलीत दिले होते. पण त्यांनी तसे केले नाही. अमरिंदर सिंग यांनी खोटे वचन दिल्यामुळे त्यांनी सुवर्ण मंदिरात जाऊन देवाची माफी मागायली हवी. पंजाबमध्ये आजही अंमली पदार्थ प्रत्येक ठिकाणी सहज उपलब्ध होतात आणि त्यात माझे भाऊ-बहीण अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत, असे त्याने या व्हिडिओत म्हटले आहे. माझ्याकडे मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांचा फोन नंबर उपलब्ध नसल्यामुळे मला फेसबुकवर लाइव्ह यावे लागल्याचेही त्याने म्हटले. जर माझ्याकडे त्यांचा फोन नंबर असता तर मी स्वत: त्यांना फोन केला असता, असे म्हणत त्याने तुरूंगातील गैरसुविधांचाही उल्लेख केला.\nसांगली महापालिका निवडणुकीत बाजीगर कोण \nसांगली - सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, प्रथमच काँग्रेसेतर पक्ष म्हणून भाजपाने महापालिकेची सत्ता हस्तगत करण्याचा चंग बांधला असून यासाठी गेल्या तीन-चार महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. समविचारी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र एकत्र लढण्याऐवजी मत्रीपूर्ण लढतीच्या तयारीत दिसत आहेत. यामुळे बहुसंख्य ठिकाणी तिरंगी लढतीची शक्यता सध्या तरी दिसत आहे. महापालिका निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवरून सुरू झाली असून प्रभाग रचना अंतिम करण्यात आल्याने इच्छुकांनी आपली मोच्रेबांधणी सुरू केली आहे. समोर कोण असेल यापेक्षा आपण कसे श्रेष्ठ आहोत हे सांगण्याचा प्रयत्न सर्वच उमेदवार करीत आहेत.\nदियाची राजकीय वादतून हत्या\nमाणगाव - रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील वावे गावातील अपहरण झालेल्या दिया जाईलकर या ८ वर्षीय मुलीची हत्या झाली असल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे. या हत्येच्या निषेधार्ध आज माणगाव तालुक्यात बंदचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, ही हत्या राजकीय वादातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गोरेगाव, माणगाव, निजामपूर आणि लोणेरे गावातल्या बाजारपेठा आज बंद राहणार आहेत. दियाचा मृतदेह तिच्या घरापासून जवळच असलेल्या एका बंद घरात तिचा मृतदेह आढळून आला आहे . २५ मे रोजी सायंकाळपासून दिया बेपत्ता होती . गावातील दुकानात खाऊ आणण्यासाठी गेलेली दिया परतलीच नाही . तिच्या नातेवाईकांनी शोध घेवून ती सापडली नाही. त्यामुळे माणगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.२५ मे रोजीच गावात झालेल्या निवडणुकीत दियाची आई बिनविरोध निवडून आली. त्याच वादातून दियाचं अपहरण आणि हत्या झाल्याचा संशय आता व्यक्त होत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. दियाचा मृतदेह माणगाव सरकारी रूग्णालयात आणण्यात आला तेव्हा तेथे ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरा दिया मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईत नेण्यात आला आहे.\nराहुल गांधी यांनी 'काँग्रेस बचावा'साठी प्रयत्न करावा\nपुणे - काँग्रेसकडून सातत्याने संविधान बचावाचा नारा दिला जात आहे. मात्र, त्याची काही आवश्यकता नसून राहुल गांधी यांनी 'काँग्रेस बचावा'साठी प्रयत्न करावा, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी लगावला. भाजपला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा काँग्रेस हा डाव आहे, असा आरोपही आठवले यांनी या वेळी केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात आठवले बोलत होते. या वेळी पुण्याचे पालकंत्री गिरीश बापट, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आमदार अॅड. राहुल कुल, पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस अविनाश महातेकर, प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, प्रा. एम. डी. शेवाळे, मातंग आघाडीचे हनुमंत साठे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, राजा सरवदे, संयोजक बाळासाहेब ���ानराव, परशुराम वाडेकर, महिपाल वाघमारे, महेंद्र कांबळे, आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांच्यासह शहरातील नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nकैरानामध्ये विरोधकांच्या एकजुटीमुळे भाजपाची कोंडी\nलखनऊ - कर्नाटकमध्ये एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यात विरोधक एकत्र आले होते. २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांची तयारी सुरू असल्याचा संदेश यातून देण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर, विरोधक एकत्र आल्यास भाजपाचे काय होणार, याची लिटमस टेस्ट आज पश्चिम उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा मतदारसंघात होईल. कैराना मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपाविरोधात बहुजन समाज पक्ष,समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र आले आहेत.कैरानामध्ये भाजपच्या म्रिगांका सिंह यांच्यासमोर राष्ट्रीय लोक दलाच्या तबस्सुम हसन यांचे आव्हान असेल. तबस्सुम यांना बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपा विरुद्ध इतर सर्व, अशी लढत याठिकाणी पाहायला मिळते. कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांच्या शपथविधीवेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव उपस्थित होते. विरोधकांनी दाखवलेली ही एकी भाजपासाठी किती अडचणीची ठरते, हे कैरानामध्ये स्पष्ट होईल. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कैरानामधील पोटनिवडणूक महत्त्वाची आहे.\nदापोलीत २ गटात फिल्मी स्टाईलने मारामारी\nरत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाराऱ्यावर २ दोन गटात फिल्मी स्टाईलमे जोरदार हाणामारी झाली आहे. यात ५ जण गंभार जखमी झाले आहेत. किरकोळ कारणावरून ही हाणामारी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल झाली आहे.मुरुड समुद्र किनाराऱ्यावर पाजपंढरी गावातील काही तरूण फिरायला गेले असता समुद्र किनाऱ्यावर मुरुड गावातील काही तरुणांशी बाचाबाची झाली आणि याचं रूपांतर हाणामारीत झाले.\nपुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला\nश्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा आर्मी कॅम्पवर भ्याड हल्ला केला आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला जवानांनीदेखील चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून एक नागरिक जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय जवानांवर मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले होत आहेत. कुलगाममध्येही आर्मी कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता आणि आता पुलवामातील काकपोरा येथेही दहशतवाद्यांनी जवानांना टार्गेट केलं. हल्ल्यात एक जवान व एक स्थानिक जखमी झाले होते. या दोघांनाही तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू झाला.\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nजम्मू - पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या गोळीबारापासून संरक्षणासाठी जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळील गावांमध्ये साधारण ५५०० बंकर आणि २०० समाजगृहे बांधण्यात येणार आहेत. राज्यातील राजौरी जिल्हा प्रशासनाने त्यासाठीची तयारी सुरू केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्य वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करत असते. त्यात सीमावर्ती भागातील नागरिकांचे मोठे नुकसान होते आणि अनेक घटनांमध्ये त्यांना जीवही गमावावा लागला आहे. अशा घटनांमध्ये नागरिकांचे रक्षण करण्यासाठी जम्मू-काश्मीरचे राज्य सरकार आणि केंद्रीय गृह खाते यांच्या संयुक्त विद्यमाने बंकर आणि भूमिगत निवारे बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. हा प्रकल्प चालू आर्थिक वर्षांत पूर्ण होणार असून त्यासाठी १५३.६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राजौरी जिल्ह्य़ाचे विकास आयुक्त शाहीद इक्बाल चौधरी यांनी नुकतीच या संदर्भात बैठक घेऊन प्रकल्पाचा आढावा घेतला.\nकाँग्रेसच्या कृपेवर सरकार अवलंबून - कुमारस्वामी\nबंगरूळ - विधानसभा निवडणुकीदरम्यान लोकांना पूर्ण जनादेश मागितला होता. पण ते मिळाले नाही. त्यामुळेच आज आपण काँग्रेसच्या कृपेवर अवलंबून आहोत, असे स्पष्टीकरण कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी कृषी कर्ज माफ करण्यास आपले प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. जर मी कर्ज माफ करण्यात असफल ठरलो. तर मी आपल्या पदाचा राजीनामा देईल, असेही ते म्हणाले.माझ्या पक्षाने एकट्याने सरकार बनवलेले नाही. मी लोकांना जनादेश मागितला होता. मी कोणाच्याही दबावात न येण्यासाठी जनादेश मागितला होता. पण आज मी काँग्रेसच्या कृपेवर आहे. मी राज्यातील साडेसहा कोटी लोकांच्या दबावात नाही.\nमुंबई - मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या आर. बी. एल. इमारतीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली होती. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. मात्र, इमारतीमधील २ जण बेपत्ता असल्याचे वृत्त समोर येत आहे. तर एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळला आहे.गोरेगावमधील आर. बी. एल. इमारतीला ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १४ गाड्या दाखल झाल्या आणि काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागली त्यावेळी इमारतीत काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. आता २ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. बेपत्ता नागरिकांना शोधण्याचे काम सुरु आहे.\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला\nअमरावती - जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे.चांदुर रेल्वे पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर मांजरखेड येथील तांडा परिसरात हल्ला करण्यात आला. यात सतीश मडावी या पोलिसाचा मृत्यू झाला तर जाधव नावाचे पोलीस गंभीर जखमी झालेत. हे दोन्ही पोलीस गावठी दारू चोरी पकडायला गेले होते. तिथे कारवाई करताना त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nठाण्यात मनसैनिकांकडून तृतीयपंथीला बेदम चोप\nठाणे - ठाण्यात मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी तृतीयपंथीला बेदम चोप दिला. माजीवाड नाका येथे रस्त्यानं चालणाऱ्या मुलीच्या अंगावर धावून तिला तृतीय पंथीयांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.मात्र तक्रार दाखल झाल्यानंतरही कारवाई झाली नाही म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी या तृतीयपंथीला बेदम चोप दिला. या तृतीयपंथीयाकडून सर्रास देहविक्री केली जात होती. त्याचबरोबर रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनाही ते लुटायचे. त्यामुळे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. मा��िवडा भागात राहणारी एक तरुणी शनिवारी रात्री कामावरुन परत येत असताना तीन-चार तृतीयपंथीयांनी तिला लुटण्याचा प्रयत्न केला. तिने याबाबत कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.नंतर या संदर्भात तरुणीने मनसेकडे तक्रार केली. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह माजिवडा गाठत या तृतीयपंथीयांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही जण पळून गेले, तर एक तृतीयपंथी मनसे कार्यकर्त्यांच्या हाती लागला आणि त्याला बेदम मारहाण करण्यात आली.\nभंडारा-गोंदिया मतदारसंघात ४६ गावांचा मतदानावर बहिष्कार\nमुंबई - पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज (सोमवार) मतदान होत असून त्यासाठी जिल्ह्य़ात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालघरची निवडणूक भाजप व शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रचार केला. या दोघांबरोबरच पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचे आव्हान तगडे आहे. जिल्ह्य़ातील दोन हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर मतदान होणार असून त्यापकी १४ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. पालघरबरोबरच भंडारा-गोंदिया मतदारसंघात सोमवारी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना आहे.भाजपसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत असून यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. भाजपची निवडणूक यंत्रणा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराची जनमानसातील स्वच्छ प्रतिमा असा हा सामना आहे. भाजपने ही जागा स्वत:कडे राखण्यासाठी जोरदार तयारी केली आहे, तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही या जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे हे कुणबी समाजाचे असून सुमारे चार लाख मतदान या एका समाजाचे या मतदारसंघात आहे. गोंदिया जिल्ह्य़ातील हेमंत पटले हे भाजप उमेदवार भंडारा जिल्ह्य़ात फारसे परिचित नाहीत. तरीही त्यांची पोवार समाजाची मते अडीच ते तीन लाखांच्या घरात आहेत. मतमोजणी ३१ मे रोजी आहे.\nइव्हीएम बंद पाडून भाजपाची सेटिंग - हितेंद्र ठाकूर यांचा आरोप\nपालघर - पालघर पोटनिवडणुकीत भाजपा रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी प्रशासनाला हाताला धरून मुद्दामहून इव्हीएम बंद ठेवल्या असून इथले मतदान आम्हाला होऊ नये असा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक सोसायटींमध्ये भाजपाचे पदाधिकारी फोन करून नागरिकांना अमिष दाखवत आहेत. काही भागात पेट्रोल एक रूपयांनी स्वस्त विकले जात आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. माध्यम प्रतिनिधींचे फोन गेल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. प्रशासनाला हाताला धरून भाजपा रडीचा डाव खेळत आहे. मध्यरात्री अधिकारी मशीनमध्ये कसले सेटिंग करत होते, असा सवालही ठाकूर यांनी उपस्थित केला.जिथे जिथे बविआचे प्राबल्य आहे. तिथे मशीन्स बंद ठेवण्यात आले आहेत. मतदार वाट पाहून जात आहेत. या निवडणुकीत भाजपाने सेटिंग केले आहे, असा आरोप करत आमची लढत ही भाजपा नव्हे तर शिवसेनेबरोबर असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.\nमलाइका अरोराने स्विमसूटमधील फोटो केले शेअर\nरेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांना अटक\nजळगाव - मे महिन्याच्या सुट्या असल्याने रेल्वे प्रवास करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही संधी साधून तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या अकोला येथील एजंट व त्याच्या दोन साथीदारांना भुसावळ रेल्वे बलाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. रेल्वे बुकिंग तिकिटांमध्ये हेरफेर करून अवैध मार्गाने तिकिटे बनवून विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळत होती. त्यानुसार कार्यवाही करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी भुसावळ मध्य रेल्वे विभागात एक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे स्थानकावरील अधिकृत आरक्षण बुकिंग खिडक्या व आयआरसीटीसीचे परवानाधारक एजंट याच्यावरसुद्धा नजर ठेवण्यात आली होती. लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट देण्यासाठी एजंट नियमांचे उल्लंघन करून स्वत:चा आयडी अवैध मार्गाने सॉफ्टवेअरमध्ये वापरून तिकीट काढतात व मोठ्या किमतीत विकतात.या कारवाईत निरीक्षक प्रवीणकुमार कस्बे, उपनिरीक्षक आशू शर्मा, संजीव रायज, समाधान वहुलकर, अंबिका यादव, कर्मचारी मनीष शर्मा, योगेश पाटील, विनोद जेठवे आदींनी अकोला येथील पवन इन्टरनेट कॅफे ��ुकानावर धाड टाकली. त्या ठिकाणावरून २१,६७५ रुपयांची १५ अवैध तिकिटे मिळाली. दुकान मालक रमेश गेडीमल लाछवानीसह दोन साथीदारांनाही पकडण्यात आले. त्याचबरोबर कप्युटर, लॅपटॉप, जियो वाय -फाय डोंगल, प्रिन्टर असे उपकरणे जप्त करण्यात आली. मध्ये रेल्वे अंतर्गत प्रवाशांनी अवैध दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये. तसेच अवैध तिकीट खरेदी करू नये, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.\nनीरव मोदीचा भाऊ ५० किलो सोने घेऊन पसार\nमुंबई - पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून परदेशात पळालेल्या नीरव मोदीचा सावत्र भाऊ नेहल हा दुबईतील एका सेफहाऊसमधून तब्बल ५० किलो सोने घेऊन फरार झाला आहे. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केल्याची माहीती मिळाल्यानंतर नेहलने ५० किलो सोने घेऊन पळ काढला आहे. दुबईतील नीरव मोदीच्या रिटेल आउटलेटमध्ये हे सोने विक्रीला ठेवण्यात आले होते. पीएनबी घोटाळ्याचा तपास करीत असलेली सीबीआय दुबईपर्यंत पोहोचू शकते, अशी भीती वाटल्याने नेहलने विक्रीसाठी ठेवलेले सर्व सोने घेऊन दुबईतून पळ काढल्याचे सूत्रानुसार कळते. नेहल हा मेहुल चोक्सीची कंपनी गीतांजली जेम्समध्ये कार्यरत होता. पीएनबी घोटाळ्यात नेहल हा आरोपी नाही. परंतु, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने मनी लॉड्रिंगमध्ये त्याचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.\nराज्यातील २४८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nमुंबई - राज्य पोलीस दलातील तब्बल २४८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी पोलीस मुख्यालयातून काढण्यात आले. तर ६० अधिकाऱ्यांना त्याच ठिकाणी एका वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये नव्याने सुरू होत असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी यातील १४ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड आयुक्तालय स्थापन करण्याबाबत आदेश काढल्यानंतर या पोलीस निरीक्षकांना बदलीसाठी सोडण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, भानुदास जाधव, दिलीप भोसले, सुनील दहिफळे आणि प्रदीप लोंढे यांच्यासह कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक यशवंत गवारी आणि सतीश पवार, तर गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, टी. मुजारवर आणि श्रीराम पौळ, रायगड पोलीस दलातील पोलीस निरीक्षक पांडुरंग गोफ��े, अहमदनगर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौडचे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नियुक्ती करण्यात आली आहे.तर कार्यकाळ पूर्ण झालेल्या ११५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे, ठाणे, नागपूर, नवी मुंबई, जळगावमधील पोलीस निरीक्षकांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील १० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ठाणे, मुंबई, नागपूर, अमरावती आणि पुणे शहरातील एकूण ११९ पोलीस निरीक्षकांना त्यांच्या विनंतीवरून बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. ३१ मेपर्यंत त्यांना नवीन बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nबैलबंडीवर दुचाकी वाहून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा केला निषेध\nनागपूर - पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मुद्दा सध्या देशात चांगलाच गाजत आहे. या दरवाढीविरोधात सर्वत्र विरोध सुरू आहे. शुक्रवारी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी बैलबंडीवर दुचाकी वाहने वाहून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात आला. दुपारी ४ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौकातून या बैलबंडी मोर्चाला सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष पाटील हे स्वत: बैलबंडी चालवत होते. त्यांच्यासोबत माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, आ. प्रकाश गजभिये हे बैलबंडीवरून घोषणा देत होते. या मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात नारेबाजी करीत पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध केला. यानंतर शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या माध्यमातून मख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास भाजपा सरकारच्या विरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला. आंदोलनात महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राजाभाऊ टांकसाळे, सलील देशमुख, अनिल अहीरकर, प्रवीण कुंटे पाटील, वेदप्रकाश आर्य आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nपेट्रोल-डिझेलपाठोपाठ ग्राहकांना आता विजेचा झटका\nनवी दिल्ली - पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने देश होरपळून निघाला असताना आता विजेच्या दरवाढीचा आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी जास्त असताना, औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाचा पुरेसा पुरवठा नाही. पश्चिम भारतातून उत्तरेकडील राज्यांना वीज पुरवणारी महत्त्वाची ट्रान्समिशन लाइन नेमकी या काळात तुटल्यामुळे वीजपुरवठ्याचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे वीज दरात अनपेक्षित वाढ अपेक्षित आहे. इंडियन एनर्जी एक्सचेंजमध्ये विजेची किंमत २ वर्षांतील सर्वाधिक म्हणजे ६ रुपये २० पैसे प्रति युनिट नोंदली गेली. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थानमध्ये सोमवारी विजेचा दर ८ रुपयांवर पोहोचला, जो आधी ७ रुपये ४३ पैसे युनिट होता. एक्सचेंजमध्ये एका आठवड्यात वीजदरात युनिटमागे २ रुपये वाढ झाली. गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश व तामिळनाडूत वीज टंचाई दूर करण्यासाठी वीज वितरण कंपन्या थेट स्पॉट मार्केटमधून वीज खरेदी करतात. या कंपन्यांना महाग दराने वीज मिळाल्यास तो बोजा त्या ग्राहकांवर टाकतात. औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना वेळेवर पुरेसा कोळसा पुरवठ्यावरील देखरेखीचे काम केंद्रीय विद्युत प्राधिकरणाकडे आहे.\nमहापालिकेच्या शाळेचं गेट पडून विद्यार्थ्याचा मृत्यू\nनवी मुंबई - नवी मुंबई महापालिका शाळेत एक मोठा अपघात झाला आहे. महापालिकेच्या शाळेचा गेट पडल्याने एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. सौरभ चौधरी असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सौरभ ५ वी इयत्तेत शिकत होता. सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला.हा गेट पडल्याने एक विद्यार्थी गंभीर जखमीदेखील झाला आहे. जखमी विद्यार्थ्याच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे ४० कोटी रुपये खर्च करुन महापालिकेची ही नवीन शाळा उभारण्यात आली होती. यंदाच्या शालेय वर्षापासून ही शाळा सुरु होणार होती. पण त्याआधीच या शाळेच गेट पडल्याने तिथे खेळत असलेल्या विद्यार्थ्याचा त्याच्यात जीव गेला आहे.कोपरखैराणेमधील सेक्टर १८ मध्ये ही शाळा उभारण्यात आली आहे. अवाढव्य खर्च केला म्हणून तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तिथल्या इंजिनिअरला क��मावरुन निलंबित केले होते. त्यामुळे ही शाळा सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेली आहे.\nभारत व बांगलादेश यांच्यात सहकार्य व समझोत्याच्या धाग्याचे बंधन – मोदी\nशांतिनिकेतन - भारत व बांगलादेश यांच्यात सहकार्य व समझोत्याचे बंध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वभारती विद्यापीठाच्या ४९ व्या पदवीदान समारंभात सांगितले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच विद्यापीठाचे कुलगुरू सबुजकोली सेन या वेळी उपस्थित होते.मोदी म्हणाले की, भारत व बांगलादेश हे वेगवेगळे देश असले तरी ते सहकार्य व समझोत्याच्या धाग्याने जोडले गेले आहेत. मग ती संस्कृती असो, की सार्वजनिक धोरण, दोन्ही देशातील लोक एकमेकांपासून शिकत आहेत. बांगलादेश भवन हे त्याचे उदाहरण आहे.\nजम्मू- काश्मीरमध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा\nजम्मू - जम्मू काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये सैन्याच्या सतर्क जवानांनी घुसखोरीचा डाव उधळून लावला. सैन्याच्या कारवाईत पाच घुसखोरांना कंठस्नान घालण्यात आले असून परिसरात सैन्याकडून शोधममोहीम राबवली जात आहे.शनिवारी पहाटे तंगधार सेक्टरमध्ये काही दहशतवादी भारतात घुसखोरी करत असल्याचे सैन्याच्या निदर्शनास आले. यानंतर झालेल्या चकमकीत सैन्याने पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दहशतवादी कोणत्या संघटनेशी संबंधित होते, याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.रमजानच्या पवित्र महिन्यात जम्मू- काश्मीरमध्ये सैन्याने शस्त्रसंधी लागू केली आहे. मात्र दुसरीकडे सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. गेल्या आठवडाभरात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सीमेवरील गावात राहणाऱ्या ५ नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर २० हून अधिक जण जखमी झाले. शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे सीमारेषेजवळील गावात राहणाऱ्या हजारो ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी न्यावे लागले होते.\nव्हिडिओकॉन कर्ज प्रकरण ; सेबीकडून चंदा कोचर यांना नोटीस\nनवी दिल्ली - सेक्युरिटीज् अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांना नोटीस जारी केली आहे. ही नोटीस आयसीआयसीआय बँकेच्या व्हिडिओकॉन ग्रुप अर्थात न्यूपावर यांच्यातील संशास्पद व्यवहारांबाबत जारी करण्यात आली आहे. खासगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ���या या बँकेने शेअर बाजाराला ही माहिती दिली. न्यूपावरमध्ये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचे आर्थिक हितसंबंध जोडलेले आहेत. दरम्यान, बँकेने म्हटले आहे की, सेबीला उत्तरादाखल योग्य ते स्पष्टीकरण दिले जाईल.दरम्यान, हे प्रकरण आयसीआयसीआय बँकेद्वारा २०१२मध्ये व्हिडिओकॉनला ३,२५० कोटी रूपयांचे कर्ज दिल्या प्रकरणी तसेच, या कर्जाप्रकरणी चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्या संदिग्ध भूमिकेशी संबंधीत आहे. सीबीआय़ने या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. प्रसारमाध्यमांतील माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेसह बँक समुहाकडून कर्ज मिळाल्यानंतर व्हिडिओकॉनचे चेअरमन वेणुगोपाल धूत यांनी कथित रूपात न्यूपावररिन्युएबल्समध्ये ६४ कोटी रूपयांची गुंतवणूक केली.\nकोकणात रिफायनरी नकोच – राज ठाकरे\nरत्नागिरी - माझा विकासाला विरोध नाही. पण कोकणात रिफायनरी प्रकल्प नकोच, असे आग्रही प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केले आहे.राज ठाकरे सिंधुदुर्ग- रत्नागिरीच्या दौऱ्यावर असून शुक्रवारी रत्नागिरीत पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना त्यांनी नाणार परिसरातील नियोजित तेल शुध्दीकरण प्रकल्पाला स्पष्ट विरोध दर्शवला. कोकणासारखी सुपीक जमीन देशात कुठेच मिळणार नाही. येथील फळे, खाद्यपदार्थ अन्यत्र कुठेही नाहीत. एवढे सगळे असतानाही जमिनी विकून तुम्ही करणार काय, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. माझा विकासाला विरोध नाही पण रिफायनरीची कोकणात गरज नाही, हा प्रकल्प दुसरीकडे कुठेही न्यावा असे त्यांनी ठणकावले.रिफायनरी गुजरातमध्ये नेऊ, असे मुख्यमंत्री सांगतात. प्रकल्प कुठेही न्या, पण इथे नको. पंतप्रधानांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री वाट्टेल ते बोललात. प्रकल्प न्यायचा असेल तर अन्य राज्यात कुठेही न्या. गुजरातमधेच कशाला हवे, असा टोला राज ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना लगावला.\nमुख्यमंत्री फडणवीस यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप शिवसेनेकडून जारी\nपालघर - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना भाजपाचा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. आरोप प्रत्यारोपांचा फैरी सुरुच आहेत. भाजपने पैसे वाटप केल्याचा आरोप दुपारी शिवसेनेकडून झाल्यानंतर, आता खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पालघरमधल्या ��ार्यकर्त्यांना साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या गोष्टींचा वापर करण्याचा सल्ला दिल्याचा दावा केला.उद्धव ठाकरे यांनी या सभेमध्ये या ऑडिओ क्लिपची निवडणूक आयोगाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.\nमुंबई - यावर्षी पावसाचे आगमन वेळेत होणार आहे. कारण मान्सून अंदमानात दाखल झाला आहे.मान्सूनची पुढील वाटचालीसाठीही वातावरण अनुकूल, असल्याची माहिती हवामान विभागाने दिलेय. मान्सून २३ मे २०१८च्या आसपास अंदमानमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला होता. मात्र, दोन दिवस उशिराने मान्सून दाखल झाला. त्यामुळे यावेळी वेळेत गोवा आणि मुंबईत पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून अंदमानच्या किनाऱ्यावर येऊन धडकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली होती. तसेच गेल्या दोन तीन दिवसात हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या प्रगतीसाठी योग्य वातावरण तयार झाले होते. या पोषक वातावरणामुळे अखेर मान्सून अंदमानमध्ये दाखल झालाय. हवामान विभागाकडून गेल्या आठवड्यात वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार २३ मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता होती. मात्र, तो आज अंदमानमध्ये दाखल झाला आहे.\nजळगावात पोलिसांच्या मुलाची आत्महत्या\nजळगाव - धावत्या रेल्वे मालगाडीसमोर झोकून देत अभियंता असलेल्या तरुण पोलिसपुत्राने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना बुधवारी मध्यरात्री १:१५ वाजता घडली. तुषार शिवलाल गालफाडे (वय २७, रा. हौसिंग सोसायटी, शाहू नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त होत असून, या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. शाहू नगरातील हौसिंग सोसायटीमध्ये राहणारे जिल्हा वाहतूक शाखेचे हेड कॉन्स्टेबल शिवलाल पंडित गालफाडे यांचा यांचा तुषार हा मुलगा आहे. बुधवारी रात्री १.१५ वाजता भोईटे रेल्वे गेटपासून काही अंतरावर त्याने धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून दिले. त्यात त्याचा अंत झाला असल्याची माहिती मालगाडीचे लोको पायलट यांनी स्टेशन मास्तर डी. एम. पारधी यांना कळविली.\nकोकणात आता अरब येतील – राज ठाकरे\nकुडाळ - सौदीच्या कंपनीची नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पात भागीदारी आहे. त्यामुळे कोकणात परबांच्या ठिकाणी अरब येतील, म्हणजेच परब गेले आणि अरब आले असे चित्र उभे राहील असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. जमीनदार शेतकऱ्यांना प्रकल्पात भागीदार बनविण्याचा प्रयोग महाराष्ट्रात व्हायला हवा. तसे झाल्यास शेतकरी देशोधडीला लागणार नाहीत असेही ते म्हणाले. कुडाळ येथील लेमनग्रास हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना राज ठाकरे बोलत होते. यावेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर उपस्थित होते.\nकैराना-नुरपूरमध्ये कोण मारणार बाजी \nफरीद तनाशा हत्याकांड : ६ जणांना जन्मठेप ५ जणांना १...\nकर्नाटकातील शेतकऱ्यांना १५ दिवसांत कर्जमाफी - कुमा...\nकृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या झट...\nमुलाची हत्या करून संगीत शिक्षकाची आत्महत्या\nशिवशाही बसला अपघात, २ ठार १८ प्रवासी जखमी\nखेळण्याच्या बॉक्समधून शस्त्राचे पार्सल\nराज्यात १ जूनपासून पुन्हा शेतकरी आंदोलन\nरेशन दुकानात मिळणार ३५ रुपये किलोने तूरडाळ\nभंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक फेरमतदानतही ईव्ही...\nबँक कर्ज देत नसल्याने शेतकरी चढला मोबाइल टॉवरवर\n‘मोजोज बिस्रो’च्या मालकाला जामीन देण्यास नकार\nजून अखेरीस गोव्याला परतणार मनोहर पर्रिकर\nभाजपा आमदारावर बलात्काचा आरोप\nआजपासून राष्ट्रीयकृत बँक कर्मचारी २ दिवसाच्या संपावर\nदिल्लीत रबराच्या गोदामाला भीषण आग\nआंतरराष्ट्रीय बुकी सोनू जालान ठाणे पोलिसांच्या जाळ...\nशिवशाही'त ज्येष्ठांना खास सवलत\nएव्हरेस्ट सर केलेल्यांना २५ लाख देऊन गौरव करण्यात ...\nमालाड स्टेशन येथील एम. एम. मिठाई दुकानाला आग\nशेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन घेण्याची संघ...\nतुरुंगातून फेसबुकद्वारे कैद्याने मुख्यमंत्र्यांना ...\nसांगली महापालिका निवडणुकीत बाजीगर कोण \nदियाची राजकीय वादतून हत्या\nराहुल गांधी यांनी 'काँग्रेस बचावा'साठी प्रयत्न करावा\nकैरानामध्ये विरोधकांच्या एकजुटीमुळे भाजपाची कोंडी\nदापोलीत २ गटात फिल्मी स्टाईलने मारामारी\nपुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेसच्या कृपेवर सरकार अवलंबून - कुमारस्वामी\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला\nठाण्यात मनसैनिकांकडून तृतीयपंथीला बेदम चोप\nभंडारा-गोंदिया मतदारसंघात ४६ गावांचा मतदानावर बहिष...\nइव्हीएम बंद पाडून भाजपाची सेटिंग - हितेंद्र ठाकूर ...\nमलाइका अरोराने स्विमसूटमधील फोटो केले शेअर\nरेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांना अटक\nनीरव मोदीचा भाऊ ५० किलो सोने घेऊन पसार\nराज्यातील २४८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nबैलबंडीवर दुचाकी वाहून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा केला...\nपेट्रोल-डिझेलपाठोपाठ ग्राहकांना आता विजेचा झटका\nमहापालिकेच्या शाळेचं गेट पडून विद्यार्थ्याचा मृत्यू\nभारत व बांगलादेश यांच्यात सहकार्य व समझोत्याच्या ध...\nजम्मू- काश्मीरमध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा\nव्हिडिओकॉन कर्ज प्रकरण ; सेबीकडून चंदा कोचर यांना ...\nकोकणात रिफायनरी नकोच – राज ठाकरे\nमुख्यमंत्री फडणवीस यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप शिवसेन...\nजळगावात पोलिसांच्या मुलाची आत्महत्या\nकोकणात आता अरब येतील – राज ठाकरे\nपुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांना न्यायालयात हज...\nकर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आज सिद्ध करणार ब...\nकॅनडात भारतीय रेस्टॉरन्टमध्ये स्फोट, १५ जण जखमी\nशिवसेनेच्या पारड्यात दोन जागा\nजम्मूमध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, ३ जण जखमी\nशिक्षिकेने केले १४ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण\nतर अनेक नगरसेवक तुरूंगात जातील\n४८ तासांमध्ये मान्सून अंदमानात दाखल\nभगवा रंग खंडणी गोळा करत नाही - मुख्यमंत्र्यांचा ह...\nगांधींनीही दिले पंतप्रधान मोदींना चॅलेंज\nतामिळनाडूत आंदोलनाला हिंसक वळण, ११ ठार कित्येक जखमी\nपेट्रोलचा भडका सुरूच मुंबईत पेट्रोल ८५ रुपये\nराहुल पंतप्रधान होणे शक्यच नाही - आठवले\nमाजी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या मुल...\nखडसेंची मंत्रिमंडळात समावेश राजकीय वर्तुळात चर्चा\nलोकप्रतिनिधींना समाजकल्याण केंद्रांची लॉटरी\nभांडारा लोकससभा पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवाची पुन...\nऔरंगाबादला ३ दिवसात मिळणार नवे पोलीस आयुक्त - मुख्...\nलालूप्रसाद यादव यांना उपचारासाठी मुंबईत आणले\nकाँग्रेसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती - देवेगौडा\nबोहरी खूनप्रकरणी तिघांना अटक\nमहिला पत्रकाराची छेड काढणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या\nशपथ घेण्यापूर्वी आज दिल्लीला जाणार कुमारस्वामी\nजेजे हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांचा संप सुरूच\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी आज मतदान\nप्रेमासाठी धर्म बदलला,कुटुंबीयांनी घेतली पोलीस ठाण...\nकाँग्रेस आमदारांचे अपहरण करण्याचा कट होता - यशोमती...\nकराडसाठी जास्त निधी उपलब्ध करून देऊ – चंद्रकांत ...\nबहुमत चाचणीचे थेट प्रक्षेपण करण्याचा न्यायालयाचा आदेश\nनितीन गडकरींची कंत्राटदारांना धमकी\nटवाळकी केल्यास माझ्यासारखे कोणी वाईट नाही – उदयनराजे\nभगवान चवलेने केले एव्हरेस्ट शिखर सर\nगडचिरोलीत नक्षलींचा धुमाकूळ, तलवाडातील लाकूड डेपो ...\nमुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेतर्फे शिवाजी शेंडगे\nमनसे पाठोपाठ बुलेट ट्रेन प्रकल्पाला शिवसेनेचाही विरोध\nगुजरातमध्ये ट्रक उलटला, १९ ठार\nक्युबामध्ये विमान दुर्घटनेत १०० जणांचा मृत्यू\nभाजपकडून वेळोवेळी लोकशाहीची हत्या - अशोक चव्हाण\nआठवलेंचा हुबेहूब मेणाचा पुतळा साकारला\nमालाड लिंक रोडजवळ पुलाचा लोखंडी सांगाडा कोसळला\nकर्नाटकात घोडेबाजार सुरु ; भाजपा नेत्यांची काँग्रे...\nपंधरा दिवसांत बंगले खाली करा; माजी मुख्यमंत्र्यांन...\nपाकिस्तानकडून काश्मीर परिसरात गोळीबार, एक जवान शहीद\nयेडियुरप्पांच्या मुख्यमंत्रीपदाचा आज फैसला; सुप्री...\nमोदी यांनी निवडणुका न घेता स्वत:च मुख्यमंत्री, राज...\nयुती न झाल्यास स्वबळावर सत्ता मिळवू\nबीएमसीतल्या ५० हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी एसी...\nजर मी येदियुरप्पा असतो तर शपथ घेतली नसती – पी चिदंबरम\nआणखी एक संशयित दहशतवादी अटकेत\n३६ हजार पदे भरणार ; युवकांना दिलासा\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nराजगृहावर हल्ला करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - उद्धव ठाकरे\nमुंबई - राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nत्यानंतरच सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा\nमुंबई - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nनालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी लोकल थांबवली\nमुंबई - लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी मुंबईत विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्यात आ...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-jabiuddin-ansari-says-2611-attack-plan-3486102.html", "date_download": "2021-06-21T07:39:42Z", "digest": "sha1:MB7WIYBOXGCHSX777HCFWVNB6IE72AHO", "length": 3806, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "jabiuddin ansari says 26/11 attack plan | आयएसआय मेजर सूचना देत होता, जबिउद्दीन अन्सारीने दिली माहिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआयएसआय मेजर सूचना देत होता, जबिउद्दीन अन्सारीने दिली माहिती\nनवी दिल्ली - मुंबई हल्ल्याच्या वेळी (26/11) आयएसआयचा अधिकारी कंट्रोल रूममध्ये बसून कसाबसह इतर अतिरेक्यांना सूचना देत होता, अशी माहिती जबिउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जिंदालने दिल्ली पोलिसांना दिली. मेजर समीर असे त्याचे नाव आहे. यापूर्वी डेव्हिड हेडलीनेही मेजर समीरचे नाव घेतले होते. हेडली सध्या अमेरिकेत अटकेत आहे. मुंबई हल्ल्यानंतर वाढता दबाव पाहून पाकिस्तानने कंट्रोलरूम नष्ट केल्याचेही जबीने म्हटले आहे.\nदरम्यान, जबिउद्दीनच्या पोलिस कोठडीत तीस हजारी कोर्टाने गुरुवारी 15 दिवसांची वाढ केली. 20 जुलैपर्यंत त्याला कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांचे विशेष पथक योग्य चौकशी करत आहे. त्यांची चौकशी पूर्ण होऊ द्यायला हवी. याचा फायदा राष्ट्रीय तपास संस्थेला आणि अन्य राज्यांतील तपास संस्थांना होईल, असे मुख्य महानगर दंडाधिकारी विनोद यादव यांनी स्पष्ट केले.\nमुंबईतील आमदार निवासात थांबला होता मास्टर माईंड अबु जुंदल\nअबू जिंदाल हा अबू हमजा नव्हेच\nजबीउद्दीनचा झाला अबू जिंदाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/national/page-5/", "date_download": "2021-06-21T07:14:36Z", "digest": "sha1:VYFT7CG3PQZ3JOKHJZYGDX6HCC2KNXE2", "length": 17156, "nlines": 175, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "National News in Marathi: National Latest & Breaking News | India News in Marathi – News18 Lokmat Page-5", "raw_content": "\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMC���ं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\n'मेहुल चोक्सीला आधीपासूनच कारवाईची कल्पना होती', CBI चा दावा\nबातम्या Jun 17, 2021 केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर\nबातम्या Jun 17, 2021 'या' राज्यात मोदी- शहा यांना झटका, भाजपमध्ये मोठं खिंडार पडणार\nबातम्या Jun 16, 2021 ये रातें, ये मौसम, नदी का किनारा... गाणं सुसाइड नोटमध्ये लिहून तरुणाची आत्महत्या\nसगळ्यांच्या संमतीने ठरलं होतं लव्ह मॅरेज; तरी साड्या बघायला बोलवून मुलीची हत्या\nकोरोनापासून लेकाला वाचवण्यासाठी पालकांनी उचललं असं पाऊल; PM मोदीही झाले भावुक\nलग्नासाठी घर सोडून आली तरुणी, मुलाचा 1400 रुपये पगार ऐकून म्हणाली मी नाही राहणार\nफक्त एक भारतीय औषध, सर्व व्हेरिएंट्सचं काम तमाम; कोरोनाविरोधी लढ्यात मोठं हत्यार\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\nसंध्याकाळी या गावात सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही\nस्मृती इराणी पुन्हा बनल्या 'तुलसी वीरानी'; त्यांचा हा लेटेस्ट PHOTO पाहिलात का\n Covaxin साठी गाईच्या सीरमचा वापर\n मृतदेहाजवळ बसून वारंवार हाक मारू लागली आई आणि मुलगा झाला जिवंत\nपती, सासू गळा दाबून पाजत होते विष, 5 वर्षाच्या मुलीने धाडस दाखवत केलं हे काम\nआई ओरडली म्हणून मुलीनं घर सोडलं; आसरा देण्याच्या बहाण्यानं 6जणांनी केला बलात्कार\nब्लॅक कॅट कमांडोंना मिळतं 90 दिवसांचं अतिशय खडतर प्रशिक्षण, जाणून घ्या सॅलरी\nगंगा नदीत तरंगणाऱ्या पेटीतून येत होता रडण्याचा आवाज; उघडून बघताच बसला धक्का\nCovaxin साठी वासराचं सीरम वापरलं पण...; मोदी सरकार, Bharat biotech चं स्पष्टीकरण\nLockdown मुळे काम बंद, घरातलं अन्न संपलं, कुटुंबातील लोकांचे जीवंतपणी झाले सापळे\n लवकरच भारतात लाँच होणार Covovax लस, प्रभावाबाबत कंपनीचा मोठा दावा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं ��ांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.ledycarkey.com/Car-Key-Shell-for-Acura", "date_download": "2021-06-21T07:51:25Z", "digest": "sha1:CAUJAWWSFJGIHIZYCGUMGMBJAR5TG66Y", "length": 9931, "nlines": 140, "source_domain": "mr.ledycarkey.com", "title": "अकुरा पुरवठादार आणि उत्पादकांसाठी चीन कार की शेल - फॅक्टरी - एलईडीवाय टेक्नॉलॉजी (हाँगकाँग) कं, लिमिटेड", "raw_content": "\nशेवरलेटसाठी कार की शेल\nसाइट्रॉनसाठी कार की शेल\nफोर्डसाठी कार की शेल\nहोंडासाठी कार की शेल\nह्युंदाईसाठी कार की शेल\nटोयोटासाठी कार की शेल\nबेंझसाठी कार की शेल\nबीएमडब्ल्यू साठी कार की शेल\nअकुरासाठी कार की शेल\nअल्फासाठी कार की शेल\nऑडीसाठी कार की शेल\nघर > उत्पादने > की शेल > अकुरासाठी कार की शेल\nशेवरलेटसाठी कार की शेल\nसाइट्रॉनसाठी कार की शेल\nफोर्डसाठी कार की शेल\nहोंडासाठी कार की शेल\nह्युंदाईसाठी कार की शेल\nटोयोटासाठी कार की शेल\nबेंझसाठी कार की शेल\nबीएमडब्ल्यू साठी कार की शेल\nअकुरासाठी कार की शेल\nअल्फासाठी कार की शेल\nऑडीसाठी कार की शेल\nटोयोटा टॅकोमा हाईलँडर सेक्वॉया सिएना टुंड्रासाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस नाही\nटोयोटा नाही लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस\nटोयोटा कोरोला आरएव्ही 4 साठी 4 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस नाही लोगो\nह्युंदाई आयएक्स 35 आय 20 अनकट ब्लेड की शेलसाठी रिप्लेसमेंट 3 बटणे रिमोट की फोब कार की केस कव्हर स्टाइलिंग\nअकुरासाठी कार की शेल\nअकुरा एमडीएक्स / अकुरा आरडीएक्स\nखाली अकुरा एमडीएक्स / अकुरा आरडीएक्स संबंधित आहेत, मी तुम्हाला आकुरा एमडीएक्स / अकुरा आरडीएक्स चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल अशी आशा आहे.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nखाली अकुरा टीएलएक्स संबंधित 2015 बद्दल आहे, मी तुम्हाला अक्युरा टीएलएक्ससाठी 2015 चांगले समजून घेण्यास मदत करेल अशी आशा आहे.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nपुढील अकुरा ���मडीएक्स संबंधित 2014-2015 बद्दल आहे, मी तुम्हाला अकुरा एमडीएक्ससाठी 2014-2015 अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल अशी आशा आहे.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nखालील अकुरा आरएलएक्स संबंधित 2014-2015 बद्दल आहे, मी तुम्हाला एक्यूरा आरएलएक्ससाठी 2014-2015 अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल अशी आशा आहे.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nपुढील आयएलएक्स २०१-201-२०१ related संबंधित आहे, आयएलएक्स २०१-201-२०१ better अधिक चांगले समजून घेण्यास मदत केल्याची आशा आहे.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nखाली आरडीएक्स २०१-201-२०१ related संबंधित आहे, मी आरडीएक्स २०१-201-२०१ better चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतो अशी आशा करतो.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nस्पेशलाइज्ड {कीवर्ड you आम्ही आपल्याला डिस्काऊट देऊ. आम्ही चीन फॅक्टरी - एलईडीवाय टेक्नॉलॉजी (हाँगकाँग) कं, लिमिटेड, यांचे उच्च दर्जाचे उत्पादक आणि पुरवठादार आहोत. आमच्याकडे स्टॉकमध्ये नवीन {कीवर्ड fully साठी पूर्णपणे साखळ्यांची पुरवठा आहे. आम्ही कोटेशन प्रदान करतो, घाऊक ठिकाणी आपले स्वागत आहे आणि आमच्या कारखान्यातून स्वस्त दरात उत्पादने खरेदी करतो. आम्ही आपल्याला किंमत यादी प्रदान करू.\nपत्ता: बाओन रोड, बाओ अन जिल्हा, शेन्झेन, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nजर कारची रिमोट की अयशस्वी झाली तर\nकारमध्ये मुळात रिमोट कंट्रोल की असते, अतिशय सोयीस्कर अनलॉक करण्यासाठी दरवाजा उघडा, परंतु लोक घोडे आणि घोडा चुकवतात, अचानक रिमोट कंट्रोल की चांगल्या नसतात, ते कसे पूर्ण करावे\nकारच्या चाव्या फक्त कारमध्येच बंद आहेत\nमुळात ड्राईव्हिंग करताना प्रत्येकाला काहीतरी अनपेक्षित परिस्थिती उद्भवते, उदाहरणार्थ, अचानक जनरलसाठी उघडलेली कारजवळ तेल नव्हते, या वेळी सोल्युशनच्या वेळी फक्त जवळपासच्या गॅस स्टेशनला जाऊ शकते, आणि गाडी अचानक अर्ध्याहून खाली कोसळली, मध्ये आपत्कालीन कॉल कॉल व्यतिरिक्त इतर कोणताही मार्ग नाही\nकॉपीराइट @ 2019 लेडी टेक्नॉलॉजी (हाँगकाँग) कं, लिमिटेड. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2021-06-21T08:16:58Z", "digest": "sha1:OXU5TD4FCTL6LEFQKW7XUKMMWW5NTJNZ", "length": 4437, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सिंगापूरमधील ठिकाणे - विकिपीडिया", "raw_content": "\n\"सिंगापूरमधील ठिकाणे\" वर्गातील लेख\nएकूण १६ पैकी खालील १६ पाने या वर्गात आहेत.\nसेंट्रल कॅचमेंट नॅचरल रिझर्व्ह\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ एप्रिल २०१३ रोजी ०२:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/attendance-421-candidates-community-health-officer-entrance-examination-360255", "date_download": "2021-06-21T08:34:13Z", "digest": "sha1:74RJE2UZXW2GZLJJV4S6UI5GZ7PJ3Z4P", "length": 15895, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | समुदाय आरोग्यधिकारी प्रवेश पूर्व परीक्षेला 421 जणांची हजेरी", "raw_content": "\nराज्यातील रिक्त असलेल्या समुदाय आरोग्यधिकाऱ्यांची प्रवेश पूर्व परीक्षा शहरातील दोन परीक्षा केंद्रावर 514 परीक्षार्थ्यांपैकी 421 जणांनी परीक्षा दिली.\nसमुदाय आरोग्यधिकारी प्रवेश पूर्व परीक्षेला 421 जणांची हजेरी\nनगर : राज्यातील रिक्त असलेल्या समुदाय आरोग्यधिकाऱ्यांची प्रवेश पूर्व परीक्षा शहरातील दोन परीक्षा केंद्रावर 514 परीक्षार्थ्यांपैकी 421 जणांनी परीक्षा दिली. 93 जण अनुपस्थित होते, अशी माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्यधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.\nराज्यातील समुदाय आरोग्य अधिकारी पदे रिक्त आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने रिक्त असलेली ही पदे भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या परीक्षेसाठी नगर शहरातील अशोकभाऊ फिरोदिया व रुपीबाई बोरा विद्यालयात झाली. या परीक्षेसाठी राज्यस्तरीय पर्यवेक्षक व निरीक्षक नगरमध्ये आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा सुरळीत पार पडली.\nप्रत्येक परीक्षार्थीमध्ये सामाईक अंतर राखण्याचे नियोजन करण्यात आल्यामुळे 514 जणांना परीक्षेसाठी बसण्याची 43 हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. तसेच प्रत्येक परीक्षार्थीला मास्कचा वापर सक्तीचे करण्यात आले होते. तसेच परीक्षा केंद्राच्या बाहेर ��रीक्षार्थींसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना सोडण्याच्या अगोदर त्यांच्या तापमानाची तपासणी केली जात होती.\nकेंद्रप्रमुख म्हणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील तुंभारे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परीक्षा सुरळीत पार पाडली.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nकोरोना : सचखंड गुरूद्वारा बोर्ड अधिक्षकांसह ६० जणांवर गुन्हे\nनांदेड : कोरोना या महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. हा आजार पसरणार नाही यासाठी शासनाकडून जमावबंदी लागु करण्यात आली. मात्र जमावबंदी व लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या सचखंड गुरूद्वारा बोर्डाच्या अधिक्षक व ओएसडीसह जिल्हाभरात मंगळवारी (ता. ३१) रात्री उशिरा ६० जणाविरुद्ध विवि\nGanesh Utsav : गणेश महासंघाच्या कार्यालयात \"श्री\" ची प्रतिष्ठापना\nऔरंगाबाद : जिल्हा गणेश महासंघ, गणेश उत्सव समितीच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा श्री गणेश महासंघाच्या “श्री” ची प्रतिष्ठापना श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शनिवारी (ता.२२) रोजी सकाळी १०:३० वाजता बालाजी मंदिर, ग्रामदैवत श्री संस्थान गणपती समोर, राजाबाजार येथे मान्यवरांच्या उ\nज्योतिषांनी सांगितली भारत कोरोनामुक्त होण्याची तारीख\nकोणत्याही आपत्ती माणसाच्या हाताळण्यापलिकडे गेल्या, की तो दैवाचा हवाला घेतो. संकटांचे निराकरण करण्याचे आपले प्रयत्न थकले, की ज्योतिषशास्त्राबद्दल आपली उत्सुकता चाळवू लागते.\nआयुक्त म्हणतात: मदतीचा अतिरेक नको, एका छताखाली येऊन गरजूंपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे\nअकोला : कोरोना विषाणूचे संकट कोसळले तेव्हा महानगपालिकेत सर्वच काही आलबेल नव्हते. साधनसामुग्री, आर्थिक परिस्थिती, मुष्यबळ या सर्वांचीच कमरता होती. असे असले तरी या सर्व बाबी कुरवाळ बसत मदतीची प्रतीक्षा करीत बसण्याची वेळ नव्हती. उपलब्ध साधनसामुग्री आणि मनुष्यबळाचे नियोजन करून कोरोनाविरुद्ध लढ\nज्योतिषी म्हणतात, या तारखेला होईल भारत कोरोनामुक्त...\nजगभर थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दल सगळीकडेच भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत युरोप, आशिया आणि अमेरिकेतही मिळून हजारो बळी घेणाऱ्या या विषाणूच्या संकटाबद्दल ज्यो��िषशास्त्र काय सांगते वेदमूर्ती, ज्योतिषाचार्य, वास्तुतज्ज्ञ अनंत पांडव यांनी याबद्दल नेंदवलेली निरीक्षणे e\nचिमुकल्याची आई, आजीला विनवणी... कोरोनाय ना, मग मला नको आता ओवाळू\nसोलापूर : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने देशभर लॉकडाउन लागू केला. या व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती आहे. मोबाईल, टीव्ही असो किंवा घरात चर्चा, ती कोरोनाचीच... त्याचा प्रभाव चिमुकल्यांत जाणवत आहे. दोन दिवस\nगुरूजींनी वयाच्या नव्वदीत दिला दीड लाखाचा किराणा\nपारनेर ः गारगुंडी येथील सेवानिवृत्त शिक्षकशंकर झावरे यांनी आपल्या सेवानिवृत्ती वेतनातून पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे दोनशे कुटुंबाना 15 दिवस पुरेल एवढे किराणा मालाचे साहित्य सुमारे एक लाख 35 हजार रूपयांचे सुपूर्द केले.\nलॉकडाउन : आशा वर्कर्सना धान्य वाटप- जयश्री जैस्वाल\nनांदेड : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाउनमध्ये हातावर पोट असलेल्यांचे बेहाल होत आहे. मात्र काही समाजसेवी संघटनांनी पुढाकार घेत अशा गरजु लोकांना धान्य वाटप करण्यात येत आहे. माँ संतोषी मुलींचे हॉस्टेलच्या संचालिका जयश्री संजय जयस्वाल व त्यांचे सहकारी यांनी हे काम करीत\nउध्दव ठाकरे... खेड्यात हातातला घास टाकून तुम्हाला ऐकतायेत..\nसोलापूर : सध्या जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्याला रोखण्यासाठी सरकार वेगवेळ्या उपाययोना करत आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे लोकांच्या मनात भिती आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या नागरिकांना धीर देण्याचे काम करत आहेत. ‘न दिसणाऱ्या शत्रुबरोबर सुरु असलेली ही लढाई आपण जिंकणार\nलॉकडाउन : १६५ जणांना अटक- पीआय चिखलीकर\nनांदेड : लॉकडाउनच्या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करुन भादवीच्या १८८ अंतर्गत १२५ जणांवर ड्रोनच्या साह्याने गुन्हे दाखल केले. तसेच अवैध देशी व विदेशी दोन लाख ९१ हजार १२२ रुपयाचे मद्य जप्त करून ३७ गुन्ह्यात ४२ जणांना अटक केली आहे. ह्या कारवाया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी केल्याची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/benefits-of-warm-water/", "date_download": "2021-06-21T07:42:12Z", "digest": "sha1:YS2KZ2QIFRYZDNC7E62BGYRYZUJGNMGQ", "length": 2152, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " benefits of Warm water Archives | InMarathi", "raw_content": "\nपाणी पिण्याबद्दलची ही नियमावली माहीत नसेल तर स्वस्थ आरोग्य अशक्यच\nनिरोगी जीवनासाठी योग्य आहारविहाराच्या बरोबरीने, योग्य प्रमाणात पाणी पिणंही आवश्यक असतं. मात्र बरेचजण एक चूक अगदी सर्रास करताना दिसतात.\nगरम किंवा थंड पाण्यापेक्षा ‘कोमट’ पाणी पिणे आरोग्यासाठी जास्त चांगले असते..\nआयुर्वेदानुसार पाणीसुद्धा पचावे लागते. त्यामुळे त्यावर अग्निसंस्कार होणे गरजेचे आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/to-make-state-accudent-and-pollution-free-minister-anil-parab-in-nagpur/01032224", "date_download": "2021-06-21T06:31:06Z", "digest": "sha1:54UGWQKQZYXEHXJVHR3IXPZU46JVIPVN", "length": 14745, "nlines": 68, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "राज्य अपघात मुक्त व प्रदूषण मुक्त करण्याचा निर्धार -परिवहन मंत्री ॲड. अनिल परब Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nराज्य अपघात मुक्त व प्रदूषण मुक्त करण्याचा निर्धार -परिवहन मंत्री ॲड. अनिल परब\nनागपूर : राज्यातील परिवहन विभागाचे काम हे ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. आज रोजी एकुण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 115 सुविधांपैकी 80 सुविधा या नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने दिल्या जातात. पुढील काळात परिवहन विभाग अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न आहे. परिवहन विभागाच्या माध्यमातून राज्याला अपघात मुक्त करण्याचा निर्धार असल्याचे आश्वासक प्रतिपादन परिवहन व संसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब यांनी आज सांगितले.\nनागपुरातील नारा रोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालय (नागपूर ग्रामीण) उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यासह खासदार कृपाल तुमाने, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री परिणय फुके, विकास कुंभारे, गिरीश व्यास, मोहन मते, आशिष जैस्वाल, प्रकाश गजभिये, गिरीश व्यास, कृष्णा खोपडे, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.\nनागपुरात आधुनिक पध्दतीची परिवहन विभागाची झालेली ही इमारत नागपूरकरांना तत्पर सेवा देण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे परिवहन विभागातर्फे राज्यात उत्तम काम चालले असून प्रत्येक वाहन तपासणीसाठी जिल्ह्यात इन्स्पेक्शन व स���्टिफिकेशन सेंटर देण्यात येणार आहे. संगणकीय ट्रॅक विकसीत करून उत्तम वाहक घडविण्यात येत आहेत.\nउत्तर नागपुरात आरटीओ कार्यालयाची मागणी पूर्ण झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना परिवहन व शिकाऊ अनुज्ञप्ती तसेच शिकाऊ परवाने आणि अन्य कामासाठी सुविधा झाली आहे.मानेवाडा येथील वाहक प्रशिक्षण केंद्राला मंजूरी देण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nविधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे हया देखील या कार्यक्रमा ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.परिवहन विभागाने ई -इंधनाचा उपयोग करून प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी केली.\nपरिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी विभागाच्या कामाचा एक धावता आढावा घेतला.\nकेंद्राकडून राज्याच्या परिवहन विभागाला संपूर्ण सहकार्य राहील असे केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी आश्वस्त केले.यावेळी बोलताना गडकरी म्हणाले परिवहन क्षेत्रामध्ये अधिक काम करण्याला चांगले काम करायला प्रचंड वाव आहे बायो सीएनजी ,मिथेनॉल, इथेनॉल इंधनाचा वापर करणे आणि त्यातुन प्रदुषण पुरक वाहन विकसीत करावीत.आणि त्यांनी अनेक उदाहरणांसह स्पष्ट केली राज्यासह नागपूरला अपघात मुक्त करण्याचा संकल्प सिद्ध करण्यासाठी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.\nदेशात साधारणत दरवर्षी पाच लाख अपघात होतात .त्यापैकी दीड लाख लोकांचा मृत्यु होतो. मृत्यु होणाऱ्यांत 18 ते 35 वयोगटातील तरूण मृत्युमुखी पडतात ही गंभीर बाब आहे. अपघात मुक्त राज्य संकल्पना राबवण्यासाठी तामिळनाडू पॅटर्न वर काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी राज्यातील परिवहन अधिकाऱ्यांनी तामिळनाडु पॅटर्नचा अभ्यास करावा.अपघातमुक्तीसाठी खासदारांच्या अध्यक्षतेखालील समिती चांगले काम करत असून डॉक्टर विकास महात्मेच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.शासकीय\nवाहनचालकांची डोळ्यांची तपासणी आवश्यक असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला .इलेक्ट्रिक बसेस च्या माध्यमातून रोजगार निर्मिती करता येईल आणि देशात 22 लाख वाहनचालकांची आवश्यकता असून उत्तम व प्रशीक्षीत चालक तयार करण्यासाठी लागणारे प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे व्हावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nकार्यक्र���ाचे प्रास्ताविक प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, यांनी केले तर संचलन रेणुका देशकर तर आभार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी केले\nप्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (ग्रामीण) हे 1 डिसेंबर 2003 पासून कार्यान्वित झाले. या कार्यालयाअंतर्गत नागपूर महानगर पालिका क्षेत्र वगळून उर्वरित नागपूर जिल्ह्याचे कार्यक्षेत्र तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, व भंडारा या कार्यालयाचा व आधुनिकीकरण व संगणकीकृत सीमा तपासणी नाके कांद्री-रामटेक, खुर्सापार-सावनेर,केळवद, शिरपूर-देवरी व देवाडा- राजूरा यांचा समावेश आहे. हे कार्यालय जुलै, 2008 पासून अन्नधान्य विभागाच्या लाल गोडाऊन मध्ये कार्यरत होते. पाच एकरावर तीन मजली बांधकाम असलेल्या या सुसज्ज् इमारतीत परिवहन कार्यालयाचे कामकाज सुरू होणार आहे.\nनागपूर शहर सर्वांगीण विकास के लिये NCP कटिबद्ध – पटेल\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\nनागपुर शहर के एमआईडीसी पुलिस स्टेशन को जानिये\nमहानिर्मिती पर ठेकेदारों-आपूर्तिकर्ताओं का करोडों बकाया\nमनीषनगर ओवरब्रिज पर दुर्घटना, डिवाइडर से टकराई कार, 1 की मौत\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nलावा-दौलामेती लिंक रोड पर नालजावली मिट्टी के बांध के कटाव से बस्ती जलमग्न \nJune 21, 2021, Comments Off on लावा-दौलामेती लिंक रोड पर नालजावली मिट्टी के बांध के कटाव से बस्ती जलमग्न \nनागपूर शहर सर्वांगीण विकास के लिये NCP कटिबद्ध – पटेल\nJune 21, 2021, Comments Off on नागपूर शहर सर्वांगीण विकास के लिये NCP कटिबद्ध – पटेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2021-06-21T06:38:40Z", "digest": "sha1:RHCOVK35NS7MPWTRELHGLMSYUECV6RRR", "length": 13264, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मीरा (कृष्णभक्त) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(मीराबाई या पानावरून पुनर्निर्देशित)\nहा लेख मीरा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मीरा (निःसंदिग्धीकरण).\nमीराबाई (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू क���ष्णभक्त होती. वैष्णव भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.\n४ संदर्भ व नोंदी\nसध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.\nबालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला \"माझा पती कोण होणार\" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि \"हा तुझा पती\" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.\nकृष्णाचे भजन गाणारी मीरा\nलहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.\nसुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हटले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते\nप्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.\nमीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय/सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय'\nफुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.\nयाच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ. स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.\nकधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील द्वारका इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.\nपदावली मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. राजस्थानी आणि ब्रज भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.[१]\nकविताकोशात मीरेची पदे [१]\nसंदर्भ व नोंदीसंपादन करा\n^ मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०२१ रोजी १५:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0", "date_download": "2021-06-21T07:42:33Z", "digest": "sha1:2OC4MFV4FCLXH4QTQ5P7JPGTACP5WYK3", "length": 4981, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हर्नॉन फिलान्डर - विकिपीडिया", "raw_content": "\nव्हर्नॉन डॅरिल फिलान्डर (जून २४, इ.स. १९८५:बेलव्हिल, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nदक्षिण आफ्रिका संघ - २०१५ क्रिकेट विश्वचषक\n1 अमला • 8 स्टेन • 10 मिलर • 12 डी कॉक (†) • 17 डी व्हिलियर्स (क व †) • 18 डू प्लेसी • 21 डुमिनी • 27 रोसू • 28 बेहर्डीन • 65 मॉर्कल • 69 फॅंगिसो • 75 फिलान्डर • 87 अॅबट • 94 पार्नेल • 99 ताहिर • प्रशिक्षक: डॉमिंगो\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९८५ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०१७ रोजी ०२:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/gold-and-silver-price-climbs-life-time-high-15th-successive-day-331030", "date_download": "2021-06-21T08:24:42Z", "digest": "sha1:SBXDUEKIQ6TQBQ6UYLGHGRY6DBO4EWIE", "length": 17038, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सोन्या-चांदीला आली झळाळी; आजवरच्या उच्चांकी दराची झाली नोंद!", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) सोन्याचा भाव २०६१ डॉलर प्रति औंस तर चांदीचा दर २८.३६ डॉलर प्रति औंस एवढा आहे.\nसोन्या-चांदीला आली झळाळी; आजवरच्या उच्चांकी दराची झाली नोंद\nनवी दिल्ली : दिल्ली सराफ बाजारात शुक्रवारी (ता.७) सोन्याच्या दराने (Gold Rate) आजवरची उच्चांकी (all-time high) नोंद केली आहे. सलग १६ व्या सत्रात वाढीसह सोन्याने उच्चांकी पातळी गाठली आहे. सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी ५७,००८ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. मात्र, शुक्रवारी फक्त ६ रुपयांची वाढ झाली आहे. गुरुवारी दिल्ली सराफ बाजारात (Gold price in Delhi) १० ग्रॅम सोन्याचा भाव ५७,००२ रुपये एवढा होता.\n- Breaking : आरबीआयचं पतधोरण जाहीर; कर्जाच्या व्याज दरांवर परिणाम नाही\nदुसरीकडे चांदीनेही आपली चमक कायम राखली आहे. शुक्रवारी चांदीच्या किंमतीत (Silver Price) ५७६ रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे दिल्ली सराफ बाजारात चांदीचा दर प्रति किलो ७७,८४० रुपये या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. बाजाराच्या गेल्या सत्रात एक किलो चांदीचा दर ७७,२६४ रुपये नोंदविला गेला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) सोन्याचा भाव २०६१ डॉलर प्रति औंस तर चांदीचा दर २८.३६ डॉलर प्रति औंस एवढा आहे.\n- सोन्यावर 90 टक्क्यांपर्यंत कर्ज, रिझर्व्ह बँकेचा निर्णय\nमोठ्या प्रमाणात होत असलेल्या मागणीमुळे सट्टेबाजांनीही नवी सौदे खरेदी केली आहे. त्यामुळे फ्युचर्स मार्केटमध्येही शुक्रवारी ७५ रुपयांनी वाढ होऊन सोन्याचा दर ५५,९२० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ऑक्टोबर महिन्यात डिलिव्हरी करण्यात येणाऱ्या सोन्याच्या कराराचे दर ७५ रुपये म्हणजे ०.१३ टक्क्यांनी वाढून ५५,९२० रुपये प्रति दहा ग्रॅम इतके झाले होते. १६४६८ लॉटसाठी हा व्यापार झाला.\nसोने-चांदी बाजार विश्लेषकांनी सांगितले की, व्यापाऱ्यांनी नवीन सौदे खरेदी केल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ नोंदविली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत न्यूयॉर्कमध्ये (New York) सोन्याचा दर प्रति औंस ०.१४ टक्क्यांनी वाढून २०७२.२० डॉलर इतका नोंदविला गेला आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nअस्थिरतेमुळे सोन्याची बाजारपेठ मंदावली\nज��गाव : आंतरराष्ट्रीय चलन असलेल्या डॉलर व रुपयाच्या विनिमय दरातील तफावत, शेअर मार्केटमधील अस्थिरता या कारणांमुळे सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. गेल्या आठवड्यापूर्वी 44 हजार रुपयापर्यंत मुसंडी मारलेल्या सोन्याच्या दरात या दोन दिवसांत तब्बल हजार रुपयांनी घट झाली. या सातत्याने होणाऱ्य\nपाडव्याच्या मुहूर्तावर टपलाय ‘कोरोना’; वाचा कसा राहिल व्यापारी क्षेत्रावर परिणाम\nअकोला : गुढीपाडवा अर्थात हिंदू संस्कृतीप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी एक. हा मुहूर्त साधत अनेक नागरिक गृह खरेदीपासून नवीन वस्तू खरेदीवर भर देतात. त्यामुळे बाजारत पाडव्याच्या मुहूर्ताला मोठी उलाढाल होते. त्यावर्षी मात्र पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोरोना विषाणूचे सावट राहणार आहे. त्यामुळे व्य\n\"कोरोना' इफेक्ट ः सोने बाजारात 300 कोटींची उलाढाल ठप्प \nजळगाव ः जळगाव जिल्हा सोन्याची नगरी म्हणून ओळखला जातो. जळगावच्या शुद्ध सोने घेण्यासाठी जळगाव जिल्ह्याच नव्हेतर, महाराष्ट्रासह परराज्यातूनही ग्राहक येथे येतात. मात्र \"कोरोना'मुळे देशभर लॉकडाऊन आहे. जळगावच्या सोने बाजारपेठेतही बंद आहे. गेल्या आठ दिवसात सोने बाजारात सुमारे तीनशे कोटींची\nकुटूंबीय लग्नाच्या तयारीत...तेवढ्यात पडला छापा \nजळगाव : शहरातील सराफ बाजारातील सोने-चांदीच्या एका होलसेल व्यापाऱ्याकडे कर चुकवेगिरीच्या संशयावरून मुंबई येथील केंद्रीय महसूल संचालनालय पथकाने (डीआरआय) छापा टाकला. पथक गेल्या दोन दिवसांपासून तळ ठोकून होते. चौकशीत दहा लाख रुपयांची रोकड व तसेच अर्धा किलो सोने बेहिशोबी आढळून आल्याचे विश्वसनी\nसोन्याचा भाव घसरला : सराफा बाजारात शुकशुकाट\nऔरंगाबाद : कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. आठवडाभरापासून शेअर मार्केटमध्ये निर्देशांक घसरले आहेत. आता सोन्याच्या किमतीवरही याचा परिणाम झाला आहे. शुक्रवारी (ता. १४) एकाच दिवसात सोन्याच्या किमतीत बाराशे रुपयांनी घट झाली. यात आणखी घट होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.\nबाजारपेठेने झटकली मरगळ, दिवाळीत औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे एक हजार कोटींची उलाढाल\nऔरंगाबाद : कोरोनामुळे सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असल्याने बाजारपेठेला मरगळ आली होती. मात्र, दसऱ्यापासून बाजारपेठेने मोठी उसळी घेतली. दिवाळी तर बाजारपेठेसाठी बंपर राहिली. घरात बंदिस्त असलेल्या लोकांनी या दिवाळीत भरभरून खरेदी केली. यामुळे दसरा-दिवाळीत जिल्ह्यातील बाजारपेठेत एक ते दीड हजार\nरिअल इस्टेट, ऑटोमोबाईलसह इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात तेजी; खरेदीदारांत उत्साह\nनाशिक : कोरोनाच्या प्रभावामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मंदावलेले नाशिकचे अर्थचक्र पुन्हा गतीमान झाले आहे. दीपोत्सवानिमित्त विविध मुहूर्त साधतांना रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल, दागिणे खेरेदीसह इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी ग्राहकांनी केली. दिवाळीतील विविध मुहूर्तांवर झालेल्या खरेदीतून विविध\nव्यापाऱ्यांना मेसेजद्वारे महासंघाने केल्या सूचना, कोणत्या ते वाचा...\nपरभणी ः केंद्र शासनाने ‘कोरोना’ विषाणू संसर्गामुळे केलेली टाळेबंदी जर अकरा मे रोजी खुली होणार असेल तर व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करूनच आपापली प्रतिष्ठाणे उघडायची आहेत, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा व्यापारी महरासंघा\nजालन्यात खरेदीविनाच साजरी झाली अक्षयतृतीया\nजालना - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे महिनाभरापासून सोने-चांदीची दुकाने बंद आहेत. या काळात गुढीपाडवा आणि त्यानंतर आलेल्या अक्षयतृतीयेसारखे महत्त्वाचे सण सोने-चांदी खरेदीविना साजरे झाले. सराफा मार्केटसह वाहन बाजाराला कोट्यवधीचा फटका बसला आहे.\n* कमॉडिटी बाजारात मौल्यवान धातूंमध्ये तेजी * सोने 50 हजारांवर जाण्याची शक्यता * नजीकच्या काळात व्यापार युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/9192", "date_download": "2021-06-21T06:47:56Z", "digest": "sha1:PCKX37RILWNGWGRYDGSMO2NM2QQWDXRK", "length": 15966, "nlines": 198, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "कोविड टेस्टिंगसाठी जास्त शुल्क आकारला तर होईल प्रशासकीय कार्यवाही-शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome आरोग्य कोविड टेस्टिंगसाठी जास्त शुल्क आकारला तर होईल प्रशासकीय कार्यवाही-शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड\nकोविड टेस्टिंगसाठी जास्त शुल्क आकारला तर होईल प्रशासकीय कार्यवाही-शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड\nचंद्रपुर : कोरोना तपासणीकरिता जिल्ह्यातील जे खाजगी अँटीजन टेस्टींग सेंटर शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक दर आकारत असल्याचे आढळून आल्यास त्या खाजगी अँटीजन टेस्टींग सेंटर चा परवाना रद्द करून त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिल्या आहेत.\nआयुवैज्ञानिक संस्था तथा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय तथा महानगरपालिका स्तरावर कोविड-19 आजाराची अँटीजन टेस्टींग करीता अँटीजन टेस्टींग सेंटर व आर.टी.पी.सी.आर. टेस्टींग सेंटर असे एकुण 27 ठिकाणी निशुल्क केंद्र कार्यरत करण्यात आले आहे.\nया केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क आकारण्यात येत नाही. तसेच जिल्ह्यात एकुण 17 खाजगी अँटीजन टेस्टींग सेंटर कार्यरत असून त्यांचेकरिता शासनाने अँटीजन टेस्टींग शुल्क जास्तीत जास्त रू. 800 ठरवून दिलेला आहे. यापेक्षा जास्त शुल्क कोणत्याही खाजगी अँटीजन टेस्टींग सेंटर च्या व्यावसायीकांना आकारता येत नाही. कोणत्याही सेंटर ने रू. 800 पेक्षा जास्त चाचणी शुल्क आकारल्यास या बाबतची माहिती तात्काळ जिल्हा सामान्य रूग्णालय कोरोना नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र . 07172-270669 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी.\nखाजगी अँटीजन टेस्टींग सेंटरच्या इन्फ्लुएन्झा (ताप) सद्रुष लक्षणे असल्यास व अँटीजन टेस्ट निगेटीव्ह आल्यास त्यांचे नमुने हे आर.टी.पी.सी.आर. करीता पाठविणे आन���वार्य असल्यामुळे खाजगी अँटीजन टेस्टींग सेंटर असे नमुने शासकीय व्ही.डी.आर.एल. लॅब, शासकीय वैद्यकीय महाविद्यलाय, चंद्रपूर येथे पाठवितात. या नमुन्यांकरीता शासनातर्फे कोणत्याही प्रकारचे सेवाशुल्क आकारण्यात येत नाही. तथापि काही खाजगी अँटीजन टेस्टींग सेंटर हे आर.टी.पी.सी.आर. टेस्ट करीतादेखील परस्पर अँटीजन टेस्टींग चे सेवाशुल्क रू. 800 घेतल्यावर सुध्दा अतिरीक्त सेवाशुल्क आकारत आहे व ही बाब अत्यंत खेदाची आहे.\nअशा प्रकारच्या घटना नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत जिल्हा सामान्य रूग्णालय कोरोना नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र . 07172-270669 या क्रमांकावर संपर्क साधून तत्कार नोंदवावी. सद्या जिल्ह्यात संस्था डॉ. अतुल चिद्दरवार पॅथेलॉजी लॅब व डॉ. संगई पॅथेलॉजी लॅब या दोन खाजगी संस्थेना आर.टी.पी.सी.आर. स्वॉब कलेक्शन सेंटर साठी जिल्हा स्तरावरून परवानगी देण्यात आलेली आहे व अशा संस्थेला सुध्दा रू. 1800 पेक्षा जास्त सेवा शुल्क आकारता येत नसल्याचे डॉ. राठोड यांनी कळविले आहे.\nPrevious articleअमीत येनप्रेड्डीवार यांची माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्य गडचिरोली जिल्हा युवक अध्यक्ष पदी निवड\nNext articleकुलथा घाटावरून अवैद्य रेती तस्करीतील आठ ट्रॅक्टर जप्त; तहसीलदार मेश्राम यांची कार्यवाही…\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\nमॅजिक बस इंडिया फाऊंडेशनतर्फे विविध ठिकाणी जागतिक योग दिवस साजरा…\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/08/blog-post_61.html", "date_download": "2021-06-21T08:00:18Z", "digest": "sha1:MK4JCNA3YLU44ZBJJTZCZ6WFSUPTUU3F", "length": 11996, "nlines": 105, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "इरई धरणाचे ७ दरवाजे उघडले:नदी शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर इरई धरणाचे ७ दरवाजे उघडले:नदी शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा\nइरई धरणाचे ७ दरवाजे उघडले:नदी शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा\nजिल्हा आपत्ती निवारण कक्षाची बचाव मोहीम सुरू\nजिल्ह्यात अधून-मधून सुरू असलेल्या पावसामुळे इरई धरणातील पाण्याची पातळी वाढत असून इरई धरणाचे सर्व म्हणजेच सातही दरवाजे उघडण्यात आले आहे. तरी नदी शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी सूचना प्रकाशित करण्यात येत असून जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून बचाव मोहिम राबविण्यात येत असून पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा आपत्ती निवारण कक्षाला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.\nगेल्या काही दिवसांच्या संततधार पावसामुळे इरई धरणाच्या पाण्याची पातळी वाढली असून जलविसर्ग करण्याकरिता धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे इरई नदीच्या जलपात्रात वाढ झाली असून शेजारील चिंचोळी, पाली, किटाळी, भटाळी, मीनगाव खैरगाव, विचोडा, अंभोरा, पडोली, कोसारा, वडगाव, दाताळा, चंद्रपूर, आरवट, माना, तसेच इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच गावकऱ्यांनी स्वतः, आपली गुरे व इतर मालमत्ता नदीच्या पात्रापासून दूर ठेवावी. जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवित व वित्त हानी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे.\nजिल्ह्यात आज दिनांक 3 ऑगस्ट 2019 रोजी सरासरी 77.21 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये चंद्रपूर 52.6 मिमी, बल्लारपूर 80, गोंडपिपरी 31.2, पोंभूर्णा 47, मूल 95.4, सावली 91.2, वरोरा 81.8, भद्रावती 62.3, चिमूर 140.6, ब्रह्मपुरी 92.1, सिंदेवाही 170.3, नागभीड 94.2, राजुरा 37.7, कोरपना 44.5, जिवती 37.3 मिमी एवढया पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील चारगाव, चदई, लभानसराड, आसोलामेंढा, नलेश्वर अशी पाच धरणं 100 टक्के भरलेली असून डोंगरगाव 83 टक्के, घोडाझरी 56 टक्के, अमलनाला 47 टक्के भरलेले आहे.\nपूरपरिस्थिती निर्माण झालेल्या खैरगाव, अंभोरा या ठिकाणी जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या शोध व बचाव पथकाने पाच व्यक्ती तसेच काही जनावरांचे प्राण वाचवले आहेत. अशी माहिती जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी जितेश सुरवाडे यांनी दिली. कुठलीही पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ आपत्ती निवारण कक्षाला सूचना द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्��� (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/crime/controversial-police-officer-kothmire-has-no-arrival-gadchiroli-discussions-action-senior-level-a594/", "date_download": "2021-06-21T06:26:44Z", "digest": "sha1:ZUTFSVIOGHFBX3CHDWAFUQSFNOMZUFQU", "length": 19711, "nlines": 136, "source_domain": "www.lokmat.com", "title": "वादग्रस्त कोथमिरेंची गडचिरोलीत 'आमद' नाही; वरिष्ठ पातळीवर कारवाईसाठी चर्चा - Marathi News | Controversial Police Officer kothmire has no 'arrival' in Gadchiroli; Discussions for action at the senior level | Latest crime News at Lokmat.com", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय योग दिनजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस संजय राऊतसंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\nवादग्रस्त कोथमिरेंची गडचिरोलीत 'आमद' नाही; वरिष्ठ पातळीवर कारवाईसाठी चर्चा\nPolice Officer Rajkumar Kothmire Transfer : मायानगरी मुंबईत रमलेले, तेथील नाईट लाइफची सवय जडलेले पोलीस अधिकारी मुंबई बाहेर बदली झाली की नाकतोंड मुरडतात.\nवादग्रस्त कोथमिरेंची गडचिरोलीत 'आमद' नाही; वरिष्ठ पातळीवर कारवाईसाठी चर्चा\nठळक मुद्देआज शनिवारी नऊ दिवस होऊनही कोथमिरे यांनी गडचिरोलीला आमद (रुजू होणे) दिलेली नाही.\nनागपूर : खंडणीच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी राजकुमार कोथमिरे यांची बदली होऊन नऊ दिवस झाले. मात्र, त्यांनी अद्याप गडचिरोलीत 'आमद' दिलेली नाही. त्यामुळे पोलिस दलात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.\nमायानगरी मुंबईत रमलेले, तेथील नाईट लाइफची सवय जडलेले पोलीस अधिकारी मुंबई बाहेर बदली झाली की नाकतोंड मुरडतात. त्यातल्या त्यात गडचिरोली, गोंदियाच्या नावाने अनेकांना शहारे येतात. त्यांच्या नावे भले कितीही एनकाउंटर असो, नक्षलग्रस्त गडचिरोली-गोंदियात बदली झाली की अनेकांना धडकी भरते. ते तिकडे जाण्याऐवजी 'मॅट, सिक लिव्ह'चा पर्���ाय निवडतात. एनकाऊंटर स्पेशालिस्ट दया नायक असो की वादग्रस्त सचिन वाझे हे दोघेही गडचिरोली-गोंदिया रेंजमध्ये बदली झाल्यानंतर इकडे रुजूच झाले नाही.\n२०१४ नंतर दया नायक यांची पुन्हा मे २०२१ मध्ये गोंदियाला बदली झाली. मात्र त्यांनी 'मॅट'मध्ये धाव घेऊन या बदलीवर स्थगिती मिळवली. याच दरम्यान, मुंबईतील बिल्डर मयुरेश राऊत याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग तसेच त्यांचे तेव्हाचे खासमखास समजले जाणारे प्रदीप शर्मा (माजी पोलीस अधिकारी) आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी कोट्यवधीची खंडणी उकळल्याची तक्रार झालेली आहे.\nया प्रकरणाची चौकशी सीआयडी करीत आहे. या पार्श्वभूमीवर, कोथमिरे यांची पोलीस महानिरीक्षक गडचिरोली यांचे वाचक म्हणून बदली करण्यात आल्याचा आदेश ६ मे रोजी काढण्यात आला. बदली झालेले ठिकाण एक हजार किलोमीटरच्या आतमध्ये असेल तर संबंधित अधिकाऱ्याला तेथे रुजू होण्यासाठी सात दिवसांचा अवधी दिला जातो. मात्र आज शनिवारी नऊ दिवस होऊनही कोथमिरे यांनी गडचिरोलीला आमद (रुजू होणे) दिलेली नाही. दरम्यान, नमूद कालावधी संपूनही ते गडचिरोलीत रुजू न झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणती कारवाई केली जाते, त्याकडे संपूर्ण पोलिस दलाचे लक्ष लागले आहे.\nविशेष म्हणजे, कोथमिरे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या बिल्डरने पुरावा म्हणून कोथमिरे आणि मयुरेश राऊत यांच्या पत्नीत फोनवर झालेल्या संभाषणाच्या क्लीप दिल्या आहेत. त्या तीन क्लीप व्हायरल झाल्याने कोथमिरेंच्या अडचणी वाढल्या आहेत.\nतर कारवाईबाबत चर्चा : डीआयजी पाटील\nकोथमिरे अजून रुजू झाले नाही. ठोस कारणही कळले नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का, अशी विचारणा गडचिरोली-गोंदिया रेंजचे डीआयजी संदीप पाटील यांच्याकडे केली असता 'सोमवार पर्यंत वाट बघू. नंतर वरिष्ठांशी चर्चा करून कारवाई बाबत निर्णय घेतला जाईल', असे डीआयजी पाटील यांनी 'लोकमत'ला सांगितले.\nक्राइम :वांद्र्यातील बॅण्डस्टॅण्ड येथे तीन मित्रांनी मैत्रिणीवर केला सामूहिक बलात्कार; मैत्रीच्या नात्याला फासला काळिमा\nGirl gang-raped by three friends at Bandstand : अलीकडेच वांद्रे येथील बीकेसी परिसरात देखील महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती. ...\n कोरोनाबाधित महिलेच्या घरात अर्ध्या रात्री घुसले नराधम अन् ��ाकूच्या धाकावर केला गँगरेप\nGangRape on Corona Positive : चोरीच्या उद्देशाने घरामध्ये घुसलेल्या तीन नराधमांनी चाकूचा धाक दाखवत महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. एवढ्यावरच ना थांबता नराधमांनी ५० हजाराची रक्कम आणि २ मोबाईलही लंपास केला आहे. ...\nमुंबई :‘तौक्ते’ चक्रीवादळानं वीज पुरवठा खंडीत होणार; महावितरणचे यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश\nअरबी समुद्रातील ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा मुसळधार पावसासह मोठा तडाखा राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ...\nक्राइम :एकतर्फी प्रेमातून युवकाने गुप्तीने भोसकून युवतीची केली निर्घृण हत्या\nMurder Case : आकाशने सुवर्णाच्या पोटात गुप्तीने वार केले. त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. ...\nठाणे :भिवंडीच्या पौर्णिमा पाटील हिचे यश; बिकट परिस्थितीवर मात करत बनली डॉक्टर\nभिवंडी ( दि. १५ ) वैद्यकीय क्षेत्रातील बीएचएमएस परीक्षांचा निकाल नुकतात जाहीर झाला असून या वैद्यकीय क्षेत्रातील या परीक्षेत भिवंडी तालुक्यातील केवणी गावातील शेतकरी कुंटूबात जन्मलेली पौर्णिमा अंकुश पाटील ही जिद्दीने व बिकट परिस्थितीवर मात करत यश संपाद ...\nनाशिक :नाशकातील एका गार्डनमध्ये तरुणावर सुरीने वार\nनाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत अशून शुक्रवारी दुपारच्या सुमारास द्वारका परिसरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णलयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनमध्ये बसलेल्या दोघांवर दोन अज्ञातांनी हल्ला करून एका तरुणाला सुरीने वार करीत जखमी के ...\nक्राइम :अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nक्राइम :“न मैं जिंदा रहूंगा न तू बचेगी”; संतापलेल्या युवकानं घरात घुसून प्रेयसीवर गोळी झाडली अन् आत्महत्या केली\nपोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहे. प्रेम संबंधातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...\nक्राइम :ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; Whatsapp वरून सुरू होता गैरप्रकार\nOnline sex racket : टोळीचे सदस्य संपूर्ण डिल Whats App च्या माध्यमातून करीत होते. ...\nक्राइम :४ महिने जमिनीत पुरून ठेवले मृतदेह; १९ वर्षीय मुलाने कुटुंबातील सर्व सदस्यांची केली हत्या\n19-Yr-Old Youth Kills Family :पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी आसिफने आपला गुन्हा कबुल केला. त्याने फेब्��ुवारी २०२१ मध्ये हे खळबळजनक कृत्य केलं. ...\nक्राइम :पती-पत्नीच्या वादात पतीची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या\nSuicide Case : घटना रविवारी सकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. ...\n रेल्वे ट्रॅकवर सेल्फीचा नाद २ भावांसाठी जीवघेणा ठरला; दिव्यांग भावाचा पाय घसरला अन्...\nरेल्वे पटरीवर दोघं जण सेल्फी घेत होते. ज्यात एक दिव्यांग होता. समोरून वेगाने येणाऱ्या ट्रेनने या दोघांना धडक दिली ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nSanjay Raut : योग दिनानिमित्तीनं विरोधकांना कोणता योग सुचवाल, संजय राऊतांनी क्षणार्धात उत्तर दिलं, म्हणाले...\nआम्ही वाघाच्या काळजाचे, मुख्यमंत्री ठाकरे प्रताप सरनाईकांच्या पाठिशी; संजय राऊतांनी विरोधकांना ठणकावलं\nInternational Yoga Day 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाँच केलं M-Yoga App; जगाला मिळणार योगाचे धडे\nInternational Yoga Day 2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा योग, राजभवनात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\n सर्वसामान्यांवर दरवाढीचा बोजा टाकून मोदी सरकारनं पेट्रोल-डिझेलमधून किती कमावले\nHonda जबरदस्त Electric Scooter आणण्याच्या तयारीत; उत्तम रेंज, ड्युअल बॅटरीसह मिळणार भन्नाट फीचर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/look-for-mla-pratap-sarnaik-who-has-been-missing-for-the-past-two-months-bjp-delegations-case-to-police-commissioner-nrab-134607/", "date_download": "2021-06-21T07:27:40Z", "digest": "sha1:7ZQ26SBMBMLLPTOTLRKW5FYPMUBD5BVZ", "length": 12739, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Look for MLA Pratap Sarnaik who has been missing for the past two months, bjp delegation's case to police commissioner nrab | गेल्या दोन महिन्यांपासून गायब असलेल्या आमदार प्रताप सरनाईक यांचा शोध घ्या, भाजप शिष्टमंडळाचं पोलीस आयुक्तांना साकडं | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून २१, २०२१\nहरिपुरात सापडला हेलिकॉप्टर मासा; अन्य जलचरांची अंडी खाण्यातही आहे तरबेज\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nमुंबईगेल्या दोन महिन्यांपासून गायब असलेल्या आमदार प्रताप सरनाईक यांचा शोध घ्या, भाजप शिष्टमंडळाचं पोलीस आयुक्तांना साकडं\nशिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक\nनुकतेच ओवळा-माजिवडा मतदारसंघातील मतदारांनी \"कोरोना न होताही आमदार क्वॉरन्टीन,\" अशा आशयाचे फलक जागोजागी लावल्याने आमदार सरनाईक चर्चेत आले. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी (२६ मे) पोलीस आयुक्तांची भेट घेतली.\nठाणे : शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीवर ईडीने छापा टाकल्यानंतर त्यांच्यावर चौकशीची टांगती तलवार कायम आहे. या घटनेनंतर मागील दोन महिन्यांपासून आमदार प्रताप सरनाईक गायब आहेत. त्यांचा शोध घ्या, असं साकडं घालत भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि अधिकृत तक्रार नोंदवली.\n“तीन विविध घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने गेले दोन महिने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक गायब आहेत. काय झालं, कोणी किडनॅप केलं, याची भीती मतदारांना वाटत आहे. तेव्हा, त्यांना शोधण्यासाठी कार्यवाही करावी,” असं म्हणत काल (२६ मे) भाजपा नेते किरीट सोमय्या, ठाणे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आमदर संजय केळकर आणि भाजप गटनेते मनोहर डुंबरे आदीच्या शिष्टमंडळाने नवनियुक्त पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांची भेट घेतली.\nनुकतेच ओवळा-माजिवडा मतदारसंघातील मतदारांनी “कोरोना न होताही आमदार क्वॉरन्टीन,” अशा आशयाचे फलक जागोजागी लावल्याने आमदार सरनाईक चर्चेत आले. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी (२६ मे) पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तसंच, सरनाईक हरवले आहेत, त्यांचं काय झालं, कोणी किडनॅप केलं याची भीती मतदारांना वाटत आहे. त्यामुळे आमदार सरनाईक यांचा शोध घेण्यासाठी कार्यवाही करावी, अशी अधिकृत तक्रार पोलीस आयुक्तांकडे केल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nव्हिडिओ गॅलरीअंतरा- मल्हारची हटके स्टोरी\nPhotosशर्वरीचा हळदी समारंभासाठी खास लूक, फोटोबघून चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nसोमवार, जून २१, २०२१\nस्वबळावर निवडणुका लढणार असा नारा दिल्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रत्युत्तराने महाविकास आघाडीत भविष्यात बिघाडी होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/recommending-an-independent-census-of-the-obc-community-chhagan-bhujbals-report-of-the-committee-submitted-to-the-chief-minister-61652/", "date_download": "2021-06-21T07:30:20Z", "digest": "sha1:XGBPJLDAIIQYOTJBZDC3DEFVYRPLG7QU", "length": 12834, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Recommending an independent census of the OBC community; Chhagan Bhujbal's report of the committee submitted to the Chief Minister | ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करावी; छगन भुजबळ समितीची मुख्यमंत्र्यांना शिफारस | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून २१, २०२१\nहरिपुरात सापडला हेलिकॉप्टर मासा; अन्य जलचरांची अंडी खाण्यातही आहे तरबेज\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nमुंबईओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करावी; छगन भुजबळ समितीची मुख्यमंत्र्यांना शिफारस\nमुंबई : ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्याची शिफारस ओबीसी समाजासाठी स्था��न करण्यात आलेल्या समितीने केली आहे, अशी माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. त्यांनी आपला अहवाल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुपुर्द केला आहे. छगन भुजबळ हे या समितीचे अध्यक्ष होते.\nया अहवालात विविध शिफारशी करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच ओबीसी, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्गाचा सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी अर्थसंकल्पात ५ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीची शिफारस देखील करण्यात आली आहे.\nओबीसी महामंडळासाठी २०० कोटींची रुपये मागणी\nमहाज्योती संस्थेला १५९ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी द्यावा, ओबीसी महामंडळासाठी २०० कोटी रुपये द्यावेत, ओबीसींच्या योजनांसाठी ४०० कोटी द्यावेत, ओबीसींची रिक्त पदे तातडीने भरावीत, वसंतराव नाईक विमुक्त जाती विकास महामंडळासाठी २०० कोटी रुपये द्यावेत, ओबीसी कर्मचार्यांना नियमानुसार तातडीने पदोन्नती द्यावी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हा स्तरावर भाडेतत्त्वावर तातडीने वसतीगृहे सुरू करावीत, इंग्रजी नामांकित शाळांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना प्रवेश योजना सुरू करावी, ओबीसींसाठी स्वतंत्र घरकूल योजना सुरू करून त्यासाठी १०० कोटीची निधी द्यावा, ओबीसी विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता सुरू करावा, त्यासाठी १०० कोटी रुपये द्यावेत, परदेशी शिष्यवृत्ती १० ऐवजी ५० विद्यार्थींना द्यावी, १२ बलुतेदारांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापन करावी, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि मराठा या जातींचा समावेश सारथी संस्थेत ठेवायचा की महाज्योतीत करायचा याचा निर्णय घ्यावा, अशा शिफारशी या अहवालात करण्यात आल्या आहेत.\nराहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले; महसुल मंत्री बाळासाहेब थोरातांचे वक्तव्य\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nव्हिडिओ गॅलरीअंतरा- मल्हारची हटके स्टोरी\nPhotosशर्वरीचा हळदी समारंभासाठी खास लूक, फोटोबघून चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nसोमवार, जून २१, २०२१\nस्वबळावर निवडणुका लढणार असा नारा दिल्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रत्युत्तराने महाविकास आघाडीत भविष्यात बिघाडी होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/news/loss-of-rs-25000-crore-in-cyber-scam-28-percent-increase-in-fraud-128584144.html", "date_download": "2021-06-21T08:13:19Z", "digest": "sha1:5GKLYCLSSBOUTYICETKCQL5IPXFBCDQX", "length": 6872, "nlines": 69, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Loss of Rs 25,000 crore in cyber scam; 28 percent increase in fraud | सायबर घोटाळ्यात 25,000 कोटींचे नुकसान; फसवणुकीत 28 टक्के वाढ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवाढते संकट:सायबर घोटाळ्यात 25,000 कोटींचे नुकसान; फसवणुकीत 28 टक्के वाढ\nदेशातील 15 टक्क्यांवर कॉर्पोरेट-बिझनेस सायबर घोटाळ्याच्या जाळ्यात\nकोरोना काळात डिजिटल व्यवहार वाढण्यासोबत अशा देवाणघेवाणीच्या फसवणूक प्रकरणांतही २८% वाढ झाली आहे. सायबर घोटाळ्यांच्या घटनांमुळे देशात दरवर्षी सरासरी २०-२५ हजार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. गेल्या वित्त वर्षात देशात सायबर घोटाळ्यामुळे सर्वात जास्त ६-७ हजार कोटी रुपयांचे नुकसान दिल्लीला सोसावे लागले आहे. यानंतर मुंबई (५-६ हजार कोटी) आणि गुजरात (४-५ हजार कोटी) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ग्लोबल इन्फर्मेशन कंपनी ट्रान्सयुनियनच्या एका अहवालात ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, गुप्तचर आधारित व्यवसायाच्या देवाणघेवाणीत सर्वात जास्त सायबर घोटाळे झाले. यासोबत ४०,००० ग्लोबल वेबसाइट्स, मोबाइल अॅप्समध्येही डिजिटल देवाणघेवाणीत कंपन्यांना सायबर घोटाळ्याचा सामना करावा लागला आहे. भारतात सर्वाधिक फटका लॉजिस्टिक क्��ेत्राला बसला.\nलार्ज स्केलमधील ५०%वर कंपन्यांना सायबर सुरक्षा\nलार्ज स्केलच्या ५०% हून अधिक कंपन्या सायबर सुरक्षेची मदत घेतात. स्मॉल स्केल श्रेणीत १५-२०% कंपन्या असे करत आहेत. कॉर्पाेरेट्समध्ये जोखीम खरेदी श्रेणी , डेटा चोरीत. - भावेश उपाध्याय, संस्थापक, एंटरप्रायझिंग इंडियन\nदेशात सायबर घोटाळ्यामुळे दिल्लीत सर्वाधिक नुकसान\nदिल्ली 6-7 हजार कोटी\nमुंबई 5-6 हजार कोटी\nगुजरात 4-5 हजार कोटी\nराजस्थान 3-4 हजार कोटी\nयूपी 3-4 हजार कोटी\nएमपी 2.5-3 हजार कोटी\nकोरोना काळात ऑनलाइन घोटाळे\nतज्ज्ञांनुसार, कोरोना संकट आणि याच्याशी संबंधित निर्बंधामुळे लोकांनी ऑनलाइन खरेदीला प्राधान्य दिले. या वृद्धीसोबत सायबर घोटाळे अनेक पटीने वाढले. कोरोनाआधी एकूण सायबर घोटाळ्यांत ऑनलाइन खरेदीत घोटाळ्यांची हिस्सेदारी ५-७ टक्के होती. ती आता वाढून सुमारे २०% झाली आहे.\nलाॅजिस्टिक क्षेत्रात जास्त निशाणा होतो.ऑर्डरमध्ये बदल करून बनावट ऑर्डरमध्ये रूपांतर केले जाते.\nफार्मा क्षेत्रालाही अशा पद्धतीच्या प्रवृत्तीचा जास्त त्रास आहे. औषधांच्या पेटंट चोरीची प्रकरणे वाढली आहेत.\nमॅन्यु. कंपन्यांना प्रॉडक्ट पद्धती चोरीसोबत गुणवत्तेत बदलासारख्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.\nसोशल मीडियावर विविध उत्पादनांवर ८०-९०% पर्यंत सुटीची लालूच देऊन घोटाळा करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-42472462", "date_download": "2021-06-21T08:25:20Z", "digest": "sha1:BBFDP3QA5LXC7GMBPI2ZHQJLZY3GDM3H", "length": 21585, "nlines": 131, "source_domain": "www.bbc.com", "title": "शेतकरी आंदोलन: शीख धर्मियांमध्ये का आहे नांदेडला एवढं महत्त्व? - BBC News मराठी", "raw_content": "BBC News, मराठीथेट मजकुरावर जा\nशेतकरी आंदोलन: शीख धर्मियांमध्ये का आहे नांदेडला एवढं महत्त्व\nगुरू गोविंद सिंग यांनी शीख धर्मातील देहधारी गुरूंची परंपरा संपवत गुरू ग्रंथ साहिबला गुरूपदी विराजमान केलं ते नांदेडमध्येच. आज त्यांची जयंती. यानिमित्त शीख धर्मियांचे दहावे गुरू श्री गुरू गोविंद सिंग यांचं महाराष्ट्राशी असलेलं नातं उलगडण्याचा केलेला हा प्रयत्न.\n\"परमात्म्याच्या इच्छेनुसार मी या पंथाची स्थापना केली आहे. माझ्या सगळ्या शीख बांधवांना या ग्रंथाचं पालन करण्याचा आदेश मी देतो. या पवित्र ग्रंथावर तुमच्या गुरूसारखीच आस्था ठेवा आणि याला परमात्म्याचं एक रूपच समजा. ज्याचं मन पवित���र आहे तो या ग्रंथाच्या पवित्र शब्दांनुसार आपलं आचरण करेल.\"\nतुम्ही खरे मुंबईकर आहात का ही क्विझ घेऊन पक्कं करा\nअरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं नेमके झालं काय\n'मध्य रेल्वेवर काय गरीब लोक राहतात का\n...हे शब्द आहेत गुरू गोविंद सिंग यांचे. नांदेडमधल्या तख्त सचखंड हजूर साहिब गुरूद्वारानुसार, नांदेड इथं 7 ऑक्टोबर 1708 ला परलोकगमनाला (स्वर्गारोहण) जाण्याआधी त्यांनी हा संदेश दिला होता.\nनांदेडची सचखंड हजूर साहिब गुरूद्द्वारा\nत्याआधी त्यांनी देहधारी गुरूंची परंपरा समाप्त करत गुरू ग्रंथ साहिबला (गुरू-ता-गद्दी) गुरूपदी विराजमान केलं. गुरू ग्रंथ साहिबला त्यांनी सर्वसमावेशक उत्कृष्ट आदर्शांचा भंडार बनवलं. एक आध्यात्मिक आणि धर्मनिरपेक्षक गुरू ज्यात शीख गुरूंसोबतच सर्व धर्मातील संतांची पदं समाविष्ट करण्यात आली आहेत.\nदेहधारी गुरूंची परंपरा खंडित\nनांदेडच्या पीपल्स महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य आणि इतिहास अभ्यासक डॉ. दिलीप गोगटे सांगतात, \"नांदेड वास्तव्यादरम्यानच गुरू गोविंद सिंग यांनी देहधारी गुरूंची परंपरा संपवण्याचा निर्णय घेतला होता. स्वतःनंतर गुरू ग्रंथसाहीबला प्रस्थापित करण्याचाही निर्णय त्यांनी इथंच घेतला.\"\nअमृतसर ते नांदेडदरम्यान सचखंड एक्स्प्रेस धावते.\nडॉ. गोगटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, \"नांदेड इथंच त्यांनी खालसा पंथाला आदेश दिला की यानंतर कायमचं गुरूपद हे गुरू ग्रंथ साहीबला असेल. तसंच ते असेही म्हणाले, जन्माला आलेल्या प्रत्येक शीखानं त्याच्या आयुष्यात एकदा तरी नांदेडला यावं. श्री गुरू प्रत्येक शीखाच्या वयाच्या साठाव्या वर्षांपर्यंत नांदेड इथं त्यांची वाट पाहतील.\"\nगुरू गोविंद सिंग महाराष्ट्रात कसे आले आणि नांदेडलाच त्यांनी का निवडलं याविषयी डॉ. गोगटे म्हणतात, \"गुरू गोविंद सिंग यांचं औरंगजेबाशी युद्ध झालं. त्यानंतर ते मध्य प्रदेशमार्गे नांदेडला आले. या काळाबद्दल विविध मतं आहे.\"\nनगीना घाट (संग्रहीत छायाचित्र)\n\"नांदेडचा गोदावरी नदीलगतचा नगीना घाट परिसर त्यांना फारच आवडला. आता इथंच वास्तव्य करावं असं त्यांनी ठरवलं.\"\n\"चमकोरची लढाई आणि सातत्यानं सुरू असलेल्या धावपळीमुळे त्यांना विश्रांती हवी होती. त्यांच्या पत्नी आणि गुरू मातासाहेब सुद्धा इथंच राहत असतं. सैनिकांना आणि सेवकांना त्या हातानं जेवण कर��न वाढत,\" अशी माहिती त्यांनी दिली.\nनांदेडचं महत्त्व विषद करताना ते सांगतात, \"प्रत्येक शीखाच्या दृष्टीनं नांदेड गुरूद्वाराचं महत्त्व दोन कारणांमुळे आहे. एकतर इथं ग्रंथ साहीबला गुरूपदी विराजमान कऱण्यात आलं. आणि दुसरं म्हणजे अंतिम देहधारी गुरूंची समाधी इथंच आहे. या समाधीला पंजाबी भाषेत 'अंगीठा साहेब' म्हटलं जातं.\"\nअंदमानचं सेल्युलर जेल सध्या कसं आहे\nग्राहक म्हणून मिळालेले हे 6 हक्क तुम्हाला माहिती आहेत\nनांदेडच्या तख्त सचखंड हजूर साहिब गुरूद्वाराचे कथाकार बाबा विजेंदरसिंग यांच्या मते, ही त्यांच्या पूर्वजन्मीची तपोभूमी होती म्हणूनच ते इथं आले.\n\"श्री गुरू गोविंद सिंग यांनी जिथं अंतिम श्वास घेतला तिथंच महाराजा रणजितसिंग यांनी गुरूद्वारा बांधली. शीख धर्मातल्या पाच तख्तांपैकी हे एक तख्त आहे,\" विजेंदरसिंग यांनी सांगितलं.\nनांदेडलाच गुरू गोविंद सिंग यांनी सप्टेंबर 1708 च्या पहिल्या आठवड्यात वैरागी साधू माधोव दास यांना शीख धर्माची दीक्षा दिली आणि बंदासिंग बहाद्दूर असं त्यांच नामकरण केलं.\nपुढच्या सात वर्षांत (1709-1715) त्यांनी शीखांच्या इतिहासाला एक वेगळ वळण देत 1764-65 मधल्या पंजाबच्या मुक्तीचा मार्ग मोकळा केला.\nत्यांचे अजून एक शिष्य भाई संतोख सिंग यांनी नांदेड इथंच राहून 'गुरू का लंगर' सुरू करण्याचा सल्ला त्यांना दिला. याच ठिकाणी गुरू गोविंद सिंग यांच्या पंच प्याऱ्यांपैकी दोन भाई दयासिंग आणि धरमसिंग यांनी शेवटचा श्वास घेतला.\nगुरू गोविंद सिंग यांची जयंती काही ठिकाणी 22 डिसेंबरला साजरी केली जाते. उत्तर भारतात पुढीच्या वर्षी 5 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. पण नांदेड इथल्या तख्त सचखंड हजूर साहिब गुरूद्द्वारातर्फे ही जयंती 25 डिसेंबरला साजरी केली जात असल्याची माहिती बाबा विजेंदरसिंग यांनी दिली.\nसंत नामदेवांची सर्वाधिक पदं\nपत्रकार सचिन परब माहिती देतात, \"गुरू ग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांची तब्बल 61 पदं आहेत. गुरू नानक साहिब यांच्या अगोदर ज्यांची-ज्यांची पदं समाविष्ट करण्यात आली, त्यात सर्वाधिक संत नामदेवांची आहेत.\"\nगुरू-ता-गद्दी सोहळ्यानिमित्त निघालेली जागृत यात्रा.\n\"गुरू गोविंद सिंग यांना महाराष्ट्रात यावसं वाटलं असेल यामागे कदाचीत हेच ऋणानूबंध असावेत, अस मला वाटतं. संत नामदेव हे दोन दशकांहून अधिक काळ पंजाबमध्ये राहीले आहेत. संत नामदेवांचं मुळ गाव नरसी नामदेव हे नांदेडपासून जवळच आहे. आजही शीख धर्मिय लोकं नांदेडला आल्यावर नरसी नामदेवला आवर्जून जातात,\" असंही सचिन परब सांगतात.\nगुरू गोविंद सिंग यांनी 1708 मध्ये देहधारी गुरूंची परंपरा समाप्त करत गुरू ग्रंथ साहिबला (गुरू-ता-गद्दी) गुरूपदी विराजमान केलं. गुरू ग्रंथ साहिब हे अकरावे गुरू. या घटनेला तीनशे वर्षे झाली. त्यानिमित्त 2008 मध्ये नांदेड इथं गुरू-ता-गद्दी सोहळा आयोजित करण्यात आला होता.\nगुरू-ता-गद्दी सोहळ्यास तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग, गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण उपस्थित होते.\nजगभरातून शीख धर्मीय इथं आले होते. साधारणतः वर्षभर हा सोहळा सुरू होता. त्यासाठी केंद्र सरकारनं 800 कोटींच पॅकेजही दिलं होतं. त्यातून अनेक विकासकामं इथं झाली.\n\"ज्ञानदेवा रचिला पाया, तुका झालासी कळस, यासारखंच गुरू नानक साहब यांनी पाया रचला आणि गुरू गोविंद सिंग यांनी कळस चढवला. 300 वर्षांनंतर नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेला सोहळा हेच शिकवतो की, कुठल्याही पंथाचं कार्य हे वाया जात नसतं,\" असं के. आर. एम. महिला महाविद्यालयाचे प्रा. मनोज बोरगावकर सांगतात.\nतुम्ही हे वाचलंत का\nएकही पैसा खर्च न करता अशी करा 'झिरो बजेट' शेती\nपाकिस्तानात चीनी टीव्ही शो का दाखवले जात आहेत\nतुम्ही हे पाहिलं का\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : कुटुंबीयांसोबतच्या भेटीनंतर कुलभूषण यांचा व्हीडिओ जारी\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nडॉ. हेडगेवार कोण होते, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना का केली\nनवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राहील - राज ठाकरे\nटोकियो ऑलिंपिकमध्येही कोरोनाचा शिरकाव\nसरनाईकांच्या पत्रावर फडणवीसांचा शिवसेनेवर बाण, 'अशी अनेकांची इच्छा असू शकते'\nमहाविकास आघाडी कायमस्वरूपी नाही, केवळ 5 वर्षांसाठी - नाना पटोले\nप्रताप सरनाईकांच्या पत्रामुळे उद्धव ठाकरे सरकार अस्थिर होईल\nव्हीडिओ, एकाच झाडाला हापूस, केसर, पायरी असे 22 जातीचे आंबे कसे लागले\n'स्वबळ हा नारा नाही, आमचा अधिकार आहे', उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 9 मुद्दे\nउल्हासनगरच्या सिंधी 'निर्वासितांची छावण��' ते 'महानगर' या प्रवासाची गोष्ट\nवीज अंगावर पडू नये म्हणून 'या' गोष्टींची काळजी आवर्जून घ्यावी\nमुंबई महापालिकेची निवडणूक कधी होणार\n#गावाकडचीगोष्ट: खतांचे नवीन दर जाहीर, कोणतं खत किती रुपयांना मिळणार\nचेतन कुमार : ब्राह्मणवादाला आव्हान देणारा हा अभिनेता कोण आहे\nकोव्हिडमधून बरं झाल्यानंतर कधी लस घ्यावी\nपुणे महापालिका क्षेत्रात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये आणखी बदल\nनीना गुप्ता-विव्हियन रिचर्ड्स यांचं प्रेमप्रकरण कधी आणि कसं सुरू झालं\nकोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधलं अंतर का वाढवलं\nकोव्हिड-19 च्या लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉ. के. के. अग्रवाल यांचा मृत्यू का झाला\nवीज अंगावर पडू नये म्हणून 'या' गोष्टींची काळजी आवर्जून घ्यावी\nकोरोना लशीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तर\nनवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राहील - राज ठाकरे\nभारतात उपलब्ध होणार दोन नव्या लशी, कोव्होवॅक्स आणि बायोलॉजिकल ई\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2021 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/navi-mumbai/new-mumbai-municipal-commissioner-abhijit-bangar-visit-health-center-419070.html", "date_download": "2021-06-21T06:57:07Z", "digest": "sha1:DHDLWGBFBCMLGDIO4AITWEG642BPWGZN", "length": 18824, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nलस टोचण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी खुर्च्यांची सोय नाही, वयस्करांचे हाल, आयुक्त पाहणीसाठी आले आणि…….\nराज्यात कोरोना लसीच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईत महापालिका आयुक्तांनी आज बेलापूर विभागाचा पाहणी दौरा केला (New Mumbai Municipal Commissioner Abhijit Bangar).\nहर्षल भदाणे पाटील, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई\nनवी मुंबई : राज्यात कोरोना लसीच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतही कोरोनाचं लसीकरण सुरु आहे. दरम्यान, कोव्हिडची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होतेय का, याबाबत दक्षता घेतली जात आहे का या बाबींकडे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर (New Mumbai Municipal Commissioner Abhijit Bangar) यांचे विशेष लक्ष आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज (15 मार्च) बेलापूर विभागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांना सेक्टर 1 सीबीडी बेलापूर येथील नागरी आरोग्य केंद्रामध्ये असलेल्या लसीकरण केंद्रावर काही गोष्टी निदर्शनास आल्या.\nआयुक्तांचे आसनाची व्यवस्था करण्याचे निर्देश\nलसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी पुरेसी आसन व्यवस्था नसल्याचं आयुक्तांच्या (New Mumbai Municipal Commissioner Abhijit Bangar) निदर्शनास आलं. आयुक्तांना लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांमध्ये काही वयस्कर माणसं रांगेत उभे असलेले दिसले. आयुक्तांनी त्यांच्यासोबत बातचित केली. त्यानंतर त्यांनी तातडीने लसीकरणासाठी आलेल्यांसाठी आसनाची व्यवस्था करण्याते आदेश दिले.\nनवी मुंबईत आतापर्यंत 47387 जणांना लस टोचली\nनवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 16 फेब्रुवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात झालेली आहे. 14 मार्चपर्यंत 47387 व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील डॉक्टर्स आणि इतर आरोग्यकर्मी तसेच दुसऱ्या टप्प्यात पोलीस, सुरक्षा कर्मचारी असे पहिल्या फळीतील कोरोनायोद्ध्यांना लस दिली गेली. तसेच 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिक तसेच 45 वर्षापेक्षा अधिक वयाच्या सहव्याधी (कोमॉर्बिड) व्यक्ती यांच्या लसीकरणास सुरूवात झालेली आहे.\nमास्क वापराच, आयुक्तांचं आवाहन\nआयुक्तांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरण झाल्यानंतरही मास्कचा वापर अनिवार्य असल्याचे सांगितले. तसेच मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले. लसीकरण करण्यास सुरूवात झाल्यानंतर लगेच ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बिड व्यक्तींना लसीकरण केले जात आहे. याचे महत्व लक्षात घेऊन मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सतत हात धुणे ही कोरोना प्रतिबंधाची त्रिसूत्री जोपर्यंत सर्व नागरिकांना लस देऊन होत नाही तोपर्यंत पालन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.\nनवी मुंबईत 24 तास लसीकरण सुरु\nसध्या नवी मुंबई महानगरपालिकेची वाशी, नेरूळ आणि ऐरोली येथील 3 रूग्णालये, तुर्भे येथील माता बाल रूग्णालय तसेच 18 नागरी आरोग्य केंद्रे अशा 22 ठिकाणी कोव्हिड 19 लसीकरण केंद्रे सुरू आहेत. तिथे विनामूल्य लसीकरण करण्यात येत आहे. नागरिकांना आपल्या सोयीच्या वेळी लस घेता यावी यासाठी महापालिकेच्या तिन्ही रूग्णालयांमध्ये अहोरात्र 24 तास लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.\nमाता बाल रूग्णालय तुर्भे याठिकाणी सका��ी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण करण्यात येत आहे. याशिवाय 18 नागरी आरोग्य केंद्रांठिकाणी सोमवार, बुधवार, गुरूवार आणि शुक्रवार असे आठवड्याचे 4 दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण करण्यात येत आहे.\n15 खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु\nयाशिवाय 15 खाजगी रूग्णालयांमध्येही लसीकरण करण्यात येत आहे. या खासगी रुग्णालयात प्रतिडोस 250 रुपये इतक्या शासनमान्य दराने लसीकरण केले जात आहे. कोव्हिडची लस अतिशय सुरक्षित असून नागरिकांनी आपला क्रमांक येईल तेव्हा लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.\nहेही वाचा : केंद्रासाठी पेट्रोल-डिझेल नुसती दुभती गाय नव्हे तर सोन्याचे अंडे देणारी कोंबडी\nPHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड\nअन्य जिल्हे 7 mins ago\nकोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ प्रकार नेमका काय कशी घ्याल स्वतःची काळजी\nमुंबईत 30 ते 44 वयोगटासाठीच लसीकरण, पालिका-राज्याच्या 149 केंद्रावर लसीकरण\nInternational Day of Yoga | Mumbai | माधवबागेत मुस्लिम महिलांकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा-\nMumbai | लोकल सुरु करण्यासाठी आणखी आठवडा लागणार, MMRDA, मनपा अधिकारी, तज्ज्ञांमध्ये बैठक\nVijay Wadettiwar | आरक्षण प्रश्न सुटेपर्यत निवडणुका घेऊ नका : मंत्री विजय वडेट्टीवार\nप्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; कुछ तो गडबड है\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nHasan Mushrif Live | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा : हसन मुश्रीफ\nChhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ\nAurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण\nNirjala Ekadashi 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी दान करा, सर्व इच्छा पूर्ण होतील\nमराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत\nInternational Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी20 mins ago\nमराठी न्यूज़ Top 9\nमुंबई लोकल कधी सुरू होणार, महापौर किशोरी पेडणेकरांनंतर वडेट्टीवारांनी केलं ‘हे’ विधान\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nYoga Day 2021: आता जगात कुठेही असाल तर�� M. Yoga app वरून योगाचे धडे घेता येणार\nओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान\nमराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय : हसन मुश्रीफ\nअन्य जिल्हे53 mins ago\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी\nMaharashtra News LIVE Update | आमदार दिलीप बनकर यांनी भाषणात मंत्र्याचे नाव घेतल्याने आंदोलक मराठा आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.satara.faltupana.in/2012/09/blog-post_1601.html", "date_download": "2021-06-21T06:23:26Z", "digest": "sha1:WJQQJX6C77CH3N2R4M6BC4V63XU255PL", "length": 6702, "nlines": 91, "source_domain": "www.satara.faltupana.in", "title": "Satara | सातारा: माझा सातारा", "raw_content": "\nहे वेबसाईट भौगोलिक, ऐतिहासिक, नैसर्गिक, पर्यटकीय, राजकीय, सामाजिक अशा साताऱ्याविषयी आहे. Website about all information of Satara City, Its history,Politics,Tourist spots and all..\nसाताऱ्यातील नवे वस्त्र दालन\nश्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा\nतुळजा भवानी मंदीर , शेंद्रे\nतुम्हा तुमच्या प्रेमामध्ये काही समस्या असतील तर Love Guru ला मेसेज करा आणि समाधानकारक उत्तर मिळवा. वरील फोटोवर Click करा.\nसातारच्या दररोज ताज्या बातम्या\nआपला सातारा म्हणजे जगात न्यारे शहर .. जाज्वल्य इतिहास आणि संत कार्याने प्रफ्फुलीत झालेली आपली भूमी .. आपल्या ह्याच लाडक्या शहराच्या विविध छटा,त्याच्या इतिहास,वर्तमान आणि भविष्य आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे संकेतस्थळ सुरु केले आहे .. आपली साठी आहेच पण मार्गदर्शन पण लाभू द्या .. धन्यवाद\nहा मला गर्व आहे की मी सातारा या महाराष्ट्रा मधील सुंदर ठिकाणी जन्माला आलो, आणि तुम्हाला देखिल सातारकर असल्याचा अभिमान आसेल तर या आपण या मेळाव्यात एकत्र येउया आणी सातारा चे नाव अभिमानाने घेउया. या सातारा मध्ये छत्रपति शिवाजी राजे यांचे वंव्षा अजुनही आहेत तसेच सातारा येथे सज्जन गढ़ ला श्री रामदास स्वामी यांच्या पादुका आहेत त्यांची पूजा अजूनही लोक करतात. साताराला सज्जनगढ़, अजिंक्य तारा, साखर कारखाने तसेच कोयना धरना सारखे अनेक ठिकाने प्रसिद��ध आहेत. सातारचे लोक अतिशय प्रेमळ तसेच सुन्दर स्वभावाचे आहेत हे मी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लोक म्हणतात, हे खरे आहे पण प्रेमळ स्वभावा बरोबर धर्यशील, हिम्मत दार आहेत याचाच मला अभिमान आहे. या सातारा मधे महाबलेश्वर, पाचगणी, कास,ठोसेघर धबधबा तसेच यव्तेश्वर सारखी प्रेक्षनिया स्थले आहेत, शिवरायांच्या वारस आजुनही या सातारा मधे आहे हे या जगाला दाखवा. सातारकर मित्रानो आपल्याला सातारकर असल्याचा अभिमान असल्यामुळेच आम्ही \"www.SATARA.faltupana.in\" हि नवीन वेबसाईट काढली आहे. \"Satara|सातारा\" मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/category/entertainment/", "date_download": "2021-06-21T07:34:24Z", "digest": "sha1:WGSVGA7NQYJJNYHZSINQZ5CUGX24GUBN", "length": 10225, "nlines": 131, "source_domain": "mmkmedia.in", "title": "Entertainment Archives | Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nन्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला ‘बेबोचा’ व्हिडिओ\nमुसळधार पावसाने येडेश्वरी कारखान्यातील 30 हजार पोते साखर भिजली \nHappy Birthday suraiya : सुरैय्या आणि देव आनंद यांच्या प्रेमाची अधुरी एक कहाणी..\nभारतीय चित्रपट सृष्टीला Indian Film Creation अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने वेगळी एक ओळख निर्माण करून दिली आहे. चित्रपट सृष्टीने अनेक दिग्गज कलाकार तयार...\nआंबेगाव तालुक्यातील १६ गावांच्या पाण्याचा प्रश्न कळमजाई उपसा योजनेने निकाली\nआंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील १६ गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न...\nलाॅकडाऊनच्या नियमांना हरताळ; महाबळेश्वरमध्ये झाली पर्यटकांची भाऊगर्दी\nसातारा : जिल्हा प्रशासनाच्या लॉकडाऊनच्या Lock Down नियमांना हरताळ फासत महाबळेश्वर पाचगणी Mahabaleshwar Panchgani येथे पर्यटकांची Tourists वर्दळ वाढताना आता दिसू लागली आहे. मॅप्रो...\nनिलंबनाची कारवाई केली म्हणून थेट शाळेचा डेटा चोरला\nमुंबई : महिला कर्मचा-याचा विनयभंग Molestation केल्याप्रकरणी कामावर काढून टाकल्याचा राग धरून परळ Parel येथील आंतरराष्ट्रीय शाळेतील School कर्मचा-याने थेट शाळेतील गोपनीय माहिती उघड...\nडम्पिंग ग्राऊंडच्या कचर्याचे दूषित पाणी नागरिकांच्या घरात \nउल्हासनगर कॅम्प क्रमांक ५ डम्पिंग ग्राऊंडच्या कचर्याचे दूषित पाणी...\nरूग्णांची लूट करणाऱ्या खासगी कोविड सेंटरवर शिवसेनेचे आंदोलन\nभंडारा : भंडारा Bhandara जिल्ह्यातील तुमसर Tumsar येथील डाँ.कोडवानी यांच्या खासगी कोवीड सेंटरमध्ये Covid Center शासनाचे नियम पायदळी तुडवून रुग्णांची लुबाडणूक केल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. याठिकाणी...\nकुलभूषण जाधवच्या फाशीबाबत पाकिस्तान झुकला…\nवृत्तसंस्था : पाकिस्तानी Pakistan संसदेमध्ये कुलभूषण जाधव यांच्या संदर्भातील महत्वाचे विधेयक संमत केले आहे. भारताचे India माजी नौदल अधिकारी असणारे कुलभूषण यांना हेरगिरीच्या...\nजिल्हा रुग्णालयात शिवसेनेमार्फत बाय प्याप मशीनचे वाटप..\nकोरोनाची तिसरी लाट धडकन्याचा देखील इशारा आरोग्य विभागातर्फे देण्यात...\nमनोज वाजपेयींचा ‘द फॅमिली मॅन’ तिसऱ्या सिझनमध्येही भेटणार\n‘द फॅमिली मॅन’(The Family Man)च्या पहिल्या सिझनच्या यशानंतर ‘फॅमिली मॅन 2’ (Family Man 2) देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अभिनेता मनोज वाजपेयी, प्रियामणी,...\nशिरूर : महाराष्ट्राच्या Maharashtra सांस्कृतिक Cultural परंपरेला समृद्ध आणि जिवंत ठेवण्याचं काम पूर्वीपासूनच लोककलेच्या Folk Art माध्यमातून लोककलावंत करत आलेले आहेत. Time of famine on...\nया मुलीबरोबर बसमध्ये अशी घटना घडली कि आयुष्य बदलले, IPS झाली\nशालिनीने कधीही IPS होण्याचा विचार केला नाही, परंतु तिच्या आयुष्यातील एका घटनेने तिला IPS होण्याचा मार्ग दाखविला.\nकशामुळे पडले ‘पुणे’ हे नाव – जाणून घ्या\nइ.स पाचव्या शतकाच्या उत्तरार्धातील त्रैकूटक राजाची काही नाणी इंदापूर तालुक्यात सापडली यावरून पुणे परगणा हा या राजाच्या आमलाखाली असावा असा तज्ज्ञांचा तर्क आहे.\nगॅलवान व्हॅलीचे नाव या व्यक्तीच्या नावावर पडले आहे, 121 वर्षांपूर्वी सापडली होती हि व्हॅली.\n1962 ते 1975 दरम्यान भारत आणि चीनमधील युद्धात गॅलवान व्हॅली केंद्रस्थानी राहिली आहे आणि आता 45 वर्षांनंतर, गॅलवान व्हॅलीची परिस्थिती पुन्हा खालावली आहे.\nहा जग संपवण्याचा प्रयत्न का \nकोरोना हे नाव ऐकल्यावर आता भीती वाटायला लागली आहे, कारण वुहानच्या एका छोट्या मार्केट मधून जन्माला आलेला हा रोग अख्या जगाच्या मानगुटीवर बसेल याची...\nशिक्षणाच्या आईचा घो – रचनेत नव्हे पद्धतीत नावीन्य हवे\nआपल्या देशात राज्यघटनेनुसार शिक्षण ही राज्य व केंद्रसरकारची सामायिक जबाबदारी आहे. भारतात सर्वाधिक शिक्षण संस्था असूनही पहील्या २०० मध्ये आपले दुरान्वयानेही स्थान दिसत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/demands-strict-enforcement-places-worship-365266", "date_download": "2021-06-21T06:39:37Z", "digest": "sha1:XPC5BPZ7IERQADWBT3GDP5OND3G5UUPI", "length": 16802, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | प्रार्थनास्थळे कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी", "raw_content": "\nअयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाच्या निकालानंतर एका वर्षाच्या आतच काशी आणि मथुरेतील मंदिरांनाही न्यायालयात खेचले जात असल्याबद्दल सुन्नी केंद्रीय वक्फ बोर्डाने प्रार्थनास्थळे कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.\nप्रार्थनास्थळे कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी\nअयोध्या - अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाच्या निकालानंतर एका वर्षाच्या आतच काशी आणि मथुरेतील मंदिरांनाही न्यायालयात खेचले जात असल्याबद्दल सुन्नी केंद्रीय वक्फ बोर्डाने प्रार्थनास्थळे कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nप्रार्थनास्थळे कायदा, १९९१ ने देशातील १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आहे त्या परिस्थितीत अस्तित्वात असलेल्या सर्व पवित्र मानल्या गेलेल्या स्थळांचे धार्मिक मूल्य कायम राखण्यासाठी संरक्षण दिले आहे. जून महिन्यात एका हिंदू संघटनेने देशातील वादग्रस्त धार्मिक स्थळांचा वाद न्यायालयात नेण्याच्या उद्देशाने या कायद्यातील कलम ४ ला आव्हान दिले आहे. काशी आणि मथुरा येथे वादग्रस्त जागांवर उभ्या असलेल्या मशिदींचा प्रश्नही चर्चेत आहे.\nBihar Election 2020 - पहिल्या टप्प्यासाठी ५५ टक्के मतदान\nयाबाबत बोलताना सुन्नी केंद्रीय वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर फारुकी म्हणाले की, प्रार्थनास्थळे कायद्याअन्वये कोणत्याही प्रार्थनास्थळांमध्ये बदल करता येत नाही. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातही या कायद्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. त्यामुळे देशात मशिदींवर होणारे असे हल्ले रोखण्यासाठी प्रार्थनास्थळे कायद्याची कडक अंमलबजावणी केली जावी.\nरेल्वे तिकीटावरील प्रवाशाचे नावही बदलता येणार; IRCTCची सुविधा\nजफर फारुकी हे अयोध्येत मशिद उभारणीसाठी नेमलेल्या समितीचेही अध्यक्ष आहेत. ‘नवी मशिद बाबरी मशिदीपेक्षा मोठी असेल. या मशिदीच्या आवारात संग्रहालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र असेल. अयोध्येतील ही मशिद उभारणीला सुरुवात करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर तयारी करत आहोत,’ असे ते म्हणाले.\nCorona update : औरंगाबादेत कोरोनाचा हाहाकार सुरूच, आज २०८ बाधितांची भर, मनपा हद्दीतील ११५, ग्रामीणच्या ९३ रुग्णांचा समावेश\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी २०८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये १२२ पुरूष, ८६ महिला आहेत. आतापर्यंत एकूण ४९७४ कोरोनाबाधित आढळले असून २४४६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. २३८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २२९० रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प\nऔरंगाबादेत आज पुन्हा १९२ रुग्ण बाधित, संसर्गाचा वेग कायम, २ हजार ७५३ रुग्णांवर उपचार\nऔरंगाबाद: जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असून आज (ता. १) सकाळीच्या सत्रात १९२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात ग्रामीण भागातील ७६ व शहरातील ११६ रुग्ण बाधित झाले आहेत.\nआम्ही नाही सुधारणार... ११ लाखांचा दंड भरला तरी विनामास्कच\nऔरंगाबाद ः शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेकजण ‘दंड भरू पण सुधारणार नाही’ अशा आविर्भावात आहेत. महापालिकेने एक जूनपासून विनामास्क फिरणाऱ्यांसह इतर अशा तब्बल दोन हजार ३६४ नागरिकांकडून ११ लाख ८२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आ\nऔरंगाबादेत आज ३०० जण कोरोनाबाधित, सात मृत्यू\nऔरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा कहर लॉकडाऊनच्या काळातही वाढताच आहे. आज जिल्ह्यात ३०० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यात शहरातील २४३, ग्रामीण भागातील ५७ जण आहेत.\nCorona Update : औरंगाबादेत आज सकाळी ३४ रुग्ण बाधित, एकूण ८ हजार १५९ रुग्ण झाले बरे\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील आज (ता. २६) सकाळच्या सत्रात ३४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ३१ व ग्रामीण भागातील ३ रुग्णांचा समावेश आहे.\nऔरंगाबादेत आज थोडासा दिलासा, दिवसभरात १३० जण बाधित\nऔरंगाबाद : औरंगाबादेत सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत घट आढळुन आली. नियमीत तीनशे ते चारशे रुग्ण दरदिवशी आढळत असताना दिलासादायक म्हणजे आज (ता. २६) १३० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले. आता जिल्ह्यात आजपर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या १३ हजार ३८ झाली. मात्र सहा जणांचे मृ\nआठवणीतील अयोध्या : जेव्हा मंदिराच्या गर्भगृहापर्यंत मारली होती धडक..वाचा एक अनुभव\nनाशिक : अयोध्या आणि नाशिकचे नाते अतूट आहे. राममंदिराच्या वातावरणनिर्मितीसाठी लालकृष्ण अडवानींची रथयात्रा असो की त्यानंतर अयोध्येत झालेला गोळीबार आणि नंतर वादग्रस्त वास्तूचा ढाचा पाडण्याच्या घटनेत नाशिककरांचा सहभाग मोठा होता. १९९० आणि ९२ च्या घटनेत हिरिरीने भाग घेत मंदिराच्या गर्भगृहापर्यं\nCorona Update : औरंगाबादेत आज ९६ पॉझिटिव्ह; चार कोरोनाबाधितांचा मृत्यू\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. ७) ९६ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार ८७० एवढी झाली आहे. तसेच चार कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहे. एकूण बधितांपैकी ११ हजार ६७६ बरे झाले असून ५१३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ६\nभगवा फडकवायचा यांचीच होती उत्सुकता; कारसेवकाने जागवल्या आठवणी\nरत्नागिरी - कारसेवेला जायचे याबद्दल मनात हुरहूर, उत्सुकता होती. उत्तर प्रदेशमध्ये नाक्यानाक्यावर पोलिस बंदुका घेऊन उपस्थित होते, त्यामुळे मनावर दडपणही होते. भगवा झेंडा फडकवायचा होता, त्याची उत्सुकता साऱ्या कारसेवकांच्या मनात होती, अशा काही आठवणी रा. स्व. संघाचे माजी शहर कार्यवाह प्रकाश स\nलॉकडाउन टाईट, कोरोनाशी फाईट ; औरंगाबादेत चौथ्या दिवशी कडकडीत बंद\nऔरंगाबाद ः लॉकडाऊनच्या चौथ्या दिवसीही शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मुख्य रस्त्यांसह सर्वत्र शुकशुकाट कायम असून, सोमवारी (ता. १३) देखील नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. मात्र जे कोणी घराबाहेर पडत होते, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करून वातावरण ‘टाईट’ केले. लॉकडाईनच्या उर्वरित दिवसात नागरि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/india-vs-australia-2020-india-captain-virat-kohli-became-the-third-indian-and-overall-eighth-batsman-to-complete-22000-runs-in-international-cricket-331297.html", "date_download": "2021-06-21T07:53:39Z", "digest": "sha1:FQ5NTG76ITNJHBXFZ76OKHUGEJ2ZNDNQ", "length": 16721, "nlines": 255, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nIndia vs Australia 2020, 2nd Odi | कर्णधार कोहलीची ‘विराट’ कामगिरी, मानाच्या पंगतीत स्थान, ठरला तिसरा भारतीय\nविराटने ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 89 धावांची खेळी केली.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nसिडनी : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 51 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकाही जिंकली. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघा���ी घेतली. विराटने या सामन्यात विजयी आव्हानाचं पाठलाग करताना झुंजार खेळी केली. विराटने 87 चेंडूत 7 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 89 धावा केल्या.या खेळीसह कोहलीने विराट कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा विराट तिसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. india vs australia 2020 india captain virat kohli became the third indian and overall eighth batsman to complete 22,000 runs in international cricket\nविराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 हजार धावा पूर्ण करण्याचा कामगिरी केली आहे. विराटने एकूण 418 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो ओव्हरऑल 8 वा तर टीम इंडियाचा तिसराच खेळाडू ठरला आहे.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ब्रायन लारा, राहुल द्रविड, जॅक कॅलिस, महिला जयवर्धने, रिकी पॉन्टिंग, कुमार संगकारा आणि सचिन तेंडुलकर या 7 खेळाडूंनी 22 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे हे सर्व माजी खेळाडू आहेत. विराट 22 हजार धावा करणारा आठवा आणि आजी खेळाडू ठरला आहे.\n22 हजारांपेक्षा अधिक धावा करणारे खेळाडू\nविराटच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या 2 फलंदाजांनाच 22 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचा समावेश आहे. सचिनच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 34 हजार 357 धावा केल्या आहेत. तर राहुल द्रविडने 24 हजार 64 धावा केल्या आहेत.\nविराटची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द\nविराटने एकूण 418 आंतरराष्ट्रीय सामन्यातील (एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी) 462 डावांमध्ये 56.15 च्या सरासरीने 22 हजार 11 धावा केल्या आहेत. यामध्ये विराटने एकूण 70 शतकं तर 105 अर्धशतकं लगावली आहेत.\nदरम्यान ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा आणि अखेरचा सामना बुधवारी 2 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे.\nIndia vs Australia 2020 | विराट कोहली वन डेमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू, ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचकडून कौतुक\nIndia vs Australia 2020 | विराट कोहलीने रचला इतिहास, हा रेकॉर्ड करणारा 9 वा भारतीय खेळाडू\nInternational Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी 1 hour ago\nCairn Energy ने एअर इंडियाला कोर्टात खेचलं, विमान वाचवण्यासाठी फक्त इतका वेळ\nतरुण म्हणून तुम्ही योग्य मार्गावर आहात क�� भारतातील ‘या’ पहिल्या अनोख्या प्रश्नावलीतून जाणून घ्या\nयूटिलिटी 1 day ago\nअवघ्या 6 धावांवर काम तमाम, 10 खेळाडू शून्यावर बाद, 4 चेंडूत निकाल\n‘या’ आठ बँकेच्या ग्राहकांना 1 जुलैपूर्वी करावे लागेल ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठे नुकसान\nयूटिलिटी 3 days ago\nWorld Music Day 2021 | बॉलिवूडच्या ‘या’ दमदार गाण्यांनी केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य, आवर्जून ऐका ‘ही’ लोकप्रिय गाणी\nरेल्वे प्रवाशांसाठी IRCTC ची विशेष सुविधा; तिकीट कॅन्सल केल्यावर लगेच मिळणार रिफंड\nबाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं: राज ठाकरे\nVijay Wadettiwar | मुंबईची लोकल कोरोना संपल्याशिवाय सुरु होणार नाही : विजय वडेट्टीवार\nVastu Tips | सकाळी उठल्यावर चुकूनही या वस्तू पाहू नये, नुकसान होऊ शकते\nबाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली\nनवी मुंबई26 mins ago\nना मी जिवंत राहणार, ना तुला जगू देणार, प्रेयसीवर गोळीबार करुन युवकाची आत्महत्या\nWTC Final : काईल जेमिसनने तोडला 80 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांवर हल्लाबोल करत रचला इतिहास\njob notification 2021 : बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी बंपर भरती, 15 हजारांपर्यंत पगार\nमराठी न्यूज़ Top 9\nबाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली\nनवी मुंबई26 mins ago\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nहिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास\nबाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं: राज ठाकरे\nमराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत\nVIDEO: मुंबई लोकल कधी सुरू होणार, महापौर किशोरी पेडणेकरांनंतर वडेट्टीवारांनी केलं ‘हे’ विधान\nWTC Final : काईल जेमिसनने तोडला 80 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांवर हल्लाबोल करत रचला इतिहास\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी\nMaharashtra News LIVE Update | आमदार दिलीप बनकर यांनी भाषणात मंत्र्याचे नाव घेतल्याने आंदोलक मराठा आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/mns-women", "date_download": "2021-06-21T07:08:27Z", "digest": "sha1:NMPR5KNMEH7PV4T2W2PHVG2ADRHODQWO", "length": 11693, "nlines": 233, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nMira Bhayandar | मिरा भाईंदरमध्ये महिलांना अश्लिल व्हिडीओ पाठवणाऱ्या युवकाला मनसेचा चोप\nMira Bhayandar | मिरा भाईंदरमध्ये महिलांना अश्लिल व्हिडीओ पाठवणाऱ्या युवकाला मनसेचा चोप ...\nVijay Wadettiwar | आरक्षण प्रश्न सुटेपर्यत निवडणुका घेऊ नका : मंत्री विजय वडेट्टीवार\nHasan Mushrif Live | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा : हसन मुश्रीफ\nChhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ\nAurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण\nOBC Reservation: भाजपचे वराती मागून घोडे, वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा झालीय\nInternational Day of Yoga | मलाही योगाचा प्रचंड फायदा, नितीन गडकरींचा नागपुरात योगा\nChandrakant Patil | शिवसेनेत एकहाती कारभार, तर आमच्याकडे सांघिक कारभार : चंद्रकांत पाटील\nSambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE\nBreaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना\nInternational Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी31 mins ago\nHappy Birthday Reema Lagoo | कधी प्रेमळ तर, कधी स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारी चित्रपट सृष्टीची लाडकी ‘आई’ रीमा लागू\nफोटो गॅलरी38 mins ago\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी1 hour ago\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nInternational Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली\nInternational Yoga Day 2021: अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ITBP च्या जवानांकडून योगासनं, पाहा फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर, वाचा\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nकर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअरचा अर्थ काय घरबसल्या कसा चेक कराल\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO | विठोबाला पांढरं सोवळं, तर रखुमाईला नऊवारी, निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी\nफोटो गॅलरी4 hours ago\nPHOTO : पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा\nलाईफस्टाईल फोटो6 hours ago\nहिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसे���ा आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास\nकोरोना काळातही मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती; एप्रिल महिन्यात बंपर नोकरभरती\nVijay Wadettiwar | आरक्षण प्रश्न सुटेपर्यत निवडणुका घेऊ नका : मंत्री विजय वडेट्टीवार\nप्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; कुछ तो गडबड है\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nHasan Mushrif Live | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा : हसन मुश्रीफ\nPHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड\nअन्य जिल्हे19 mins ago\nChhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ\nAurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण\nNirjala Ekadashi 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी दान करा, सर्व इच्छा पूर्ण होतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mr.pnqlighting.com/", "date_download": "2021-06-21T06:00:03Z", "digest": "sha1:X3Q5PVWN6BIPFY7G6DSNVE5C3TW4EAOB", "length": 9808, "nlines": 175, "source_domain": "mr.pnqlighting.com", "title": "लाइटिंग सोल्यूशन निर्माता - शांघाय पी अँड क्यू लाइटिंग कं, लि", "raw_content": "\nपी आणि क्यू मानक उत्पादने\nहवामान प्रूफ लाइट / व्हॅन्डल-प्रूफ लाइट\nहवामान प्रूफ लाइट / व्हॅन्डल-प्रूफ लाइट स्लिम\nमाईन कन्व्हेयर आणि प्लॅटफॉर्म लाइट\nCastल्युमिनियम कमाल मर्यादा प्रकाश टाकणे मरो\nपी आणि क्यू मानक उत्पादने\n२०० Shanghai मध्ये स्थापित शांघाय पी अँड क्यू लाइटिंग कंपनी, डाय-कास्टिंग, प्लास्टिक इंजेक्शन आणि शीट मेटलमध्ये व्यावसायिक प्रकाश निर्माता आहे. हेनिंगच्या चरणशः चरणात स्वत: च्या डाय-कास्टिंग आणि असेंब्ली फॅक्टरीसह एका छोट्या मोठ्यापासून मोठ्यामध्ये विकसित होते. 200 टन ~ 800 टनांमधून निर्णायक मरणार. सतत सुधारण्याच्या आव्हानाला यशस्वीरित्या सामोरे जाण्यासाठी आम्ही सतत नवीन उपकरणांमध्ये गुंतवणूक करतो आणि आमच्या ग्राहकांच्या प्रत्येक गरजेसाठी नेहमीच योग्य तोडगा उपलब्ध करुन देतो. पी अँड क्यूमध्ये प्लॅस्टिक इंजेक्शन आणि शीट मेटल फॅक्टरी नसते, परंतु ग्राहकांच्या गरजेनुसार प्लास्टिक इंजेक्शन आणि शीट मेटल भाग देखील देऊ शकतात.\nहवामान प्रूफ लाइट / व्हॅन्डल-प्रूफ लाइट\nCastल्युमिनियम बल्कहेड लाइट कास्ट करणे मरो\nएलईडी स्ट्री�� लाइट- PQSL003\nचीनच्या झेजियांगमध्ये पी अँड क्यू मालकीचे कारखाना आहे. 6000 एम 2 पेक्षा कमी नाही. आयएसओ 9001 गुणवत्ता व्यवस्थापनात उत्पादन चालते. आणि कार्यालय आणि कारखाना 2019 पासून ईआरपी प्रणालीमध्ये व्यवस्थापित केले.\nधातुचे भाग पत्रक करा\nपी अँड क्यूमध्ये शीट मेटल फॅक्टरी नाही, परंतु ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार ते शीट मेटल भाग देखील प्रदान करू शकतात. प्रामुख्याने लाइटिंग आणि स्ट्रीट फर्निचर अनुप्रयोगात लहान ते मोठ्या आकाराचे.\nपी अँड क्यू वर आम्हाला हे समजले आहे की उच्च दर्जाचे, सुयोग्य डिझाइन केलेले टूलिंग परिणाम उच्च गुणवत्तेची उत्पादने, कार्यक्षम सामग्रीचा वापर आणि दीर्घ टूल्स लाइफमध्ये होतो. याव्यतिरिक्त, पी अँड क्यू चा सक्रिय साधन देखभाल कार्यक्रम इष्टतम कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि दीर्घायुष्य याची खात्री देतो. जेव्हा हे कॉम ...\nअधिक प I हा\nपी अँड क्यू केस स्टडीज\nपी अँड क्यू सोल्यूशन 4 वर 4pcs 3 मिमी रीइन्फोर्सिंग रिब जोडा (नाही # 1,2), 6pcs 2.5x3 मिमी रीइन्फोर्सिंग रीब आणि 2pcs रीन्फोर्सिंग रिंग्ज बाटलीवर जोडा ...\nअधिक प I हा\nचीन पुरवठा करणारा उच्च प्रतीची प्लास्टिक सरकता\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nतंत्रज्ञान किंवा विक्री नंतर\nपत्ता:क्रमांक 11 इमारत, क्रमांक 8 हेनिंग एव्हेन्यू, हेनिंग, जियाएक्सिंग, 314400 चीन\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nपी अँड क्यू लायटिंग\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://satyakamnews.com/chief-executive-officer/", "date_download": "2021-06-21T07:41:48Z", "digest": "sha1:TXZO35SR2HKVNVHG5DLLKXLMXU4556JJ", "length": 16291, "nlines": 210, "source_domain": "satyakamnews.com", "title": "मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी घेतला कोविड केअर सेंटरचा आढावा | satyakamnews.com", "raw_content": "\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्य��ंचा इशारा\nHome पंढरपूर मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी घेतला कोविड केअर सेंटरचा आढावा\nमुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी घेतला कोविड केअर सेंटरचा आढावा\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nपंढरपूर दि. 28: जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांना गावांतच उपचार मिळावेत यासाठी गावागावांत लोकसहभागातून कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. पंढरपूर तालुक्यातील मौजे तावशी तसेच 65 एकरवरील कोविड केअर सेंटरला मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी भेट देवून सोयी- सुविधांची पाहणी केली.\nमुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी मौजे तावशी व 65 एकर मधील कोविड केअर सेंटर्सच्या पाहणी केली व डॉक्टर्स व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.तसेच दाखल कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधून तेथील व्यवस्थेची पाहणी केली. तसेच 65 एकर येथील कोविड केअर सेंटर येथे माणसिक ताणतणाव व्यवस्थापणबाबत कार्यशाळेतही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व यंत्रणा उत्तमरित्या काम करीत असून येथील व्यवस्था व पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा व घेण्यात येणाऱ्या काळजी बद्दल रुग्णांनी समाधान व्यक्त केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी व आशा वर्कर हे करत असलेल्या कामाबंद्दल त्यांनी कौतुक केले.\nयावेळी तालुकास्तरीय यंत्रेणेचा आढावा घेताना श्री.स्वामी म्हणाले, प्रत्येक गावांत ग्रामस्तरीय समित्या सक्रीय कराव्यात. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा त्वरित शोध घेवून तपासणी करा. कोणताही कोरोना बाधित रुग्ण घरी उपचार घेणार नाही याची दक्षता घ्या. प्रत्येक कोरोना बाधित रुग्णांनाउपचारासाठी संस्थात्मक विलकरणात ठेवावे. जादा रुग्ण संख्या असलेल्या गावांतील जास्ती-जास्त नागरिकांची कोरोना चाचणी करण्यावर भर द्या. अशा सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी यावेळी दिल्या.\nयावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम,डॉ.जानकर आदी उपस्थित होते.\nमुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी घेतला कोविड केअर सेंटरचा आढावा\nPrevious article���ंढरपूरमधील संतपेठमध्ये ऑटोरिक्षामध्ये अवैध गँस भरताना लागली भीषण आग\nNext articleपंढरपूर – चिंचोली भोसे येथे भीमा नदीमध्ये मामी भाच्याचा बुडून दुर्दैवी अंत | भाच्याचा मृतदेह सापडला\nहरिभाऊ पवार टेलर यांचे निधन\n9 वारकरी संघटनांनी एकत्र येऊन घेतला ठोस निर्णय केले पायदळ दिडी सोहळ्याचे आयोजन\n“त्या” आंदोलनास तुर्तास स्थगिती\n#pandharpur पंढरपुरात करणी,टोचलेले लिंबू,काळी बाहुली एका महिलेच्या दारात..\n#Solapur | मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश ४ जुलैला पहायला मिळणार: नरेंद्र पाटील...\n#pandharpur आ.प्रशांत परिचारक यांना भाजपकडून पुनश्च संधी\n#Solapur | सोलापूरात कंबरतलाव येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला..\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये कोविड उपाय योजनाबाबत आढावा बैठक..\n#PANDHARPUR | कृष्णा-भीमा स्थिरीकरणाबाबत पालकमंत्र्यांची प्रतिक्रीया..\n#Mumbai रामनामाचा वापर करून विविध राजकीय व आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न-ना. जयंत पाटील...\nदरोङ्याच्या गुन्ह्यातील १३ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईःपो.नि.सर्जेराव पाटील...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nआता इथुन पुढे ए टि एम पैसे काढणे महागात पडू शकते\nसोलापूर विधान परिषदेसाठी आमदार प्रशांत परिचारक हेच भाजप कडून प्रबळ दावेदार\nपंढरपूर – निर्घुण हत्या करून मृदेह टाकला कॅनोलमध्ये | पोलिसांनी लावला...\nबिग बी अमिताभ बच्चन यांची विठ्ठल भक्ती झाली व्हायरल | पंढरपूरच्या...\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nपंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत कदाचित आजचे सत्ताधारी आमच्या सोबत असतील, भगीरथ भालकेंनी...\nयंदाच्या आषाढी सोहळ्यात पायी दिंडी सोहळ्याला निर्बंध चालतील बंदी नको :...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/pm-to-visit-madhya-pradesh-on-23rd-june-2018/", "date_download": "2021-06-21T07:16:45Z", "digest": "sha1:CQJ5O7AX6RVBUTZGJYTX37KYHO6OINZB", "length": 10702, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जून 2018 रोजी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जात आहेत. | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जून 2018 रोजी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जात आहेत.\nइंदौरमध्ये होणाऱ्या मध्य प्रदेश शहरी विकास महोत्सवाला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. राज्यातील विविध ठिकाणी होणाऱ्या 4 हजार कोटी रुपयांहून अधिक मुल्याच्या विविध शहर विकास प्रकल्पांचे रिमोटद्वारे उद्घाटन करणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, शहरी पेयजल पुरवठा योजना, शहरी घनकचरा व्यवस्थापन, शहरी स्वच्छता, शहरी वाहतूक, शहर सौंदर्यीकरण योजनांचा यात समावेश आहे.\nस्वच्छ सर्वेक्षण 2018चे पुरस्कारही ते वितरीत करतील आणि स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या निकालांच्या डॅशबोर्डचा शुभारंभ करतील. सर्वात स्वच्छ शहरे आणि उत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांना पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येतील. स्वच्छ संशोधन, स्वच्छ सर्वोत्तम पद्धती आणि स्वच्छ उद्योजक यांनाही पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार दिले जातील.\nतत्पूर्वी राजगड येथ��� पंतप्रधान मोहनपूरा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. या प्रकल्पामुळे राजगड जिल्ह्यातील शेत जमिनींना सिंचन सुविधा उपलब्ध होईल. तसेच या परिसरातील गावांना यामुळे पिण्याचे पाणी मिळेल. विविध पेयजल योजनांची पायाभरणी पंतप्रधान करतील.\n← देशातील महत्वाच्या ९१ धरणांमध्ये १८ टक्के जलसाठा उपलब्ध\nबेस्ट बसमध्ये चिरडून एका तरुणीचा मृत्यू →\nचेन स्नॅचिंग करणाऱ्या 5 इराणी आरोपींना अँटी रॉबरी स्कॉडकरून अटक\nनितीन गडकरी उद्या उत्तर प्रदेशातील 90 किलोमीटर लांबीच्या रामजानकी मार्गाचे रुंदीकरण आणि 1224 कोटी रुपयांच्या अन्य राष्ट्रीय महामार्ग योजनांची पायाभरणी करणार\nसहा दिवस उलटुनही बंद झालेली सेवा सुरु होत नसल्याने बीएसएनएलबद्दल नाराजिचे वातावरण\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/state-minister-bacchu-kadu-went-to-delhi-for-supporting-farmers-340506.html", "date_download": "2021-06-21T07:11:51Z", "digest": "sha1:AVCSOZJ4GZXHLD4OCVWPZIYIR2NLIWUI", "length": 15713, "nlines": 243, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nउत्तर प्रदेश सीमेवर बच्चू कडू यांचा ताफा रोखला; यूपी पोलिसांची दडपशाही\nकेंद्राच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी निघालेले राज्याचे मंत्री बच्चू कडू यांना उत्तर प्रदेशच्या सीमेवर रोखण्यात आले आहे. (State Minister Bacchu Kadu went to delhi for supporting farmers)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nभरतपूर: केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत गेल्या 12 ��िवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी निघालेले राज्याचे मंत्री बच्चू कडू यांना उत्तर प्रदेशच्या सीमेवर रोखण्यात आले आहे. ही यूपी पोलिसांची दडपशाही असून आपण दिल्लीत जाऊ नये म्हणून चोहोबाजूंनी चक्काजाम करण्यात आल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. यूपी पोलिसांनी अडवल्यामुळे बच्चू कडू यांना एका गुरुद्वारात मुक्काम करावा लागला आहे. (State Minister Bacchu Kadu went to delhi for supporting farmers)\nदिल्लीत भर थंडीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू दिल्लीकडे निघाले असता त्यांचा ताफा यूपीच्या सीमेवर धौलपूर जवळ रोखण्यात आला. ग्वाल्हेर येथून भरतपूर मार्गे पलवलला जाण्यासाठी बच्चू कडू यांच्या वाहनांचा ताफा निघाला होता. मात्र राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरील धौलपूरला येताच यूपी पोलिसांनी वाहनांचा ताफा रोखला. पुढे आग्रा व इतर भागात चक्का जाम असल्याचे यूपी पोलिसांनी कारण पुढे केल्याने पर्यायी भरतपूर मार्गे ताफा नेण्यास सांगण्यात आले. परंतु, भरतपूरपासून पुढचे सगळे मार्ग यूपी पोलिसांनी स्वतःहून बंद केल्याने बच्चू कडू यांना भरतपूरलाच गुरूद्वारात मुक्काम करावा लागला आहे.\nशेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या बच्चू कडू यांना जागोजागी जबरदस्त समर्थन मिळत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार धास्तावले असून बच्चू कडू यांना यूपीत प्रवेशच मिळू द्यायचा नाही या हेतूने त्यांचे सर्व मार्ग रोखले जात आहेत. तरीही बच्चू कडू यांनी उत्तर प्रदेशात दाखल होत आज हजारो समर्थकांसह मथुरा – वृंदावनला मुक्काम केला. मात्र, आज त्यांचा मुक्काम भरतपूरला होणार असून उद्या गुरूवारी (ता.10) रोजी ते सकाळी हजारो समर्थकांचा ताफ्यासह पलवलच्या दिशेने रवाना होणार आहेत. (State Minister Bacchu Kadu went to delhi for supporting farmers)\nInternational Day of Yoga | मलाही योगाचा प्रचंड फायदा, नितीन गडकरींचा नागपुरात योगा\nशेतकऱ्यांसाठी खुशखबर; रिफाइंड तेल आणि मोहरीच्या तेलाचा भाव वाढला\nअर्थकारण 2 hours ago\nInternational Day of Yoga | आंतरराष्ट्रीय योग दिनी लडाखमध्ये ITBPच्या जवानांचं योगासन\nशरद पवार दिल्लीत दाखल, महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे नेमकं काय घडतंय\nशंभरहून अधिक महिलांना आक्षेपार्ह व्हिडीओ पाठवले, 22 वर्षीय जिम ट्रेनरला अटक\nहिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास\nकोरोना काळातही मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती; एप्रिल महिन्यात बंपर नोकरभरती\nVijay Wadettiwar | आरक्षण प्रश्न सुटेपर्यत निवडणुका घेऊ नका : मंत्री विजय वडेट्टीवार\nप्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; कुछ तो गडबड है\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nHasan Mushrif Live | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा : हसन मुश्रीफ\nPHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड\nअन्य जिल्हे22 mins ago\nChhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ\nAurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण\nNirjala Ekadashi 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी दान करा, सर्व इच्छा पूर्ण होतील\nमराठी न्यूज़ Top 9\nहिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nप्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; कुछ तो गडबड है\nओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान\nमराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत\nVIDEO: मुंबई लोकल कधी सुरू होणार, महापौर किशोरी पेडणेकरांनंतर वडेट्टीवारांनी केलं ‘हे’ विधान\nPHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड\nअन्य जिल्हे22 mins ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी\nMaharashtra News LIVE Update | आमदार दिलीप बनकर यांनी भाषणात मंत्र्याचे नाव घेतल्याने आंदोलक मराठा आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/cricket-news/india-tour-sri-lanka-2021-for-bcci-will-be-announced-odi-and-t-20-i-series-to-20-players-squad-454734.html", "date_download": "2021-06-21T06:24:30Z", "digest": "sha1:FIRZIXTEJ4ASEF57ESW5TGYWY2CYTW3P", "length": 18809, "nlines": 268, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nIndia Tour Sri Lanka 2021 | टीम इंडियाचे ‘हे’ 20 युवा शिलेदार श्रीलंकेत मैदान मारणार\nटीम इंडिया (Team india) ���ुलै महिन्यात एकदिवसीय आणि टी 20 मालिकेसाठी ( Tour sri lanka) श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : टीम इंडियाची (Team India) इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. टीम इंडियाचे 24 खेळाडू या 87 दिवसांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी 2 जून रवाना होणार आहे. टीम इंडियाचे शिलेदार इंग्लंड विरुद्ध भिडण्यासाठी तयार आहेत. तर दुसऱ्या बाजूला युवा शिलेदार हे श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. (Sri Lanka Tour) याबाबतची माहिती काही दिवसांपूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली. या श्रीलंका दौऱ्यासाठी युवा ब्रिगेड 5 जुलैला (Team India for Sri Lanka)कोलंबोलो पोहचतील. श्रीलंका विरुद्ध भारतीय संघ प्रत्येकी 3 वनडे आणि टी 20 सामने खेळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार या एकूण 6 सामन्यांसाठी भारतीय संघ 14 दिवस श्रीलंकेत थांबेल. तसेच 18 खेळाडूंची निवड करण्यात येऊ शकते. (india tour sri lanka 2021 for bcci will be announced odi and t 20 i series to 20 players squad)\nया श्रीलंका दौऱ्यासाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार, कर्णधार म्हणून कोणाला जबाबादारी मिळणार, हे आपण या निमित्ताने जाणून घेणार आहोत.\nसलामीवीर म्हणून पृथ्वी, धवन आणि पडीक्कल\nया दौऱ्यातील वनडे आणि टी 20 मालिकेसाठी सलामीवीर म्हणून (Prithvi Shaw) पृथ्वी शॉ, शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि देवदत्त पडीक्कल यांना संधी मिळू शकते. या तिन्ही फलंदाजांनी आयपीएलच्या 14 व्या मोसमात स्थगितीपर्यंत धमाकेदार कामगिरी केली. तसेच पृथ्वी आणि देवदत्तने चमकदार फलंदाजी केली होती. त्यामुळे हे तिन्ही फलंदाजांनी सलामीवीरासाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे.\nमधल्या फळीची जबाबदारी कोणाला\nओपनिंग जोडीनंतर प्रश्न येतो तो मधल्या फळीचा. या मीडल ऑर्डरमधील फलंदाजांवर महत्वाची जबाबदारी असते. या मीडल ऑर्डरसाठी मुंबईकर सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन, मनीष पांडे आणि ऋतुराज गायकवाड यांना पसंती मिळू शकते. या सर्व नव्या दमाच्या फलंदाजांनी आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामिगिरी केली आहे. टी 20 सीरिजसाठी मनिष आणि ऋतुराजला संधी मिळू शकते. तसेच विकेटकीपर बॅट्समन इशान किशन आणि संजू सॅमसन या दोघांना या दोन्ही मालिकांमध्ये संधी मिळू शकते.\nश्रीलंके विरुद्ध दोन हात करण्यासाठी टीम इंडिया या दौऱ्यावर 3 ऑलराऊंडर खेळाडूंसोबत जाऊ शकते. या 3 अष्टपैलू खेळाडूंमध्ये 2 वेगवान गोलंदाज आहेत. यात हार्दिक पंड्या आणि शिवम दुबेचा समावेश आहे. तर स्पिन ऑलराऊंडर म्हणून कृणाल पंड्याचा समावेश आगहे.\nभारताच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी ही भुवनेश्वर कुमार, कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, खलील अहमद, चेतन साकरिया यांच्या खांद्यावर असणार आहे. साकरियाने आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने अनेकांचे लक्ष वेधले होते. तसेच दीपर चाहरकडे स्विंग करण्याची कला आहे. सैनीकडे वेगाने गोलंदाजीची करण्याची क्षमता आहे. तर खलील अहमदकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.\nफिरकीची जबाबदारी कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, राहुल चाहर आणि वरुण चक्रवर्ती यांच्या खांद्यावर असेल. श्रीलंका आणि भारतातील खेळपट्ट्यांमध्ये साम्य आहे. त्यामुळे या फिरकी गोलंदाजांना पीचकडून मदत मिळू शकते.\n राहुल द्रविडची भूमिका काय\nIndia tour of Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यावर पारस महांब्रे प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळण्याची चिन्हं, संपूर्ण दौरा कसा असेल\nCairn Energy ने एअर इंडियाला कोर्टात खेचलं, विमान वाचवण्यासाठी फक्त इतका वेळ\nअर्थकारण 8 hours ago\nतरुण म्हणून तुम्ही योग्य मार्गावर आहात का भारतातील ‘या’ पहिल्या अनोख्या प्रश्नावलीतून जाणून घ्या\nयूटिलिटी 1 day ago\n‘या’ आठ बँकेच्या ग्राहकांना 1 जुलैपूर्वी करावे लागेल ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठे नुकसान\nयूटिलिटी 3 days ago\nIncome Tax: या पद्धतीने गुंतवणूक केल्यास 2 लाख रुपयांपर्यंत कर बचत, कसं ते सविस्तर वाचा…\nअर्थकारण 4 days ago\nमका निर्यातीत पाकिस्तानचा भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न, कमी किमतीमध्ये मका निर्यात सुरु\nओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान\nChandrakant Patil | शिवसेनेत एकहाती कारभार, तर आमच्याकडे सांघिक कारभार : चंद्रकांत पाटील\nYoga Day 2021: आता जगात कुठेही असाल तरी M. Yoga app वरून योगाचे धडे घेता येणार\nSambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE\nविवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या, 23 वर्षीय विवाहितेला बेड्या\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय : हसन मुश्रीफ\nअन्य जिल्हे20 mins ago\nकोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ प्रकार नेमका काय कशी घ्याल स्वतःची काळजी\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी22 mins ago\nBreaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना\nमुंबईत 30 ते 44 वयोगटासाठीच लसीकरण, पालिका-राज्याच्या 149 केंद्रावर लसीकरण\nमराठी न्यूज़ Top 9\nओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान\nOpinion : प्रताप सरनाईकांचे पत्र आणि राजकीय प्रपंच \nYoga Day 2021: आता जगात कुठेही असाल तरी M. Yoga app वरून योगाचे धडे घेता येणार\n Google Search करुन बॉयफ्रेण्डच्या मदतीने विवाहितेने पतीला संपवलं\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी22 mins ago\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय : हसन मुश्रीफ\nअन्य जिल्हे20 mins ago\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी\nMaharashtra News LIVE Update | आमदार दिलीप बनकर यांनी भाषणात मंत्र्याचे नाव घेतल्याने आंदोलक मराठा आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://satyakamnews.com/homepage-big-slide-2/", "date_download": "2021-06-21T08:10:46Z", "digest": "sha1:MEPVMPJLDZ3JFULBES7BBPQT7H42Z4ZI", "length": 20269, "nlines": 261, "source_domain": "satyakamnews.com", "title": "Homepage – Big Slide | satyakamnews.com", "raw_content": "\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nसोलापूर महापालिकेत एक वार्ड पद्धतीने आगामी निवडणूक\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- ���ालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nपंढरपूरच्या आषाढी यात्रेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व वारकरी संप्रदाय यांच्या बैठकीत मोठा निर्णय\nपुळूज गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.स्वाती शिवाजी शेंडगे यांनी पुळूज हे कोरोना मुक्त करुन दाखवले.\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसैनिकांच्या पत्नींचा अपमान करणाऱ्यांनी गुर्मीची भाषा करू नये | भगीरथ भालकेंची आ. प्रशांत परीचारकांवर...\nमुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी घेतला कोविड केअर सेंटरचा आढावा\nकैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव केंद्र सरकारकडे पाठवणार:- धनंजय मुंडे\nकरमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदेंवर शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढल्याचा गंभीर आरोप\nv=MImtstLvrkI करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदेंवर गंभीर आरोप | शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढल्याचा आरोप\nसोलापूर जिल्ह्यातील निर्बंध सोमवार पासून आणखी होणार शिथिल\nराज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात – राजेश टोपे\nमुसळधार पावसामुळे मुंबईतील मालाडमध्ये इमारतीचा भाग कोसळला; 11 जणांचा मृत्यू, 17 जण गंभीर\nमोहोळ मतदारसंघातील शिरापुर व आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी ८० कोटी निधी मंजूर आ....\nसाहेब आत्ता जुळवून घ्या पुढचा काळ फार कठीण आहे:-आ.प्रताप सरनाईक\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nशहरातील रूग्णालयांनी जादा आकारलेले 2 कोटी अडीच लाख केले कमी लेखापरीक्षकांनी वाचविले कोरोना रूग्णांचे पैसे\nमोहोळ मतदारसंघातील शिरापुर व आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी ८० कोटी निधी मंजूर आ....\nराष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते भगिरथ भालके यांच्या वतीने पंढरपूर नगरपरिषदेला निवेदन\nसोलापूरमध्ये लॉकडाऊन विरोधात व्यापाऱ्यांचा आक्रोश | संतप्त व्यापाऱ्यांचे धरणे आंदोलन\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते करकंब मध्ये ‘डॉ.बी.पी. रोंगे क्लिनिक’चे उदघाटन संपन्न ‘एक तर ग्रामीण भागातील स्त्री ही लांब अंतरावर...\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण��यात यश\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपात्रात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीमध्ये दोघेजण बुडाले असुन दोघांपैकी एकाला वाचविण्यात यश आले आहे.पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीपात्रामध्ये दोन मुले...\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न सोलापूर // प्रतिनिधी मौजे-भिमानगर ता.माढा येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर जिल्ह्याची...\nउपमुख्यमंत्री पवार साहेबांनी पायी वारी साठी आग्रही असणाऱ्या वारकरी संघटनां व वारकरी प्रतिनिधींशी चर्चा...\nउपमुख्यमंत्री पवार साहेबांनी पायी वारी साठी आग्रही असणाऱ्या वारकरी संघटनां व वारकरी प्रतिनिधींशी चर्चा करावी विदर्भातील प्रशासकीय मीटिंगमध्ये नाना पटोले साहेब झाले होते भाऊक सोलापूर //...\nसैनिकांच्या पत्नींचा अपमान करणाऱ्यांनी गुर्मीची भाषा करू नये | भगीरथ भालकेंची आ. प्रशांत परीचारकांवर...\nv=GpJU4FbLzxU सैनिकांच्या पत्नींचा अपमान करणाऱ्यांनी गुर्मीची भाषा करू नये | भगीरथ भालकेंची आ. प्रशांत परीचारकांवर जहरी टीका\nहरिभाऊ पवार टेलर यांचे निधन\nपंढरपूर, दि. 16 ( प्रतिनिधी ) पंढरीतील झेंडे गल्ली येथील हरिभाऊ पवार टेलर यांचे बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले आहे. पंढरपूर पत्रकार...\nसोलापूर येथील सर्व डॉक्टर्स बांधवांचा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या...\nसोलापूर येथील सर्व डॉक्टर्स बांधवांचा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते यथोचित सन्मान (औचित्य राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे) सोलापूर // प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...\n9 वारकरी संघटनांनी एकत्र येऊन घेतला ठोस निर्णय केले पायदळ दिडी...\nराज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात – राजेश...\nआषाढी एकादशीला दहा मानाच्या पालख्यांचा एसटी तूनच प्रवास – परिवहन मंत्री...\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rajyasabha-membership-oath-sharad-pawar-and-udayanraje-324907", "date_download": "2021-06-21T08:27:15Z", "digest": "sha1:T4JUBPDKDWWTSPMNVS6SVUUM2NOWDLQF", "length": 17714, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शरद पवार, उदयनराजे यांना राज्यसभा सदस्यत्व शपथ", "raw_content": "\nराज्यसभेत निवडून आलेल्या ४५ नवनिर्वाचित सदस्यांनी अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत आज सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करीत, पद व गोपनीयतेची शपथ घेतली. गोंधळ टाळून वरिष्ठ सभागृहाची प्रतिष्ठा कायम ठेवावी असे आवाहन उपराष्ट्रपतींनी नव्या खासदारांना केले. अधिवेशन चालू नसताना शपथविधी होण्याचा राज्यसभेच्या इतिहासातील हा विरळा प्रसंग ठरला. कोरोनाच्या संसर्गामुळे दोनदा पुढे ढकलण्यात आलेला हा शपथविधी कार्यक्रम आज झाला.\nशरद पवार, उदयनराजे यांना राज्यसभा सदस्यत्व शपथ\nनवी दिल्ली - राज्यसभेत निवडून आलेल्या ४५ नवनिर्वाचित सदस्यांनी अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत आज सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करीत, पद व गोपनीयतेची शपथ घेतली. गोंधळ टाळून वरिष्ठ सभागृहाची प्रतिष्ठा कायम ठेवावी असे आवाहन उपराष्ट्रपतींनी नव्या खासदारांना केले. अधिवेशन चालू नसताना शपथविधी होण्याचा राज्यसभेच्या इतिहासातील हा विरळा प्रसंग ठरला. कोरोनाच्या संसर्गामुळे दोनदा पुढे ढकलण्यात आल���ला हा शपथविधी कार्यक्रम आज झाला.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nआज शपथ घेणाऱ्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, दिग्विजय सिंह, भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे व भुवनेश्वर कलिता, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी आदींचा समावेश होता. नव्याने निवडून आलेल्या ३६ सदस्यांनी आज शपथ घेतली. मराठीसह १० प्रादेशिक भाषांतूनही काही सदस्यांनी शपथ घेतली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेतील कंपन्यांना आवाहन\nशिंदे व कलिता यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला. शिंदे यांना १३ महिन्यांनी पुन्हा संसदेत प्रवेश केला आहे. ते भाजपचे खासदार असले तरी शपथविधीनंतर त्यांनी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व दिग्विजयसिंह यांच्यासह काँग्रेसच्या बाकांकडे आवर्जून फेरी मारली. आझाद यांनी प्रेमाने ज्येतिरादित्य यांचे राज्यसभेत स्वागत केले.\nभारतात कोरोनाचा उद्रेक वाढतोय; गेल्या 24 तासांत...\nशपथ घेतलेले महाराष्ट्रातील सदस्य -\nभागवत किसनराव कराड (भाजप)\nVideo पहा : डॅशिंग उदयनराजेंचं हळवं रुप\nसातारा ः लाेकसभा पाेटनिवडणुकीत साताराचे खासदार उदयनराजे भाेसले यांचा पराभव झाला. त्यानंतरही त्यांनी आपले समाजसेवेचे व्रत सुरु ठेवले. त्यामुळेच आजही त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी नागरीकांची गर्दी असते. त्यांच्याकडे दररोज सुमारे 50 ते 60 नागरीक या ना त्या कारणाने भेटायला येतात. यामध\n'शरद पवार यांनी पुन्हा विचार करावा'; रामदास आठवलेंचे वक्तव्य\nनवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएसोबत येण्याचा विचार करावा, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त आहे. आठवले म्हणाले की, यामुले देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास होईल. शरद पवार सोबत आल्यास महाराष्ट्रात भाजप, एनसीपी आणि\nVidhan Sabha 2019 : पवारांचे वय झाले; महाराष्ट्रात फडणवीस, ठाकरे अन् मीच पैलवान : आठवले\nVidhan Sabha 2019 : पुणे : ''राजकीय आखाड्यात पुर्वी शरद पवार शक्तीशाली पैलवान होते, मी ही त्यांच्या तालमीत तयार झालो. पण आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मी असे तीनच पैलवान आहे. विधानसभेची कुस्ती आम्हीच जिंकू,'' असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला.\nरामदास आठवलेंनी उद्धव ठाकरेंना दिलाय 'हा' सल्ला..\nमुंबई : सत्ता स्थापनेसाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बोलणी करीत असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा मार्ग निवडला तर तो मार्ग शिवसेनेच्या प्रतिमेसाठी घातक ठरू शकतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यां\nVideo : उदयनराजे सध्या काय करतात...\nसातारा : माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेण्याची पूर्ण तयारी भाजपने केलेली आहे. एप्रिल महिन्यात रिक्त होणाऱ्या जागेवर उदयनराजेंची निवड होणार असल्याच्या चर्चेस पुन्हा उधाण आले आहे. उदयनराजेंना केंद्रात मंत्री करण्यावर देखील विचारविनिमय असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.\nशरद पवारांसह उदयनराजे भोसलेंनी घेतली खासदारकीची शपथ, राजीव सातव यांची मराठीतून शपथ\nमुंबईः राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. राजीव सातव यांची खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. आज सकाळी अकरा वाजत\n'शरद पवारांनी निवडणुकीत रंगत आणली, उदयनराजेंना निवडणूक कठीण'\nमुंबई : यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगली रंगत आणली. राष्ट्रवादीची या निवडणुकीत कामगिरी चांगली राहील. उदयनराजे भोसले यांच्यासाठी लोकसभेची पोटनिवडणूक कठीण असेल, असा अंदाज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.\nभाजपकडून राज्यसभेसाठी दोन नावे निश्चित; उदयनराजेंना संधी मिळणार\nमुंबई : राज्यसभेवर राज्यातून निवडून दिल्या जाणाऱ्या सात जागांसाठी भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाला पसंती असून, तिसरी जागा लढवायची की नाही याबाबत पक्षात सुरू चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते.\nमहाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य..\nमुंबईत सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी रिपाई नेते रामदास आठवले यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारांनी महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेवर भाष्य केलंय. महाराष्ट्रातील जनतेने राष्ट्रवादी कॉंग्रेसला विरोधात बसायचा कौल दिला आहे. अशात NCP विरोधातच बसणार असं, शरद पवार यानी\nVidhan Sabha 2019 : पवारांचे वय झाले; महाराष्ट्रात फडणवीस, ठाकरे अन् मीच पैलवान : आठवले\nVidhan Sabha 2019 : पुणे : ''राजकीय आखाड्यात पुर्वी शरद पवार शक्तीशाली पैलवान होते, मी ही त्यांच्या तालमीत तयार झालो. पण आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मी असे तीनच पैलवान आहे. विधानसभेची कुस्ती आम्हीच जिंकू,'' असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला. पुण्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/j-p-morgan-company-jobs/", "date_download": "2021-06-21T06:02:19Z", "digest": "sha1:ZLTHISM52JA4T3QRXU7LYNCXMO5JES3S", "length": 11585, "nlines": 141, "source_domain": "www.govnokri.in", "title": "J P Morgan Company Jobs", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nJ P Morgan जेपी मॉर्गन ’ कंपनी देणार ४ हजार नोकऱ्या\nJ P Morgan जेपी मॉर्गन ’ कंपनी देणार ४ हजार नोकऱ्या\nजेपी मॉर्गन ’ कंपनी देणार ४ हजार नोकऱ्या\nकोरोना संकटाच्या काळात वर्षभरात लाखो नोकऱ्या गेल्याचे पाहायला मिळाले आहे. छोटे व्यापारी, उद्योग यांचे कंबरडे मोडले असून, बेरोजगारांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. अनेकांना नोकऱ्या मिळणे कठीण होत चालले आहे. कोरोना संकटाच्या काळात एक दिलासादायक वृत्त असून मिळवण्याची उत्तम संधी प्राप्त झालेली पाहायला मिळत आहे. भारतीयांसाठी टेक सेक्टरमध्ये नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी मिळणार आहे.\nअमेरिकेची बँकिंग कंपनी जेपी मॉर्गन (JP Morgan) यंदाच्या वर्षी हजारो जणांना नोकरी देण्याची योजना असून, भारतात जवळपास ४ हजार अनुभवी टेक्नोलॉजिस्टना कंपनीसोबत जोडले जाणार आहे, अशी माहिती जेपी मॉर्गनकडून देण्यात आली आहे.\nजेपी मॉर्गन कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बेंगळुरू येथील टेक सेंटरसाठी मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे. बँकेने यूएस इंडिया फ्रेंडशी अलायन्ससह कोविड मदतीसाठी २ मिलियन देण्याची घोषणा केली आहे. जेपी मॉर्गन चेस ने भारतात कोविड महामारीला रोखण्यासाठी २० लाख अमेरिकी डॉलरची मदत जाहीर केली आहे. तसेच आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा मदतीचे आवाहन केले आहे, अशी माहिती जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमोन यांनी दिली आहे.\nAnganwadi Bharti अंगणवाडी सेविका ���रती ६५०० पदे रिक्त\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nव्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/109836/10-profit-making-startups-that-you-can-actually-start/", "date_download": "2021-06-21T07:40:43Z", "digest": "sha1:ECCX6WGIAQY4LYR7GW2IUIFUJ55I4M5G", "length": 21445, "nlines": 90, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' आत्मनिर्भर व्हायचंय? कमी भांडवलात सुरू केलेले हे स्टार्टअप देतील अमाप नफा", "raw_content": "\n कमी भांडवलात सुरू केलेले हे स्टार्टअप देतील अमाप नफा\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nभारतासारख्या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या देशात सर्वांनाच नोकरीच्या संधी उपलब्ध होतील असे नाही. त्यातून सरकारी नोकरी मिळणे अजूनच कठीण. शिवाय आता कोरोनाच्या काळात अनेक ��ोकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक व्यवहार बंद पडले. त्यामुळे देशाचीही आर्थिक घडी बिघडली.\nलॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली. केवळ देशातच नव्हे तर लोकांनी देखील आत्मनिर्भर व्हावं असं त्यांनी सांगितलं.\nआता आत्मनिर्भर व्हायचं म्हणजे स्वतः चा काहीतरी व्यवसाय करावा लागणार, पण प्रत्येकालाच हे शक्य होईल का कारण कुठलाही व्यवसाय करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. मग मुळातच कमी भांडवल असलेल्या लोकांनी व्यवसाय कसा करावा\nकमी पैशातही अनेक स्टार्ट अप सुरू करता येतात. कोणते\n१. घरगुती मेणबत्या, उदबत्या :\nघरगुती पद्धतीने मेणबत्त्या बनवता येतील. त्यांची मागणी बाजारात खूप आहे. वीज गेल्यानंतर, धार्मिक कारणासाठी, वाढदिवसाच्या निमित्ताने, मेणबत्यांना मागणी असते. तसेच आता सणासुदीच्या दिवसातही घर दिव्यांनी उजळण्यासाठी मेणबत्या लावल्या जातात.\nआजकाल तर सुगंधी मेणबत्यांचाही ट्रेंड आहे. या मेणबत्त्या कॅण्डल लाईट डिनर, घरात एखादा छोटासा कार्यक्रम असेल तर, हॉटेलमध्ये वापरल्या जातात.\nमेणबत्या बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल म्हणजे मेण, दोरा, सुगंधी तेल, मेणबत्यांना आकार देण्यासाठी साचे इत्यादी. यासाठी सुरुवातीला केवळ दहा हजार ते वीस हजार गुंतवून हा व्यवसाय चालू करता येतो.\nत्याचप्रमाणे उदबत्यांचा व्यवसाय देखील करता येईल. भारतामध्ये जवळ जवळ प्रत्येक घरातच उदबत्तीचा वापर केला जातो. त्यामुळे त्यांना वर्षभर भरपूर मागणी असते.\nत्यांना लागणारे सामानही फार नाही. लाकडाचा भुसा, कोळसा, बांबूच्या काड्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधी तेल, इतक्याच गोष्टी लागतात. केवळ काही हजारांमध्ये उदबत्त्यांचा व्यवसाय चालू करता येईल.\n२. घरगुती लोणची, पापड :\nभारतीय जेवणात लोणचे आणि पापड हे अविभाज्य पदार्थ आहेत. अगदी आजारी माणसाला देखील तोंडाला चव यावी म्हणून थोडंसं लोणच किंवा पापड दिला जातो. हॉटेलमधून देखील हे पदार्थ आवश्यक असतात.\nवेगवेगळ्या पदार्थांची लोणची आणि पापडही करता येतात. त्यामुळे या पदार्थांची मागणी देखील प्रचंड असते. म्हणूनच ज्यांना लोणचे आणि पापड करता येत असतील त्यांनी याचा व्यवसाय करण्याचा विचार करायला हरकत नाही.\n३.बटन्स आणि लेस :\nकापड उद्योगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बटन्स आणि लेस यांची मागणी सत�� आणि नेहमीची असते. या बटन्समध्ये देखील अनेक प्रकार आहेत. प्लास्टिकची, कापडाची, स्टीलची असे अनेक बटन्स बनवता येतात. यासाठी केवळ ही तीस ते पस्तीस हजार रुपये इतकी गुंतवणूक करून व्यवसाय करता येईल.\n४. लेसचा व्यवसाय :\nत्याचप्रमाणे कापड उद्योगांमध्ये लेस बनवून देणे हा एक व्यवसाय होऊ शकतो. कारण त्याचीदेखील मागणी प्रचंड असते.\nवेगवेगळ्या प्रकारच्या फॅशन ट्रेंड्स मध्ये निरनिराळ्या लेसेस वापरल्या जातात. या लेसेस तुम्हाला हाताने बनवता येतात किंवा कॉम्प्युटराइज्ड मशीनने. यासाठी इन्वेस्टमेंटदेखील फक्त पंचवीस हजार रुपये ते पन्नास हजार रुपये इतकी आहे.\nबुटांसाठी लागणाऱ्या लेसेस ही बनवता येतात. कारण जगात चीननंतर भारतात सगळ्यात जास्त बूट बनतात. त्यामुळे त्याच्या लेसेस बनवण्याचा व्यवसायही करता येईल.\n५. होममेड चॉकलेट आणि आईस्क्रीम कोन :\nचॉकलेट खाणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक वरती आहे. तीच गोष्ट आईस्क्रीमलाही लागू आहे आणि सध्या बाजारातील खाद्यपदार्थ घेण्यापेक्षा घरगुती पदार्थांना महत्त्व आहे. म्हणूनच चॉकलेट बनवणे आणि आईस्क्रीमचा कोन बनवणे हा एक व्यवसाय होऊ शकतो.\nयासाठी लागणारे भांडवल थोडेसे जास्त आहे. साधारण ५० हजार रुपये ते एक लाख रुपयांपर्यंत भांडवल या गोष्टींसाठी लागू शकते.\n६. प्लास्टिक वस्तूंना पर्यायी गोष्टींचा व्यवसाय :\nसध्या प्लास्टिकमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. आपले नैसर्गिक स्त्रोत त्यामुळे प्रदूषित होत आहेत. म्हणूनच प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी आता वेगवेगळ्या कल्पना अस्तित्वात येत आहेत. ज्यामध्ये जूट बॅग, पेपर बॅग यांचा समावेश आहे. यांचाही एक व्यवसाय म्हणून विचार करता येऊ शकतो.\nअगदी सण-समारंभ पार्टीमध्ये वापरल्या जाणाऱ्या युज अँड थ्रो डिशेश देखील आता इको फ्रेंडली बनत आहेत. तर अशा इको-फ्रेंडली डिशेस आणि जूट बॅग, पेपर बॅग बनवणे यांचा व्यवसाय करता येईल. यासाठी लागणारी इन्वेस्टमेंट ही पन्नास हजार रुपयांपासून करता येईल.\n७. सौंदर्यवर्धक आणि आरोग्यवर्धक प्रोडक्ट :\nहल्ली नैसर्गिक गोष्टी वापरण्याकडे लोकांचा कल झाला आहे. केमिकलयुक्त गोष्टींमुळे शरीराला आणि त्वचेला हानी पोहोचते म्हणूनच केमिकलयुक्त साबण वापरणे आता लोकांना नको वाटते. घरगुती तत्वावर होममेड साबण बनवण्याचा व्यवसायही करता येऊ शकतो.\nसाबण ही गोष्ट अशी आहे की ती वारंवार लोकांना लागते म्हणून, त्याला सतत बाजारात नेहमीच मागणी असेल.आणि त्याला विशेष काही सामग्री लागत नाही. ग्लिसरीन, काही वनस्पती, तेल, साबण बनवण्याचे साचे यांचीच गरज असते. सुरुवातीला घरगुती तत्त्वावर हा व्यवसाय करता येऊ शकतो. नंतर लोकांच्या प्रतिसादावर त्याचे प्रमाण वाढवता येते.\nहीच गोष्ट खोबऱ्याच्या तेलाबाबतीतही लागू आहे. खोबर्याचे तेल खाण्यासाठी आणि केसांसाठी, मालिशसाठी वापरले जाते, पण ते शुद्ध मिळेलच याची खात्री नसते. त्यामुळे ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात खूप नारळाची झाडे आहेत ते खोबऱ्याचे तेल तयार करण्याचा व्यवसायाचा विचार करू शकतात.\n८. कचऱ्याचा पुनर्वापर :\nकचरा विकून देखील भरपूर श्रीमंत होता येतं हे अलीकडेच एका मुलीने दाखवून दिले आहे. मोठमोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांच्या मध्ये बराच कचरा तयार होत असतो. कंपन्यांना तो नकोच असतो. कोणी पैसे देऊन घेऊन जात असेल तर कंपन्या तो कचरा द्यायला लगेच तयार होतात. त्यामुळे ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना यामध्ये संधी मिळेल.\nउदाहरणच द्यायचं म्हणजे एखाद्या कंपनीतून जर लोखंडाचा कचरा होत असेल तर तो तुम्ही केवळ १०-१२ रुपये किलो याप्रमाणे विकत घेऊ शकता. आणि ज्या कंपनीला लोखंडाची आवश्यकता आहे त्या कंपनीला २५ रुपयाला तो कचरा विकू शकता.\nबाजारात त्याचा भाव पस्तीस रुपये किलो असू शकेल. त्यामुळे ती कंपनी बाजारातून कचरा घेण्यापेक्षा तुमच्याकडून कचरा घेईल. हे करण्यासाठी मात्र थोडा बाजाराचा रिसर्च करावा लागेल. कुठल्या क्षेत्रात संधी आहे ती शोधावी लागेल. यासाठी तीन लाख रुपयांपर्यंतची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल.\n९. भेटवस्तू देण्याचा व्यवसाय :\nकुठल्याही सण-समारंभाला, वाढदिवसाला आपल्याकडे काहीतरी भेटवस्तू देण्याचा प्रघात आहे, परंतु कधीकधी वेळेअभावी लोकांना भेटवस्तू विकत घेणे जमत नाही किंवा परगावी असल्यामुळे देखील भेटवस्तू देणे शक्य होत नाही.\nआपल्याकडे भेटवस्तू देण्यासाठी काही आयडीया असतील आणि वस्तू असतील, तर भेटवस्तू देण्याचा व्यवसाय करता येऊ शकतो. शिवाय याची सुरुवात २० हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून करता येऊ शकतो.\n१०. हॉटेलसाठी हाऊसकिपिंग सर्व्हिस :\nफेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरन्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, भारतात १५ दशलक्ष हॉटेल रूम आहे��. त्यामुळे हॉटेल्सना रूम्स स्वच्छ- आकर्षक ठेवणे गरजेचे असते.\nप्रत्येक हॉटेल मालकाला हे करणे जमेलच असे नाही. त्यामुळे असे हॉटेल स्वच्छ करून देण्याचा व्यवसाय करता येऊ शकतो. यासाठी फक्त लोकांशी संवाद साधण्याची कला अवगत असावी लागते आणि यासाठी लागणारी माणसे देखील सांभाळून ठेवावी लागतात. सर्वसाधारण तीन लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून हा व्यवसाय करता येऊ शकतो.\nयाशिवाय सध्या असलेल्या कोरोनाच्या संकटात आवश्यक असणाऱ्या मास्क, सॅनिटायझर, हँडवॉश, पी पी इ किट, फेस शील्ड, हॅन्ड ग्लोज इत्यादी गोष्टींची विक्री करण्याचा ही व्यवसाय करता येईल.\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← छोटी गल्लीही हुडकून काढणारं ‘गुगल मॅप’ माहिती कशी मिळवतं\nअफगाणिस्तानला मदत म्हणजे भारताचं सुपर पॉवरच्या दिशेने पाऊल असेल का\n३ वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन आयुष्याशी लढणाऱ्या आधुनिक ‘झाशीच्या राणी’ची गोष्ट\nMay 7, 2021 इनमराठी टीम 0\nआयुष्यात हे ७ नियम पाळलेत, तर यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही…\n“अपना टाइम आयेगा” म्हणत ३० परीक्षांमध्ये नापास झालेल्या आयपीएस अधिकाऱ्याचा सल्ला ठरेल फायदेशीर\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://satyakamnews.com/amitabh-bacchan-vitthal-rukmini-photo-tweet/", "date_download": "2021-06-21T06:31:57Z", "digest": "sha1:5VE4DBLL74DVAN5TKOPYSCJVQO6B4A2M", "length": 13763, "nlines": 206, "source_domain": "satyakamnews.com", "title": "बिग बी अमिताभ बच्चन यांची विठ्ठल भक्ती झाली व्हायरल | पंढरपूरच्या विठुरायाचे फोटो केले ट्विट | satyakamnews.com", "raw_content": "\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nराज्यात आजपासून 30 ते 44 वय���गटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात – राजेश…\nHome ताज्या-घडामोडी बिग बी अमिताभ बच्चन यांची विठ्ठल भक्ती झाली व्हायरल | पंढरपूरच्या विठुरायाचे...\nबिग बी अमिताभ बच्चन यांची विठ्ठल भक्ती झाली व्हायरल | पंढरपूरच्या विठुरायाचे फोटो केले ट्विट\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nबिग बी अमिताभ बच्चन यांची विठ्ठल भक्ती झाली व्हायरल | पंढरपूरच्या विठुरायाचे फोटो केले ट्विट\nमुंबई – बॉलीवूड चा शहेनशाह म्हणून ओळख असणार्या बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी आज पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मातेचे फोटो ट्विटर वर ट्विट करत आपली विठ्ठल भक्ती दाखवलीय. अमिताभ बच्चन यांनी हे ट्विट केल्या नन्तर थोड्याच वेळामध्ये हे फोटो जागतिक पातळीवर व्हायरल झालेले आहेत. अमिताभ बच्चन हे दरवर्षी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देखील मराठीमधून देत असतात.\nबिग बी अमिताभ बच्चन यांची विठ्ठल भक्ती झाली व्हायरल | पंढरपूरच्या विठुरायाचे फोटो केले ट्विट\nPrevious articleपंढरपूरमधील प्राध्यापक दत्तात्रय काळेल यांनी शरद पवारांवर केली पीएचडी\nNext articleराष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते भगिरथ भालके यांच्या वतीने पंढरपूर नगरपरिषदेला निवेदन\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप गणेश महाराज शेटे\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\n#pandharpur पंढरपुरात करणी,टोचलेले लिंबू,काळी बाहुली एका महिलेच्या दारात..\n#Solapur | मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश ४ जुलैला पहायला मिळणार: नरेंद्र पाटील...\n#pandharpur आ.प्रशांत परिचारक यांना भाजपकडून पुनश्च संधी\n#Solapur | सोलापूरात कंबरतलाव येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला..\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये कोविड उपाय योजनाबाबत आढावा बैठक..\n#PANDHARPUR | कृष्णा-भीमा स्थिरीकरणाबाबत पालकमंत्र्यांची प्रतिक्रीया..\n#Mumbai रामनामाचा वापर करून विविध राजकीय व आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न-ना. जयंत पाटील...\nदरोङ्याच्या गुन्ह्यातील १३ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईःपो.नि.सर्जेराव पाटील...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nपत्रकार सुरक्षा समितीच्या तक्रारी ची औरंगाबाद विभागीय आयुक्तानी घेतली दखल\nयंदाच्या आषाढी सोहळ्यात पायी दिंडी सोहळ्याला निर्बंध चालतील बंदी नको :...\nबारावीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी, आज महत्त्वाची बैठक\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीणा आम्ही आता इथून पुढे स्वतंत्र लढणार:- नानाभाऊ...\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nबार्शी – कुर्डूवाडी रोडवर भीषण अपघात | दोन जन जागीच ठार,...\nसोलापूरचे नियोजित आरोग्य व औद्योगिक सुरक्षा सहसंचालक कार्यालय प्रशासन अधिकाऱ्यांनी पळविले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/opinion/news/divya-marathi-today-editorial-1-june-2021-128547964.html", "date_download": "2021-06-21T08:11:55Z", "digest": "sha1:2LBBMAENODRWTKOAJPJVVQZOGLBRG3EV", "length": 5618, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Divya Marathi Today Editorial 1 June 2021 | द्वेषाच्या राजकारणात प्रशासनाचा बळी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअग्रलेख:द्वेषाच्या राजकारणात प्रशासनाचा बळी\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्षाचा फटका भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याला बसला आहे. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी तिथल्या मुख्य सचिवांची अवस्था झाली. नियमाप्रमाणे ३१ मे रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. त्याआधीच राज्य सरकारच्या विनंतीवरून केंद्राने त्यांच्या सेवेला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. कुठून ही मुदतवाढ घेतली, असे त्यांना झाले असेल. कारण ३१ मे रोजीच त्यांना केंद्र सरकारच्या सेवेत तातडीने रुजू होण्याचे आदेश शुक्रवारी रात्री केंद्राने बजावले.\nत्याच दिवशी चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत ममता अर्धा तास उशिरा पोहोचल्या होत्या. त्यांच्यामुळे मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय हेही त्या बैठकीला वेळेत पोहाेचू शकले नाहीत. या अपमानाचा बदला घ्यायचा, तर ममतांचे लगेच काही बिघडवता येत नाही. म्हणून मग या अधिकाऱ्याला दिल्लीत बोलावून दोघांचीही जिरवायची, असा दिल्लीकरांचा प्रयत्न होता. ममतांनी तोही उधळून लावला. चक्रीवादळ आणि कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्य सरकार बंडोपाध्याय यांना सोडू शकत नाही, असे पत्र त्यांंनी पंतप्रधानांना सोमवारी पाठवले.\nत्यानंतर केंद्र सरकारकडून बंडोपाध्याय यांच्यावर शिस्तभंगासारखी कारवाई होण्याची शक्यता असतानाच ममतांनी पवित्रा बदलत बंडोपाध्याय यांना निवृत्त केले आणि आपले मुख्य सल्लागार बनवले. आता केंद्रानेही, बंडोपाध्याय निवृत्त झाले असले तरी त्यांच्यावर कारवाई होईलच, असे सांगत विषय पेटवत ठेवला आहे. यावरून राजकारण आणि कायद्याची लढाई पुढे चालत राहील; पण त्यातून अधिकाऱ्यांमध्ये नकारात्मकता वाढू शकते. शिवाय हे द्वेषाचे, सुडाचे राजकारण कोणत्या थराला जाईल आणि ते प्रशासनातील किती जणांचा, कसा बळी घेईल, हे सांगता येत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/opinion/news/divya-marathi-today-editorial-3-june-2021-128554892.html", "date_download": "2021-06-21T06:24:41Z", "digest": "sha1:PQQKU4NIX7DD5RZVPWFGQJEQ77IFHXLR", "length": 5529, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Divya marathi today editorial 3 june 2021 | एक पाऊल पुढे... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसव्वाशे वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीत निराधार झालेल्या बालकांना आसरा देेणारे छत्रपती शाहू महाराज, त्याच साथीत दलित वस्तीतील पांडुरंगाला चादरीत गुंडाळून आठ किलोमीटर तुडवत गावाबाहेरच्या दवाखान्यात उपचारासाठी नेणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि वंचित, उपेक्षितांच्या कल्याणासाठी लोकराज्याची संकल्पना मांडणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या शाहू-फुले-आंबेडकरांच्या मूल्यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राने कोरोना महामारीत पालकांचे छत्र हरपलेल्या बालकांच्या संगोपन व संरक्षण योजनेच्या अंमलबजावणीत आघाडी घेत कल्याणकारी, पुरोगामी परंपरेचा वारसा जपला आहे.\nमहामारीच्या लाटेने उद्ध्वस्त झालेले लोकजीवन, वैद्यकीय व्यवस्थेपुढील अडचणी आणि लॉकडाऊनमुळे निखळलेले अर्थचक्र अशी आव्हाने या काळाने उभी केली. त्यातूनच अभूतपूर्व असे सामाजिक प्रश्न उभे राहत आहेत. कोरोनामुळे पालकांचे छत्र गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांच्या आयुष्यात दाटलेला अंधार, हा असाच एक गंभीर प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारसह देशातील अनेक राज्यांनी अशा बालकांसाठी विशेष मदतीच्या घोषणा केल्या. मात्र, त्यासाठी व्यापक योजना आणि ठोस तरतुदी लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.\nकेरळ सरकारने जाहीर केलेली मदत ३ लाखांची आहे, तर बिहारसारख्या राज्यांनी मंजूर केलेले मासिक साहाय्य १५०० रुपयांच्या घरात आहे. महाराष्ट्राने मात्र तब्बल २०० अनाथांसाठी प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या मुदत ठेव योजनेसाठी १० कोटींची तरतूद केली आहे, तर एक पालक गमावलेल्या ५ हजार १७२ बालकांसाठी मासिक संगोपन योजना तयार केली आहे. राज्यासमोर अनेक आव्हाने असतानाही विनाविलंब हा निर्णय घेण्यात आला. या कृतीतून महाराष्ट्राने पुरोगामी विचार, मूल्ये आणि जाणिवांचा वारसा पुढे नेणारे आणखी एक पाऊल टाकले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%A8,_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A8", "date_download": "2021-06-21T07:41:39Z", "digest": "sha1:F4LGMUK5HYOVVTRWA7EGAGFAFJQ5Y2V7", "length": 2843, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "डेटन, मिशिगन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील डेटन शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, डेटन (निःसंदिग्धीकरण).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १�� जुलै २०१४ रोजी २३:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-fire-fighting-training/?page&product=marathi-fire-fighting-training&post_type=product&add_to_wishlist=2610", "date_download": "2021-06-21T08:01:11Z", "digest": "sha1:RL6CHNBBLJ4RPQDDBIJEW7GCET23R3IC", "length": 15929, "nlines": 359, "source_domain": "sanatanshop.com", "title": "अग्निशमन प्रशिक्षण – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Marathi Books / आयुर्वेद आणि इतर / आपत्काळासाठी उपयुक्त उपाय\nआगीने घेरले गेल्यास काय करावे \nआग लागण्याची सामान्य कारणे कोणती \nअग्नीशमन दलाच्या जवानाची कर्तव्ये कोणती \nआध्यात्मिक शक्तीने अग्नीप्रकोप कसा रोखता येतो \nघरगुती वापरातील वायूची गळती झाल्यास त्वरित कोणते उपाय करावेत \nस्टोव्हचा भडका उडाल्यास किंवा कढईतील तेलाला आग लागल्यास काय करावे \nयांसारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ अवश्य वाचा \nश्री. नितीन सहकारी (बी.ई.डएम्., मुख्य अभियंता, मर्चंट नेव्ही)\nविकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय\nऔषधी वनस्पतींची लागवड कशी करावी \nशारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’\nआयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा \nहाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन (रिफ्लेक्सॉलॉजी)\nप्राणशक्तीवहन ��ंस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्या विकारांवर करायचे उपाय\nगुदमरणे, भाजणे, प्राणीदंश, विषबाधा इत्यादींवरील प्रथमोपचार\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/education-department-still-confusion-regarding-opening-aashramshala-375033", "date_download": "2021-06-21T08:01:54Z", "digest": "sha1:P65LHR3JU7EKV2IPACQ5ZRRAW5B2Y26K", "length": 17648, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आश्रमशाळा सुरु करण्याबाबत अजूनही संभ्रम; तूर्तास अनलॉक लर्निंगवरच समाधान", "raw_content": "\nविभागातील सात प्रकल्प कार्यालयांतर्गत 81 शासकीय आदिवासी आश्रमशाळा आणि शंभरच्या वर अनुदानित आदिवासी आश्रमशाळा निवासी स्वरूपाच्या आहेत\nआश्रमशाळा सुरु करण्याबाबत अजूनही संभ्रम; तूर्तास अनलॉक लर्निंगवरच समाधान\nअमरावती ः शिक्षण विभागाने 23 नोव्हेंबरपासून वर्ग 9 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचे ठरविले तरीही अमरावती विभागातील आदिवासी विकास विभागाच्या निवासी आश्रमशाळा सुरू करण्यासंदर्भात ठोस धोरण निश्चित झाले नाही.\nविभागातील सात प्रकल्प कार्यालयांतर्गत 81 शासकीय आदिवासी आश्रमशाळा आणि शंभरच्या वर अनुदानित आदिवासी आश्रमशाळा निवासी स्वरूपाच्या आहेत. त्यात हजारो विद्यार्थी शिकतात. कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावानंतर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी अनलॉक लर्निंग ही व्यवस्था सुरू केली. शाळेप्रमाणे त्या व्यवस्थेत गांभीर्य राहिलेले नाही.\nअधिक वाचा - 23 नोव्हेंबरपासून शाळा सूरू, शिक्षकांना कोविड चाचणी बंधनकारक\nविद्यार्थी शिकण्यास तयार असले तरी, ज्या शिक्षकांवर शिकविण्याची ज���ाबदारी आहे, तेही नियमित स्वरूपात गावांपर्यंत पोहचू शकत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. ज्यांच्याकडे ठराविक गावे दत्तक दिली. तेथे शिक्षक पोहोचत असले तरी, विद्यार्थ्यांमध्ये शाळेप्रमाणे शिकण्याची उत्सुकताच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे जि. प. शिक्षण विभागाच्या आदेशानंतर शाळा सुरू झाल्यानंतर कसे परिणाम दिसतात.\nयाचा विचार करूनच आदिवासी विभागाला त्यांच्या निवासी आश्रमशाळा सुरू करण्याबाबतचा विचार करावा लागेल. कारण शाळांमधील विद्यार्थी अनिवासी तर आश्रमशाळांमधील विद्यार्थी निवासी स्वरूपात असतात. त्यामुळे दुर्गम भागात शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची सुरक्षितता कशी ठेवणार हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे इतर शाळा सुरू झाल्यातरी निवासी आश्रमशाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता धूसर होत आहे.\nवरिष्ठ स्तरावरूनही तशा काहीच हालचाली अद्याप झाल्या नसल्याचे अमरावतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. निवासी आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थी त्यांच्या पालकांसह घरापासून पासून दूर राहतात. त्यामुळे त्यांचा सुरक्षित सांभाळ करण्याची जबाबदारी आदिवासी विकास विभागाचीच असते.\nजाणून घ्या - दुर्दैवी शेतात कामासाठी गेला शेतकरी; सापाने तब्बल तीन वेळा दंश केल्याने गेला जीव\nआश्रमशाळा सुरू करण्याचे अद्याप वरिष्ठ स्तरावरून आदेश आलेले नाही. त्यावर अंमलबजावणीचे आदेश आल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विषय डोळ्यांपुढे ठेवून उपाययोजना केली जाईल.\nअपर आयुक्त आदिवासी विकास विभाग, अमरावती.\nसंपादन - अथर्व महांकाळ\n#Lockdown घरी बसून कंटाळले अन् सुरू झाला हा ट्रेंड\nअमरावती : सध्या देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. चिनमधून आलेल्या व्हायरसने देशाला आपल्या कवेत घेतले आहे. कोरोना व्हायरसचे सर्वाधिक बळी इटलीत झाले आहेत. आतापर्यंत येथे 10,300 लोकांना जीव गमवावा लागल्याची माहिती आहे. भारतातही कोरोना आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचे\n239 शिक्षकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह, 23 नोव्हेंबरपासून वाजणार शाळेची घंटा\nधामणगाव रेल्वे ( जि. अमरावती ) : नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू होत असून राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन शाळांसह विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे. दरम्यान, शुकवारी (ता.20) तालुक्यातील 32 शाळांतील 240 शिक्षकांची कोरोना चाचणी येथील ग्रामीण रुग्णाल\nमोबाईल अॅपसाठी पालकांकडून आकारले जातात पैसे, अॅप न घेतल्यास अध्यापनास नकार\nअमरावती : विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अध्यापन कार्यात मदत म्हणून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत काही खासगी कंपन्यांनी पालकांकडून शुल्क वसुली सुरू केली आहे. खासगी शाळांनी सुद्धा या कंपन्यांना मोकळीक दिल्याने पालकांची मात्र पिळवणूक होत असल्याची ओरड सुरू झाली आहे.\nअमरावती जिल्ह्यात युवकाने मित्राच्या पत्नीचा केला विनयभंग\nअंजनगावसुर्जी (जि. अमरावती) ः देशात दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण वाढतंच चाललं आहे. अल्पवयीन मुलींपासून तर महिलांपर्यंत कोणीही या देशात सुरक्षित नाहीत. असाच काहीसा प्रकार अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी इथे घडला आहे.\nसमृद्धी महामार्ग चिमुकल्यांना करणार तहानेने व्याकुळ न्यायासाठी निर्माण झालंय 'प्रश्नचिन्ह'\nअमरावती : समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या कंत्राटदाराची अरेरावी पुन्हा समोर आली आहे. मंगळवारी (ता. पाच) पहाटेच्या सुमारास कंत्राटदार कंपनीचा जेसीबी, पोकलॅण्ड तसेच टिप्परचा फौजफाटा प्रश्नचिन्ह आश्रमशाळेच्या परिसरात दाखल झाला आणि तेथील विहीर बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, का\nQR कोड स्कॅन करताय\nअमरावती : फौजी असल्याची बतावणी करून एका तोतयाने शहरातील एका महिला व्यावसायिकाची तब्बल 85 हजार 100 रुपयांनी फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली. शहर सायबर पोलिसांनी याप्रकरणी तोतया फौजीविरुद्ध फसवणुकीसह आय. टी. ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला.\nकोचिंग क्लासेस सोमवारपासून होणार सुरू; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी\nअमरावती ः खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण सत्रे सोमवारपासून (ता. 18) सुरू करण्यास परवानगी देणारा आदेश जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला.\nक्रिकेट सट्ट्यातील मास्टरमाइंड भूमिगत; पोलिसांकडून शोध; कोट्यवधींची उलाढाल गुलदस्त्यात\nयवतमाळ : आयपीएल सट्ट्याचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून यवतमाळ शहर उदयास आले आहे. पोलिस बुकींच्या घरापर्यंत प्रथमच पोहोचलेत. मात्र, क्रिकेट सट्ट्यातील मास्टरमाइंड अजूनही भूमिगतच आहेत. पोलिस मागावर असले तरी बुकी हातात लागत नाही.\nLook Back 2020 : आदिवासी विकास विभागाची कासवगतीने वाटचाल, फक्त खावटी अनुदानाचेच वाटप\nअमरावती : आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच सर्वत्र कोविड-19 ने एकप्रकारे आघात केला. त्याचा फटका दुर्गम भागालाही बसला. आदिवासी विकास विभागामध्ये खावटी अनुदान वगळता इतर महत्त्वाचे उपक्रम वर्षभरापासून बंदच होते.\nऑनलाइन कपडे खरेदी करणे पडले महागात... अशी झाली लुबाडणूक\nअमरावती : जिल्ह्यातील समृद्धी कॅम्प येथील उत्तरप्रदेशच्या व्यक्तीने ऑनलाइन कपडे खरेदी केले. त्यानंतर कस्टमर केअरशी संपर्क साधला. परंतु बनावट कस्टमर केअरने पाठविलेल्या लिंकवर क्लिक करून गोपनीय माहिती शेअर करताच सदर व्यक्तीच्या खात्यामधून 1 लाख 4 हजार रुपयांची रोकड दुसऱ्या खात्यात वळती झाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/get-pre-monsoon-work-done-quickly-collector/05161842", "date_download": "2021-06-21T06:23:17Z", "digest": "sha1:6JHZVRTV7VX3VPIGEOFRGLMD6HC4IW3V", "length": 14038, "nlines": 64, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "मान्सूनपूर्व कामे जलदगतीने पूर्ण करा -जिल्हाधिकारी Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nमान्सूनपूर्व कामे जलदगतीने पूर्ण करा -जिल्हाधिकारी\nनागपूर : जून महिन्यात मान्सूनचे आगमन होणार असून मान्सूनपूर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी यंत्रणांना दिलेत. पूर, साथरोग, वादळ, वीज कोसळणे अशा आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करावा तसेच औषध साठा, मनुष्यबळ, कृषी उपाययोजना या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.\nबचत भवन सभागृहात झालेल्या या मान्सूनपूर्व आढावा सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, आपत्त्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यावेळी उपस्थित होते.\nसर्व विभागांनी आपापसातील समन्वयातून मान्सूनपूर्व कामे तात्काळ पूर्ण करावी. अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. प्रत्येक विभागाने कंट्रोलरुम स्थापन करुन नोडल अधिकारी नेमावा. पूरग्रस्त परिस्थितीचा सामना करण्यासाठी देण्यात आलेल्या साहित्याची नीट तपासणी करुन ठेवावी. तालुकास्तरावर मॉकड्रिल घेण्यात यावे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मिळणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी, यासोबतच धरणामधून पाणी सोडताना जिल्हा प्रशासनाला पूर्वकल्पना देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत.\nप्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करण्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, रस्ते दुरुस्ती, तलाव दुरुस्ती, शासकीय व खाजगी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट, शालेय इमारत दुरुस्ती, मुबलक औषध साठा या कामांना प्राधान्य देण्यात यावे. पावसाळ्यात प्रामुख्याने दुषित पाण्याच्या तक्रारी प्राप्त होतात. पाण्याचे नमुने तपासण्याचे काम संबंधित यंत्रणेने करावे. दुषित जल स्त्रोताची यादी तयार करुन उपाययोजनांसह जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावी असे त्यांनी सांगितले. पावसाळ्यात वीज कोसळून मनुष्यहानी होण्याच्या घटना घडत असतात. तालुकास्तरावर असलेले वीजरोधक यंत्र कार्यान्वित असल्याची खात्री संबंधित तहसीलदाराने करावी.\nमान्सूनसाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना देऊन जिल्हाधिकारी म्हणाले की, आरोग्य विभागाने मुबलक औषधसाठा उपलब्ध ठेवावा. कृषी विभागाने पर्जन्यमानाची दैनंदिन माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याबरोबरच बियाणे व खतांचा तुटवडा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. जिल्हा परिषदेच्या 11 तलावांची दुरुस्ती करण्यासाठी 1 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून तलाव दुरुस्तीचा प्राधान्यक्रम ठरवून तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.\nनागपूर शहरात 110 तर संपूर्ण जिल्ह्यात 341 पूरप्रवण भाग आहेत. या ठिकाणी रेड आणि ब्ल्यू मार्किंग करुन यादी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पाठवावी अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यासाठी जागा निश्चित करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. 11 मोठे पाटबंधारे प्रकल्प, 12 मध्यम पाटबंधारे प्रकल्प तर 7 लघु प्रकल्प आहेत. लघु प्रकल्पाची दुरुस्ती वेळेपूर्वी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना वारंवार घडतात. वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी विद्युत विभागाने सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.\nकोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी असल्याने असंख्य मजूर व कामगार आपआपल्या गावी परतले आहेत. अशावेळी स्थानिक कामगारांचा शोध घेवून त्यांना शेतीविषयक व अन्य काम करण्यासाठी प्रोत्साहित करावे. शेतीची कामे मजूराशिवाय अडू नये याचे नियोजन कृषी विभागाने करावे, आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त होणाऱ्या संदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शीघ्र प्रतिसाद दल व कृतीदल स्थापन करण्याव यावे. जिल्ह्यात 70 महसूल मंडळ असून प्रत्येक महसूल मंडळाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करण्याचे निर्देश त्यांनी दिले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात नियत्रंण कक्ष स्थापन करण्यात आला असून नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक 1077 हा आहे. प्रत्येक विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन करावा. अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांनी दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी सादरीकरण करुन मान्सूनपूर्व करावयाच्या तयारीची माहिती दिली. या बैठकीत उप विभागीय अधिकारी, तहसीलदार व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\nनागपुर शहर के एमआईडीसी पुलिस स्टेशन को जानिये\nमहानिर्मिती पर ठेकेदारों-आपूर्तिकर्ताओं का करोडों बकाया\nमनीषनगर ओवरब्रिज पर दुर्घटना, डिवाइडर से टकराई कार, 1 की मौत\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\nJune 21, 2021, Comments Off on इतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\nनागपुर शहर के एमआईडीसी पुलिस स्टेशन को जानिये\nJune 21, 2021, Comments Off on नागपुर शहर के एमआईडीसी पुलिस स्टेशन को जानिये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/sony-marathi-serial-srimanta-gharchi-sun-malvika-charector-supriya-pathare-nrst-131546/", "date_download": "2021-06-21T07:10:49Z", "digest": "sha1:HGPM672XPGRITJW6ZA6ALJZRJ2N42RLI", "length": 11454, "nlines": 168, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Sony marathi serial srimanta gharchi sun malvika charector supriya pathare nrst | श्रीमंताघरची सून' मालिकेत सुप्रिया पाठारे दिसणार खलनायिकेच्या भूमिकेत! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून २१, २०२१\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nमालिकेत बदलश्रीमंताघरची सून’ मालिकेत सुप्रिया पाठारे दिसणार खलनायिकेच्या भूमिकेत\nघरात सतत काही तरी कारस्थान करणाऱ्या देविकाची भूमिका आता अभिनेत्री सुप्रिया पाठारे साकारणार आहेत. मराठी कलाविश्वात सुप्रिया पाठारे हे नाव प्रसिद्ध असून त्यांनी आत्तापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत.\nराज्यातील लॉकडाऊनमुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण इतर राज्यांमध्ये होते आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेचे चित्रीकरणही राज्याबाहेर सुरू झाले असून मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. श्रीमंताघरची मुलगी, अनन्या जेव्हा मध्यमवर्गीय कर्णिक कुटुंबात सून होऊन आल्यावर काय घडते, हे या मालिकेतून प्रेक्षकांना दिसते आहे.\nया मालिकेत अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर ही प्रसिद्ध जोडी एकत्र दिसत आहे. तर तरुणींमध्ये चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला यशोमान आपटे आणि आनंदी या भूमिकेतून आपल्या अभिनयाची वेगळी बाजू दाखवणारी अभिनेत्री रुपल नंद य मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. घरात सतत काही तरी कारस्थान करणाऱ्या देविकाची भूमिका आता अभिनेत्री सुप्रिया पाठारे साकारणार आहेत. मराठी कलाविश्वात सुप्रिया पाठारे हे नाव प्रसिद्ध असून त्यांनी आत्तापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत.\nकर्णिक कुटुंबात देविकाच्या कारस्थानानी काय नवं वादळ येणार आणि त्याला अथर्व आणि अनन्या कसे तोंड देणार हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे. पाहा, ‘श्रीमंताघरची सून’, सोम.-शनि., रात्री ८ वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nव्हिडिओ गॅलरीअंतरा- मल्हारची हटके स्टोरी\nPhotosशर्वरीचा हळदी समारंभासाठी खास लूक, फोटोबघून चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nसोमवार, जून २१, २०२१\nस्वबळावर निवडणुका लढणार असा नारा दिल्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रत्युत्तराने महाविकास आघाडीत भविष्यात बिघाडी होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/senior-literary-artists-will-get-honorarium-till-the-end-of-march-in-eight-days-nrvb-107770/", "date_download": "2021-06-21T07:58:14Z", "digest": "sha1:S3JY3CEUEXALJZTYKRWAJSZFMM4MB5EQ", "length": 10922, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Senior Literary, Artists will get honorarium till the end of March in eight days nrvb | वरिष्ठ साहित्यिक, कलावंतांना आठ दिवसात मिळणार मार्च अखेरपर्यंतचे मानधन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून २१, २०२१\nहरिपुरात सापडला हेलिकॉप्टर मासा; अन्य जलचरांची अंडी खाण्यातही आहे तरबेज\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nमोठी बातमीवरिष्ठ साहित्यिक, कलावंतांना आठ दिवसात मिळणार मार्च अखेरपर्यंतचे मानधन\nजानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचे मानधन अदा करण्यात येत आहे. यासाठी १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून वारसदार व नव्याने अंतर्भूत झालेल्या काही कलाकारांनाही मानधन अदा होईल.\nनवराष्ट्र न्यूज नेटवर्क, मुंबई.\nराज्यातील वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजनेतील सुमारे २८ हजार पात��र मानधनधारकांच्या खात्यात येत्या आठ दिवसांत मार्च अखेरपर्यंतचे मानधन जमा होईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.\nजानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचे मानधन अदा करण्यात येत आहे. यासाठी १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून वारसदार व नव्याने अंतर्भूत झालेल्या काही कलाकारांनाही मानधन अदा होईल.\nकोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कलाकारांच्या पाठीशी सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील वरिष्ठ साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी राज्य शासनाकडून ही योजना सन १९५५ पासून राबवण्यात येत असून मानधनात नुकतीच वाढ करण्यात आली आहे.\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nव्हिडिओ गॅलरीअंतरा- मल्हारची हटके स्टोरी\nPhotosशर्वरीचा हळदी समारंभासाठी खास लूक, फोटोबघून चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nसोमवार, जून २१, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.ledycarkey.com/Car-Key-Shell-for-Alfa", "date_download": "2021-06-21T07:54:48Z", "digest": "sha1:7UWMD4EMZK7CDMF5FPZWRUNVKA4DZTLO", "length": 10967, "nlines": 140, "source_domain": "mr.ledycarkey.com", "title": "अल्फा पुरवठादार आणि उत्पादकांसाठी चीन कार क��� शेल - फॅक्टरी - एलईडीवाय टेक्नॉलॉजी (हाँगकाँग) कं, लिमिटेड", "raw_content": "\nशेवरलेटसाठी कार की शेल\nसाइट्रॉनसाठी कार की शेल\nफोर्डसाठी कार की शेल\nहोंडासाठी कार की शेल\nह्युंदाईसाठी कार की शेल\nटोयोटासाठी कार की शेल\nबेंझसाठी कार की शेल\nबीएमडब्ल्यू साठी कार की शेल\nअकुरासाठी कार की शेल\nअल्फासाठी कार की शेल\nऑडीसाठी कार की शेल\nघर > उत्पादने > की शेल > अल्फासाठी कार की शेल\nशेवरलेटसाठी कार की शेल\nसाइट्रॉनसाठी कार की शेल\nफोर्डसाठी कार की शेल\nहोंडासाठी कार की शेल\nह्युंदाईसाठी कार की शेल\nटोयोटासाठी कार की शेल\nबेंझसाठी कार की शेल\nबीएमडब्ल्यू साठी कार की शेल\nअकुरासाठी कार की शेल\nअल्फासाठी कार की शेल\nऑडीसाठी कार की शेल\nटोयोटा टॅकोमा हाईलँडर सेक्वॉया सिएना टुंड्रासाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस नाही\nटोयोटा नाही लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस\nटोयोटा कोरोला आरएव्ही 4 साठी 4 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस नाही लोगो\nह्युंदाई आयएक्स 35 आय 20 अनकट ब्लेड की शेलसाठी रिप्लेसमेंट 3 बटणे रिमोट की फोब कार की केस कव्हर स्टाइलिंग\nअल्फासाठी कार की शेल\nअल्फा रोमियो जियुलिया 2017-2019\nखाली अल्फा रोमियो जिउलिया २०१-201-२०१ about संबंधित आहे, अल्फा रोमियो जिउलिया २०१-201-२०१ understand चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत केल्याची आशा आहे.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nअल्फा रोमियो 159 ब्रेरा / अल्फा रोमियो 156 स्पायडर\nखाली अल्फा रोमियो 159 ब्रेरा / अल्फा रोमियो 156 स्पायडर संबंधित आहे, मला आशा आहे की अल्फा रोमियो 159 ब्रेरा / अल्फा रोमियो 156 स्पायडर आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत करेल.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nअल्फा रोमियो 147 जीटी / अल्फा रोमियो 156 जीटी / अल्फा रोमियो 166 जीटी\nअल्फा रोमियो 147 जीटी / अल्फा रोमियो 156 जीटी / अल्फा रोमियो 166 जीटी संबंधित आहे, मी अल्फा रोमियो 147 जीटी / अल्फा रोमियो 156 जीटी / अल्फा रोमियो 166 जीटी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतो अशी आशा आहे.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nअल्फा रिमोट की शेल\nखाली अल्फा रिमोट की शेल संबंधित आहे, अल्फा रिमोट की शेल तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल अशी मी आशा करतो.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nअल्फा रोमियो 145 जीटीव्ही स्पायडर / अल्फा रोमियो 146 जीटीव्ही स्पायडर / अल्फा रोमियो 155 जीटीव्ही स्पायडर\nअल्फा रोमियो 145 जीटीव्ही स्पायडर / अल्फा रोमियो 146 जीटीव्ही स्पायडर / अल्फा रोमियो 155 जीटीव्ही स्पायडर संबंधित आहे, अल्फा रोमियो 145 जीटीव्ही स्पायडर / अल्फा रोमियो 146 जीटीव्ही स्पायडर / अल्फा रोमियो 155 जीटीव्ही स्पायडर संबंधित अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत केल्याची आशा आहे.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nखाली अल्फा रोमियो ब्रेरा संबंधित आहे, मी तुम्हाला अफोर अल्फा रोमियो ब्रेरा समजून घेण्यास मदत करेल अशी आशा आहे.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nस्पेशलाइज्ड {कीवर्ड you आम्ही आपल्याला डिस्काऊट देऊ. आम्ही चीन फॅक्टरी - एलईडीवाय टेक्नॉलॉजी (हाँगकाँग) कं, लिमिटेड, यांचे उच्च दर्जाचे उत्पादक आणि पुरवठादार आहोत. आमच्याकडे स्टॉकमध्ये नवीन {कीवर्ड fully साठी पूर्णपणे साखळ्यांची पुरवठा आहे. आम्ही कोटेशन प्रदान करतो, घाऊक ठिकाणी आपले स्वागत आहे आणि आमच्या कारखान्यातून स्वस्त दरात उत्पादने खरेदी करतो. आम्ही आपल्याला किंमत यादी प्रदान करू.\nपत्ता: बाओन रोड, बाओ अन जिल्हा, शेन्झेन, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nजर कारची रिमोट की अयशस्वी झाली तर\nकारमध्ये मुळात रिमोट कंट्रोल की असते, अतिशय सोयीस्कर अनलॉक करण्यासाठी दरवाजा उघडा, परंतु लोक घोडे आणि घोडा चुकवतात, अचानक रिमोट कंट्रोल की चांगल्या नसतात, ते कसे पूर्ण करावे\nकारच्या चाव्या फक्त कारमध्येच बंद आहेत\nमुळात ड्राईव्हिंग करताना प्रत्येकाला काहीतरी अनपेक्षित परिस्थिती उद्भवते, उदाहरणार्थ, अचानक जनरलसाठी उघडलेली कारजवळ तेल नव्हते, या वेळी सोल्युशनच्या वेळी फक्त जवळपासच्या गॅस स्टेशनला जाऊ शकते, आणि गाडी अचानक अर्ध्याहून खाली कोसळली, मध्ये आपत्कालीन कॉल कॉल व्यतिरिक्त इतर कोणताही मार्ग नाही\nकॉपीराइट @ 2019 लेडी टेक्नॉलॉजी (हाँगकाँग) कं, लिमिटेड. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/9397", "date_download": "2021-06-21T07:52:25Z", "digest": "sha1:7JZTUAF22U5PW4HB4GEPLXQQ36HRLJ7A", "length": 14977, "nlines": 198, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "सरकारी रास्त भाव दुकानातील माल काळ्या बाजारात विक्रीला नेत असताना दोघे जण ताब्यात… | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर गोंडपिंपरी सरकारी रास्त भाव दुकानातील माल काळ्या बाजारात विक्रीला नेत असताना दोघे जण...\nसरकारी रास्त भाव दुकानातील माल काळ्या बाजारात विक्रीला नेत असताना दोघे जण ताब्यात…\nगोंडपिपरी तालुक्यातील घडोली येथील स्वस्त धान्य दुकानदार शंकर कन्नाके, दुकान प्रधिकारपत्र क्रमांक NAG-2010 मधील रेशन माल काळ्या बाजारात नेत असताना घडोली येथील स्थानिक गावकऱ्यांनी पकडला. याबाबत गोंडपिपरी पोलीस ठाण्यात माहीत दिली असता स्वस्त धान्य दुकानदार व वाहन चालकास अटक करण्यात आली आहे.\nघडोली येथील सरकारी रास्त धान्य दुकानदार शंकर कन्नाके हा शासकीय अन्नधान्याचा माल राजरोसपणे काळ्या बाजारात विक्रीला नेत असायचा. गावातील लाभार्थी अन्नधान्याची उचल करण्यास दुकानात गेले असता, त्यांना जादा दराने वितरीत करायचा. एक महिना रेशन वितरित करायचा असा शासन आदेश असून देखील दोन ते तीन दिवसच वितरीत करत असे. चौथ्या दिवशी अन्नधान्य घ्यायला कोणी लाभार्थी दुकानात गेला असता त्यांना कोटा संपला तुम्ही ठरवलेल्या दिवशी आले नाही त्याला मी काय करू असे नाना तर्हेचे उत्तर देऊन वेळ प्रसंगी अरे -तुरेची भाषा सुद्धा वापरत असायचा असे स्थानिक गावकऱ्यांचे म्हणणे आहे.\nत्याच्या या प्रकरणामुळे गावातील नागरिक हताश झाले होते, शेवटी आमच्या गावातील नागरिकांचा कोटा अखेर जातो तरी कुठे असा प्रश्न घडोली येथील गावकऱ्यांना पडला. या संपूर्ण गोष्टीचा छडा लावण्यासाठी घडोली ग्रामस्थांनी शंकर कन्नाक�� या दुकानदारावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आणि तो दिवस उजाडला.\nआज दिनांक १९ डिसेंम्बर २०२० ला घडोली येथील हनुमान मंदिर परिसरात तून एम एच -34 डी- 5789 या क्रमांकाच्या ऑटो त मोठ्या चुंगळयांमध्ये काहीतरी कोंबून नेत असल्याचे गावकऱ्यांना संशयास्पद दिसून आले. त्यामुळे ऑटोला रोखून वाहकाला विचारणा केली असता वाहक उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यात खरंच काय वस्तू आहे याची शहानिशा गावकऱ्यांनी केली असता, पांढऱ्या रंगाच्या सात चुंगड्यामध्ये शासकीय वितरण करण्यात येत असलेला तांदूळ त्यात भरून दिसला. लगेच अन्नपुरवठा निरीक्षक संघपाल मेश्राम यांना घटनेची माहिती दिली असता मेश्राम हे गावाबाहेर असल्याचे सांगितले. आणि त्यांनीच गोंडपिपरी पोलीस स्टेशनला माहिती पुरविली. माहिती मिळताच ठाणेदार धोबे आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनेच्या स्थळी येऊन पोहोचले. ऑटो मधील माल ताब्यात घेऊन वाहन चालक व दुकान मालकास अटक करून ताब्यात घेतले समोरील कारवाई ठाणेदार धोबे करीत आहे.\nPrevious articleदेशकार्यासाठी आयुष्य वेचणारा सच्चा स्वयंसेवक हरपला- आ. सुधीर मुनगंटीवार\nNext articleअभियंता युवतीची गळफास घेऊन आत्महत्या…\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\nगोडपिपरी तालुक्यांतील अडेगाव येथे परिसरात विजेचा लपंडाव…\nअखेर, सर्प मित्राने नागसापाला दिले जीवनदान\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/obstruction-of-work-in-the-vicinity-of-gajanan-temple-in-godhani-railway-collector-colony/01081438", "date_download": "2021-06-21T06:26:16Z", "digest": "sha1:ZJPYAE67UH3AVX23QA6BWN3LDWZ5FT2F", "length": 10327, "nlines": 59, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "गोधनी रेल्वे कलेक्टर कॉलनीत गजानन मंदिराच्या परिसरात कामाचा अडथळा Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nगोधनी रेल्वे कलेक्टर कॉलनीत गजानन मंदिराच्या परिसरात कामाचा अडथळा\nनागपुर – मानव कल्याण सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गोधनी रेल्वे, कलेक्टर कॉलनी निवासी, विधानसभा क्षेत्रातील खसरा. क्र. 64, प्रभात नगर येथे डांबरीकरण व रोड आणि रस्ते सुद्धा नाहीत. ह्या बाबतीत कित्येक वेळा ग्रामपंचायत व प्रादेशिक विकास प्राधिकरण या विभागाला गोधनी रेल्वे येथील अतिरिक्त काम करण्याकरिता 3 डिसेंबर 2020 मध्ये अधीक्षक अभियंता (NMC) विकास प्राधिकरण यांना निवेदन दिले.\nपरंतु यावर काहीही कारवाई झाली नसून गजानन मंदिर परिसर वार्ड क्रं.3 येथील W B M चे उर्वरित काम व डांबरीकरण करण्याची मागणी केली. परंतु गजानन मंदिर परिसरातील काम झाले नाही. याकरिता भाजपचे आमदार समीर मेघे यांनीही एन.एम.सी विकास प्राधिकरण यांना आपले पत्र देऊन सुद्धा, काम केले नाही. मंजुरी सुद्धा मिळाली. परंतु गजानन मंदिर परिसरात काम झालेच नाही. तेथील नागरिकांच्या समस्या व रोज होणारा त्रास, त्यांना सहन करावा लागत आहे. कारण तेथे ग्रामपंचायत अंतर्गत काँग्रेसचे वर्चस्व असून तेथील कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहे.\nनागपूर सुधार प्रन्यासचे विजय तांबडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्यांनी तांत्रिक अडचण आहे. अस सांगितल आणि मला वरून आदेश नाही तर मी गजानन मंदिर परिसरातील काम करू शकत नाही. असे नागपूर सुधार प्रन्यासचे विजय तांबडेनी अध्यक्ष कमलेशसिंह ठाकूर यांना उत्तर दिले. परंतु नागरिकांची एकच मागणी आहे की,परिसरातील डांबरीकरण, रस्ते, व रोड करण्यात यावे. अशी मागणी कमलेशसिंह ठाकूर यांनी कलेक्टर व आमदार समीर मेघे यांना पत्राद्वारे दिली असून सुद्धा या कामांमध्ये चालढकल करीत आहे. असे निदर्शनास येत आहे. गेल्या वीस वर्षापासून मागणी आहे.\nतरी शासनाने या बाबतीत उचित कारवाई करावी अशी मागणी गोधनी रेल्वे कॉलनी येथील नागरिकांनी ���िल्हाधिकारी कार्यालय व नागपुर सुधार प्रन्यास येथे निवेदन दिल आहे. जर आमच्या समस्या सरकारने मान्य केल्या नाही तर आम्ही सरकार विरोधात आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे. यावेळी सर्व नागरिक गण, किशोर राऊत, श्यामकुमार रहाटे, संदीप हरनाल, देवराव वैरागडे, अनिल अतकर, दयानंद सिंग, भीमरावजी गणभोज, आर्या निमजे, पप्पू मिसाळ, संदेश राहटे, सईद शाहीद, प्रमिला भारती, पूनम भारती, प्रदीप चंदनखेडे, नेहा रहाटे इत्यादी निवेदन देतेवेळी उपस्थित होते.असे एका प्रसिद्धी पत्रकात मानव कल्याण सामाजिक व सांस्कृतिक बउहुद्देशीय संस्था चे अध्यक्ष कमलेशसिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nसेन्ट्रल एव्हेन्यू, कामठी मार्ग पर मेट्रो कार्य को गती\nसफेदपोश टेंडर माफिया की गिरफ्त में खापरखेडा बिजलीघर\nआषाढी एकादशीला १० मानाच्या पालख्यांचा ” लाल परी “तून प्रवास..\nभारतीय जनता युवा मोर्चाच्या मागण्यांना यश..\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nआषाढी एकादशीला १० मानाच्या पालख्यांचा ” लाल परी “तून प्रवास..\nगोंदिया: फादर्स- डे पर वृक्षारोपण , रक्तदान शिविर का आयोजन सफल\nJune 20, 2021, Comments Off on गोंदिया: फादर्स- डे पर वृक्षारोपण , रक्तदान शिविर का आयोजन सफल\nगोंदिया: सिंधी जनरल पंचायत चुनाव 27 जून को\nJune 20, 2021, Comments Off on गोंदिया: सिंधी जनरल पंचायत चुनाव 27 जून को\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://newsexpressmarathi.com/maharashtra/27758/attachment/kishor-aaware/", "date_download": "2021-06-21T06:25:25Z", "digest": "sha1:7XBWM5EHQTVB7OKK73CWA5MSJGCM2IFO", "length": 24454, "nlines": 265, "source_domain": "newsexpressmarathi.com", "title": "Kishor-aaware | News Express Marathi", "raw_content": "\nरविवारी शहरात 258 नवीन रुग्ण; 183 जणांना डिस्चार्ज\nराज्यात आज 9,361 नवे रुग्ण, 9,101 जणांना डिस्चार्ज\nमहापालिका निवडणुकांची रणधुमाळी फेब्रुवारीतच\nपिंपरी चिंचवड शहरात गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ; मागील पाच महिन्यात पाच खून अनडिटेक्ट\nनगरसेवक राजू बनसोडे यांचा स्थायी समिती सभेत ‘राडा’\n‘फ्रिडम लाईफ फाउंडेशन’च्या वतीने दोन महिन्यात 56 हजारहून अधिक जेवण पाकिटांचे वाटप\n‘वायसीएमएच’मध्ये पोस्टकोविड सेंटर सुरु\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्��ा पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\nरविवारी शहरात 258 नवीन रुग्ण; 183 जणांना डिस्चार्ज\nराज्यात आज 9,361 नवे रुग्ण, 9,101 जणांना डिस्चार्ज\nमहापालिका निवडणुकांची रणधुमाळी फेब्रुवारीतच\nपिंपरी चिंचवड शहरात गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ; मागील पाच महिन्यात पाच खून अनडिटेक्ट\nनगरसेवक राजू बनसोडे यांचा स्थायी समिती सभेत ‘राडा’\n‘फ्रिडम लाईफ फाउंडेशन’च्या वतीने दोन महिन्यात 56 हजारहून अधिक जेवण पाकिटांचे वाटप\n‘वायसीएमएच’मध्ये पोस्टकोविड सेंटर सुरु\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\nHome Top News नगरपरिषदेतील भ्रष्टाचाराची सीआयडी चौकशी करण्याची जनसेवा विकास समितीची मागणी\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल. मुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता…\nराम मंदिर भूमिपूजनाऐवजी कोरोना संकटाकडे, खचलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, असा सल्ला शरद पवारांनी भाजपाला, केंद्र सरकारला दिला आहे. त्याबद्दल काय वाटतं\nशरद पवारांचं मत योग्य आहे\nकोरोनामुळे मंदिराचं काम थांबवण्याचं कारण नाही\nपिंपरी – चिंचवड (2,010)\nरविवारी शहरात 258 नवीन रुग्ण; 183 जणांना डिस्चार्ज\nराज्यात आज 9,361 नवे रुग्ण, 9,101 जणांना डिस्चार्ज\nमहापालिका निवडणुकांची रणधुमाळी फेब्रुवारीतच\nपिंपरी चिंचवड शहरात गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ; मागील पाच महिन्यात पाच खून अनडिटेक्ट\nनगरसेवक राजू बनसोडे यांचा स्थायी समिती सभेत ‘राडा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/nios-10th-12th-date-sheet-2021-released/", "date_download": "2021-06-21T07:48:44Z", "digest": "sha1:SYGMDAF57TRF35VEZX7745AU7I4NWSL4", "length": 14033, "nlines": 153, "source_domain": "www.govnokri.in", "title": "Nios 10th 12th Date Sheet 2021 Released", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nNIOS बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द; ‘असा’ तयार होणार निकाल\nNIOS बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द; ‘असा’ तयार होणार निकाल\nNIOS 12th Exam 2021 | NIOS बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने देखील (NIOS) बारावीची परीक्षा रद्द केली आहे. देशातील करोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.\nविद्यार्थ्यांचे मूल्यांकन पर्यायी पद्धतीद्वारे (Objective Criteria for evaluating) लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. सिनिअर सेकंडरी कोर्सेसच्या प्रत्यक्ष आणि लेखी अशा दोन्ही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे.\nNIOS बोर्डाचे दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जारी झाले आहे….\nNIOS बोर्डाचे दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जारी\nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) ने दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. एनआयओएसच्या अधिकृत संकेतस्थळावर nios.ac.in येथे हे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.\nएनआयओएसची ही परीक्षा ऑक्टोबर- नोव्हेंबर २०२० मध्ये होणार होती. पण ती स्थगित करण्यात आली होती. आता ही परीक्षा जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये होणार आहे.\nसंस्थेने जाहीर केलेल्या एनआयओएसच्या वेळापत्रकानुसार बारावीच्या परीक्षा २२ जानेवारीपासून सुरू होतील आणि पहिला पेपर संस्कृत विषयाचा असेल. त्याच वेळी, शेवटचा व्यवसाय अभ्यास पेपर १५ फेब्रुवारी रोजी होईल. त्याचप्रमाणे दहावीच्या परीक्षा २२ जानेवारी पासून हिंदुस्थानी संगीत पेपरपासून सुरू होतील आणि शेवटी रोजगार कौशल्य आणि कर्नाटक संगीत पेपर १५ फेब्रुवारी रोजी होईल.\nमाध्यमिक व उच्च माध्यमिक व्यावहारिक डेटाशीट जाहीर केले\nदहावी, बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा १४ जानेवारीपासून सुरू होतील आणि २५ जानेवारी २०२१ पर्यंत चालतील.\nजानेवारी ते फेब्रुवारी २०२१ परीक्षेसाठी १० डिसेंबरपर्यंत नोंदणी\nया परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत सहभागी व्हायचे आहे, ते अधिकृत संकेतस्थळ sdmis.nios.ac.in द्वारे परीक्षा शुल्क भरून नोंदणी करू शकतात.\nएनआयओएस दहावी, बारावी परीक्षा वेळापत्रक\nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने म्हटले आहे की अंतिम परीक्षेनंतर जवळजवळ ६ आठवड्यांनी निकाल जाहीर केला जाईल.\nमहापारेषणमधील रिक्त साडेचार हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा\nICAI CA जुलै परीक्षेसाठी प्रवेश पत्र लवकरच होणार जाहीर\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nव्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/02/institutions-speed-work-rural.html", "date_download": "2021-06-21T06:54:57Z", "digest": "sha1:T3HHPKJ7VUZN7FJ4ORYJJIA7OJE4IY5P", "length": 10903, "nlines": 105, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "ग्रामीण भागाच्या विकासाकरिता यंत्रणांनी कामाची गती वाढवावी: खासदार बाळू धानोरकर - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर ग्रामीण भागाच्या विकासाकरिता यंत्रणांनी कामाची गती वाढवावी: खासदार बाळू धानोरकर\nग्रामीण भागाच्या विकासाकरिता यंत्रणांनी कामाची गती वाढवावी: खासदार बाळू धानोरकर\nग्रामीण भागाच्या विकासाकरिता यंत्रणांनी कामाची गती वाढवावी: खासदार बाळू धानोरकर\nदिशा समितीची आढावा बैठक\nचंद्रपूर, दि. 22 फेब्रुवारी : ग्रामीण भाग सुजलाम सुफलाम करण्याकरिता सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी कामाची गती वाढवाववी, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी आज नियोजन भवन चंद्रपूर येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत केले.\nया बैठकीत महात्मा गांधी राट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, अंत्योदन योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, आवास योजना, ग्रामीण पाणी पुरवठा, पीक विमा, राष्ट्रीय आरोग्य अभियान, इंदिरा आवास योजना, घरकुल शहरी व ग्राम ज्योती विद्युत योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वुध्दापकाळ निवृत्ती योजना, विधवा निवृत्ती वेतन, अपंग निवृत्ती वेतन, राष्र्टीय कुटुंब लाभ योजना यासारख्या महत्वाच्या विषयाच्या आढावा घेतला. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग तीन मध्ये 176 किमीच्या रस्त्यांची अंदाजपत्रके तयार झाली आहेत. पुलाचे सर्वेक्षण व अंदाजपत्रकाच्या कामांना गती देऊन तातडीने कामे पूर्ण करावी अशी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.\nयावेळी समितीचे अध्यक्ष म्हणून खा. धानोरकर बोलत होते. याप्रसंगी आ. प्रतीभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, प्रकल्प संचालक गिरवे व भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक शंकर किरवे यांनी बैठकीचे प्रास्ताविक करुन मागील इतिवृत्ताची माहिती दिली. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्���हत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/other-district/six-blast-in-last-four-months-in-ratnagiri-lote-midc-447190.html", "date_download": "2021-06-21T07:51:06Z", "digest": "sha1:AM4MOK2X3HMPJ6V27URCQQGMTP6QMGDV", "length": 19871, "nlines": 253, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nचार महिने, सहा जीवघेणे स्फोट, रत्नागिरीतल्या लोटे एमआयडीसीत नेमकं चाललंय तरी काय\nखेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीत स्फोटांची मालिका सरुच आहे (six blast in last four months in Ratnagiri Lote MIDC)\nलक्ष्मीकांत घोणसे पाटील, टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी\nचार महिने, सहा जीवघेणे स्फोट\nरत्नागिरी : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीत स्फोटांची मालिका सरुच आहे. त्यात एम.आर.फार्मा कंपनीत नुकताच स्फोट झालाय. वारंवार होणाऱ्या स्फोटांमुळे लोटे एमआयडीसीच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय. गेल्या सहा महिन्यातील इथल्या केमिकल कंपनीमधील हा सहावा स्फोट आहे. यापूर्वी कंपन्यांमध्ये स्फोट होऊन कामगारांचा मृत्यू देखील झालाय. त्यामुळे या स्फोटांची मालिका कधी थांबणार\nएमआयडीसी ठरलीय स्फोटांचं केंद्र\nमुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील लोट परिसरात ही एमआयडीसी आहे. केमिकल कंपन्या या परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत. औद्योगिक विकासासाठी 1980 मध्ये ही एमआयडीसी वसवण्यात आली. मात्र आता ही एमआयडीसी स्फोटांचं केंद्रबिंदू ठरु लागलीय. याच एमआयडीसीतील एम.आर.फार्मा कंपनीत स्फोट झाला. धुराचं प्रचंड लोळ आकाशात उसळले. या आगीत सुदैवानं जीवीतहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालीय.\nअनेक कंपन्यांना बंद करण्याची नोटीस, कारवाई मात्र नाहीच\nवारंवार होणाऱ्या या स्फोटांमुळे एमआयडीसीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. इथल्या सर्व कंपन्या जुन्या झाल्या. त्यामुळे त्यांचं ऑडीट होणं गरजेचं आहे. वारंवार होणाऱ्या स्फोटामुळे इथे एक प्रकारे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. एमआयडीसीतील प्रदुषणामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागतोय. याठिकाणी लोकप्रतिनिधी येतात आणि आश्वासन देतात. मात्र प्रत्यक्षात कोणतीच अंमलबजावणी होताना दिसत नाही. यात काही कंपन्या अशा आहेत की प्रशासनानं बंद करण्याचा नोटीस दिल्या आहेत. मात्र त्या अद्याप सुरुच आहेत. एमआयडीसी जवळच प्रदुषण नियमक मंडळाचं कार्यालय आहे. मात्र कारवाई होताना दिसत नाही.\nचार महिन्यात सहा स्फोटांच्या मोठ्या दुर्घटना\n13 जानेवारी 2021 – दुर्गा फाईल्स कंपनीत आग लागली\n16 जानेवारी 2021 – डेरा पेन्ट्स कंपनीत आग\n15 मार्च – सुप्रिया केमिकमध्ये स्फोट\n20 मार्च 2021 – घरडा केमिकल कंपनीत स्फोट 5 कामागारांचा मृत्यू\n18 एप्रिल 2021 – समर्थं केमिकल कंपनीत स्फोट 4 मृत्यू\n28 एप्रिल – एम आर फार्मा कंपनीत स्फोट\nकेमिकल कंपन्यांमुळे हवेसोबत पाणीही दुषित\nलोटे एमआयडीसत वारंवार होणाऱ्या स्फोटामुळे इथल्या कामगारांच्या जीवीताचा प्रश्न निर्माण झालाय. इथल्या केमिकल कंपन्यांमुळे इथली हवा प्रदुषित तर झाली आहेच, पण पाणी देखील इथलं दुषित झालंय. आता या एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांमध्ये वारंवार स्फोट होऊन आग लागतेय. यापूर्वी स��फोटामुळे लागलेल्या आगीत कामगारांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.\nस्फोटांची श्रृंखला थांबणार कधी इथल्या कंपन्यांच ऑडीट झालंय का इथल्या कंपन्यांच ऑडीट झालंय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. वारंवरा होणाऱ्या स्फोटांमुळे ही एमआयडीसी खरोखर सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. वारंवरा होणाऱ्या स्फोटांमुळे ही एमआयडीसी खरोखर सुरक्षित आहे का प्रशासन याकडे गाभिर्यानं का लक्ष देत नाही प्रशासन याकडे गाभिर्यानं का लक्ष देत नाही की आणखी मोठी दुर्घटना होण्याची वाट प्रशासन पाहतेय की आणखी मोठी दुर्घटना होण्याची वाट प्रशासन पाहतेय\nआमदार योगश कदम यांचा इशारा\nलोटे एमआयडीसीत घडत असलेल्या स्फोटांच्या मालिकेनंतर आमदार योगश कदम यांनी या सगळ्या प्रकरणांची गंभीर दखल घेतली आहे. “या कपन्यांवर तात्काळ कारवाई करावी, नियमांची पायमल्ली करत असलेल्या कंपन्या बंद कराव्यात अशी आपली स्पष्ट भूमिका आहे. या सगळ्याबाबत आपण उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याजवळ स्वतः बोलणार आहोत. करवाईची मागणी करणार आहे. अधिवेशनातही सरकारचे लक्ष वेधणार आहोत. कामगारांचे बळी घेणाऱ्या अशा कपन्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवावे लागेल”, असा इशारा आमदार कदम यांनी दिला आहे.\nहेही वाचा : लोटे एमआयडीसीत भीषण स्फोट, चार कामगारांचा मृत्यू\nएवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या पदरी मृत्यू, हीच का उपकाराची परतफेड\nWeather ALert:पुणे साताऱ्यासह रत्नागिरीला रेड ॲलर्ट, पुढील 3 दिवसात कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा\nSpecial Report | कोल्हापूर आणि रत्नागिरीत रुग्णसंख्या वाढतीच, शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्णवाढ\nCoronavirus: रत्नागिरीत आठ दिवसांचा लॉकडाऊन फेल; कोरोना पॉझिटिव्हिटी रेटमध्ये राज्यात दुसरा क्रमांक\nअन्य जिल्हे 1 week ago\nMonsoon Alert : महाराष्ट्रभर पावसाची शक्यता, रायगड, रत्नागिरीत रेड अलर्ट तर मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा\nमहाराष्ट्र 1 week ago\nWorld Music Day 2021 | बॉलिवूडच्या ‘या’ दमदार गाण्यांनी केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य, आवर्जून ऐका ‘ही’ लोकप्रिय गाणी\nरेल्वे प्रवाशांसाठी IRCTC ची विशेष सुविधा; तिकीट कॅन्सल केल्यावर लगेच मिळणार रिफंड\nबाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं: राज ठाकरे\nVijay Wadettiwar | मुंबईची लोकल कोरोना संपल्याशिवाय सुरु होणार नाही : विजय वडेट्टीवार\nVastu Tips | सकाळी उठल्यावर चुकूनही या वस्तू पाहू नये, नुकसान होऊ शकते\nबाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली\nनवी मुंबई23 mins ago\nना मी जिवंत राहणार, ना तुला जगू देणार, प्रेयसीवर गोळीबार करुन युवकाची आत्महत्या\nWTC Final : काईल जेमिसनने तोडला 80 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांवर हल्लाबोल करत रचला इतिहास\njob notification 2021 : बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी बंपर भरती, 15 हजारांपर्यंत पगार\nGirish Bapat | भविष्यात सेना-भाजप युती शक्य, सरनाईक सगळ्यांच्या मनातलं बोललेत : गिरीश बापट\nमराठी न्यूज़ Top 9\nबाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली\nनवी मुंबई23 mins ago\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nहिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास\nबाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं: राज ठाकरे\nमराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत\nVIDEO: मुंबई लोकल कधी सुरू होणार, महापौर किशोरी पेडणेकरांनंतर वडेट्टीवारांनी केलं ‘हे’ विधान\nWTC Final : काईल जेमिसनने तोडला 80 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांवर हल्लाबोल करत रचला इतिहास\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी\nMaharashtra News LIVE Update | आमदार दिलीप बनकर यांनी भाषणात मंत्र्याचे नाव घेतल्याने आंदोलक मराठा आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/unemployment-rate-in-may-at-119-year-high-797-in-april-unemployment-rate-cmie-128558712.html", "date_download": "2021-06-21T08:26:01Z", "digest": "sha1:FJQYVXX33EDJCUILTUTPK7M3PW6AGKSZ", "length": 4165, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Unemployment rate in May at 11.9%; Year-high, 7.97% in April Unemployment rate: CMIE | मे महिन्यात बेरोजगारी दर 11.9%; वर्षभराचा उच्चांक, एप्रिलमध्ये 7.97% होता बेरोजगारी दर : सीएमआयई - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलॉकडाऊन:मे महिन्यात बेरोजगारी दर 11.9%; वर्षभराचा उच्चांक, एप्रिलमध्ये 7.97% होता बेरोजगारी दर : सीएमआयई\nमे म��िन्यात देशातील बेरोजगारी दर ११.९% टक्क्यांवर गेला आहे. ही गेल्या वर्षभरातील उच्चांकी पातळी आहे. एप्रिलमध्ये हा दर ७.९७% होता. ही माहिती सेंटर फॉर मानिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) ताज्या आकडेवारीत समोर आली आहे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी विविध राज्यांत लॉकडाऊन केल्यामुळे बेरोजगारी दरात वाढ झाली आहे.\nशहरी आणि ग्रामीण भागात बेरोजगारीत खूप वाढ झाली आहे. शहरी भागातील बेरोजगारी दर मेमध्ये १४.७३% वर गेला. तो एप्रिलमध्ये ९.७८% होता. ग्रामीण भागातील बेरोजगारी दर मेमध्ये १०.६३% झाला आहे. एप्रिलमध्ये तो ७.१३% होता. कन्झ्युमर सेंटिमंेट निर्देशांक मेमध्ये घटून ४८.६% झाला. तो एप्रिलमध्ये ५४.४% होता. सीएमआयईने आपल्या विश्लेषणात म्हटले की, “कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशातील आर्थिक घडमोडींना ब्रेक लावला. भारताने लोकांचे उत्पन्न आणि त्यांच्या मनोवृत्तीत खूप सुधारणा करण्याची गरज नाही. देशाच्या आर्थिक सुधारणेत लोकांकडून योगदानाची आशा ठेवता येईल.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B8.%E0%A4%86%E0%A4%B0._%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%A8", "date_download": "2021-06-21T06:15:40Z", "digest": "sha1:UBYFVX34PPIDHQF373X7VOPM3I6EVY42", "length": 10923, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एस.आर. रंगनाथन - विकिपीडिया", "raw_content": "\nशियाळि रामामृत रंगनाथन् (ऑगस्ट १२[१], इ.स. १८९२ - सप्टेंबर २७, इ.स. १९७२) हे एक भारतीय गणितज्ञ आणि पुस्तकालयतज्ञ होत. [२][३] भारतीयांमध्ये वाचनसंस्कृती अधिकाधिक रुजावी यासाठी डॉ. रंगनाथन् यांनी ग्रंथालयशास्त्र आणि त्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले.\n२ गणिताची प्राध्यापकी आणि ग्रंथपाल म्हणून कार्य\n३ लंडन विद्यापीठात अभ्यासक्रम\n५ आधुनिक काळातील कार्याचे महत्त्व\n६ संदर्भ आणि नोंदी\nडॉ.रंगनाथन् यांचा जन्म मद्रास प्रांतातील (सध्याचे चेन्नई) तंजावर जिल्ह्यातील शियाली या छोट्याशा गावात 12 ऑगस्ट 1892 साली झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण शियाली येथील हिंदू हायस्कूलमध्ये झाले. विद्यार्थीदशेपासून त्यांनी संस्कृत वाङ्मयाचे अध्ययन सुरु केले होते. नंतर मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन इंग्रजी विषयात बी.ए.ची पदवी प्राप्त केली.\nगणिताची प्राध्यापकी आणि ग्रंथपाल म्हणून कार्य[संपादन]\nशिक्षण मिळविणे सोपे आहे, पण शिक्षण देणे हे एक शास्त्र आहे, हे लक्षा�� आल्यानंतर त्या शास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवून अध्यापनशास्त्राची ‘एल. टी.’परीक्षा उत्तीर्ण केली आणि गणिताचे प्राध्यापक झाले. नंतर प्राध्यापकाची नोकरी सोडून ते मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून काम पाहू लागले.\nग्रंथालय शास्त्राच्या शिक्षणाकरिता मद्रास विद्यापीठाने आपल्या स्वखर्चाने त्यांना ‘स्कूल ऑफ लायब्ररीयनशिप’साठी लंडनला पाठविले होते. लंडन विद्यापीठाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते पुन्हा मायदेशी परतले. सार्वजनिक ग्रंथालयाची गरज ओळखून ३० जानेवारी १९२८ रोजी त्यांनी 'मद्रास ग्रंथालय संघाची' स्थापना केली. नंतर ग्रंथालयांची झपाट्याने प्रगती झाली.\nसुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणदेखील किती आवश्यक असते, याची महत्त्व डॉ. रंगनाथन् यांनी सर्वप्रथम पटवून दिले. त्याकरिता ग्रंथालयांचा विकास, प्रसार होऊन देशातील सर्वसामान्याना ज्ञानाची कवाडं विनामूल्य खुली करून द्यायला हवी, यासोबत वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी जनतेला करण्याकरिता प्रवृत्त केले पाहिजे, हा विचार डॉ. रंगनाथन् यांनीच सर्वप्रथम देशात रुजवला.\nआधुनिक काळातील कार्याचे महत्त्व[संपादन]\nआधुनिक भारतातील ग्रंथालयांच्या विकासात डॉ. रंगनाथन् ह्यांचा फार मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडं विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन् ह्यांनीच रूजवला. नंतर तो जोपासण्यासाठीही आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. डॉ. रंगनाथन् ह्यांनी मांडलेले पाच पुस्तकालयविज्ञान सिद्धांत हे भारतीय पुस्तकालयविज्ञानाचा पाया समजले जातात. डॉ. रंगनाथन् ह्यांचा वाढदिवस भारतात 'ग्रंथपाल दिन' म्हणून साजरा केला जातो.\nइ.स. १८९२ मधील जन्म\nइ.स. १९७२ मधील मृत्यू\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआयएसबीएन जादुई दुवे वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०१९ रोजी २०:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/marathi-celebrities-giving-salute-corona-warriers-tu-chal-pudha-song-video", "date_download": "2021-06-21T06:10:19Z", "digest": "sha1:J4SAES3WPRUB35IQZE4E6L3JVOGA73UG", "length": 19155, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनाशी लढणा-या योद्धांना ३२ मराठी कलाकारांची गाण्यातून मानवंदना..पहा व्हिडिओ", "raw_content": "\nसेलिब्रिटी देखील दररोज वेगवेगळ्या संकल्पना घेऊन लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहेत..अशीच एक संकल्पना तुमच्यासमोर आणली आहे ती काही मराठी सेलिब्रिटींनी..या संकल्पनेतून त्यांनी डॉक्टर्स, पोलिस, सफाई कामगार यांना तु चाल पुढे तुला रं गड्या भिती कशाची म्हणत या संकटकाळात जीवाची पर्वा न करता देशाच्या संरक्षणासाठी तत्पर असलेल्या या योद्धांना गाण्यातून मानवंदना दिली आहे..या व्हिडिओमध्ये ३२ मराठी कलाकारांचा सहभाग आहे..\nकोरोनाशी लढणा-या योद्धांना ३२ मराठी कलाकारांची गाण्यातून मानवंदना..पहा व्हिडिओ\nमुंबई- कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे..संपूर्ण जगावर कोरोनाव्हायरसचं संकट ओढवलं आहे..यादरम्यान प्रत्येकजण आपापल्या परिने या संसर्गापासून बचावासाठी आवाहन करताना पाहायला मिळतोय..सेलिब्रिटी देखील दररोज वेगवेगळ्या संकल्पना घेऊन लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहेत..अशीच एक संकल्पना तुमच्यासमोर आणली आहे ती काही मराठी सेलिब्रिटींनी..या संकल्पनेतून त्यांनी डॉक्टर्स, पोलिस, सफाई कामगार यांना तु चाल पुढे तुला रं गड्या भिती कशाची म्हणत या संकटकाळात जीवाची पर्वा न करता देशाच्या संरक्षणासाठी तत्पर असलेल्या या योद्धांना गाण्यातून मानवंदना दिली आहे..\nहे ही वाचा: जगभरात नावाजलेली हॉस्टेजेस वेबसिरीज खास मराठीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला\nआपल्या जीवाची पर्वा न करता या संकटकाळात अत्यावश्यक सेवा पुरवणा-यांचा मान राखून तरी लोकांनी घराबाहेर पडू नये, घरात बसून स्वतःचं आणि देशाचं रक्षण करावं असं आवाहन या व्हिडिओमार्फत करण्यात आलं आहे..विशेष म्हणजे हा व्हिडिओ या सेलिब्रिटींनी स्वतःच्याच घरी बसून शूट केला आहे..दिवसरात्र एक करणा-या या योद्धांचे आभार व्यक्त करणे हा या व्हिडिओमागचा खरा प्रयत्न आहे..समीर विध्वंस आणि हेमंत ढोमे यांच्या संकल्पनेतू�� साकारलेल्या या व्हिडिओमध्ये ३२ मराठी कलाकारांचा सहभाग आहे..\nअभिनेता अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, ललित प्रभाकर, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे, प्रसाद ओक, प्रविण तरडे, चिन्मय मांडलेकर, आदीनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, अभिनय बेर्डे, गश्मिर महाजनी, प्रियदर्शन जाधव, जसराज जोशी तर अभिनेत्री सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, क्षिती जोग, रिंकू राजगुरु, मृण्मयी देशपांडे, वैदेही परशुरामी, श्रेया बुगडे, अनिता दाते, मिथीला पालकर, शिवानी सुर्वे, स्पृहा जोशी, प्राजक्ता माळी, सायली संजीव, हृता दुर्गुळे अशा एकुण ३२ कलाकारांनी मिळून या व्हिडिओद्वारे जनजागृती केली आहे...\nकाही दिवसांपूर्वीच बिग बी अमिताभ यांच्याकडून घरातंच राहा अशी जनजागृती करणारा एक आगळा वेगळा व्हिडिओ तयार केला गेला होता...विशेष म्हणजे बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी देखील हा व्हिडिओ घरात राहुनच शूट केला होता..त्यामुळे सध्या कोरोनाशी लढायचं असेल तर घरात राहुनंच खुप मोलाचं सहकार्य आपण सगळे करु शकतो हाच संदेश देण्याचा सगळे प्रयत्न करत आहेत..\n’ सुवर्ण दशक सोहळ्याची नामांकनं जाहीर\nझी टॉकीजच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षक दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाही हा दैदीप्यमान पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. पण या सोहळ्याचं हे वर्ष काहीसं खास असणार आहे. यंदाचा हा लोकप्रिय सोहळा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षक दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाही हा दैदीप्यमान पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. पण या सोहळ्याचं हे वर्ष काहीसं खास असणार आहे. यंदाचा हा लोकप्रिय सोहळा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ सुवर्ण दशक सोहळा म\n'हवा आपलीचं रं...'; ट्रेलरने उडवला 'धुरळा'\nपुणे : 'धुरळा' चित्रपटाचा टीझर यापूर्वी रिलीज झाला होता. त्यानंतर आता ट्रेलरही रिलीज झाला आहे. राजकारणाची रणधुमाळी दाखवणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पण 'धुरळा' करेल, अशी आशा आता लागली आहे.\nVideo : गणेशोत्सवानिमित्त जागृती करण्यासाठी पुणे पोलिसांसह मराठी सेलिब्रेटीही मैदानात\nपुणे : \"कोरोनामुळे यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुयात', \"घरीच विसर्जन करा\", \"गर्दीत जाण्याचे टाळा,' असा संदेश देत आहेत, मराठी चित्रपटसृष्टीतील तारे व तारका. उत्सवकाळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी, पुणेकरांमध्ये जागृती घडविण्यासाठी मराठी कलाकारांनी कंबर कसली आहे. त\nनागपुरात अन्नक्षेत्र फाउंडेशनची चांगुलपणाची चळवळ, फेसुबकच्या माध्यमातून दिग्गजांसोबत संवाद\nनागपूर : लॉकडाऊन तसेच कोरोनामुळे मानवाच्या वागण्यावर आलेल्या मर्यादांमुळे अनेकजण हतबल झाले आहेत. ज्येष्ठांना तर घरी बसून काय करावे हेच सुचेनासे झाले आहे. त्यांना बौद्धिक खाद्य पुरवण्यासाठी भारताचे निवृत्त परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि नागपूरकर उद्योजिका अरुणा पुरोहित यांच्या अन्न\nसुयश टिळकचा सोशल मीडियाला रामराम\nमुंबई: तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला मराठमोळा अभिनेता सुयश टिळकने सोशल मीडियाला रामराम केला. इन्स्टाग्रामवर कवितेच्या काही ओळी पोस्ट करत त्याने सोशल मीडिया सोडत असल्याचं जाहीर केलं. मात्र यामागचं नेमकं कारण त्याने अद्याप स्पष्ट केलं नाही.\nFilmfare Marathi Awards 2020 : 'आनंदी गोपाळ'च्या टीमवर पुरस्कारांचा वर्षाव\nप्लॅनेट मराठी प्रस्तुत फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२०चं पाचवं पर्व नुकतंच पार पडलं. हा पुरस्कार सोहळा कलर्स मराठीवर येत्या १४ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित केला जाईल. या पुरस्कार सोहळ्यात ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या समीर विद्वांस दिग्दर्शित आनंद\nसिद्धार्थच्या गोंधळात गोंधळ; सोनाली कुलकर्णीने दिल्या हटके शुभेच्छा\nमुंबई - मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा विवाह मराठमोळ्या पद्धतीनं पार पडला. पुण्यात झालेल्या या विवाहसोहळ्याला अभिज्ञा भावे, इशा केसकर,उमेश कामत , पूजा सामंत, भूषण प्रधान या या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मेहंदी ,संगीत आणि लग्न सोहळ्याचे फोटो सिद्धार्थ आणि मिताली\nमराठी कलाकारांचा 'झिम्मा'; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे मराठी चित्रपटांमध्ये नेहमीच नव्या कल्पना प्रेक्षकांसमोर मांडतो. 'पोश्टर गर्ल', 'बघतोस काय मुजरा कर', 'चोरीचा मामला' हे हेमंतचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. नुकताच हेमंतच्या 'झिम्मा' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या प\nसोज्वळ सायलीच्या हॉट सीनची जोरदार चर्चा; VIDEO व्हायरल\nमराठी चित्रपटसृष्टीमधील तसेच छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीवचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या 'काहे दिया परदेस' या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. सध्या सायलीची शुभ मंगल ऑनलाईन या मालिकेतील शर्वरी नावाच्या मुलीच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले. नुक\nVideo : 'झिम्मा' ट्रेलरमधील सायली संजीवच्या 'त्या' बोल्ड सीनची चर्चा\nजागतिक महिला दिनानिमित्त 'झिम्मा' या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. विविध वयोगटातील आणि विविध पार्श्वभूमी असणाऱ्या सात बायका परदेशी फिरायला जातात आणि त्यादरम्यान काय गमतीजमती होतात, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद तर मिळतोच आ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/6122", "date_download": "2021-06-21T06:06:46Z", "digest": "sha1:PCXTAL5YGVIPBDFCPAW4EYQMQMCAGULI", "length": 12559, "nlines": 196, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "मुलचेरा तालुक्यातील भगतनगर येथे दोन मुलांना जलसमाधी | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome गडचिरोली मुलचेरा तालुक्यातील भगतनगर येथे दोन मुलांना जलसमाधी\nमुलचेरा तालुक्यातील भगतनगर येथे दोन मुलांना जलसमाधी\nखाजगी बोडीत पडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना काल दि.22 ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान मुलचेरा तालुक्यातील भगतनगर येथे घडली.रोहन रतन बेपारी (9) आणि संजीव सुशेन भक्त (9) असे मृतकांचे नाव आहेत.\nभगतनगर मुख्य चौकलगत असलेल्या एका खाजगी बोडीत दोन मुले पडल्याची माहिती काल दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान गावकऱ्यांना मिळाली,येथील माजी उपसरपंच निखिल इज्जतदार आणि गावकऱ्यांनी लगेच धाव घेऊन त्या बोडीत शोध घेतले असता दोन्ही मुलांचे मृतदेहच आढळून आले.\nयाची माहिती मिळताच महसूल विभागाचे कर्मचारी, मुलचेरा पोलीस स्टेशनचे अधिकारी मिलिंद पाठक आणि त्यांच्या चमुनी घटना स्थळाला भेट देऊन मोका पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले.काल सायंकाळच्या दरम्यान शवविच्छेदन करून मृतदेह घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आले.\nऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू असताना गावातील दोन मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून दोन्ही बालक केवळ 9 वर्षाचे असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.\nPrevious articleगणपती बाप्पा कोरोनाचे विघ्न पळवारा:.यु.कॉ गोंडपिपरी तालुका अध्यक्षाचे श्री गणेशाला साकडे\nNext articleराजुरा युवक काँग्रेस तर्फे कुणाल राऊत यांचे जंगी स्वागत.\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nपालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर..\nपुनर्वसनाचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\nमॅजिक बस इंडिया फाऊंडेशनतर्फे विविध ठिकाणी जागतिक योग दिवस साजरा…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\nकोरोनामुळे घ���ातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/11/congress-in-graduate-constituency.html", "date_download": "2021-06-21T06:33:57Z", "digest": "sha1:W5YYHILQUTPFZ5VSBM3EK3VOMOYLA7D7", "length": 11387, "nlines": 101, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "पदवीधर मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी मिलिंद वानखेडे यांना द्या - KhabarBat™", "raw_content": "\nHome Unlabelled पदवीधर मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी मिलिंद वानखेडे यांना द्या\nपदवीधर मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी मिलिंद वानखेडे यांना द्या\nशिक्षक संघटनेचे व पदवीधरांचे काँग्रेसला साकडे\nनागपूर - नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे सरांना देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक व पदवीधरांतर्फे काँग्रेसला करण्यात आली आहे. या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री बबनराव तायवाडे यांची भेट घेण्यात आली.\nनागपूर पदवीधर मतदार संघातील मागील आमदारांनी पदवीधर व शिक्षकांच्या अपेक्षाचा भंग केला. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात नाराजी आहे. हि नाराजी लक्षात घेता शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व आक्रमक व्यक्तीमत्वाला काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी द्यावी तसेच या उमेदवारीसाठी शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नावाचा विचार करावा अशी मागणी करण्यात आली. पदवीधर निवडणूकीतील जाहिरनाम्यात जुनी पेन्शन योजना लागू करणे, यासंदर्भात शासन स्तरावरून निर्गमित करण्यात आलेल्या विविध अध्यादेशात सुधारणा करणे, घोषित अघोषित शाळा व महाविद्यालयांना अनुदान देणे, पदवीधरांचे विविध प्रश्न सोडविणे या मागण्यांचा समावेश करण्यात यावा.\nसदर मागणी व उमेदवारी संदर्भात पक्षश्रेष्ठीसोबत बोलणे करणार असल्याचे आश्वासन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री बबनराव तायवाडे यांनी दिले. यावेळी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ) च्या महिला जिल्हा संघटक सौ प्रणाली रंगारी, माध्यमिक संघटक सौ नंदा भोयर, टिईटी कृती समिती संघटक सौ रिना टाले\nमाध्यमिक जिल्हा संघटक राजू हारगुडे, दुर्योधन बांगरे, नागपूर विभागीय सचिव खिमेश बढिये, शिक्षकेतर कर्मचारी संघटक मनीष जुनोनकर, पदवीधर प्रतिनिधी संजय भोयर, रंगराव पाटील, उच्च माध्यमिक संघटक प्रा. कमलेश शहारे, प्रा. बाळासाहेब लाड, कळमेश्वर तालुका संघटक गणेश उघडे,\nमुख्याध्यापक चेमदेव वसु, अपंग विभाग संघटक दिनेश गेटमे, कामठी तालुका संघटक अरविंद घोडमारे, पदवीधर प्रतिनिधी प्रशांत सरपाते, लोकोत्तम बुटले सतीश चौधरी आदी नागपूर जिल्ह्य़ातील पदाधिकारी उपस्थित होते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/health-news-marathi/green-apple-is-beneficial-for-diabetics-learn-the-benefits-nrng-138019/", "date_download": "2021-06-21T06:12:16Z", "digest": "sha1:N26LIFWP2AAS6GZNF6YFLKWATUXZMUR3", "length": 12894, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Green apple is beneficial for diabetics; Learn the benefits nrng | ग्रीन ॲपल आहे मधुमेहींसाठी लाभदायक; जाणून घ्या फायदे | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून २१, २०२१\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nहेल्थ टिप्स ग्रीन ॲपल आहे मधुमेहींसाठी लाभदायक; जाणून घ्या फायदे\nलाल चुटूक आणि ज्युसी सफरचंद बाजारात सहज उपलब्ध आहेत. मात्र त्याचसोबत हिरवट सफरचंददेखील आजकाल सर्रास दिसतात. प्रामुख्याने मधूमेहींना हिरवी सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो.\nया उक्तीप्रमाणे आरोग्यदायी राहण्यासाठी सफरचंदाचे सेवन नक्कीच फायदेशीर ठरते. लाल चुटूक आणि ज्युसी सफरचंद बाजारात सहज उपलब्ध आहेत. मात्र त्याचसोबत हिरवट सफरचंददेखील आजकाल सर्रास दिसतात. प्रामुख्याने मधूमेहींना हिरवी सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. पण सफरचंदामधील रंगांचा फरक त्यामधील आरोग्यदायी गुणधर्मांमध्येही बदल करतात का \n‘या’ सवयी असतील तर लगेच थांबवा; अन्यथा किडनी फेल झालीच म्हणून समजा\n– हिरव्या सफरचंदामध्ये कमीत कमी साखर आणि अधिक प्रमाणात फायबर घटक आढळतात. त्यामुळे फळं खाल्ल्यानंतर किंवा सफरचंदासारखे गोडसर फळ खाल्ल्यानंतर लगेचच रक्तातील साखर वाढू शकते हा धोका कमी करण्यासाठी हिरवी सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. त्यामुळे प्रामुख्याने टाईप 2 डाएबेटीक्सच्या रुग्णांमध्ये हिरवी सफरचंद खाण्याचा फायदा होतो.\n– हिरव्या सफरचंदामध्ये ���ॅन्टीऑक्सिडंट घटक आणि सोबतच व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते.\n– हिरव्या सफरचंदामध्ये 20 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात त्यामुळे त्यातील साखरेमुळे शरीराला आवश्यक उर्जादेखील मिळते. हिरव्या सफरचंदाची GI पातळी 39 आहे. म्हणजेच हिरवी सफरचंद एक लो ग्लासमिक पदार्थाचा पर्याय आहे.\n– दुपारच्या जेवणानंतर एक हिरवे सफरचंद नक्की खावे. मात्र त्याची साल काढू नका. सालीमध्ये अनेक पोषक गुणधर्म असतात.\n– प्रामुख्याने त्यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट गुणधर्म असतात. मात्र मधूमेहींनी किती प्रमाणात सफरचंद खावे यावर काही मर्यादा आहेत. त्याच्या नियमित कॅलरीजच्या आवश्यकतेनुसार त्यांनी किती तुकडे सफरचंद खावे हे ठरते. त्यामुळे मधूमेहाच्या रुग्णांनी त्यानुसार आहारतज्ञांचा सल्ला घ्यावा.\n– एकाचवेळी मोठे किंवा भरपूर सफरचंद खाल्ल्यास रक्तातील साखर पटकन वाढू शकते. म्हणूनच मध्यम आकाराचे सफरचंद निवडावे. तसेच सफरचंद पीनट बटर, कॅरॅमल किंवा चॉकलेट सॉसमध्ये बुडवून खाणे टाळा.\n– हिरव्या सफरचंदाप्रमाणेच बेरीज सारख्या लो ग्लासमिक इंडेक्स असणार्या फळांचा स्मुदीमध्ये समावेश करून आस्वाद घेणेदेखील फायदेशीर ठरते.\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nव्हिडिओ गॅलरीअंतरा- मल्हारची हटके स्टोरी\nPhotosशर्वरीचा हळदी समारंभासाठी खास लूक, फोटोबघून चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nसोमवार, जून २१, २०२१\nस्वबळावर निवडणुका लढणार असा नारा दिल्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रत्युत्तराने महाविकास आघाडीत भविष्यात बिघाडी होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanjeevchaudhary.com/2018/11/", "date_download": "2021-06-21T08:04:11Z", "digest": "sha1:5GRZJZB64IGODCHDQRY6QZAFZTFJKPKX", "length": 14486, "nlines": 166, "source_domain": "www.sanjeevchaudhary.com", "title": "Sanjeev Chaudhary - संजीव चौधरी: November 2018", "raw_content": "\nविचारायच्या राहून गेलेल्या काही गोष्टीं\n\"विचारायच्या राहून गेलेल्या काही गोष्टीं\"\nती. रु. आजोबा ,\nपत्रास कारण कि आज आयुष्यातील रिटायरमेंट च्या दशकात येऊन पोहोचलो आहे . तेव्हा ह्या पत्रा द्वारे तुमच्याशी थोडे बोलावे असा विचार केला. खर म्हणजे तुमच्याशी बोलणे हा बहाणा आहे त्या निमीत्ताने स्वतःशीच बोलावे हा इरादा आहे. आजोबा लहानपण कोणतेच डिजिटल गॅझेट नसल्यामुळे डब्बा गोल,विटी दांडू सूरपारंब्या असले खेळ खेळण्यात मजेत गेले तसेच तुमच्या सोबत महाभारतातील गोष्टी ऐकत माझे बालपण घडत गेले. आता डिजिटल गॅझेट च्या दुनियेत मुले हरवली आहेत आणि मैदानी खेळ खेळायला विसरली आहेत त्या दोघांचा सुवर्ण मध्य समजावून सांगणाऱ्या तुमच्या सारख्या आजोबांची सध्या खूप गरज आहे.\nथोडा मोठा झालो तेव्हा क्रिकेट कळायला लागले आणि रेडिओवर फक्त कोमेंट्री ऐकून एवढ्या Excitement चा अनुभव मिळू शकतो ते अनुभवास मिळाले . त्यानंतर टीव्ही आणि अमिताभ ने वेड लावले. अगदी लहानपणी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला देश भक्तीची गाणी आणि स्वतंत्र लढ्याच्या कथा ऐकून भारावून जात होतो . पण अमिताभ च्या ज्वलंत अभिनयामुळे मुळे म्हणा किंवा आयुष्यात आलेल्या काही कटू अनुभवांमुळे म्हणा आयुष्यातील ग्रे शेड जाणवायला लागली कधी आणि आवडायला लागली कशी हे कळलेही नाही. लहान पणा पासून कृष्ण हा माझा आवडता पण कृष्णकृत्य हे चांगल्या अर्थी का वाईट हा संभ्रम माझा अजूनही आहे. तसेच गांधी चांगले होते का वाईट हा प्रश्न मला लहानपणीच पडला होता. पण तुम्ही योग्य वेळी मला योग्य मार्गदर्शन करून नीट समजावले . मी एकदा तुमच्या समोर गांधी विरोधी मत प्रदर्शित केले तेव्हा तुम्ही म्हणाले. \"गांधी वर मत द्यावे एवढे तुझे वयही नाही आणि अभ्यासही नाही. त्यांनी देशासाठी जे केले त्यात काही चुका झाल्या असतीलहि पण देशाला बरेच काही दिले हे सुद्धा एक सत्य आहे.तर त्याचा आदर करायला शिक. चुका त�� मानव जन्म घेतल्या नंतर देव चुकवू शकले नाहीत; आपण तर सर्व सामान्य माणसे आहोत. \"\nआजोबा तुम्ही महाभारतातील गोष्टी सांगून आणि त्याचा खऱ्या जीवनाशी असलेला संबंध समजावून माझे बालपण घडवले त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार . तुम्ही मला नेहमी कर्मयोगाचे महत्व शिकवले. तुम्ही म्हणायचे\n\" तुमच्या वाट्याला जे आले आहे किवा तुम्ही जो व्यवसाय स्वीकारला आहे तो खऱ्या अर्थाने एक कर्मयोगी बनून तुम्ही पूर्ण केला पाहिजे. तुम्ही सैनिक असाल तर शत्रूला मारणे हेच तुमचे कर्तव्य आहे तेथे अहिंसे बद्दल विचार करून चालणार नाही. तुम्ही डॉक्टर असाल तर रोग्याला बरे करणे हे तुमचे कर्तव्य आहे. त्याच्यामुळे मला रोग झाला तर असा विचार करून तुम्हाला चालणार नाही. शिक्षक असाल तर खरे विद्यादान करणे तुमचे कर्तव्य आहे आणि राजकारणी असाल तर खऱ्या अर्थाने जनतेच्या भल्यासाठी तुम्ही राजकारण करणे हेच तुमचे कर्तव्य आहे.\"\nआजोबा महाभारत युद्धामध्ये कौरव बरोबर होते का पांडव हा प्रश्न तुम्हाला विचारायचा राहुल गेला कारण कृष्ण ज्या बाजूने तेच योग्य आणि तेच जिंकणार हीच त्या वेळेची समज आणि भावना होती. आजच्या भारतातील राजकीय महाभारत युद्धामध्ये तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. २०१९ च्या निकालानंतर कळेल कृष्ण कोण आणि कोणत्या बाजूने होता. 😊\nतुम्हाला माहित आहे का असल्यास कळवावे . लोभ असावा.\nकर्मयोग आणि भारतीय राजकारण\nसुखी होण्याचा मंत्र - How to be Happy\nविचारायच्या राहून गेलेल्या काही गोष्टीं\nकर्मयोग आणि भारतीय राजकारण\nगांधीना विरोध करणे हि तरुण पिढी मध्ये आपला वेगळेपणा सिद्ध करण्याची सोपी पद्धत कधी रूढ झाली ते मला माहित नाही , पण मी शाळेत असतांना कळत नसून...\nआमचा मोठा मुलगा हर्षवर्धन आणि प्रियंका ह्यांचे लग्न ३१ जानेवारी २०२० ला व्यवस्थित पार पडले. ह्या साठी मी , माझी पत्नी सौ मीना आणि ...\nखानदेशचा शोध घेतांना -Rural Development\n1. परिणामा पेक्षा, प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा. 2. जे काम कराल त्यात जीव ओता आणि उत्कटता आतून जाणवू द्या, 3. 'चांगले' किंव...\nबऱ्याच दिवसांपासून स्वतःचा ब्लॉग लिहावयास सुरुवात करावी असे मनात होते पण मुहूर्त लागत नव्हता. पण मागचा महिना मुलाच्या ११ वीच्या प्रवेश्या...\nथोडे रोजच्या व्यायामा विषयी तुमचे स्वस्थ आणि निरोगी शरीर हीच तुमची खरी शक्ती असते . तुमचे शरीर स्वस्थ आणि निरोग�� नसेल तर प्रेम आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://mr.jcleafspring.com/news/", "date_download": "2021-06-21T07:37:53Z", "digest": "sha1:QX33Y7DN3UPBC6OCPGL3QS7SFQ7O65OG", "length": 8709, "nlines": 177, "source_domain": "mr.jcleafspring.com", "title": "बातमी", "raw_content": "\nप्रगत स्वयंचलित उत्पादन ओळी\nMercedez Benz लीफ स्प्रिंग\nटोयोटा आणि हिनो लीफ स्प्रिंग\nट्रे प्रकार लीफ स्प्रिंग\nट्रेलर प्रकार लीफ स्प्रिंग\n2020 मध्ये ऑटोमोटिव्ह लीफ स्प्रिंग घटक ग्राहक बाजारपेठेचा स्केल, सद्य स्थिती, आणि 2027 मधील तांत्रिक अंदाज\nऑटोमोबाईल लीफ स्प्रिंग असेंब्लीसाठी ग्राहक बाजार हळूहळू परिवर्तनाच्या दिशेने विकसित होत आहे. या हालचाली सध्या होत असलेल्या बाजाराच्या सुधारणांचे सूचक आहेत. बाजाराची वार्षिक-वर्ष-दर वाढ 2020-2027 च्या पुढील दशकात अपेक्षित वाढ दर्शवते (...\nलीफ स्प्रिंग कसा बनवायचा\n1. फ्लॅट बारचे शेअरिंग 2. सेंटर होल पंचिंग / ड्रिलिंग 3. हीटिंग प्रक्रिया (गरम आणि कोल्ड प्रक्रिया) 1. आई फॉर्मिंग / रॅपर फॉर्मिंग २. डायमंड कटिंग / एंड ट्रिमिंग / रुंदी कटिंग / एंड टेपरिंग nd. एंड पंचिंग / एंड ग्रूव्हिंग / अंत वाकणे / ...\nएक उरलेली जागा काय आहे\nबर्याच वाहन भागांप्रमाणेच, पानांचा एक स्प्रिंग म्हणजे वाहनावरील त्या वस्तूंपैकी एक आहे जो आपल्याला ब्रेक होईपर्यंत किंवा थकल्याशिवाय आपल्याला पाहिजे असतो हे आपल्याला माहित नसते शतकानुशतके, आमची वाहने पुरवित असलेल्या तुलनेने गुळगुळीत वाहतुकीच्या लक्झरीने आमचे नुकसान झाले आहे. हे सर्व धन्यवाद आहे ...\nऑटो पार्ट्स पुरवठा करणारे: घरगुती वॅना आउट आणि परदेशात वांना\nजिआंग्सी जिआचुआंग हा देशांतर्गत एक मोठा व्यावसायिक वाहन निलंबन आर अँड डी पुरवठा करणारा आहे, मुख्य उत्पादने ऑटोमोटिव्ह लीफ स्प्रिंग आणि एअर सस्पेंशन सिस्टम, शेती यंत्रणेची उपकरणे (टिलर ब्लेड), ऑटोमोटिव्ह आणि अॅग्रीकल्चरल फास्टनर्स आहेत. कंपनीकडे पास ...\nसहकार्याचे संबंध स्थापित करण्यासाठी आमच्या कारखान्यांना भेट देण्यासाठी जगभरातील ग्राहकांचे हार्दिक स्वागत आहे.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आमच्याकडे सोडा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-06-21T06:08:39Z", "digest": "sha1:VXH3BWUHBA34V5C3EYTG276OQZHSYPJW", "length": 13600, "nlines": 162, "source_domain": "mmkmedia.in", "title": "मान्सून ट्रॅकर: राज्यातील किनारी भागांत एनडीआरएफची 15 पथके तैनात, मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने खबरदारी | Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome News मान्सून ट्रॅकर: राज्यातील किनारी भागांत एनडीआरएफची 15 पथके तैनात, मुसळधार पावसाचा अंदाज...\nमान्सून ट्रॅकर: राज्यातील किनारी भागांत एनडीआरएफची 15 पथके तैनात, मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने खबरदारी\nहवामान विभागाकडून मुंबईत रेड अलर्ट जारी\nदक्षिण-पश्चिम मान्सूनचे बुधवारी मुंबई जोरदार आगमन झाले. बुधपारी पहाटेपासून दिवसभर झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात गुडघाभर पाणी साचले. या पावसामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, आजही हवामान विभागाकडून मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.\nएकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे पावसाच्या पाण्याचा फटका कोकण किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. मॉन्सूनमुळे समुद्राने सुद्धा रौद्ररूप धारण केले आहे. आज सकाळपासून समुद्र खवळलेला दिसत असून, समुद्राच्या लाटांचे रौद्ररूप किनारपट्टी भागात पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर एनडीआरएफची 15 पथके किनारपट्टी भागात तैनात करण्यात आली आहेत. एनडीआरफचे अधिकारी अनुपम श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली.\nयंदा मान्सूनचे लवकर आगमन\nदरम्यान, IMD मुंबईने सॅटेलाइट ऑब्जर्वेशनद्वारे सांगितले की, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 3-4 तास 2-3 सेमी/तास पावसाचा अंदाज आहे. मुंबईशिवाय, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही 10 जूनला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. IMD मुंबईचे उप महासंचालक डॉ. जयंत सरकार यांनी सांगितल्यानुसार, सामान्यतः मुंबईमध्ये दरवर्षी 10 जूनला मान्सून दाखल होतो, पण यंदा एक दिवस आधीच दाखल झाला आहे.\nपावसाचा लोकल सेवेपर परिणाम\nया पावसाचा परिणाम लोकलवरही झालेला पाहायला मिळत आहे. पावसामुळे, आज सकाळी 9.30 पासून कुर्ला आणि CSMT स्टेशनदरम्यान असलेली लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. मुंबईमध्ये पावसामुळे समुद्राला भरती येऊ शकते. तसेच, यावेळी 4 ते 5 मीटर उंच लाटा येण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.\nगोवा, महाराष्ट्र, गुजरातमध्ये 11-13 जूनपर्यंत मुसळधार पाऊस\nतिकडे गुजरातच्या किनारपट्टी भागा�� चक्रीवादळाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळमध्ये दिसून येतोय. त्यामुळे या राज्यांमध्ये 11-13 जूनदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.\nPrevious article‘या’ जिल्ह्यात रेड अलर्ट अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आजपासून दोन दिवसांचा लॉकडावून\nNext articleकामाशी प्रामाणिकपणा: गटार स्वच्छ आहे की नाही हे तपासण्यासाठी महिला अधिकारी उतरली मॅनहोलमध्ये, कामाचे सर्वच स्तरांतून जोरदार कौतूक\nइंटरनेटचे दुष्परिणाम: दहावीचा मुलगा ऑनलाइन क्लास करत लागला गेमच्या नादी; पैसे उडवले, मग घर सोडून पळाला\nफेलोशिप: पाच वर्षांत 645 जणांना फेलोशिप, अनुसूचित जातीच्या सर्वाधिक 225 विद्यार्थ्यांना लाभ\nमंडे पॉझिटिव्ह: नेदरलँडहून बियाणे मागवून उच्चशिक्षित युवतीने घेतले रंगीत सिमला मिरचीचे उत्पादन\n‘तेजस एक्सप्रेस’ पुन्हा सुरु करण्याचा रेल्वे मंडाळाचा इशारा\nसात महिन्यांच्या कालावधीनंतर आयआरसीटीसी आता १७ ऑक्टोबर, २०२० पासून तेजस एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्यास तयार आहे. वृत्तानुसार तेजस एक्स्प्रेस गाड्या लखनऊ-नवी दिल्ली आणि अहमदाबाद-मुंबई या मार्गावर धावतील.\nस्कॅम १९९२ प्रसिद्ध अभिनेता प्रतीक गांधी घेऊन येत आहे नवा चित्रपट ‘रावन-लिला’\nप्रतीक गांधी सध्या हंसल मेहता यांच्या आयुष्यावर आधारित लोकप्रिय वेब सीरिज स्कॅम १९९२ च्या वैभवात भर घालत आहेत.\nशास्त्रज्ञांनी शोधले पृथ्वी पेक्षा जीवनासाठी उपयुक्त असे दोन डझन ग्रह\nजर आपण असा विचार केला की मानवा साठी केवळ पृथ्वी हाच परिपूर्ण ग्रह आहे, तर कदाचित आपण चुकीचे ठरू शकता कारण शास्त्रज्ञांनी दोन डझन असे ग्रह शोधले आहेत जे राहण्यास योग्य आहेत आणि बहुदा जीवनाच्या वाढीस अनुकूल अशी परिस्थिती देखिल दिसून येत आहे. संशोधनात असे आढळले आहे की पृथ्वी पेक्षा अधिक चांगले जीवन जगता येईल असे किमान 24 ग्रह आहेत.\nही महिला मातीशिवाय घराच्या छतावर फळे आणि भाज्या पिकवते, पिकवण्याची पद्धत बघून व्हाल थक्क\nआपण कधी मातीशिवाय फळ आणि भाज्या पिकवत असल्याचे ऐकले आहे आता आपण विचार कराल की हे कसे शक्य आहे आता आपण विचार कराल की हे कसे शक्य आहे पण पुण्यातील नीला रेनावीकर ही महिला गेल्या 10 वर्षांपासून आपल्या घराच्या छतावर म��तीशिवाय फळे आणि भाजीपाला पिकवत आहे.\nहा जग संपवण्याचा प्रयत्न का \nकोरोना हे नाव ऐकल्यावर आता भीती वाटायला लागली आहे, कारण वुहानच्या एका छोट्या मार्केट मधून जन्माला आलेला हा रोग अख्या जगाच्या मानगुटीवर बसेल याची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6_%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2021-06-21T08:11:25Z", "digest": "sha1:XPVCUPVQYS5H74NOKKDQAYGTTGB4XPQX", "length": 5190, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "द लंडन गॅझेट - विकिपीडिया", "raw_content": "\nद लंडन गॅझेट ब्रिटिश सरकारचे अधिकृत वर्तमानपत्र आहे व ते यूके मधील एक मान्यताप्राप्त वर्तमानपत्र आहे.हे एक सर्वात जुने इंग्रजी वर्तमानपत्र असल्याचा दावा करण्यात येतो कारण त्याचे प्रथम प्रकाशन ७ नोव्हेंबर १६६५ ला ऑक्सफर्ड गॅझेट म्हणून करण्यात आले होते.[१];[२]\n^ \"क्र. 6231\". द लंडन गॅझेट. ४ जानेवारी १७२३. p. १. ; \"क्र. 6257\". द लंडन गॅझेट. ४ एप्रिल १७२४. p. 1.\n^ \"क्र. 1\". द ऑक्सफर्ड गॅझेट. ७ नोव्हेंबर १६६५. p. 1.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयुनायटेड किंग्डम मधील वृत्तपत्रे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जानेवारी २०१९ रोजी ०७:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/green-ration-card-holder-get-5-kg-food-grains-person-356494", "date_download": "2021-06-21T06:42:23Z", "digest": "sha1:ZCO6ACMZ27YMGBLE5FGKKHOXYEVBD26Q", "length": 17742, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सर्वसामान्यांसाठी खूशखबर! सरकार आणतंय 'ग्रीन रेशन कार्ड'", "raw_content": "\nकेंद्र सरकारच्या निर्देशावर देशातील राज्य सरकारे गरीब लोकांसाठी ग्रीन रेशनकार्ड योजना आणत आहे.\n सरकार आणतंय 'ग्रीन रेशन कार्ड'\nनवी दिल्ली: केंद्र सरकारच्या निर्देशावर देशातील अनेक राज्य सरकारे गरीब लोकांसाठी ग्रीन रेशनकार्ड (Green Ration Card Scheme) योजना आणत आहे. या योजनेमुळे गरिबांना एक रुपयात एक किलो अन्नधान्य मिळणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील सरकारे ग्रीन कार्डच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभापासून वंचित राहिलेल्या गरिबांना अन्नधान्य पुरवणार आहेत.\nहरियाणा, झारखंडसह अनेक राज्य सरकारांनी या दिशेने तातडीने काम सुरू केले आहे. अनेक राज्य सरकारे या वर्षाच्या अखेरीस किंवा 2021 च्या सुरुवातीला ही योजना राज्यात राबवणार आहेत. झारखंड सरकारने 15 नोव्हेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत आतापर्यंत रेशनकार्डपासून वंचित राहिलेल्या गरीब कुटुंबांनाच या योजनेचा फायदा होणार आहे. ग्रीन रेशनकार्डधारकांना यासाठी नव्याने अर्ज करावा लागणार आहे.\n अबुधाबीतील कंपनीची 5512 कोटींची गुंतवणूक\nअशाप्रकारे अर्ज करू शकाल-\nग्रीन रेशनकार्ड मिळवण्यासाठी रेशनकार्डसारखीच अर्जाची पद्धत असेल. ग्रीन रेशनकार्डसाठी जनसेवा केंद्र, अन्न पुरवठा विभाग किंवा पीडीएस सेंटरवर अर्ज करता येईल. अर्जदारला स्वतः ऑनलाइन अर्जही करू शकता येईल. अर्जदारांना ग्रीन रेशनकार्ड मिळवण्यासाठी विविध प्रकारची माहिती द्यावी लागणार आहे. ग्रीन रेशनकार्डसाठी आधार कार्ड क्रमांक, मोबाइल क्रमांक, बँक खात्याचा तपशील, निवासी आणि मतदार ओळखपत्र देणे अनिवार्य असेल.\nग्रीन रेशनकार्डअंतर्गत राज्य सरकार गरिबांना प्रति व्यक्ती 5 किलोग्रॅम अन्नधान्य देणार आहे. देशातील अनेक राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी ही योजना सुरू केली आहे. या योजनेची सर्व जबाबदारी राज्य सरकारांची असेल. याबद्दल सध्या विविध राज्यात ही योजना कशी प्रभावीपणे राबवता येईल यावर चर्चा सुरु आहे. राज्ये अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ग्रीन कार्ड देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येत आहे.\nआरोग्य विमा घेण्यापूर्वी घ्या काळजी; IRDAIने दिली महत्वाची माहिती\nदेशभरात राज्य सरकारतर्फे ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेमध्ये बीपीएल कार्डधारकांनाच ग्रीन रेशनकार्ड मिळतील. ही योजना जरी केंद्र सरकारने तयार केली असली तरी त्याच्या अंमलबजावणी काम राज्य सरकारांना करावे लागणार आहे. महत्वाचे म्हणजे या योजनेचा फायदा फक्त बीपीएल कार्डधारकांनाच होणार आहे. तसेच बीपीएल कार्डधारक किती गरीब आहेत हे देखील पाहिले जाणार आहे. याबद्दलची बातमी न्यूज 18 ने दिली आहे.\nऑनलाईन गंडा घालणारी आंतरराज्यीय टोळी दिग्रस पोलिसांच्या जाळ्यात; ९ महिन्यांनी लागले हाती\nदिग्रस (जि. यवतमाळ) : स्थानिक रहिवासी असलेले सेवानिवृत्त रेणुराव विठ्ठलराव ठाकरे यांच्या खात्यातून ऑनलाईन पद्धतीने गंडा घातल्याचा प्रकार गेल्या ९ महिन्यांपूर्वी घडला होता. ती ऑनलाईन गंडा घालणारी टोळी दिग्रस पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. या टोळीतील एका आरोपीला बिहार राज्यातील नवादा जिल्ह्य\nलॉकडाउनमुळे पडलाय बेरोजगारीचा 'टॉप गिअर'; भारतातील बेरोजगारीचा दर पोहोचला...\nनवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात राज्यराज्यांमधून स्वगृही परतणाऱ्या मजुरांचे चित्र सध्या सगळीकडे दिसते आहे. त्यावरून देशातील बेरोजगारीचे चित्र स्पष्ट होते आहे. बेरोजगारीचा 'टॉप गिअर' पडल्याचे यातून प्रतीत होते आहे.\nदेशव्यापी संपात तब्बल २५ कोटी कर्मचारी\nनवी दिल्ली - सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात काँग्रेस आणि डावे पुरस्कृत विविध संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला होता. यात केरळ, झारखंड, तमिळनाडू, आसामसह काही राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला तर पश्चिम बंगाल, ओडिशात संमिश्र प्रतिसाद मिळाला. देशभरातील आंदोलनात २५ कोटीहून अधिक कर्मचारी सहभागी झ\nऑनलाईन पाकिटमारी वाढली; उत्तरप्रदेश, झारखंडमध्ये स्मार्ट चोरटे कार्यरत\nश्रीरामपूर (अहमदनगर) : सध्याच्या ऑनलाईनच्या जमान्यात खिसे कापण्याची नवी पद्धत समोर आली आहे. परराज्यातील स्मार्ट चोरटे तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेवुन समोरील व्यक्तीच्या बॅंक खात्यातुन लाखो रुपये एका क्षणांत पसार करतात.\nपावसाचा इशारा अन् थंडीची लाट, विदर्भात दाटले ढग; तूर उत्पादकांची चिंता वाढली\nअकोला ः जिल्ह्यासह विदर्भात सध्या वातावरण ढगाळले असून, पावसाचे वेध वर्तविण्यात आले आहेत. सोबतच गारवा सुद्धा वाढत असून, दोन ते तीन दिवसात थंडीच्या लाटेची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.\nSBI Recruitment 2020: अप्रेंटिसच्या ८५०० जागांची बंपर भरती\nSBI Recruitment 2020: कोणत्याही शाखेतून पदवी घेतेलेल्या पदवीधारकांना भारतीय स्टेट बँकमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. एसबीआयने अप्रेंटिस पदासाठी ८५०० जागांची भरती काढली आहे. यासाठी त��यांच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अधिसूचना प्रसिद्ध केली असून अर्ज करण्याची प्रक्रियाही स\nतिच्या हातात येणार पोकलेनचेही स्टिअरिंग\nऔरंगाबाद ः रिक्षा, टॅक्सी अन् बसच नव्हे, तर विमान अन् रेल्वेचे स्टिअरिंगही महिला लीलया हाताळत आहेत. लष्करामध्येही अवजड वाहने सफाईदारपणे चालवतात; मात्र या सर्वांपेक्षा सहज हाताळता येणाऱ्या पोकलेन ऑपरेटर या क्षेत्रात अद्याप महिलांनी म्हणावा तसा प्रवेश केला नाही. त्यामुळेच महिलांनी या क्षेत्र\n लोकांकडून पैसे लुटण्याचा 'जामतारा फंडा' पुन्हा एकदा चर्चेत...नेमका प्रकार काय\nनाशिक / मालेगाव : झारखंडमधील जामतारा येथील तरुणाई याच पद्धतीच्या फसवणुकीत तरबेज आहेत. त्यावर जामतारा नावाची वेबसिरीजही प्रदर्शित झाली आहे. हाच फंडा वापरून ही मंडळी अनेकांकडून पैसे लुटत आहेत. नेमका प्रकार काय\n दिवसाची मजुरी 198 रुपये आणि 3.5 कोटींची GST भरण्याची नोटीस\nरांची : झारखंडमध्ये एक चमत्कारीक घटना समोर आलीय. मनरेगा अंतर्गत दररोज 198 रुपयांच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या एका कामगाराला तब्बल 3.5 कोटी रुपयांची जीएसटी न भरल्याच्या कारणावरुन काही काळासाठी अटक करण्यात आली होती. ही घटना आहे झारखंडमधील जमशेदपूरजवळील घाटशीलामधील. लादुम मुर्मू असं या कामगार\nसहावीच्या विद्यार्थिनीचा मित्र आणि त्याचे दोन मित्र...\nगढवा (झारखंड): सहावीमध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी आणि तिचा अल्पवयीन मित्र शेतामध्ये संमतीने शारिरीक संबंध ठेवत असताना त्याचे दोन मित्र आले आणि दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना येथे घडली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/harvester-replaced-laborers-wheat-harvest-275178", "date_download": "2021-06-21T07:13:18Z", "digest": "sha1:HIKKUKRXOPSGQ3ZJ3NXDDCOM5IDIQBUH", "length": 18044, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गहू काढणीसाठी मजूरांची जागा घेतली हार्वेस्टरने", "raw_content": "\nगिरगावसह परिसरातील गावांमध्ये गहू काढणीच्या कामास मजूर मिळत नसल्याने ठप्प पडत असलेली कामे आता हार्वेस्टरने केली जात आहेत. यामुळे गहू काढणीच्या कामाने वेग घेतला आहे. गिरगाव येथे हार्वेस्टरच्या मदतीने गहू काढणीची कामे सुरू झाली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.\nगहू काढणीसाठी मजूरांची जागा घेतली हार्वेस्टरने\nगिरगाव ः वसमत तालुक्यातील गिरगाव येथे कोरो��ा विषाणूच्या संसर्गामुळे गहू काढणीच्या कामास मजूर मिळत नसल्याने हार्वेस्टरच्या मदतीने गहू काढणीच्या कामांना वेग आला असून एकरी अठराशे रुपये मजूरी घेतली जात आहे. कामे उरकण्यासाठी हा पर्याय सध्या शेतकरी अवलंबत आहेत.\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या संचारबंदी असल्याने सर्व कामे ठप्प झाली आहेत. शहरी भागात याचा परिणाम जसा जाणवतोय तसाच परिणाम ग्रामीण भागात झाल्याचे पहावयास मिळते. शेतात काढणीस आलेला गहू, फळबागांसह भाजीपाल्यांचे देखील नुकसान होत आहे. शेतातील कामे करण्यास मजूर येत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत.\nमजूरांची कटकट नको म्हणून असा उपाय\nदररोज वातावरणात होत असलेला बदल पाहता गहू काढणीची कामे करणे गरजेचे आहे. मात्र, मजुरांमुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या भागात हार्वेस्टर उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी देखील मजूरांची कटकट नको म्हणत हार्वेस्टरने गहू काढणीला सुरवात केली आहे.\nहेही वाचा - लातूरच्या ऊसतोड मजूरांवर तामिळनाडूमध्ये उपासमारीची वेळ, शासनाकडून मदतीची अपेक्षा\nया भागात कामे सुरू\nगिरगावसह परजना, खाजमापुर वाडी, बोरगाव खुर्द, बोरगाव बुद्रुक, सोमठाणा, पार्डी बुद्रुक, डिग्रस खुर्द आदी भागात गहु काढण्यास सुरुवात झाली. हार्वेस्टरच्या मदतीने एकरी अठराशे रुपये घेतले जात आहेत. दरवर्षी या भागात बाहेर गावातील मजूर गहु काढणीसाठी येतात. या वेळी कोरोना रोगाच्या संसर्गामुळे मजुरांनी याकडे पाठ फिरविली आहे. गुजरात, राजस्थान या राज्यातून काही महिण्यापासून आलेले हार्वेस्टर चालक सध्या या भागात गव्हाच्या काढणीची कामे करीत आहेत.\nहेही वाचा - कोरोना विरोधात लढण्यात रेल्वे विभाग सक्रिय\nएका एकरातील गहू वीस मिनिटात काढला जातोय\nहार्वेस्टरने एका एकरामधील गहू पंधरा ते वीस मिनिटात काढला जात आहे. दिवसभरात वीस ते पंचवीस एकरातील गहु यातून निघत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची बचत झाली असून काम देखील त्वरीत होत असल्याने अनेकांनी हार्वेस्टरच्या काढणीवर भर दिला आहे. मजुरांमार्फत ही कामे करण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, हार्वेस्टरमधून पंधरा ते वीस मिनिटात काम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.\nकोरोनाच्या भीतीने वसमत तालुक्यात नागरिकांचा परतीचा प्रवास\nवसमत ः शहर व तालुक्यात आतापर्यंत विविध राज्यातून दोन हजार २७ नागरिक आले असून त्यात काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ते सर्वजन आपआपल्या घरी आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली.\nहिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिके आडवी\nहिंगोली : जिल्ह्यात बुधवारी (ता.२५) रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गहू, ज्वारी, हरभरा, टरबूज, संत्रा व केळीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. आंबा पिकाचा मोहर गळून पडला आहे. दोन दिवसापूर्वीच जिल्ह्यात पाऊस झाला होता. त्यानंतर बुधवारी झालेल्या पावसाने प\nहिंगोलीत आढळला कोरोना संशयित डॉक्टर\nहिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वार्डात शुक्रवारी (ता.२७) एका कोरोना संशयित डॉक्टरास दाखल करण्यात आले आहे. उपचारासाठी दाखल केलेला कोरोना संशयित डॉक्टर अकोला येथील शासकीय स्त्री रुग्णालयात कार्यरत आहे. यापूर्वी चार कोरोना संशयितांना उप\nगरजू, कामगारांना अन्न धान्याचा पुरवठा : माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर\nवसमत (जि. हिंगोली) : वसमत शहरातील मजूर, कामगार, गरजू नागरिकांना पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून दहा टन तांदूळ, गहू अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत अन्न धान्याचा पुरवठा तहसील प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली रेशन दुकानदारांना वितरित करण्यात आला असल्याची माहिती माजीमंत्री तथा पूर्णा\nकोरोना: शेकडो हेक्टरवरील फळबागांवर संकट\nगिरगाव (जि. हिंगोली) : कोरोना विषाणूंचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले असून संचारबंदीमुळे येथील केळी, टरबुज, काशीफळ तोडणीची कामे थांबली आहेत. तसेच शंभर हेक्टरांवर केळीच्या बागेतील एक हजार टनपेक्षा अधिक माल परिपक्व झाला असतानाही शेतातच पडून आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून आर्थिक नुकसान ह\nट्रकमधून तब्बल ३९६ मजुरांची वाहतूक\nकनेरगाव नाका( जि. हिंगोली) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य, केंद्र शासनाने जिल्हा, राज्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. तपासणीसाठी ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. मात्र, तरीही विविध क्लृप्त्या वापरून नागरिकांची वाहतूक केली जात आहे. कनेरगाव नाका (ता. हिंगोली) येथील तपासणी पथकाने\nलॉकडाउन संपेपर्यंत गरजूंना अन्नदान : ॲड. शिवाजीराव जाधव\nवसमत(जि. हिंगोली) : येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा टोकाई कारखान्याचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत तीन दिवसांपासून गरजूंना अन्नाची पकिटे वाटपास सुरवात केली आहे. संपूर्ण संचारबंदीच्या काळात (ता.१४) पर्यंत हा उपक्रम सुरूच ठेवणार असून कार्यकर्ते, पदाधिकारी, बुथप्रमुख\nनिर्जंतुकीकरणासाठी खासदार हेमंत पाटील रस्त्यावर\nवसमत (जि. हिंगोली) : येथे पालिका प्रशासनातर्फे सुरू असलेल्या जंतनाशक फवारणी कामाची पाहणी नुकतीच खासदार हेमंत पाटील केली. या वेळी त्यांनी हातात फवारा घेत पंधरा ते वीस मिनिटे प्रभागात फवारणी केली. तसेच परिसरातील नागरिकांना कोरोना आजारासंदर्भांत दक्षता घेण्याचे आवाहन केले.\nदिल्लीतील कार्यक्रमात हिंगोलीतील बारा जणांचा समावेश\nहिंगोली : दिल्ली येथे झालेल्या ‘तबलिगे जमात’च्या धार्मिक कार्यक्रमात हिंगोलीतील बारा जण सहभागी झाले होते. त्यापैकी अकरा जण दिल्लीतच असून हिंगोलीत परतलेल्या एकावर जिल्हा सामान्य रुग्णायात उपचार करण्यात येत असून त्याचे स्वॅब नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्\nरब्बी पिकांसह फळबागांना अवकाळीचा फटका\nहिंगोली : जिल्हाभरात सोमवारी (ता.३०) रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाल्याने भाजीपाला, संत्रा, आंबा व केळी, हळदीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली शहरातील वीज पुरवठाही काही वेळ खंडीत झाला होता. पंधरवाड्यात तिसऱ्यांदा पाऊस झाला असून अनेक ठिकाणी गारपीटीने पिके भूईसपाट झाली आहेत. हात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/02/honoring-families-soldiers.html", "date_download": "2021-06-21T07:01:54Z", "digest": "sha1:DCNU2IWL4WSKDTMU3EWP5R2A6ZWZZXEJ", "length": 13493, "nlines": 104, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "छत्रपति शिवजयंती निमित्त शहिद जवानांच्या कुटुंबांचा सन्मान आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचा सत्कार - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर छत्रपति शिवजयंती निमित्त शहिद जवानांच्या कुटुंबांचा सन्मान आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचा सत्कार\nछत्रपति शिवजयंती निमित्त शहिद जवानांच्या कुटुंबांचा सन्मान आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचा सत्कार\nछत्रपति शिवजयंती निमित्त शहिद जवानांच्या कुटुंबांचा सन्मान आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचा सत्कार\nछत्रपति शिवजयंती निमित्त श्री शंभू राजे प्रतिष्ठान धनवटे नॅशनल कॉलेजनागपुर , तर्फे एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ..नागपुर मध्ये प्रथमच शिवजयंती च्या पावन पर्वा वर जिल्यातील अमर शहिदजवानांच्या कुटुंबांचा सन्मान आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचा सत्कार .\nगेल्या चार वर्षां पासून श्री शंभू राजे प्रतिष्ठान , धनवटे नॅशनल कॉलेजचे मावळे शिवजयंती निमित्त नागपुर मधील सर्वात भव्य दिव्य अशी मिरवणूक काढतात, पण यंदा च्या वर्षी कोरोना महामारी चा वाढता प्रादुर्भाव ध्यानी\nघेता शिवजयंती अत्यंत साध्या पद्धतिनि साजरी करण्याच्या निर्णय घेण्यातआला.\nश्री शंभू राजे प्रतिष्ठान चे शिवभक्त संकेत दुबे यांना शिवजयंती साजरीकरण्याची एक अनोखी कल्पना सूचलि आणि ती कल्पना त्यांनीसाकार देखिल करून दाखवली.शिवजयंती चे उपलक्ष साधून अमर शहिद जवान यांच्या कुटुंबाचा सन्मानकरण्यात आला . इतकेच नाही तर अंतरराष्ट्रीय खेळाडू यांचा देखील सत्कारकेल्या गेला.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि कर्नल अजितजी हांडा सर , धनवटे नॅशनल कॉलेज चेप्राचार्य सुरेंद्र जी जिचकर सर आणि समाजसेवक दत्ताजी शिर्के होते ,शिवचरित्र व्याख्यान देण्यासाठी साक्षी राऊत यांचीउपस्थिती होती त्याचबरोबर कॉलेज चे प्राध्यापक वानखेडे सर , दाडे सर उपस्थित होते ..अमर शहीद जवानांमध्ये गेल्या वर्षी बंदीपूरा सेक्टर मध्ये शाहिद झालेलेभूषणदादा सतई यांचा संपूर्ण परिवार उपस्तिथ होता. त्याच प्रसंगी त्यांची आई मीरताई सतई यांचा सन्मान करण्यात आला .बैटल एक्सीडेंट मध्ये शाहिद झालेले बाबूराव डोंगरे यांच्या पत्नी वंदनाताई यांचा ही सन्मान करण्यात आला.ऑपेरशन रक्षक मध्ये शाहिद झालेले सुनील कुमार नखाते यांच्या पत्नी कल्पनाताई या देखिल सन्मान करण्यात आला. कोणताही देखारा न करताअत्यंत साध्या रीतीने सगळ्या कुटुंबाचे शॉल ,श्रीफळ आणि छत्रपति शिवरायांचीस्मारक देऊन यांचा सन्मान करण्यात आला.त्याचप्रमाणे आंतररा्ट्रीय कराटेखेळाडू हेमा राजेंद्र घारपेंडे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. श्रीशंभू राजे प्रतिष्ठान चे सर्व मावळे , विद्यार्थि आणि शिक्षक गण यांच्यासहयोगने कार्यक्रम उत्कृष्ठ यशस्वी रित्या होऊ शकला.कोरोना चे सगळे नियम पाळता सोशलडिस्टेनसिंग आणि मास्क चा वापर करूनअत्यंत अनोखा असा हा कार्यक्रम पार पडला. सहकारी माव��े - केतन बडगैय्याशुभम पिंगळे , कार्तिक कच्छवा , रुपेश , सूरज ढबाले , अनिकेत ढबाले ,रक्षल ढोके , अनिकेत पोटे , सर्वेश कराळे , तेजस , विनीत , प्रतीकभोंगाडे , आचल , त्रूनाल , प्रफुल इंगळे , तेजस , अंकुश शिरसाट , मोहितयेंडे , वैष्णव , सुमित, धिरज , निहाल , रजत चव्हाण ,सूरेंद्रा इतर अनेक मावळे उपस्थित होते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) ग���ंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/school-college-pune", "date_download": "2021-06-21T06:46:45Z", "digest": "sha1:XFAUABCA522I2KZIM65AEPMVVJ2G4BR6", "length": 11912, "nlines": 233, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nपुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंदच, महापौरांची घोषणा\nमहानगरपालिका हद्दीत कोरोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग 14 मार्च 2021 पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...\nChhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ\nAurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण\nOBC Reservation: भाजपचे वराती मागून घोडे, वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा झालीय\nInternational Day of Yoga | मलाही योगाचा प्रचंड फायदा, नितीन गडकरींचा नागपुरात योगा\nChandrakant Patil | शिवसेनेत एकहाती कारभार, तर आमच्याकडे सांघिक कारभार : चंद्रकांत पाटील\nSambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE\nBreaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना\nमुंबईत 30 ते 44 वयोगटासाठीच लसीकरण, पालिका-राज्याच्या 149 केंद्रावर लसीकरण\nSanjay Raut Live | आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : संजय राऊत\nInternational Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी9 mins ago\nHappy Birthday Reema Lagoo | कधी प्रेमळ तर, कधी स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारी चित्रपट सृष्टीची लाडकी ‘आई’ रीमा लागू\nफोटो गॅलरी17 mins ago\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी45 mins ago\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nInternational Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली\nInternational Yoga Day 2021: अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ITBP च्या जवानांकडून योगासनं, पाहा फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर, वाचा\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nकर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअरचा अर्थ काय घरबसल्या कसा चेक कराल\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO | विठोबाला पांढरं सोवळं, तर रखुमाईला नऊवारी, निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी\nफोटो गॅलरी4 hours ago\nPHOTO : पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा\nलाईफस्टाईल फोटो5 hours ago\nChhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ\nAurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण\nNirjala Ekadashi 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी दान करा, सर्व इच्छा पूर्ण होतील\nमराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत\nInternational Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी9 mins ago\nमुंबई लोकल कधी सुरू होणार, महापौर किशोरी पेडणेकरांनंतर वडेट्टीवारांनी केलं ‘हे’ विधान\nOBC Reservation: भाजपचे वराती मागून घोडे, वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा झालीय\nHappy Birthday Reema Lagoo | कधी प्रेमळ तर, कधी स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारी चित्रपट सृष्टीची लाडकी ‘आई’ रीमा लागू\nफोटो गॅलरी17 mins ago\nGold Price: दोन दिवसांत 1600 रुपयांनी घसरल्यानंतर सोन्याचा भाव पुन्हा वाढला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2021/06/blog-post_7.html", "date_download": "2021-06-21T06:52:36Z", "digest": "sha1:IRGJOQPVES3F7KDOLN3AS3TISVRI2QNJ", "length": 18320, "nlines": 204, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "दहशतवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nदहशतवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या\nजम्मू काश्मीर - पुलवाम्यात भाजप नेत्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले भाजप नेते राकेश पंडिता यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे भाजप नेते राकेश पंडिता यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार करत त्यांना ठार केले. राकेश पंडिता यांच्यावर त्याच्या घराजवळ गोळीबार करण्यात आला. गोळीबारात राकेश पंडिता गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. राकेश पंडिता हे पुलवामा जिल्ह्यातील त्राल शहराचे नगराध्यक्ष होते. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विटद्वारे घटनेची माहिती दिलीय. पोलिसांनी ट्विट केले की, “दहशतवाद्यांनी त्रालमध्ये नगरसेवक राकेश पंडिता यांना गोळ्या घालून ठार केले. श्रीनगरमध्ये २ पीएसओ आणि सुरक्षित हॉटेल सुविधा उपलब्ध करून दिली असतानाही राकेश पंडिता पीएसओविना त्रालला गेले होते. त्या परिसराला आता घेराव घातला गेला असून, पोलिसांनी सर्च मोहीम सुरू केली. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, आज संध्याकाळी त्राल नगरपालिकेचे नगरसेवक राकेश पंडिता सोमनाथ यांना तीन अज्ञात दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले.घटना घडवून दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. गोळीबाराचा आवाज ऐकताच आसपासचे लोक घटनास्थळी पोहोचले. जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेल्या राकेश पंडिताला उचलून रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.\n२१ जूनला ठरणार मराठा मूक आंदोलनाची पुढील दिशा ; सं...\nमनसुख हिरेन हत्या प्रकरण ; प्रदीप शर्माला २८ जूनपर...\nएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर एनआय...\nकेंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार; बिहारमधून मधून कोण...\nपरदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, खेळाडूंसाठी आनंदाची ब...\nमनसे कार्यकर्त्यांनी म्हाडा अधिकार्याच्या तोंडाला...\nराज्यपाल नियुक्त त्या १२ आमदारांच्या नावांची यादी ...\nमुकुल रॉय यांची घर वापसी ; भाजपात कोणीही राहणार न...\n‘रामायणा’त ह्रतिक रोशन साकारणार ‘रावणा’ची भूमिका\nबारावी परिक्षेच्या मूल्यमापनासंदर्भात वर्षा गायकवा...\nशरद पवार-प्रशांत किशोर यांची भेट ; राजकीय वर्तुळात...\nउल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडण...\nनवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा.पाटील...\nबजाज फायनान्सच्या नावाखाली बोगस कॉल सेंटर ; पोलिसा...\nरेल्वे रुळावर स्टंट करणाऱ्या तरुणाला अटक\nमालाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्र...\nशिवसेना हा विश्वास असणारा पक्ष - शरद पवार\nमालाड इमारत दुर्घटना प्रकरण ; मालक आणि ठेकेदाराविर...\nगोव्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या रशियन नाग...\nमुंबईत मुसळधार पाऊस; सायन, किंग्ज सर्कल,हिंदमाता भ...\nखासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्चित\nकानपुरात भीषण अपघात ; १७ जणांचा मृत्य��\nउद्धव ठाकरे, अजितदादा,अशोक चव्हाण दिल्लीत घेणार मो...\nगोरेगाव पूर्वेला ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू\nमुंबईहुन कोलकाता जाणाऱ्या विमानात टर्बुलंसमुळे आठ ...\nकेजरीवाल सरकारच्या \"घर घर रेशन योजने'वर केंद्राची ...\nशिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकर...\nबेस्टच्या महाव्यवस्थापक पदी लोकेश चंद्रा यांची निय...\nअशोक चव्हाणांचा राजीनामा मराठा समाज मागेल - चंद्रक...\nभंगार दुकानातील युरेनियम प्रकरण ; धागेदोरे झारखंडम...\nलस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींऐवजी मुख्यमंत्री म...\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त\nआगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची दोन्ही पर्याया...\nनोटबंदीने अर्थव्यवस्था खिळखिळी, उद्योग-धंदे बुडाले...\nकर्नाटकात १११ ब्लॅक फंगस रुग्णांचा मृत्यू\nतृणमूल काँग्रेसपक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी अभि...\nसलमान खान करतोय ‘राधे'चा सिक्वल\nहृतिक रोशनच्या डेब्यू वेबसिरीजला मनोज वाजपेयीने दि...\nसागरी किनारा मार्गावरील गिरणी कामगारांच्या घरांवर ...\nबनावट ओळखपत्राद्वारे लसीकरण ; दोषींवर कारवाई करण्य...\nवसई-विरार पालिका सहाय्यक आयुक्त बेपत्ता\nमीरा भाईंदरमध्ये कोविडच्या नावाखाली लुबाडणाऱ्या रु...\nराज्य ‘अनलॉक’च्या दिशेने ; पाच टप्प्यात हटणार निर्बंध\nभाजप नेते सामाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाज...\nदहशतवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या\nडिसेंबरपूर्वी देशाचे लसीकरण ; मोदी सरकारवर ममतांचा...\nबेस्ट उपक्रमाला पूर्णवेळ महाव्यवस्थापक द्या - भाजप...\nपरमबीर सिंहांवर आरोप करणाऱ्या विकासकावर गुन्हा\nमुंबई मनपाची निवडणूक ठरलेल्या वेळेतच होणार - निवडण...\nहरे कृष्णा द्विवेदी पश्चिम बंगालचे नवे मुख्य सचिव,...\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nराजगृहावर हल्ला करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - उद्धव ठाकरे\nमुंबई - राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिं�� रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nत्यानंतरच सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा\nमुंबई - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nनालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी लोकल थांबवली\nमुंबई - लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी मुंबईत विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्यात आ...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/", "date_download": "2021-06-21T08:25:55Z", "digest": "sha1:OVOXWKHFLIWJGSY4Q2KSLXRZ22QZUZ6H", "length": 8452, "nlines": 128, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi News, News in marathi, Marathi latest news paper, मराठी बातम्या - Divya Marathi - Divya Marathi", "raw_content": "आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रश्नोत्तरांमध्ये CBSE चे नवे धोरण: सीबीएसई करणार 12 लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पास तरीही या 15 मुद्द्यांवर आहे शंका, सोप्या पद्धती���े येथे करा दूर\nप्रश्नोत्तरांमध्ये CBSE चे नवे धोरण: सीबीएसई करणार 12 लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पास तरीही या 15 मुद्द्यांवर आहे शंका, सोप्या पद्धतीने येथे करा दूर\nधर्म परिवर्तनवर ATS ची कारवाई: लखनऊतून दोन मौलानांना अटक, पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI करत होती फंडिंग, एक हजार गरीब हिंदूंचे धर्मांतर केले\nधर्म परिवर्तनवर ATS ची कारवाई: लखनऊतून दोन मौलानांना अटक, पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI करत होती फंडिंग, एक हजार गरीब हिंदूंचे धर्मांतर केले\nयोगावर राजकारण: ॐ म्हटल्याने योग सामर्थ्यशाली होणार नाही - सिंघवी; योगा करा, तुम्हा सर्वांना एकच देव दिसेल - रामदेव\nयोगावर राजकारण: ॐ म्हटल्याने योग सामर्थ्यशाली होणार नाही - सिंघवी; योगा करा, तुम्हा सर्वांना एकच देव दिसेल - रामदेव\nकोरोना देशात: 24 तासात 52,956 नवीन प्रकरणे, 77,967 बरे तर 1,423 मृत्यू; 78 दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाखांपेक्षा कमी\nWTC फायनलमध्ये ज्याची भीती तेच घडले: कोहली व रहाणेच्या लवकर बाद झाल्याने भारताचा डाव झाला समाप्त, कीवी गोलंदाजांनी केला स्विंगचा कहर\n12 फोटोंमध्ये पहा योग दिवस: न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर येथे 3 हजार जणांनी केले सूर्य नमस्कार, ITBP जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायम\nकोरोनाचा धोका अजून टळलेला नाही: देशातील 90% जिल्ह्यात अॅक्टिव्ह केस कमी झाल्या, मागील आठवड्यात 70 जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढली\nजागतिक योग दिवस: मोदी म्हणाले - कोरोनाविरूद्धच्या लढाईत योग हा आशेचा किरण; कठीण काळात याविषयी लोकांमध्ये वाढले आकर्षण\nदिलासा: 87 टक्क्यांनी घटले देशात दररोज आढळणारे रुग्ण; नवे रुग्ण आता 50 हजार\nशिवसेना आमदाराचा लेटरबॉम्ब: तुटण्याआधीच भाजपशी जुळवून घ्या; आ. सरनाईकांचे उद्धव ठाकरेंना पत्र; राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडतोय शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते\nगुरुदक्षिणा: आनंदवनला दिली चार हजार कोव्हॅक्सिन लसींची गुरुदक्षिणा; भारत बायोटेकचे अध्यक्ष डॉ. इल्लांची मदत\nइंटरनेटचे दुष्परिणाम: दहावीचा मुलगा ऑनलाइन क्लास करत लागला गेमच्या नादी; पैसे उडवले, मग घर सोडून पळाला\nमंडे पॉझिटिव्ह: नेदरलँडहून बियाणे मागवून उच्चशिक्षित युवतीने घेतले रंगीत सिमला मिरचीचे उत्पादन\nजागतिक योग दिन विशेष: क्रांतिकारक राजगुरू यांनी अमरावतीमध्ये गिरवले होते योगासनांचे धडे; एचव्हीपीएमने 1936 पासून केला जगभरात योगासनांचा प्रचार, प्रसार\nनिर्णय: एमसीव्हीसी अभ्यासक्रम बंद, \"आयटीआय’मध्ये समाविष्ट; 53 तंत्र माध्यमिक शाळा, 322 तुकड्यांचे रूपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%B5-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5-%E0%A4%AA/", "date_download": "2021-06-21T06:57:45Z", "digest": "sha1:XJKKS7J6WA4WBIQHOX7TWXAZVP7MSIGM", "length": 10379, "nlines": 67, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "डोंबिवलीत बजरंग दल व शिव प्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांनी गोमांंसाने भरलेला ट्रक पकडला | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nडोंबिवलीत बजरंग दल व शिव प्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांनी गोमांंसाने भरलेला ट्रक पकडला\nडोंबिवली दि.२० -डोंबिवली येथिल टाटा पॉवर परिसरात बजरंग दल व शिव प्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांनी गोमांंसाने भरलेला ट्रक पकडला आहे.आज सकाळी MH 17 T 2751 या ट्रकमधून दुर्गंधी येत होती त्यात गोमांंस असावे असा संशय आल्याने बजरंग दल व शिव प्रतिष्ठान यांच्या सुमारे ५० कार्यकर्त्यांनी सदर ट्रक अडवायचा प्रयत्न केला परंतु चालकाने ट्रक न थांबवता थेट पुढे नेला यावेळी या कार्यकर्त्यांंनी ट्रकचा पाठलाग करत कसाबसा हा ट्रक अडवला .हा ट्रक मांसाने भरलेला असून त्यातून दुर्गंधी येत असल्याचे या कार्यकर्त्यांंना आढ़ळले.त्यांनी सदर प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी तक्रार नोंदवली.दरम्यान मानपाडा पोलीस या प्रकरणी तपास करत असून सदर ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.दरम्यान ठाकुर्ली येथून ६ तर कल्याण येथून ४ गोवंश चोरीला गेल्याच्या घटना नुकत्याच घडल्या होत्या त्यातच आज घडलेला प्रकार पहाता ग्रामास्थात आपल्या गुरां संदर्भात काळजीचे वातावरण पसरले असून याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी शहरात होत आहे.\n← वासिंद रेलवे बोगदा पाणी समस्या कायमची मिटवण्यासाठी हायकोर्ट गंभीर..\nराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत डोंबिवलीतील साक्षी परबची निवड →\nराज्यातील २०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nउल्हासनगरात क्रिकेटच्या सट्टेबाज महिलांचा पर्दाफाश\nधूम स्टाईलने रोकड लंपास\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/twenty-four-students-lebour-way-nagpur-latur-news-291566", "date_download": "2021-06-21T08:29:13Z", "digest": "sha1:A7L4GX7MLOR5ASMNLX6IFIE3ZCAREZIZ", "length": 18414, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | चोवीस विद्यार्थ्यांसह, मजूर उदगीरहून बसने नागपूरला रवाना", "raw_content": "\nकोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली. यात अडकून पडलेल्या विद्यार्थी व मजुरांची मोठी कोंडी झाली. नागपूर परिसरातील अशा अडकून पडलेल्या २४ विद्यार्थी व मजुरांना सोमवारी (ता. ११) अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या उपस्थितीत एसटी बसने नागपूरला रवाना केले.\nचोवीस विद्यार्थ्यांसह, मजूर उदगीरहून बसने नागपूरला रवाना\nउदगीर (जि. लातूर) : कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली. यात अडकून पडलेल्या विद्यार्थी व मजुरांची मोठी कोंडी झाली. नागपूर परिसरातील अशा अडकून पडलेल्या २४ विद्यार्थी व मजुरांना सोमवारी (ता. ११) अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या उपस्थितीत एसटी बसने नागपूरला रवाना केले.\nमराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nयावेळी उदगीर आगारप्रमुख यशवंत कानतोडे नायब तहसीलदार राजाभाऊ खरात रोटी कपडा मकान बँकेचे गौस शेख खुर्शीद आलम लक्ष्मण जाधव आदी यावेळी उपस्थित होते. येथील मध्यवर्ती बसस्थानकात चोवीस प्रवासी असलेली बस नागपूर कडे मान्यवरांच्या उपस्थितीने रवाना करण्यात आली.\nयात १३ विद्यार्थी तर ११ मजुरांचा समावेश होता. १३ विद्यार्थी हे येथील स्वामी विवेकानंद कॅम्पस मधील असून ते टाळेबंदीमुळे कॅम्पस मध्येच अडकून पडले होते. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने त्यांची आत्तापर्यंत सर्व सोय केली आहे. यातील अकरा मजूर हे रोटी कपडा मकान बँकेच्या शहरी बेघर निवारा केंद्रात राहत होते.\nऔरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nराज्य शासनाने अडकलेल्या विद्यार्थी मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची सोय करून त्यांना बस उपलब्ध करून दिली आहे याचे आदेश येताच या नागरिकांनी प्रमुखांची संपर्क साधला व नोंदणी केली एका बसमध्ये एका सीटवर एकाच व्यक्तीला बसण्यास परवानगी आहे त्यामुळे २४ संख्या नागपूरची पूर्ण झाल्यानंतर पहिली बस अप्पर जिल्हाधिकारी श्री पाठक व नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री राठोड यांच्या उपस्थित नागपूरकडे सोमवारी दुपारी बारा वाजता रवाना करण्यात आली.\nशहरातील बसस्थानकामध्ये शहरात अडकलेल्या मजूर, विद्यार्थी व नागरिकांसाठी नोंदणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. तेथे नोंदणी केल्यानंतर व एका बसची संख्या पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना दूरध्वनीवरून बोलावून त्यांना त्या त्या शहराकडे रवाना करण्यात येत असल्याची माहिती नोंदणी प्रमुख सुरेश कज्जेवाड यांनी दिली आहे.\nमहाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा\nराज्य शासनाचा निर्णय : कोरोना योद्ध्यांना खास स्वातंत्र्य दिनाचे निमंत्रण\nलातूर : राज्यात शासकीय पातळीवर आता स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरु झाली आहे. कोरोनामुळे महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी मोठ्या मर्यादा आल्या होत्या. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा दिन साजरा झाला होता. पण सध्या अनलॉक प्रक्रिया सुरु झाली आहे. स्वातंत्र्य दिनावर देखील काही मर्यादा असल्या\n'या' आहेत सरकारी विभागांमध्ये नोकरीच्या संधी..\nयेत्या वर्षात राज्यात विविध सरकारी विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यात रिझर्व्ह बँक, प्राप्तिकर विभाग, कस्टम्स, आणि सीबीआय या विभागांमध्येही कारकून पदाची भारती होण्याची शक्यत आहे. याचसोबत पोस्ट, म्हाडा, बँकिंग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मत्स्य आणि सर्वात महत्त्वाच्या म्हण\nतीन मेपासून राज्यात सुरु होणार ऊनसावलीचा खेळ\nऔरंगाबाद : वर्षातले दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी आपली सावली दिसत नाही. औरंगाबादकरांना हा अनुभव १९ मे २०२० रोजी अनुभवता येणार आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिनाचा कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातही हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे.\n 'या' जिल्ह्यात एकही तालुका नाही जाणून घ्या तो जिल्हा आहे तरी कोणता \nमुंबई : महाराष्ट्र म्हटलं की डोळ्यासमोर महाराष्ट्राचा इतिहास उभा राहतो. महाराष्ट्राच्या यशोगाथा सांगणारे अनेक किस्से कानावर पडल्याचे जाणवते. भारतातील सर्व राज्यांपैकी महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. औद्योगिक विकास असो व तंत्रज्ञान महाराष्ट्र प्रगतशील आहे. अनेक लहान मोठे उद्योग समूह इथे आहेत.\nमराठवाडा (हैदराबाद) मुक्तीसंग्रामाचा दैदिप्यमान लढा...\nता. १३ सप्टेंबर १९४८ ला भारताचे तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल व संरक्षण मंत्री बलदेवसिंह यांच्या आदेशानुसार हैदराबाद संस्थानाला सैन्यदलाने शहर बाजूने वेढा घातला व त्याच्या सेनापतीने हैदराबाद लिंगमपल्ली येथे शरणागती पत्करली. हैदराबाद मुक्तिसंग्राम लढा हा परमोच्च बिंदू असला तरी, या भागात\nअकोला नागपूरच्याही पुढे, आज किती वाढले आणि किती दगावले हे ‘रुटीन’ होतंय, हवा ॲक्शन प्लॉन\nअकोला ः शहराच्या मध्यभागी असलेल्या बैदपुरा येथे ७ एप्रिल रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्याला ५० दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला. त्यानंतरही कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सारखी वाढतच आहे. काल एकाच दिवसात ७२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दरम्यान महाराष्ट्राची उप\nपीपीई किट घालून शेतकऱ्यांचे स्टेट बँकेसमोर अनोखे आंदोलन, गैरव्यवहाराची चौकशीची मागणी\nऔरंगाबाद : भारतीय स्टेट बँक, माजलगाव शाखेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे माजलगाव तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता.२२) अनोखे आंदोलन केले. कोरोनाचे कारण सांगून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बँक शाखेच्या मनमानील\nलॉकडाउनचा पहिला दिवस : औरंगाबादेत आज १६० रुग्ण बाधित, आता ३ हजार ३३२ रुग्णांवर उपचार\nऔरंगाबाद : वाढत्या रुग्णसंख्येला आणि सांसर्गाला आळा घालण्यासाठी औरंगाबादेत लॉकडाऊनच्या अंमलबजावणील सुरुवात झाली आहे. आज (ता. ९) सकाळच्या सत्रात जिल्ह्यातील १६० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.\nयुपीएससी प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशासाठीही सीईटी, राज्यातील सहा केंद्रांमध्ये एकच फॉर्म्युला\nलातूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या राज्यभरातील विविध ठिकाणच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांतील प्रवेशासाठी आता एकत्रित सामायिक प्रवेश परीक्षा होणार आहे. एमएचटी - सीईटीच्या धर्तीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून राज्याती\nमराठवाड्यातील बँकांच्या २७ शाखा होणार कमी\nऔरंगाबाद: देशातील १० सरकारी बँकांचे एकत्रीकरण करून चार मोठ्या बँकांची निर्मिती करण्यात येणार आहे. या चार बँकांची निर्मिती ही आजवरचे सर्वांत मोठे विलीनीकरण ठरण्याची शक्यता आहे. एक एप्रिलपासून या दहा बँकांपैकी अनेक बँकांच्या शाखा इतर बँकांमध्ये विलीन होणार आहेत. मराठवाड्यात या एकत्रीकरणामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/biometric-ration-shops-are-dangerous-355366", "date_download": "2021-06-21T08:11:56Z", "digest": "sha1:UUNKVUTG6HVNNPH437Q5Z2HNAMMAEXKE", "length": 20228, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रेशन दुकानदारांमुळे कोरोनाचा दुप्पट धोका; बायोमेट्रिक ठरू शकते घातक", "raw_content": "\nयात कोणी दुकानदार किंवा लाभार्थी यांना कोरोनाची लागण असल्यास पूर्ण शहर व गावभर कोरोनाची लागण होण्याची गंभीर बाब पुढे येऊ शकते. त्यामुळे प्रशासनाला ही परिस्थिती हाताळणे अंगाबाहेर जाईल, असे चित्र दिसत आहे.\nरेशन दुकानदारांमुळे कोरोनाचा दुप्पट धोका; बायोमेट्रिक ठरू शकते घातक\nआरमोरी (जि. गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे, ही साखळी तुटावी म्हणून जिल्ह्यातील मुख्य शहरासह गावामध्ये जनता कर्फ्यू लावण्यात येत आहे. मात्र रेशन दुकानामध्ये असलेल्या बायोमेट्रिक मशीनमध्ये प्रत्येक कार्डधारकाचा अंगठा घेतल्याशिवाय ध���न्य देता येत नाही. त्यामुळे अनेक नागरिकांचा अंगठा बरोबर लागावा म्हणून रेशन दुकानदाराला त्यांचा हात पकडून अंगठा घ्यावा लागतो. यात दुकानदार व कार्डधारक लाभार्थीमध्ये अंतर ठेवणे कठीण आहे.\nयात कोणी दुकानदार किंवा लाभार्थी यांना कोरोनाची लागण असल्यास पूर्ण शहर व गावभर कोरोनाची लागण होण्याची गंभीर बाब पुढे येऊ शकते. त्यामुळे प्रशासनाला ही परिस्थिती हाताळणे अंगाबाहेर जाईल, असे चित्र दिसत आहे. गडचिरोली जिल्ह्यात दवाखाने, डॉक्टरची संख्या अत्यल्प आहे. यात रेशन दुकांनामुळे कोराना रोगाचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात प्रशासनाने गंभीर नसल्याचे चित्र दिसून येत आहे.\nहेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला\nकोरोना एप्रिल, मे, जूनच्या लॉकडाउन काळात जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नसतानासुद्धा रेशन दुकानदाराच्या अंगठ्याने धान्य देण्याचे शासनाने केले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव गावागावात पोहोचला असल्यामुळे शासन जनजागृती करीत आहे की अंतर ठेवून आपले काम करावे, मात्र त्यात रेशन दुकान अपवाद ठरले आहेत. यात बायोमेट्रिक मशीनमध्ये अंगठा घेण्याकरिता दुकानदार व ग्राहकांमध्ये अंतर ठेवणे कठीण आहे. प्रत्येक लाभार्थ्यांचा दुकानदारांना अंगठा घेऊनच धान्य देण्याची प्रक्रिया आहे.\nत्यामुळे रेशन दुकानदारांमुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता बळावली आहे. याकडे लोकप्रतिनिधीचे व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे दुकाने बंद करून कोरोनाची साखळी तुटावी म्हणून प्रयत्न केले जात आहे. दर दुसरीकडे महिन्याला दोन वेळा धान्य वाटप केले जाते. त्यात केंद्र शासनाकडून मोफत धान्य व पैशाने खरेदी केलेले धान्य ,असे दोन वेळा धान्य वाटप करावे लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, वडसा, चामोर्शी, कुरखेडा तालुक्यातील जवळपास १५ दुकानदारांना कोरोची लागण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे रेशन दुकानदार व लाभार्थीपासून कोरोनाचा धोका असल्याने याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.\nअधिक माहितीसाठी - घरात स्मार्ट टीव्ही वापरताय तर आत्ताच व्हा सावध, अन्यथा येणार डोक्याला हात लावायची वेळ\nकोरोनाची साखळी तुटावी म्हणून शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे���. मात्र बायोमेट्रिक मशीमध्ये अंगठा घेण्याकरिता ग्राहक व रेशन दुकानदारांमध्ये जवळील संबंध येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे ऑफलाइन धान्य देण्यात यावे, याकरिता प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे मत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी मांडले.\nसंपादन - अथर्व महांकाळ\nयंदा विदर्भाच्या काशीत भरणार नाही यात्रा, कोरोनामुळे भाविकांसाठी दर्शन बंद\nचामोर्शी (जि. अमरावती) : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडादेव येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भरणारी यात्रा यावर्षी भरणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाद्वारे कोविड अधिनियमाअंतर्गत यावर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. मात्र, महाशिवरात्री यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही\nगडचिरोलीत कोंबडबाजारांना उधाण; लागतात लाखोंच्या पैजा; पोलिसांचे मात्र दुर्लक्ष\nगडचिरोली : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाउन जाहीर केल्यानंतर बंद पडलेले कोंबडबाजार लॉकडाउन शिथिल होताच नव्या जोमाने सुरू झाले आहेत. कोंबड्यांवर लाखो रुपयांच्या पैजा लावून खेळला जाणारा हा अवैध जुगार बिनबोभाट सुरू असतानाही याकडे पोलिस विभागाचे दुर्लक्ष होत आहे.\nगडचिरोलीत कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत होतेय घट; उरलेत फक्त ६४२ रुग्ण\nगडचिरोली : काही दिवसांपूर्वी कोरोना बाधितांच्या संख्येचे शतक गाठले जात असताना मागील आठवडाभरापासून बाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी (ता. 12) जिल्ह्यात केवळ 38 नवे कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे जिल्हावासींसाठी ही सुखावणारी बाब ठरली आहे.\nगडचिरोलीतील 23 हजार 73 मातांना 'मातृवंदना' चा लाभ; तब्बल 13 कोटी 22 लाख 61 हजारांचे अनुदान थेट खात्यात जमा\nगडचिरोली : केंद्र शासनाने ग्रामीण व शहरी भागात प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरलेल्या 24 हजार 585 (महिलांची) गरोदर व स्तनदा मातांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी 23 हजार 73 मातांना लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत 13 कोटी 22\nगडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी अधिक प्रभावी करा; तब्बल ८३८ गावातील नागरिकांची मागणी\nगडचिरोली : दारूबंदी हवी की नको, याबाबत गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेने स्पष्ट निर्णय दिला आहे. जिल्ह्याच्या ८३८ गावांनी ‘‘गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी लाभदायक व परिणामकारक आहे, आम्हाला हवी आहे. तिला अजून प्रभावी करा. सोबतच शेजारील चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा,’’ अशी मागणी करणारे स\nअखेर गडचिरोलीत पोहोचली कोरोना लस, शनिवारपासून लसीकरणाला सुरुवात\nगडचिरोली : जगभरात मोठी महामारी होऊन थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रतिबंध करणारी लस अखेर जिल्ह्यात दाखल झाली असून शनिवार (ता. 16) पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे.\n गडचिरोलीत विलगीकरणातील महिलेचा मृत्यू, पाचजण पॉझिटिव्ह\nगडचिरोली : जीवघेण्या कोरोनामुळे संपूर्ण देशासह अख्खे राज्य त्रस्त असताना विदर्भातील गडचिरोली जिल्हा मात्र पूर्णतः ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, गेल्या पंधरवड्यात तेलंगणात मजुरीसाठी गेलेले शेकडो मजूर जिल्ह्यात परत आले. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव या सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणच्या विलगीकरण कक्\nलसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग, फेब्रुवारीतच झाले होते लसीकरण\nगडचिरोली : कोरोना प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ज्येष्ठ समाजसेवक तथा 'आम्ही आमच्या आरोग्यासाठी' या संस्थेचे संस्थापक डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या दोघेही येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना कक्षात उपचार घेत आहेत.\nलसीचे दोन्ही डोज घेतल्यानंतरही आदिवासींसाठी झटणारे गोगुलवार दाम्पत्य पॉझिटिव्ह\nगडचिरोली : कोरोना प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोज घेतल्यानंतरही ज्येष्ठ समाजसेवक तथा आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेचे संस्थापक डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख यांना कोरोना संसर्ग झाला आहे. सध्या दोघेही येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना कक्षात उपचार घेत आहेत.\nनिवडणुकीच्या रिंगणात पती, पत्नी आणि वहिणी; वैरागड येथे एकाच कुटुंबातील तीन सदस्य\nवैरागड (जि. गडचिरोली) : जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीला रंग चढत असताना अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील अनेक सदस्य निवडणूक लढविताना दिसत आहेत. वैरागड ग्रामपंचायतीतही असाच प्रकार झाला आहे. येथे एकाच कुटुंबातील तब्बल तीन सदस्य निवडणूक रिंगणात उतरल्याने निवडणुकीत जिल्हावासींचे लक्ष व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/there-was-also-time-famine-artisans-carpenter-business-287222", "date_download": "2021-06-21T07:00:19Z", "digest": "sha1:HDNHW75TWRDRRUTGIXL3OUIIEW4YBD4J", "length": 18814, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अरे देवा! या व्यवसायातील कारागिरांवरही आली उपासमारीची वेळ; आता करावे तरी काय?", "raw_content": "\nहातावर पोट असणाऱ्या सुतार समाजाचा फर्निचर व इतर दैनंदिन लाकूडकाम हा व्यवसायही बंद असल्याने हा वर्ग अडचणीत सापडला आहे.\n या व्यवसायातील कारागिरांवरही आली उपासमारीची वेळ; आता करावे तरी काय\nनांदुरा (जि.बुलडाणा) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाउन असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांच्या कामांना ब्रेक लागला आहे. अशातच सर्वसामान्यसह लाकडी सुतार काम करणाऱ्यांचा व्यवसाय देखील ठप्प झाल्याने, त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. कोरोनामुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे.\nसुतार समाज हा गावखेड्यात शेतकऱ्यांना शेती विषयक अवजारे बनवून देण्यासोबतच इतरही काम करतो. आणि त्यांच्या बदल्यात तो शेतकऱ्यांकडून धान्य घेतो किंवा काही लोक त्या बदल्यात पैसे देतात आणि त्यावर ते आपला उदरनिर्वाह करतात. हातावर पोट असणाऱ्या सुतार समाजाचा फर्निचर व इतर दैनंदिन लाकूडकाम हा व्यवसायही बंद असल्याने हा वर्ग अडचणीत सापडला आहे.\nआवश्यक वाचा - बापरे हा जिल्हा झाला कोरोनामुक्त; मात्र, ओढावले नवे संकट\nघरगुती व इतर फर्निचरचे काम बंद असल्याने सुतार कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून काम बंद असल्याने व आगामी काही दिवस काम बंद राहणार असल्याने कुटुंबाचा उदर्निवाह करण्याचा मोठा प्रश्न व्यावसायिंकासमोर निर्माण झाला आहे. कोरोनामुळे बाहेर काम करता येत नाही. त्यातच जीवनावश्यक वस्तू संपल्या असून रोज हातावर पोट असल्या कारणाने पैसे आणायचे तरी कोठून हा प्रश्न त्यांना सतावत आहे. सुतारकाम या क्षेत्रातील कामगार हे असंघटित कामगार आहेत.\nहेही वाचा - हृदयद्रावक : दहा वर्षीय मुलासह मातेची विहिरीत उडी अन्...वाचा\nहातावर पोट असलेल्या या समाजावर कोरोना व संचारबंदीमुळे अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. आज जवळपास 80 टक्के समाज अजूनही कारागिरी व लाकडी फर्निचरचेच काम करत आहे. आता आधुनिक यंत्रांनी पारंपारिक काम करणाऱ्यांची जागा घेतली. त्याच��रोबर कोरोना व संचारबंदीमुळे सुतार व्यावसायिक पूर्णपणे खचला आहे. खेड्यापाड्यातील सुतारकाम करणाऱ्यांची स्थिती यापेक्षाही भयानक आहे.\nआधीच आधुनिक यंत्रांनी पारंपरिक काम करणाऱ्यांची जागा घेतल्याने सुतार व्यवसायात काम करणाऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्यामुळे फर्निचर, सुतारकाम व्यवसाय बंद झाल्यामुळे हाताला काम नाही. ग्रामीण भागात काम केले तरच पैसे मिळतात. ‘काम नाही तर दाम नाही’ त्यातच आता कामच नसल्याने, दाम कोठून मिळणार. अन्नधान्यासाठी तसेच घरखर्चासाठी पैसे कुठून येणार. त्यामुळे परिस्थिती हलाखीची झाली असून, कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.\nपहा कोरोनामुळे लग्नाळूंची कशी झाली फसगत; पुढील वर्षीच निघणार मुहूर्त\nनांदुरा (जि.बुलडाणा) : सद्या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन व संचारबंदी असल्याने अनेक भावी नवरदेवांच्या लग्नावर संक्रात आली आहे. काहींच्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत तर काही शॉर्टकटमध्ये लग्न उरकवतांना दिसत असून, इच्छुक वरांचे मात्र लॉकडाऊनमुळे संबंध जुडण्य\n#Lockdown : दिव्यांग बहिणीसोबत एका भावाची विवंचना\nनाशिक / नांदगाव : आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या भावाने गावाकडे पोटाची खळगी भरली जात नाही म्हणून दिव्यांग बहिणीला सोबत घेऊन नाशिक गाठले. येथे येऊन जेमतेम सहा महिने होत नाहीत तोच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या या भावापुढे कोरोनाच्या लॉकडाउनमुळे आभाळच कोसळले. हॉटेल बंद पडल्याने विवंचना वाढली. करावे काय\n'कोरोना'त बळीराजाच्या कष्टाला आराम नाही, असे आहे त्यांचे दैनंदिन जीवन\nनांदुरा (जि.बुलडाणा) : सगळे जग सध्या कोरोनाच्या भीतीने चार भिंतीत बंद असून वेळ कसा खर्ची जाईल या विवंचनेत असतांना शेतकरी वर्ग मात्र आजही कोरोनाला दोन हात करून अन्न पिकविण्यासाठी अहोरात्र राब राब राबत आहे. तसेही निसर्गाच्या अवकृपेचे वेळोवेळी चटके सहन करणारा बळीराजा कोरोना संक्रमणावर मात करण\nदेशीचा पर्याय खुंटल्याने गावरानवर धूम; गावठी दारूसाठीही हा जिल्हा ठरतोय हॉटस्पॉट\nनांदुरा (जि.बुलडाणा) : एकीकडे कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये यासाठी शासनाने बार,वाइन शॉप, देशी दारूची दुकाने बंद ठेवली असल्याने तळीरामांची मोठी पंचाईत झाली आहे. त्यामुळे गावरान (गावठी) दारूला चांगलीच मागणी वाढली असून चढ्या भावाने ही गावरान दारू सहज उपलब्ध होत आहे. सध्या जिल्ह्यात लॉगडाऊन\nअत्यावश्यक सेवेच्या स्टिकर्सचा असा होतोय दुरुपयोग, या जिल्ह्यात नागरिक घेताहेत गैरफायदा\nनांदुरा (जि.बुलडाणा) : सकाळी 12 वाजेपर्यंत जीवनवश्यक वस्तू खरेदी करण्याची वेळ असल्याने सगळे एकाच वेळी किराणा माल घेण्यासाठी बाहेर पडत आहेत, मित्रांना भेटायला जात आहेत. अत्यावश्यक स्टिकर्सचा गैरफायदा घेण्याचे काम केले जात असून, कारवाई करणारे पोलिस बांधव याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.\n यात हरविली शाळेतली पाखरे’; का झाले असे...वाचा\nनांदुरा (जि.बुलडाणा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्या संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन सुरू असल्यामुळे जवळपास एका महिन्यापासून सर्वच शाळा बंद आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या आधिच परीक्षा रद्द केल्यानंतर नववी व अकरावीच्या परीक्षाही होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना यावर्षीच्\nदोन नंबरवाल्यांना लॉकउडान चांगलाच घावला\nनांदुरा (जि. बुलडाणा) : जवळपास एक महिन्यापासून लॉकडाउन सुरू असल्याने व्यसन करणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे. बिअर बार, शॉपी, देशी दारुची दुकाने एवढेच काय गावरान दारू विक्रेत्यांवरही पोलिसांची करडी नजर असल्याने पिणाऱ्यांची पंचाईत झाली आहे. तर गुटका व तंबाखू तसेच इतर नशांना प्रतिबंद असताना स\nमला तर होणार नाही ना...ची भीती; वृद्धांना उद्भवतायेत या समस्या\nनांदुरा (जि.बुलडाणा) : सर्व जगात थैमान घातलेल्या ‘कोरोना’ने सर्वसामान्यांच्या समस्या वाढविल्या आहेत. गेली 25 दिवसांपेक्षा जास्त झालेल्या लॉकडाउनमुळे कुटुंबाचे-कुटुंब एकत्र राहत आहेत. दैनंदिन जीवनात आवश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी बाजारात जावे लागते. साहित्य आणल्यानंतर संबंधित व्यक्तीपासू\nनदी आटली तरी विश्वगंगेवरील पुलाला अजूनही मुहूर्त सापडेना\nनांदुरा (जि.बुलडाणा) ः लॉकडाउनच्या अगोदर प्रत्यक्षात कामाला सुरू झालेला टाकरखेड गावाजवळील विश्वगंगा नदीवरचा पूल जवळपास गेल्या एक वर्षांपासून रखडला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पूल होऊ न शकल्याने टाकरखेड ते मलकापूर रस्ता संपूर्ण पावसाळाभर नदीला पाणी वाहत असल्याने वाहतुकीस बं\nकापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी सूरू, शेतकऱ्यांचा चांगाल प्रतिसाद\nमलकापूर (जि.बुलडाणा) ः विविध कारणांमुळे सीसीआयची रखडलेली कापूस खरेदी तसेच नवीन कापूस खरेदीसाठी सीसीआयच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कापूस विक्रीसाठी मलकापूर, मोताळा, नांदुरा भागातील शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8104", "date_download": "2021-06-21T07:09:42Z", "digest": "sha1:DL5H3X55FVZBROBAW5XEQDC333CDYY7S", "length": 13221, "nlines": 196, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "राष्ट्रवादीचे संतोष देरकर व आसिफ सय्यद यांची संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी निवड | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर राष्ट्रवादीचे संतोष देरकर व आसिफ सय्यद यांची संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी...\nराष्ट्रवादीचे संतोष देरकर व आसिफ सय्यद यांची संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी निवड\nचंद्रपूर प्रतिनिधी/ कैलास दुर्योधन\nमहाराष्ट्र शासनाच्या तालुका निहाय समित्या स्थापन करण्यात आल्या असून नुकतीच संजय गांधी निराधार योजना समिती ची यादी जाहीर झाली आहे. या समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राजुरा चे तालुकाध्यक्ष श्री. संतोष देरकर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राजुरा तालुका अध्यक्ष श्री. आसिफ सय्यद यांची समितीच्या सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनतेने त्यांचे अभिनंदन केले आहे.\nसंतोष देरकर व आसिफ सय्यद संजय गांधी निराधार योजने पासून वंचित नागरिकांच्या समस्या निकाली काढतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. संतोष देरकर व आसिफ सय्यद यांची संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी निवड केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष श्री .राजेंद्र वैद्य ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री .नितीन निमजे यांचे आभार व्यक्त केले आहे.\nसंजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा, अपंग व वृद्धांना योजनेतील प्रकरणे दाखल करणार्या नागरिकांनी काही समस्या असल्यास त्यांनी संतोष देरकर व आसिफ सय्यद यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्री. स्वप्निल बाजूजवार यांनी केले आहे.\nPrevious articleकोरपना ते हातलोणी रस्त्याचे मा आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन\nNext articleभाजपाचा पदाधिकारी राम लखिया विरोधात उलगुलान संघटनेची तक्रार\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\nमॅजिक बस इंडिया फाऊंडेशनतर्फे विविध ठिकाणी जागतिक योग दिवस साजरा…\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-21T07:53:10Z", "digest": "sha1:N2S62RA2SRMJH5R5MG3AFLPH2CF7DVEE", "length": 14219, "nlines": 142, "source_domain": "mmkmedia.in", "title": "महत्त्वाची घोषणा: पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यतच्या कर्जासाठी शून्य टक्के व्याज | Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome News महत्त्वाची घोषणा: पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यतच्या कर्जासाठी शून्य...\nमहत्त्वाची घोषणा: पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यतच्या कर्जासाठी शून्य टक्के व्याज\nव्याज सवलतीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा\nपीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के दराने व्याज आकारणी केली जाईल. एक लाख ते तीन लाखांच्या कर्जमर्यादेत विहीत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सध्याच्या एक टक्के व्याजदरात आणखी दोन टक्के व्याज दर सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याची घोषणा केली होती.\nया निर्णयामुळे राज्य शासन देत असलेली व्याज दर सवलत तीन टक्के व केंद्र शासनाकडून मिळणारी तीन टक्के व्याज सवलत या दोन्हीचा एकत्रित फायदा मिळाल्याने शेतकऱ्यांना सदर पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये विहित मुदतीत अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. योजनेत विहित मुदतीत अल्पमुदत पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत ३% व्याज सवलत १ लाख ते ३ लाख रुपये या कर्ज मर्यादेपर्यंत १% टक्का व्याज दरात सवलत देण्यात येत होती, आता १ लाख ते ३ लाख रुपये या कर्ज मर्यादेमध्ये शेतकऱ्यांनी अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीमध्ये ��ेल्यास त्यांना अधिक २% व्याज दरात सवलत देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे.\nत्यानुसार आता विहित मुदतीत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाख रुपये मर्यादेपर्यंतच्या कर्जावर सरसकट ३ (तीन टक्के) व्याज सवलत राज्य शासनामार्फत मिळेल व केंद्र शासनामार्फत ही ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाचे परतफेड मुदतीत केल्यास ३% व्याज सवलत मिळते. त्यामुळे आता सन २०२१-२२ पासून शेतकऱ्यांना ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत्तीच्या कर्जाची परतफेड विहित मुदतीमध्ये केल्यास त्यांना एकूण ६% व्याज सवलत मिळून अंतिमत: त्यांना सदरचे पीक कर्ज ०% (शून्य) टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे. यामुळे कृषि उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक कृषि निविष्ठा जसे बियाणे, खते, औषधे खरेदी करता येणार आहेत. यातून शेती उत्पादनात वाढ होईल. तसेच व्याज सवलत मिळण्यासाठी शेतकरी पीक कर्जाची मुदतीत परतफेड करतील. त्यामुळे बँकांची वसुली वाढून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.\nPrevious articleमहाराष्ट्र आघाडीवर: राज्यात आतापर्यंत अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण, एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य\nNext articleपाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीची पत्नी शामिया आरझू आहे भारतीय क्रिकेटपटूची फॅन\nहिंगोली: मोबाईल सुरु केला अन पोलिसांच्या जाळ्यात सापडला, तीन एटीएम मधून 46500 रुपये लांबविणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात\nकोरोना देशात: 24 तासात 52,956 नवीन प्रकरणे, 77,967 बरे तर 1,423 मृत्यू; 78 दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाखांपेक्षा कमी\nइंटरनेटचे दुष्परिणाम: दहावीचा मुलगा ऑनलाइन क्लास करत लागला गेमच्या नादी; पैसे उडवले, मग घर सोडून पळाला\nडिप्रेशन म्हणजे काय आणि काय आहेत त्याची लक्षणे आत्महत्येचे विचार का येतात\nडिप्रेशन हा एक मानसिक विकार आहे जो एक गंभीर मानसिक आजार आहे. यामध्ये, व्यक्ती उदास राहते आणि नकारात्मक विचार त्याच्या मनात सतत येत राहतात. बर्याच वेळा एखाद्या व्यक्तीला परिस्थिती समोर असहाय्य वाटते आणि आयुष्य संपविण्याविषयी विचार करायला लागतो. डिप्रेशन आजारी व्यक्तीला सामान्य आयुष्य जगणे कठीण बनवते.\nजगातील सर्वात भीतीदायक महिला सिरियल किलर, जी कुमारी मुलींच्या रक्ताने स्नान करीत असे\nइतिहासामध्ये अशा अनेक कथा ���हेत, ज्या समोर आल्या की अंगावर काटा येतो. अशीच ही कथा आहे एका महाराणीची, जिच्या कारनाम्यान मुळे लोकांच्या मनात भीती पसरली होती. ही राणी एक भयानक सिरीयल किलर होती.\nकशामुळे पडले ‘पुणे’ हे नाव – जाणून घ्या\nइ.स पाचव्या शतकाच्या उत्तरार्धातील त्रैकूटक राजाची काही नाणी इंदापूर तालुक्यात सापडली यावरून पुणे परगणा हा या राजाच्या आमलाखाली असावा असा तज्ज्ञांचा तर्क आहे.\nअवघड आकडयातील ती कोट्यवधींची उलाढाल, दरवर्षी होणारे काही ना काही तरी घोळ, देवाकडे घातलेले साकडं, भिंतीवर चिटकवलेलं वेळापत्रक, ज्योतिषाने मांडलेली भाकीतं, तिकीटांसाठी लागलेल्या रांगा,...\nभोसले घराण्याने कधीपासून पुण्यावर सत्ता गाजवली\n१६ व्या शतकाच्या उत्तरार्धात भोसले घराण्याने पुण्यावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास सुरवात केली. मालोजी भोसले मनसबदारीच्या सामान्य हुद्द्यावर असताना कर्तृत्वाच्या जोरावर १५९५ ला अहम्मदनगरच्या निजामाकडून जहागिरी मिळवली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2021/5/14/Sharad-Pawar-s-letter-is-circulating-on-social-media-.html", "date_download": "2021-06-21T07:37:07Z", "digest": "sha1:NKDC6F6WECTTVWCB6AJYV3N6UKCMYK5P", "length": 13540, "nlines": 10, "source_domain": "www.evivek.com", "title": " Sharad Pawar's letter is circulating on social media. - विवेक मराठी", "raw_content": "\nशरद पवार हे जेव्हा एखाद्या विषयाला हात घालतात, तेव्हा त्यांनी दुसऱ्याच कोणत्यातरी विषयावर निशाणा साधलेला असतो, हा महाराष्ट्राचा अनुभव आहे. असे असेल, तर बारमालक, हॉटेलमालक यांना पुढे करून शरद पवारांनी कोणावर निशाणा साधला आहे वर वर पाहता दुभत्या गाईची पाठराखण शरद पवार करत आहेत असे दिसत असले, तरी त्यांनी या विषयातून कोणता संदेश दिला आहे वर वर पाहता दुभत्या गाईची पाठराखण शरद पवार करत आहेत असे दिसत असले, तरी त्यांनी या विषयातून कोणता संदेश दिला आहे महाराष्ट्रात सध्याची परिस्थिती लक्षात घेता असे म्हणता येईल की, एक ना धड भाराभर चिंध्या. केवळ आभासी संवाद आणि घोषणाबाजी यापलीकडे मुख्यमंत्री काही करत नाहीत. जी काही आरोग्य सेवा तग धरून आहे, ती प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी बंधूमुळे.\nकोरोनाची दुसरी लाट आली. तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची भाकिते मांडायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे. रुग्णवाढ आणि मृत्यू यांचा विचार करता महाराष्ट्र राज्याचा देशात पहिल्या क्रमांक लागतो. ही ग��ष्ट भूषणावह नव्हे, तर ढिसाळ नियोजन आणि संवेदनाहीन प्रशासन यांच्या नाकर्तेपणाची पोचपावती आहे. राज्यातील कोणत्याही प्रश्नावर केंद्राला साकडे घालणारे मुख्यमंत्री आणि केंद्र राज्यावर कसा अन्याय करते आहे यांचे रडगाणे गाणारे मुख्यमंत्र्यांचे सहकारी पाहता महाराष्ट्राच्या नशिबी निष्क्रियांची टोळी आली आहे, हे लक्षात येते. या टोळीचा मुख्य सरदार मात्र कोरोनामुळे झालेल्या वाताहतीबाबत चकार शब्द बोलायला तयार नाही. राज्य सरकारचे नियोजन फसले आहे. शासनाने अन्नधान्य वाटपाची केलेली घोषणा प्रत्यक्षात आली नाही. रिक्षाचालकांसाठी व घर कामगारांसाठी घोषित केलेले अनुदान अजून मिळाले नाही. उद्योगधंदे बंद पडले आहेत, कामगारांची बिकट अवस्था झाली आहे. मराठा आरक्षण विषयावर सरकारला अपयश आले आहे. अशा विविध विषयांवर राज्य सरकारचे शिल्पकार, अनेकांचे प्रेरणाकेंद्र शरदचंद्र पवार मूग गिळून बसले आहेत असे चित्र समाजासमोर आले असले, तरी अनेकांना त्यांच्या तब्येतीची काळजी असते. तब्येत ठीक नसल्याने साहेब अशा शुल्लक गोष्टीमध्ये लक्ष घालत नाहीत, असे काही पाठीराखे भाट सांगतीलही, पण आम्ही त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. कारण रुग्णालयात उपचारासाठी जाऊन आलेले शरद पवार कोरोना आपत्तीमुळे निर्माण झालेल्या समस्येवर बोलत नाहीत, काही उपाय सुचवत नाहीत; मात्र बारमालकांची, हॉटेलमालकांची तरफदारी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात. शरद पवार यांचे हे पत्र समाजमाध्यमातून फिरत असून अनेक प्रश्नांचे मोहोळ या पत्राने जागे केले आहे.\nशरद पवारांना जाणते नेतृत्व म्हणून गौरवण्यात येते. त्यांचे जाणतेपण कोणत्या निकषांवर मोजावे आपत्तिकाळात समोर येणारे प्रश्न असे हाताळले, मार्ग शोधले, दिशादर्शन केले म्हणून की काही मंडळींचे हितसंबंध जपण्यासाठी विशेष मेहरनजर व्हावी म्हणून केलेल्या पत्रलेखनासाठी आपत्तिकाळात समोर येणारे प्रश्न असे हाताळले, मार्ग शोधले, दिशादर्शन केले म्हणून की काही मंडळींचे हितसंबंध जपण्यासाठी विशेष मेहरनजर व्हावी म्हणून केलेल्या पत्रलेखनासाठी बारमालक आणि हॉटेल व्यवसायिक यांच्याबाबत शरद पवार यांना विशेष कळवळा का वाटतो बारमालक आणि हॉटेल व्यवसायिक यांच्याबाबत शरद पवार यांना विशेष कळवळा का वाटतो शेती आणि सहकार क्षेत्रातील निर्विवाद नेतृत्व म्हणून ज्यांच्या आरत्या केल्या जातात, त्या शरद पवारांना शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मग तरीही ज्या गोष्टीमुळे गुणगौरव होतो, त्याच गोष्टीकडे शरद पवार पाठ फिरवून बारमालक, हॉटेलमालक यांची तरफदारी का करतात शेती आणि सहकार क्षेत्रातील निर्विवाद नेतृत्व म्हणून ज्यांच्या आरत्या केल्या जातात, त्या शरद पवारांना शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मग तरीही ज्या गोष्टीमुळे गुणगौरव होतो, त्याच गोष्टीकडे शरद पवार पाठ फिरवून बारमालक, हॉटेलमालक यांची तरफदारी का करतात असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.\nमहाराष्ट्राचे मद्यराष्ट्र करण्यात ज्यांचे मोलाचे योगदान आहे, अशांच्या यादीत शरद पवार यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. सहकार चळवळ, त्यातही साखर कारखाने म्हणजे शेतकऱ्यांना लुबाडून दारू गाळण्याचे अड्डे निर्माण करणारे जे कुणी आहेत, ते शरद पवारांनी निर्माण केलेल्या स्वहितवादी व्यवस्थेचे पाईक आहेत. साखर कारखाने दारू गाळण्यासाठीच चालवले जातात, हे वास्तव शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात साकार झाले होते. या वास्तवातील एक बिंदू म्हणजे बारमालक, पंचतारांकित दारू विकणारे गुत्तेदार. या गुत्तेदारांचा विशेष कळवळा शरद पवार यांना का यावा हा प्रश्न निर्माण झाला आहे. मागच्या महिन्यात शरद पवारांच्या एका सरदाराला बार व हॉटेलमालकांकडून पैसे वसूल करण्याच्या प्रकरणात पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता या प्रकरणात त्याच्यावर आरोपपत्रही दाखल झाले आहे. महिन्याला शंभर कोटीची वसुली ज्या बार- व हॉटेलमालकांकडून केली जात होती, त्याच्या दुःख-वेदनांनी विरघळून शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे का हा प्रश्न निर्माण झाला आहे. मागच्या महिन्यात शरद पवारांच्या एका सरदाराला बार व हॉटेलमालकांकडून पैसे वसूल करण्याच्या प्रकरणात पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता या प्रकरणात त्याच्यावर आरोपपत्रही दाखल झाले आहे. महिन्याला शंभर कोटीची वसुली ज्या बार- व हॉटेलमालकांकडून केली जात होती, त्याच्या दुःख-वेदनांनी विरघळून शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे का आणि मग असे असेल, तर शरद पवारांना बार- व हॉटेलमालकांचीच वेदना का दिसली आणि मग असे असेल, तर शरद पवारांना बार- व हॉटेलमालकांचीच वेदना का दिसली शेतकरी, शेतमजूर आणि टाळेबंदीमुळे ज्यांच्या अस्तित्वासमोरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, त्यांना शरद पवारांचे भाट या समूहाचे तारणहार म्हणत असतात. या समूहाच्या दुःख-वेदना शरद पवार यांना कळत नाहीत काय\nशरद पवार हे जेव्हा एखाद्या विषयाला हात घालतात, तेव्हा त्यांनी दुसऱ्याच कोणत्यातरी विषयावर निशाणा साधलेला असतो, हा महाराष्ट्राचा अनुभव आहे. असे असेल, तर बारमालक, हॉटेलमालक यांना पुढे करून शरद पवारांनी कोणावर निशाणा साधला आहे वर वर पाहता दुभत्या गाईची पाठराखण शरद पवार करत आहेत असे दिसत असले, तरी त्यांनी या विषयातून कोणता संदेश दिला आहे वर वर पाहता दुभत्या गाईची पाठराखण शरद पवार करत आहेत असे दिसत असले, तरी त्यांनी या विषयातून कोणता संदेश दिला आहे महाराष्ट्रात सध्याची परिस्थिती लक्षात घेता असे म्हणता येईल की, एक ना धड भाराभर चिंध्या. केवळ आभासी संवाद आणि घोषणाबाजी यापलीकडे मुख्यमंत्री काही करत नाहीत. जी काही आरोग्य सेवा तग धरून आहे, ती प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी बंधूमुळे. कोणत्याही प्रकारचे नियोजित आणि व्यवस्थात्मक निर्णय घेण्यात अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारचे मार्गदर्शक असणारे शरद पवार बाकीच्या महत्त्वाच्या विषयांवर भाष्य न करता एकदम बारमालकांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र का लिहितात महाराष्ट्रात सध्याची परिस्थिती लक्षात घेता असे म्हणता येईल की, एक ना धड भाराभर चिंध्या. केवळ आभासी संवाद आणि घोषणाबाजी यापलीकडे मुख्यमंत्री काही करत नाहीत. जी काही आरोग्य सेवा तग धरून आहे, ती प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी बंधूमुळे. कोणत्याही प्रकारचे नियोजित आणि व्यवस्थात्मक निर्णय घेण्यात अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारचे मार्गदर्शक असणारे शरद पवार बाकीच्या महत्त्वाच्या विषयांवर भाष्य न करता एकदम बारमालकांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र का लिहितात बहुधा वर्षांनुवर्षे जपलेले मद्यमय हितसंबंध अडचणीत आले आहेत, हे शरद पवारांनी ओळखले असावे. ज्या इंधनावर गाडी चालते, त्या इंधनाची काळजी घेतली जाते. शरद पवारही तेच करत असून त्यांच्या जाणत्या नेतृत्वाचा बेगडी चेहरा या प्रकरणामुळे उतरला गेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/9799", "date_download": "2021-06-21T07:51:08Z", "digest": "sha1:5APOYTLVOYHJRFSNKVK6EMKTXD24T4WJ", "length": 12285, "nlines": 194, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदानासाठी पगारी सुट्टी… | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome Breaking News ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदानासाठी पगारी सुट्टी…\nग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदानासाठी पगारी सुट्टी…\nचंद्रपूर, दि. 13 जानेवारी : राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 604 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी मतदान व 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.\nज्या ग्रामपंचायतीचे मतदार क्षेत्रात निवडणूक होत आहेत, त्या क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना यामधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी दि. 15 जानेवारी 2021 या मतदानाच्या दिवशी पगारी सुटी जाहीर करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहेत. निवडणुका नसलेल्या भागातील दुकाने, कंपन्या इ. वाणिज्यीक आस्थापना बंद ठेवण्याची आवश्यकता नसल्याचेही आदेशात पुढे म्हटले आहे.\nत्याचप्रमणे जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणुका होत आहेत त्या क्षेत्रात दिनांक 15 जानेवारी रोजी भरणारे आठवडी बाजार पुढे ढकलण्यात येत असून ते अन्य दिवशी भरविण्यात यावे, असेही आदेश जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिले आहेत.\nआदेशाचे पालन न केल्यास संबंधीत आस्थापनांविरूद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेशात नमुद केले आहे.\nPrevious articleअखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चंद्रपुर सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी विलास टिपले…\nNext articleग्रामपंचायत निवडणूकीसाठी आणलेल्या दारूवर पोलिसांची धाड…\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nआई, मुलगा आणि आता वडीलाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ…\nकार-ट्रॅव्हलच्या भीषण अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू…\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/2431553/thane-koliwada-holi-celebration-traditional-more-than-125-years-sdn-96/", "date_download": "2021-06-21T07:49:40Z", "digest": "sha1:22J7QAUF6QG4BIP5D2UGR6ZVK34LTJ44", "length": 9388, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: thane koliwada holi celebration traditional more than 125 years sdn 96 | होळी रे होळी… सव्वाशे वर्षांची परंपरा असलेली ठाण्यातील होळी | Loksatta", "raw_content": "\nपुणे, लोणावळ्यात पर्यटकांवर कारवाई\nनेपाळमध्ये मुसळधार पावसाचे १८ बळी\nकरोनाबळींच्या कुटुंबांना आर्थिक मदत अशक्य\nमराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका\nकेंद्राचे चर्चेचे निमंत्रण जम्मू-काश्मीरचे नेते स्���ीकारणार काय\nहोळी रे होळी… सव्वाशे वर्षांची परंपरा असलेली ठाण्यातील होळी\nहोळी रे होळी… सव्वाशे वर्षांची परंपरा असलेली ठाण्यातील होळी\nहोळी हा वाईट प्रवृत्तींचा नायनाट करण्याचा सण. या दिवशी प्रत्येक गावात, शहरात, घरापुढे होळी पेटविली जाते. या होळीसोबत वाईट गोष्टींचा, प्रवृत्तींचा नाश होवो आणि सकारात्मक उर्जेची निर्मिती होवो, अशी मनोकामना सारे जण करतात.\nसर्व सणउत्सवांना करोनाची नजर लागली आहे. त्यामुळे दरवर्षी ओसंडून वाहणारा होळीचा उत्साह यंदा फिका पडला आहे.\nअसं असलं तरी ठाण्यातील कोळीवाड्यात कोळी बांधवांनी होळी पेटवून उत्सव साजरा केला.\nया होळीला सव्वाशे वर्षांपासूनची परंपरा आहे.\nत्यामुळे कोळी बांधवांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे.\nठाण्यातील कोळावाड्यामध्ये पारंपारिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली.\nसव्वाशे वर्षांहून अधिक वर्षांची परंपार असणारी ही होळी करोनाचे निर्बंध पाळून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.\nकोळी बांधवांनी खास पारंपारिक वेशभूषेमध्ये कोळी नृत्य करत आनंद साजरा केला.\n“परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारं होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणानं साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी व निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन करोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचं काटेकोर पालन करूया”, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे.\n(सर्व फोटो : दीपक जोशी, इंडियन एक्सप्रेस)\n'नवरी नटली'; पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\n 'बिग बॉस मराठी ३' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nआशुतोषसोबतच्या नात्यावरुन सुरु असलेल्या चर्चेवर तेजश्री प्रधानचा खुलासा\nचाहत्यांच्या मागणीनंतर कपिल शर्माने शेअर केला मुलांसोबतचा फोटो\nरुपेरी पडद्यावरची 'ग्लॅमरस आई'; रिमा लागूंविषयी काही खास गोष्टी\nकेंद्राचे चर्चेचे निमंत्रण जम्मू-काश्मीरचे नेते स्वीकारणार काय\nमराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका\nकरोनाबळींच्या कुटुंबांना आर्थिक मदत अशक्य\nनेपाळमध्ये मुसळधार पावसाचे १८ बळी\nपुणे, लोणावळ्यात पर्यटकांवर कारवाई\n\"चव्हाण मुख्यमंत्री असतानाच जनतेनं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला घरी बसविलं अन् फडणवीसांचं राज्य आलं\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://churapaav.blogspot.com/2009/09/6.html", "date_download": "2021-06-21T06:25:44Z", "digest": "sha1:S6GRNA532S4LC4LNUFNGUPRNN66DE5C7", "length": 30228, "nlines": 108, "source_domain": "churapaav.blogspot.com", "title": "चुरापाव: माथेरान 6", "raw_content": "\nचुरापाव ... चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ\nचुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.\nतसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...\nगुरुवार, १७ सप्टेंबर, २००९\nजेवायला बाहेर पडलो. रात्रीची वेळ आणि पाऊस त्यामुळे दिव्यांवर बर्याच प्रकारचे किडे झेपावत होते. मुलींना किंचाळायला नवं निमित्त मिळालं. तरी बरं किड्यांचा वावर जास्त असलेल्या भागात आम्ही मुलगे बसलो, म्हणजे हौस नव्हती, पण मुलींचा विनंतीपर हुकूम होता. आणि या पिकनिक पुरते तरी आम्ही स्वतःला मॅच्यूअर समजत होतो, मुलींची जबाबदारी आपल्यावर आहे असं वाटयचं, आम्ही मोठे असल्यासारखं वागत असताना मस्त वाटत होतं. इथल्या किंड्याचं एक वैशिष्ट्य मी स्वअनुभवावरून सांगतो, त्यांना तुम्ही बघत राहिलात तर ते कधी अंगावर येत नाहीत, पण एकदा का बोलण्यात गुंतलात की पायावर, मानेवर काहीतरी हुळहुळलच म्हणून समजा, डांबिस लेकाचे. असाच एक किडा एखाद्या तान्ह्या मुलाच्या निरासगतेच्या तोडीची निरासगता घेऊन माझ्या मां��ीवर येऊन बसला त्याला बघून, तरी घाबरून मी झटकला, तर माझ्या चेहर्यापासून उभा वर उडत गेला, आणि उडता उडता म्हणतो अरे relax just kidding.\nजेवणं आटोपली, आम्ही रुमवर परतलो पण दाराबाहेर किड्यांचा हा सडा पडलेला, दारावरच्या दिव्याची सारी करामत होती, मुली दार लोटायला तयार होईनात. मग पहिल्यांदा आम्ही दार लोटून आत गेलो आणि नंतर मागाहून मुली दबकत बिचकत दारापासून अंग चोरत कशाबशा आत आल्या. बाथरूममध्ये पाण्याचा टिपूसही नव्हता, मग सांगितल्यावर हॉटेलच्या पोरांनी थोड्या वेळाने बादल्या भरून आणल्या. त्यांना किड्यांच्या आम्हाला (मुलींना) होत असलेल्या त्रासाची कल्पना आली असावी, पण ते काही करू शकत नव्हते, पहिला पाऊस असल्यामुळे इतके किडे आलेत एवढंच ते म्हणाले आणि निघून गेले. त्या किड्यांना बघून मला गावची आठवण आली. गावची आजी पावसात असे किडे दिव्यांवर झेपावू लागले तर परातीत पाणी घेऊन त्यात घासलेटचा दिवा पेटवून ठेवे. थोड्या वेळाने त्या परातीत किड्यांचा हा खच तरंगताना दिसे. ज्योत आणि पतंगाचं कुठेतरी वाचलेलं प्रेमप्रकरण आठवतं. म्हणजे किड्यांना प्रकाशाचं आकर्षण फार, हे किडे या ज्योतीच्या प्रेमात आकंठ बुडतात. ह्या ज्योतीला दिलेलं आलिंगन हे शेवटचं हे त्यांना माहित असूनदेखील ते तो दाह, त्या वेदना सहन करून आपलं प्रेम व्यक्त करतात, आणि या वेडापाई प्राण गमावतात. विक्षिप्त ना निदान ते ज्योतीला तरी इजा करत नाहीत, विक्षिप्त ... पण एकतर्फी प्रेमापोटी मुलीच्या चेहर्यावर Acid फेकणार्या माणसांपेक्षा थोडं कमी विक्षिप्त.\nदिवसभराच्या धावपळीत कोणाला दमल्याचं जाणवतं नव्हतं. पण आता रात्री कोणाची मान दुखत होती, कोणाचे हात दुखू लागले होते. हॉटेलच्या पोरांकडून आयोडेक्सची बाटली मागावली. मलम चोपडल्यावर या लोकांना पुन्हा फ्रेश वाटायला लागलं. मघाचचा पत्त्यांचा उधळलेला डाव पुन्हा नव्याने रंगला. गप्पागोष्टी चालल्या होत्या, अचानक गाडीनं धार्मिक स्टेशन पकडलं. नेहाने कुठे कुठे वाचलेल्या, ऐकलेल्या रामायण, महाभारतातल्या कथा सांगायला सुरुवात केली. सहसा आमच्या वाचनात न येणार्या म्हणजे पार रामजन्माआधीपासूनच्या. विष्णूचे दशावतार, राधा-कृष्णाचं प्रेम, रावणाची शिवभक्ती, कुब्जाचा जन्म असे बरेच विषय चालू होते. एरव्ही आस्था चॅनलला नाकं मुरडणारे पत्त्यांचा डाव अर्धा टाकून लक्ष देऊन ���ारं ऐकत होते. राम, हनुमान, कृष्ण, बलराम, राधा, कुब्जा, कर्ण, दशरथ, पंडू, दधिची, मारीच, रावण, कुंभकर्ण सगळे कुठल्या ना कुठल्या कथेतून समोर येत, आणि मग डोक्यातून त्यांचे विचार पुढे बराच काळ जात नसत. बर्याच छोट्या-मोठ्या कथा, दंतकथा ती सांगत होती आणि आम्ही तल्लीन होऊन सारं ऐकत होतो, सारं समजून घ्यावं असं वाटे, आम्ही क्वचित शंकाही विचारत होतो. सार्या माथेरानमध्ये हे कदाचित असं एकच तरूण मुलामुलींचं टोळकं असेल जे सहलीला रात्री धार्मिक चर्चा करत बसलं असेल, पण प्रसन्न वाटत होतं एवढं मात्र नक्की. थोड्या वेळाने नेहाच्या गोष्टी संपल्या, पत्त्यांचा डाव पुन्हा सुरू झाला, पण खरं सांगू पुस्तक अर्ध्यात वाचून काही कारणास्तव नाईलाजास्तव कोणालातरी परत देण्यासाठी मिटतो तेव्हा जी मनाची अवस्था होते ना, तसच काहीसं माझं झालं होतं. पत्त्यांचा डाव झाला, उशांची मारामारी झाली. तसा रात्रभर आमचा जागण्याचा प्लॅन होता, पण पाऊणपासूनचं सगळे पेंगुळायला लागले. मी झोपलेल्यांच्या पायांना गुदगुदल्या करून उठवत होतो, पण मग हळूहळू माझ्याही पापण्या जड होत गेल्या. त्यात फ्यूजला जागरणामुळे वान्त्या झाल्या, अरबट, चरबट बरच खाणं वर जागरण हे तर होणारच होतं. पिकनकचा बट्याबोळ टाळण्यासाठी आधीचा प्लॅन निकालात काढून निमूट झोपायचा नवा प्लॅन केला. मुलींना आम्ही त्यांच्या रुमवर सोडलं आणि परत येऊन अंथरुणावर पडलो. दिवे मालवले की एक तरी किडा कुणाच्या ना कुणाच्या अंगावर हुळहुळे मग त्याला शोधण्यासाठी पुन्हा दिवे लागत, पुन्हा दिव्यांवर नवे पाहुणे येत, दिवे मालवल्यावर ते पुन्हा अंगावर हजेरी लावत, मग पुन्हा दिवे. असे खेळ करता करता \"चिरडा ते किडे आता, चादर डोक्यावरनं घेऊन शांत नीजा\" असं एल्फिस्टन ओरडला आणि आम्ही गुडीगुप्प झोपलो.\nद्वारा पोस्ट केलेले प्रसाद साळुंखे येथे ८:०२ PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरोहन... ७ डिसेंबर, २००९ रोजी १:५१ PM\nअसाच एक किडा एखाद्या तान्ह्या मुलाच्या निरासगतेच्या तोडीची निरासगता घेऊन माझ्या मांडीवर येऊन बसला त्याला बघून, तरी घाबरून मी झटकला, तर माझ्या चेहर्यापासून उभा वर उडत गेला, आणि उडता उडता म्हणतो अरे relax just kidding.\n.... hahaha किमान ३ मिनिट्स फुटलो...\nप्रसाद साळुंखे ८ डिसेंबर, २००९ रोजी १२:४७ PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्��ा: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया ब्लॉगवरील सर्व लिखाण, छायाचित्रे कॉपीराईट प्रोटेक्टेड आहे, इतरत्र कुठेही प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nमी प्रसाद साळुंखे, मी एक साधा कारकून आहे. मला नवनवीन प्रयोग करायला आवडतात. मला माझी मतं मांडायला आणि मतभेदांना सामोरं जायला आवडतं. काहींच्या मते मी माठ आहे, तर काहींच्या मते मी पक्का शहाणा आहे. माझ्या मते मी मी आहे. मला पहिजे तसाच आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nनमस्कार मंडळी, रविवार ६ डिसेंबर २०१५ च्या 'मी मराठी लाइव्ह' या मुंबईहून प्रसिद्ध होणार्या वर्तमानपत्रातील 'सप्तमी' या पुरवणीतील 'ब्लॉगांश' या सदरात माझा एक लेख प्रसिद्ध झाला, आपण त्या लेखाचा नक्की आस्वाद घ्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा. २००९ पासून सुरु असलेल्या या विरंगुळ्याची, अनौपचारिक अघळपघळ लिखाणाची दखल ध्यानीमनी नसताना अचानक 'मी मराठी लाइव्ह' सारख्या नव्या दमाच्या वृत्तपत्रात घेतली गेली ते पाहून समाधान वाटलं. समाधान या गोष्टीचं की ते लिखाण आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. वरील छायाचित्रावर टिचकी देऊन आपण हा लेख वाचू शकता. धन्यवाद, प्रसाद साळुंखे\nमराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस दिवाळी अंक\nआंतरजालावर 'मराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस' च्या २०१६च्या ई-दिवाळी अंकात माझी 'माणसं आणि फटाके' ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे. या बद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपण या ई-दिवाळी अंकाचा आस्वाद घ्यावा तसेच अन्य रसिकांपर्यंत या ई-दिवाळी अंकाचा दुवा पोहोचवावात ही नम्र विनंती.\n२०२० अतिरेकी अपघात अपराध अफवा अश्रू अस्वस्थ आकाशीचे तारे आठ्या आत्महत्या आत्मा आयुष्य आरसा आव्हान आसमां इंद्रधनुष्य इच्छा इसापनिति उडती बातें उपहास एकटा जीव सदाशिव ऑफिस ओशो औकाद कर्ज कलाकुसर कलिंगड कविता कवी कसाब कळी कागद काजवा कारुण्य कोर्ट कौतुक क्लासिक खरेदी गच्ची गणपति गणू गम्माडीगंमत गिरणी गिरणी कामगार गुजराथी गोळी चंद्र चक्रीवादळ चाँद चाळ चिटोरं चित्र चोरपांड्या छप्पर जिंदा जॉनी जॉनी झुळूक ट्रॅक ट्रेक ट्रेन ठाकरे डायरी तळं ती ती सध्या काय करते थेंब दखल दत्ता सामंत दान दिल दिवाळी दुर्गेश्र्वर देश दोन धडकन नाईलाज नाटकं निखारे निर्दयी निसर्ग नोकरी नोट पमा-दुमा पक्ष पाऊस पावसाळा पिक्चर पेन पैसे पोलिस प्यार प्याला प्रवास प्रेत प्रेम फटाके फर्स्टक्लास फलंदाजी फुंकर फुल फुसकूल्या बघे बाक बाजारू बातमी बाप बालमानसशास्त्र बियर बेभान ब्रेक ब्लॉगांश भक्तीरस भजन भांडण भागादौड भारत भूक भ्याड मरण मरीन ड्राईव्ह मळभ माज माझिया ब्लॉगाचिये कवतिके माणसं माणुसकी माथेरान मार मास्तर मिडिया मी मराठी लाइव्ह मूठ मृत्यू मॅडम मेघ मोकळ श्वास मोबाईल म्हातारपण यश चोप्रा युद्ध रडणं रविवार राज कपूर राजकारण राजवाडा राजा राजेमास्तर राणी रात्र रॉंग नंबर रोशनि लस्ट फॉर लालबाग लाच लेख वन्यजीव वर्दी वाघ वाद वादळ वारा विंडचीटर विडंबन विनातिकीट विनोदी विश्वास पाटील विसर्जन वेडा शाई शाळा शिवसेना शिक्षण पद्धत शुभंकरोती शेजारधर्म शेजारी शेवाळ श्री. ना. पेंडसे संदिप खरे संध्याकाळ सप्तमी समज समाजसेवा समुद्र ससा ससुल्या सांसें साहित्यचोर सितारे सिनेमा सुकून सुख सुट्टी सूड सूर्य सौदा स्वघोषित कवी स्वप्न स्वप्निल स्वभाव हद्दपार हल्ला हिंदी क्षण different strokes Gary Coleman GTB guilt hit and run hobbies hope lockdown management Rain Lilly sex ti sadhya kay karate trek trekking writer's block\nमाझिया ब्लॉगाचिये कवतिके (1)\nपडघवली - गो. नी. दाण्डेकर\nप्रत्येक गावखेड्याला एक इतिहास असतो. काही अख्यायिका असतात. गावचं रक्षण करणारे राखणदार असतात. ग्रामदेवता असतेच पण इतरही देव असतात, मग तो एखाद...\nमाचीवरला बुधा - गो. नि. दांडेकर\n'माचीवरला बुधा' हे पुस्तक वाचलं आणि वाटलं आपण किती गुंतून जातो व्यवहारिक जगात. शेवटच्या श्वासापर्यंत प्लॅन्स करत राहतो नानाविध, शरीर...\nनमस्कार मंडळी, आज जरा मी आनंदी आहे, कारण रविवार तसा आरामाचा दिवस म्हणूनही आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे, आज 'मी मराठी लाइव...\nएकटा जीव सदाशिव - भाग २\nएकटं म्हणजे वैताग, कंटाळवाणं असं काही नसतं. चुकीच्या संकल्पना आहेत त्या. मी खरेदीला सुद्धा एकटा जातो. खरेदीचेही खूप किस्से...\nठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम - कविता महाजन\n'ब्र' आणि 'भिन्न' वाचून आवडलं तरी माझ्या आवडत्या लेखिकेच्या या कादंबरीच्या वाट्याला जायला एवढा वेळ का लागला हे कळलं नाही. ...\nशितू - गो. नी. दांडेकर\nशितू पुस्तक म्हणावं की प्रस्तावनेत लेखक म्हणतात तशी गो.नी.दांडेकर यांची मानसकन्या. ही एक अनोखी प्रेमकथा आहे. विसू आणि शितू या दोघांची. यातला...\nयुगंधरा - डॉ. सुमति क्षेत्रमाडे\n'युगंधरा' कादंबरी बद्दल पहिलं मत असं झालं की हा बहुतेक 'युगंधर' कादंबरीच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्���ाचा प्रयत्न असावा. पण न...\nपोहरा - ह. मो. मराठे\nहे 'पोहरा' नावाचं पुस्तक आईने आणलं होतं कुठल्याशा पुस्तक प्रदर्शनातून अत्यल्प दरात. लेखक ह.मो. मराठे यांची आत्मकथा आहे. पहिला भाग ...\nवासूनाका - भाऊ पाध्ये\nगावी जाणं ठरतं तेव्हा दोन तीन पुस्तकं बॅगेत असतातच. या वेळी सोबत घेतलेल्या पुस्तकांमध्ये हे भाऊ पाध्येंचं 'वासूनाका' होतं. छोटंसं पु...\nराडा - भाऊ पाध्ये\nवासूनाका आवडल्यामुळे, अधाशासारखं राडा वाचलं. यातलं कथानक मस्त आहे, आणि भाऊ पाध्यांच्या लेखनशैलीच्या चरचरीत फोडणीमुळे कादंबरीची लज्जत अजून वा...\nमला लहानपणापासून ससा खूप आवडतो. पांढराशुभ्र लोकरीचा गोळा कावराबावरा, घाबराघुबरा, धसमुसळा. शाळेच्या सुरवातीला असाच तर होतो मी घाबरागुबर...\nब्लॉग संग्रहण जून (7) जुलै (2) सप्टेंबर (8) ऑक्टोबर (2) नोव्हेंबर (2) डिसेंबर (4) जानेवारी (1) फेब्रुवारी (2) मार्च (1) जून (1) जुलै (2) ऑगस्ट (2) ऑक्टोबर (1) नोव्हेंबर (1) जुलै (2) जुलै (2) सप्टेंबर (2) जानेवारी (1) फेब्रुवारी (1) मार्च (2) एप्रिल (4) सप्टेंबर (1) नोव्हेंबर (1) डिसेंबर (4) जानेवारी (1) सप्टेंबर (2) जानेवारी (2) डिसेंबर (1) सप्टेंबर (1) मे (1) जून (7) जुलै (6) डिसेंबर (2) फेब्रुवारी (1) मार्च (4) एप्रिल (1)\nदलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस\nसगळंच अवघड परि आहे सुंदर..\nइथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/article/shravan-marathi/shiv-avatar-sunatnartak-120070300026_1.html", "date_download": "2021-06-21T07:37:13Z", "digest": "sha1:OZU5J57IYPWEKRWQ3CGPA735BDJTLEIL", "length": 7532, "nlines": 104, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "सुनटनर्तक अवतार : शंकराने या प्रकारे पार्वतीच्या पालकांना केले होते प्रसन्न", "raw_content": "\nसुनटनर्तक अवतार : शंकराने या प्रकारे पार्वतीच्या पालकांना केले होते प्रसन्न\nशिव पुराणात भगवान शिवाचे अनेक अवतारांचे वर्णन आढळतात. कुठे कुठे तर त्यांचे 24 तर कोठे त्यांचे 19 अवतारांचे उल्लेख आहे. तसे शिवाचे अंशावतार देखील बरेचशे झाले आहेत. शिवाचे काही अवतार तंत्रमार्गी आहेत तर काही दक्षिणमार्गी आहेत. चला तर मग जाणून घेऊया शिवाच्या सुनटनर्तक अवताराची छोटीशी कहाणी.\nसुनटनर्तक अवतार : पार्वतीच्या वडील हिमाचलांकडून त्यांच्या मुलीच्या मागणीसाठी शिवाने सुनटनर्तकाचे वेष घेतले होते. हातात डमरू घेऊन शिवाजी नटाच्या रूपात हिमाचलच्या घरी पोहोचून नाचू लागले.\nनटराज शिवाने एवढे छान आणि सुंदर नृत्य केले की सर्व आनंदित झाले. हिमाचलांनी त्यांना भिक्षा मागण्यास सांगितले तर नटराज शिवांनी भिक्षेत पार्वतीला मागितले. या वर हिमाचलराज क्रोधित झाले. काही वेळानंतर नटराज वेष घेतलेल्या शिवाने आपले खरे रूप पार्वतीला दाखवून निघून गेले. त्यांच्या गेल्यावर मैना आणि हिमाचल यांना दैवी ज्ञान झाले आणि त्यांनी पार्वतीला शिवाला देण्याचे ठरविले.\nCOVID-19: नागपूर ग्राऊंड रिपोर्ट\nमहाशिवरात्री शुभ मुहूर्त आणि सोपी पूजा विधी\nशिवाची तीन प्रचलित नावे आणि त्यांचा अर्थ\nशिवाचा सगळ्यात आवडता दिवस महाशिवरात्री\nवैवाहिक जीवनात गोडावा टिकावा म्हणून...\nMasik Durga Ashtami Vrat 2021 : मासिक दुर्गाष्टमी आज, पूजेची पद्धत, त्याचे महत्त्व, शुभ वेळ आणि घटकांची संपूर्ण यादी जाणून घ्या\n20 जून रोजी गायत्री प्रकटोत्सव, Gayatri Mantra संबंधी 11 खास गोष्टी\nहनुमानजींनी असा चमत्कार केला की जगन्नाथ मंदिरात समुद्राचा आवाज येत नाही\nनिर्जला एकादशी व्रत कथा आणि पूजा विधी\nHanuman Chalisa : हनुमान चालीसा रोज वाचा, त्याचे फायदे जाणून घ्या\n\"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी\"\nधनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली\nऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी\n‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satyakamnews.com/tag/kolhapur/", "date_download": "2021-06-21T07:57:42Z", "digest": "sha1:NAQ2YXL2HAGCR7266SI5FJ7L6ZAAW7LK", "length": 10855, "nlines": 169, "source_domain": "satyakamnews.com", "title": "Kolhapur | satyakamnews.com", "raw_content": "\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nमा.खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या 120 बेड्सच्या भव्य कोविड...\nकोल्हापूर येथे भाजपा ताराराण�� आघाडी यांच्या वतीने भव्य कोविड केअर सेंटरचे लोकार्पण भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.आ श्री.चद्रंकांत (दादा) पाटील यांच्या वाढदिवसनिमित्य भाजपा प्रदेश प्रवक्ते संसदरत्न.मा.खा....\nचंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दि ११जुन रोजी होणार...\nचंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उद्या होणार कोविड सेंटरचे उद्घाटन (मा.खा.धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून उभारले गेले कोविड केअर सेंटर) कोल्हापूर // प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील अतिशय...\n#pandharpur पंढरपुरात करणी,टोचलेले लिंबू,काळी बाहुली एका महिलेच्या दारात..\n#Solapur | मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश ४ जुलैला पहायला मिळणार: नरेंद्र पाटील...\n#pandharpur आ.प्रशांत परिचारक यांना भाजपकडून पुनश्च संधी\n#Solapur | सोलापूरात कंबरतलाव येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला..\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये कोविड उपाय योजनाबाबत आढावा बैठक..\n#PANDHARPUR | कृष्णा-भीमा स्थिरीकरणाबाबत पालकमंत्र्यांची प्रतिक्रीया..\n#Mumbai रामनामाचा वापर करून विविध राजकीय व आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न-ना. जयंत पाटील...\nदरोङ्याच्या गुन्ह्यातील १३ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईःपो.नि.सर्जेराव पाटील...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप...\nमुसळधार पावसामुळे मुंबईतील मालाडमध्ये इमारतीचा भाग कोसळला; 11 जणांचा मृत्यू, 17...\nसंजय गांधी निराधार,श्रावणबाळ सेवा योजनेतील 165 प्रकरणे मंजूर\nसोलापूर जिल्ह्यात १५ जूनपर्यंत निर्बंध कडक | जाणून घ्या… काय सुरु...\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे सं���ादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2021/06/blog-post_54.html", "date_download": "2021-06-21T06:23:36Z", "digest": "sha1:U6OMTCVKOGL2NHCJGKYR5NAMWPHO5X5S", "length": 21944, "nlines": 204, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "बेस्ट उपक्रमाला पूर्णवेळ महाव्यवस्थापक द्या - भाजपाची मागणी | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nबेस्ट उपक्रमाला पूर्णवेळ महाव्यवस्थापक द्या - भाजपाची मागणी\nमुंबई - मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणून बेस्टची ओळख आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ने आण करण्याचे काम बेस्टकडून केले जाते. अशा बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक हे पद गेली ५० दिवस रिक्त असल्याने बेस्टच्या दैनंदिन व धोरणात्मक कामाचे निर्णय होत नाहीत. ही गंभीर बाब निदर्शनास आणून देत भाजपाने बेस्ट समितीच्या बैठकीत सभा तहकूबीची सुचना मांडली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर सभा तहकुबीची सूचना फेटाळून लावल्याने सत्ताधारी शिवसेनेच्या निषेधार्थ भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला.बेस्ट समिती पालिकेची वैधनिक समिती असून ही समिती पालिकेचे अविभाज्य अंग आहे. बेस्ट उपक्रमातर्फे मुंबईकरांना सार्वजनिक परिवहन सेवा व वीजपुरवठा या दोन अत्यावश्यक सेवा पुरविल्या जातात. बेस्ट उपक्रमाची वार्षिक उलाढाल ६ हजार कोटींची असून या उपक्रमातील कामगारांची संख्या ३७ हजार इतकी आहे. मुंबई शहरामध्ये बेस्ट उपक्रमाचे सुमारे १०.५० लाख वीज ग्राहक आणि ३० लाख बस प्रवासी आहेत. या उपक्रमाच्या सेवा मुंबईकरांना अखंडित व विनाव्यत्यय पुरविण्यात याव्यात यासाठी राज्य शासनाकडून उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असते. गेल्या ३० वर्षापासून राज्य शासनाकडून अधिकार्यांची नियुक्ती होते. यानुसार १२ एप्रिल २��२१ रोजी उपक्रमाचे तत्कालीन महाव्यवस्थापक सुरेन्द्रकुमार बागडे यांची दिल्ली येथील केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव पदी नियुक्ती करण्यात आल्याने उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार पालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी वेलरासू यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.सध्या काेराेनामुळे निर्माण झालेल्या महामारीच्या परिस्थितीत उपक्रमाच्या अत्यावश्यक सेवा अखंडित सुरू राहणे गरजेचे असताना पालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तांना बेस्ट उपक्रमाच्या कामकाजाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांनी उपक्रमाच्या मुख्यालयास देखील भेट दिलेली नाही. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या गेल्या दोन बेस्ट समिती सभांना देखील त्यांनी उपस्थिती दर्शवली नाही. केवळ उपक्रमाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात येत असल्याने बेस्ट समितीमध्ये धोरणात्मक निर्णय घेण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सध्याच्या परिस्थितीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमास पूर्णवेळ कार्यकारी प्रमुख नसणे हे संपूर्ण मुंबईकरांना वाऱ्यावर सोडण्यासारखे आहे अशी टीका बेस्ट समिती सदस्य गणाचार्य यांनी केली. पालिकेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक (प्रकल्प) यांच्या बेफिकीर वृत्तीचा व बेस्टचे महाव्यवस्थापक पदावर राज्य शासनाकडून प्रशासकीय सेवेतील अधिकारी महाव्यवस्थापक पदावर नियुक्त करण्यामध्ये दिरंगाई होत असल्याचा निषेध करीत बेस्ट समितीची सभा कोणतेही कामकाज न करता तहकूब करण्याची मागणी बेस्ट समिती सदस्य गणाचार्य यांनी केली होती. मात्र सभातहकूबी फेटाळल्याने भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला.\n२१ जूनला ठरणार मराठा मूक आंदोलनाची पुढील दिशा ; सं...\nमनसुख हिरेन हत्या प्रकरण ; प्रदीप शर्माला २८ जूनपर...\nएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर एनआय...\nकेंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार; बिहारमधून मधून कोण...\nपरदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, खेळाडूंसाठी आनंदाची ब...\nमनसे कार्यकर्त्यांनी म्हाडा अधिकार्याच्या तोंडाला...\nराज्यपाल नियुक्त त्या १२ आमदारांच्या नावांची यादी ...\nमुकुल रॉय यांची घर वापसी ; भाजपात कोणीही राहणार न...\n‘रामायणा’त ह्रतिक रोशन साकारणार ‘��ावणा’ची भूमिका\nबारावी परिक्षेच्या मूल्यमापनासंदर्भात वर्षा गायकवा...\nशरद पवार-प्रशांत किशोर यांची भेट ; राजकीय वर्तुळात...\nउल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडण...\nनवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा.पाटील...\nबजाज फायनान्सच्या नावाखाली बोगस कॉल सेंटर ; पोलिसा...\nरेल्वे रुळावर स्टंट करणाऱ्या तरुणाला अटक\nमालाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्र...\nशिवसेना हा विश्वास असणारा पक्ष - शरद पवार\nमालाड इमारत दुर्घटना प्रकरण ; मालक आणि ठेकेदाराविर...\nगोव्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या रशियन नाग...\nमुंबईत मुसळधार पाऊस; सायन, किंग्ज सर्कल,हिंदमाता भ...\nखासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्चित\nकानपुरात भीषण अपघात ; १७ जणांचा मृत्यू\nउद्धव ठाकरे, अजितदादा,अशोक चव्हाण दिल्लीत घेणार मो...\nगोरेगाव पूर्वेला ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू\nमुंबईहुन कोलकाता जाणाऱ्या विमानात टर्बुलंसमुळे आठ ...\nकेजरीवाल सरकारच्या \"घर घर रेशन योजने'वर केंद्राची ...\nशिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकर...\nबेस्टच्या महाव्यवस्थापक पदी लोकेश चंद्रा यांची निय...\nअशोक चव्हाणांचा राजीनामा मराठा समाज मागेल - चंद्रक...\nभंगार दुकानातील युरेनियम प्रकरण ; धागेदोरे झारखंडम...\nलस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींऐवजी मुख्यमंत्री म...\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त\nआगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची दोन्ही पर्याया...\nनोटबंदीने अर्थव्यवस्था खिळखिळी, उद्योग-धंदे बुडाले...\nकर्नाटकात १११ ब्लॅक फंगस रुग्णांचा मृत्यू\nतृणमूल काँग्रेसपक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी अभि...\nसलमान खान करतोय ‘राधे'चा सिक्वल\nहृतिक रोशनच्या डेब्यू वेबसिरीजला मनोज वाजपेयीने दि...\nसागरी किनारा मार्गावरील गिरणी कामगारांच्या घरांवर ...\nबनावट ओळखपत्राद्वारे लसीकरण ; दोषींवर कारवाई करण्य...\nवसई-विरार पालिका सहाय्यक आयुक्त बेपत्ता\nमीरा भाईंदरमध्ये कोविडच्या नावाखाली लुबाडणाऱ्या रु...\nराज्य ‘अनलॉक’च्या दिशेने ; पाच टप्प्यात हटणार निर्बंध\nभाजप नेते सामाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाज...\nदहशतवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या\nडिसेंबरपूर्वी देशाचे लसीकरण ; मोदी सरकारवर ममतांचा...\nबेस्ट उपक्रमाला पूर्णवेळ महाव्यवस्थापक द्या - भाजप...\nपरमबीर सिंहांवर आरोप करणाऱ्या विकासकावर गुन्हा\nमुंबई मनपाची निवडणूक ठरलेल्या वेळेतच होणार - निवडण...\nहरे कृष्णा द्विवेदी पश्चिम बंगालचे नवे मुख्य सचिव,...\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nराजगृहावर हल्ला करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - उद्धव ठाकरे\nमुंबई - राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nत्यानंतरच सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा\nमुंबई - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nनालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी लोकल थांबवली\nमुंबई - लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत ��सणाऱ्यांसाठी मुंबईत विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्यात आ...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-129836.html", "date_download": "2021-06-21T06:03:32Z", "digest": "sha1:UQWXTSF6PNDZE4YT2TER477ZNYEGTPK5", "length": 20712, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईत पावसाचा जोर कायम, लोकलची गती मंदावली | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\n...आणि रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस आले समोरासमोर, पाहा हा PHOTO\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\nभारतीय सैन्य- दहशतवाद्यांमध्ये चकमक, लष्कर- ए-तोयबाचा कंमाडर ठार\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\nWTC Final : ‘चेतेश्वर पुजारानं एक काम करावं’, डेल स्टेननं दिला बॅटींगचा धडा\nWTC Final 2021: अश्विन आऊट होताच पत्नी प्रीती निराश, प्रतिक्रिया VIRAL\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\n नेहमी लक्षात ठेवा या तीन गोष्टी, अन्यथा होईल मोठं नुकसान\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक���षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nFather's Day निमित्त पतीला दिलं स्पेशल गिफ्ट; VIDEO पाहून म्हणाल नको रे बाबा\nमुंबईत पावसाचा जोर कायम, लोकलची गती मंदावली\nWTC Final : विराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nमहात्मा गांधींचा करिश्मा; भारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\n...आणि रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस आले समोरासमोर, पाहा हा PHOTO\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले, CBI कडे सोपवला तपास\nतिन्ही पक्ष मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी, शिवसेनेत गटबाजी नाही: संजय राऊत\nमुंबईत पावसाचा जोर कायम, लोकलची गती मंदावली\n16 जुलै : मुंबईत काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पाव��ाचा जोर बुधवारी सकाळीदेखील कायम असलेला पाहायला मिळत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे महापालिकेची दुरवस्था पुन्हा एकदा उघड झाली आहे. पावसाचा परिणाम रेल्वेसेवेवरही दिसायला सुरुवात झाली आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल गाड्या सध्या 15 ते 20 मिनिटांच्या उशिराने धावत आहेत. मुंबईतल्या भायखळ्यातील लव्हलेन, बीआयटी चाळ, वरळी बीडीडी चाळ, लालबाग, परळ, हिंदमाता, मिलन सबवे, खार सबवे या सखल भागांत पाणी साचलं आहे. या ठिकाणी महापालिकेने मोटरपंपांची व्यवस्था केली आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे रुळांवर आणि रस्त्यांवर पाणी साचल्याने सकाळी कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत.\nदरम्यान, आज दुपारी 3.13 मिनिटांनी समुद्राला भरती येणार असून 4.83 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर अजून काही काळ कायम राहिल्यास भरतीच्या काळात महापालिकेने मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.\nरायगड : जिल्ह्यात कालपासून पावसाचा जोर कायम आहे. मात्र कुठल्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. कर्जत, माथेरान, खोपोली, उरण, पोलादपूर, म्हसळा भागात पावसाचा जोर आहे. कर्जतहून सीएसटीकडे जाणारी रेल्वे वाहतूक 15 मिनिटे उशिराने सुरू आहे तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.\nयेत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून आतापर्यंत कर्जत 88.8 मिमी, माथेरान 107 मिमी, उरण 160 मिमी, पोलादपूर 110 मिमी, श्रीवर्धन 86 मिमी, रोहा 67, महाड 79 मिमी पावसाची नोंद झाली आहे.\nरत्नागिरी : जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये रात्रीपासून पाऊस सुरू असून वसिष्ठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nकोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या 24 तासांत 418 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातले 10 बंधारे पाण्याखाली गेलेत. राधानगरी, काळम्मावाडी धरणक्षेत्रांत तुफान पाऊस झाला आहे.\nचंद्रपूर : गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका चिमूर तालुक्याला बसला आहे. गेल्या 24 तासांत चिमूरमध्ये सर्वाधिक 235 मिमि पाऊस झाला आहे. काल 24 तासांत पडलाय. उमा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं काल रात्रीपर्यंत चिमूर-चंद्रपूर, चिमूर-हिंगणघाट आणि चिमूर-नागपूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक रात्री उशिरापर्यंत बंद होती. रस्ता बंद झाल्यानं अनेक ठिकाणी प्रवासी अडकून पडले होते. कारपाटा, केसलापार, सिरपूर अशा अनेक गावांचा तालुका मुख्यालयापासून संपर्क तुटला होता.\nTags: mansoonmumbaimumbai mansoonwater blockingमान्सूनमान्सून मुंबईमुंबईमुंबईसह उपनगरांत पावसाची जोरदार हजेरीरस्त्यांवर पाणीरेल्वे रुळांवर पाणी\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\n...आणि रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस आले समोरासमोर, पाहा हा PHOTO\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/neral-to-matheran-travel-to-neral/", "date_download": "2021-06-21T07:28:04Z", "digest": "sha1:N2FN5HKGHGTMPK7W46FTXZOZ4EREUUDP", "length": 10090, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "थंड हवेचे ठिकाण नेरळ ते माथेरानचा प्रवास गारेगार | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्�� सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nथंड हवेचे ठिकाण नेरळ ते माथेरानचा प्रवास गारेगार\nरायगड दि.०९ – थंड हवेचे ठिकाण माथेरान. माथेरानला वेगळी ओळख देणाऱ्या माथेरानची राणी अर्थात नेरळ ते माथेरान मिनीट्रेन काल सकाळी ८ वाजून ५० मिनीटांनी एका वातानुकुलीत डब्यासह धावली. या वातानुकुलीत सेवेचे पर्यटकांनी स्वागत केले. माथेरानच्या राणीचा एक डबा वातानुकुलीत असून या डब्यात १६ प्रवासी बसतील अशी आसनव्यवस्था करण्यात आली आहे.\nहेही वाचा :- डोंबिवलीतील उजाला गायन स्पर्धेत ओमकार इंटरनॅशनल स्कूलची बाजी\nकाल पहिल्या दिवशी डबा सजावटीच्या साहित्यांनी सजवण्यात आला होता. नेरळ माथेरान मिनीट्रेनच्या सर्वसाधारण प्रवासासाठी ७५ रूपये इतके तिकीट आहे. मात्र वातानुकुलीत डब्यातून प्रवास करायचा असेल तर गारेगार प्रवासासाठी ४१५ रुपये मोजावे लागणार आहेत. माथेरानच्या मिनीट्रेनकडे अधिकाधिक प्रवासी आकर्षित व्हावेत हा मध्यरेल्वेचा प्रयत्न आहे. त्यासाठी यापूर्वी माथेरानची वैशिष्टये आणि निसर्ग सौंदर्याची ओळख करून देणारी चित्रं डब्यांवर रंगवण्यात आली आहेत.\n← डोंबिवलीतील उजाला गायन स्पर्धेत ओमकार इंटरनॅशनल स्कूलची बाजी\n`एक घर एक खेळाडू` रिजेंसी संकुलाची संकल्पना…. →\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल-पेण-रोहा या मार्गावर काही दिवसांत काही ई.एम.यू लोकल\nभरदिवसां धूमस्टाईल ने दोन मोबाईल हिसकावले\nशिवसेनेचेच्या वतीने धडक मोर्चा\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/aicte-academic-calendar-2021-22/", "date_download": "2021-06-21T06:16:42Z", "digest": "sha1:DL3BURKDMQ2URFEZX3DMCGEXCQVP2L42", "length": 15216, "nlines": 156, "source_domain": "www.govnokri.in", "title": "AICTE Academic Calendar 2021 इंजिनीअरिंग कॉलेजांची मान्यता प्रक्रिया ऑनलाइन", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nAICTE – इंजिनीअरिंग कॉलेजांची प्रक्रिया ऑनलाइन\nAICTE – इंजिनीअरिंग कॉलेजांची प्रक्रिया ऑनलाइन\nइंजिनीअरिंग कॉलेजांची मान्यता प्रक्रिया ऑनलाइन\nइंजिनीअरिंग कॉलेजांना मान्यता देणे तसेच नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देणे यासाठी AICTE अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने यंदा ऑनलाइन प्रक्रियेचा वापर केला आहे. यामुळे या कॉलेजांना होणारी समितीची भेटही ऑनलाइन स्वरूपात होणार आहे.\nकॉलेजला किंवा कॉलेजमध्ये नवीन अभ्यासक्रमाला मान्यता देताना कॉलेजांना परिषदेकडे अर्ज करावा लागतो. यानंतर परिषदेकडून तज्ज्ञांचे पथक कॉलेजला भेट देते. यानंतर त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर परिषद योग्य तो निर्णय घेते. मात्र करोनामुळे प्रत्यक्ष भेट देणे शक्य नाही. यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. कॉलेजांनी डिजिटल स्वाक्षरीसह अर्ज परिषदेकडे सुपूर्द केल्यानंतर त्याची पुढील प्रक्रिया पार पडल्यानंतर भेटही ऑनलाइनच होणार आहे. यासाठी संस्थांना व्हिडीओ अपलोड करणे बंधनकारक असेल. याचबरोबरब लाइव्ह व्हिडीओही करावा लागणार आहे. त्याची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर मान्यतेबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे परिषदेतर्फे सांगण्यात आले.\nAICTE 2021-22 चे शैक्षणिक कॅलेंडर जारी\nAICTE academic calendar 2021-22: नोटिसनुसार, टेक्निकल इन्स्टिट्यूशन्ससाठी काऊन्सेलिंग किंवा अॅडमिशनच्या पहिल्या फेरीची सीट अलॉटमेंटची अखेरची मुदत ३१ ऑगस्ट २०२१ आहे. १५ सप्टेंबरपासून वर्ग सुरू होणार आहेत.\nImportant Dates : टेक्निकल संस्था ग्रांट आणि सीट अलॉटमेंट डेट्स\nपरिपत्रकानुसार, टेक्निकल संस्थांना मान्यता मिळण्याची अंतिम मुदत ३० जून\nविद्यापीठ किंवा संस्थांद्वारे मान्यता देण्याची अंतिम मुदत १५ जुलै\nकाऊन्सेलिंग / प्रवेशांच्या पहिल्या फेरीच्या जागावाटपाची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२१\nकाऊन्सेलिंग / प्रवेशांच्या पहिल्या फेरीच्या जागावाटपाची अंतिम मुदत ९ सप्टेंबर २०२१\nटेक्निकल कोर्सचा प्रवेश रद्द केल्यास पूर्ण शुल्क परताव्याची तारीख १० सप्टेंबर २०२१\nप्रथम वर्षात प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबर पर्यंत रिक्त जागंवर प्रवेश मिळून याच दिवसापासून वर्ग सुरू होणार.\nसेकंड ईयर मध्ये लॅटरल एन्ट्री अॅडमिशनची अखेरची मुदत २० सप्टेंबर २०२१\nस्टँडअलोन पीजीडीएम (PGDM) आणि पीजीसीएम (PGCM) कॉलेजांच्या महत्वपूर्ण तारीखा\nसंस्थांसाठी अनुदानाच्या प्रक्रियेची अखेरची तारीख – ३० जून २०२१\nस्टँडअलोन पीजीडीएम आणि पीजीसीएम संस्थांसाठी सध्याच्या आणि नव्या विद्यार्थ्यांनी वर्ग सुरू होण्याची तारीख – १ जुलै २०२१\nप्रवेश रद्द आणि शुल्क परताव्याची अंतिम तारीख – ५ जुलै\nपीजीडीएम और पीजीसीएम संस्थांमध्ये प्रवेश घेण्याची अंतिम तारीख – १० जुलै\nAnganwadi Bharti अंगणवाडी सेविका भरती ६५०० पदे रिक्त\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nव्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/6126", "date_download": "2021-06-21T07:31:07Z", "digest": "sha1:RKZPICHRXMTUE23ULCPNSJEQJWOL2ICW", "length": 14937, "nlines": 202, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "राजुरा युवक काँग्रेस तर्फे कुणाल राऊत यांचे जंगी स्वागत. | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर राजुरा राजुरा युवक काँग्रेस तर्फे कुणाल राऊत यांचे जंगी स्वागत.\nराजुरा युवक काँग्रेस तर्फे कुणाल राऊत यांचे जंगी स्वागत.\nबेरोजगार, शिक्षण आणि युवकांच्या अनेक समस्यांना चर्चा.\nराजुरा (ता.प्र) :– महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मा. कुणाल दादा राऊत यांचे राजुरा विधानसभा युवक काँग्रसतर्फे शंतनु धोटे यांच्या नेतृत्वाखाली जंगी स्वागत करण्यात आले.\nया प्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्रातील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या समोर बेरोजगारी, शिक्षण आणि युवकांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारने कोणतेही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे संपूर्ण देशात आज युवक अतिशय नैराश्याने ग्रस्त आहेत. अनेक विभागात मोठय़ा प्रमाणात पदे रिक्त आहेत मात्र केंद्र सरकार ती न भरता सुशिक्षित तरुणांना बेरोजगारी, नैराश्याच्या खाईत लोटत आहे. शिक्षण क्षेत्रात देखील अनेक अडचणी आजच्या युवकांना भेडसावत आहेत. या सर्व समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणून युवकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका मांडण्यात आली.\nतसेच शंतनु धोटे यांनी राजुरा विधान सभा क्षेत्रातील युवकांना नव नव्या रोजगार\nसंधी युवक काँग्रेस मार्फत कश्या उपलब्ध करता येईल हे सांगितले. युवक काँग्रेस महाराष्ट्रात पक्ष संघटना वाढीव करिता उत्तम कार्य करत आहे, तरीही विदर्भाच नेतृत्व कुणाल राऊत यांनी आज पर्यंत उत्तम पणे केल आहे समोर महाराष्ट्रच नेतृत्व सुद्धा कुणाल राऊत यांनी करायला हव व विदर्भाच नाव उज्ज्वल करायला हव ही इच्छा शंतनु धोटे यांनी मांडली.\nराजुरा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष, युवा उपसरपंच इर्शाद शेख यांनी सुद्धा आपले पक्ष वाढीव करिता आपले मत मांडले. या वेळी इंजिनिअर असलेले नवे तरुण जगदीश मधुकर हांडे अध्यक्ष वीरशैव कांनकैया चर्माकर समाज चंद्रपूर व विपीन देऊळकर यांनी काँग्रेस पक्षा मध्ये प्रवेश केला व येणाऱ्या काळात जिल्ह्यात युवक काँग्रेस वाढीव साठी प्रयत्न करणार याची ग्वाही दिली.\nया प्रसंगी चंद्रपूर युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष हरीश कोटावर , प्रदेश सचिव रूचीत दवे- सचिन कात्याल – कादर शेख ,\nNSUI अध्यक्ष यश दत्तात्रय व कुणाल चाहारे, तृषार पडवेकर.\nचंद्रपूर युवक काँग्रेस तर्फे राजेश अड्डुर , सूरज कंनुर, शंतनु सातपुते, अंकेश मडावी.\nराजुरा युवक काँग्रेस तर्फे अशोक राव, प्रणय लांडे, शाहनवाज कुरेशी, शैलेश लोखंडे, सीताराम मडावी, प्रीतम सातपुते, रुपेश चुधरी, विलास मडावी, टेकमजी, आदी उपसथित होते.\nPrevious articleमुलचेरा तालुक्यातील भगतनगर येथे दोन मुलांना जलसमाधी\nNext articleचंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर : २४ तासात ९४ बाधित ;एकाचा मृत्यू\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज- समतादूत बालाजी मोरे…\nराजुरा जंगलात 30 लाखांचा गांजा जप्त; आंतरराज्यीय गांजा माफियांचा पर्दाफाश…\nपाण्यात ट्रॅक्टर गेली वाहून… माय-लेकीचा दुर्दवी मृत्यु; एक बेपत्ता…राजुरा तालुक्यातील मोठी दुर्घटना…\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/10-rs-dindayal-thali-nagpur.html", "date_download": "2021-06-21T06:36:25Z", "digest": "sha1:XA6N3PCAGHDVS3FN7TRGWHUV63N25LMV", "length": 11471, "nlines": 106, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "अक्षयतृतीया निमित्य ‘दीनदयाल’ची ‘मिष्ठान्न’ थाळी:शेकडो स्वयंसेवक पुरवित आहे दररोज 5500 फूड पॅकेट्स - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर अक्षयतृतीया निमित्य ‘दीनदयाल’ची ‘मिष्ठान्न’ थाळी:शेकडो स्वयंसेवक पुरवित आहे दररोज 5500 फूड पॅकेट्स\nअक्षयतृतीया निमित्य ‘दीनदयाल’ची ‘मिष्ठान्न’ थाळी:शेकडो स्वयंसेवक पुरवित आहे दररोज 5500 फूड पॅकेट्स\nशेकडो स्वयंसेवक पुरवित आहे\nदररोज 5500 फूड पॅकेट्स\nकोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे गरजू आणि गरीब लोकांच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले आहे. यात गेल्या अडीच वर्षांपासून मेडिकलमधील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी केवळ १० रुपयांत ‘दीनदयाळ थाळी’ देणाऱ्या युवा झेप प्रतिष्ठानने गरिबांच्या सेवेचा मेरू लॉकडाऊनमध्येही पुढे नेला आहे. सुमारे साडे पाच हजार गरजूंना या काळात मोफत अन्न पुरविणाऱ्या युवा झेप प्रतिष्ठानने आज अक्षयतृतीयेचे निमित्त साधून मिष्ठान्न भोजन दिले.\nनागपुरात सुरू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान अनेक कामगार, मजूर, भिक्षुक, रोजंदारी कामगार महासंकटात अडकले. शासनासोबतच अनेक मदतीचे हात त्यांची गरज ओळखून त्यांच्याकडे वळू लागले. यात ‘दीनदयाल थाळी’ कशी मागे राहणार… मेडिकलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी केवळ १० रुपयांत स्वादिष्ट भोजन थाळी देण्याचा गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेला यज्ञ आजही अविरत सुरू आहे.\nकोव्हिड-१९च���या संकटात या नियमित थाळीसोबतच शहरातील गोरगरिबांना मोफत अन्न पुरविण्याचा संकल्प युवा झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा महापौर संदीप जोशी यांनी केला आणि दररोज सुमारे साडे पाच हजार व्यक्तींना त्याचा लाभ मिळू लागला. सेवेचे माध्यम एक असले तरी या सेवाकार्यात हजारो हात कार्यरत आहे. कार्यकर्त्यांची एक फळी भुकेल्यांना अन्न पुरविण्यात मग्न आहे.\nहे अन्न साधेसुधे नाही तर पौष्टिक अन्न आहे. या थाळीची चवच न्यारी आहे. आज अक्षयतृतीया. या अक्षयतृतीयेच्या पर्वावर ज्या गरजूंपर्यंत दीनदयाळ थाळी जाते, त्या गरजूंनाही मिष्ठान्न मिळावे, हा विचारही येथील स्वयंसेवकांनी केला आणि अक्षयतृतीयेच्या पर्वावर वितरीत करण्यात आलेल्या थाळीत मूंग हलवा अर्थात गोड शिरा गेला. या थाळीची चव चाखणाऱ्या प्रत्येकाने आज तृप्तीची ढेकर दिली.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/kiwi", "date_download": "2021-06-21T06:27:51Z", "digest": "sha1:CRQKCVEYCLFLMMSAMMGNYHLYKF6LZGPO", "length": 14717, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nनिस्तेज आणि शुष्क त्वचेमुळे निराश आहात, मग किवीचा फेसपॅक ठरेल उपयुक्त; वाचा अधिक फायदे\nकिवी खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप चांगले आहे. किवी फळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ...\nरोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी प्या किवी आणि पालकाचा ज्यूस, वाचा \nसध्याच्या कोरोना काळात आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. ...\nकोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘या’ फळांचे रस प्या \nफोटो गॅलरी2 months ago\nआंब्याचा रस पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. ...\nमहामारीच्या काळात ऑक्सिजन वाढविण्यात मदत करेल ‘किवी’, अशा प्रकारे करा सेवन\nकिवी हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या काळात किवीचे सेवन केल्याने शरीर थंड राहते. ...\nकिवी खा आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती \nआपल्या सर्वांनाच माहिती आहे की, किवी हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ...\nBoost your Immune System : रोगप्रतिकार शक्ती वाढवायची आहे, तर ‘या’ फळांचं सेवन करा…\nफोटो गॅलरी2 months ago\nआता कोरोना डोकं वर काढतोय. अशा परिस्थितीत आपण आपल्या प्रकृतीची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. (Want to boost your immune system \nकिवी खाण्याने आरोग्य���साठी जबरदस्त फायदेशीर, वाचा\nकिवी कमी कॅलरीज असणारे एक पौष्टिक फळ आहे. किवीमध्ये फोलेट आणि पोटॅशियम देखील आढळतात. ...\nInternational Day of Yoga | मलाही योगाचा प्रचंड फायदा, नितीन गडकरींचा नागपुरात योगा\nChandrakant Patil | शिवसेनेत एकहाती कारभार, तर आमच्याकडे सांघिक कारभार : चंद्रकांत पाटील\nSambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE\nBreaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना\nमुंबईत 30 ते 44 वयोगटासाठीच लसीकरण, पालिका-राज्याच्या 149 केंद्रावर लसीकरण\nSanjay Raut Live | आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : संजय राऊत\nNashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, आजच्या आंदोलनात ठरणार पुढील दिशा\nInternational Day of Yoga | Mumbai | माधवबागेत मुस्लिम महिलांकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा-\nNashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ राहणार उपस्थित\nNirjala Ekadashi | निर्जला एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी26 mins ago\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nInternational Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली\nInternational Yoga Day 2021: अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ITBP च्या जवानांकडून योगासनं, पाहा फोटो\nफोटो गॅलरी1 hour ago\nPHOTO : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर, वाचा\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nकर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअरचा अर्थ काय घरबसल्या कसा चेक कराल\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO | विठोबाला पांढरं सोवळं, तर रखुमाईला नऊवारी, निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO : पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा\nलाईफस्टाईल फोटो5 hours ago\nप्लॅटफॉर्म तिकिटावरही ट्रेनमध्ये प्रवास करता येतो अचानक गाडी सुरू झाल्यास काय करायचं\nफोटो गॅलरी8 hours ago\nLookalike : दिशा पटानी सारखीच हॉट आहे ही स्पॅनिश अभिनेत्री, बोल्डनेसमध्ये देतात एकमेकींना टक्कर\nफोटो गॅलरी17 hours ago\nInternational Day of Yoga | मलाही योगाचा प्रचंड फायदा, नितीन गडकरींचा नागपुरात योगा\nओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, ���ुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान\nChandrakant Patil | शिवसेनेत एकहाती कारभार, तर आमच्याकडे सांघिक कारभार : चंद्रकांत पाटील\nYoga Day 2021: आता जगात कुठेही असाल तरी M. Yoga app वरून योगाचे धडे घेता येणार\nSambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE\nविवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या, 23 वर्षीय विवाहितेला बेड्या\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय : हसन मुश्रीफ\nअन्य जिल्हे23 mins ago\nकोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ प्रकार नेमका काय कशी घ्याल स्वतःची काळजी\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी26 mins ago\nBreaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-10-healthy-food-to-prevent-dengue-5421667-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-06-21T06:34:22Z", "digest": "sha1:M5A34G2XLF4GVVYKKPN2YUMGPF5EGI5F", "length": 3755, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 Healthy Food To Prevent Dengue | खावेत हे 10 पदार्थ, कमी होईल डेंग्यूमुळे होणा-या मृत्यूच्या धोका... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nखावेत हे 10 पदार्थ, कमी होईल डेंग्यूमुळे होणा-या मृत्यूच्या धोका...\nकाही दिवसांपासून देशाच्या अनेक भागात डेंग्यूची साथ आहे. डेंग्यू असल्यावर ताप खुप जास्त असते आणि ब्लडमधील प्लेटलेट्स कमी होतात. यामुळे कमजोरी वाढते. खरेतर अनेक वेळा हे जीवघेणे ठरते. हे टाळण्यासाठी बॉडीची इम्यूनिटी इंप्रूव्ह करणे गरजेचे आहे. आज आपण अशा काही पदार्थांविषयी जाणुन घेणार आहोत जे खाल्ल्याने डेंग्यू मच्छर चावल्यानंतरसुध्दा प्लेटलेट्सची संख्या जलद कमी होत नाही. यामुळे जीवाला असलेला धोका टाळता येऊ शकतो.\nपुढील स्लाईडवर करुन जाणुन घ्या अशाच इतर पदार्थांविषयी सविस्तर माहिती...\nरोज 15 मिनिट चालावे अनवाणी पायाने, मिळतील 10 फायदे...\nजर तुम्ही पुरुष आहात तर करु नका या 12 चुका, होतील मोठे दुष्परिणाम...\nसकाळी उपाशीपोटी चहा घेतल्याने होऊ शकते अपचन, असेच 10 दुष्परिणाम...\nएक्सरसाइज नंतर कधीच करु नका या 7 चुका, होतील दुष्परिणाम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-fire-incidence-burning-train-at-bombay-central-same-night-when-kurla-mall-engulfed-in-fire-490169.html", "date_download": "2021-06-21T07:40:43Z", "digest": "sha1:YIMVOTFWVUC7OSFL5YZK73XQ3D6FNA4B", "length": 18718, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईत ऐन मध्यरात्री बर्निंग ट्रेनचा थरार; थरकाप उडवणारा VIDEO आला समोर mumbai-fire-incidence-burning-train-at-bombay-central-same-night-when-kurla-mall-engulfed-in-fire | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसा���नी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nमुंबईत ऐन मध्यरात्री बर्निंग ट्रेनचा थरार; थरकाप उडवणारा VIDEO आला समोर\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमुंबईत कोरोनाचे नियम धाब्यावर; बर्थडे पार्टीला 60 ते 70 जणांची उपस्थिती, गुन्हा दाखल\nInternational Yoga Day 2021: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\nWTC Final: रोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\n घाबरू नका, वाचा संपूर्ण पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nमुंबईत ऐन मध्यरात्री बर्निंग ट्रेनचा थरार; थरकाप उडवणारा VIDEO आला समोर\nमुंबई सेंट्रलजवळ आगीचे लोळ AC Train बाहेर येतानाचा थरकाप उडवणारा VIDEO आता समोर आला आहे.\nमुंबई, 23 ऑक्टोबर : मुंबईत काल रात्री एका मॉलला भीषण आग लागली. सकाळपर्यंत ती आग विझवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून होत होता. पण त्याच वेळी तिथून थोड्या अंतरावर असणाऱ्या मुंबई सेंट्रल स्थानकावरसुद्धा आगीचं तांडव सुरू झालं. सुदैवानं ही बर्निंग ट्रेन स्टेशनात उभी असताना आग लागली. धावत्या ट्रेनमध्ये हा प्रकार घडलेला नाही. त्यामुळे जीवितहानी झालेली नाही. पण आगीचे लोळ AC Train बाहेर येतानाचा थरकाप उडवणारा VIDEO आता समोर आला आहे.\nमुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात पश्चिम रेल्वेची कारशेड आहे. इथे उभ्या असलेल्या एका एसी लोकल ट्रेनला ही आग लागली. रात्री दीडच्या सुमारास आगीचा भडका उडाला. एसी लोकलच्या पॉवर कोचलाच आग लागल्याने झटक्यात आग भडकली. तातडीने उपाययोजना सुरू करून आग आटोक्यात आणल्याने कारशेडमध्ये आग पसरली नाही आणि मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.\nस्टेनशनवर उपस्थित कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे ही आग वेळीच आटोक्यात येऊ शकली. लोकल ट्रेनच्या प्रवासी डब्यांना आग लागली नाही. मोठी हानी न होता आग विझवण्यात आली.\nदरम्यान मुंबईच्या कुर्ला भागातल्या एका मॉलला रात्री 9 च्या सुमारास आग लागली होती. सिटी सेंटर या प्रसिद्ध मॉलला लागलेली ही आग सुमारे 10 तास धुमसत होती. रात्री मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर मोबाईलच्या दुकानाला लागलेली आग भडकली आणि आगीचे लोळ उठले. या आगीमुळे कोट्यवधींचं नुकसान झालं आहे.\nमुंबईतील प्रसिद्ध मॉलमध्ये 10 तासांपासून भीषण अग्नितांडव pic.twitter.com/bfAPQclrA0\nसंपूर्ण मॉल आगीच्या भक्ष्यस्थानी आला आहे. त्यामुळे अग्निशमन दलाकडून ब्रिगेड कॉल आला असून गेल्या 10 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न होते.\nPublished by: अरुंधती रानडे जोशी\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भू��िकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%B2", "date_download": "2021-06-21T08:16:52Z", "digest": "sha1:B7RZUI5HPSMYGE62I3ESERSWTDVGLA5L", "length": 6057, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संजय राउल - विकिपीडिया", "raw_content": "\nसंजय राउल (ऑक्टोबर ६, इ.स. १९७६:कटक, ओडिशा - ) हा भारताकडून एकदिवसीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} --- {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी -- --- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके -- --- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या -- --- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nगोलंदाजीची सरासरी -- --- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी -- --- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी -- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी -- --- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत -- --- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nऑक्टोबर ६, इ.स. २००६\nदुवा: [---] (इंग्लिश मजकूर)\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९७६ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०७:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ ���ापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/amitabh-bachchan-appealed-people-remain-steadfast-crisis-corona-saying-stop-or-you-a603/", "date_download": "2021-06-21T07:04:19Z", "digest": "sha1:HOCBYMZ2KHK2ACE5LOSZGVYDIAXL2UAW", "length": 18216, "nlines": 131, "source_domain": "www.lokmat.com", "title": "कोरोनाच्या संकटात खंबीर राहण्याचं अमिताभ बच्चन यांनी केलं लोकांना आवाहन, म्हणाले - 'रुके ना तू...' - Marathi News | Amitabh Bachchan appealed to the people to remain steadfast in the crisis of Corona, saying - 'Stop or you ...' | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "\nमिल्खा सिंगजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीससंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\nकोरोनाच्या संकटात खंबीर राहण्याचं अमिताभ बच्चन यांनी केलं लोकांना आवाहन, म्हणाले - 'रुके ना तू...'\nकोरोनाच्या कठीण काळात लोकांना धैर्य द्यायला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुढे सरसावले आहेत.\nकोरोनाच्या संकटात खंबीर राहण्याचं अमिताभ बच्चन यांनी केलं लोकांना आवाहन, म्हणाले - 'रुके ना तू...'\nदेशभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. आतापर्यंत अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रुग्णालयात बेडचा तुटवडा निर्माण झाला आहे. लोक अक्षरशः हवालदिल झाले आहेत. या कठीण काळात लोकांना धैर्य द्यायला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुढे सरसावले आहेत. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी दिल्लीत २ कोटी रुपये दान केले आहेत आणि आता ते लोकांना या संकटात एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत.\nअमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते प्रसून जोशी यांची कविता रुके ना तू सादर करत लोकांना या संकटासमोर हार मानू नका असे सांगत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले की, रुके ना तू, एकत्रित येऊन आपण लढू आणि जिंकू.\nयापूर्वीही अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी होपवर एक कविता ऐकवली आहे. जी या संकटात लोकांना एकत्रित येण्यासाठी प्रेरीत करते.\nअमिताभ बच्चन यांनी दिल्लीतील रकाब गंज गुरुद्वारामध्ये कोविड केअर सेंटर ���नवण्यासाठी दोन कोटी रुपयांची मदत केली आहे. ३०० बेड्स असलेल्या या कोविड सेंटरचं नावं 'श्री गुरु तेग बहादुर कोविड केअर फॅसिलिटी' असं ठेवण्यात आलं आहे. या कोविड केअर फॅसिलिटीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी डॉक्टर, पॅरामेडिक्स यांच्यासह अॅम्ब्युलन्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स इत्यादी सुविधांची व्यवस्था असणार आहे.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Amitabh Bachchancorona virusअमिताभ बच्चनकोरोना वायरस बातम्या\nकोल्हापूर :सार्वजनिक नमाज पठण नाही-जिल्हाधिकारी दौलत देसाई\nCoronaVirus Kolhapur : मुस्लीम बांधवांनी कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या रुग्णांचा विचार करता रमजान ईद साधेपणाने साजरी करावी. नमाज पठणासाठी मशिदीत तसेच मोकळया जागेत एकत्र येऊ नये अशा सुचना जिल्हाधिकारी दौलत देसा ...\nमहाराष्ट्र :“आरोग्यमंत्र्यांचं 'ते' विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस”; अतुल भातखळकर यांचा निशाणा\nCovid 19 Vaccine : १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे जे लसीकरण सुरू होते, ते ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांसाठी पाठवलेल्या लसींमधूनच, भातखळकर यांचा आरोप ...\nआंतरराष्ट्रीय :Corona vaccination : सर्वाधिक लसीकरण केल्यानंतरही या देशात वाढताहेत कोरोना रुग्ण, WHO ही चिंतीत\nCoronavirus in Seychelles : आफ्रिका खंडातील सेशेल्स या देशात लसीकरणानंतरही कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्याने लोक पुन्हा एकदा कोरोना लसीबाबत चिंता वाढली आहे. ...\nसातारा :CoronaVirus Satara Updates-पार्लेत विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई\nCoronaVirus Satara : पार्ले (ता. कऱ्हाड) येथे मंगळवारी भरारी पथकाने विनामास्क फिरणाऱ्या सातजणांवर दंडात्मक कारवाई करून साडेतीन हजार रुपये दंड वसूल केला. या कारवाईमध्ये पंचायत समितीचे ए. व्ही. उदगावकर, शामराव पवार, ग्रामसेवक मदन बेंद्रे यांनी सहभाग घ ...\nऔरंगाबाद :Corona Virus : आत्मशक्तीचा विजय; ९४ वर्षीय सुरजाबाईंनी केली कोरोनावर मात\nCorona Virus : श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. त्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या. लगेच २५ एप्रिल रोजी त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ...\nराजकारण :\"कुत्रे मृतदेहांचे लचके तोडताहेत, मृतदेह नदीत फेकले जाताहेत अन् योगीजी All Is Well म्हणताहेत\"; काँ���्रेसचा घणाघात\nCongress Randeep Singh Surjewala Slams Yogi Adityanath : काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...\nबॉलीवुड :Neetu Chandra Birthday Special : लेस्बियन फोटोशूटमुळे नीतू चंद्रा आली होती चर्चेत, आता दिसते अशी\nनीतू चंद्राने 2005 मध्ये आलेल्या गरम मसाला सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या सिनेमात तिने अक्षय कुमारच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. ...\nबॉलीवुड :लग्नानंतर काजल अग्रवालला मानधनात करावी लागली कपात, चांगल्या ऑफर्सच्या शोधात\nकाजलला लग्नानंतर तिच्या करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. लग्नानंतर एकही सिनेमाची ऑफर तिला मिळालेली नाहीय. ...\nबॉलीवुड :कंगणा राणौतसह अभिनेत्याने घेतला पंगा, म्हणाला सेटिंगमुळेच मिळालेत राष्ट्रीय पुरस्कार\n‘गँगस्टर’पासून सुरू झालेला तिच्या या प्रवासात तिने, ‘वो लम्हें’, ‘फॅशन’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘तनू वेड्स मनू’ आदी सिनेमात आपल्या अदाकारीने रसिकांचीही पसंती मिळवली. 'पंगा' आणि 'मणिकर्णिका' या सिनेमात तिनं केलेल्या जबरदस्त अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस ...\nबॉलीवुड :अपघातामुळे रोजा फेम अभिनेत्याचे उद्धस्त झाले होते करिअर, कमबॅक केले तेव्हा ओळखणेही झाले होते कठिण\nअरविंद स्वामी यांनी तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपाटांत त्यांनी काम केलं होतं.'रोजा' आणि 'बॉम्बे' या सिनेमातही झळकले आहेत. अरविंद स्वामी १५ वर्षं तरी चित्रपटसृष्टीपासून दूर होते. ...\nबॉलीवुड :वाचा असे काय घडले होते की, रेखा यांच्यासाठी अमिताभ बच्चन यांनी उचलला होता एका व्यक्तीवर हात\nयासिर उस्मान यांनी रेखा यांच्यावर लिहिलेल्या ‘रेखा; द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकामध्ये या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. ...\nबॉलीवुड :कमालीची सुंदर दिसायला लागली अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण, बघा तिचा कायापालट\nन्यासा देवगणचा हा मेकओव्हर, स्टायलिश दिसणे म्हणजे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याची चाहूल तर नाही ना अशा अनेक चर्चाही सध्या ऐकायला मिळत आहेत. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCoronaVirus: अनलॉकच्या गर्दीने केंद्र सरकार काळजीत; संसर्गाची साखळी लसीकरणामुळेच तोडता येईल\nसाबरमती नदीत जिवंत कोविड विषाणू नाहीत; ‘आयआयटी-जीएन’��े स्पष्टीकरण\nCoronaVirus Updates: दुसऱ्या दिवशी मृत्यू १,७०० पेक्षा कमी; नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक\nसंसदेची नवी इमारत आवश्यकच; राज्यसभेच्या एकाही खासदाराने विरोध केला नव्हता- ओम बिर्ला\nCorona Vaccination: लसीकरणानंतर कोरोना होण्याची शक्यता नगण्यच; काय सांगतो अभ्यास\nकाही देशांकडून विदेशी पर्यटकांचे स्वागत; अमेरिका, फ्रान्समध्ये भारतीय पर्यटकांना बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/the-list-of-12-members-appointed-by-the-governor-is-not-available-with-the-secretariat-in-front-of-the-right-to-informationnrpd-133053/", "date_download": "2021-06-21T06:18:42Z", "digest": "sha1:HFVPB2YIPJTXCWZPQQNIS5KXDYMM5TYC", "length": 12882, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The list of 12 members appointed by the Governor is not available with the Secretariat; In front of the right to informationnrpd | राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी सचिवालयाकडे उपलब्ध नाही; माहिती अधिकारात आली समोर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून २१, २०२१\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nमुंबईराज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी सचिवालयाकडे उपलब्ध नाही; माहिती अधिकारात आली समोर\nविधान परिषदेवर नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने १२ जणांच्या नावांची शिफारस केलेली यादी राज्यपाल सचिवालयात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस राज्यपाल सचिवालयाने दिली आहे.\nमुंबई: विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची राज्यपाल सचिवालयात यादी उपलब्ध नाही, अशी माहिती राजभवनाच्या (Rajbhavan) वतीने माहिती अधिकार (RTI) अंतर्गत केलेल्या अर्जावर आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना देण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.\nराज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा मुद्दा गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे. पण, राज्यपाल सचिवालयात विधानपरिषद नामनियुक्त सदस्यांची यादी उपलब्ध नाही. मात्र दुसरीकडे राज्यपाल नियुक्त जागांवर महाविकास आघाडीच्या वतीने नावे पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. गेल��या सहा महिन्यांपासून हा मुद्दा राज्यपालांकडे प्रलबित असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. पण राजभवनाकडे याबाबत माहिती अधिकार कायदा अंतर्गत माहिती मागितली असता राजभवनने याबाबत वेगळेच उत्तर दिले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. १२ राज्यपाल निवृत्त जागांवर एकनाथ खडसे, आनंद शिंदे, उर्मिला मातोंडकर, सचिन सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे फक्त नावापुरतीच चर्चेला होती का वास्तविक ही नावे राजभवनाकडे पाठवण्यात आली आहेत की नाही यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.\nविधान परिषदेवर नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने १२ जणांच्या नावांची शिफारस केलेली यादी राज्यपाल सचिवालयात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस राज्यपाल सचिवालयाने दिली आहे.\nयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक म्हणाले की, ‘महाविकास आघाडीच्या वतीने बारा नावांची शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली आहे. सबंधित यादी राजभवनाला स्वतः मी घेऊन गेलो होतो, आता राजभवनाने याबाबत निर्णय घेतलेला नाही, अनिल गलगली यांना चुकीची माहिती दिली असेल तर त्यांनी अपिलात जावे’.\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nव्हिडिओ गॅलरीअंतरा- मल्हारची हटके स्टोरी\nPhotosशर्वरीचा हळदी समारंभासाठी खास लूक, फोटोबघून चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममं���िर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nसोमवार, जून २१, २०२१\nस्वबळावर निवडणुका लढणार असा नारा दिल्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रत्युत्तराने महाविकास आघाडीत भविष्यात बिघाडी होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/the-woman-married-keela-deera-mother-and-daughter-married-in-the-same-tent-63395/", "date_download": "2021-06-21T08:17:18Z", "digest": "sha1:LTELTDNKOAXLJ2WCQFPIWRKLA7GLIYWA", "length": 14310, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The woman married Keela Deera; Mother and daughter married in the same tent | महिलेने केले दीरासोबत लग्न; मायलेकी एकाच मंडपात विवाहबद्ध | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून २१, २०२१\nपत्रकारितेतील मानाचा पुरस्कार ‘पुलित्झर’ जाहीर; दोन धाडसी तरुणी सन्मानित\nहरिपुरात सापडला हेलिकॉप्टर मासा; अन्य जलचरांची अंडी खाण्यातही आहे तरबेज\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nमहिलेने केले दीरासोबत लग्न; मायलेकी एकाच मंडपात विवाहबद्ध\nउत्तरप्रदेशातील गोरखपूरमध्ये मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेतंर्गत आयोजित एका विवाह सोहळ्यात आई आणि मुलगी दोन्ही नववधू बनल्या. मुलगी इंदुचा विवाह तरुण राहुल याच्याशी झाला, तर 53 वर्षीय आई बेलादेवी यांनी आपल्या 55 वर्षाच्या अविवाहित दीर जगदीशसोबत लग्न केले. बेला आणि जगदीश यांचे लग्न सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.\nगोरखपूर (Gorakhpur). उत्तरप्रदेशातील गोरखपूरमध्ये मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेतंर्गत आयोजित एका विवाह सोहळ्यात आई आणि मुलगी दोन्ही नववधू बनल्या. मुलगी इंदुचा विवाह तरुण राहुल याच्याशी झाला, तर 53 वर्षीय आई बेलादेवी यांनी आपल्या 55 वर्षाच्या अविवाहित दीर जगदीशसोबत लग्न केले. बेला आणि जगदीश यांचे लग्न सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.\nसामूहिक विवाह सोहळ्यात ६८ जोडपे अडकले विवाह बंधनात\n— गोरखपूर येथील पिपरौली ब्लॉकमध्ये आयोजित या सामूहिक विवाह क��र्यक्रमात एकूण 63 जोडपे विवाह बंधनात अडकले. यामधून एक मुस्लीम जोडपेसुद्धा आहे. पिपरौली ब्लॉकच्याच कुरमौल गावचे 55 वर्षीय जगदीश तीन भावांमधून सर्वात लहान आहेत. ते गावातच शेतीची कामे करतात. ते अद्यापही अविवाहित होते. जवळपास 25 वर्षांपूर्वी त्यांचे मोठे भाऊ हरिहर यांचे निधन झाले. त्यांना 2 मुले आणि 3 मुली आहेत. जगदीशची वहिनी बेलादेवीने सर्व मुलांचे शिक्षण केले. त्यांनी 2 मुले आणि 2 मुलींचे लग्नही लावून दिले. तिसरी सर्वात छोटी मुलगी इंदूचे लग्न पिपरौली ब्लॉकमध्ये आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात करण्याचे ठरले. याचबरोबर, बेला यांनीही आपल्या लग्नाबाबतत मोठा निर्णय घेतला.\nमुलीचे लग्न ठरल्यानंतर बेलादेवी यांनी दीर जगदीशसोबत लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला. त्याला जगदीश यांनीही सहमती दर्शविली. दोघांनीही लग्न याबाबत त्यांनी मुले आणि गावकऱ्यांचाही सल्ला घेतला. त्यांच्या या निर्णयावर सर्वांनी सहमती दर्शविली. यानंतर बेला आणि जगदीश यांनी मुलगी इंदु आणि राहुलसोबत त्याच मंडपात लग्न केले. या अनोख्या लग्न सोहळ्याप्रसंगी बीडीओ डॉ. सीएस कुशवाहा, सत्यपाल सिंह, रमेश द्विवेदी, बृजेश यादव, रतन सिंह, सुनील पांडेय यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री सामूहिक विवाह सोहळ्यात देईपार गावातील राहणारे सत्तार यांची मुलगी गुडिया हिचा एहसान यांचा मुलगा इरफानसोबत सर्वसंमतीने निकाह झाला. निकाहाच्या विधी मौलाना इरफान अहमद यांनी पूर्ण केल्या. यावेळी उपस्थित लोकांनी नवदाम्पत्यांना वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nव्हिडिओ गॅलरीअंतरा- मल्हारची हटके स्टोरी\nPhotosशर्वरीचा हळदी समारंभासाठी खास लूक, फोटोबघून चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nसोमवार, जून २१, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/203718/", "date_download": "2021-06-21T06:44:50Z", "digest": "sha1:KOSMZ2BTBPVHB4DAY5QDDGQ34NXB7NUU", "length": 5879, "nlines": 134, "source_domain": "enavamaratha.com", "title": "पाणी उभ्याने का पिऊ नये - Nava Maratha", "raw_content": "\nHome आरोग्य पाणी उभ्याने का पिऊ नये\nपाणी उभ्याने का पिऊ नये\nपाणी उभ्याने पिऊ नये उत्तम पध्धत म्हणजे बसून सावकाश घोटा घोटाने पाणी प्यावे. उभ्याने पाणी प्यायल्याने ते सर्व पचन संस्थेतून वेगाने खाली जाते व जठरात जमा होते. जठरावर जोरात पाणी मारले जाते व असे अनेक दिवस चालू राहिले तर जठरातील अन्स्त त्वचेचे नुकसान होऊन पचन बिघडते. तहान भागत नाही. पाणी उभ्याने पिऊ नये उत्तम पध्धत म्हणजे बसून सावकाश घोटा घोटाने पाणी प्यावे. उभ्याने पाणी प्यायल्याने ते सर्व पचन संस्थेतून वेगाने खाली जाते व जठरात जमा होते. जठरावर जोरात पाणी मारले जाते व असे अनेक दिवस चालू राहिले तर जठरातील अन्स्त त्वचेचे नुकसान होऊन पचन बिघडते. तहान भागत नाही.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\nसोशल डिस्टन्सिंगसाठी रेस्टॉरंटमध्ये रोबोचा वापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/203916/", "date_download": "2021-06-21T07:02:05Z", "digest": "sha1:D23XNFOXBAX6JXZ7VM4VFHZO6I6ASSSW", "length": 5826, "nlines": 135, "source_domain": "enavamaratha.com", "title": "स्प्राउट चाट - Nava Maratha", "raw_content": "\nHome पाककला स्प्राउट चाट\nसाहित्य – 2 चमचे तेल, 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, 1 कप मोड आलेले मूग, अर्धी वाटी मोड आलेले चणे, अर्धा तास पाण्यात भिजलेले पाव कप शेंगदाणे, पाव कप बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप बारीक चिरलेले पत्ताकोबी, पाव कप किसलेले गाजर, पाव कप बारिक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, मीठ, साखर, चाट मसाला, जिरे व काळे मिरेपूड चवीनुसार.\nकृति – तेल गरम करून त्यात हिरव्या मिरचीची पेस्ट घालून परतून घ्यावे. नंतर त्यात मूग, चणे आणि थोडेसे मीठ घालून चांगल्या प्रकारे परतून 2-3 मिनिटे झाकण ठेवावे. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात बाकी उरलेले साहित्य टाकावे. या चाटमध्ये द्राक्ष, डाळिंब किंवा संत्र्यासारखी फळेसुद्धा घालू शकता.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nNext articleचेहर्याला गारवा मिळण्यासाठी पुदिना\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2021-06-21T07:51:50Z", "digest": "sha1:B3MT3CXP4VAIHNKRMDIOO7E5Z5CNJTJP", "length": 12725, "nlines": 71, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "मीरा भाईंदर पालिकेने नागरिकांना दर्जेदार सुविधा द्याव्यात – मुख्यमंत्री | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्�� ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nमीरा भाईंदर पालिकेने नागरिकांना दर्जेदार सुविधा द्याव्यात – मुख्यमंत्री\nठाणे – शासनाकडून हस्तांतरित करण्यात आलेल्या ७५ एकर जमिनीचा उपयोगी सुयोग्य रितीने करून मीरा भाईंदर पालिकेने नागरिकांना दर्जेदार सुविधा द्याव्यात असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पूर्वेकडे बांधलेले प्रमोद महाजन सभागृह आणि मीरा रोड पूर्वेकडील रामदेव पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे मार्केट या दोन वास्तूंचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल आयडियल पार्क येथे झाले ,त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापौर डिम्पल मेहता, सभागृह नेता रोहिदास पाटील,विरोधी पक्ष नेते भोईर, विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील, आयुक्त बी.जी.पवार आदींची उपस्थिती होती.\nमुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, स्व प्रमोद महाजन यांनी माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते घडविले आहेत. तर स्व मीनाताई ठाकरे यांनी आईसारखे प्रेम सर्वाना दिले आहे. त्यांचे स्थान समाजात खूप मोठे आहे. शासनाकडून ६०० कोटी रुपये बाजार मूल्याची ७५ एकर जमीन मीरा भाईंदर पालिकेला हस्तांतरित करण्यात आली आहे. यात आमदार नरेंद्र मेहता यांचा पाठपुरावा होता असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की या सर्व ठिकाणी मीरा भाईंदर पालिकेने दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात\nप्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमोद महाजन सभागृहाचे फीत कापून उद्घाटन झाले तर नंतर स्व मीनाताई ठाकरे मार्केटचे उद्घाटन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कळ दाबून करण्यात आले.\nभार्इंदर पूर्वेकडील इंद्रलोक परिसरात प्रमोद महाजन सभागृह पालिकेने अत्याधुनिक पद्धतीने विकसित केले असून ते दुमजली इमारतीत साकारले आहे. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर एकावेळी ५०० जण बसू शकतील असे वातानुकूलित सभागृह असून तळमजल्यावरही सभागृहासाठी जागा राखीव ठेवली आहे.\nमीरा रोड येथील रामदेव पार्क परिसरात मीनाताई ठाकरे मार्केट साकारले असून त्यात परिसरातील फेरीवाल्यांना प्राधान्यक्रमाने जागा देण्यात येत आहे.\n← अनधिकृत बांधकाम प्रकरणी अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांना सेवेतून बडतर्फ करा\nमहिला दिनी महिला मतदारांना ओळखपत्र वाटप कार्यक्रम →\nथॅलेसेमिया, हिमोफेलिया रुग्णांनाही मिळणार शिक्षण, नोकरीत आरक्षण खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश\nखासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शव वाहिका आणि स्वर्गरथाचे लोकार्पण\nतृतियपंथीयाचा निर्घृण खून, मारेकऱ्या प्रियकाराला काही तासांतच बेड्या\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://satyakamnews.com/category/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2021-06-21T06:13:10Z", "digest": "sha1:YV6HYURGUQAWZADEWM3KS7GSQK3JXMVQ", "length": 9114, "nlines": 167, "source_domain": "satyakamnews.com", "title": "धार्मिक | satyakamnews.com", "raw_content": "\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nराज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात – राजेश…\n#Solapur | मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश ४ जुलैला पहायला मिळणार: नरेंद्र पाटील...\n#pandharpur आ.प्रशांत परिचारक यांना भाजपकडून पुनश्च संधी\n#Solapur | सोलापूरात कंबरतलाव येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला..\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये कोविड उपाय योजनाबाबत आढावा बैठक..\n#PANDHARPUR | कृष्णा-भीमा स्थिरी���रणाबाबत पालकमंत्र्यांची प्रतिक्रीया..\n#Mumbai रामनामाचा वापर करून विविध राजकीय व आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न-ना. जयंत पाटील...\nदरोङ्याच्या गुन्ह्यातील १३ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईःपो.नि.सर्जेराव पाटील...\nलाईफलाईन हाॅस्पिटलच्या वतीने \"फॅमिली हेल्थ कार्ड\"चे उद्घाटन\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nविडी कामगारांनी वृक्षारोपणाने साजरा केला शिवसेना वर्धापन दिन\nप्रांताधिकारी दीपक शिंदे तडकाफडकी निलंबित : महसूल विभागात खळबळ\nसाहेब आत्ता जुळवून घ्या पुढचा काळ फार कठीण आहे:-आ.प्रताप सरनाईक\nभैरवनाथ शुगर कारखान्यावर ती ऊस तोडणी कार्यक्रमाचा शुभारंभ\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?p=50071", "date_download": "2021-06-21T06:45:48Z", "digest": "sha1:ZQPPA7XHUCPG75AS2ADQL7PMOYNJUQ5T", "length": 8858, "nlines": 188, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "अमरावती ब्रेकिंग :- आणखी 13 नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले – रुग्ण संख्या 1118 वर | Vidarbha24News : Amravati News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\n*तेरा देशात घेण्यात आलेल्या नेल्टस इ कॅट ग्रँड फिनाले परीक्षेत पटक��विला…\nदिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत…\nआमदार देवेंद्र भुयार यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले \nमहाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nजागतिक महिला दिन – महिलांसमोरील आव्हाने:- अधिवक्ता क्रांती शिवाजी देशमुख राज्य…\nपाश्चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संपणार \nHome COVID-19 LIVE अमरावती ब्रेकिंग :- आणखी 13 नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले – रुग्ण...\nअमरावती ब्रेकिंग :- आणखी 13 नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले – रुग्ण संख्या 1118 वर\n_अमरावतीत नव्याने १३ कोरोना बाधित आढळले._\n१. ४२, पुरूष, पोलीस कॉलनी, गोपाल नगर\n२. ६९, पुरुष, पोलीस कॉलनी, गोपाल नगर\n३. ६३, पुरुष, टिळक कॉलनी, जुने बडनेरा\n४. ४८, पुरुष, भुतेश्वर चौक\n५. ४०, महिला, भुतेश्वर चौक\n६. १५, महिला, भुतेश्वर चौक\n७. १७, पुरुष, भुतेश्वर चौक\n८. ५१, पुरुष, इकबाल कॉलनी\n९. ५०, पुरुष, दस्तुर नगर\n१०. ६५, पुरुष, घनश्याम नगर, सातुर्णा\n११. ३५, पुरुष, घनश्याम नगर, सातुर्णा\n१२. २५, महिला, जमील कॉलनी\n१३. २४, पुरुष, धानोरा (जोग)\n*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले एकूण कोरोनाबाधित : १११८*\n१७ जुलै २०२०, १६.१२\nPrevious articleAmravati Breaking :- जिल्ह्यात आज १५ कोरोना बाधित आढळले – चांदुर बाजार , भातकुली तालुक्यात ही रुग्ण\nNext articleअमरावती ब्रेकिंग – आणखी 11 कोरोना बाधित रुग्ण आढळले – त्यातील धामणगाव रेल्वे येथील सहा व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह\n*_शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन_*\n*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले पहा आजची जिल्ह्यातील रुग्णसंख्या\nअमरावती : कोरोना इस्पितळात खाटा उपलब्धता तपशील\nअमरावती ब्रेकिंग :- 5 आणखी कोरोना पॉजिटिव्ह – एकूण आकड़ा...\nधक्कादायक :- अमरावतीत आणखी नऊ कोरोना पॉजिटिव्ह – एका 48...\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा जिल्ह्याती आजची कोरोना रुग्णांची संख्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/36452", "date_download": "2021-06-21T06:34:47Z", "digest": "sha1:ITPVJHKHNYKFLVPVTR4GAENFXRWNLR64", "length": 2371, "nlines": 38, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भारतातील या मंदिरांमध्ये होतात तांत्रिक क्रिया | कालीघाट, कोलकाता| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकोलकाता येथील कालीघाट हे तंत्रीकांसाठी अतिशय महत्वपूर्ण स्थान आहे. असं मानलं जातं की इथे सती देवीची बोटं पडली होती. आज हेकालीमातेच्या भक्तांसाठी सर्वात मोठे मंदिर आहे. मंदिरातील देवीच्या मूर्तीची जीभ सोन्याची आहे.\nकालीघाट मंदिराचा प्राचीन फोटो इस १८८७\nभारतातील या मंदिरांमध्ये होतात तांत्रिक क्रिया\nवैजनाथ मंदिर, हिमाचल प्रदेश\nज्वालामुखी मंदिर, हिमाचल प्रदेश\nखजुराहो मंदिर, मध्य प्रदेश\nकाळभैरव मंदिर, मध्य प्रदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.sahajayogamarathi.com/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-21T06:26:28Z", "digest": "sha1:2J3AAU6VJR5QMVISB5TK6HMHB62DDT6F", "length": 14945, "nlines": 89, "source_domain": "www.sahajayogamarathi.com", "title": "घरी ध्यान करण्याची पद्धत - सहजयोग", "raw_content": "\nघरी ध्यान करण्याची पद्धत\nमुख्यपृष्ठ | घरी ध्यान करण्याची पद्धत\nनविन साधकांसाठी घरी ध्यान करायची पद्धत (मराठीतुन व्हिडीओ)\nआपण नियमितपणे रोज सकाळी व सायंकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी ध्यान करणे आवश्यक आहे .परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या फोटोसमोर ध्यानात बसावे. परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी या साक्षात आदिशक्तीच्या आई स्वरूपातील अवतार आहेत. हा सर्व सहज योग त्यांना ध्यानातून प्राप्त झालेला अनुभव आहे. आत्तापर्यंत अत्यंत अवघड समजला जाणारा कुंडलिनी योग जनसामान्यांसाठी श्री माताजींनी अतिशय सहज , सोप्या स्वरूपात शिकवला आहे. ज्याप्रमाणे बी जमिनीमध्ये रुजून आलेल्या छोट्याशा कोंबाला नित्यनियमा ने खत व पाणी आवश्यक असते , त्याच प्रमाणे एकदा जागृती झाल्यावर ,जागृत झालेली शक्ती सहस्रारात टिकवण्यासाठी रोज ध्यान करण्याची आवश्यकता असते. त्यामधूनच प्रत्येकाची वैयक्तिक प्रगती होत असते. यासाठी नित्यनियमाने १० ते १५ मिनिटे ध्यान करावे. आपणास दिलेल्या श्री माताजी निर्मला देवी यांच्या फोटोची प्रतिष्ठा राखली पाहिजे .फोटो व्यवस्थित फ्रेम करूनच ध्यानासाठी ठेवावा .काळ्या रंगाची फ्रेम करू नये ,कारण काळ्या रंगामध्ये वातावरणातील सूक्ष्म दोष खेचून घेतले जातात .फोटो ���ांगल्या पवित्र ठिकाणी ठेवण्यात यावा. तो भिंतीवर टांगू नये. आपण ध्यानात खाली जमिनीवर बसले असताना ,आपल्या नजरेसमोर दिसेल असा चांगल्या आसनावर फोटो ठेवावा.\nफोटो समोर सकाळ-संध्याकाळ तेल वातीचा दिवा किंवा मेणबत्ती लावावी. तसेच उदबत्ती सुद्धा लावावी. फोटो दररोज स्वच्छ कापडा वर गुलबपणी शिपडुन फोटो पुसवा.परमपूज्य श्री. माताजींच्या कपाळावर व दोन्ही हातांच्या तळव्यांवर गुलबपणी मिश्रित कुंकू लावावे.कुंकू लावतांना उजव्या हाताच्या करंगळी जवळच्या बोटाने लावावे. फोटोसाठी लावण्यात येणार कुंकू वेगळेच ठेवावे. स्वतःची कुंडलिनी बांधून घ्यावी व बंधने घ्यावीत.\nउजवा हाथ हृदयावर ठेऊन म्हणायचे आहे:\nश्री माताजी आपल्या कृपेत मी शुद्ध आत्मा आहे.\nउजवा हाथ कपाळावर दाबून धरणे आणि डोके किंचित पुढे झुकवून म्हणायचे:\nश्री माताजी मी सर्वांना हृदयापासून क्षमा केली आहे.\nउजवा हात डोक्याच्या मागे ठेवावा व डोके किंचित मागे झुकवून म्हणायचे आहे:\nश्री माताजी काळात नकळत मी काही चुका केल्या असतील तर मला क्षमा करा.\nउजव्या हाताची बोटे ताणून तळव्याचा मधला भाग टाळूवर दाबून ठेवायचा. टाळूची त्वचा घड्याळाच्या दिशेने सात वेळा फिरवावी व सात वेळा म्हणायचे आहे:\nश्री माताजी कृपावंत होऊन मला आत्मसाक्षात्कार द्यावा.\nवरील क्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही हात मांडीवर उताणे ठेवावे. काही वेळ शांतपणे विचारांना प्रतिक्रिया न करता ध्यानात बसावे यावेळी टाळूवरील अथवा तळहातांवरील संवेदनांच्या जाणिवेकडे लक्ष ठेवावे.थोडावेळ ध्यान झाल्यावर सावकाश डोळे उघडून कोणताही विचार न करता श्री माताजींच्या फोटोकडे पाहावे.\nपुढील प्रमाणे आपण दुसऱ्याला जागृती देऊ शकतो\nएका निवांत जागी ,स्वच्छ स्थानावर श्री माताजींचा फोटो आदरपूर्वक ठेवावा. मग दोन्ही हातांचे तळवे मांडीवर उताणे ठेवून आरामात डोळे मिटून बसावे. प्रथम विचार करणे थांबवावे. मग उद्भवणाऱ्या विचारांना न दाबता, त्यांच्याकडे त्रयस्थपणे पहावे. कोणताही शारीरिक किंवा बौद्धिक प्रयत्न करण्याची गरज नाही. सहजयोगाची स्वाभाविक क्रिया घटित होऊ द्यावी. खाली दिलेल्या पद्धतीमुळे , प्रार्थनेमुळे, शुद्ध इच्छा जागृत होऊन कुंडलिनी शक्तीच्या उत्थानाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.\nश्री माताजी म्हणतात, स्वतःच्या उत्क्रांतीच्या अवस्थेत जाणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक ते सर्व आपल्यामध्ये बसवलेले आहे. पण ही स्थिती मिळवण्याची आपली इच्छा असणे गरजेचे आहे. हे कोणावरही लादता येत नाही.\nश्री माताजींच्या फोटो समोर दोन्ही हाताचे तळवे मांडीवर उताणे ठेवून आरामात बसावे व खाली सांगितल्याप्रमाणे क्रिया करावी\nइडा पिंगला नाड्या यांमधील संतुलन\nडावा हात उताणा ठेवून उजवा हात जमिनीवर पालथा ठेवणे. खुर्चीवर बसणाऱ्यानी उजवा हात जमिनीच्या बाजूस खाली सोडावा व खाली दिलेली प्रार्थना म्हणावी..\n\"श्री माताजी आपल्या परम कृपेने माझ्या डाव्या बाजूकडील तमोगुणांचे सर्व दोष भूमी तत्त्वात विलीन होऊ देत\".\nउजवा हात मांडीवर उताणा ठेवून, डावा हात कोपरात वाकवून व तळवा कानाच्या बाजूस उघडा राहील असा उभा धरावा व खालील प्रार्थना म्हणावी. \"श्री माताजी आपल्या परम कृपेने माझ्या उजव्या बाजूकडील रजोगुणाचे सर्व दोष आकाशतत्त्वात विलीन होऊ देत.'\nयामुळे इडा व पिंगला नाड्या संतुलनात येतात.\nउजवा हात हृदयावर ठेवून खालील प्रश्न तीन वेळा विचारावा\" श्री माताजी मी आत्माआहे का\nउजवा हात कपाळावर आडवा ठेवून कपाळाच्या दोन्ही बाजू किंचित दाबाव्यात व खालील प्रार्थना दोन वेळा किंवा कपाळावर हलकेपणा जाणवेपर्यंत म्हणावी.\n\"श्री माताजी, मी सर्वांना हृदयापासून क्षमा केली आहे\"\nउजव्या हाताची बोटे ताणून हाताच्या तळव्याचा मधला भाग टाळूवर ठेवावा.\nमग दाब देऊन घड्याळाच्या काट्याच्या दिशेने टाळूची त्वचा फिरवावी. सात वेळा खालील प्रार्थना करावी...\n\"श्री माताजी कृपा करून मला आत्मसाक्षात्कार द्यावा\".\nवरील क्रिया पूर्ण झाल्यावर दोन्ही हात मांडीवर उताणे ठेवावे. काहीवेळ कोणताही विचार न करता शांतपणे ध्यान करावे. यावेळी टाळूवरील अथवा हातावरील संवेदनांच्या जाणिवेकडे लक्ष द्यावे. थोडा वेळ ध्यान झाल्यावर सावकाश कोणताही विचार न करता श्री माताजींच्या फोटोकडे पहावे. दोन्ही तळ हातांवर, टाळूवर थंड वाऱ्याची जाणीव होते व निर्विचारीता येते.\nश्री माताजी म्हणतात, फुलाचे फळ होते तसे तुम्ही घटित होता. ते तुमच्यातच आहे, त्याला कार्यान्वित होऊ द्यायचे असते.\nएच एच श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट,\nचांदणी चौक, एनडीए रोड,\nविठ्ठल नगर, वारजे, पुणे,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/muslim-man", "date_download": "2021-06-21T06:22:53Z", "digest": "sha1:XIQVQXWRT6UNWWSE6OZRDLRXZTXKUNAY", "length": 13424, "nlines": 239, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n‘त्या’ मुस्लिम तरुणाने मोदींच्या कानात काय सांगितलं\nनिवडणूक निकाल 20212 months ago\nटोपी घातलेला एक मुस्लिम तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानात काही तरी सांगत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. (Asaduddin Owaisi Comment On Pm Modi On ...\n‘केवळ मुस्लिमांना एकापेक्षा अधिक पत्नीची परवानगी देऊ नये’, शरिया कायदा आणि IPC कलमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nताज्या बातम्या7 months ago\nएका धर्मात एकापेक्षा अधिक पत्नींची प्रथा आणि इतर धर्मांमध्ये यावर प्रतिबंध लावण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल ...\nनातेवाईकांनी नाकारलं, बुलडाण्यात मुस्लीम युवकाकडून कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाला अग्नी\nताज्या बातम्या9 months ago\nबुलडाण्यात नातेवाईकांनी नाकारलेल्या कोरोना रुग्णांवर सामाजिक कार्यकर्त्यांना अंत्यसंस्कार करावे लागले. ...\nChandrakant Patil | शिवसेनेत एकहाती कारभार, तर आमच्याकडे सांघिक कारभार : चंद्रकांत पाटील\nSambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE\nBreaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना\nमुंबईत 30 ते 44 वयोगटासाठीच लसीकरण, पालिका-राज्याच्या 149 केंद्रावर लसीकरण\nSanjay Raut Live | आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : संजय राऊत\nNashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, आजच्या आंदोलनात ठरणार पुढील दिशा\nInternational Day of Yoga | Mumbai | माधवबागेत मुस्लिम महिलांकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा-\nNashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ राहणार उपस्थित\nNirjala Ekadashi | निर्जला एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट\nMumbai | लोकल सुरु करण्यासाठी आणखी आठवडा लागणार, MMRDA, मनपा अधिकारी, तज्ज्ञांमध्ये बैठक\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी21 mins ago\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nInternational Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली\nInternational Yoga Day 2021: अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ITBP च्या जवानांक��ून योगासनं, पाहा फोटो\nफोटो गॅलरी1 hour ago\nPHOTO : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर, वाचा\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nकर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअरचा अर्थ काय घरबसल्या कसा चेक कराल\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO | विठोबाला पांढरं सोवळं, तर रखुमाईला नऊवारी, निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO : पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा\nलाईफस्टाईल फोटो5 hours ago\nप्लॅटफॉर्म तिकिटावरही ट्रेनमध्ये प्रवास करता येतो अचानक गाडी सुरू झाल्यास काय करायचं\nफोटो गॅलरी8 hours ago\nLookalike : दिशा पटानी सारखीच हॉट आहे ही स्पॅनिश अभिनेत्री, बोल्डनेसमध्ये देतात एकमेकींना टक्कर\nफोटो गॅलरी17 hours ago\nओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान\nChandrakant Patil | शिवसेनेत एकहाती कारभार, तर आमच्याकडे सांघिक कारभार : चंद्रकांत पाटील\nYoga Day 2021: आता जगात कुठेही असाल तरी M. Yoga app वरून योगाचे धडे घेता येणार\nSambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE\nविवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या, 23 वर्षीय विवाहितेला बेड्या\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय : हसन मुश्रीफ\nअन्य जिल्हे18 mins ago\nकोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ प्रकार नेमका काय कशी घ्याल स्वतःची काळजी\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी21 mins ago\nBreaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना\nमुंबईत 30 ते 44 वयोगटासाठीच लसीकरण, पालिका-राज्याच्या 149 केंद्रावर लसीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2021/", "date_download": "2021-06-21T06:09:21Z", "digest": "sha1:KWDYNCCODT7WYFCVXQIE6OCAFIZM2KUX", "length": 212020, "nlines": 442, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "2021 | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\n२१ जूनला ठरणार मराठा मूक आंदोलनाची पुढील दिशा ; संभाजीराजे भोसले यांची माहिती\nमुंबई - मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या वतीने २०१७ पासून मूक आंदोलने सुरू आहेत. ५७ मूक अंदोलनाच्या माध्यमातून गेले ३ वर्ष मराठा आरक्षणाची मागणी केली जात आहे. परंतू हा प्रश्न अजून ही प्रलंबीत आहे. मराठा मूक अंदोलनाची पुढील दिशा २१ जूनला समन्वयकांशी चर्चा करून ठरवणार असल्याची, माहिती खासदार संभाजीराजे भोसले यांनी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत राज्य सरकार आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संभाजीराजे भोसले यांच्यात गुरुवारी महत्वपूर्ण बैठक झाली. तब्बल दीड तास झालेल्या बैठकीत राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे संभाजीराजे यांनी सांगीतले. कोल्हापूरमध्ये सुरु झालेले मूक आंदोलन सुरुच राहणार आहे. हे आंदोलन ३६ जिल्ह्यांमध्ये घेऊन जाण्याचा आमचा निर्धार आहे. राज्य सरकारशी झालेल्या चर्चेत त्यांनी आंदोलन थांबवण्याबाबत विनंती केली. मात्र आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. सरकारशी चर्चा सुरु आहे. नाशिकला सर्व समन्वयकांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवली जाणार आहे. असे खासदार संभाजीराजे म्हणाले. नाशिकला २१ जूनला सकल मराठा समाजाच्यावतीने मूक आंदोलन करण्यात येणार आहे.सारथी हे सगळ्याचे हृदयस्थान आहे. सारथीच्या माध्यमातूनच आपण मराठा समाजाला पायावर उभे करु शकतो. अधिकारी वर्गाकडून योग्य रित्या काम होत नसल्याचे त्यांनी मान्य केले. येत्या शनिवारी त्याबाबत पुण्यात बैठक होणार आहे. माझी अपेक्षा आहे की शनिवारी सारथीच्या चेअरमननी पैशाची मागणी करावी. सरकारने लागेल तेवढा पैसा देण्याची तयारी दर्शवली आहे. समाजासाठी जे लोक योगदान देत आहेत असे लोक घेण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. असे देखील संभाजीराजे म्हणाले.याशिवाय राज्य सरकारसोबतच्या बैठकीत २०१४ पासूनच्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न, मराठा आरक्षण आंदोलनातील १ गुन्हा वगळता इतर गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणासंदर्भात एक समिती देखील स्थापन केली जाईल, असे सरकारने सांगितल्याचे संभाजीराजे म्हणाले.\nमनसुख हिरेन हत्या प्रकरण ; प्रदीप शर्माला २८ जूनपर्यंत एनआयए कोठडी\nमुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एनआयएने गुरुवारी मुंबई पोलिसांतील माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह तीन जणांना अटक केली ��हे. त्यानंतर प्रदीप शर्मा यांना एनआयएच्या विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना २८ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एनआयएकडून प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील जे. बी. नगर निवास स्थानी छापेमारी करण्यात आली. ही छापेमारी जवळपास ४ ते ५ तास चालली. यावेळी काही महत्त्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे.'मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटामध्ये या तिघांचा सहभाग होता. हे तिघेही सचिन वाजेंसोबत मिळून हा गुन्हा केला आहे. सचिन वाजे आणि प्रदीप शर्मा या दोघांनी कट रचून मनसुखच्या हत्येनंतर पुरावे नष्ट केले आहेत.' असा युक्तीवाद एनआयएच्या वकिलांकडून करण्यात आला. तसेच आत्तापर्यंत अटक केलेले सर्व आरोपी हे या प्रकरणानंतर एकमेकांच्या संपर्कात होते. तसेच प्रदीप शर्मा हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या घरातून एक पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. या पिस्तूलच्या लायसनची मुदत संपली असल्याचेही एनआयएतर्फे सांगण्यात आले.दरम्यान, आरोपींच्या वकीलांकडून एनआयएने लावलेल्या सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले. तसेच आरोपी तपासात सहकार्य करत असल्याचेदेखील आरोपीच्या वकिलांकडून सांगण्यात आले. एनआयएने यापूर्वी आरोपींना चौकशीसाठी बोलवले होते. त्यावेळीही आरोपी उपस्थित होते, असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला. यावेळी प्रदीप शर्मा भावूक झाल्याचे दिसून आले. तसेच 'माझा आणि सचिन वाजेचा काहीही संबंध नसून अटकेत असलेला संतोष माझा जुना खबरी आहे, बाकी अटक केलेल्या आरोपींना मी ओळखत नाही, असे प्रदीप शर्मा यांनी न्यायालयात सांगितले.\nएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर एनआयएचा छापा\nमुंबई - मनसूख हिरेन हत्या प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनआयएकडून रात्री उशिरा प्रदीप शर्मा यांच्या घराची झडती घेण्यात आली. तसेच शर्मा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी दोन वेळा शर्मा यांची एनआयने चौकशी केली होती.उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास केला जात आहे. यामध्ये मुंबई पोलीस खात्यातील क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना यापूर्वी अटक करण्या��� आली होती. या कारवाईत क्राईम ब्रांचचा बडतर्फ अधिकारी सचिन वाझे यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने सर्वात पहिली अटक केली होती. त्यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी स्थित घरावर गुरुवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापेमारी केली आहे.याआधी पकडण्यात आलेल्या दोन आरोपींमध्ये संतोष शेलार व आनंद जाधव या आरोपींची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणातील आणखीन एक व्यक्ती मनसुख याची ज्या टवेरा गाडीमध्ये हत्या करण्यात आली होती, त्या गाडीला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून मुंबईतील गोरेगाव परिसरातून जप्त करण्यात आले होते. या गाडीचा मालक आनंद जाधव असून गाडीचा चालक हा संतोष शेलार असल्यामुळे या दोघांच्या चौकशीनंतर माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापेमारी केली आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष शेलार व आनंद जाधव यांच्यात चौकशीदरम्यान त्यांनी कबूल केले आहे की सचिन वाझेकडून त्यांची भेट प्रदीप शर्मा सोबत झाली होती. ही भेट मुंबईतील अंधेरी परिसरामध्ये झाली असल्याचेही तपासात समोर आलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आले आहेत. एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा यांनी ३१२ एन्काऊंटरमध्ये भाग घेत १०० हून अधिक गुंडांचे एन्काऊंटर केले आहेत. शर्मा यांचा जन्म जरी उत्तर प्रदेशात झाला असला तरी त्यांचे शिक्षण महाराष्ट्रातल्या धुळे येथे पूर्ण झाले. एमएससी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रदीप शर्मा १९८३ मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले. मुंबईतल्या माहिम पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर नियुक्त झालेल्या प्रदीप शर्मांनी अल्पावधीतच वरिष्ठ पोलीस निरीक्षकापर्यंत बढती मिळवली. कुख्यात गुंडांशी संबंध असल्याच्या संशयावरून प्रदीप शर्मांना २००८ मध्ये सेवेतून निलंबीत करण्यात आले. मात्र, सबळ पुराव्याअभावी प्रदीप शर्मांना क्लीनचिट मिळाली. ९ वर्षांच्या दिर्घ कालावधीनंतर २०१७ मध्ये प्रदीप शर्मा पोलीस सेवेत पुन्हा रूजू झाले. प्रदीप शर्मा यांनी दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला अटक केली. त्यांनंतर विधानसभेच्या तोंडावर प्रदीप शर्मांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. यावेळी उद्धव ठाकरे य���ंनी प्रदीप शर्मा यांना विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा शिवसेनेचा अधिकृत अर्ज दिला होता.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार; बिहारमधून मधून कोणाची वर्णी \nपाटणा (बिहार) - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. बिहारमधूनही अनेक जण मंत्रिपदासाठी दावेदार आहेत. जनता दलही (संयुक्त) यावेळी मंत्रिमंडळात आपली दावा करत आहे. जेडीयूमधून ललन सिंह, आरसीपी सिंह आणि संतोष कुशवाहा यांच्या नावाची चर्चा आहे.यावेळी सुशील मोदींसारखे भाजपामधील मोठे नेते मंत्रिपदाचे दावेदार आहेत. याशिवाय, लोक जनशक्ती पक्षातूनही एकाला मंत्रिपद दिले जाऊ शकते. भाजपचे लक्ष्य उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीवर आहे. तेथील सामाजिक समिकरणेही भाजपला लक्षात घ्यावे लागतील, असे तज्ञांचे म्हणणे आहे. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह म्हणत आहेत की, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात जेडीयूचा समावेश करण्यात येईल. मात्र, किती जणांना आणि कोणाकोणाला मंत्रिपद मिळेल, याबाबत बोलणे त्यांनी टाळले. ते म्हणाले, राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सर्वांचा सन्मान केला जातो.वरिष्ठ पत्रकार रवि उपाध्याय म्हणाले की, जेडीयूतून ललन सिंह, आरसीपी सिंह और संतोष कुशवाहा यांच्या नाव पुढे केले जाऊ शकते. ललन सिंह बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या जवळचे आहेत. त्यांच्या नावाची चर्चा खूप आधीपासून आहे. तर दुसरीकडे जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह हेदेखील केंद्रीय मंत्रिपदाचे दावेदार आहेत. नीतीश कुमार संतोष कुशवाहा यांनादेखील पक्षाकडून संधी देऊ शकतात, असेही ते म्हणाले.सुशिल मोदी बिहार भाजपचे मोठे नेते आहेत. तेदेखील मंत्रिपदाचे दावेदार आहेत. जर त्यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात केला गेला तर बिहारला त्याचा फायदा होईल. तसेच सामाजिक समिकरणे पाहता दिवंगत रामविलास पासवान यांचे भाऊ पशुपति पारस यांच्यारुपाने मोठ्या दलित चेहऱ्याचाही विचार केला जाण्याची शक्यता असल्याचे रवि उपाध्याय यांनी सांगितले. तर भाजपचे प्रवक्ते विनोद शर्मा म्हणाले की, जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, तेव्हा अनेक जणांना संधी मिळेल. जेडीयूचा मागच्या वेळेत समावेश झाला नव्हता. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात जेडीयूचा समावेश करण्यात येईल. तर बिहार भाजपाचे नेते सुशिल मोदींनाही संधी देण्याची शक्यता आहे. बिहार भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांची इच्छा आहे की, सुशिल मोदींना केंद्रात मंत्रिपद मिळावे, असेही भाजप प्रवक्ते विनोद शर्मा यांनी सांगितले.बिहारमध्ये भाजपचे १७ खासदार आहेत. यातील पाच जणांना मंत्रिपद देण्यात आले आहे. तर जेडीयूचे १६ खासदार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयूला यावेळी किती पदे मिळतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. जेडीयूला दोन ते तीन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. लोजपमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात पशुपति पार आणि चिराग पासवान यांच्यापैकी कोणाला संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जेडीयूच्या नेत्यांनी आधीच चिराग पासवान यांच्याप्रती आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, भाजप नेत्यांची चिराग पासवान यांच्या नावाला पसंती आहे. मात्र, तरीही जेडीयूच्या नाराजीमुळे चिराग पासवान यांचा मंत्रिमंडळात समावेश करणे, हे भाजपसाठी सोपे नाही.जेडीयू आणि भाजप २००५ पासून बिहारमध्ये सत्तेत आहेत. मात्र, वाजपेयी सरकार में जेडीयूला संख्याबळानुसार जागादेखील मिळाल्या होत्या. मात्र, २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर जेव्हा सरकार बनले तेव्हा जेडीयू बिहारमध्ये भाजपसोबत नव्हती.२०१७ मध्ये त्यांनी पुन्हा भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार बनवले. मात्र, यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा बहुमत मिळाले. यावेळी जेडीयू केवळ एक मंत्रिपद देण्यात येत होते.\nपरदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, खेळाडूंसाठी आनंदाची बातमी\nमुंबई - मुंबई महापालिकेने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार आणि खेळाडूंना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या सर्वांना आता कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांची वाट पाहावी लागणार नाही. त्यांना आता पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घेता येणार आहे. ही सवलत ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत असणार आहे. मुंबई महापालिकेने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत\nलसीकरणासाठीची आवश्यक कागदपत्रे -\n१) परदेशी शिक्षण घेण्यास जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परदेशी विद्यापिठाचे प्रवेश निश्��िती पत्र, परदेशी व्हिसा, परगेशी व्हिसा मिळण्यासाठी संबंधीत विद्यापिठाचे I-20किंवा DS – 160 फॉर्म\n२) परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात येऊन पुन्हा शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात जायचे असल्यास संबंधित विद्यापिठ किंवा अभ्यासक्रमाशी संबंधित असलेली अधिकृत कागदपत्रे\n३) नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्यांकडे संबंधित कंपनीचे ऑफर लेटर, मुलाखतीचे पत्र, पुन्हा नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्यांना एम्प्लॉयर लेटर\n४) टोकियो ऑलम्पिकमध्ये भाग घेणारे खेळाडू किंवा अधिकारी यांच्याकडे क्रिडा मंत्रालयाचे अधिकृत पत्र असणे अनिवार्य\nपरदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरदार, खेळाडू यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र देतांना त्यावर पारपत्राचा क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. जर पहिला डोस घेते वेळी पुरावा म्हणून पारपत्र दाखवले नसेल तर लसीकरण अधिकाऱ्यांना केवळ पारपत्राचा आग्रह न धरता वेगळे प्रमाणपत्र देता येईल.\nलसीकरण केंद्रावरील नोडल अधिकाऱ्यांना परदेशी जाणाऱ्यांसाठीच्या लसीकरणाचा नमुना फॉर्म भरुन घेऊन कोविड पोर्टलवर अपलोड करावा लागेल.\nजागतिक आरोग्य संघटनेनं कोविशील्ड लस आपातकालिन वापरासाठी मान्य केल्याने लसीकरण प्रमाणपत्रात या कोविशील्ड लसीचा उल्लेख आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पुरेसा राहिल.\nमनसे कार्यकर्त्यांनी म्हाडा अधिकार्याच्या तोंडाला फासले काळे\nमुंबई - शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात शिवसेनेचे पदाधिकारी मराठी ठेकेदाराला फोन करून धमकावत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांनी म्हाडा अधिकाऱ्याला जाब विचारत त्यांच्या तोंडाला काळे फासले आहे.काव्या इंटरप्रायजेस या कंपनीला वरळी येथील १ कोटी १९ लाखांच्या कामाचे कंत्राट मिळाले होते. त्यासाठी ८ ऑक्टोबर २०२० या कामाचे वर्क ऑर्डर काढण्यात आले. तसेच शिवडी विभागात २० लाख ७१ हजारांची कामे मिळाली. या कामाच्या सिमेंट चाचणीचा रिपोर्टही झाला. काव्या इंटरप्रायजेसने शासनाच्या नियमांप्रमाणे ई निविदा भरून कंत्राट मिळवले होते. परंतु टक्केवारीसाठी मराठी कंत्राटदाराला काम करू न देता शिवसेनेचे एजेंट काम रद्द करण्यासाठी धमकावण्याचा फोन करत होते, असा आरोप मनसेने केला आहे.वरळी विभागाचे माजी आमदार सुनील शिंदे यांच्या नावाने धमकी देण्या��� येत होती. वारंवार पाठपुरावा करूनही म्हाडाचे अधिकारी दबावात येऊन व टक्केवारीसाठी काम करू देत नव्हते. तसेच कंपनीने वारंवार पत्र व्यवहार करूनही म्हाडाकडून चालढकल करण्यात येत होती. यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मराठी माणसाने मुंबईमध्ये काम करायचे नाही का असा सवाल करत, मनसेच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर कागदपत्रे भिरकावली व घोषणा देत त्यांच्या तोंडाला काळे फासले.\nराज्यपाल नियुक्त त्या १२ आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडेच ; माहिती अधिकारातून आले समोर\nमुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या वतीने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावाची यादी ६ नोव्हेंबर २०२०ला राज्यपाल यांना सादर केली होती. यादी सादर करुन ७ महिने उलटले तरीही राज्यपालांनी नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने विधानपरिषद सदस्य नेमणूक करण्यासाठी ज्या १२ लोकांची नावे पारित करुन राज्यपालाकडे मंजुरीसाठी पाठविली होती, ती यादी माहिती अधिकारात उपलब्ध नसल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली होती. यावर आज राज्यपालांच्या उपसचिव असलेल्या प्राची जांभेकर यांनी सुनावणी घेतली. यावेळी राज्यपालांकडे यादीसहित संपूर्ण माहिती असल्याचे समोर आले आहे.\nअनिल गलगली यांनी या माहितीबाबत प्रथम अपील दाखल केले होते त्यामुळे आज राज्यपालांच्या उपसचिव असलेल्या प्राची जांभेकर यांनी सुनावणी घेतली. सुनावणीत अनिल गलगली यांनी यादी उपलब्ध नसल्यास ती यादी नेमकी कोणाकडे उपलब्ध आहे, असा सवाल केला. त्यावर, राज्यपालांकडे यादीसहित संपूर्ण माहिती आहे. निर्णय झाल्यावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्राची जांभेकर यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, की सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माहिती द्यावी की नाही, असा सवाल केला. त्यावर, राज्यपालांकडे यादीसहित संपूर्ण माहिती आहे. निर्णय झाल्यावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्राची जांभेकर यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, की सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माहिती द्यावी की नाही याबाबत सल्लामसलत केली जाईल. असे उत्तर राज्यपाल भवणाकडून आरटीआय कार्यक्रते अनिल गलगली यांना मि���ाले आहे.आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे दिनांक २२ एप्रिल २०२१ रोजी माहिती विचारली होती की, मुख्यमंत्री सचिवालयातर्फे राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर सदस्य नेमणुकीबाबत राज्यपाल महोदयांकडे सादर केलेली यादी देण्यात यावी. तसेच मुख्यमंत्री सचिवालयातर्फे राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर सदस्य नेमणुकीबाबत राज्यपाल महोदयांकडे सादर केलेल्या प्रस्तावाची सद्यस्थितीची माहिती देण्यात यावी. अनिल गलगली यांच्या अर्जावर १९ मे २०२१ ला राज्यपाल सचिवालयाचे अवर सचिव जयराज चौधरी यांनी उत्तर देत कळविले, की राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची यादी जन माहिती अधिकारी (प्रशासन) यांच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याने, आपणांस उपलब्ध करुन देता येत नाही.\nमुकुल रॉय यांची घर वापसी ; भाजपात कोणीही राहणार नाही - मुकुल रॉय\nकोलकाता - मुकुल रॉय यांनी आपला मुलगा शुभ्रांशु रॉय यांच्यासह पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुकुल रॉय हे ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये सामील झाले. तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मुकुल रॉय यांनी सध्याच्या परिस्थितीत कोणीही भाजपामध्ये राहू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. भाजपाचे आणखी बरेच नेते पक्षाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आहे.तृणमूल काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुकुल रॉय म्हणाले की, मी भाजपा सोडला आणि टीएमसीमध्ये आलो आहे. बंगालमध्ये जी परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत कोणीही भाजपमध्ये राहणार नाही. माध्यमांच्या वृत्तानुसार, तृणमूल काँग्रेसमध्ये पश्चिम बंगाल भाजपामधील अनेक बडे नेते प्रवेश करणार आहेत. तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येने नवनिर्वाचित भाजपा आमदार जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. तथापि, तृणमूल सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी हे स्पष्ट केले आहे की, ज्या लोकांनी तृणमूल सोडले आणि निवडणुकीपूर्वी ताबडतोब भाजपामध्ये प्रवेश केला, त्यांना पुन्हा पक्षात समाविष्ट केले जाणार नाही.रॉय यांनी टीएमसीत प्रवेश केल्यानंतर ‘घर का लडका घर वापस आया है,’ अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली. मुकुल यांची घरवापसी झाली आहे. निवडणूक प्रचारादरम्यानही मुकुल रॉय विरोधात बोलले नाहीत. त्यांच्यासोबत कधीही मतभे��� नव्हते, असे ममता म्हणाल्या. मुकुल रॉय यांना भाजपामध्ये धमक्या येत असत, ज्याचा त्यांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम झाला, असे ममतांनी सांगितले. तसेच रॉय यांची आता तृणमूलमध्ये असलेली भूमिका ममतांनी स्पष्ट केली. मुकुल रॉय यांनी यापूर्वीही महत्वाची भूमिका साकारली होती. भविष्यातही तीच भूमिका राहील. तृणमूल एक कुटुंब आहे, असे ममता म्हणाल्या.दरम्यान, भाजपा सोडल्यानंतर मुकुल रॉय आपल्या जुन्या मित्रपक्षांच्या लक्ष्य स्थानी आले आहेत. पश्चिम बंगालमधील बराकपूरचे भाजपा खासदार अर्जुन सिंह यांनी मुकुल रॉय यांच्या तृणमूल काँग्रेस प्रवेशावर प्रतिक्रिया दिली. अभिषेक बॅनर्जी यांचा राजकारणात उदय झाला. तेव्हा मुकुल यांना टीएमसीने घराबाहेर हाकलले. त्यानंतर ते भाजपामध्ये आले. आता पुन्हा टीएमसीत गेले आहेत. त्यांची अवस्था आयाराम-गयाराम सारखी झाली आहे, असे अर्जुन सिंह म्हणाले.\n‘रामायणा’त ह्रतिक रोशन साकारणार ‘रावणा’ची भूमिका\nमुंबई - निर्माता मधु मंटेना यांचा ‘रामायण’ हा चित्रपट या दिवसांमध्ये खूप चर्चेत आला आहे. माध्यम अहवालानुसार या चित्रपटात दीपिका पदुकोण,हृतिक रोशन आणि दक्षिणचा स्टार महेश बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जर, या अहवालांवर विश्वास ठेवला तर, हृतिक रोशनच्या या चित्रपटात रावणच्या भूमिकेत दिसणार आहे. तथापि, निर्मात्यांनी अद्याप मुख्य कलाकारांविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. हा चित्रपट खास बनवण्यासाठी मेकर्स परिश्रम घेत आहेत. रावणाचे पात्र अधिक उठावदार होण्यासाठी त्याच्या लूकची खास पद्धतीने रचना करण्याची तयारी सुरू आहे. या अहवालांनुसार, यूएस बेस्ड कॉस्च्युम टीम हृतिकच्या या लूकसाठी विशेष मेहनत घेणार आहे. ही तीच टीम आहे, ज्यांनी ‘अवतार’ चित्रपटासाठी पोशाख डिझाईन केले होते. मेकर्स आणि टीममधील हा करार फायनल झाला, तर ही टीम हृतिक रोशनसाठी खास रावणच्या लूकची रचना करेल.\nमधु मंटेना यांच्या ‘रामायण’ या चित्रपटाचे बजेट सुमारे ५०० कोटी असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण ३ डी तंत्रज्ञान वापरून करण्यात येणार आहे. मधु मंटेना, नील मल्होत्रा आणि अल्लू अरविंद या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तामिळ आणि तेलगू भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे. या आधी या चित्रपटातील ‘रामा’च्य��� भूमिकेसाठी निर्माते मधु मंटेना यांनी प्रभासकडेही संपर्क साधला होता. परंतु, ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात तो आधीपासूनच ‘रामा’ची भूमिका साकारत आहे. ‘आदिपुरुष’ची घोषणा झाल्यानंतर, लगेचच मधु मंटेनाने ‘रामायण ३ डी’ची घोषणा केली. चित्रपटासाठी त्याला निर्माते देखील मिळाले आहेत. ‘रामायण’ चित्रपटाची टीम एका अशा सुपरस्टारचा शोध घेत आहे, जो ‘रामा’ची भूमिका उत्तम प्रकारे साकारू शकेल आणि त्यांच्या मते, महेश बाबू या भूमिकेत चपखल बसेल.\nस्पॉटबॉयच्या म्हणण्यानुसार, मधु मंटेनाने, अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि विकास बहल यांच्याकडून फँटम फिल्म्सची हिस्सेदारी खरेदी केली आहे. आता फँटम फिल्म तो एकट्याने चालवणार आहे. फँटम फिल्म्सच्या बॅनरखाली तो आपला ड्रीम प्रोजेक्ट बनवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असेही म्हटले जात आहे की, मधु मंटेना त्यांचा ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित करणार आहे. कारण, इतक्या मोठ्या महाकाव्याची कथा एका चित्रपटाच्या माध्यमातून दाखवणे कठीण आहे.\nबारावी परिक्षेच्या मूल्यमापनासंदर्भात वर्षा गायकवाड यांची महत्त्वाची माहिती\nमुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकारने इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीचा अधिकृतरित्या शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सुधारित मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाची सध्याची परिस्थिती, वेगवेगळ्या आजारांचे मुलांवर होणारे परिणाम पाहता विद्यार्थ्यांच्या मनात तणाव वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, यासंबधीचा अधिकृतरित्या शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावे, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली होती. सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेनंतर सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्याने, परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असे महार���ष्ट्र शासनाने केंद्राला यापूर्वीच सुचवले होते, असेही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. बारावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे बारावीचे १४ लाख विद्यार्थी कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून दूर राहणार आहेत. सीबीएसई, आयसीएसई बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बारावीच्या परीक्षांचे मूल्यांकनाचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. शालेय शिक्षण मंत्र्यांनी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषीत करण्याच्या सूचना केंद्र सरकारला पाठवल्या आहेत. त्यामुळे आता निकलाबाबाद केंद्र सरकार जो निर्णय घेईल, त्यावर महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकाल लावण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.\nशरद पवार-प्रशांत किशोर यांची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चा\nमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात शुक्रवारी दक्षिण मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या पवारांच्या निवासस्थानी तीन तासांहून अधिक काळ चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता असल्याचा संदर्भ या उभयतांच्या भेटीला असल्याचे सूत्रांकडून समजते. केंद्राच्या विरोधात जनमानसातील भावना प्रबळ होत आहे. त्यात वाढती महागाई, करोनाची साथ आटोक्यात आणण्यातील अपयश, वाढती बेरोजगारी व अन्य आर्थिक धोरणांचा परिणाम देशाच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.पश्चिम बंगालच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावूनही तेथे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी एकहाती बहुमत मिळवले. 'तृणमूल'च्या या रणनीतीत प्रशांत किशोर यांचा निवडणूक आराखडा कामी आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. पश्चिम बंगालमधील निवडणुकीतील बदलत्या घटना आणि त्यानुसार झालेल्या प्रचार व त्यातील काही किस्से याविषयी शरद पवार यांना प्रशांत किशोर यांनी माहिती दिल्याचे कळते.सुमारे तीन तासांच्या या बैठकीदरम्यान, काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार उपस्थित असल्याचे समजते. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या 'लं��� डिप्लोमसी'त देशाच्या बदलत्या राजकीय परिस्थितीवर प्रदीर्घ चर्चा झाल्याचे कळते. या बैठकीनंतर शरद पवार दुपारी मुंबईहून पुण्याकडे रवाना झाले. मात्र, मुंबईतील राजकीय वर्तुळात या बैठकीची दिवसभर चर्चा रंगली होती. दरम्यान, प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यातील ही राजकीय भेट नाही. शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते असून, त्यांना भेटण्यासाठी, त्यांचा वडिलकीचा सल्ला घेण्यासाठी अनेक नेते त्यांना भेटत असतात. त्यानुसार प्रशांत किशोर हे त्यांना भेटले असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सांगितले.\nदेशातील राजकीय वातावरणात बदल होत असल्याचे शरद पवार व प्रशांत किशोर यांचे म्हणणे असल्याचे सूत्रांकडून समजते. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली असून, विरोधकांची एकजूट झाली, तर वेगळे चित्र दिसू शकते. यामुळे विरोधकांची मोट कशी बांधता येईल, यावरही चर्चा झाल्याचे समजते.\nउल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक १६ जूनला\nउल्हासनगर - उल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक १५ दिवसांत घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिकेने गुरुवारी तात्काळ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार येत्या १६ जून रोजी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी १४ जून रोजी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. संख्याबळ असल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. तर गेल्या वर्षी भाजप बंडखोराला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेला स्थायी समिती मिळवण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. उल्हासनगर महापालिकेतील स्थायी समितीची निवडणूक पुढे ढकलली गेली होती. गेल्या वर्षी भाजपच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देऊन शिवसेनेने भाजपच्या अधिकृत स्थायी समिती सभापतीपदाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्यानंतर पुन्हा स्थायी समिती ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असतानाच शिवसेनेसोबत सत्तेत असणाऱ्या उपमहापौर भगवान भालेराव यांनी भाजपच्या गोटात प्रवेश केला होता. त्याचवेळी करोनाच्या दुसऱ्या लाटेचे कारण देत ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. तर शासनाने नव्याने आदेश काढून जुन्याच सदस्यांना कारभार पाहण्याचे आदेश दिले. याविरुद्ध स्थायी समितीच्या नवनियुक्त सदस्यांनी उच्च न्यायालया�� दाद मागितली. बुधवारी न्यायालयाने याबाबत निकाल देत येत्या १५ दिवसांत सभापतीपदाची निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गुरुवारी तातडीने उल्हासनगर महापालिका प्रशासनाने स्थायी समिती सभापती आणि प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक जाहीर केली. येत्या १६ जून रोजी नव्या सभापतीची निवड केली जाणार आहे. त्यासाठी १४ जून रोजी अर्ज भरण्यात येतील. त्यामुळे स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका निवडणुकांना अवघे ८ महिने शिल्लक असताना होऊ घातलेल्या स्थायी समिती निवडणुकीमुळे शहरात पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपविरोधात असलेले रिपाइंचे भगवान भालेराव हे दोन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या पाठिंब्यावर उपमहापौर झाले. मात्र स्थायी समिती सभापतीपदाचे वेध लागल्याने त्यांनी महिनाभरापूर्वी भाजपच्या गोटात प्रवेश केला. एकूण १६ सदस्यीय स्थायी समितीत नगरसेवक संख्येनुसार भाजपचे ९ सदस्य आहेत. शिवसेनेचे ५ तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइंचा प्रत्येकी १ सदस्य आहे. रिपाइंचे भालेराव हे भाजपच्या गोटात गेल्याने भाजपचे संख्याबळ १० पर्यंत पोहचले आहे. त्यामुळे शिवसेना ६ सदस्यांवर मर्यादित राहिली आहे. हेच चित्र कायम राहिल्यास भाजप सहजरीत्या स्थायी समिती पुन्हा मिळवेल असे बोलले जाते.\nनवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा.पाटील यांचे नाव द्या ; स्थानिकांचे मानवी साखळी आंदोलन\nवसई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा चांगलाच तापू लागला आहे. नवी मुंबईत तयार होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची आग्रही मागणी स्थानिक भूमीपुत्रांनी केली आहे. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पालघर व मिरा भाईंदर येथील भूमिपुत्र एकत्र येत गुरुवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील फाऊंटन येथे मानवी साखळी आंदोलन केले.माजी खासदार दि. बा. पाटील यांनी नवी मुंबई प्रकल्पग्रस्त व येथील भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारला होता. यामुळे नवी मुंबईत तयार होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी येथील स्थानिक भूमिपुत्रांनी अनेकदा सरकार दरबारी केली आहे. मात्र, विमानतळाचे काम प्राथमिक स्तरावर सुरू झाले असतानाच सिडको संचालक मंडळाने या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी मंजूर करून राज्य मंत्री मंडळाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यामुळे विमानतळाच्या नामांतराच्या प्रश्नावरून स्थानिक भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत. रायगड, नवी मुंबई, ठाणे व पालघर या जिल्ह्यांतून दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील फाऊंटन येथे एकत्र येत मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वसई विरार, ठाणे, मीरा भाईंदर या भागातील शेकडोच्या संख्येने भूमिपुत्र सहभागी झाले होते. विमानतळाला दि बा पाटलांचेच नाव द्या असे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. दि बा पाटील यांनी स्थानिक भूमीपुत्रांच्यासाठी केलेले कार्य हे मोठे असून त्यांना त्याचा मान मिळाला पाहिजे. जो पर्यंत विमानतळाला दि बांचे नाव दिले जाणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली\nबजाज फायनान्सच्या नावाखाली बोगस कॉल सेंटर ; पोलिसांनी मारला छापा\nकल्याण - बजाज फायनान्सच्या नावाखाली डोंबिवलीत सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर नांदेड पोलिसांनी धाड टाकली. नांदेड पोलीस आणि कल्याण क्राइम ब्रँचने आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे. दिनेश मनोहर चिंचकर (३१) आणि रोहित पांडुरंग शेरकर (२८) असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.कर्जाचे आमिष दाखवून सर्वसामान्य गरजूंना गंडा घालण्यासाठी, बजाज फायनान्स कंपनीचे लोन देण्याच्या नावाखाली लोकांना आगाऊ पैसे भरण्यास लावून फसवणूक करणाऱ्या टोळीबाबत नांदेड पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदारांना ज्या मोबाइल क्रमांकावरून कॉल आले, त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले असता, ही टोळी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे असल्याची माहिती मिळाली.नांदेड पोलिसांनी क्राइम ब्रँचचे फौजदार नितीन मुदगुन यांच्याशी संपर्क साधला. पोलीस पथकाने डोंबिवली येथील बनावट कॉल सेंटर शोधून काढले. बुधवारी रात्री नांदेड पोलिसांसह क्राइम ब्रँचच्या कल्याण युनिटने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या नेतृत्वाखाली स. पो. नि. भूषण दायमा, फौजदार नितीन मुदगून, मोहन कळमकर, आदींच्या पथकाने डोंबिवलीतील के. व्ही. पेंढरकर कॉलेज समोरील ��िटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या ११६ क्रमांकाच्या गाळ्यावर छापा टाकला. या सेंटरमध्ये दिनेश मनोहर चिंचकर आणि रोहित पांडुरंग शेरकर हे दोघे आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले.\nआरोपी चालवत असलेल्या या बोगस कॉल सेंटरमध्ये १८ ते २० कर्मचारी नोकरीला ठेवले आहेत.तसेच उत्तरप्रदेश राज्यातील काही साथीदारांच्या मदतीने बनावट कॉल सेंटर चालवत असल्याचे आढळून आले. मोबाइल क्रमांकाचा ऑनलाइन डाटाबेस मिळवून सेंटरवर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांना प्राप्त मोबाइल क्रमांकाच्या डाटाबेसमधील क्रमांकावर फोन करण्यास लावले जात असे. चौकशीदरम्यान बजाज फायनान्स कंपनीमार्फत कर्ज मिळवून देतो, असे अमिश दाखवून कर्ज पास करण्याकरिता आगाऊ रक्कम भरण्यात लावून गरजूंची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.\nरेल्वे रुळावर स्टंट करणाऱ्या तरुणाला अटक\nमुंबई - अंधेरी रेल्वे स्थानकाच्या रुळावर धोकादायक स्टंट करणाऱ्या युवकास रेल्वे पोलिसांनी अटक केली. सोशल मीडियावर स्टंटचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेल्याचे नाव अरमान शेख आहे. घाटकोपर भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले.आरोपी तरुण मंद प्रकाशात बंदूक घेऊन रेल्वे रुळाजवळ बसला असून त्याच्या मागून एक रेल्वे जात आहे. यादरम्यान तो एक बंदूक उचलतो आणि स्वत:वर गोळीबार करतो. यादरम्यान, तो रडतानाही दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो बंदूक त्याच्या कानाजवळ ठेवतो आणि स्वत: वर गोळी मारण्याचे भासवत तो ट्रॅकच्या मध्यभागी पडला.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांच्या तपासात हा अंधेरी स्थानकाच्या ट्रॅकवर चित्रित करण्याच दिसून आले. ही माहिती मिळताच रेल्वे पोलिसांच्या पथकाने आरोपी अरमान शेख याला अटक केली. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही व्हिडिओ ८-१० दिवसांपूर्वी तयार केले गेले होते आणि ८ जूनला आरोपीने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आरोपीने सोशल मीडियावर हा अत्यंत धोकादायक व्हिडिओ शूट करत खूप अॅक्टिंग केल्याचा अभिमान दाखविला होता. मात्र, पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर लगेचच आपली चूक मान्य केली आणि माफी मागण्यास सुरूवात केली. दरम्यान, या आरोपीने आणखी बरेच स्टंट केल्याचे व्हिडिओही समोर आले आहे. त्याच्याविरोधात मुंबई पोलिसात स्टंट केल्याप्रकरणी गु��्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, आरोपी स्टंटमॅनला अटक केल्यानंतर त्याच्याबरोबर आणखी कोण आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न रेल्वे पोलीस करत आहेत.\nमालाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख ; मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमुंबई - मालाडच्या मालवणीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी मालवणीत जाऊन दुर्घटनेतील जखमींची चौकशी केली. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी कांदिवलीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालयात ( शताब्दी रुग्णालय) जाऊन सदर दुर्देवी घटनेत जखमी झालेल्यांची विचारपूस केली. याप्रसंगी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, महापालिकेचे सह आयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त विश्वास शंकरवार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णांची विचारपूस केली. दुर्घटना कशी घडली तुमच्या कुटुंबातील सर्व सुखरूप आहेत ना तुमच्या कुटुंबातील सर्व सुखरूप आहेत ना जास्त मार लागला नाही ना जास्त मार लागला नाही ना आदी विचारपूस केल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच डॉक्टरांशी चर्चा करून या दुर्घटनेतील गंभीर रुग्ण किती आहेत, किरकोळ मार लागलेले रुग्ण किती आहेत आदी विचारपूस केल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच डॉक्टरांशी चर्चा करून या दुर्घटनेतील गंभीर रुग्ण किती आहेत, किरकोळ मार लागलेले रुग्ण किती आहेत कुणाची प्रकृती अधिक गंभीर तर नाही ना आदींचीही माहिती घेतली. मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा सर्व खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांशी चर्चा केली तसेच मदत व बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले. अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचाव कार्य करीत होते. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयांत नेऊन शासनाच्या खर्चाने उपचार करावेत हे निर्देशही दिले होते. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा लहान मुलांचा समावेश आहे. ही सर्व मुले १० वर्षाच्या आतील आहेत. या जखमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे.\nशिवसेना हा विश्वास असणारा पक्ष - शरद पवार\nमुंबई - शिवसेनेबरोबर आपण सरकार बनवू असे कधी वाटले नव्हते. शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पण हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २२ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने मुंबईत घेतलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, या देशाने अनेक पक्ष पाहिले, काही टिकले. पण राष्ट्रवादीचे हे वैशिष्ट्य आहे २२ वर्ष शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले. सत्तेत आपण होतो, सत्ता गेल्यावर काही लोक गेले. पण नवीन लोक तयार झाले.हे आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. कोणी काही म्हणो, इथे आपण वेगळ्या विचारांचे सरकार स्थापन केले. सहकाऱ्यांच्या कष्टाने राष्ट्रवादीने २२ वर्ष पूर्ण केले. राजकारणात सतत काम करत राहाणे गरजेचे आहे. सत्ता ही महत्त्वाची आहेच, लोकांचे प्रश्न सोडावण्यासाठी सत्ता गरजेची आहे. मविआ सरकार ५ वर्ष टिकणार, नुसती टिकणार नाही तर लोकांसाठी कामही करणार, असे शरद पवारांनी सांगितले. देशात अनेक पक्ष बनले, काही टिकले तर काही कधी गायब झाले कळले नाही. राष्ट्रवादी योग्य दिशेने जात आहे. पक्षातून काही लोक गेले तर नवीन लोक तयार झाले. तीन पक्षाच्या सरकारला लोकांनी स्वीकारले, लोकांच्या याच विश्वासावर हे सरकार उत्तम सुरु आहे. सत्ता एकाच ठिकाणी राहू नये, एकाच ठिकाणी राहिल्याने सत्ता भ्रष्ट होईल, असे पवार म्हणाले.ओबीसी असो किंवा मराठा आरक्षण, हे प्रश्न सोडवावेच लागतील, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीवर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. मात्र त्या योग्य नाहीत, असेही पवारांनी स्पष्ट केले.\nमालाड इमारत दुर्घटना प्रकरण ; मालक आणि ठेकेदाराविरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल\nमुंबई - शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मालाडमध्ये इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली. बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास मालाड पश्चिमेला न्यू कलेक्टर कंपाऊड परिसरात एक रहिवाशी इमारत कोसळली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी इमारत दुर्घटनेप्रकरणी इमारतीचा मालक आणि ठेकेदाराविरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. बुधवारी मुंबईत मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर रात्रीच्या सुमारास मालाड मालवणीमधील इमारत कोसळळी. या घटनेनंतर जी इमारत कोसळली, त्याच्या आसपासच्या तीन इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. कारण आसपासच्या इमारतीदेखील जुन्या आणि धोकादायक अवस्थेत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरू आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या दुर्घटनेचा आढावा घेतला आणि त्यांनी कारवाईबाबतची महत्त्वाची माहिती दिली. पाटील म्हणाले, ही दुर्दैवी घटना आहे. या इमारतीला तौक्ते वादळाच्या वेळीच तडा गेलेला होता. काही स्ट्रक्चरल गोष्टीत बदल केल्याने ही बिल्डिंग कोसळली. सध्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुर्दैवाने एकाच कुटुंबातील ९ जणांचा आणि ज्या इमारतीवर ही बिल्डिंग कोसळली त्या इमारतीतील दोघांचा मृत्यू झाला आहे. ७ लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे.\nगोव्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या रशियन नागरिकाला अटक\nपणजी - पेडणे पोलिसांनी अमली पदार्थांचे एलएसडी आणि गांजा विक्री करणाऱ्या एका रशियन नागरिकाला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक जिवाबा दळवी यांनी ही कारवाई केली आहे. तब्ब्ल ८ लाख ५० हजार रुपयांचा अंमली पदार्थांचा माल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक जिवाबा दळवी यांना त्���ांच्या सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार आरोपी मोरजिम येथे ड्रग्स घेऊन येणार असल्याचे समजले होते. म्हणून पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या पथकाने अचानक छापा टाकला. त्या दरम्यान परदेशी नागरिक असलेल्या या आरोपीच्या ताब्यात एलएसडी व गांजा असा अंमली पदार्थ सापडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत ८ लाख ५० हजार इतकी आहे.पंचनामा करून मुद्देमाल व आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिमित्री बोल्डोव (वय ४१ वर्ष, राहणार रशिया) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीविरूद्ध एनडीपीएस कलम २० (बी) (२) (अ) आणि २२ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा आरोपी जिथे उतरला होता. त्या गेस्ट हाऊस मालकाने आरोपी परदेशी नागरिकाचा सी फॉर्म भरला नाही आणि म्हणूनच परदेशी कायद्याच्या कलम १४ अंतर्गत दुसरा गुन्हा स्वतंत्रपणे नोंदविला गेला आहे.पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जीवबा दळवी यांच्यासह पीएसआय हरीश वैंगणकर, हवालदार विनोद पेडणेकर, रोहन वेल्गेनकर, देश खांडेकर, विष्णू गड आणि महेश नाईक यांनी या छाप्यात सहभाग घेतला होता. दरम्यान एसडीपीओ गजानन प्रभुदेसाई आणि उत्तर गोव्याचे एसपी शोबीत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.\nमुंबईत मुसळधार पाऊस; सायन, किंग्ज सर्कल,हिंदमाता भागांमध्ये साचले पाणी\nमुंबई - मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन ते तीन तासांपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये नेहमीच्या प्रथेप्रमाणे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कामावर जाण्यासाठी निघालेल्या लोकांची या पाण्यातून वाट काढताना कसरत करावी गालत आहे. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. थोड्याचवेळात समुद्रालाही मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस असाच सुरु राहिल्यास या भागांमध्ये आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. सायनमध्ये अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. शहर आणि उपनगराच्या परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस पडताना दिसत आहे. हवामान खात्याने ९ ते १३ जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अति���ृष्टीचा इशारा दिला होता. दुसरीकडे रायगड जिल्ह्यातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. १० आणि ११ जूनला रायगड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील १०३ दरडग्रस्त गावांना धोका असल्याने स्थानिक प्रशासनाला नागरिकांच्या स्थलांतरांचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अतिवृष्टीच्या काळात नागरिकांना नदी, समुद्र आणि धरण परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.समुद्र, खाडीकिनारी राहण्याऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मुसळधार पावसात नागरिकांनी बाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ४ दिवस हे मुंबईसाठी धोक्याचे असणार आहे. या काळात ३०० मिलिमीटहून जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.\nखासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्चित\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या २१ जूनपासून देशातील १८ वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर केंद्र सरकारने लसपुरवठा तसेच इतर बाबींशी निगडित धोरणात्मक निर्णय घेणे सुरु केले आहे. केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड तसेच स्पुतनिक-व्ही या लसींचे दर निश्चित केले आहेत. तसेच लसीवर ५ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णयही केंद्राने घेतला घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खासगी रुग्णालयांसाठी लसीचे दर निश्चित केले आहेत. या निर्णयानुसार कोव्हिशिल्ड या लसीची किंमत प्रतिडोस ७८० रुपये एवढी असेल. तर कोव्हॅक्सिन या लसीचा दर हा प्रतिडोस १४१० एवढा असेल. स्पुतनिक-V या लसीचा दर प्रतिडोस ११४५ रुपये एवढा असेल. हे सर्व दर हे खासगी रुग्णालयांसाठी असतील.केंद्र सरकारने कोरोना प्रधिबंधक लसीवर ५ टक्के GST आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व लसींवर १५० रुपये प्रतिडोस सर्व्हिस चार्ज आकारण्याचेसुद्धा केंद्राने ठरवले आहे. येत्या २१ जूनपासून केंद्र सरकारकडून राज्यांना लसीचे मोफत वाटप केले जाणार आहे. त्याआधी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसपुरवठा आणि लसीकरण पद्धतीविषयी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सरकारने सध्या एकूण ७४ कोटी डोसेसाठी ऑर्डर दिलेली आहे. त्यामध्ये २५ कोटी कोव्हिशिल्ड, तर १९ कोटी कोव्हॅक्सिन लसीच्या डोसेसचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त सरकारने ई-बायोलॉजिकल लिमिटेडला ३० कोटी डोसेसची ऑर्डर दिल्याचेही केंद्राने सांगितले. विशेष म्हणजे केंद्र सरकारने लसीच्या या सर्व कंपन्यांना लसखरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी ३० टक्के रक्कम आधीच देऊ केली आहे.\nदरम्यान, सध्याच्या नव्या गाईडलाईन्सनुसार एकूण लसींपैकी ७५ टक्के लसी केंद्र सरकार खरेदी करणार आहे. तसेच या सर्व लसी राज्यांना मोफत दिल्या जातील. नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी तशी माहिती दिली. तसेच ज्या राज्यात लसीकरणाचे प्रमाण जास्त असेल तिथे लसी जास्त प्रमाणात पोहचवल्या जातील असेही त्यांनी सांगितले.\nकानपुरात भीषण अपघात ; १७ जणांचा मृत्यू\nलखनऊ - उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये मंगळवारी रात्री उशिरा एक मोठा अपघात झाला. कानपूरच्या किसान नगर येथील महामार्गावर एसी बस आणि टेम्पो एकमेकांना धडकल्याने हा अपघात घडला. यामध्ये आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर तब्बल ३० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. यापैकी १० जण गंभीर असल्याची माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर संपूर्ण महामार्गावर मृतदेह इतरत्र पडलेले दिसत होते, तर जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकादेखील कमी पडल्या होत्या. त्यामुळे जखमींना टेम्पो आणि अन्य गाड्यांमधून हॅलेट रुग्णालयात पोहोचवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी लोडरच्या माध्यमातून अनेक जखमींना रुग्णालयात पोहोचवले.महामार्गावर DCM चा ड्रायव्हर बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता आणि यादरम्यान टेम्पो आणि बसचा अपघात झाला. या अपघातात जितक्या लोकांचा मृत्यू झाला ते सर्व टेम्पोमध्ये होते. हे सर्व कानपूरच्या सचेंडी पोलीस ठाण्याहद्दीतील लाल्हेपुर गावातील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व एका बिस्किट फॅक्टरीमध्ये काम करत होते आणि नाईट शिफ्टमध्ये काम करण्यासाठी फॅक्टरीत जात होते.\nकानपूरमध्ये झालेल्या भीषण अपघातात प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत जाहीर केली आहे. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना दोन-दोन लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पीएमओनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अपघातावर शोक व्यक्त करत म्हटले की राष्ट्रीय आपत्ती निधीतून मदतीची घोषणा केली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनीही अपघातावर दु:ख व्यक्त केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मृतांच्या नातेवाईकांना २-२ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत उपचाराची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जिल्हा प्रशासनाने अपघाताच्या कारणांचा तपास करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.\nउद्धव ठाकरे, अजितदादा,अशोक चव्हाण दिल्लीत घेणार मोदींची भेट\nमुंबई - मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. काहीवेळापूर्वीच उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन निघाले असून थोड्याचवेळात ते दिल्लीत दाखल होतील. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे त्यांच्यासोबत असतील.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पंतप्रधान मोदींची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट घेत आहेत. त्यामुळे आता या भेटीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल. कोरोनाशी सामना करत असताना राज्य सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळोवेळी पत्र लिहून अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. पण आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. त्यामुळेही या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सोमवारी वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली. या बैठकीत मराठा, ओबीसी, पदोन्नती आरक्षणासह अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.\nगोरेगाव पूर्वेला ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू\nमुंबई - गो���ेगाव पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ ओबेरॉय मॉल येथे कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले असून स्थानिक आमदार तथा माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम न करता या केंद्राचे उदघाटन करण्यात आले. कोविड-१९ विषाणू संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका लसीकरण केंद्रांची संख्या वाढवत आहे. याचाच एक भाग म्हणून ड्राईव्ह इन अर्थात वाहनांतून येवून, वाहनांत बसूनच पात्र नागरिकांना लस घेण्याची सोय देखील करण्यात येत आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार गजानन कीर्तिकर, आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक ५१ चे नगरसेवक स्वप्निल टेंबवलकर यांच्या प्रयत्नांतून हे ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. स्थानिक आमदार तथा माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी या केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोविड संसर्ग प्रतिबंध नियमांचे पालन करुन कोणताही समारंभ आयोजित न करता मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हे लोकार्पण करण्यात आले.मुंबईत आतापर्यंत एकूण ३५ लाख ८१ हजार ६७४ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात २८ लाख १३ हजार ३५ लाभार्थ्यांना पहिला तर ७ लाख ६८ हजार ६३९ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.\nमुंबईहुन कोलकाता जाणाऱ्या विमानात टर्बुलंसमुळे आठ प्रवासी जखमी\nकोलकाता - मुंबईहुन कोलकात्याला जाणारी विस्तारा कपंनीच्या विमानात टर्बुलंसमुळे आठ प्रवासी जखमी झाले आहेत. तर यातील तीन गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे ही घटना काल सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान जेव्हा विमान कोलकाता येथून २५ किमी दूर असताना घडली. कोलकाता विमानतळ प्रशासनाने याबाबत माहिती दिली. विस्तारा कंपनीचे प्रवक्ते म्हणाले, ७ जूनला मुंबई-कोलकाता दरम्यान उड्डाण करणारी प्लाइट यूके ७७५ ला उड्डाण करण्यापूर्वीच टर्बुलेंसचा सामना करावा लागला. यादरम्यान, काही प्रवाशी जखमी झाले आहेत. त��यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले तसेच कोलकाता येथे पोहेचल्यावर त्यांना भरपाईही देण्यात आली. आम्ही प्राथमिकतेच्या आधारावर या घटनेची चौकशी करत आहोत आणि लवकरच याबाबत माहिती दिली जाईल, अशी माहिती विस्ताराच्या प्रवक्त्यांनी दिली. कोलकाता विमानतळाचे संचालक सी पट्टाभी यांनी सांगितले की, काल (सोमवारी) सायंकाळी चार वाजून २५ मिनिटांच्या दरम्यान यूके ७७५ प्लाइटने सुरक्षितरित्या कोलकाता विमानतळावर लँडिंग केले. दरम्यान, या विमानात एकूण १२३ प्रवासी होते.\nकेजरीवाल सरकारच्या \"घर घर रेशन योजने'वर केंद्राची बंदी\nनवी दिल्ली - केंद्र सरकारने केजरीवाल सरकारच्या महत्वाकांक्षी 'घर घर रेशन योजने'वर बंदी घातली आहे. ही योजना दिल्लीतील प्रत्येक घरात रेशन पोहचवण्यासाठी बनवण्यात आली होती. ही योजना लागू करण्यासाठी केंद्र सरकारची मंजूरी घेण्यात आली नव्हती. यामुळे ही योजना रोखण्यात आल्याची माहिती आहे. रेशन योजनेवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात नेहमीच संघर्ष राहिला आहे. केजरीवाल सरकारची ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत येते. त्यात बदल फक्त संसद करू शकते. त्यामुळे दिल्ली सरकार या योजनेचे नावही बदलू शकत नाही, असे केंद्राने म्हटले आहे.दिल्ली, यूपी आणि हरियाणामध्ये अडकलेल्या परप्रांतीयांना दिलासा देण्यासाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात केंद्र सरकारला दिले होते. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये अडकलेल्या परप्रांतीयांना आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत रेशन द्यावे, असेही कोर्टाने म्हटले होते. मे महिन्यापासून परप्रांतीयांना रेशन द्यावे आणि दिल्ली-एनसीआरमधील स्थलांतरितांना आयडी कार्डशिवाय रेशन दिले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले होते. यापूर्वी केंद्राने योजनेच्या नावावरून आक्षेप घेतला होता. तेव्हा या योजनेला मुख्यमंत्री योजना म्हणार नाही. कोणतेही नाव राहणार नाही आणि केजरीवाल सरकार या योजनेचे कोणतेही श्रेय घेणार नाही, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले होते. या योजनेला नाव असो वा नसो आम्ही फक्त लोकांच्या दारात रेशन वितरित करू, असेही ते म्हणाले होते.\nशिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह, अजित पवारांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन\nमुंबई - दरवर्षी ६ जून हा दिवस शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जातो. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे शिवराज्याभिषेक दिन हा अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले आहे. युगप्रवर्तक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्रिवार मुजरा केला आहे. महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला हा सुवर्ण क्षण आहे, असे सांगून त्यानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.\nस्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकातून रयतेचे आत्मभान जागे केले. जनतेच्या मनातील आणि लोककल्याणकारी राज्य प्रत्यक्षात आणले. रयत आणि मातृभूमी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. प्रजाहितदक्ष, मुत्सद्दी, धुरंधर शिवरायांच्या पराक्रमाचे तेज आजही आपण अनुभवतो. शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण आहे. या दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केले. ‘प्रजा सुखी तरच राजा सुखी’ या न्यायाने राज्यकारभार केला. महान योद्धा, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजा ही स्वत:ची ओळख निर्माण केली. महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान जागृत केला. ते राजनीती, युद्धनीती, अर्थनीती, संघटनकौशल्याचा सखोल अभ्यास असलेले, मानवी मुल्यांवर निष्ठा असलेले दूरदृष्टीचे राजे होते. महाराजांचे शौर्य, त्यांचा पराक्रम, त्यांनी घालून दिलेला राज्यकारभाराचा आदर्श आद्वितीय असून त्यांचे जीवन, कार्य, विचार महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत, मार्गदर्शन करीत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शिवराज्याभिषेक दिनानिमित्त त्यांना त्रिवार वंदन केले आहे. राज्यातील जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शेतकऱ्यांचे कैवारी, रयतेचे राजे, युगप्रवर्तक राजे छत्रपती शिवाजी महाराजांना, शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने वंदन केले. त्यांच्या विचारांना आदर्श मानून, त्यांनी दाखवलेल्या वाटेवरुन चालण्याचा, महाराष्ट्राचा सन्मान वाढवण्याचा निर्धार करुया, अशा शब्दात अजित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कृतज्ञता, आदर व्यक्त करीत राज्यातील जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या, शिवस्वराज्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nबेस्टच्या महाव्यवस्थापक पदी लोकेश चंद्रा यांची नियुक्ती\nमुंबई - मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदी राज्य सरकराने लोकेश चंद्रा यांची नियुक्ती केली आहे. चंद्रा यांनी कुलाबा बेस्ट भवन येथे पदाचा कार्यभार स्वीकारला. आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान चंद्रा यांच्या समोर असणार आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी लोकेश चंद्राबेस्टच्या महाव्यवस्थापक पदी लोकेश चंद्रालोकेश चंद्रा यांनी बेस्ट उपक्रमाचे प्रभारी महाव्यवस्थापक पी. दैलाम् यांच्याकडून बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला. ते स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असून त्यांनी आय.आय.टी. (दिल्ली) मधून एस.टेक. ही पदवी देखील संपादन केली आहे. लोकेश चंद्रा हे १९९३ च्या बॅचमधील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी केंद्रीय पोलाद मंत्रालयात संयुक्त सचिव पदावर काम केले असून केंद्रीय ऊर्जा मंत्रालयात संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. त्याचप्रमाणे नागपुर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांचे जिल्हा अधिकारी म्हणून चंद्रा यांनी काम केले आहे. नागपुर महानगरपालिकेचे आयुक्त, नागपुर सुधार विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अशा विविध महत्वाच्या पदांवर देखील ते कार्यरत होते. बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात आहे. बेस्टला ४ हजार कोटींचा तोटा आहे. पालिकेने बेस्टला २१०० कोटींचे अनुदान दिले आहे. त्यानंतरही बेस्ट आर्थिक तोट्यात आहे. बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान लोकेश चंद्रा यांच्या समोर असणार आहे.\nअशोक चव्हाणांचा र���जीनामा मराठा समाज मागेल - चंद्रकांत पाटील\nमुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. अशोक चव्हाण समाजाला न्याय देऊ शकत नाही, अशी भावना मराठा समाजात निर्माण झाली असेल तर ते त्यांचा राजीनामा मागतील. मी व्यक्तिश: किंवा भाजप अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची अशोक चव्हाणांबाबतची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर त्यांनी ट्विट करूनही आपली भूमिका मांडली आहे. अशोक चव्हाण मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाहीत, अशी भावना जर मराठा समाजात रुजली असेल तर मराठा समाज त्यांचा राजीनामा मागेल. पण मी व्यक्तिशः व आमचा पक्ष कोणाचाही राजीनामा मागणार नाही. हे सगळे कामकाज त्यांनी नीट सतर्कतेने पाहावे हेच आमचे म्हणणे आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.\nमराठा आरक्षणासंदर्भातील निकालपत्र अभ्यासण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने एक समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल दिला आहे. पण या समितीने दाखल केलेल्या अहवालात आम्ही वारंवार मांडत असलेले निष्कर्षच अधोरेखित केले आहेत, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. आम्ही ‘सारथी’ला एक एकर जागा दिली. आता तिथे आम्ही भवन उभारत आहोत, असे अजितदादा सांगत आहेत. पण ती बिल्डिंग बांधायला ५ वर्ष लागतील. अजितदादा, या ५ वर्षांमध्ये भाडे तत्त्वावर एखाद्या जागेत का होईना पण ‘सारथी’चे कामकाज चालवणार आहात की नाही, असा सवालही त्यांनी केला.\nओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरूनही त्यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना सवाल केले आहेत. ओबीसी समाजाचे सर्वेक्षण होऊन अहवाल यायला किती वेळ लागेल हे मंत्री विजय वडेट्टीवार यांना माहिती आहे का ओबीसी आरक्षणसंदर्भातील महाविकास आघाडी सरकारच्या कॅज्युअल अॅप्रोचचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी म्हटले आहे.\nभंगार दुकानातील युरेनियम प्रकरण ; धागेदोरे झारखंडमध्ये\nमुंबई - मुंबईत युरेनियम सापडल्याच्या प्रकरणाचे धागेदोरे झारखंडपर्यंत गेले असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी झारखंड पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. त्यासंबंधी तपासासाठी एनआयएचे पथक रवाना होणार आहे. मुंबईत एप्रिलमध्ये एका भंगार दुकानात युरेनियम सापडले होते. युरेनियम हा अणू स्फोटकांमधील अत्यावश्यक घटक असून, ते संरक्षित श्रेणीत आहे. त्याचा सार्वजनिक, तसेच व्यावसायिक वापर करण्यावर बंदी आहे. त्यामुळेच मुंबईत हे युरेनियम सापडल्यानंतर त्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवण्यात आला. भंगारात सापडलेल्या या स्फोटकांचे धागेदोरे झारखंडपर्यंत गेल्याचे आढळून आले आहे.'एनआयए'मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंड पोलिसांनी बोकारो येथे युरेनियमचा ६.४० किलो साठा दोन दिवसांपूर्वी जप्त केला. त्या प्रकरणी सात जणांना अटक झाली आहे. हा साठा शुद्ध युरेनियम स्वरूपातील नसून, खनिज स्वरूपातील आहे. अमेरिकेत ते तयार झाल्याचे झारखंड पोलिसांनी सांगितले. मुंबईत सापडलेले युरेनियमदेखील अमेरिकेतच तयार झाले होते. त्यामुळेच मुंबईतील साठ्याचा संबंध झारखंडशी असल्याचा अंदाज आहे. त्याबाबत तपासासाठी 'एनआयए'चे पथक तिकडे रवाना झाले आहे.झारखंड पोलिसांनी केलेल्या तपासात अनिल सिंह नावाची व्यक्ती युरेनियम पुरवत असल्याची माहिती समोर आली असून, त्याला अटक झाली आहे. पण, या प्रकरणी मुन्ना ऊर्फ इशाक हा फरार आहे. इशाक हा देशात अनेक ठिकाणी युरेनियम पुरवतो, अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. त्यामुळेच हे प्रकरण मुंबईतील युरेनियमचा तपास करणाऱ्या 'एनआयए'च्या पथकाने स्वत:कडे घेतले आहे.\nलस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींऐवजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा फोटो\nकोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. केंद्र सरकारकडून लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो देण्यात येत होता. मात्र, पश्चिम बंगाल सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा फोटो राज्य सरकारने खरेदी केलेल्या सर्व प्रमाणपत्रांवर छापण्यात येत आहे. यामुळे केंद्र आणि राज्यातील संघर्षात आणखी एक ठिणगी पडली आहे. देशात कोरोनाचा कहर असून त्यावर नियंत्रण मिळण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. ज्या व्यक्तींना लस घेतली आहे. त्यांनी लसीकरण प्रमाणपत्र देण्यात येत आहे. लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचे छायाचित्र छापण्यात आले होते. लसीकरण प्रमाणपत्रावर छायाचित्र छापून पं��प्रधान मोदींची प्रसिद्धी करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र, आता इतर राज्यांकडून लस प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्याचे छायाचित्र छापण्यात येत आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीवेळी लस प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो छापल्यामुळे तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, आता तेच कृत्य टीएमसीने केले आहे.पश्चिम बंगालमध्ये तीसऱ्या टप्प्यामध्ये लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. ममता यांचा फोटो असलेले लस प्रमाणपत्र १८-४४ वर्षांच्या लोकांना देण्यात येत आहे. यापूर्वी झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांनीदेखील लस प्रमाणपत्रावर छापला जाणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवला होता. या राज्यांत आता कोरोना लस प्रमाणपत्रावर पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे.\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त\nजम्मू - जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील मन्याल भागात सुरक्षा दलांनी शुक्रवारी दहशतवाद्यांचा एक छुपा उड्डा उद्ध्वस्त केला आणि शस्त्रे व दारूगोळा हस्तगत केला.ठाणामंडीतील अझमताबाद भागात संशयास्पद हालचाली आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कर व पोलीस यांनी मन्याल, दाना व कोपरा येथे संयुक्त शोधमोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान संयुक्त पथकाने मन्याल येथील अड्डा शोधून काढला. या अड्ड्यात त्यांना ४ पिस्तुले व त्यांची ८ मॅगझिन, एक एके रायफल व तिचे दोन मॅगझिन, ५४ काडतुसे आणि इतर साहित्य सापडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.काश्मीर खोऱ्यात पाठवण्यासाठी शस्त्रे व दारूगोळ्याचा हा साठा अलीकडेच या भागात ड्रोनच्या साहाय्याने टाकण्यात आला असावा असे दिसत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.\nआगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची दोन्ही पर्यायांची तयारी\nपुणे - महापालिका निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढवाव्यात, अशी शिवसेनेची भूमिका आहे. मात्र, महाआघाडी होऊ शकली नाही तर स्वबळावर लढणे अशा दोन्ही पर्यायांची तयारी ठेवली असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि नाशिकमध्ये शिवसेनेचा भगवा फडकेल. पुण्यामध्ये आम्ही किंग किंवा किंगमेकर यापैकी एका भूमिकेत असू, असे राऊत म्हणाले. शिवसेना पदाधिकाऱ्या���शी चर्चा केल्यानंतर राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे, असेही ते म्हणाले.\nनोटबंदीने अर्थव्यवस्था खिळखिळी, उद्योग-धंदे बुडाले - अमर्त्य सेन\nपुणे - जागतिक दर्जाचे नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांवर जोरदार हल्ला चढवला. “कोरोनाच्या काळात केंद्र सरकार चुकीचे वागल्यामुळे देशातील सामान्य माणसांचे प्रचंड हाल झाले. या काळात गरीब भारतीयांची परिस्थिती खूप हलाखीची झाली. केंद्र सरकार या नागरिकांना आरोग्याच्या प्राथमिक सुविधाही देऊ शकले नाही,” असे मत अमर्त्य सेन यांनी व्यक्त केले. ते राष्ट्र सेवा दलाच्या ‘फ्राय डे फ्लेम’ या कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्र सेवा दलातर्फे सध्या कोरोनाचे बळी ठरलेल्यांच्या स्मरणार्थ फ्राय डे फ्लेम अंतर्गत ऑनलाईन आदरांजली आणि निर्धार सभांचे आयोजन करण्यात येत आहे. अमर्त्य सेन यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणावर हल्ला चढवला. अमर्त्य सेन म्हणाले, “कोरोनाच्या काळात केंद्र सरकार चुकीचे वागले आणि देशातील सामान्य माणसांचे त्यामुळे प्रचंड हाल झाले. कोरोना काळात गरीब भारतीयांची परिस्थिती खूप हलाखीची झाली. केंद्र सरकार आरोग्याच्या प्राथमिक सोई नागरिकांना उपलबध करून देऊ शकले नाही. पंतप्रधानानी लोकांना लॉकडाऊनच्या काळात घरात बसायला सांगितलं, पण लोकांना नोकऱ्या नाहीत, उत्पन्नाची साधनं नाहीत याकडे दुर्लक्ष केलं. स्थलांतरित मजुरांचे खूप हाल झाले. अगोदरच नोट बंदीने अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. काळा पैसा येईल म्हणून हा उपद्व्याप केला होता. पण काळा पैसा आला नाही. उलट उद्योग धंदे बुडाले, शेती उद्ध्वस्त झाली. लाखो रोजगार गेले. बेरोजगारी वाढली.”\nकर्नाटकात १११ ब्लॅक फंगस रुग्णांचा मृत्यू\nबंगळुरू - देशात कोरोनाचा कहर असून रुग्णांचा आलेख वाढतच आहे. देशात कोरोनासोबत आता ब्लॅक फंगसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगसचे प्रमाण अधिक आढळून येत आहे. ब्लॅक फंगसचा प्रकोप थांबता थांबेनासा झाला आहे. कर्नाटकात ब्लॅक फंगसमुळे १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण १ हजार ७८४ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ६२ जण बरे झाले आहेत. तर १११ जण��ंचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ५६४ जणांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य मंत्री डॉ.के सुधाकर यांनी ही माहिती दिली. ब्लॅक फंगचे रुग्णांना उपचारासाठी दोन ते तीन आठवडे लागतात. तर पूर्ण बरे होण्यासाठी हे रुग्ण पाच ते सहा आठवडे घेतात.ब्लॅक फंगसवरील उपचारांसाठी देशात ऍम्फोटेरेसिन-बी नावाच्या इंजेक्शनचा वापर केला जात आहे. सध्या या औषधाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ब्लॅक फंगसचे एक वैशिष्ट्य म्हणजे, कोरोनाप्रमाणे ते लपवता येऊ शकत नाही. कोरोनाची लागण झालेला व्यक्ती घरात इतरांपासून लपून राहू शकतो. मात्र, ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णाला रुग्णालयात जावेच लागते. रुग्णाच्या चेहऱ्यावर, डोळ्याला सूज येणे, दिसायला बंद होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, डोकेदुखी, गिळायला त्रास होणे, अशी लक्षणे प्रामुख्याने दिसतात. जर अशी लक्षणे दिसली तर जवळच्या कान, नाक, घसा तज्ज्ञांशी संपर्क साधून उपचार सुरू करणे गरजेचे आहे. अन्यथा आजार बळावून रुग्ण दगावण्याची शक्यता असते. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना ब्लॅक फंगसचा धोका वाढत आहे. हा बुरशीजन्य आजार आहे. याला काळी बुरशी अर्थात ब्लॅक फंगस म्हटले जाते. तर, आता पांढरी बुरशी आणि त्यापाठोपाठ पिवळ्या बुरशीची चर्चा आहे. काळी, पांढरी, पिवळी बुरशी हे म्युकरमायकोसिसचे प्रकार आहेत, स्ट्रेन आहेत. त्यामुळे, रंगांची चर्चा न करता कोरोना आणि त्यानंतर होणाऱ्या ब्लॅक फंगसला कसे टाळता येईल, याकडे लक्ष देणे गरचेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.\nतृणमूल काँग्रेसपक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी अभिषेक बॅनर्जी यांची नियुक्ती\nकोलकाता - तृणमूल काँग्रेसने खासदार अभिषेक बॅनर्जी यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. कोलकाता येथे बंगालच्या सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संघटनात्मक बैठकीत ही घोषणा करण्यात आली. एप्रिल ते मे या विधानसभा निवडणुकीतील निर्णायक विजयानंतर तृणमूलची ही पहिली बैठक होती. पक्षाने खासदार काकोली घोष दस्तीदा यांना पक्षाच्या महिला शाखेच्या अध्यक्षपदी आणि अभिनेत्री सयोनी घोष यांची युवा शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सयोनी यांनी गेल्या महिन्यात निवडणूक लढविली होती. परंतु, त्यांचा पराभव झाला होता.मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी ��तापर्यंत पडद्यामागे राहून काम करत होते. त्यांनी यापूर्वी युवा संघटनेचे नेतृत्व केले आहे. आता त्यांच्या पदोन्नतीनंतर ते त्या पदावरून हटतील. ज्येष्ठ नेते पार्थ चटर्जी यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले, की पक्षाकडे \"एक व्यक्ती, एक पद\" फॉर्म्युला आहे. बंगालच्या बाहेर तृणमूल काँग्रेसचा विस्तार करण्याचा विचार असल्याचे चॅटर्जी यांनी सांगितले. येत्या वर्षात उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव केल्यानंतर अनेक नेत्यांनी ममता बॅनर्जीं यांना पंतप्रधानपदासाठी पंसती दिली आहे. तर देशाच्या पंतप्रधान व्हायचे, या उद्देशाने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्याप त्यांनी तशी घोषणा केलेली नाही. दरम्यान, पंतप्रधानपदासाठी तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा सुरु आहेत. ममता बॅनर्जींकडून बिगरभाजप पक्षाला एकत्रित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अभिषेक बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बर आणि दक्षिण २४ परगनाचे प्रतिनिधीत्व करतात. पक्षात दुसऱ्या क्रमांकावर त्यांचे स्थान आहे. त्यांनी २०११ मध्ये झाले राजकारणात प्रवेश केला होता. ममता बॅनर्जी यांचे भाऊ अमित बॅनर्जी यांचे ते पुत्र आहेत.\nसलमान खान करतोय ‘राधे'चा सिक्वल\nमुंबई - सलमान खानचा राधे हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळाला. सलमानच्या चाहत्यांनी चित्रपटातील अॅक्शन सीन्स पाहून कौतुकाचा वर्षाव केला तर दुसरीकडे टीकाकारांनी मात्र भाईजानला जोरदार ट्रोल केले. शिवाय ऑनलाईन प्रदर्शित झाल्यामुळे सलमानच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत राधेला आर्थिक यश देखील थोड कमीच मिळाले. मात्र तरी देखील भाईजानने हार मानलेली नाही. आता सलमान राधेचा सिक्वल घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राधे चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीत सलमानने ही मोठी घोषणा केली. या चित्रपटाचा सिक्वेल यावा अशी चाहत्यांची इच्छा आहे. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे ही इच्छा व्यक्त केली. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहाखातर माझी टीम सिक्वेलचा व���चार करत आहे. जर राधेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर आम्ही त्याचा सिक्वल घेऊन नक्कीच येऊ.\nतो म्हणाला, “राधे हा वॉण्टेडचा सिक्वल नाही. वॉण्टेडमधील व्यक्तिरेखा घेऊन त्याच्यावर एक वेगळाच चित्रपट आम्ही तयार केला आहे. पण दोन्ही चित्रपटातील स्टाईल किंवा अॅक्शन सीन एकसारखे वाटत असल्यामुळे प्रेक्षकांना हा गैरसमज झाला. आम्ही सध्या या चित्रपटाच्या सिक्वेलचा विचार करत आहोत. ज्या प्रमाणे चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा दबंग चित्रपट सीरिजमधून विस्तारली गेली. त्या प्रमाणे राधेला देखील आणखी विस्तारता येऊ शकते का याबद्दल आमची क्रिएटिव्ह टीम विचार करत आहे.”१३ मे ला ईदच्या मुहुर्तावर चित्रपट प्रदर्शित झाला. भारतात तो झी प्लेक्सवर प्रदर्शित करण्यात आला. पण पहिल्याच दिवशी अनेकांनी एकाच वेळी zee5 लॉगीन केल्याने zee5 चा सर्वर क्रॅश झाल्याचे पाहायाला मिळाले. त्यामुळे प्रेक्षकांनी उंदड प्रतिसाद दिल्याचे समजत आहे. तर भारताबाहेर दुबई, ऑस्ट्रेलिया या देशातही चित्रपट पाहिला गेला. युएईच्या फर्स्ट ग्लोबल प्रिमियरमध्ये राधेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. समोर आलेल्या माहितीनुसार राधेने पहिल्याच दिवशी ओव्हरसिजमध्ये २.९५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे भारताबाहेर राधेला मिळत असलेला प्रतिसाद उत्तम मानला जात आहे.\nहृतिक रोशनच्या डेब्यू वेबसिरीजला मनोज वाजपेयीने दिला नकार\nमुंबई - अभिनेता मनोज वाजपेयी सध्या ‘द फॅमिली मॅन २’मुळे चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या वेबसिरीजबद्दल अनेक विवाद समोर येत होते. इतकेच नव्हे तर सोशल मीडियावरून या वेबसिरीजवर बंदी आणण्याची मागणीदेखील होत होती. मात्र रिलीजनंतर अभिनेता मनोज वाजपेयीच्या अभिनयाचे खुपच कौतुक होत आहे. आगामी काळामध्ये या अभिनेत्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत.अलीकडेच अशी चर्चा सुरु होती की, मनोज वाजपेयी अभिनेता हृतिक रोशनच्या डेब्यू वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. मात्र आत्ता मनोज वाजपेयीने या वेबसिरीजमधून काढता पाय घेतला आहे. टॉम हिडलेस्टन यांच्या ‘द नाईट मॅनेजर’ या वेबसिरीज साठी मेकर्सनी मनोज वाजपेयी यांना विचारणा केली होती. शस्त्रांची डील करणाऱ्या रिचर्ड रोपरची ही भूमिका होती. ‘द नाईट मॅनेजर’ मध्ये ही भूमिका ह्युग लॉरीने साकारली होती. तसेच टॉम हिडलेस्टनने यामध्ये जोनाथन पाइन ही व्यक्तिरेखा साकारली होती. ‘द नाईट मॅनेजर’ च्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेता हृतिक रोशन झळकणार आहे. आणि या वेबसिरीजसाठीच अभिनेता मनोज वाजपेयीला विचारणा करण्यात आली होती.मात्र अभिनेता मनोज वाजपेयीने ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी नकार दिला आहे. मिड डेच्या रिपोर्टनुसार मनोज यांच्याजवळ डेट उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांनी या वेबसिरीजसाठी नकार कळवला आहे. आणि म्हणूनच हृतिक रोशनच्या या डेब्यू वेबसिरीजमध्ये ते दिसणार नाहीत.तसेच मिड डे कडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोना महामारीमुळे त्यांच्या २ वेबसिरीजना आधीच विलंब झाला आहे. आणि ते सध्या उत्तराखंडमध्ये एका चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहेत. आणि त्यानंतर ते आपली विलंब झालेली कामे आटोपून घेणार आहेत. आणि अशातच त्यांना या वेबसिरीजसाठी मेकर्सला हव्या असणाऱ्या डेट देणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांनी यामधून काढता पाय घेतला आहे.\nसागरी किनारा मार्गावरील गिरणी कामगारांच्या घरांवर हातोडा\nमुंबई - दक्षिण मुंबईमधून जलदगतीने पश्चिम उपनगरांमध्ये पोहोचण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सागरी किनारा मार्गावरील एका जोडपुलाआड येत असलेल्या १७ गिरणी कामगारांच्या घरांवर बुलडोझर फिरविण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. या जोडपुलामुळे महालक्ष्मी येथील मॉडर्न मिल कम्पाऊंडमधील सातपैकी एक चाळ काळाच्या पडद्याआड जाण्याची चिन्हे आहेत. दक्षिण मुंबईमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी काळबादेवी येथील प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली दरम्यान सागरी किनारा मार्ग प्रकल्प उभारण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी-वांद्रे सागरीसेतूदरम्यान पहिल्या टप्प्यातील मार्गाच्या उभारणीचे काम मुंबई महापालिकेने सुरू केले आहे. या मार्गावरून काही जोडरस्ते शहरातील विविध भागांमध्ये जाणार आहेत. त्यासाठी पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. महालक्ष्मी परिसरातील सात रस्त्यानजिक प्रस्तावित पूल सागरी किनारा मार्गाला जोडण्यात येणार आहे. हा पूल केशवराव खाडय़े मार्गावरून जात आहे. या मार्गावरील मॉडर्न मिल कम्पाऊंडमधील १७ कुटुंबीयांची एक चाळ पुलाला अडथळा बनली आहे. त्यामुळे पालिकेने या चाळीला नोटीस बजावली आहे.ब्रिटिश काळातील प���र्वाश्रमीच्या गार्डन मिलमधील कामगारांच्या वास्तव्यासाठी बोमेनजी पपेटी यांनी महालक्ष्मी परिसरात बैठी घरे बांधली होती. येथे सहा चाळी १९०२ च्या सुमारास उभ्या राहिल्या. मिलमधील कामगारांची वाढती संख्या लक्षात घेऊन १९३० तेथेच एक दुमजली इमारतही बांधण्यात आली. या कामगार वसाहतींमध्ये १५६ कामगारांची कुटुंबे गेली अनेक वर्षे वास्तव्यास आहेत. मात्र आता सागरी किनारा मार्ग प्रकल्पामुळे १७ कुटुंबीय अडचणीत आले आहेत.गिरणी कामगारांच्या या वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा मालकाचाही मानस आहे. मात्र आता सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी जागा द्यावी लागणार आहे. एक अख्खी चाळ काळाच्या पडद्याआड जाण्याची चिन्हे असून १७ रहिवासी अस्वस्थ झाले आहेत. प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या घरांमध्ये आपली व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पण आम्हाला प्रकल्पग्रस्तांच्या घरात वास्तव्यास जायचे नाही. इतर कामगार कुटुंबीयांबरोबरच आम्हाला राहायचे आहे. मॉडर्न मिल कम्पाऊंडच्या भूखंडावरच संक्रमण शिबीर बांधून तेथे तात्पुरती वास्तव्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.\nबनावट ओळखपत्राद्वारे लसीकरण ; दोषींवर कारवाई करण्याचे आदेश\nठाणे - अभिनेत्री मीरा चोप्रा हिच्याप्रमाणेच आणखी २५ जणांना बनावट ओळखपत्र बनवून देऊन त्यापैकी १५ जणांना लस देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्याचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी दिले आहेत.राज्य शासनाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण बंद आहे. तरीही महापालिकेच्या पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रावर अभिनेत्री मीरा चोप्रा हिने लशीची पहिली मात्रा घेतल्याचा प्रकार समोर आला होता. पालिकेच्या पार्किंग प्लाझा करोना रुग्णालयामध्ये पर्यवेक्षक असल्याचे बनावट ओळखपत्र तयार करून त्याद्वारे तिचे लसीकरण करण्यात आले होते.या प्रकरणाचा चौकशी अहवाल आरोग्य विभागाचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांनी नुकताच आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे सादर केला आहे. त्यामध्ये आणखी २५ जणांना बनावट ओळखपत्र बनवून देऊन त्यापैकी १५ जणांना लस देण्यात आल्याची बाब समोर आली आहे.\nवसई-विरार पालि���ा सहाय्यक आयुक्त बेपत्ता\nवसई - वसई / विरार महापालिकेचे आयुक्त प्रेमसिंग जाधव हे गेल्या दोन दिवासांपासून बेपत्ता असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.प्रेमसिंग जाधव यांच्याकडे कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी होती. मात्र जाधव हे अचानक बेपत्ता झाल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, २ जून रोजी प्रेमसिंग जाधव, कार्यालयात आले होते. मात्र कामावरून निघाल्यानंतर ते घरी पोहोचलेच नाहीत. बराच वेळ झाला तरी जाधव घरी न परतल्याने नातेवाईकांनी चौकशी सुरु केली. शोध लागत नाही हे लक्षात आल्यानंतर अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत प्रेमसिंग जाधव बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली. जाधव यांनी शहरात उत्तम कामे केली आहेत. सहाय्यक आयुक्त पदावर राहून त्यांनी शहरातील अनेक अनाधिकृत बांधकामे भुईसपाट केली आहेत. त्यामुळे काहींचा त्यांच्यावर राग असेल, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्यांच्या बेपत्ता होण्यामागे नेमके कारण काय असावे, याबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत.\nमीरा भाईंदरमध्ये कोविडच्या नावाखाली लुबाडणाऱ्या रुग्णालयावर पालिकेची कारवाई\nमीरा भाईंदर - मीरा रोड येथील आर्किड रुग्णालयात बिगर कोविड रुग्णांचा कोरोना अहवाल सकारात्मक दाखवून पैसे लुबाडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष बाब म्हणजे या रुग्णालयावर पालिका प्रशासनाने धाड टाकून रुग्णालयाची कोविड मान्यता रद्द केली आहे.\nमीरा भाईंदर शहरातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याकरिता पालिका प्रशासनाकडून अधिकाधिक कोरोना चाचणीवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र तरी देखील काही खासगी रुग्णालयातील रुग्णसंख्येत घट होत नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास येत होती. त्यामुळे अशा रुग्णालयांवर व खासगी प्रयोग शाळेवर पालिकेकडून विशेष लक्ष देण्यात येत होते. त्यामध्ये मीरा रोड येथील आर्किड रुग्णाल्यावर संशय अधिक वाढल्यामुळे ३१ मे रोजी पालिकेच्या आरोग्य पथकाद्वारे धाड टाकण्यात आली. यात रुग्णालयात तब्बल ५ हून अधिक रुग्ण हे कोरोनाबाधित नसताना देखील त्य��ंच्यावर कोविड उपचार करण्यात येत असल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णांच्या नावावर खोटे नमुने तयार करून ते अपूर्वा या प्रयोगशाळेच्या मदतीने सकारात्मक करून घेतले जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आर्किड रुग्णालयाची कोविड मान्यता रद्द करण्यात आली असून पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ब्रिजेश पटेल यांच्या तक्रारीवरुन अर्चिड हॉस्पिटलचे डॉ. पिरजादा असिफ शफीउद्दीन, अपूर्वा लॅबचे डॉ. कांचन आर, स्वस्तिक लॅबचे डॉ.विठ्ठल रेड्डी यांच्यावर नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nराज्य ‘अनलॉक’च्या दिशेने ; पाच टप्प्यात हटणार निर्बंध\nमुंबई - कोरोना काळात राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्यावरून झालेल्या गोंधळानंतर राज्य सरकारने अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. राज्यात सोमवारपासून (७ जून) ५ टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली होती. मात्र, हा प्रस्ताव विचाराधीन असल्य सरकारने म्हट ह. त्यावरून बराच गोंधळ उडाला. तसेच सरकारमध्येच ताळमेळ नसल्याची टीकाही विरोधकांकडून झाली.राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी राज्यात पाच टप्प्यात ‘अनलॉक’ केला जाणार असल्याची घोषणा केली होती. कोणत्या टप्प्यात कोणता जिल्हा असेल आणि किती प्रमाणात निर्बंध हटवले जातील, यासाठीचे निकष निश्चित करण्यात आल्यही वडेट्टीवार म्हणाले होते. मात्र, त्यांच्या घोषणेनंतर असा निर्णय झाला नसल्या सरकारने म्हंटले होते. हा प्रस्ताव विचारधीन असल्याचे सांगत सरकारने अनलॉकबद्दलची चर्चा थांबवली. अखेर शुक्रवारी मध्यरात्री सरकारकडून अनलॉकचे आदेश जारी करण्यात आले आहेत.\nया पाच गटांत जिल्ह्यांची वर्गवारी\nपहिला गट - ज्या जिल्ह्यांमध्ये करोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्केपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यांचा पहिल्या गटात समावेश केला जाणार आहे.\nदुसरा गट - पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश या गटात केला जाणार आहे.\nतिसरा गट - पॉझिटिव्हिटी दर हा ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत असे जिल्हे तिसऱ्या गटात असणार आहेत.\nचौथा गट - पॉझिटिव्हिटी दर हा १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत असे जिल्हे चौथ्या गटात असणार आहेत.\nपाचवा गट - पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटात समाविष्ट केले जाणार आहेत.\nभाजप नेते सामाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजताहेत - नाना पटोले\nमुंबई - मराठा आरक्षणापाठोपाठ आता राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही जोरदार राजकारण रंगले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा, ओबीसी आणि अन्य आरक्षणाबाबत आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रात भाजप सामाजिक वाद निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचे काम करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या राजकारणावर काँग्रेसला काय भूमिका मांडता येईल, याबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या बैठकीत मराठा, ओबीसी, पदोन्नतीतील आरक्षणाबाबत चर्चा झाली. राज्यात २०१७ पासून मागासवर्गियांवर अन्याय सुरु आहेत. भाजप मोठ्या प्रमाणात खोटे बोलण्याचे काम करत आहे. महाविकास आघाडी सरकार कुठेही अडचणीत नाही, असा दावाही पटोले यांनी केला. भाजप ओबीसीविरोधी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संपूर्ण देशाला लागू आहे. भाजपने संपूर्ण देशातील ओबीसी समाजाला अडचणीत आणले, असा आरोपही पटोले यांनी केला.मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी २ वर्षे नागपूर जिल्हा परिषद निवडणूक होऊ दिली नव्हती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर निवडणुका लागल्या, असे पटोले म्हणाले. त्याचबरोबर ७ जुलैला होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांचे नाव घोषित केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.\nदरम्यान, भाजपने ओबीसी समाजाचा घात केला आहे. त्यामुळे आता भाजपने ओबीसी समाजाला (OBC) ग्राह्य धरु नये, अशी टीकाही पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. भाजप हा दुतोंडी पक्ष आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाला विरोध केला होता. आताचे पंतप्रधानही संघाचे प्रचारक आहेत. सरसंघचालकांचा आदेश प्रचारकाला मानावा लागतो. त्यामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबतची असणारी भाजपची रणनीती दुतोंडी असल्याचा घणघात पटोले करत आहेत.\n२१ जूनला ठरणार मराठा मूक आंदोलनाची पुढील दिशा ; सं...\nमनसुख हिरेन हत्या प्रकरण ; प्रदीप शर्माला २८ जूनपर...\nएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर एनआय...\nकेंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार; बिहारमधून मधून कोण...\nपरदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, खेळाडूंसाठी आनंदाची ब...\nमनसे कार्यकर्त्यांनी म्हाडा अधिकार्याच्या तोंडाला...\nराज्यपाल नियुक्त त्या १२ आमदारांच्या नावांची यादी ...\nमुकुल रॉय यांची घर वापसी ; भाजपात कोणीही राहणार न...\n‘रामायणा’त ह्रतिक रोशन साकारणार ‘रावणा’ची भूमिका\nबारावी परिक्षेच्या मूल्यमापनासंदर्भात वर्षा गायकवा...\nशरद पवार-प्रशांत किशोर यांची भेट ; राजकीय वर्तुळात...\nउल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडण...\nनवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा.पाटील...\nबजाज फायनान्सच्या नावाखाली बोगस कॉल सेंटर ; पोलिसा...\nरेल्वे रुळावर स्टंट करणाऱ्या तरुणाला अटक\nमालाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्र...\nशिवसेना हा विश्वास असणारा पक्ष - शरद पवार\nमालाड इमारत दुर्घटना प्रकरण ; मालक आणि ठेकेदाराविर...\nगोव्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या रशियन नाग...\nमुंबईत मुसळधार पाऊस; सायन, किंग्ज सर्कल,हिंदमाता भ...\nखासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्चित\nकानपुरात भीषण अपघात ; १७ जणांचा मृत्यू\nउद्धव ठाकरे, अजितदादा,अशोक चव्हाण दिल्लीत घेणार मो...\nगोरेगाव पूर्वेला ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू\nमुंबईहुन कोलकाता जाणाऱ्या विमानात टर्बुलंसमुळे आठ ...\nकेजरीवाल सरकारच्या \"घर घर रेशन योजने'वर केंद्राची ...\nशिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकर...\nबेस्टच्या महाव्यवस्थापक पदी लोकेश चंद्रा यांची निय...\nअशोक चव्हाणांचा राजीनामा मराठा समाज मागेल - चंद्रक...\nभंगार दुकानातील युरेनियम प्रकरण ; धागेदोरे झारखंडम...\nलस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींऐवजी मुख्यमंत्री म...\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त\nआगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची दोन्ही पर्याया...\nनोटबंदीने अर्थव्यवस्था खिळखिळी, उद्योग-धंदे बुडाले...\nकर्नाटकात १११ ब्लॅक फंगस रुग्णांचा मृत्यू\nतृणमूल काँग्रेसपक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी अभि...\nसलमान खान करतोय ‘राधे'चा सिक्वल\nहृतिक रोशनच्या डेब्यू वेबसिरीजला मनोज वाजपेयीने दि...\nसागरी किनारा मार्गावरील गिरणी कामगारांच्या घरांवर ...\nबनावट ओळखपत्राद्वारे लसीकरण ; दोषींवर कारवाई करण्य...\nवसई-विरार पालिका सहाय्यक आयुक्त बेपत्ता\nमीरा भाईंदरमध्ये कोविडच्या नावाखाली लुबाडणाऱ्या रु...\nराज्य ‘अनलॉक’च्या दिशेने ; पाच टप्प्यात हटणार निर्बंध\nभाजप नेते सामाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाज...\nदहशतवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या\nडिसेंबरपूर्वी देशाचे लसीकरण ; मोदी सरकारवर ममतांचा...\nबेस्ट उपक्रमाला पूर्णवेळ महाव्यवस्थापक द्या - भाजप...\nपरमबीर सिंहांवर आरोप करणाऱ्या विकासकावर गुन्हा\nमुंबई मनपाची निवडणूक ठरलेल्या वेळेतच होणार - निवडण...\nहरे कृष्णा द्विवेदी पश्चिम बंगालचे नवे मुख्य सचिव,...\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nराजगृहावर हल्ला करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - उद्धव ठाकरे\nमुंबई - राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nत्यानंतरच सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा\nमुंबई - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nनालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी लोकल थांबवली\nमुंबई - लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी मुंबईत विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्यात आ...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-akshay-kumar-launches-fugly-trailer-with-mohit-marwah-virender-singh-4574360-PHO.html", "date_download": "2021-06-21T07:45:29Z", "digest": "sha1:UYCUZMXHNLJKVTGTDVAQAWTMCPZJEEAR", "length": 4004, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Akshay Kumar Launches Fugly Trailer With Mohit Marwah, Virender Singh | अक्षय कुमारने लाँच केला 'फुगली'चा First look - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअक्षय कुमारने लाँच केला 'फुगली'चा First look\nबॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने 'फुगली' या थ्रिलर सिनेमाची निर्मिती केली आहे. 'फुगली'चा फस्ट लूक काल (7 एप्रिल) अक्षय कुमार आणि त्याची सहनिर्माती अश्विनी यांच्या उपस्थिती रिलीज करण्यात आला. ब़ॉक्सर विजेंदर सिंह, सोनम कपूरचा चुलत भाऊ मोहित मारवाह आणि किरण अडवाणी हे या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. जिमी शेरगिलसुध्दा सिनेमात असून तो नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.\nदेव, देवी, गौरव आणि आदित्य या चार दिल��लीच्या मित्रांची कहाणी सिनेमात रेखाटण्यात आली आहे. या चारही मित्रांचे कॉलेज पूर्ण झाल्यानंतर करिअर घडवण्याचे स्वप्न असते. परंतु त्यांच्यासोबत असे काही घडते ज्याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता.या सिनेमाचा ट्रेलरवरून फरहान अख्तर निर्मित 'फुकरे'च्या सिनेमाची काहीप्रमाणात आठवण होते. त्यामध्येसुध्दा चार मित्रांची कहाणी रेखाटण्यात आली होती.\n'फुगली'ची रिलीज डेट अद्याप ठरलेली नाहीये. परंतु 16 मे रोजी हा सिनेमा रिलीज होणार असल्याचे सांगितले जात होते.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'फुगली' सिनेमाच्या फस्ट लूक रिलीजची काही खास छायाचित्रे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-KON-THA-kdmc-get-judo-karate-training-bye-women-worker-4150146-NOR.html", "date_download": "2021-06-21T08:29:30Z", "digest": "sha1:HMHNMZ7H4EDLOXX5IOIDDXI7OLVJUJDO", "length": 3805, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "KDMC get Judo karate Training bye Women Worker | महिला कर्मचार्यांना स्वसंरक्षणाचे धडे, केडीएमसीचा उपक्रम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहिला कर्मचार्यांना स्वसंरक्षणाचे धडे, केडीएमसीचा उपक्रम\nठाणे- देशासह राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. हे अत्याचार रोखायचे असतील तर कुणी येईल आणि मदत करेल या भ्रमात न राहता महिलांनी स्वत:हून विरोध करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. त्यासाठीच कल्याण-डोंबिवली महामालिका (केडीएमसी) प्रशासनाने एक उपक्रम हाती घेतला आहे. प्रशासनाकडून महिला कर्मचार्यांसाठी कराटेचे प्रशिक्षण सुरु केले जाणार आहे. येत्या 18 जानेवारी ते 4 फेब्रुबारी या कालावधीत कार्यालयीन वेळेतच कर्मचार्यांना प्रसिद्ध ज्युडो कराटेपटू लीना मॅथ्यू ओक प्रशिक्षण देणार आहेत.\nपालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये होणार्या या प्रशिक्षणासाठी दुपारी 3 ते 5.30 या वेळेत महिलांना सुटी देण्याचेही आदेश संबंधित विभागप्रमुखांना देण्यात आले आहे. ही सवलत प्रशिक्षणासाठीच असल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. पालिकेतील महिला अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार महिलांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A/", "date_download": "2021-06-21T06:07:24Z", "digest": "sha1:MLXG6RA56KUX3IDPXJKZIHGERJBKXG3A", "length": 16116, "nlines": 78, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "अंबरनाथ स्थानकाचा लवकरच कायापालट,१ नोव्हेंबरपासून वाढीव फेऱ्यांचा दिलासा,खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nअंबरनाथ स्थानकाचा लवकरच कायापालट,१ नोव्हेंबरपासून वाढीव फेऱ्यांचा दिलासा,खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश\n· होम प्लॅटफॉर्म, नवा एफओबी, नवी इमारत होणार\n· दिवा स्थानकातही नवा एफओबी\n· खा. डॉ. शिंदे यांची महाव्यवस्थापकांसोबत मॅरेथॉन बैठक\n( श्रीराम कांदु )\nमुंबई – खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मध्य रेल्वेवरील अंबरनाथ स्थानकाचा संपूर्ण कायापालट होणार असून अंबरनाथवासीयांना लवकरच नवा होम प्लॅटफॉर्म, ४ एस्कलेटर्स, नवा एफओबी आणि रेल्वेची नवी इमारत मिळणार आहे. मुंबई दिशेकडील एफओबीचा देखील विस्तार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, ठाण्यापुढील प्रवाशांसाठी रेल्वेच्या १६ वाढीव फेऱ्या एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.\nअंबरनाथ स्थानकातील वाढत्या गर्दीवर उतारा म्हणून खा. डॉ. शिंदे यांनी अंबरनाथ स्थानकात पश्चिम दिशेला होम प्लॅटफॉर्म बांधण्याची मागणी केली होती. तसेच, मे महिन्यात रेल्वे अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात जागेची पाहणी देखील केली होती. मंगळवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्यासमवेत यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आ. डॉ. बालाजी किणीकर, मध्य रेल्वेचे विभागीय उपव्यवस्थापक आर. के. गोयल, एमआरव्हीसीचे परमिंदर सिंग, आयआरसीटीसीचे अरविंद मालखेडे यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, धनंजय बोडारे, नगरसेवक सुभाष साळुंके, रेल्वे प्रवासी संघटनेच्या लता अरगडे आदी उपस्थित होते.\nखा. डॉ. शिंदे यांनी अंबरनाथ येथे होम प्लॅटफॉर्मची मागणी लावून धरली होती. श्री. शर्मा यांनी हा प्रकल्प एमयूटीपी ३ अंतर्गत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती याप्रसंगी दिली. जागतिक बँकेची मंजुरी एक-दोन दिवसात अपेक्षित असून येत्या दोन महिन्यात निविदा प्रक्रिया होईल, अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली.\nया होम प्लॅटफॉर्मसह स्थानकाच्या मध्यभागी पादचारी पुलाची मागणी देखील खा. डॉ. शिंदे यांनी केली होती. ती देखील मान्य झाली असून नवा सहा मीटर रुंद पूल होणार आहे. यामुळे कर्जत दिशेकडील पुलावरील गर्दी कमी होणार आहे. या पुलाला तीन एस्कलेटर्स बसवण्यात येणार असून कर्जत दिशेकडील जुन्या एफओबीला देखील प्लॅटफॉर्म क्र. तीनवर एस्कलेटर बसवण्यात येणार आहे. स्थानकाची जुनी प्रशासकीय इमारत पडून त्याजागी दोन मजली इमारतही बांधण्यात येणार आहे.\nएक नोव्हेंबर पासून वाढीव फेऱ्यांचा दिलासा\nएक नोव्हेंबर पासून मध्य रेल्वेवर गर्दीच्या वेळेत १६ वाढीव फेऱ्या सुरू होणार असून त्या सर्व ठाण्यापुढील प्रवाशांसाठी आहेत. ठाण्यापुढील वाढती गर्दी लक्षात घेता अधिकाधिक फेऱ्या ठाण्यापुढील स्थानकांसाठी सुरू करण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली होती. त्यानुसार दादर-बदलापूर (२), दादर-टिटवाळा (२), दादर-डोंबिवली (६) आणि कुर्ला – कल्याण (६) अशा वाढीव फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. या वाढीव गाड्यांमध्ये महिलांसाठी तीन ज्यादा डबे राखीव ठेवण्यात येणार आहेत.\nदिवा स्थानकातही होणार नवा एफओबी\nदिवा स्थानकात कल्याण दिशेला एफओबी बांधण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली होती. ती देखील मंजूर झाली असून स्थानकाच्या मध्यभागी असलेल्या एफओबीचा देखील पूर्व दिशेला विस्तार करण्यात येणार आहे. मुंबई दिशेकडील जुना एफओबी देखील रुंद करण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी केली असता या ठिकाणी नवा एफओबी बांधण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने दाखवली. हे तिन्ही एफओबी स्काय वॉकच्या माध्यमातून जोडण्याबाबत ठाणे महापालिकेला सूचना करण्यात आल्याचेही खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले. दिवा पूर्व येथे मुंबई दिशेला तिकीट ऑफिस बांधण्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे.\n← फक्त विरोधा साठी मोदी विरोधक सक्रिय \nदिव्यांग विद्यार्थांनी तयार ���ेलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री →\nसेवा सहयोग फॉउंडेशनचे यंदा 1 लाख विद्यार्थ्यांना स्कुल किट देण्याचा संकल्प\nसात वर्षीय मुलीवर अत्याचार\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे कां आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे कां\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA/", "date_download": "2021-06-21T06:53:09Z", "digest": "sha1:J44EY7TTP6KSUFK2EXLAUTQ3ILMMZNVX", "length": 10102, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "आशियााई पॉवरलिफ्टिंग स्पर्धत गोवेेली व खर्डी महाविद्यालयास सुुुवर्ण् पदक | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nआशियााई पॉवरलिफ्टिंग स्पर्धत गोवेेली व खर्डी महाविद्यालयास सुुुवर्ण् पदक\nग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनची चमकदार कामगिरी\nनुकताच राजस्थान मधील उदयपूर येथे सपन्न झालेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत जीवनदीप महाविद्यालय गोवेली चा विद्यार्थी अक्षय पाठक याने 56 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावुन भारत देशाचे व महाविद्यालयाचे नाव रोशन केले आहे, तर याच संस्थेच्या खर्डी ता. शहापूर महाविद्यालयातील विद्यार्थी शरद यादव याने 59 किलो वजन गटात रौप्य पदक पटकावून भारताचं,तसेच महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे .ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी आशियाई स्पर्धेत केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे, विषेश म्हणजे ही दोन्ही महाविद्यालये विनाअनुदानित असून ग्रामीण व आदिवासी भागातील आहेत, या दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे ,एल एम सी सदस्य अनिल घोडविंदे , प्राचार्य डॉ के बी कोर,व के ,आर ,कळकटे ,क्रिडा प्रमुख प्रा एन डी गायकर व सर्व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले.\n← अमृत अभियानांतर्गत कडोंमपाच्या १३२ कोटी रुपयांच्या मल:निसारण प्रकल्पाला मंजुरी\nबोगस पत्रकार असल्याचे धमकावून कथित पत्रकारांनी उकळले २३ हजार रुपये →\nजलकुंभाला २४ तास गळती; लाखो लीटर पाण्याची नासाडी\n15 व्या वित्त आयोगाची पंचायत राज मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक\nआरोग्य मंत्रालयाने सुरु केला बजेट डॅशबोर्ड\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2021-06-21T07:48:32Z", "digest": "sha1:M63XK2KATTNH5NV247MLEK3E2HSZJIWX", "length": 9540, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर गर्डर कोसळून अपघात | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्���करणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nघाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर गर्डर कोसळून अपघात\nमुंबई दि.२१ – घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर लोटस जंक्शनजवळ एका फ्लायओव्हरचे काम सुरू असताना गर्डर कोसळून अपघात झाल्याची घटना घडली असून यात कोणती ही जीवित हानि जाल्याली नाही. मुख्य पिलरपासून हा गर्डर वेगळा होऊन कोसळला. दरम्यान, या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तासाभरानंतर वाहतूक सुरळीत झाली. हा अपघात हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.\nभरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने फ्लायओव्हरच्या गर्डरला धडक दिली आणि हा अपघात झाला. गर्डर कोसळल्याने फ्लायओव्हरखाली पार्क केलेल्या दोन गाड्यांचे नुकसान झाले. या अपघातात मुंबई पोलिसांची मार्शल बाईक आणि एका मारुती सेलेरिओ गाडीचं नुकसान झाले आहे\n← अमृतसरमध्ये रावणदहनासाठी जमलेल्यांना भरधाव ट्रेनने उडवले, 50 हून अधिक जणांचा मृत्यू video\nलिफ्टमध्ये अडकून एका 7 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू – पुण्यातील घटना →\nकल्याण डोंबिवलीतून फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करणारे गायब, पालिका, पोलीस अधिकाऱ्यांसाठी लाखो रुपयांचा मलिदा\nवंश वादातून घर पेटवले मयूर कार्लेकर मूळचे डोंबिवलीकर\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा म��ंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2021-06-21T08:14:38Z", "digest": "sha1:FL25PEAZGYMPTXM3YUWQDTWU7G2BNQ3L", "length": 10020, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिवकुमार शर्मा - विकिपीडिया", "raw_content": "\nशिवकुमार शर्मा (१३ जानेवारी, इ.स. १९३८, जम्मू, भारत - ) हे एक ख्यातनाम भारतीय संतूर वादक आहेत. संतूर हे काश्मीरचे लोकवाद्य आहे. या वाद्यात शंभर तारा असतात.\nशिवकुमार शर्मा यांचा जन्म जम्मू येथे झाला असून त्यांची मातृभाषा डोग्री आहे. १९९९ साली त्यांनी रेडिफला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्यांच्या वडिलांनी त्यांना केवळ पाच वर्षांचे असल्यापासून शास्त्रीय गायन आणि तबल्याचे धडे द्यायला आरंभ केला. त्यांच्या आई उमा दत्त शर्मा (गायिका) यांनी सखोल अभ्यास करून ठरवले की शिवकुमार यांनी भारतीय शास्त्रीय संगीत संतूरवर वाजवणारे भारतातील पहिले वादक बनावे. म्हणून मग त्यांच्या इच्छेनुसार, शिव कुमार यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून संतूर शिकण्यास प्रारंभ केला आणि उमा दत्त शर्मा यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. त्यांनी आपल्या वादनकौशल्याचे पहिले सादरीकरण १९५५मध्ये मुंबई येथे केले.\nसुरुवातीची काही वर्षे कंठगायन केल्यानंतर शिवकुमार शर्मा हे संतूरवादनाकडे वळले. संतूर या वाद्याला लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. आता शिव कुमार शर्मा म्हटले की संतूर वादक असेच मनात येते. १९५६ साली शांताराम यांच्या \"झनक झनक पायल बाजे\" गाण्यास त्यांनी संगीत दिले. १९६० साली त्यांनी स्वतःचा एकल गीतसंच प्रसिद्ध केला.\n१९६७ साली त्यांनी प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि ब्रिज भूषण काब्रा यांच्यासमवेत \"कॉल ऑफ द व्हॅली\" ही ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली. ती कालांतराने खूपच प्रसिद्ध झाली. हरिप्रसाद चौरसिया यांच्या साथीने त्यांनी काही चित्रपटांना संगीतसुद्धा दिले आहे. त्याची सुरुवात १९८० साली \"सिलसिला\" चित्रपटापासून झाली. या काळात या जोडगोळीने \"शिव-हरी\" या नावाने संगीत दिले होते. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांपैकी काही चित्रपट हे: फासले (१९८५), चाँदनी (१९८९), लम्हे (१९९१), डर (१९९३).\nपंडित शिवकुमार शर्���ा यांना मिळालेले सन्मान -:\nपंडित शिवकुमार शर्मा याना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना १९८५ मध्ये बाल्टीमोर, संयुक्त राज्य ची मानद नागरिकता सुद्धा मिळाली आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांना सन १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला ,सन १९९१ साली पद्मश्री, तसेच २००१ मध्ये पद्म विभूषण या सन्मानाने पंडितजी यांना सन्मानित करण्यात आले.\nशिवकुमार शर्मा यांचे लग्न हे मनोरमा शर्मा यांच्याशी झाले असून त्यांना तीन मुलगे आहेत. त्यांचा मुलगा राहुल हासुद्धा संतूर वादक असून १९९६ पासून तो शिवकुमारांना साथ करतो आहे. १९९९मध्ये शर्मा यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, राहुलला देवाकडूनच संगीताची भेट मिळाली असल्यानेच त्यांनी त्याचा शिष्य म्हणून स्वीकार केला आहे.\nइ.स. १९३८ मधील जन्म\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०२१ रोजी ०२:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/pm-modi-took-a-comprehensive-review-to-ensure-adequate-medical-grade-oxygen-supply-in-the-country", "date_download": "2021-06-21T08:24:59Z", "digest": "sha1:FDQKCJEQPLHK5FCBX65F45YMDO467DW4", "length": 19182, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ऑक्सिजन पुरवठ्याबाबत पंतप्रधानांचा पुढाकार", "raw_content": "\nऑक्सिजन पुरवठ्याबाबत पंतप्रधानांचा पुढाकार\nनवी दिल्ली - कोरोनाचे संकट भीतीदायक स्थितीत आले असताना देशात वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा राज्यांना व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी आज याबाबत एक आढावा बैठकही घेतली. ऑक्सिजनचा पुरवठा करण्याशी थेट संबंधित असलेली आरोग्य, रस्ते व महामार्ग आदी केंद्रीय मंत्रालये व राज्य सरकारे यांच्यात चांगला समन्वय राहील हे सुनिश्चित करावे अशी सूचना पंतप्रधानांनी या बैठकीत केली. ऑक्सिजनची आय��त करावी लागली तर, त्यासाठी देशाने काय पूर्वतयारी केली त्याचीही माहिती अधिकाऱ्यांनी मोदी यांना दिली.\nमोदींनी कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक झालेल्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व दिल्ली आदी राज्यांमधील ऑक्सिजनच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. वरील तीन राज्यांसह मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, हरियाना, राजस्थान व पंजाब या 12 राज्यांत वर्तमान स्थितीत व आगामी 15 दिवसांसाठी किती ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे याची माहिती घेतली.\nआरोग्य मंत्रालयाने पंतप्रधानांना दिलेल्या माहितीनुसार कोरोना काळातील ऑक्सिजन, व्हेंटीलेटर व लसीच्या मात्रा या बाबतीत केंद्र व राज्य सरकारे नियमितपणे संपर्कात आहेत. ऑक्सिजनची राज्यांची मागणी 20, 25 व 30 एप्रिलपर्यंत साधारणतः किती व कशी असेल याची माहिती संबंधित राज्यांकडून केंद्राकडे आली आहे. त्यानुसार पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे.\nहेही वाचा: देशात गेल्या २४ तासांत नव्या रुग्णसंख्येने गाठला विक्रमी टप्पा\nसर्वाधिक बाधित असलेल्या 12 राज्यांना तीन टप्प्यांसाठी 4880 टन, 5,619 टन व 6,593 टन ऑक्सिजन पुरविण्यात आला आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन ऑक्सिजनचे उत्पादन वाढवावे व या कारखान्यांचे कामकाज 24 तास सुरू ठेवावे अशी सूचना मोदी यांनी केली.\nमागणी वाढत जाईल तसतसे औद्योगिक क्षेत्रातही नायट्रोजन व ऑर्गन प्रकल्पांतही प्रसंगी पुरेशी शास्त्रीय काळजी घेऊन ऑक्सिजनचे उत्पादन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे त्यावरही बैठकीत चर्चा झाली.\nहेही वाचा: कुंभ मेळ्यात कोरोना प्रोटोकॉल पायदळी; 102 जणांना लागण\nदेशभरात वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनचे सिलिंडर वाहून नेणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरळीतपणे होईल याची विशेष काळजी घेण्याच्याही सूचना मोदी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. केंद्राने ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या वाहनांना परमिटची नोंदणी करण्यातून सूट दिली आहे. ही सवलत मिळाल्यामुळे ऑक्सिजनची वाहतूक विनाअडथळा सुरू असल्याची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी आज संध्याकाळी राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून याच मुद्यावर भर दिला आहे. ऑक्सिजनची आंतरराज्य वाहतूक सुरळीत राहण्यासाठी राज्यांनी आपापल्या पोलिस प्रशासनांना निर्देश द्यावेत व त्यांचे पालन होईल याकडे ���टाक्षाने लक्ष पुरवावे असे गृह मंत्रालयाने राज्यांना बजावले आहे.\nकुंभमेळ्याची सांगता करा, पंतप्रधानांचे आवाहन ते अभिनेता विवेक यांचे निधन\nदेशात कोरोनाचा कहर झाला आहे. दररोज रुग्ण संख्या लाखांच्या पटीत वाढत आहे. यातच हरिद्वार येथे कुंभमेळा सुरु आहे. या कुंभमेळ्यातही कोरोनाबाधित सापडण्याची संख्या वाढत आहे. अनेक आखाड्यांच्या साधू-संतांना संसर्ग झाला आहे. निरंजनी आखाड्याने महाकुंभाचा शनिवारी शेवट करण्याचा निर्णय घेतला असून या आख\n'हृदयद्रावक'; नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले...\nनवी दिल्ली : नाशिकमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक शहरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीला गळती झाल्याने तब्बल 22 रुग्णांचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. मृतांच\nदेशात कोरोनाचा कहर; पंतप्रधान मोदी G-7 परिषदेला जाणार नाहीत\nनवी दिल्ली - जून महिन्यात होणाऱ्या जी 7 (G-7 Summit) शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सहभागी होणार नाहीत. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. देशातील कोरोनाची (Corona) परिस्थिती अत्यंत गंभीर असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. जी 7 देशांची बैठक 11 ते 13 जू\nराहुल गांधींचे पुन्हा PM मोदींना पत्र; केंद्र सरकारला दिला सल्ला\nनवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोना संदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रात राहुल गांधी यांनी म्हटलं की, देशात कोरोना म्युटेशनला सतत ट्रॅक करायला हवं. सर्व म्युटेशनवर लवकरात लवकर उपलब्ध असलेल्या लशींची चाचणी घ्यावी. देशातील सर्वांना जितक्या लवकर होईल\nPHOTO : पंतप्रधान मोदी अचानक पोहोचले गुरुद्वारात\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी अचानक गुरुद्वारा श्री शीशगंज साहिब इथं गेले होते. गुरुद्वारात पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रार्थना केली. त्यानंतर काही वेळ ते गुरुद्वारातच होते. मोदींनी अचानक गुरुद्वाराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत विशेष अशी सुरक्षा व्यवस्\nकोरोनाचा उद्रेक, कुंभमेळा प्रतिकात्मक घ्या; PM मोदींचे आवाहन\nनवी दिल्ली - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाह���कार उडाला आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी दोन लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. लसीकरण सुरु असलं तरी इतर सोयीसुविधांचा तुटवडा आहे. यातच हरिद्वारमध्ये सुरु असलेल्या कुंभ मेळ्यातही कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. कुंभमेळ्यात कोरोनाबाधितांची संख्\n मनमोहन सिंगांनी पत्र लिहून PM मोदींना दिले 5 सल्ले\nनवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं आहे. सिंग यांनी लसीकरणाची गती वाढवण्याचा सल्ला दिला आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधानांना 5 सल्ले दिले आहेत. यात असंही म्हणण्यात आलंय की, 4\n'मोदी पंतप्रधान नव्हे पक्षपाती प्रचारक'\nनवी दिल्ली - कोरोना रुग्णांची संख्या वाढत असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार कायम ठेवल्याबद्दल भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (सीपीआय-एम) रविवारी टीकेची झोड उठविली. देशाचे पंतप्रधान म्हणून नव्हे तर एका पक्षपाती पक्षाचे प्रचारक म्हणून ते आ\nदिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन ते देशात कोरोना रुग्णांची रेकॉर्डब्रेक वाढ\nप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज सोमवारी सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या सुमित्रा भावे यांच्यावर पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ही अत्यंत धोकादायक ठरताना दिसत आहे. सलग पाचव्या दिवशी दोन लाखांहून अधिक कोरोनाचे नवे\nभारताला मदत करण्यासाठी पाकिस्तानमधून मोदींना पत्र; #PakistanWithIndia ट्विटरवर ट्रेंड\nनवी दिल्ली : देशात कोरोनाचं संकट सध्या घोंघावतंय. परिस्थिती फारच चिंताजनक असून जगभरातून याबाबत चिंता आणि काळजी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात पाकिस्तानातील नागरिकांनीही भारताविषयी काळजी व्यक्त केली आहे. या संकटाच्या समयी पाकिस्तानने भारताला मदत करावी, अशी मागणी पाकिस्तानी नागरिकांकडून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/grand-slam-battleground-today-26209", "date_download": "2021-06-21T08:20:38Z", "digest": "sha1:G5TTKK6CBJSAD5DYXRVYFW4VTSU7SMOY", "length": 7860, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ग्रॅंड स्लॅमचा महासंग्राम आजपासून", "raw_content": "\nग्रॅंड स्लॅमचा महासंग्राम आजपासून\nमेलबर्न - ऑस्ट्���ेलियन ओपन या मोसमातील पहिल्या ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धेस सोमवारपासून प्रारंभ होत आहे. पहिल्या दिवशी माजी विजेता रॉजर फेडरर आणि अग्रमानांकित अँजेलिक केर्बर यांच्यावर लक्ष असेल.\nफेडररसमोर ऑस्ट्रीयाच्या जुर्गन मेल्झर याचे आव्हान असेल. मेल्झरने पात्रता फेरीतून आगेकूच केली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे फेडररला सहा महिन्यांचा ब्रेक घ्यावा लागला. त्याला 17वे मानांकन आहे. 35व्या वर्षी फेडररला सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.\nअग्रमानांकित अँडी मरे याची युक्रेनच्या इल्या मार्चेन्को याच्याशी लढत होईल. मरेला या स्पर्धेत पाच वेळा अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले आहे. यात चार वेळा नोव्हाक जोकोविच याच्याकडून तो हरला. इतर प्रमुख खेळाडूंमध्ये स्टॅन वॉव्रींका आणि केई निशीकोरी यांचा समावेश आहे. स्टॅनसमोर स्लोव्हाकीयाच्या मार्टिन क्लिझॅन, तर निशीकोरीसमोर आंद्रे कुझ्नेत्सोव याचे आव्हान असेल.\nमहिला एकेरीत अँजेलिकसमोर विजेतेपद राखण्याचे आव्हान असेल. गेल्या आठवड्यात विषाणूसंसर्गामुळे ती आजारी होती. तिची युक्रेनच्या लेसिया त्सुरेन्को हिच्याशी लढत होईल.\nस्पेनच्या रॅफेल नदाल याने माजी फ्रेंच विजेते देशबांधव कार्लोस मोया यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. नदालला गेली दोन वर्षे ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरी गाठता आलेली नाही. काका टोनी यांच्याशिवाय त्याने एखाद्या माजी विजेत्या खेळाडूला \"सुपर कोच' म्हणून नियुक्त करावे, असे त्याच्या बऱ्याच चाहत्यांना वाटत होते. अखेर नदालने हा निर्णय घेतला, पण त्याचा एवढा ऊहापोह करण्याची गरज नसून ही एक नेहमीचीच घटना आहे, असे नदालने स्पष्ट केले. \"ग्रॅंड स्लॅम कारकिर्दीतील आव्हान कायम ठेवण्याची मला आशा आहे. सध्या मला दुखापत झालेली नाही, पण मी शंभर टक्के तंदुरुस्तसुद्धा नाही. दीर्घ काळापासून मी वेदनेशिवाय खेळू शकलेलो नाही.' मोयाविषयी तो म्हणाला, की मी 15 वर्षांचा असल्यापासून ते निवृत्त होईपर्यंत मी त्यांच्याबरोबर सराव केला आहे. ते मॅल्लोर्कामध्येच माझ्या घराजवळ राहतात. नदालची मंगळवारी जर्मनीच्या फ्लोरियन मायेरशी लढत होईल. गेल्या वर्षी नदाल पहिल्याच फेरीत देशबांधव फर्नांडो व्हरडॅस्को याच्याकडून हरला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/tv-9-marathi", "date_download": "2021-06-21T07:35:29Z", "digest": "sha1:BOWM7QI23TOHGY5JAKK5UNVRPUVVJZ7K", "length": 13063, "nlines": 264, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nHeadline | 9 AM | संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद\nHeadline | 9 AM | संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद ...\nVijay Wadettiwar | मुंबईची लोकल कोरोना संपल्याशिवाय सुरु होणार नाही : विजय वडेट्टीवार\nGirish Bapat | भविष्यात सेना-भाजप युती शक्य, सरनाईक सगळ्यांच्या मनातलं बोललेत : गिरीश बापट\nVijay Wadettiwar | आरक्षण प्रश्न सुटेपर्यत निवडणुका घेऊ नका : मंत्री विजय वडेट्टीवार\nHasan Mushrif Live | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा : हसन मुश्रीफ\nChhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ\nAurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण\nOBC Reservation: भाजपचे वराती मागून घोडे, वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा झालीय\nInternational Day of Yoga | मलाही योगाचा प्रचंड फायदा, नितीन गडकरींचा नागपुरात योगा\nChandrakant Patil | शिवसेनेत एकहाती कारभार, तर आमच्याकडे सांघिक कारभार : चंद्रकांत पाटील\nInternational Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी58 mins ago\nHappy Birthday Reema Lagoo | कधी प्रेमळ तर, कधी स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारी चित्रपट सृष्टीची लाडकी ‘आई’ रीमा लागू\nफोटो गॅलरी1 hour ago\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी2 hours ago\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nInternational Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली\nInternational Yoga Day 2021: अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ITBP च्या जवानांकडून योगासनं, पाहा फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर, वाचा\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nकर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअरचा अर्थ काय घरबसल्या कसा चेक कराल\nफोटो गॅलरी4 hours ago\nPHOTO | विठोबाला पांढरं सोवळं, तर रखुमाईला नऊवारी, निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी\nफोटो गॅलरी4 hours ago\nPHOTO : पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा\nलाईफस्टाईल फोटो6 hours ago\nVijay Wadettiwar | मुंबईची लोकल कोरोना संपल्याशिवाय सुरु होणार नाही : विजय वडेट्टीवार\nVastu Tips | सकाळी उठल्यावर चुकूनही या वस्तू पाहू नये, नुकसान होऊ शकते\nबाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली\nनवी मुंबई7 mins ago\nना मी जिवंत राहणार, ना तुला जगू देणार, प्रेयसीवर गोळीबार करुन युवकाची आत्महत्या\nWTC Final : काईल जेमिसनने तोडला 80 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांवर हल्लाबोल करत रचला इतिहास\njob notification 2021 : बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी बंपर भरती, 15 हजारांपर्यंत पगार\nGirish Bapat | भविष्यात सेना-भाजप युती शक्य, सरनाईक सगळ्यांच्या मनातलं बोललेत : गिरीश बापट\nहिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास\nकोरोना काळातही मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती; एप्रिल महिन्यात बंपर नोकरभरती\nVijay Wadettiwar | आरक्षण प्रश्न सुटेपर्यत निवडणुका घेऊ नका : मंत्री विजय वडेट्टीवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://news.khutbav.com/category/world/", "date_download": "2021-06-21T07:55:48Z", "digest": "sha1:P23U6XJC2XWHEZ6NGQC2CTDEJTGQXRRV", "length": 6815, "nlines": 150, "source_domain": "news.khutbav.com", "title": "World Archives | INDIA NEWS", "raw_content": "\nप्रत्येक मुलगी लग्नानंतरची नवीन स्वप्न रंगवत असते. हातावरची मेहेंदी उतरण्याआधी तिच्या गुलाबी स्वप्नांचा चुराडा पहिल्याच हनिमूनच्या…\n अवघ्या 28 तासात उभारली 10 मजली इमारत, पाहा व्हिडिओ\nया जगात काय घडेल याचा नेम नाही. दररोज नवनवीन रेकॉर्ड लोकं करत असतात. आजच्या घडीला अगदी…\n#Father's Day : फादर्स डे साजरा करण्यामागचा इतिहास ठाऊक आहे का\nजून महिन्यातील तिसरा रविवार हा फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. Source link\n'आता पुरुषही राहू शकतील गरोदर' चीनच्या शास्त्रज्ञांचा दावा\nपुरुष ही आता गर्भवती राहू शकतात. हा शोध सर्व जगाला आश्चर्य करणारा आहे. Source link\nपुढीलबातमी पायलटने त्याच्या पत्नीला परफेक्ट मर्डर प्लॅनकरुन संपवले, परंतु रोजच्या एका सवयीमुळे तो पकडला गेलाच Source…\nमुंबई : स्निफर डॉग म्हणजेच वासाने गोष्टी शोधणार श्वान याच्याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल. परंतु स्निफर…\nपायलटने त्याच्या पत्नीला परफेक्ट मर्डर प्लॅनकरुन संपवले, परंतु रोजच्या एका सवयीमुळे तो पकडला गेलाच\nएका हॅलीकॉप्टर पायलटने आपल्या पत्नीला मारण्याचा असा प्लॅन रचला की, तो पोलिसांच्या तवडीत कधी ही अडकणार…\nडोनाल्ड ट्रम्पवर कु��्फी विकण्याची वेळ पाहा या व्हिडीओ मागचे सत्य\nअसे अनेक लोकं आहेत, जे त्यांच्या कामामुळे, गाण्यामुळे किंवा त्यांच्या युनीक क्वालीटींमुळे सोशल मीडियावर ओळखले जात…\nस्विस बँकेत कोण उघडू शकतं अकाऊंट नेमका फायदा काय कोणत्या देशातील अकाऊंट सर्वाधिक\nआपल्या गोपनीयता धोरणामुळे म्हणजेच त्याच्या प्रायवसी पॉलिसीमुळेच स्विस बँकेची जगभर चर्चा आहे. Source link\nजिनिव्हा : कोरोना विषाणूचे (Coronavirus) आणखी एक भयानक रूप समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)…\nHoroscope : या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता\nHoroscope : या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://satyakamnews.com/tag/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%87/", "date_download": "2021-06-21T06:24:51Z", "digest": "sha1:HWF7LUJOSD6MJIS2VKSLCOOATP4JVNFB", "length": 10062, "nlines": 164, "source_domain": "satyakamnews.com", "title": "भीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून | satyakamnews.com", "raw_content": "\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nराज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात – राजेश…\nHome Tags भीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nTag: भीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nv=3-Y-zJny9r0 सोलापूर - पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे येथील भिमा नदीपाञात मामीसह भाचा बुडाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी चार शाळकरी मुले बुडाल्याची धक्कादायक घटना घडली....\n#pandharpur पंढरपुरात करणी,टोचलेले लिंबू,काळी बाहुली एका महिलेच्या दारात..\n#Solapur | मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश ४ जुलैला पहायला मिळणार: नरेंद्र पाटील...\n#pandharpur आ.प्रशांत परिचारक यांना भाजपकडून पुनश्च संधी\n#Solapur | सोलापूरात कंबरतलाव येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला..\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये कोविड उपाय योजनाबाबत आढावा बैठक..\n#PANDHARPUR | कृष्णा-भीमा स्थिर���करणाबाबत पालकमंत्र्यांची प्रतिक्रीया..\n#Mumbai रामनामाचा वापर करून विविध राजकीय व आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न-ना. जयंत पाटील...\nदरोङ्याच्या गुन्ह्यातील १३ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईःपो.नि.सर्जेराव पाटील...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nनवी मुंबईत पावसाची संततधार सुरू\nपंढरपूर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा\nयुटोपियनचे शुगर्स चे गळीत हंगाम २०२१-२०२२ करीता ७ लाख मे.टन गाळपाचे...\nसंजय गांधी निराधार,श्रावणबाळ सेवा योजनेतील 165 प्रकरणे मंजूर\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://satyakamnews.com/homepage-video/", "date_download": "2021-06-21T07:22:20Z", "digest": "sha1:WGYNJ7275LVKYAFQWVDSSPMRKIFN6CT3", "length": 26317, "nlines": 310, "source_domain": "satyakamnews.com", "title": "Homepage – Video | satyakamnews.com", "raw_content": "\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nसोलापूर महापालिकेत एक वार्ड पद्धतीने आगामी निवडणूक\nसरकारने विरोध केला तरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी होणार, आपण देखील यात एक दिवस सामील होणार : गोपिचंद पडळकर\nसाहेब आत्ता जुळवून घ्या पुढचा काळ फार कठीण आहे:-आ.प्रताप सरनाईक\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nमोहोळ मतदारसंघातील शिरापुर व आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी ८० कोटी निधी...\nनवा आदेश; हाॅटेल, बार, माॅल पूर्ण खुले, विवाह समारंभाला १०० लाेकांचे...\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nम्युकरमायकोसिसच्या निदानासाठी सोलापुरात आता फ्लोरोसेंट स्क्रिनिंग पध्दती वापरात\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nआषाढी एकादशीला दहा मानाच्या पालख्यांचा एसटी तूनच प्रवास – परिवहन मंत्री...\nस्व. वनश्री नानासाहेब महाडीक यांच्या तैलचित्राचे खासदार निलेश राणे यांच्या हस्ते...\nसाहेब आत्ता जुळवून घ्या पुढचा काळ फार कठीण आहे:-आ.प्रताप सरनाईक\nपंढरपूरमध्ये कोरोना लसीकरणाचा पुन्हा उडाला फज्जा, लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुफान गर्दी\nकॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते, खा. राहुलजी गांधी यांच्या वाढदिवस निमित्त राहुलजी गांधी...\nकरमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदेंवर शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढल्याचा गंभीर आरोप\n9 वारकरी संघटनांनी एकत्र येऊन घेतला ठोस निर्णय केले पायदळ दिडी...\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nसोलापूर महापालिकेत एक वार्ड पद्धतीने आगामी निवडणूक\nसरकारने विरोध केला तरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी होणार, आपण...\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nसोलापूर महापालिकेत एक वार्ड पद्धतीने आगामी निवडणूक\nउपमुख्यमंत्री पवार साहेबांनी पायी वारी साठी आग्रही असणाऱ्या वारकरी संघटनां व वारकरी प्रतिनिधींशी चर्चा करावी\nराज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात – राजेश टोपे\nआता इथुन पुढे ए टि एम पैसे काढणे महागात पडू शकते\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते करकंब मध्ये ‘डॉ.बी.पी. रोंगे क्लिनिक’चे उदघाटन संपन्न ‘एक तर ग्रामीण भागातील स्त्री ही लांब अंतरावर...\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपात्रात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीमध्ये दोघेजण बुडाले असुन दोघांपैकी एकाला वाचविण्यात यश आले आहे.पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीपात्रामध्ये दोन मुले...\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न सोलापूर // प्रतिनिधी मौजे-भिमानगर ता.माढा येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर जिल्ह्याची...\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न सोलापूर // प्रतिनिधी प्रहार धरणग्रस्त संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक 20 जून रोजी तीन रस्ता पंढरपूर येथे पार पडली...\nसोलापूर महापालिकेत एक वार्ड पद्धतीने आगामी निवडणूक\nसोलापूर महापालिकेत एक वार्ड पद्धतीने आगामी निवडणूक निवडणूक आयोगाची तयारी महाराष्ट्रात आगामी काळात येणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहत आहेत. यासाठी आत्तापासूनच राज्यातल्या...\nसरकारने विरोध केला तरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी होणार, आपण देखील यात एक...\nसरकारने विरोध केला तरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी होणार, आपण देखील यात एक दिवस सामील होणार : गोपिचंद पडळकर एका बाजूला कोरोनाचे संकट असताना...\nसाहेब आत्ता जुळवून घ्या पुढचा काळ फार कठीण आहे:-आ.प्रताप सरनाईक\nसाहेब आत्ता जुळवून घ्या पुढचा काळ फार कठीण आहे:-आ.प्रताप सरनाईक आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच...\nसोमनाथ माळी यांची इस्रो अंतराळ संस्थेत निवड झाल्याबद्दल मनसेच्या वतीने यथोचित सन्मान..\nसोमनाथ माळी यांची इस्रो अंतराळ संस्थेत निवड झाल्याबद्दल मनसेच्या वतीने यथोचित सन्मान.. पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील सोमनाथ नंदकुमार माळी यांची इस्रो अंतराळ संस्थेत वरिष्ठ शास्त्रज्ञ...\nबारावीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी, आज महत्त्वाची बैठक\nबारावीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी, आज महत्त्वाची बैठक कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल...\nसोलापूर जिल्हाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल\nसोलापूर जिल्हाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सोलापूर // प्रतिनिधी कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेची तीव्रता आता कमी झाली असून शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असून शनिवारी नव्याने केवळ चार रूग्ण आढळले...\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nसोलापूर महापालिकेत एक वार्ड पद्धतीने आगामी निवडणूक\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://goarbanjara.com/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-21T06:28:25Z", "digest": "sha1:CSJC67LJYOHEXQEVKWSYYH64Q4OCQ3Y7", "length": 19714, "nlines": 337, "source_domain": "goarbanjara.com", "title": "सतगरू सेवालाल जेंतीर सायीछा - Goar Banjara", "raw_content": "\nसतगरू सेवालाल जेंतीर सायीछा\nसंत श्री सेवालाल महाराज (सतगरू सेवालाल माराज)\nकोणताही लेखी साहित्य नसताना,कोनतीही प्रतिमा काढलेली नसताना केवळ मौखिक सीकवणीच्या जोरावर संपुर्ण जगभरातील करोड��� गोरबंजाराच नव्हे बहुजनांचे गोरगरीब दीनदूबळ्यांचे (गोर कोर यांचे ) श्रध्दास्थान व आराध्यदैवत.\nकोनत्याही ग्रंथात ऊल्लेख नसताना स्वतंत्र ओळखच नव्हे स्वावलंबनाचे,स्वाभिमानाचे व सहिष्णुतेचे धडे देणारे एकमेव समाजसेवक\n• संत श्री सेवालाल महाराज यांना गोर बंजारा समाजामध्ये सतगरू (सत्यमार्ग दर्शविणारा) असे संबोधतात.\n• सतगरु सेवालाल महाराजः भटकंती अवस्थेतून अध्यात्म ाची जोड देणारे आद्यसंत, अंधश्रद्धेतून व अज्ञानातुन प्रकाशाकडे आनणारे आद्यगुरु,प्रसंगी नाठाळांना व मानवविरोधी अन्याय अत्याचार करणार्यांचा कोनत्याही साधनाविना पराजीत करनारा महानयोध्दा, इंग्रज व देशी जुलमी राजवटीविरोधात बंड करणारा क्रांतीकारक,विदेशी काफीर फीरंग्याना भारतातून हद्दपार करण्यासाठी मजबूर करणारा देशभक्त व सर्वधर्मसमभाव मानुन विश्वबंधुत्व माननारा व मानवधर्माचे प्रचारक\n• सतगरू सेवालाल (सेवालाल भीमानायक राठोड(रामावत भूकीया) यांचा जन्म 15 फेब्रुवारी, 1739 गोलाल डोडी , ता. गुत्त्ती जि.अनंतपूर ( आंध्रप्रदेश ) येथे झाला.\n• जन्मापासून ते मरेपर्यत त्यांनी संपुर्ण गोर बंजारा व बहुजनाला ( गोर कोर ) सत्यमार्ग, अहिंसा, अस्तेय, अपरिहार्य, करूणा या पंचमार्गाचा ( पाचपारा ) त्यांनी अवलंब केला.\n• सतगरू सेवालाल यांना गोर कोर सतगरू (भाया) मानत, “गोर कोर मन भाया कछ, केती करु ये वाया” ( सतगरु सेवालाल म्हणायचे की मला सर्व समाज भाया अर्थात भाऊ मानतो तर मी कोणाशी लग्न करु कारण सर्व माझे बांधव आहेत.) ते सर्व धर्म समभाव, विश्वबंधुत्व व विश्वकुटूंबांची संकल्पना मानणारे होते.\n• त्यांनी आदर्श तांडा संस्कृती निर्माण केली.\n• स्वावलंबाने व स्वसरंक्षणाचे धडे देण्यासाठी कवायती फौजीच्या धर्तीवर स्वता:ची फौज निर्माण केली.\n• अन्याय व अत्याचाराच्या विरोधात लढतांना गुलाब खान, दिल्ली व निजाम शहा, हैद्राबाद यांच्या पाशवी जाचक व कठोर शासनापासून जनतेला मुक्त केले.\n• नॉस्टेडॅमस यांच्या सारखे सतगरू सेवालाल यांनीही प्रसिध्द भविष्यवाणी केली . भविष्याचा वेध घेऊन केलेली भविष्यवाणी आजही खरी ठरली आहे. उदा. जाणजो, छाणजो पछच माणजो (पहिले पहा, तपासा व नंतरच बुध्दीच्या कसोटीवर पटत असल्यासच ते माना )\n• मलकेर वात पलकेम करीय ( स्वदेशातील व्यक्ती विदेशातील व्यक्तीला बोलेल, जसे की आज एका देशातून दुस-या देशातील व्यक्तींना सहज बोलतो येते कारण म्हणजे आजची दुरसंचार पध्दती उदा. दुरध्वनी , भ्रमणध्वनी ई.)\n• रपीया कटोरो पाणी वक जाय , बळदेर सिंग सोनेर वेजाय, रपीया तेर चणा वक जाय (एक रूपयाला पाणी विकला जाईल उदा. बिसलरी, बैलाच्या सिंगाला सोन्याचे भाव मिळेल उदा. पशू प्राण्यांची आजची वाढती किंमत, रूपयाला तेरा चणे विकले जातील उदा. महागाई )\n• मायेन बेटा परको वीय , लंडीरो राज आय (आईला मुलगा परका ठरेल उदा. आज आई वडीलांची सेवा करणारी माणसे खुप झाली असल्याने आई-वडीलांना वृध्दाश्रमाचा आश्रय घ्यावा लागतो, लबाड व खोटे बोलणा-या व्यक्ती सुखाने जगतील )\n• कसाबेन गावडी मत वेचो व हालालेर मासं मत खाव (“ गो ” म्हणजे गाय “ र ” म्हणजे रक्षण करणारा गोर बंजारा समाज हा गाईला अनन्य साधारण महत्व देतो, तथापि तीचे पुजन करतो, मुलत: हा समाज गो-पालन करणारा आहे. गाईचे महत्व त्याकाळी सतगरू सेवालाल यांनी सांगताना त्यांच्याकडे 3755 एवढया संख्येने गाई होत्या. म्हणून त्यांनी कसायाला गाई विकू नये व कसायाचा हातचे कोणतेही मासं खाऊ नये कारण सर्वात प्रिय गाईला कापणा-या कसायाच्या कोणत्याही प्रकारचे महत्व त्यांनी दिले नव्हते )\n• सत कर पत कर जागेर जत कर लंडी बुची पार कर गोरे माई गोर कर , सिकच सिकावच सिके राज घडावच ( सत्य कर्म कर व सत्याच्या मार्गाने जा, सत्यामुळे समाजात पत अर्थात त्या व्यक्तीला सन्मान प्राप्त होतो, जेव्हाचे काम तेंव्हाच करा, खोटे बोलू नका खोटया मार्गाचा अवलंब करू नका, तुम्ही गोर (संशोधन व विचार) आहात त्यामुळे समाजात सर्वमान्य असे विचार आत्मसात करा, जगात कोणत्याही समाजाचा सर्वांगिण विकास शिक्षणाशिवाय होवू शकत नाही. शिकणारी व्यक्ती आदर्श पिढी व राज्य निर्माण करू शकते)\n• अशा या थोर व्यक्तीने शेवटी रूयीगढ येथे चिरनिद्रा घेतली त्यांच्या अंतीम ईच्छेप्रमाणे त्यांना पोवरागढ (पोहरादेवी ) येथे अग्नीसंस्कार झाला होता.परंतू त्यांच्या मृत्युबाबत शंका आहे जो अद्याप सुटलेला नाही.\nअब आपकी सीट नहीं है CONFIRM तो भी तत्काल Tatkal Ticket से कर सकते हैं सफर, जानिए नियम\nबंजारा समाजेर ताकत बढाये सारू आछे विचारेती समाज कर्य करेवाळो स्वाभिमानी समाज सेवक पद्मश्री रामसींगजी भानावत येंदुन भावपर्ण आदरांजली अन खरो अभिवादन सोहळा ठरेवाळो छ…\nये कहानी हर मध्यम व छोटे वर्ग किसान की है\nगोर बोलीभाषारो सामाजिक भ��षाशास्त्र/समाज भाषाविज्ञान (sociolinguistics) :- भिमणी पुत्र मोहन नायक,\nराठोड बेटी वेवार कु चलाव\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nराठोड बेटी वेवार कु चलाव\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nगोरबोली भाषा एंव सांस्कृतिक सौंदर्य/ सौहार्द- संपन्न लावण्य रूप को विश्व में और उजागर करनेवाला महान साहित्यिक…\nबंजारा समाजातील पहिल्या पदवीधर ,पत्रकार तथा महीला शिक्षिका चंद्रकला नाईक कालवश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?p=56410", "date_download": "2021-06-21T07:31:45Z", "digest": "sha1:ENHTI54O3GB7Q2KVZFKGZ5LZCCVYO2GI", "length": 12017, "nlines": 213, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा* | Vidarbha24News : Amravati News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\n*तेरा देशात घेण्यात आलेल्या नेल्टस इ कॅट ग्रँड फिनाले परीक्षेत पटकाविला…\nदिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत…\nआमदार देवेंद्र भुयार यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले \nमहाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nजागतिक महिला दिन – महिलांसमोरील आव्हाने:- अधिवक्ता क्रांती शिवाजी देशमुख राज्य…\nपाश्चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संपणार \nHome COVID-19 LIVE *आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने...\n*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*\n*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*\n_दि. १२ मे २०२१_\n*एकूण पॉझिटिव्ह : १०९२* (प्रगतीपर ७८ हजार ५४८ )\n*दाखल रूग्ण* : २३२४\n*डिस्चार्ज* : ८०४ ( प्रगतीपर ६६ हजार ५२७ )\n*गृह विलगीकरण (महापालिका)* : २३३४ (आज ८१, आजपर्यंत १५ हजार ३७४ )\n*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ६१९२ (आज ६०३, आजपर्यंत १७५१२ )\n*मृत्यू* : २० ( एकूण ११७१ )\n*ऍक्टिव्ह ��ुग्ण* : १०८५०\n*रिकव्हरी रेट* : ८४.७०\n*डब्लिंग रेट* : ५४\n*डेथ रेट* : १.४९\n*एकूण नमुने* : *४ लाख ७१ हजार १६०*\n( _जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या यादीनुसार_ )\n*अमरावती जिल्ह्यातील २० बाधित आज अमरावतीत दगावले*\nअमरावती, दि. ११ : आज अमरावती जिल्ह्यातील २० बाधितांचा मृत्यू झाला.\n१) ५०, पुरुष, धानोरी ( जिल्हा कोविड रुग्णालय )\n२) ४६, पुरुष, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )\n३) ५८, पुरुष, गजानन नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )\n४) ७६, महिला, मोर्शी ( जिल्हा कोविड रुग्णालय )\n५) ८१, पुरुष, यावली शहिद ( PDMC रुग्णालय )\n६) ४०, महिला, मोर्शी ( PDMC रुग्णालय )\n७) ६३, पुरुष, मोर्शी ( अंबादेवी रुग्णालय )\n८) ७०, पुरुष, घोडेगाव ( सिटी रुग्णालय )\n९) ५८, महिला, वरुड ( पाटणकर रुग्णालय )\n१०) ६०, पुरुष, अचलपूर ( एक्झॉन रुग्णालय )\n११) ८४, पुरुष, सत्यकृपा कॉलनी, अमरावती ( रिम्स रुग्णालय )\n१२) ५२, महिला, चिखलदरा ( उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर )\n१३) ६५, पुरुष, मोर्शी ( जिल्हा कोविड रुग्णालय )\n१४) ६०, महिला, बेलोरा ( जिल्हा कोविड रुग्णालय )\n१५) ८४, महिला, पटेल नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )\n१६) ६१, पुरुष, दर्यापूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )\n१७) ६०, महिला, चांदुर रेल्वे ( जिल्हा कोविड रुग्णालय )\n१८) ३१, पुरुष, आसेगाव,चांदुर बाजार ( जिल्हा कोविड रुग्णालय )\n१९) ८३, पुरुष, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )\n२०) ६५, पुरुष, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )\n*या २० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*\nPrevious article*कोरोना साथीमुळे रमजान ईद घरी राहूनच साजरी करावी* – *जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे आवाहन*\nNext article*१४ मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती घराघरात साजरी करावी – शुभम शेरकर*\n*_शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन_*\n*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले पहा आजची जिल्ह्यातील रुग्णसंख्या\n७३ व्या स्वातंत्र्यदिनी कोविड योद्धय़ांचा सन्मान केला: अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी...\nपरळीत कोरोना तपासणीसाठी आलेल्या व्यक्तींचे हाल\nशेतीच्या मशागतीची व अन्य पूरक कामे करण्याची परवानगी : ना. वडेट्टीवार\nकोरोना चा थेट परिणाम हा शेतकरी वर्गावर संत्रा,टरबूज,आणि फोल्ट्���ी उद्योगाला लाखोंचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/yavatmal-sports-day.html", "date_download": "2021-06-21T07:05:40Z", "digest": "sha1:UF4LQEUBXCFALBPHJCW3YZYQQEENG7EH", "length": 17454, "nlines": 111, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "पाठ्यपुस्तकातील एका पाठाने ‘ती’ला बनविले हॉकीपटू - KhabarBat™", "raw_content": "\nHome यवतमाळ पाठ्यपुस्तकातील एका पाठाने ‘ती’ला बनविले हॉकीपटू\nपाठ्यपुस्तकातील एका पाठाने ‘ती’ला बनविले हॉकीपटू\n- मुलगा बनला वेटलिफ्टर\n- ती देते निशूल्क प्रशिक्षणाचे धडे\nयवतमाळ : शालेय जिवनात अनेक शिक्षण घेतात. शिक्षण घेतांना अनेक संत, महात्म्य, क्रीडा विश्वात नाव कमविलेल्या दिग्गजांचे पाठ आपण गिरवितो. पाठ शिकतांना पाठातील महात्म्याचे आदर्श घेण्याचे उदाहरण क्वचितच आढळते. अशाच यवतमाळ येथील एक महिला शालेय जिवनात पाठ्यपुस्तकातून मेजर ध्यानचंद यांचा आदर्श घेत हॉकीपट्टू बनली. एवढेच नव्हे तर तीने चक्क शेकडो विद्यार्थ्यांना हॉकीचे निशुल्क प्रशिक्षण दिले. इतक्या वर ती न थांबता स्वत:च्या मुलाला क्रीडा क्षेत्रात वेटलिफ्टर बनविले. २९ ऑगस्ट रोजी क्रीडा दिनी यांचा आदर्श घेण्याची इतराना आवश्यकता आहे.\nमनीषा सुहास आकरे असे हॉकीपटू बनलेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांनी आजपर्यंत विविध स्तरावर यवतमाळचे नावलौकीक केले आहे. त्यांची हॉकी खेळ खेळण्याची सुरुवात झाली ती वयाच्या १३व्या वर्षांपासूनच. त्यांनी स्वत:ला या खेळामध्ये इतके झोकून दिले की राष्ट्रीय हॉकी मिनी ऑलंपीक स्पर्धेत त्या महाराष्ट्राच्या हॉकीचमू मध्ये महत्व पूर्ण खेळाडू म्हणून सहभागी होत्या. भारतीय महिला चूल आणि मूल यामध्ये रमलेली अबला नसून ती जागतिक क्रीडा क्षेत्रात आपल्या देशाची प्रतिमा उंचावत आहे. हे अनेक महिला खेळाडूंनी सिध्द केलेले आहे.\nदहा वर्षांपासून मनिषा आकरे यवतमाळ शहरातील हॉकीपटूंना निशुल्क प्रशिक्षण देत आहेत. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्ताने २९ ऑगस्ट क्रीडा दिनी मोठ्या प्रमाणात साजरा करून वर्षभर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-यांचा गौरव देखील करतात. उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन त्यांच्या अकदामीच्यावतीने करण्यात येते. हॉकी संघटनेच्या सब ज्यूनियरच्या कमिटीमध्ये सिलेक्टर म्हणून कार्यरत आहे. एवढेच नव्हे तर यवतमाळ शहरातील एका चौकाला मेजर ध्यानचंद चौक हे नाव देण्यासाठी प्रयत्न देखील केले आणि यशस्वी झाल्या. मनिषा आकरे यांची हॉकी या खेळाबद्दलची तळमळ बघून अनेक नवोदित हॉकीपटू यवतमाळ शहरातून घडतील आणि यवतमाळचे नाव हॉकी खेळात नक्कीच मोठे करतील अशी आशा यवतमाळकर क्रीडा रसिक बाळगून आहेत.\nमनीषा आकरे यांनी हॉकी खेळात केलेली कामगिरी\nमहिला हॉकी नॅशनल राची (झारखंड) येथील झालेल्या हॉकी स्पर्धेत त्या संघाच्या कर्णधार होत्या. शालेय स्तरावरील हॉकीच्या नॅशनल टीम मध्ये सुध्दा त्यांचा सहभाग होता. ज्यूनियर युनिव्हर्सिटी नॅशनल लेव्हल स्पर्धेत चार वेळेस सहभाग होता. महिला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत एअर इंडियाकडून ऑल इंडिया हॉकी फेडरेशन कप चे आयोजन बँकॉक मध्ये करण्यात आले होते. त्या चमू मध्ये मनिषा आकरे खेळाडू होत्या. एअर इंडियाच्या करार तत्त्वावर तीन वर्ष त्या खेळत होत्या. मनाशी बाळगलेली जिद्द त्यांना कुठे थांबू देत नव्हती त्यातून सुरुवात झाली यवतमाळ येथे हॉकी अकादमीच्या माध्यमातून अनेक हॉकीपटू घडविण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे. बाबाजी दाते हॉकी अकादमीची खेळाडू कु. सायली वझाडे हिने वयाच्या १७ वर्षे वयोगटात शालेय महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघात गोलकीपर म्हणून उत्कृष्ट कामगिरी करीत इतिहासात यवतमाळ जिल्ह्याला पहिल्यांदा रौप्य पदक प्राप्त करून दिले. त्यासाठी मनिषा आकरे यांनी प्रशिक्षक म्हणून खूप परिश्रम घेतले होते. विदर्भ हॉकी असोसिएशन तर्फे विदर्भाची सब ज्यूनियर मुलींची टिम हॉकी इंडियाची नॅशनल खेळायला आसाम कलियाबोर येथे गेली होती. त्यात यवतमाळच्या ६ मूली सहभागी झाल्या आणि त्या चमूच्या प्रशिक्षक म्हणून मनिषा आकरे यांची निवड णाली होतभ. पहिलयांदाच विदर्भाच्या चमूने इतिहास घडवत सेमीफायनलपर्यंत पोहोचली होती.\nबघितले आणि शिकण्याची इच्छा झाली : देवांशू आकरे (वेटलिफ्टर)\nबाळाचे पाय पाळण्यात दिसतात. मात्र खेळाशी तिळमात्र संबंध नसलेला देवांशू आकरे तल्लख बुध्दीमत्तेचा विद्यार्थी अशी त्याची ओळख होती. १०वीत शिक्षण घेतांना आईनेच वेटलिफ्टींगकडे वळण्याचा सल्ला दिल्ला. आईच्या सल्ल्यानेच वेटलिफ्टींग सामने बघण्यासाठी गेला. सामने बघितल्यानंतर त्याला आपणही वेटलिफ्टींग शिकावे अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. त्यानंतर जिम गाठून कोचींग क्लासेस करीत वेटलिफ्टींगचे धडे गिरविले. रात्रंदिव��� मेहनत घेत आपले स्वप्न साकारण्याचा प्रयत्न केला. स्वप्नाला मेहनतीची जोड मिळाल्यास काहीही शक्य होते हे त्याने सिध्द करून दाखविले. त्याने शालेय राज्य स्तरावर तीसरी रँक मिळविली. आणि संपूर्ण भारतात आंतरविद्यापीठ स्तरावर १० व्या क्रमांकावर होता. यासाठी तो दररोज मेहनत करीत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात अनेक खेळाडू घडू शकतात मात्र आई-वडिलांनी मुलांचे भविष्य म्हणून स्पर्धात्मक खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोण ठेवायला पहिजे असेही तो यावेळी म्हणाला.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑ���स्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-northern-grid-fails-supply-severely-hit-3590809-NOR.html", "date_download": "2021-06-21T06:49:02Z", "digest": "sha1:TTGBI5LBSKTM7P4WFU7FNQ5LA3I45NVI", "length": 8460, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "northern grid fails, supply severely hit | उत्तर भारतात वीज पूरवठा ठप्प, जनता खोळंबली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउत्तर भारतात वीज पूरवठा ठप्प, जनता खोळंबली\nनवी दिल्ली - टीम अण्णाचे सदस्य संजय सिंह यांनी जंतर-मंतर येथे दावा केला की, नॉर्दन ग्रीडमधील बिघाड, हे केंद्र सरकारने घडवून आणलेले कारस्थान आहे. टीम अण्णाचे आंदोलन थोपवण्याचा हा कट आहे. केंद्र सरकारने जाणीवपूर्वक वीज पुरवठा खंडीत केला आहे. जनता अण्णांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये यासाठी केलेले हे कारस्थान आहे. कुमार विश्वास म्हणाले, वीज पुरवठा खंडीत झाल्याने रेल्वे आणि मेट्रो सेवा विस्कळीत झाली आहे. लोक आंदोलनाकडे फिरकू नयेत यासाठीच हे करण्यात आले आहे.\nदरम्यान, केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ६० टक्के वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असून पुढील दोन तासात उर्वरित भागातही वीज पुरवठा सुरु होईल. सोमवारी ११ च्या सुमारास आयोजित पत्रकार परिषदेत ऊर्जामंत्री म्हणाले, अशा घटना या कधीतरी होत असतात. जवळपास १० वर्षानंतर अशी घटना घडली आहे. मात्र, असे का घडले याचा उलगडा त्यांनी केला नाही.\nशिंदे म्हणाले, दहा वर्षांपूर्वी जेव्हा मध्यरात्री ग्रीडमध्ये बिघाड झाला होता तेव्हा दुस-या दिवशी चार वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडीत होता. यावेळी मात्र सकाळी साडे आठ वाजता अनेक भागात वीज पुरवठा पुर्ववत करण्यात यश आले आहे. ते म्हणाले, इस्टर्न आणि वेस्टर्न ग्रीडवरुन वीज घेण्यात आली आहे आणि परिस्थिती पुर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.\nरविवारी रात्री अडीच वाजेपासून उत्तर भारतातील ९ राज्यातील वीज पुरवठा ठप���प आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, चंदीगड, जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली येथे वीजेचे संकट निर्माण झाले आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदेंनी दिलेल्या माहितीनूसार आग्रा शहराजवळ असलेल्या नॉर्दन ग्रीडमध्ये बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा ठप्प झाला आहे.\nसोमवारी सकाळी ९ च्या सुमारास काही शहरांमध्ये वीज पुरवठा सुरु करण्याता आला आहे. त्यात जयपूर, रोहतक, चंदीगडचा काही भाग, लखनऊ आणि वाराणसी यांचा समावेश आहे. दिल्ली ट्रांस्कोचे जनसंपर्क अधिकारी ऋषिराज म्हणाले, दिल्लीतिल ६० टक्के भागात वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.\nएनटीपीसीच्या अधिका-यांचे म्हणणे आहे की, नॉर्दन ग्रीड मधील तांत्रिक बिघाड दुपारी दोन पर्यंत दुरुस्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच वीज पुरवठा सुरळीत होईल.\nवीजेआभावी उत्तर भारतातील अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्या आहेत. दिल्लीतील ६ जलशुद्धीकरण केंद्रापैकी ३ ठप्प झाले आहेत. मेट्रोच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनूसार दिल्ली- एनसीआर मेट्रो प्रभावित झाली आहे. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास २५ टक्के मेट्रोसेवा सुरु करण्यात आली असून ९ पर्यंत ६० टक्के सेवा सुरु होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, परिस्थिती सामान्य होण्यासाठी वेळ लागणार आहे. रस्त्यावरील सिग्नल यंत्रणाही बंद असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.\nदिल्लीच्या अतिमहत्त्वाच्या भागात ३०० मेगावॉट पुरवठा दिला गेला आहे. दिल्लीत जवळपास ३५००-४००० मेगावॉट वीजेची अवश्यकता असते.\n10 रुपयांच्या रिचार्जवर गावात 9 तास अखंड वीज\nकचर्यापासून वीज: प्रकल्पासाठी चारही दिशांना जागा घेण्याची सूचना\nग्राहकांना वीज बिलाचा शॉक लगा, लगा, लगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/swachh-shakti-2019-rural-women-champions-for-swachh-bharat/", "date_download": "2021-06-21T06:05:27Z", "digest": "sha1:SMC4GZH3YLDDP4EXABWSZ2DUAOIBLRVF", "length": 11592, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "स्वच्छ शक्ती 2019 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्या उद्घाटन देशभरातल्या महिला सरपंचांचा होणार सत्कार | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून र��जी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nस्वच्छ शक्ती 2019 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्या उद्घाटन देशभरातल्या महिला सरपंचांचा होणार सत्कार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हरियाणातल्या कुरुक्षेत्रला भेट देणार आहेत.स्वच्छ शक्ती 2019 या महिला सरपंचांच्या परिषदेला पंतप्रधान उपस्थित राहणार असून आहेत.स्वच्छ शक्ती 2019 पारितोषिके त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. कुरुक्षेत्र इथे स्वच्छ सुंदर शौचालय प्रदर्शनाला ते भेट देणार असून जनसभेलाही ते संबोधित करणार आहेत.हरियाणातल्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. स्वच्छ शक्ती 2019 या राष्ट्रीय कार्यक्रमात,स्वच्छ भारत अभियानात ग्रामीण महिलांनी बजावलेली नेतृत्व भूमिका यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.देशभरातल्या महिला सरपंच आणि पंच या वेळी उपस्थित राहणार आहेत.\nहेही वाचा :- पर्यावरण -हास प्रकरणी उरणचे तहसीलदार व रायगड जिल्हाधिकारी यांना उरण सामाजिक संस्थेने बजावली कायदेशीर नोटिस.\nपेय जल आणि स्वच्छता मंत्रालयाने,हरियाणा सरकारच्या सहकार्याने,स्वच्छ शक्ती 2019 चे आयोजन केले आहे.स्वच्छ भारत अभियानात,ग्रामीण भागात,अवलंब करण्यात आलेल्या उत्तम प्रथा यावेळी मांडण्यात येतील.स्वच्छ भारत आणि नुकत्याच राबवण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर शौचालय मोहिमेतली कामगिरी यावेळी दर्शविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 मध्ये स्वच्छ शक्ती कार्यक्रमाला,गुजरात मधल्या गांधीनगर इथे सुरवात केली. स्वच्छ शक्ती-2018 हा स्वच्छ शक्ती विषयक दुसरा कार्यक्रम उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथे झाला होता.\n← पर्यावरण -हास प्रकरणी उरणचे तहसीलदार व रायगड जिल्हाधिकारी यांना उरण सामाजिक संस्थेने बजावली कायदेशीर नोटिस.\nशाश्वत विकासासाठी सर्व राष्ट्रांकडून अभूतपूर्व सहकार्याची गरज →\nपारसिकनगर, डोंबिवली गणेशघाट भागात अवैध रेतीसाठीचे ४३ हौद तोडले\nशहापूर येथे शासकीय योजनांचे शिबीर एकाच ठिकाणी मिळणार अनेक योजनांचा ल���भ\nदेशाच्या कल्याणात शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची – उपराष्ट्रपती\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://satyakamnews.com/homepage-newspaper/", "date_download": "2021-06-21T06:58:10Z", "digest": "sha1:X5REWW4LLJSJU4QCIS6PDPNIAD3OQD52", "length": 27866, "nlines": 373, "source_domain": "satyakamnews.com", "title": "Homepage – Newspaper | satyakamnews.com", "raw_content": "\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nसोलापूर महापालिकेत एक वार्ड पद्धतीने आगामी निवडणूक\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न\n���्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nसोलापूर महापालिकेत एक वार्ड पद्धतीने आगामी निवडणूक\nसरकारने विरोध केला तरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी होणार, आपण देखील यात एक दिवस सामील होणार : गोपिचंद पडळकर\nसाहेब आत्ता जुळवून घ्या पुढचा काळ फार कठीण आहे:-आ.प्रताप सरनाईक\nसोमनाथ माळी यांची इस्रो अंतराळ संस्थेत निवड झाल्याबद्दल मनसेच्या वतीने यथोचित सन्मान..\nबार्शी – कुर्डूवाडी रोडवर भीषण अपघात | दोन जन जागीच ठार,...\nv=8Y1NNjSepbc बार्शी – कुर्डूवाडी रोडवर वांगरवाडी नजीक ट्रक आणि छोटा हत्ती वाहनाचा भीषण अपघात झाला आहे, यामध्ये २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ९...\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर तलावात ड्रेनेजचे पाणी येत असल्यामुळे भाविकांमध्ये संताप निर्माण झाला असून,...\nहरिभाऊ पवार टेलर यांचे निधन\nलेबर फेडरेशनचे व खाण चालकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – आ. समाधान...\nपंढरपूरमधील प्राध्यापक दत्तात्रय काळेल यांनी शरद पवारांवर केली पीएचडी\nपंढरपूरमधील संतपेठमध्ये ऑटोरिक्षामध्ये अवैध गँस भरताना लागली भीषण आग\nमहेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा अखेर मुहूर्त ठरला\nमहेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा अखेर मुहूर्त ठरला सोलापूर // प्रतिनिधी महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेसह इतर पक्षातील विद्यमान 14 ते 15 नगरसेवक सोबत येतील. तसेच आगामी महापालिका...\nमहाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागात होणार भरती (आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी...\nकॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते, खा. राहुलजी गांधी यांच्या वाढदिवस निमित्त राहुलजी गांधी...\nपंढरपूरमधील मुस्लीम कब्रस्तान समस्यांच्या विळख्यात | टिपू सुलतान युवक संघटनेकडून नगरपालिकेला...\nमंगळवेढा – ३० हजारांची लाच घेतल्याचा आरोप असणारा पोलीस बेपत्ता |...\nशहरातील रूग्णालयांनी जादा आकारलेले 2 कोटी अडीच लाख केले कमी लेखापरीक्षकांनी वाचविले कोरोना रूग्णांचे पैसे\nबार्शी – कुर्डूवाडी रोडवर भीषण अपघात | दोन जन जागीच ठार, तर नऊ जन गंभीर जखमी\n9 वारकरी संघटनांनी एकत्र येऊन घेतला ठोस निर्णय केले ���ायदळ दिडी सोहळ्याचे आयोजन\nआषाढी एकादशीला दहा मानाच्या पालख्यांचा एसटी तूनच प्रवास – परिवहन मंत्री ॲड.अनिल परब\nकोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचेही सर्व्हेक्षण करा- जिल्हाधिकारी शंभरकर\nपंढरपूरच्या आषाढी यात्रेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व वारकरी संप्रदाय यांच्या बैठकीत मोठा निर्णय\nदिलीप सोपल यांचे थेट साधला थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद\nदिलीप सोपल यांचे थेट साधला थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद सोलापूर // प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट झूम कॉलद्वारे बार्शीचे...\nचोवीस तारखेपर्यंत पायी वारीचा फेरविचार न झाल्यास माझी वारी माझी जबाबदारी...\nचोवीस तारखेपर्यंत पायी वारीचा फेरविचार न झाल्यास माझी वारी माझी जबाबदारी या नेमाने पायी वारी करणार आहोत विश्व वारकरी सेनेचा सरकारला 24 जून पर्यंत अल्टिमेटम वृत्तसंस्था...\nआषाढी वारी सोहळ्यात आणखी शिथिलता आणण्याचा विचार सुरु:- उपमुख्यमंत्री अजित पवार\nपंढरपूर – निर्घुण हत्या करून मृदेह टाकला कॅनोलमध्ये | पोलिसांनी लावला...\nआता इथुन पुढे ए टि एम पैसे काढणे महागात पडू शकते\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत दक्ष रहा:पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते करकंब मध्ये ‘डॉ.बी.पी. रोंगे क्लिनिक’चे उदघाटन संपन्न ‘एक तर ग्रामीण भागातील स्त्री ही लांब अंतरावर...\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nसोलापूर महापालिकेत एक वार्ड पद्धतीने आगामी निवडणूक\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निव���ी संपन्न\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीणा आम्ही आता इथून पुढे स्वतंत्र लढणार:- नानाभाऊ...\nहरिभाऊ पवार टेलर यांचे निधन\nराष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते भगिरथ भालके यांच्या वतीने पंढरपूर नगरपरिषदेला निवेदन\nपंढरपूर येथे दिंडी चालकांना जाण्यासाठी परवानगी द्यावी\nराज ठाकरेंच्या वाढदिवसांचे औचित्य साधत वृध्द माता-पित्यांना कपडयांचे वाटप\n“माझे रोप माझी जबाबदारी” अभियानास सोलापूरकर नागरिकांचा प्रतिसाद\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nसोलापूर महापालिकेत एक वार्ड पद्धतीने आगामी निवडणूक\nसरकारने विरोध केला तरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी होणार, आपण...\nसाहेब आत्ता जुळवून घ्या पुढचा काळ फार कठीण आहे:-आ.प्रताप सरनाईक\nसोमनाथ माळी यांची इस्रो अंतराळ संस्थेत निवड झाल्याबद्दल मनसेच्या वतीने यथोचित...\nबारावीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी, आज महत्त्वाची बैठक\nसोलापूर जिल्हाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल\n#pandharpur पंढरपुरात करणी,टोचलेले लिंबू,काळी बाहुली एका महिलेच्या दारात..\n#Solapur | मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश ४ जुलैला पहायला मिळणार: नरेंद्र पाटील...\n#pandharpur आ.प्रशांत परिचारक यांना भाजपकडून पुनश्च संधी\n#Solapur | सोलापूरात कंबरतलाव येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला..\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये कोविड उपाय योजनाबाबत आढावा बैठक..\n#PANDHARPUR | कृष्णा-भीमा स्थिरीकरणाबाबत पालकमंत्र्यांची प्रतिक्रीया..\n#Mumbai रामनामाचा वापर करून विविध राजकीय व आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न-ना. जयंत पाटील...\nदरोङ्याच्या गुन्ह्यातील १३ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईःपो.नि.सर्जेराव पाटील...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nसंजय गांधी निराधार,श्रावणबाळ सेवा योजनेतील 165 प्रकरणे मंजूर\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप...\nकोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचेही सर्व्हेक्षण करा- जिल्हाधिकार��� शंभरकर\nनवा आदेश; हाॅटेल, बार, माॅल पूर्ण खुले, विवाह समारंभाला १०० लाेकांचे...\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/35565", "date_download": "2021-06-21T07:49:34Z", "digest": "sha1:JV3XF75EFNY44GV3QIKOFEMVZ5VOZ65R", "length": 8113, "nlines": 44, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "माणूस घडवण्याआधी : खंड २ | गोष्ट फार जुनी आहे !!| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nगोष्ट फार जुनी आहे \nएक माणूस तीर्थयात्रेला निघाला होता. एकटाच होता. पायाखाली वाट तुडवत , मजल दरमजल करत त्याला एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पोचायचे होते. वेगवेगळे संकल्प मनाशी घेऊन, असंख्य विचारांचे ओझे घेऊन, संसाराच्या आठवणीत रमत गमत तो चालला होता.\nएखादा माणूस कितीही खराखुरा भाविक असला, तरी मोह नावाची गोष्ट त्याला सोडत नाही. किंवा देवावर थोडासा अविश्वास असेल कदाचित... म्हणून त्याच्या मनात\nअनेक शंका येत होत्या. अशीच एक शंका त्याच्या मनात आली कि, त्या ठिकाणी गेल्यावर आपली चप्पल चोरीला गेली तर काय करायचे .. कारण त्या क्षेत्राच्या ठिकाणी त्याला दहा दिवस उत्सवासाठी राहायचं होतं. मग त्याला वाटलं , आपण तिथे नकोच न्यायला चप्��ल.. त्या तीर्थाच्या अलीकडे एक मैलभर अंतरावर त्याने ती चप्पल एका मोठ्या दगडाखाली लपवली. आणि तो अनवाणी चालू लागला. पुन्हा शंका आली मनात, चप्पल ठेवली खरी.. पण परत आल्यावर दगड कसा सापडणार कारण त्या क्षेत्राच्या ठिकाणी त्याला दहा दिवस उत्सवासाठी राहायचं होतं. मग त्याला वाटलं , आपण तिथे नकोच न्यायला चप्पल.. त्या तीर्थाच्या अलीकडे एक मैलभर अंतरावर त्याने ती चप्पल एका मोठ्या दगडाखाली लपवली. आणि तो अनवाणी चालू लागला. पुन्हा शंका आली मनात, चप्पल ठेवली खरी.. पण परत आल्यावर दगड कसा सापडणार मग त्याने पटकन येऊन त्या दगडावर जवळ असलेला शेंदूर फासला आणि तो निघाला.\nतो तीर्थाच्या ठिकाणी पोचला. दर्शन घेतले. उत्सवात सहभागी झाला. सगळे पूजाविधी यथासांग पार पडले. दहा दिवस आनंदमय वातावरणात सगळे पार पाडून तो परतीच्या प्रवासाला निघाला. मैलभर चालून आल्यावर त्याला चपलेची आठवण आली. आणि तो चप्पल ठेवलेला दगड शोधू लागला. पण त्याला तो दगड सापडेचना. त्याला नवीकोरी चप्पल गमावल्याचे दुःख झाले.\nआणि अचानक त्याला एका ठिकाणी गर्दी दिसली. तो तिथे जाऊन पाहू लागला, तर एका देवाभोवती अनेक लोक उभे राहून दर्शन घेत होते. त्यानेही दर्शन घेतले आणि माझी चप्पल सापडू दे, म्हणून प्रार्थना केली. संध्याकाळ झाली, गर्दी कमी झाली. तो तिथेच थांबला.आणि त्या देवाखाली त्याला चप्पल सापडली. मग सगळा गोंधळ त्याच्या लक्षात आला. मनाशीच हसला आणि रात्र झाली म्हणून त्याच देवाला डोके टेकवून झोपला. सकाळ झाली, लोक पुन्हा दर्शनाला आले. पाहतात तर काय, हा मनुष्य देवाला टेकून झोपलेला.. लोकांना राग आला. त्यांनी त्याला मारायला सुरुवात केली. तो ओरडता ओरडता तो दगड आहे, असे म्हणाला, तेव्हा तर लोकांचा प्रक्षोभ झाला. बेदम मार देवून त्यांनी त्याचा जीव घेतला.\nगोष्ट संपली नाही. त्या ठिकाणी अनेक लोक येऊ लागले. दक्षिणा घेणारे तयार झाले. वर्गण्या. देणग्या जमा करून मंदिर तयार झाले. नवसाला पावू लागला देव. लोकांची रीघ लागत राहिली. अशातच कुणाला तरी मेलेला माणूस देवाचा अंश असल्याचा साक्षात्कार झाला. झालं... त्याचंही मंदिर तयार झालं.. भक्तांचा ओघ वाढत राहिला. जागृत देवस्थान म्हणून नावलौकिक वाढू लागला. यात्रा उत्सव भरू लागले आणि माणसाच्या उद्धारासाठी आणखी एक ठिकाण नावारूपाला आलं .\nश्रद्धा असुद्या रे बाबांनो.... पण सत्य पडताळून पा��त जा. बुद्धीच्या कसोटीवर जे उतरेल तेच स्वीकारा. आणि आणखी एक महत्वाचं... कुठेही दर्शनाला, फिरायला गेलात, तर चप्पल हरवली तरी चालेल, पण कुठेही काढून ठेवू नका. कारण हरवलेली चप्पल मिळेल, पण माणूस हरवत राहिला, तर खूप कठीण होत जातं शोधायला...\nलेखं - रवि मेमाणे(पुणे)\nमाणूस घडवण्याआधी : खंड २\nगोष्ट फार जुनी आहे \nपुरूषांनो, एव्हढं करून दाखवा \nदेव - सखा की बागुलबुवा \nमाझ्या आजीशी झालेला माझा संवाद... (खास खान्देशी बोली भाषेत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/36456", "date_download": "2021-06-21T06:44:42Z", "digest": "sha1:DVIK7O57FPUQNO62436VN6NKZ66J6I6X", "length": 2295, "nlines": 38, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भारतातील या मंदिरांमध्ये होतात तांत्रिक क्रिया | काळभैरव मंदिर, मध्य प्रदेश| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकाळभैरव मंदिर, मध्य प्रदेश\nया मंदिरात भैरवाची श्याममुखी मूर्ती आहे. तांत्रिक कार्यासाठी हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. देशभरातून अनेक तांत्रिक आणि अघोरी सिद्धीसाठी या ठिकाणी येतात.\nकालभैरवास नैवेद्य म्हणून फुले आणि देशी दारू प्रिय आहे\nभारतातील या मंदिरांमध्ये होतात तांत्रिक क्रिया\nवैजनाथ मंदिर, हिमाचल प्रदेश\nज्वालामुखी मंदिर, हिमाचल प्रदेश\nखजुराहो मंदिर, मध्य प्रदेश\nकाळभैरव मंदिर, मध्य प्रदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/38832", "date_download": "2021-06-21T07:27:36Z", "digest": "sha1:HILYFECDY7WZTRT6TIQSAAZJXU56CERF", "length": 2918, "nlines": 36, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "जाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य | भूमिका | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकर्माने वर्ण किंवा जाती व्यवस्था जन्माने वर्ण नाही, प्राचीन काळी जेव्हा बालक समिधा हातात घेऊन गुरुकुलात जात असे तेव्हा कर्माने वर्ण ठरवला जात असे, म्हणजे बालकाची कर्म, गुण, स्वभाव यांची पारख करून गुरुकुलात भालाकाचा वर्ण निर्धारित केला जात असे. जर बालक ज्ञानी आणि बुद्धिमान असेल तर ब्राम्हण, जर निदर आणि बलवान असेल तर क्षत्रिय इत्यादी. म्हणजेच एका ब्राम्हणाच्या घरात क्षुद्र किंवा एका क्षुद्राच्या घरात ब्राम्हण जन्माला येऊ शकत होता. परंतु पुढे हळू हळू ही व्यवस्था लोप पावली आणि जन्माने वर्ण व्यवस्था आली, आणि हिंदू धर्माच्या पतनाला सुरुवात झाली.\nजाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य\n'भृगु संहिता' मधील संदर्भ\nआपस्तम्ब सूत्र मधील संदर्भ\nवर्ण परिवर्तनाची काही उदाहरणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/mla-dr-sudhir-tambe-informed-20-cent-subsidy-has-been-sanctioned-non-subsidized-schools", "date_download": "2021-06-21T07:13:59Z", "digest": "sha1:DAEBANVWYFS2NCFNFWZB7WB7O7Y7AVDQ", "length": 17526, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राज्यातील विनाअनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान", "raw_content": "\nडॉ. तांबे म्हणाले, गेल्या अनेक दिवसापासून विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून 2014 साली, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुदान मंजूर केले होते.\nराज्यातील विनाअनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान\nसंगमनेर (अहमदनगर) : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात नुकत्याच झालेल्या बैठकीत, राज्यातील विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्ग तुकड्या व शाळांना 20 टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तसेच 20 टक्के अनुदान सुरू असलेल्या शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर करण्यात आल्याची माहिती नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.\nडॉ. तांबे म्हणाले, गेल्या अनेक दिवसापासून विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून 2014 साली, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुदान मंजूर केले होते. मात्र मध्यंतरीच्या काळात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने लादलेल्या जाचक अटींमुळे अनुदान रखडले होते. फडणवीस सरकारने अनुदानाचे प्रचलित नियम रद्द केल्याने, विनाअनुदानित शिक्षकांची खऱ्या अर्थाने फरफट सुरू झाली.\nयासाठी शिक्षक संघटनांनी केलेली आंदोलने, उपोषणे व मोर्चानंतरही सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर या अनुदानातील त्रुटींसाठी सरकारने तातडीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने विचार विनिमयातून सर्व जाचक अटी रद्द केल्याने मागील बैठकीत सर्व शाळांना अनुदानाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी वित्त मंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सहकार्य केले.\nया कामासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, समितीचे अध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री वर्षा गायक���ाड, आमदार एकनाथ शिंदे, अमित देशमुख, डॉ. सुधीर तांबे, विक्रम काळे, दत्तात्रय सावंत, बळीराम पाटील, सतीश चव्हाण, श्रीकांत देशपांडे यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल सर्व शिक्षक संघटना, विना अनुदानित कर्मचारी संघटनांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.\nसंपादन - सुस्मिता वडतिले\n बायकोचे वर्षश्राध्द घातल्यानंतर 'तीच' बायको पंधरा वर्षांनतर नवऱ्याला भेटते तेव्हा..\nनाशिक / इंदिरानगर : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोकनवाडी हे छोटे गाव ..कुटुंबियांपासुन पंधरा वर्षांपूर्वी दुरावलेली भीमाबाई जाधव (वय.60) ही वृद्धा, शोध घेऊन देखील न सापडल्याने आणि एक दिवस त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे अशी बातमी मिळाल्याने पती खंडू जाधव आणि नातलगांनी त्यांचे दशक्\nविधवा अंगणवाडी सेविकेला व्हॉटसअप बंधूचा अडचणीत मदतीचा हात\nपारनेर (अहमदनगर) : तालुक्यातील एका विधवा व अतीशय गरीब परस्थीती असलेल्या अंगणवाडी सेविकेचा मुलगा आजारी पडला त्यासाठी औषोधोपचाराचा मोठा खर्च कसाबसा केला. त्यातच तिचे दुर्देव तिच्या वडीलांना बैलाने मारले व खूबा मोडला त्यांच्या शस्त्रक्रीयेसाठी डॉक्टरांनी एक लाख रूपयांचा खर्च सांगीतला.\n आठ गावांसाठी वरदान ठरलेल्या प्रकल्पातून अजून आवर्तनाची मागणी नाही\nसंगमनेर (अहमदनगर) : अकोले व संगमनेर तालुक्यांतील आठ गावांसाठी वरदान ठरलेल्या, एक हजार 60 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या आढळा मध्यम प्रकल्पात आज एक हजार 29 दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध आहे.\nनगर तालुक्यातही आमदार नीलेश लंके यांचाच डंका\nनगर तालुका ः गावाचा एकोपा ,एकसंघ पणा हा गावाचा आत्मा आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत भावकित, गावात संघर्ष उभा राहतो, पाच वर्षे रक्ताची नाती असणारे ,मित्र असणारे ऐकमेकांचे शत्रू बनतात. निवडणुकांमधून पुढाऱ्यांचे राजकारण सुरू रहाते पण गावचे गावपण संपून जाते.त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध कर\nतब्बल 240 वर्षे अज्ञातवासात राहिलेल्या पूर्वजांच्या स्मृतीस्थळाच्या दर्शनाने अंगावर काटा फुलला\nसंगमनेर (अहमदनगर) : पिढ्यानपिढ्या आमच्या घराण्यातील कर्तृत्ववान स्त्री भवानीबाईबद्दलच्या चर्चा लहानपणापासून कानावर पडत होत्या. मात्र तिच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नव्हती. मात्र मंगळवारी प्रत्यक्ष समाधीस्थळाचे दर्शन घेताना, मनात असंख्य भावभावनांचा कल्लो��� माजून अंगावर शहारा आला होता. 240 व\nबोटा येथील एका तरूणाची दुचाकी गेली चोरीला\nबोटा (अहमदनगर) : गेले काही महिन्यांपासून दुचाकी चोरीचे प्रकार अद्यापही सुरू असताना शनिवारी संगमनेर तालुक्यातील बोटा येथील अक्षय कालीदास शेळके या तरूणाची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना शनिवार (14 नोंव्हेबर) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.\nआमदार, खासदारांचे सेवानिवृत्ती वेतन बंद करण्याची मागणी\nसंगमनेर (अहमदनगर) : कोरोनामुळे संपूर्ण जगासह देशातही आर्थिक मंदी पसरली असून देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. विश्व बॅंकेसह विविध देशांकडून घेतलेल्या कर्जाच्या गर्तेत देश सापडला आहे. यातून सावरण्यासाठी आमदार, खासदारांना आजीवन देण्यात येणाऱ्या विविध सेवा सवलती व सेवानिवृत्ती वेतन, विशेष कायदा\nआली आली एसटीची पॅकेज टूर आली, थेट गावात घ्यायला येणार बस\nनगर ः पर्यटनासह तीर्थदर्शन करण्याची अनेकांच्या मनात इच्छा असते. मात्र वेळ व पैशांचे गणित जुळत नसल्याने मनातील इच्छा मनातच राहत होत्या. अशाच लोकांच्या मनातील स्वप्न पूर्ण करण्याचे काम आता राज्य परिवहन महामंडळाच्या नगर विभागाने \"पॅकेज टूर'च्या माध्यमातून हाती घेऊन उत्पन्न वाढीचे प्रयत्न\nGram Panchayat Election: अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण\nसंगमनेर (अहमदनगर) : तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, 18 जानेवारी रोजी निकाल घोषित होणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवासाठी प्रशासन सज्ज झाले असून, निवडणुकीच्या कामात सहभागी होणारे दोन हजार 60 अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मंगळवारी प्रथम प्रशिक्षण देण्यात आले आहे\nमाजी ग्रामपंचायत सदस्यावर चाकू हल्ला; हॉटेल मालकासह संशियतांना जामीन\nसातारा : केसुर्डी (Kesurdi) येथील माजी ग्रामपंचायत सदस्यावर एका हॉटेल मालकाने चाकूने हल्ला करीत गंभीर जखमी केल्याची घटना नुकतीच घडली. या हल्ल्यात माजी ग्रामपंचायत सदस्यांसह अन्य गटांतील तिघे जखमी झाले आहेत. या मारामाराची दखल घेत शिरवळ पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरून हॉटेल मालकासह दोन्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/business/if-you-get-message-bank-dont-ignore-it-mistake-otherwise-punitive-action-may-be-taken-a301/", "date_download": "2021-06-21T06:09:47Z", "digest": "sha1:NOG6AHEC7KTPQSU27DOPQENOZQCWC36L", "length": 18779, "nlines": 132, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बँकेकडून हा मेसेज आल्यास चुकूनही करू नका दुर्लक्ष, अन्यथा होऊ शकते दंडात्मक कारवाई - Marathi News | If you get this message from the bank, don't ignore it by mistake, otherwise punitive action may be taken | Latest business News at Lokmat.com", "raw_content": "\nराम मंदिरमुंबई मान्सून अपडेटउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीससंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\nबँकेकडून हा मेसेज आल्यास चुकूनही करू नका दुर्लक्ष, अन्यथा होऊ शकते दंडात्मक कारवाई\nBanking Sector News : सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने पँंन-आधार लिंक करण्यासाठीची अंतिम तारीख वाढवून ३० जून २०२१ ही निश्चित केली आहे. मात्र टॅक्स विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही अखेरची मुदतवाढ आहे.\nबँकेकडून हा मेसेज आल्यास चुकूनही करू नका दुर्लक्ष, अन्यथा होऊ शकते दंडात्मक कारवाई\nनवी दिल्ली - तुम्ही तुमचं पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक केलं का जर केलं नसेल तर त्वरित पँनकार्ड आधार कार्डशी त्वरित लिंक करून घ्या. कारण आता पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी देण्यात आलेली मुदत वाढण्याची शक्यता नाही आहे. तसेच पँन-आधार लिंक न केल्यास दंडात्मक कारवाईसुद्धा होऊ शकते. आता बँका पॅनकार्ड आधार कार्ड सोबत लिंक करून घेण्यासाठी मेसेज आणि मेल पाठवत आहेत. असे मेसेज वा मेल आला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तसे केल्यास आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागू शकतो.\nसेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने पॅन-आधार लिंक करण्यासाठीची अंतिम तारीख वाढवून ३० जून २०२१ ही निश्चित केली आहे. मात्र टँक्स विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही अखेरची मुदतवाढ आहे. आता जे लोक पँन आणि आधार लिंक करणार नाहीत त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार करदात्यांना आधार-पॅन लिंक करण्यासाठी वारंवार मुदतवाढ दिली गेली आहे. मात्र अनेक करदात्यांनी अद्यापही पॅन-आधारकार्ड लिंक केलेले नाही.\nआता जर तुम्ही ३० जून २०२१ पर्यंत पँनकार्ड आणि आधारकार्ड. लिंक केले नाही तर तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागेल. हल्लीच भारत सरकारने फायनान्स बिलच्या माध्यमातून इन्कम टँक्स अँक्टच्या १९६१ मध्ये बदल करून दंडाची तरतूद करण्यात आली आहे. पॅन-आधार लिंक न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यासाठी सरकारने प्राप्तिकर कायद्यात नवे 234H हे कलम जोडले आहे.\nतुमचे पॅन आणि आधारकार्ड लिंक आहे की नाही याची माहिती तुम्ही प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावरून घेऊ शकता. दरम्यान, एसएमएसच्या माध्यमातूनही तुम्ही पॅन आधार लिंक करू शकता. त्यासाठी तुम्हाला फोनवर UIDPAN टाईप करावे लागेल. त्यानंतर १२ अंकी आधार कार्ड क्रमांक टाइप करावा. त्यानंतर १० आकडी पॅन कार्ड क्रमांक टाईप करावा. आता स्टेप १मध्ये लिहिलेला मेसेज ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर पाठवावा\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :bankBanking Sectorबँकबँकिंग क्षेत्र\nव्यापार :चुकीच्या खात्यात पैसे गेल्यास घाबरू नका; त्वरित करा ही प्रक्रिया, होणार नाही नुकसान\nMoney Transfer : अनावधानानं किंवा चुकीची माहिती टाकल्यानं चुकीच्या खात्यात पैसे गेल्यास ते परत मिळण्याची शक्यता असते. ...\nव्यापार :स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करण्याची सुवर्णसंधी PNB कमी किंमतीत विकतेय हजार घरे\nPNB: पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर ट्वीट करत माहिती दिली आहे. ...\nव्यापार :जाणून घ्या, बँकेतून Home Loan घेतल्यानंतर कर्जदाराचा अचानक मृत्यू झाल्यास बाकी कर्ज माफ होतं\nLoan: अनेकदा आपण घरातील गरजा भागवण्यासाठी बँकेतून कर्ज घेतो. हे कर्ज फेडण्याचा कालावधी बराच काळ असतो. त्यादरम्यान कर्जदाराचा मृत्यू झाल्यास उर्वरित कर्ज माफ होतं का बँकेचा कायदा काय सांगतो बँकेचा कायदा काय सांगतो\nव्यापार :वर्षभरात सरकारी बँकांच्या 2118 शाखा झाल्या बंद, बँक ऑफ बडोदाच्या सर्वाधिक शाखा\nनीमच येथील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी ही याबाबतची माहिती मागितली होती. त्यांना पुरविण्यात आलेल्या माहितीनुसार, बंद अथवा विलीन झालेल्या शाखांत सर्वाधिक १,२८३ शाखा बँक ऑफ बडोदाच्या आहेत. ...\nयवतमाळ :आर्णी बँक घोटाळ्यातील तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत\nन्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींमध्ये आर्णी शाखेतील महिला व्यवस्थापक आडे (पुसनाके), लेखापाल अमोल मुजमुले व कंत्राटी कर्मचारी अंकित मिरासे यांचा समावेश आहे, तर चौथा आरोपी रोखपाल गवई याचा शोध घेतला जात आहे. जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेतील कोट्यवधी रुपया ...\nव्यापार :SBI मध्ये सॅलरी अकाऊंट असणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; मोफत मिळतील हे 5 मोठे फायदे\nSBI salary account: बँकेकडून सॅलरी अकाऊंट उघडणाऱ्या ग्राहकांना खास सुविधा देण्यात येत आहे. ...\nव्यापार :सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी ताण; पुढील महिन्यापासून 'या' वस्तू १० टक्क्यांनी महागणार\nकोरोना संकटात सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी ताण पडणार; जुलैपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार ...\nव्यापार :आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या 30 लाख नाेकऱ्या धाेक्यात; अल्पकुशल कर्मचाऱ्यांवर संकट\nबँक ऑफ अमेरिकेचा अहवाल : ‘नॅसकाॅम’नुसार आयटी कंपन्यांनी सुमारे १६ दशलक्ष लाेकांना नाेकऱ्या दिल्या आहेत. त्यापैकी ९ दशलक्ष कर्मचारी हे अल्पकुशल आणि ‘बीपीओ’ क्षेतात आहेत. ...\nव्यापार :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेला २ लाख कोटी रूपयांचा फटका बसण्याची शक्यता: RBI\nCOVID-19: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेला २ लाख कोटी रूपयांचा फटका बसण्याची शक्यता असल्याचा RBI अंदाज. ...\nव्यापार :तीन दिवसांत गमावले ७० हजार कोटी गौतम अदानींनी गमावलं आशियातील श्रीमंतांच्या यादीतील स्थान\nभारतातील अदानी ग्रूपचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांना खूप मोठा धक्का बसला आहे. कारण आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील दुसरं स्थान त्यांना गमावावं लागलं आहे. ...\n सत्या नाडेलांवर मोठी जबाबदारी; सीईओवरून मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बनले\nBig responsibility on Satya Nadella: नाडेला यांना देखील २०१४ मध्येच मायक्रोस़ॉफ्टचा सीईओ बनविण्यात आले होते. तेव्हा कंपनी मोठ्या संकटातून जात होती. मायक्रोसॉफ्टचे अनेक प्रयोग फसले होते. ...\nव्यापार :JOB Alert : खूशखबर SBI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी भरती; जाणून घ्या, कसा करायचा अर्ज\nState Bank of India And Job : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरी (Bank Job) मिळवण्याची संधी आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n सर्वसामान्यांना मोठा दिलासा, खाद्यतेल होणार स्वस्त; मोदी सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय\n 2.46 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 'या' सरकारने माफ केलं तब्बल 980 कोटींचं कर्ज\n संभाव्य तिसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णसंख्या आठ लाखांच्या घरात जाण्याचा इशारा\nCoronavirus: कोरोनाला रोखण्यासाठी लेंसेटच्या २१ तज्ज्ञांनी भारताला दिले ८ सल्ले, म्हणा���े...\nसर्वसामान्यांच्या खिशावर आणखी ताण; पुढील महिन्यापासून 'या' वस्तू १० टक्क्यांनी महागणार\n७ आंब्यांसाठी ४ रखवालदार अन् ६ कुत्रे तैनात; असं आहे तरी काय आंब्यांत किंमत ऐकून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/puducherry-reports-highest-single-day-coronavirus-cases-and-deaths-yanam-has-highest-positivity-rate-a584/", "date_download": "2021-06-21T07:34:51Z", "digest": "sha1:6QG4QMRQ4MTEKJLG4MXZ7RBTNMKMMRNH", "length": 19464, "nlines": 134, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus News: ज्याची कोरोना टेस्ट होतेय, 'तो' पॉझिटिव्ह येतोय; 'हा' जिल्हा सगळ्यांची चिंता वाढवतोय - Marathi News | Puducherry Reports Highest Single Day Coronavirus Cases And Deaths Yanam Has Highest Positivity Rate In India | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nमिल्खा सिंगजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीससंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\nCoronaVirus News: ज्याची कोरोना टेस्ट होतेय, 'तो' पॉझिटिव्ह येतोय; 'हा' जिल्हा सगळ्यांची चिंता वाढवतोय\nCoronaVirus News: जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट ९६.९ टक्क्यांवर; देशात सर्वाधिक असल्यानं प्रशासन चिंतेत\nCoronaVirus News: ज्याची कोरोना टेस्ट होतेय, 'तो' पॉझिटिव्ह येतोय; 'हा' जिल्हा सगळ्यांची चिंता वाढवतोय\nपुद्दुचेरी: देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सर्वांची चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. गेल्या मार्च महिन्यापासून देशावर कोरोनाचं संकट आहे. काल दिवसभरात देशात सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद झाली. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र असताना अनेक राज्यांमध्ये मात्र कोरोनाचा कहर सुरू आहे.\nबाटलीत मूत आणि त्यानंच हात धू; सॅनिटायझर मागणाऱ्या कोरोना रुग्णाला अधिकाऱ्याचं उर्मट उत्तर\nकेंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये कोरोना वेगानं हातपाय पसरत आहे. गेल्या २४ तासांत २ हजार ४९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३० जणांचा मृत्यू झाला आहे. पुद्दुचेरीत सध्या १४ हजार ८२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुद्दुचेरीतल्या यनम जिल्ह्यातील पॉझिटिव्ही रेट देशात सर्वाधिक आहे. इथे होणाऱ्या एकूण कोरोना चाचण्यांपैकी ९६.९ टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत.\nFact Check: कोरोनाची 'थर्ड स्टेज' अन् कलेक्टरच्या 'त्या' २० सूचना; जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य\nकोरोना पॉझिटिव्हिटी दर जास्त असणं याचा अर्थ चाचण्या होत असलेल्या रुग्णांची अवस्था गंभीर असून ते आतापर्यंत समोर आलेले नाहीत असा होतो. आदर्श स्थितीत हा दर ५ टक्क्यांच्या खाली असायला हवा. पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांखाली असल्यास याचा अर्थ परिस्थिती नियंत्रणात आहे असा होतो. पुद्दुचेरीच्या यनम जिल्ह्यात हा रेट जवळपास १०० टक्के आहे. गेल्या आठवड्यात देशातील १७ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट ४८ टक्क्यांच्या वर होता. यातील बहुतांश जिल्ह्यात ग्रामीण भाग अधिक आहे.\nकाल दिवसभरात ३० रुग्णांचा मृत्यू\nपुद्दुचेरीत काल दिवसभरात ३० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये एका १४ वर्षीय मुलीचा समावेश आहे. या मुलीला मधुमेह होता. याशिवाय मृतांमध्ये एका २५ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. तिला कोणताही आजार नव्हता. पुद्दुचेरीत आतापर्यंत कोरोनाच्या ७५ हजार २४ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ५९ हजार १७७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. पुद्दुचेरीचा रिकव्हरी रेट देशाच्या सरासरीपेक्षा कमी आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या\nसातारा :remdesivir Crime-हिंगणगावामध्येही झाली होती रेमडेसिविरची विक्री\nCoronaVirus Satara : रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजारप्रकरणी अटकेत असलेल्या टोळीकडून फलटण तालुक्यात या अगोदरही इंजेक्शनची विक्री केल्याचे समोर आले आहे. फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथे काही इंजेक्शन विकली होती. त्यातील दोन इंजेक्शन सध्या पोलिसांकडे जमा आ ...\nसातारा :corona virus Satara- पळशीत वाड्या-वस्त्यांवर घरच्या घरीच केशकर्तन\ncorona virus satara : माण तालुक्यातील पळशी व परिसरातील वाड्यावस्त्यांवर कोरोना झपाट्याने पसरत असून, रोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे ग्रामस्थ घरातच राहून काळजी घेत आहेत. लॉकडाऊनमुळे सलून दुकाने बंद असल्याने आता ग्रामस्थांनी घरातील सदस्यांच्य ...\nबॉलीवुड :कोरोनाच्या संकटात खंबीर राहण्याचं अमिताभ बच्चन यांनी केलं लोकांना आवाहन, म्हणाले - 'रुके ना तू...'\nकोरोनाच्या कठीण काळात लोकांना धैर्य द्यायला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुढे सरसावले आहेत. ...\nकोल्हापूर :सार्���जनिक नमाज पठण नाही-जिल्हाधिकारी दौलत देसाई\nCoronaVirus Kolhapur : मुस्लीम बांधवांनी कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या रुग्णांचा विचार करता रमजान ईद साधेपणाने साजरी करावी. नमाज पठणासाठी मशिदीत तसेच मोकळया जागेत एकत्र येऊ नये अशा सुचना जिल्हाधिकारी दौलत देसा ...\nमहाराष्ट्र :“आरोग्यमंत्र्यांचं 'ते' विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस”; अतुल भातखळकर यांचा निशाणा\nCovid 19 Vaccine : १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे जे लसीकरण सुरू होते, ते ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांसाठी पाठवलेल्या लसींमधूनच, भातखळकर यांचा आरोप ...\nआंतरराष्ट्रीय :Corona vaccination : सर्वाधिक लसीकरण केल्यानंतरही या देशात वाढताहेत कोरोना रुग्ण, WHO ही चिंतीत\nCoronavirus in Seychelles : आफ्रिका खंडातील सेशेल्स या देशात लसीकरणानंतरही कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्याने लोक पुन्हा एकदा कोरोना लसीबाबत चिंता वाढली आहे. ...\nराष्ट्रीय :Corona Vaccine: आनंदाची बातमी भारतात आणखी २ नव्या कोरोना लस लवकरच उपलब्ध होणार\nTwo more vaccines are in the works in India: जगभरातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा पाहिला तर भारत अमेरिका, ब्राझीलनंतर तिसऱ्या नंबरवर आहे. ...\nराष्ट्रीय :पंजाबमध्ये एक दिवसाचा दुखवटा जाहीर; शासकीय इतमामात मिल्खा सिंग यांच्यावर होणार अत्यंसंस्कार\nपद्मश्री मिल्खा सिंग यांनी वयाच्या ९१व्या वर्षी शुक्रवारी रात्री ११.३०च्या सुमारास रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ...\nराष्ट्रीय :CoronaVirus : डेल्टा व्हेरिएंट अँटीबॉडीला देतोय चकमा, एका व्यक्तीला 30 दिवसांनंतर पुन्हा कोरोनाची लागण\nCoronaVirus : 30 दिवसानंतर पुन्हा एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे स्वत: डॉक्टरही आश्चर्यचकित असून अखेर असे कसे घडले, याविषयी गुजरातमधील वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे. ...\nराष्ट्रीय :लस हेच वरदान लस घेतलेल्यांपैकी ९४ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांवर अॅडमिट होण्याची वेळच आली नाही\nकोरोना विषाणूच्या विरोधातील लढाईत लस हेच मोठं वरदान ठरत असल्याचं दिसून येत आहे. ...\nराष्ट्रीय :अनलॉक केलं असलं तरी निष्काळजीपणा अजिबात नको, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सक्त सूचना\nकेंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी शनिवारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून कोरोना परिस्थितीबाबत सतर्क केलं आहे. ...\nराष्ट्रीय :कुंभमेळा कोरोना घोटाळा: कोरोना चाचणी केलेल्यांच्या यादीत चक्क 'गुटखा' अन् 'चंपू' नावांचा समावेश\nउत्तराखंडमध्ये कुंभमेळा दरम्यान करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Virus : ना कसलं भान, ना परिस्थितीची जाण; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात अजितदादांसमोरच तोबा गर्दी\nस्वबळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला\nUddhav Thackeray : महाविकास आघाडी किती काळ टिकणार उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जाहीरपणे बोलले\n“एकाच भाषणात किती विरोधाभास, नेमकं काय म्हणायच ते नक्की आहे का\nWTC final 2021 Ind vs NZ 1st Test : अंधुक प्रकाशामुळे खेळ रद्द; टीम इंडियानं विकेट्स राखल्या, पण कासवगतीनं धावा केल्या\nCoronavirus: राज्याचा रिकव्हरी रेट ९५.७६ टक्के; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ७२० दिवसांवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/what-will-be-the-plan-of-thackeray-government-in-terms-of-unlock-read-detailed-nrdm-133284/", "date_download": "2021-06-21T07:09:21Z", "digest": "sha1:XLMWNN6QPBVBSY7ALBABPW7PU4S5IL6H", "length": 14646, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "What will be the plan of Thackeray government in terms of unlock? : Read detailed nrdm | अनलाॅक संदर्भात कसा असेल ठाकरे सरकारचा प्लॅन ? : वाचा सविस्तर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून २१, २०२१\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nमुंबईअनलाॅक संदर्भात कसा असेल ठाकरे सरकारचा प्लॅन \nआरोग्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. १ जून पासून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जातील. ज्या जिल्ह्यांमधील कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात असेल अशा जिल्ह्यांमधील निर्बंध हळूहळू शिथिल केले जातील. असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.\nमुंबई : राज्यांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याने कोरोना रुग्ण संख्या आणि मृत्यू दर सुध्दा झपाट्याने वाढत असल्याने राज्यातील जनतेला पुन्हा एकदा लाॅकडाऊन लावण्यात आला. कोरोना संक्रमण पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये अधिक वेगाने होत आहे. परंतु लाॅकडाऊन नंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यात राज्यात दररोज ७० हजारांहून अधिक रूग्ण कोरोना संक्रमित होते. आता हाच आकडा ३० हजारांच्या खाली आला आहे. कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण सुध्दा काहीसा कमी झाला आहे.\nदरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना लाॅकडाऊन बाबत काही महत्त्वाचे संकेत दिले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या मोठ्या शहरांमधील कोरोना रूग्णाच्या संख्येत गेल्या काही दिवसांत लक्षणीय घट झाली आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेग सुध्दा काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे राज्याला थोड दिलासा मिळाला आहे. पण मात्र ग्रामीण भागात कोरोनानं आपले हात पाय पसऱ्याला सुरूवात केली आहे. यावर बोलताना आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. १ जून पासून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जातील. ज्या जिल्ह्यांमधील कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात असेल अशा जिल्ह्यांमधील निर्बंध हळूहळू शिथिल केले जातील. असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.\nपरमबीर सिंह यांना दिलासा कायम; अटक करणार नसल्याचं सरकारचं हायकोर्टात आश्वासन…\nराज्यात साध्या कोठेर निर्बंध लागू आहेत. सकाळी ७ ते ११ याचं वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. त्यामुळे कोरोना संक्रमण नियंत्रणात आला आहे. नाशिक, नागपूर मधील परिस्थिती देखील आटोक्यात आली आहे. त्यामुळे या भागातील निर्बंध १ जूनपासून हळूहळू शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. लाॅकडाऊन एकदम मागे घेण्याऐवजी टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल केले जातील. एका मराठी वृत्तवाहिनीच्या माहिती नुसार, राज्य सरकार ४ टप्प्यांत अनलाॅक सुरू करणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकाने उघडली जातील. लाॅकडाऊन मुळे दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांनचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात हे सर्व व्यवहार सुरू करण्याकडे राज्य सरकारचा भर असेल. तिसऱ्या टप्प्यात हाॅटेल, रेस्टॉरंट, बार सूरू करण्यात येतील. चौथ्या टप्प्यात राज्य सरकार लोकल आणि धार्मिक स्थळे सुरू करणार असल्याचे समजते. जिल्हा बंदी कधी उठवायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nव्हिडिओ गॅलरीअंतरा- मल्हारची हटके स्टोरी\nPhotosशर्वरीचा हळदी समारंभासाठी खास लूक, फोटोबघून चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nसोमवार, जून २१, २०२१\nस्वबळावर निवडणुका लढणार असा नारा दिल्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रत्युत्तराने महाविकास आघाडीत भविष्यात बिघाडी होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/203867/", "date_download": "2021-06-21T06:57:53Z", "digest": "sha1:JNKMJDVRUF2QW3NLLTNHD34SF53X5XR5", "length": 5724, "nlines": 134, "source_domain": "enavamaratha.com", "title": "कॅल्शियमची कमतरता भरुन काढण्यासाठी - Nava Maratha", "raw_content": "\nHome आरोग्य कॅल्शियमची कमतरता भरुन काढण्यासाठी\nकॅल्शियमची कमतरता भरुन काढण्यासाठी\nकॅल्शियम मानवी शरीरातील सर्वात मुबलक खनिज आहे. जेव्हा रक्तात कॅल्शियम खूप कमी असते, तेव्हा लोकांना कमी कॅल्शियम लक्षणे दिसू लागतात. पॅराथायरॉईड संप्रेरक (पीटीएच), मूत्रपिंड आणि आतडे यांच्या कृतीद्वारे सरासरी कॅल्शियम पातळी ठेवली जाते. पॅराथायरॉईड ग्रंथी, मूत्रपिंड विकार किंवा वापरल्या जाणार्या विशिष्ट औषधांच्या दुष्परिणामांमुळे कॅल्शियमची कमतरता उद्भवू शकते. कॅल्शियमची कमतरता भरुन काढण्यासाठी गुळ व शेंगदाणे यांचा ऋतुमानानुसार आहारात समावेश करावा.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nNext articleखमंग कांदा कचोरी\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\nरोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी -उष्ट्रासन योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/tag/hacking/", "date_download": "2021-06-21T06:11:55Z", "digest": "sha1:OPUSPPOFBMC3YRCXRAJTI2A2JRPXCDCO", "length": 5773, "nlines": 94, "source_domain": "mhlive24.com", "title": "Hacking Archives - Mhlive24.com", "raw_content": "\n जगातील सर्वात मोठा सायबर हल्ला; हॅकरने 800 कोटी पासवर्ड्स ऑनलाइन केले लीक\n10 करोड़ अँड्रॉइड यूजर्ससाठी वाईट बातमी, ‘हे’ अॅप्स त्वरित करा डिलीट\n जगभरातील 5G टेक्नोलॉजीला टार्गेट करतायेत चिनी हॅकर्स; झालेय ‘असे’ काही…\n ‘ह्या’ 4 इंटरनेट सेफ्टी टिप्स वापरल्या तर आपले खाते कधीही होणार नाही हॅक\n ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या COVID-19 लॅबवर सायबर अटॅक , हॅकर्सने केले ‘असे’ काही\n आता आलंय व्हॉट्सअॅपचे फेक वर्जन; होईल ‘असे’ काही\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज करावे लागेल पूर्ण\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक वापरले\nथोड्या पैशांच्या गुंतवणुकीत जास्त रिटर्न हवे मग पोस्ट ऑफिसच्या ‘ह्या’ दोन योजना माहिती हव्याच\nJio नव्हे तर BSNL च्या प्लॅनमध्ये मिळतात अधिक सुविधा; किंमतही 100 रुपयांनी कमी अन डेटा 2.4 पट अधिक , वाचा अन फायदा घ्या\nघराचे संरक्षण करण्यासाठी आपल्या जुन्या फोनलाच बनवा CCTV कॅमेरा; ‘ही’ आहे प्रोसेस\nकम��� गुंतवणूकीमधून आपल्या घरातूनच सुरु करा ‘हा’ व्यवसाय; सरकार देईल 80 टक्क्यांपर्यंत अनुदान आणि फंड\nमोठा, शानदार व्यवसाय करायचाय मग जाणून घ्या ‘ही’ बिझनेस आयडिया; दरमहा 1 लाख रुपये कमवाल\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज…\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक…\nथोड्या पैशांच्या गुंतवणुकीत जास्त रिटर्न हवे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/38833", "date_download": "2021-06-21T07:03:01Z", "digest": "sha1:YPLJ4V7CO23OI6Y4UBPXADVUSP3ZE3C6", "length": 3219, "nlines": 42, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "जाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य | महाभारतातील संदर्भ | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nएकवर्ण मिदं पूर्व विश्वमासीद् युधिष्ठिर \nकर्म क्रिया विभेदन चातुर्वर्ण्यं प्रतिष्ठितम्॥\nसर्वे वै योनिजा मर्त्याः सर्वे मूत्रपुरोषजाः \nशूद्रोऽपि शील सम्पन्नों गुणवान् ब्राह्णो भवेत् \nब्राह्णोऽपि क्रियाहीनःशूद्रात् प्रत्यवरो भवेत्॥ (महाभारत वन पर्व)\nअर्थात – आधी एकाच वर्ण होता, नंतर गुण - कर्म भेदाने चार बनले. सर्व लोक एकाच प्रकारे जन्माला येतात. सर्वांची एकसारखीच इंद्रिये आहेत. त्यामुळे जन्माने जात निश्चित करणे योग्य नाही. जर क्षुद्र चांगली कर्म करत असेल तर त्याला ब्राम्हणाच म्हटले पाहिजे आणि कर्तव्यच्युत ब्राम्हणाला क्षुद्रा पेक्षा देखील खालचा मानले पाहिजे.\nजाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य\n'भृगु संहिता' मधील संदर्भ\nआपस्तम्ब सूत्र मधील संदर्भ\nवर्ण परिवर्तनाची काही उदाहरणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/article-sl-khutwad-puneri-dasara-363695", "date_download": "2021-06-21T08:19:13Z", "digest": "sha1:D66BNLTW3BPSSIJRSBMM7L5I4ND5YJ7I", "length": 19147, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुणेरी दसरा... सपशेल स्पेश्शल!", "raw_content": "\nचिंगे, अगं लवकर ऊठ. आज विजयादशमी आहे ना पुस्तके-पाटीपूजन नको का करायला पुस्तके-पाटीपूजन नको का करायला काय म्हणतेस वह्या, पाटी-पुस्तके सात महिन्यांपासून माळ्यावर टाकली आहेत आणि पुस्तकांऐवजी मोबाईलची पूजा करणार आहेस, का तर त्याच्यावर ऑनलाइन क्लास चालतात म्हणून.\nपुणेरी दसरा... सपशेल स्पेश्शल\nचिंगे, अगं लवकर ऊठ. आज विजयादशमी आहे ना पुस्तके-पाटीपूजन नको का करायला पुस्तके-पाटीपूजन नको का करायला काय म्हणतेस वह्या, पाटी-पुस्तके सात महिन्यांपासून माळ्यावर टाकली आहेत आणि पुस्तकांऐवजी मोबाईलची पूजा करणार आहेस, का तर त्याच्यावर ऑनलाइन क्लास चालतात म्हणून.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nअगं फक्त कूस काय बदलतेस. विचार बदल. तरंच आयुष्य घडंल. होळीपासून दिवाळीपर्यंत शाळेला ‘कोरोना’ची सुटी मिळाल्याने तू अगदी सुस्तावली आहेस. आमच्या लहानपणी एवढी सुटी आम्हाला कधीच मिळाली नव्हती. काय दरवर्षी उन्हाळा, दिवाळीबरोबरच कोरोनाचीही सुटी मिळायला पाहिजे, अशी मागणी करतेस, हे अती होतंय. आळशीपणाचं हे लक्षण आहे.\nचिंगे, सकाळच्या थंडीत सगळी कामे उरकून घे. दुपारी कडक ऊन पडायच्या आत आपल्याला बाहेर खरेदीला जायचंय आणि सायंकाळचा पाऊस येईपर्यंत घरी परतायचंय. शिवाय रात्री रावण दहनालाही जायचंय. या पावसामुळे रावणाचं दहन करायचं का त्याला बुडवून मारायचं, हेच कळेनासं झालंय. बाकी ‘ये रे पावसा’ या बालगीताऐवजी ‘रेन रेन गो अवे’ हेच गीत मुलांना आता म्हणायला लावायची वेळ आली आहे. पण ‘गो कोरोना गो’ म्हणून कोरोना जात नाही आणि ‘रेन रेन गो अवे’ म्हणून पाऊसही पडायचा थांबत नाही. आपण घंटी आणि थाळ्या वाजवत बसावं, हेच खरं.\nचिंगे, काय म्हणालीस आमच्या लहानपणी एकच ऋतू चांगला चार महिने चालायचा. आता पुण्यात एकाच दिवसात सकाळी हिवाळा, दुपारी उन्हाळा आणि रात्री पावसाळा अनुभवायला मिळतोय. काळ बदलतोय. पण इतका आता मात्र तुझी हद्द झाली. चौथीत शिकतेस आणि ‘पूर्वीचं पुणं आता राहिलं नाही’ असंही वर म्हणतेस.\nअगं चिंगे, पुण्यात अजून बर्फ पडत नाही, हे काही कमी आहे का काय म्हणतेस, तो पडला तर कसा मोजायचा काय म्हणतेस, तो पडला तर कसा मोजायचा अगं पुण्याची मोजमापाची परिमाणं वेगळीच असतात. भिडे पूल पाण्याखाली गेल्याशिवाय पुण्यात पूर आलाय, हे कोणी मान्य करीत नाही. तसेच संपूर्ण लक्ष्मी रोड बर्फाच्छित झाल्याशिवाय पुण्यात बर्फवृष्टी झाली, हे मान्य होणार नाही. भिडे पूल पुराचं तर लक्ष्मी रोड बर्फ मोजण्याचं परिमाण होईल बघ. भिडे पूल पाण्याखाली गेला आहे, हे पाहण्यासाठी झेड ब्रीजवर गर्दी होते ना. तसं पुण्यातील बर��फ पाहण्यासाठी टिळक चौकात तुडुंब गर्दी होईल. बरं ते जाऊ दे. आज आपल्याला सोसायटीत सीमोल्लंघन करायचं आहे बरं अगं पुण्याची मोजमापाची परिमाणं वेगळीच असतात. भिडे पूल पाण्याखाली गेल्याशिवाय पुण्यात पूर आलाय, हे कोणी मान्य करीत नाही. तसेच संपूर्ण लक्ष्मी रोड बर्फाच्छित झाल्याशिवाय पुण्यात बर्फवृष्टी झाली, हे मान्य होणार नाही. भिडे पूल पुराचं तर लक्ष्मी रोड बर्फ मोजण्याचं परिमाण होईल बघ. भिडे पूल पाण्याखाली गेला आहे, हे पाहण्यासाठी झेड ब्रीजवर गर्दी होते ना. तसं पुण्यातील बर्फ पाहण्यासाठी टिळक चौकात तुडुंब गर्दी होईल. बरं ते जाऊ दे. आज आपल्याला सोसायटीत सीमोल्लंघन करायचं आहे बरं बरेच महिने घरात बसून तू वैतागली आहेस. त्यामुळे सोसायटीच्या गेटबाहेर जाऊन दसऱ्याचं सोनं लुटू; पण त्यासाठी ‘बेरजेचं पॅकेज’ (SUM) सोबत असू दे. चिंगे, माझ्याकडं अशी वेड्यासारखी काय बघतेस बरेच महिने घरात बसून तू वैतागली आहेस. त्यामुळे सोसायटीच्या गेटबाहेर जाऊन दसऱ्याचं सोनं लुटू; पण त्यासाठी ‘बेरजेचं पॅकेज’ (SUM) सोबत असू दे. चिंगे, माझ्याकडं अशी वेड्यासारखी काय बघतेस ‘बेरजेचं पॅकेज’ (SUM) म्हणजे सॅनिटायझर, अंब्रेला (छत्री) आणि मास्क. कोरोना आणि ऊन-पावसापासून वाचण्यासाठी आपल्याला हे सतत जवळ ठेवलं पाहिजे. चल लवकर ऊठ. नाहीतर हिवाळा संपून उन्हाळा लागायचा.\nस्मशानभूमी हीच त्याची कर्मभूमी काळजाला चटके देणारे स्मशानभूमीतील वातावरण पंकजकडून सुगंधीत\nपिंपळगाव बसवंत ( जि.नाशिक) : कोरोनामुळे अखेरचा श्वास घेतलेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीला जवळचे नातेवाइकही येऊ शकत नाहीत. अशी दहशत कोरोनाने जनमाणसात पसरविली आहे. मात्र अशा भीतीच्या वातावरणातही पिंपळगाव बसवंतच्या स्मशानभूमीत कर्तव्यावर असलेला पंकज इरावार निष्ठेने सेवा देतोय. जळणारी चिता व दु:\nकोरोनाच्या सावटातही दसऱ्याला मोठी उलाढाल; बाजारपेठेत गर्दी\nसांगली : दृष्ट प्रवृत्तीचे दहन करून चांगल्या गुणांचे संवर्धन करण्याचा संदेश देणाऱ्या विजयादशमी अर्थात दसरा सणावर कोरोनाचे सावट जाणवले. मात्र सावट असले तरी बाजारपेठेत उलाढाल बऱ्यापैकी झाली. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने-चांदी खरेदी, फर्निचर, फ्लॅट बुकिंग आणि दुचाकी-चारचाकी गाड्या खरेदीला बऱ्\nपुणे - गेले सहा महिने मोठी खरेदी केली नव्हती. परंतु सणासुदीचा काळ आल्याने आता इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडलो आहोत. कोरोनाची भीती आहेच; परंतु विक्रेतेही खबरदारी घेत आहेत, त्यामुळे बाजारपेठेतही चैतन्य निर्माण होत आहे. दसऱ्यामुळे कपड्यांबरोबर मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या\nझेंडूचा दर बहरला; परतीचा पावसाचा ग्राहकांना फटका\nतारळे (जि. सातारा) : विजयादशमी दसरा व दिवाळी लक्ष्मीपूजन म्हटले की पूजेसाठी झेंडूच्या फुलांना अग्रक्रमांक असतो. मात्र आवक घटल्याने झेंडूच्या फुलांचा दर वधारला असून ऐन सणाला झेंडूची फुले दराने फुलली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यामुळे यावर्षी झेंडूच्या हारा ऐवजी केवळ फुलांनाच पसंती मिळाल\nजिच्या काठावर वसले आहे अख्खे नागपूर त्या 'नाग नदीचा' इतिहास माहिती आहे का नाही ना. मग जाणून घ्या\nनागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखलं जाणारं नागपूर शहर निरनिराळ्या गोष्टींसाठी आणि ऐतिहासिक ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र नागपूर शहराची एक खास ओळख म्हणजे 'नाग नदी'. खर तर नाग नदीला 'नदी' म्हणण्याची देखील सोय आता उरली नाहीये. त्याचं कारण म्हणजे या नदीचा झालेला नाला. मात्र एकेकाळी\nजिच्या काठावर वसले आहे अख्खे नागपूर त्या 'नाग नदीचा' इतिहास माहिती आहे का नाही ना. मग जाणून घ्या\nनागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखलं जाणारं नागपूर शहर निरनिराळ्या गोष्टींसाठी आणि ऐतिहासिक ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र नागपूर शहराची एक खास ओळख म्हणजे 'नाग नदी'. खर तर नाग नदीला 'नदी' म्हणण्याची देखील सोय आता उरली नाहीये. त्याचं कारण म्हणजे या नदीचा झालेला नाला. मात्र एकेकाळी\nकोरोनामुळे झेंडू फूलाचे उत्पादन झाले कमी, नवरात्रोत्सवात भाव वधारणार\nजळगाव ः नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांना अधिक मागणी असते. नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस व विजयादशमीला असे दहा दिवस झेंडूला मागणी असल्याने झेंडूचे उत्पादन घेणाऱ्यांनी त्यादृष्टीने झेंडूचे उत्पादन येईल, या पद्धतीने शेती केली आहे. झेंडूला असलेली मागणी पाहता शंभर रुपये प्रतिकिलो दर नवरात्रोत्सवात\nरुढी आणि परंपरांचा संगम... (डॉ. राधिका टिपरे)\nप्रत्येकाला दीपावलीचं स्वागत परंपरांच्या वाटेनंच करायचं आहे, यात शंकाच नाही... भले जल्लोष करता येत नसला, तरी रुढींचं पालन करणं अपरिहार्य आहे, हे सर्वांना ठावूक आहेच... त्यामुळं मनात घर करून बसलेल्या भयाचं तम दूर सारण्यासाठी का होईना, आपल्याला दिव्यांच्या उजेडाचं स्वागत करून आनंदानं याही वर\nDiwali Festival 2020 : साताऱ्यात झेंडूचा भाव चारशे पर्यंत जाणार\nतारळे (जि.सातारा) : विजयादशमी दसरा व दिवाळी लक्ष्मीपूजन म्हटले, की पूजेसाठी झेंडूच्या फुलांना अग्रमान असतो. दसऱ्याच्या वेळी आवक घटल्याने झेंडूच्या फुलांचा दर वधारून झेंडूला सोन्याचा दर आला होता. या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला हा दर आणखी वधारण्याची शक्यता आहे. सकाळ\nपोलीस दलाने उधळला कर्तव्याचा रंग...\nनांदेड : सर्वसामान्यांच्या खुशीत आमची खुशी, असे समजून नांदेड जिल्हा पोलिस दलाने आज कडेकोट पोलीस बंदोबस्त दिल्याने जिल्ह्यात सर्वत्र धुळवड व होळीचा सण उत्साहात व शांततेत पार पडला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/6925", "date_download": "2021-06-21T06:22:40Z", "digest": "sha1:BJ47BRJJ65P5KGAIHT4CLIPC2EHR5MKN", "length": 14533, "nlines": 196, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "आता नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे -जिल्हा अधिकारी दीपक सिंगला | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome कोरोना ब्रेकिंग आता नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे -जिल्हा अधिकारी दीपक सिंगला\nआता नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे -जिल्हा अधिकारी दीपक सिंगला\nजिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्हास्तरावर आदेश निर्गमित केले.\nगडचीरोली / सतीश कुसराम\nजिल्ह्यात कोरोना संसर्गाचा ध���का लक्षात घेवून नागरिकांच्या विनापरवाना प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. पंरतू राज्य शासनाकडून आता नागरिकांना आवश्यक कामांकरीता कोणत्याही प्रकारचे ईपास, इतर परवाने घेण्याची गरज नाही असे सूचित करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्हास्तरावर आदेश निर्गमित केले आहेत. त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्वत:हून अधिक काळजी घेणे गरजेचे आहे असे आवाहन केले आहे. ते म्हणाले पूर्वीपेक्षा आता जास्त खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनाबाबत अटी शिथिल केल्यामुळे नागरिकांनी कोरोना संसर्गाची भिती संपली असे समजू नये. प्रवासावरील बंधने रद्द केल्यामुळे आंतरजिल्हा प्रवास मोठया प्रमाणात सुरु होईल. त्यामुळे जिल्ह्यात संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजूनही संसर्गाचा धोका संपलेला नाही. नागरिकांनी व्यक्ती व्यक्ती मधील सुरक्षित अंतर राखून, तोंडाला मास्क वापरुन प्रवास तसेच दैनंदिन व्यवहार सुरु ठेवावेत.\nजिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी कोरोना संसर्ग मोठया प्रमाणात जिल्ह्यात पसरु न देण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही नागरिकांना केले आहे. यामध्ये मास्क वापरणे, गर्दी न करणे तसेच कोरोना सदृश्य लक्षणे असल्यास जवळील आरोग्य केंद्राला कळविणे याचा समावेश आहे. ते म्हणाले नागपूर विभागातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या विश्लेषणातून सर्वांत जास्त मृत्यू हे पुरुषांचे आहेत. 68 टक्के मृत्यू हे 50 वर्षावरील व्यक्तींचे आहेत. तसेच 32 टक्के मृत्यू हे 50 वर्षाखालील व्यक्तींचे आहेत. इतर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये मृत्यूचे प्रमाण 86 टक्के आहे. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यात नागरिकांनी कोरोना संसर्गामूळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी जास्त सतर्क राहणे आवश्यक झाले आहे.\nPrevious articleजिल्ह्यात लाॕकडाऊन नाही ; आमदार मुनगंटीवार\n नक्षलवाद्यांनीच केली नक्षलवाद्याची हत्या\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nपालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर..\nपुनर्वसनाचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्य���…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\nमॅजिक बस इंडिया फाऊंडेशनतर्फे विविध ठिकाणी जागतिक योग दिवस साजरा…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.srtmun.ac.in/mr/schools/school-of-chemical-sciences/10921-admission-procedure.html", "date_download": "2021-06-21T07:41:42Z", "digest": "sha1:4ZOH2KHWUQOMSCURRTNLIIOJWGWXE5K5", "length": 10031, "nlines": 190, "source_domain": "www.srtmun.ac.in", "title": "Admission Procedure", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता, नॅक पुर्नमुल्यांकन \"अ\" दर्जा\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा विभाग\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्या���न व अभ्यास केंद्र\nकॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://satyakamnews.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-06-21T06:11:08Z", "digest": "sha1:Z6BASBTQ2VYNIUGXH7DHWY4K5WH6INBT", "length": 10267, "nlines": 164, "source_domain": "satyakamnews.com", "title": "मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी घेतला कोविड केअर सेंटरचा आढावा | satyakamnews.com", "raw_content": "\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nराज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात – राजेश…\nHome Tags मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी घेतला कोविड केअर सेंटरचा आढावा\nTag: मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी घेतला कोविड केअर सेंटरचा आढावा\nमुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी घेतला कोविड केअर सेंटरचा आढावा\nपंढरपूर दि. 28: जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांना गावांतच उपचार मिळावेत यासाठी गावागावांत...\n#Solapur | मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश ४ जुलैला पहायला मिळणार: नरेंद्र पाटील...\n#pandharpur आ.प्रशांत परिचारक यांना भाजपकडून पुनश्च संधी\n#Solapur | सोलापूरात कंबरतलाव येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला..\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये कोविड उपाय योजनाबाबत आढावा बैठक..\n#PANDHARPUR | कृष्णा-भीमा स्थिरीकरणाबाबत पालकमंत्र्यांची प्रतिक्रीया..\n#Mumbai रामनामाचा वापर करून विविध राजकीय व आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न-ना. जयंत पाटील...\nदरोङ्याच्या गुन्ह्यातील १३ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईःपो.नि.सर्जेराव पाटील...\nलाईफलाईन हाॅस्पिटलच्या वतीने \"फॅमिली हेल्थ कार्ड\"चे उद्घाटन\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत दक्ष रहा:पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना\nहरिभाऊ पवार टेलर यांचे निधन\nमंगळवेढा – ३० हजारांची लाच घेतल्याचा आरोप असणारा पो��ीस बेपत्ता |...\nपंढरपूरमधील संतपेठमध्ये ऑटोरिक्षामध्ये अवैध गँस भरताना लागली भीषण आग\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2020/05/", "date_download": "2021-06-21T06:11:25Z", "digest": "sha1:J2OUJ4YVR44B4ZPSPEC34BOP3FOAOWA4", "length": 202396, "nlines": 555, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "May 2020 | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nकर्मचाऱ्यांच्या पगारासाठीकेजरीवाल सरकारची केंद्राकडे पाच हजार कोटीची मागणी\nनवी दिल्ली - करोनाच्या संकटाशी लढताना दिल्ली सरकारची तिजोरी आता खाली झाली आहे. आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही त्यांच्याकडे पैसे राहिलेले नाहीत. त्यामुळे केजरीवाल सरकारने केंद्र सरकारकडे पाच हजार कोटी रुपयांची तातडीची मदत मागितली आहे, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद आणि ट्विटद्वारे याची माहिती दिली.\nसिसोदिया म्हणाले, करोना आणि लॉकडाउनमुळे दिल्ली सरकारची ८५ टक्के कर वसुली थांबली आहे. त्यासाठी मोठ्या तातडीच्या मदतीची सरकारला गरज आहे. त्यासाठी मी केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहून पाच हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी ���ेली आहे. त्याचबरोबर केंद्राच्यावतीने राज्यांना देण्यात येणाऱ्या सहाय्यता निधीची रक्कमही दिल्लीला अद्याप मिळालेली नाही,असे ते यावेळी म्हणाले.दिल्ली सरकारच्या महसूलाचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार, दिल्ली सरकारच्या तिजोरीत आता पुरेसा पैसाच शिल्लक राहिलेला नाही. कर्मचाऱ्यांचे पगार आणि गरजेच्या खर्चांसाठी सरकारला ३,५०० कोटी रुपयांची गरज भासते. मात्र, आत्तापर्यंत एकूण १७३५ कोटी रुपयांचचे महसूल गोळा झाला आहे. तर आणखी ७,००० कोटी रुपयांचा महसूल येणे बाकी आहे. त्यामुळे केंद्राकडे कर्मचाऱ्यांच्या पगारांसाठी आणि आवश्यक कामकाजांसाठी पाच हजार कोटी रुपयांची तातडीची मागणी दिल्ली सरकारकडून करण्यात आली आहे.\nअमेरिकेत हिंसाचार, १४०० जणांना अटक\nवॉशिंग्टन - जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सुरु असलेला हिंसाचार अद्यापी थांबलेला नाही. उलट अमेरिकेच्या वेगवेगळया भागांमध्ये या आंदोलनाचे लोण पसरत चालले आहे. जॉर्ज फ्लॉयड या आफ्रिकन वंशाच्या नागरिकाचा सोमवारी मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अमेरिकेत शुक्रवारपासून आंदोलने सुरु आहेत.आंदोलना प्रकरणी आतापर्यंत अमेरिकेतील १७ शहरातून १४०० जणांना अटक करण्यात आली आहे. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मिनियापोलिस शहरातील पोलीस अधिकाऱ्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. पण त्याने आंदोलकांचे समाधान झालेले नाही. काही ठिकाणी शांततेत आंदोलन सुरु आहे तर काही ठिकाणी हिंसक पद्धतीने विरोध सुरु आहे.\nअटक करण्यात आलेल्या आंदोलकांची संख्या १४०० पेक्षा सुद्धा जास्त असू शकते. कारण शनिवारी रात्री सुद्धा अमेरिकेत आंदोलने झाली. पोलीस कोठडीत घडलेली घटना खूप भयानक असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. फ्लॉयड यांच्या ‘कुटुंबीयांशी मी बोललो असून ती खूप चांगली माणसे आहेत’ असे ट्रम्प यांनी शनिवारी सांगितले होते. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूमुळे अमेरिकेत कृष्णवर्णीयांवर होणारा अत्याचार, अन्यायाचा मुद्दा समोर आला आहे.\nअर्थर रोड जेलमध्ये कैद्यांना कोरोनाची लागण,अधिक्षकांची केली बदली\nमुंबई - अर्थर रोड जेलमध्ये आरोपींना मोठ्या प्रमाणात कोरोनाची ल���गण झाल्याने अर्थर रोड जेचले अधीक्षक एन. बी. वायचळ यांची बदली करण्यात आली आहे. जेलमध्ये सुमारे २०० च्या वर कैदी आणि जेल कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील अनेक कैद्यांना तात्पुरते सोडण्यातही आले आहे.जेलमध्ये कोरोनाची लागण होऊ नये म्हणून अनेक उपाय योजना करण्यात आल्या होत्या. एक ही नवा कैदी अर्थर रोड जेलमध्ये न घेण्याचा निर्णय झाला होता. नव्या आरोपी मार्फत कोरोना जेलमध्ये प्रवेश करू नये यासाठी ही काळजी घेण्यात आली होती. असे असूनही जेलमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला.जेलमध्ये ही लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, सर्व सुरक्षा उपाय योजना करूनही अखेर कोरोना जेलमध्ये पोहचला. एका कैद्यांमार्फत कोरोना अर्थर रोडमध्ये पोहचला आणि कैदी आणि कर्मचाऱ्यांना त्याची लागण झाली.अर्थर रोडमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याने याबाबत मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर अर्थर रोड जेलचे अधीक्षक एन बी वायचळ यांच्यावर टीका झाली होती. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. मात्र, आता त्यांना अर्थर रोड जेलच्या अधीक्षक पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी जे. एस. नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nशाळा सुरू करण्याबाबत केंद्राचे राज्य सरकारला पत्र\nनवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन ५ ची घोषणा केली आहे. ३०जूनपर्यंत लॉकडाउन ५ लागू असणार आहे. या दरम्यान अटी आणि शर्थींसह वेगवेगळ्या क्षेत्रांना परवानगी दिली जाणार आहे. देशभरातील शाळा कधी सुरू होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. याचा निर्णय केंद्राने राज्य सरकारवर सोडला आहे.\nकेंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी राज्य व केंद्र शासित प्रदेशांना पत्र पाठवले आहे. आपआपल्या राज्यात शाळा कधी सुरू करू शकता अशी विचारणा या पत्राद्वारे करण्यात आली आहे. सर्व राज्यांना शाळा सुरू करण्याबाबत काय उपायोजना करता येतील आणि शाळा कशा प्रकारे सुरू करता येईल, याबद्दल केंद्र सरकारला माहिती कळवायची आहे.केंद्रसरकारने पाचव्या ताळेबंद संदर्भात नवीन नियमावली जाहीर केली त्यात शाळा महाविद्यालय हे स्थानिक परिस्थितीचा आढा��ा घेऊन राज्य सरकारने सुरू कराव्यात अथवा जुलै महिन्यात सुरू कराव्यात अशा स्वरूपाची भूमिका घेतली आहे.\nराज्यात साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सर्वत्र शाळा सुरू होत असतात यंदा विषाणूंचा प्रादुर्भाव मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, धुळे अशा प्रमुख शहरात वाढत असल्यामुळे शहरी भागातील हद्दीत शाळा सुरू करणे अत्यंत कठीण परिस्थिती झाली आहे, अशी भूमिका शालेय शिक्षण विभागाची आहे. त्यामुळे तूर्तास शाळा राज्यात सुरू करू नयेत अशी भूमिका शालेय शिक्षण विभागाची असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.\nकेंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवून आकाशवाणी आणि दूरदर्शन च्या माध्यमातून शालेय शिक्षणाचे धडे सुरू करण्याचा विचार आहे. शाळा जरी सुरू झाल्या नसल्या तरी शालेय अभ्यासक्रमास सुरुवात करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय आहे.राज्यात बहुतेक भागात केंद्र सरकारच्या गाईडलाईन नुसार, साधारणतः जुलै महिन्यापर्यंत किंवा जून महिन्याच्या अखेरीस शाळा सुरू होतील, असे शिक्षण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे.\nचाचण्या यशस्वी झाल्यास सप्टेंबरपर्यंत करोनावर लस बाजारात\nपुणे - ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने आम्ही करोनाच्या लशीच्या चाचण्यांवर काम करीत आहोत. सुरक्षा आणि त्याची परिणामकारकता यशस्वी झाल्यानंतरच सप्टेंबर - ऑक्टोबरपर्यंत ही लस बाजारात येऊ शकेल, अशी आमची अपेक्षा आहे, अशी माहिती सीरम इन्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी दिली. पहिल्या सहा महिन्यांसाठी सुमारे ५० लाख लशींचे उत्पादन घेण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.\nकरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लसीबाबत पुण्यासह देशात उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्या लसींच्या प्रक्रियेबाबत सीरमचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी एका आठवड्यापूर्वीच लस येण्यास दीड वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल असे सांगितले होते. दरम्यान, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी लशीच्या चाचण्यांबाबत अद्ययावत घडामोडींची माहिती दिली. लस तयार करणाऱ्या सात जागतिक संस्थांपैकी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीशी लस प्रकल्पात भागीदारी केली आहे. तेथील डॉ. हिल यांच्यासह आमच्या तज्ज्���ांचे पथक काम करत आहे. लसीच्या चाचण्यांमध्ये आवश्यक सुरक्षा आणि परिणामकारकता तपासून सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत बाजारात ही लस येऊ शकते. इंग्लंडमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत क्लिनिकल चाचण्या यशस्वी होतील, या अपेक्षेने आम्ही लस तयार करणार आहोत. क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्यास पुरेसे डोस उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने उत्पादनाचा निर्णय घेतला आहे. पुढच्या दोन आठवड्यांच्या कालावधीत आम्ही या लशीच्या भारतातही चाचण्या सुरू करणार आहोत,'अशी माहिती पूनावाला यांनी दिली.\nलस उत्पादनासाठी आमची पुण्यातील सुविधा सज्ज आहे. लशीसाठी नव्याने सुविधा तयार करण्यास आणखी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. आमच्या सध्याच्या तयार असलेल्या एका युनिटचे उत्पादन सुमारे तीन आठवड्यात सुरू होईल,अशी ग्वाही त्यांनी दिली. नियमांचे पालन करूनच चाचण्या करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nस्थलांतरितांच्या घरवापसीने परभणीत कोरोनाचा विळखा वाढला\nपरभणी - लॉकडाऊन घोषित केल्यानंतर परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित नागरिक परतले आहेत. शिक्षण, नौकरी रोजगार मिळवण्यासाठी हजारो नागरिक मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद सारख्या महानगरात गेली होती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे अनेक उद्योग धंदे कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या हातच काम गेले आहे, हाताला काम उपलब्ध नसल्याने लाखो मजुरांनी आपल्या गावाची वाट धरली आहे. त्यामुळे इतर जिल्ह्या प्रमाणेच परभणी जिल्ह्यात ही कोरोनाचा धोका वाढला आहे.\nपरभणी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८० वर जाऊन पोहचला आहे. यातील बहुतांशी बाधित मुंबई, पुणे, औरंगाबाद सारख्या रेड झोन मधून आलेले आहेत. परभणी जिल्ह्यात मागील दोन महिन्यात ५४ हजार १८३ जणांनी प्रवेश केला आहे. यात सर्वाधिक संख्या मुंबई आणि पुण्याहून येणाऱ्यांची आहे. परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांमुळॆ कोरोनाचा धोका वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम हाती घेण्यात आलीआहे. यासाठी १० हजार पथकांमार्फत कोरोनाची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे कम्युनिटी स्प्रेड होण्याचा धोका कमी झाला आहे.मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथून आतापर्यंत परभणीत अनेकजण आले आहेत. यामध्��े गंगाखेड तालुक्यात १३ हजार ५७४, जिंतूर तालुक्यात ७ हजार ६२२, मानवत २ हजार १४०, पालम ३ हजार ५०, परभणी ४ हजार ८०९, पाथरी ९ हजार १८, पूर्णा 4 हजार ५७१, सेलू ८ परतले आहेत. अनधिकृत जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची संख्याही यापेक्षा अधिक असल्याची शक्यता नाकारता येत नाही.परभणी जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र जिल्ह्यातून परराज्यात जाणाऱ्यांची संख्या ही फार कमी असून शहर आणि ग्रामीण भागात काम करणाऱ्या २ हजार मजुरांना ८८ बसच्या माध्यमातून त्यांच्या जिल्ह्यात आणि राज्यात सुखरूप पोहचावण्यात आले आहे.\n...तर १६ राज्यांत सगळ्यात आधी राष्ट्रपती राजवट लावावी लागेल - संजय राऊत\nमुंबई - राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर, महाराष्ट्राचा क्रमांक १७वा असेल.त्याआधी उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशसह किमान १६ राज्यांत सगळ्यात आधी राष्ट्रपती राजवट लावावी लागेल. शिवाय केंद्राचे सरकारही करोना नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरले म्हणून त्यांच्यावरही कारवाई करावी लागेल', असा सणसणीत टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.\nभाजप नेते व राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. करोना साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत राणे यांनी ही मागणी केली. या मागणीवर राणे भाजपात एकाकी पडले असले तरी राष्ट्रपती राजवटीच्या चर्चांनी राज्याचे राजकारण मात्र ढवळून निघाले. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्याचवेळी 'हे सरकार टिकायला हवे हे सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षाची मजबुरी आहे', हे वास्तवही त्यांनी अधोरेखित केले आहे.\n‘करोना’ संकटाशी सामना करण्यात महाराष्ट्राचे सरकार अपयशी ठरले व करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लादले जाईल, असे सांगण्यात आले. हा विचार किंवा कारस्थान कोणी करत असेल तर ते त्यांच्यासाठी आत्मघातकी ठरेल.\n'सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वत:च्या अंतर्गत झगड्यांतून पडेल', असे एक विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याचा सरळ अर्थ असा की, सर���ार पाडण्याचे आणि आमदार फोडण्याचे सर्व प्रयोग कोसळले आहेत.\nशरद पवार हे ‘ठाकरे सरकार’ स्थापनेचा पाया घालणारे प्रमुख नेते. सरकारच्या भवितव्याविषयी खात्रीने फक्त तेच सांगू शकतात. ठाकरे सरकार स्थिर आहे, हे त्यांचे म्हणणे कायम आहे. काँग्रेसचे चित्तही विचलित झालेले नाही. सत्ताधारी घटक पक्षांच्या आमदारांतील कोणी घोडेबाजारात उभे राहिलेले नाही. त्यामुळे सरकार पडेल असे विरोधी पक्षाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. अंतर्विरोधाच्या ठिणग्या उडाल्या तरी सरकारला धोका नाही. असेही काही जाणकारांचे म्हणणे आहे..\nटोळधाडीपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी बँड, फटाके वाजवा ; देशमुखांचा शेतकऱ्यांना सल्ला\nनागपूर - राज्यातील शेतकऱ्यांनी टोळधाडीपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतात बँड आणि फटाके वाजवावेत. फटाक्याच्या धुराने टोळ पिकांच्या जवळपास फिरकणार नाहीत, असा सल्ला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिला. त्यांनी शनिवारी नागपूर जिल्ह्यातील टोळधाडीने नुकसान केलेल्या भागांचा दौरा केला. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या उपाययोजना करण्यास सांगितले. तसेच शेतकऱ्यांनीही सतर्क रहावे, अशी सूचना त्यांनी दिली.टोळधाडीने काटोल तालुक्यातील कचारी सावंगा, सोनपुर, गणेशपुर, शेकापुर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ही माहिती मिळताच गृहमंत्र्यांनी रात्री साडेनऊ वाजता टोळधाड असलेल्या भागात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने फवारणी तसेच योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.जेणेकरून टोळधाडीपासून शेतकऱ्यांचे पीक,फळबागा, भाजीपाला वाचू शकेल वा कमीत कमी नुकसान होईल. शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी सुद्धा टोळधाड पासून बचाव करण्यासाठी बँन्ड,फटाके याचे मोठे आवाज करावेत. मोठ्याप्रमाणात धूर करावा त्यामुळे ही टोळधाडी पासून आपण बचाव करू शकतो, असेही देशमुख यांनी सांगितले. नुकसानीची पाहणी करताना त्यांच्यासोबत कृषी विभाग महसूल विभाग सोबतच स्थानिक पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण, उदयनराजे भोसले यांचा तीव्र निषेध\nसातारा - शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर, मनोरुग्ण तसेच अनाथांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेला बेदम मारहाण करण्यात ���ली आहे. अक्षयने फेसबुक लाईव्हद्वारे माहिती देताना जुन्नरच्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यावर यासंदर्भात आरोप केले आहेत. या लाईव्हमध्ये त्याच्यासोबत नेमके काय घडले हे सांगितले आहे. या घटनेचा खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र निषेध केला आहे.\nकोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलीस प्रशासनाने याप्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि गुन्हा दाखल करुन या तरुणाला न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा घेऊन असंख्य बेघर, मनोरुग्ण, अनाथ लोकांचे मनोभावे संगोपन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वताचे आयुष्य वाहून घेणारा जुन्नर तालुक्यातील शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आधार देणारा युवक अक्षय बोऱ्हाडे याला काही राजकीय लोकांकडून बंदुकीचा धाक दाखवून अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय आहे, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.सामाजिक जीवनात काम करत असताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो हे सर्वज्ञात आहे, परंतु कोणी राजकीय द्वेष तसेच वैयक्तिक कारणास्तव याप्रकारचे हल्ले करत असेल तर हे हल्ले महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीस नक्कीच विचलीत करणारे असतील, असेही त्यांनी म्हटले आहे.\nवादळामुळे ताजमहलाच्या कबरीचे रेलिंग तुटले\nआग्रा - शहराला १२० किमी प्रतितास वेगाने आलेल्या वादळाचा तडाखा बसला असून, ताजमहालाचेही या वादळामुळे मोठं नुकसान झाले आहे. वादळात ताजमहालच्या मुख्य कबरीची संगमरवरी रेलिंग तुटली आहे.वादळामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. १२० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शनिवारी सकाळी एएसआय अधिकारी आणि कर्मचारी ताजमहाल आणि इतर ऐतिहासिक इमारतींचे नुकसानाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले.या वादळात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. आग्रा येथे झालेल्या प्रचंड वादळाने ताजमहालच नव्हे तर शहरातील विविध भागांना उद्ध्वस्त केले. या वादळात १० लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान वादळानंतर गारपीट व मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे.\n भाजपाचे आमदार येडियुरप्पा यांच्या कार्यपद्धतीवर नाराज\nकर्नाटक - कर्नाटक भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपाचे काही आमदार विद्यमान मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. कर्नाटक भाजपामधील काही आमदारांची गुरुवारी बैठक पार पडली. त्यानंतर राज्यात पर्यायी नेतृत्व उभे करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.आतापर्यंत तरी हायकमांड मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या बाजूने आहे. येडियुरप्पा यांना अन्य कुठला पर्याय असू शकत नाही असे हायकमांडचे मत आहे. पण जे आमदार भेटले व फोनवरुन चर्चा केली, त्यांच्यामध्ये बासनगौडा पाटील आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.\nकरोना व्हायरसच्या या संकटकाळात येडियुरप्पा यांनी आपल्या आमदारांबरोबर कुठलीही चर्चा केलेली नाही तसेच आमदारांच्या मतदारसंघात काय सुरु आहे याची सुद्धा त्यांना अजिबात चिंता नाही असे आरोप मुख्यमंत्र्यांवर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करु शकत नाहीत, असे आमदारांना वाटते. वयोमानामुळे येडियुरप्पा यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर परिणाम झाला असे आमदारांचे मत आहे.\nआमदारांकडून समोर आलेले नाव बासनगौडा पाटील हे सुद्धा लिंगायत समाजाशी संबंधित आहेत. एक वेळ विधानपरिषदेवर आणि तीन वेळ आमदार राहिलेले बासनगौडा पाटील यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद भूषवले आहे. उत्तर कर्नाटकातील वजनदार नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जवळपास ४० आमदार बासनगौडा पाटील आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचे नाव हाय़कमांडला सुचवायला तयार आहेत. मागच्या काही दिवसात २५ आमदार वेगवेगळया ठिकाणी भेटले व ६० आमदार फोनवरुन परस्परांच्या संपर्कात होते.\nमरकजचा कार्यक्रमामुळे देशभरात सुमारे ३० टक्के करोना विषाणूचा फैलाव - अमित शाहांची कबुली\nनवी दिल्ली - मरकजचा कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता तर आज ही वेळ नसती, अशी कबुली अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली वर्षपूर्ती शनिवारी झाली. यावेळी आयोजित एका विशेष ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते.दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये वर्षभर असे कार्यक्रम होत असतात. तो सार्वजनिक कार्यक्रम नव्हता, तर मरकजच्या आतमध्ये होता. त्यामुळ��� मला वाटतं की, जर आम्ही वेळेवर हा कार्यक्रम रोखला असता आणि तिथल्या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवल्या असत्या तर कदाचित ही वेळ आली नसती.\nदरम्यान, अनेक राज्यांमध्ये करोना योद्ध्यांवर हल्ले झाले आहेत. यावर बोलताना शाह म्हणाले, “सरकार प्रत्येक करोना योद्ध्यासोबत आहे. देशभरात अशा ७० ते ८० घटना समोर आल्या आहेत तसेच प्रत्येक ठिकाणी कठोर पावलं उचलण्यात आली. भारतात आजवर जितकी संकट आणि महामारी आली आहे. त्याच्याशी सर्व सरकारांनी लढा दिला आहे. प्रत्येक वेळी सरकारांनी परिवर्तनं आणली होती. मात्र, यावेळी संपूर्ण देशचं याच्याशी लढत आहे. लोकांनी जनता कर्फ्यू, थाली वाजवून आणि करोना योद्ध्यांचा सन्मान करुन देशाला या महामारीविरोधात मजबूत केले.\nकरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात २५ मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. पहिल्या लॉकडाउनवेळी अशा काही घटना घडल्या ज्यामुळे करोना विषाणूच्या केसेस वाढल्या. यामध्ये दिल्लतील मरकजच्या प्रकरणाचाही समावेश आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील सरकारांनी करोनाचा फैलाव होण्यासाठी मरकजच्या कार्यक्रमाला जबाबदार धरले होते. त्यावेळी या कार्यक्रमामुळे सुमारे ३० टक्के करोना विषाणूचा फैलाव संपूर्ण देशात झाल्याचे सांगितले जात आहे.\nसोमवारपासून सुरू होत आहेत २०० रेल्वे गाड्या\nनवी दिल्ली - भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून २०० रेल्वे गाड्या पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. याकरता IRCTCची वेबसाइट आणि App वर रेल्वेने २१ मे पासून तिकिट बुकिंग देखील सुरू केली आहे. याआधीपासून धावणाऱ्या श्रमिक रेल्वे आणि ३० स्पेशल एसी गाड्यांव्यतिक्त २०० गाड्या १ जूनपासून धावणार आहेत. या गाड्या पूर्णपणे आरक्षित असणार आहेत आणि यामध्ये एसी व नॉन एसी असे दोन्ही क्लास असणार आहेत. जनरल कोचमध्ये बसण्याकरता देखील आरक्षण करणे आवश्यक असणार आहे. कोणताही अनारक्षित कोच या गाड्यांमध्ये असणार नाही. लॉकडाऊन काळात तब्बल दोन महिन्यांनी मेल आणि एक्सप्रेस पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहेत. या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने काही गाइडलाइन देखील जारी केल्या आहेत.\nया रेल्वे गाड्यांमध्ये तिकिट तपासणारा रेल्वेचा स्टाफ देखील पीपीई किट, ग्लोव्ह्ज आणि मास्क घालून असेल. तिकिट तपासण्यासाठी त्यांच्याकडे मॅग्निफायिंग ग्लास असणार आहे\nसर्व २३० रेल्वे गाड्यांसाठी आगाऊ बुकिंगचा कालावधी ३० दिवसांवरून १२० दिवस केला आहे\nतात्काळ बुकिंग आधीप्रमाणेच सामान्य करण्यात आले आहे. रेल्वेच्या वेळापत्रकावर ते आधारित असेल.\nकोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेता रेल्वेने असे आवाहन केले आहे की गरोदर महिला, १० वर्षांखालील लहान मुले आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असणारे ज्येष्ठ नागरिक यांनी रेल्वे प्रवास करू नये. अति अत्यावश्यक परिस्थितीमध्येच त्यांना प्रवास करता येईल\nरेल्वेने आरक्षण काऊंटरवर तिकिटांचे बुकिंग आणि रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोस्ट ऑफिस, आयआरसीटीसी यांसारख्या अन्य पर्यायांचा वापर करून देखील तिकिट बुक करता येणार आहे.\nजूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता\nनवी दिल्ली - यंदा मान्सून ठरलेल्या वेळेपूर्वीच केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सून आणि हवामानविषयक माहिती देणाऱ्या स्कायमेटनुसार दक्षिण पश्चिम मान्सून यावर्षी ३० मे रोजीच केरळात दाखल झाला आहे. गेल्या वर्षी मान्सून ८ दिवस उशीरा केरळमध्ये पोहोचला होता.\nहवामान विभागाने, गेल्या आठवड्यात मान्सून १ जूनपर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता. मात्र मान्सून १ जूनपूर्वीच दाखल झाला आहे. त्यामुळे हवामान खात्याने ३० आणि ३१ मे रोजी, तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. भारतात जून ते सप्टेंबर याकाळात दक्षिण-पश्चिम मॉन्सून पडतो.२ ते ४ जून दरम्यान मुंबई व उपनगरामध्ये पावसाची शक्यता आहे. यादरम्यान कोकण गोव्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.\nहवामान खात्यानुसार, १० जून रोजी मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये दाखल होऊ शकतो. याशिवाय १५ जून रोजी गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारमध्ये मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून कडक उन्हानंतर गुरुवारी सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये तापमानाचा पारा खाली आला असून थंड वारा वाहत आहे. वाऱ्याचा कल बदलला असून दक्षिणपूर्व वारे वाहत आहेत. वातावरणात काही प्रमाणात गारवा आला आहे.\nराज्य सरकारवर आशीष शेलार यांची टीका\nमुंबई - एकीकडे रूग्णांची संख्या वाढत असून,रूग्णांना दाखल करून घेत नाहीत, रूग्णवाहिका नाहीत मुंबईत हॉस्पिटल उभे केले तर डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत, असे चित्र तर दुसरीकडे रूग्णांची खरी आकडेवारीच समोर येऊ देत नाहीत. आणि केंद्र सरकारकडून मदत आलीच नाही, असे सांगीतले जात आहे. महाराष्ट्रात सरकारची ‘अशी ही बनवाबनवी’ सुरू आहे, असे सांगत भाजप नेते आमदार अॅड. आशीष शेलार यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोफ डागली आहे.\nमहाराष्ट्रात दुर्दैवाने रूग्णांची संख्या रोज वाढते आहे. विशेषत: मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर गेली असताना राज्य सरकार मात्र रोज आपलीच पाठ थोपटून घेते आहे. कधी वरळी पॅटर्न, कधी मुंबई पॅटर्न असे नवे नवे स्वत: च्या कौतुकाचे पॅटर्न तयार केले जात आहेत. केंद्रीय प्रधिकरणांंचे, पथकांचे खोटे हवाले देऊन महाराष्ट्र सरकार आपले कौतुक करीत आहे. मुंबईत कोरोना रोखण्याच्या कामाचे निती आयोगाने कौतुक केले असे खोटे वृत्तही महाराष्ट्रात पसरवण्यात आले. त्यावर निती आयोगाने तातडीने खुलासा करून अशा प्रकारे कोणतेही कौतुक करण्यात आले नसल्याचे जाहीर केले. महाराष्ट्रात सध्या अशाच प्रकारची बनवाबनवी सुरू असल्याचे शेलार म्हणाले. त्यासोबतच केंद्र सरकार बाकी देशातील सर्वच राज्यांना मदत देते आहे आणि एकट्या महाराष्ट्रावरच अन्याय करते आहे, असे खोटे चित्र महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांकडून तयार केले जात आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी तर केंद्राकडून एकही पीपीई किट आले नाही, असे सांगितले. तसेच जीएसटी परताव्याबाबतही भाष्य केले. एसटीच्या मंत्र्यांनी जीएसटीबाबत बोलल्यावर त्यांना विषय समजेल असे नाही. त्यांना देण्यात आलेल्या कागदावरील माहिती वाचली तरी, प्रत्यक्षात सत्य मात्र वेगळे आहे.\nकेंद्र सरकारकडून १० एप्रिलपासून २७ मे अखेर दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारला एन-९५ मास्क एकूण १५ लाख ०८ हजार ४०० तर पीपीई किट ९ लाख ८२ हजार ७३० आले आहेत. पीपीई किटचा उल्लेख केंद्र सरकार ‘कव्हर ऑल’ असा करण्यात हे बहुधा महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांना माहित नसल्याने ते पीपीई किट आलेच नाहीत, असे सांगत आहेत. हात मोजे १ लाख ६८ हजार आले आहेत. गाँँगल्स ५ लाख ३ हजार ४२५ या सर्व वस्तू केंद्र सरकारकडून देण्यात आल्या तरीही महाराष्ट्रातील राज्यकर्ते जर काहीच मिळाले नाही असे ओडरत असतील तर मग या वस्तू गोदामांनी खाल्या की काय, कसा सवालही शेलार यांनी उपस्थित केला आहे.याशिवाय जीएसटी परतावा आणि केंद्र सरकारकडून थेट मदत आली नाही, असेही ते सांगत आहेत, मात्र आज आम्ही घेतलेल्या माहितीनुसार डिव्होलेशन आॅफ टॅक्समधून कार्पोरेशन टॅक्सचे १४७९.८४ कोटी, इन्कम टँक्स १३७५.९८ कोटी, सेंट्रल जीएसटी २०८०.२२ कोटी, कस्टम ४२८.९६ कोटी, युनियन एक्साईज ड्यूटी २८०.२८ कोटी, सर्व्हिस टँक्स ३.६६ असे एकूण ५६४८.९४ कोटी रुपए केद्र सरकारकडून राज्याला मिळाले आहेत, याची सविस्तर माहिती उघड करून शेलार यांनी महाराष्ट्रातील सरकार अशी बनवाबनवी करते आहे, असा टोला लागावला आहे.\nमुंबईत 'स्पाय नेटवर्क'वर क्राईम ब्रँचचा छापा\nमुंबई - मुंबईतील चेंबूर भागात बसून टेलिफोन आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय लष्कराची जम्म-काश्मीरमधली माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्पाय नेटवर्कवर छापेमारी करण्यात आली आहे. लष्कराचे एक पथक आणि मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने केलेल्या कारवाईत एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जागेवरुन भारतीय लष्कराची जम्मू काश्मीरमधील माहिती व सैन्यदलाच्या हालचालींविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता. या तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता.या छापेमारीदरम्यान पोलिस आणि लष्कराच्या पथकाने बऱ्याच महत्वाच्या गोष्टी जप्त केल्या आहेत. ३ कार्यरत असलेली चायनिज सिमकार्ड, याव्यतिरीक्त १९१ सिमकार्ड, लॅपटॉप, मॉडम, अँटीना, बॅटरी आणि कनेक्टर असा माल पथकाच्या हाती लागला आहे. चायनिज सिमकार्ड आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आवाज बदलून वोइप तंत्रज्ञानाचा वापर करुन भारतीय लष्कराची माहिती मिळण्याचा प्रयत्न सुरु होता अशी माहिती मिळत आहे.पोलिसांनी केलेल्या तपासात पाकिस्तानवरुन आलेले कॉल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्थानिक नंबरवर डायव्हर्ट करुन भारतीय लष्कराची गोपनिय माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यामुळे मुंबई पोलीस या प्रकारात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI चा सहभाग आहे का याचा तपास करत आहेत. भारत आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सीमेवर तणाव सुरु आहे. काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्येही सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करण्याचा मोठा कट उधळून लावण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या या कारवाईला महत्व प्राप्त झालेले ��हे. अटक केलेल्या व्यक्तीकडून पोलीस अशा प्रकारची स्पाय नेटवर्क आणखी किती ठिकाणी तयार करण्यात आली आहेत याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.\nशाहरुखच्या ऑफिसमध्ये कोरोना रुग्णांचे विलगीकरण\nमुंबई - करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी पुढे येत खार येथील त्यांच्या कार्यालयाची इमारत मुंबई महापालिकेला मदतीसाठी दिली. करोनाग्रस्तांच्या विलगीकरणासाठी या कार्यालयाची इमारत वापरावी असे म्हणत शाहरुखने मदत केली. त्यानंतर या कार्यालयात आवश्यक ते बदल करण्यात आले व विलगीकरणासाठी तयार करण्यात आले. आता महिन्याभरानंतर मुंबई महापालिकेने सहा करोना रुग्णांना याठिकाणी हलवले आहे.शुक्रवारी सहा रुग्णांचे या कार्यालयात विलगीकरण करण्यात आले. शाहरुखच्या ‘मीर फाऊंडेशन’ची ही इमारत आहे. यामध्ये २२ जणांना क्वारंटाइन करण्यात येईल, अशी सुविधा करण्यात आली आहे.\nशाहरुखचे कार्यालय महापालिकेला सोपवल्यानंतर त्यात काही बदल करण्यात आले. प्रत्येक मजल्यावर दरवाजे, पाण्याचे फिल्टर्स, तात्पुरती शौचालये, बेड या सुविधा उपलब्ध केल्या गेल्या. डॉक्टर्सची कमतरता असल्याने हे विलगीकरण कक्ष अद्याप सुरू करण्यात आले नव्हते. मात्र आता स्थानिक रुग्णालयांच्या मदतीने ते सुरू करण्यात आले आहे”, अशी माहिती एच (पश्चिम) वॉर्डचे सहाय्यक नगरपालिका आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली.शाहरुख सध्या विविध मार्गांनी शक्य होईल तितकी मदत करत आहे. आतापर्यंत त्याने अनेकांना आर्थिक मदतीसोबत जेवणंदेखील पुरवले आहे. त्याने ५० हजार पीपीई किट्ससाठी सरकारला निधी, मुंबईतील ५५०० कुटुंबाना जेवण, दिल्लीतील २५०० रोजंदारी कामगारांना आणि १०० अॅसिड हल्ला पीडितांना किराणा सामानाची मदत केली आहे.\nहृतिक रोशनची बहीण बॉलिवूड मध्ये सज्ज\nमुंबई - बॉलिवूडमध्ये स्टार किड्सचा बोलबोला नेहमीच दिसत आला आहे. अनेक स्टारकिड्सनी आजपर्यंत धमाकेदार एंट्री केली आहे. त्यातील काही जण आपल्या आई-वडिलांप्रमाणे यशस्वी होतात आणि इंडस्ट्रीमध्ये नाव कमावतात. दरम्यान आता आणखी एक नाव स्टारकिड्सच्या यादीमध्ये जोडले गेले आहे. अभिनेता हृतिक रोशनची बहिण पश्मीना बॉलिवूडसाठी सज्ज झाली आहे. स्वत: हृतिकने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती 'बॉलिवूड रेडी' असल्याची प्रकर्षाने जाणवत आहे.\nहृतिक रोशनने बहिण पश्मीनासाठी इन्स्टाग्रावर खास पोस्ट लिहून हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती वेगवेगळ्या अंदाजात दिसून येत आहे. तिचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाज अनेकांना भावला आहे. हृतिकच्या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.\nया फोटोंप्रमाणेच आणखी एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे हृतिकने पश्मीनासाठी लिहलेली लांबलचक कॅप्शन. आपल्या बहिणीवर असणारं प्रेम हृतिकच्या या कॅप्शनमधून झळकून येत आहे. हृतिकने या कॅप्शनमध्ये असं लिहिले आहे की त्याला पश्मीनाचा किती अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे त्याचं पश्मीनावर किती प्रेम आहे. तो म्हणतो की, 'मला तुझा अभिमान वाटतो. तू खूप स्पेशल आणि असामान्य आहेस. तू जिथे जातेस तिथे प्रकाश पसरते. मला कधीकधी वाटते की तुला ही जादू कशी प्राप्त झाली, पण अनेकदा तु आपल्या कुटुंबात असल्यामुळे मी देवाचे आभार मानतो.' अशा आशयाची पोस्ट हृतिकने शेअर केली आहे. शेवटी त्याने असे म्हटले आहे की, 'तु चित्रपट कर किंवा नको, तु स्टार आहेस.\nकोरोना योद्ध्यांना ५० लाखांचा विमा - अजित पवार\nमुंबई - कोरोनाविरुद्ध राज्य सरकारची लढाई सुरु आहे.आता कोरोनाविरुद्ध काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना ५० लाखांचा विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता हा शासननिर्णय राज्याच्या वित्त विभागाकडून जारी करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमत्री अजित पवार यांनी दिली.विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोनानं दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना शासनाकडून ५० लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात येईल. यासंबंधीचा शासननिर्णय वित्त विभागातर्फे जारी करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधित कर्तव्ये पार पाडणाऱ्या शासकीय, खासगी, कंत्राटी, बाह्यस्रोतांद्वारे घेतलेले कर्मचारी, मानसेवी, तदर्थ कर्मचारी अशा सर्व कर्मचारीवर्गाला ५० लाख रुपयांचं विमा संरक्षण पुरवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्य बजावणार्या संबंधित कर्मचार्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यासंबंधीचा शासननिर्णय वित्त विभागातर्फे जारी करण्यात आल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.\nपोलिसांची सेवानिवृत्ती; ऑनलाइन संवाद साधत दिला सर्वांना निरोप\nनवी मुंबई - नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कार्यरत असलेले ३२ पोलीस कर्मचारी शुक्रवारी निवृत्त झाले असून पोलिसांच्या इतिहासात प्रथमच त्यांची निवृत्ती प्रक्रिया आणि कार्यक्रम ऑनलाइन पार पडला. यावेळी पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी सर्वांशी ऑनलाइनच संवाद साधला. दरम्यान, करोनाच्या लढाईतील ३२ सैनिक निवृत्त झाल्याने ही पोकळी लवकर भरून काढणे गरजेचे आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालयमध्ये काम करणारे एक सहाय्यक पोलीस आयुक्त दोन पोलीस निरीक्षक यांच्यासह एकूण ३२ पोलीस कर्मचारी शुक्रीवारी निवृत्त झाले. एरव्ही निवृत्तीचा जंगी कार्यक्रम घेत त्यांची विदाई केली जात होती. त्यावेळी निवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार आयुक्तांच्या हस्ते होत होता. तर त्यांच्या कार्यकाळातील उत्तम कामांचा धावता आढावाही घेतला जात होता. मात्र, यंदा कोरोना या जागतिक महामारीचा नवी मुंबईत झालेला उद्रेक पाहता जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने कर्मचार्यांमध्ये काहीशी उदासी दिसत होती.\nमात्र, अत्याधुनिक पद्धतीने ऑनलाइन हा कार्यक्रम घेण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना सुखद धक्का बसला आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजता हा कार्यक्रम सुरु झाला निवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी ज्या ठिकाणी कार्यरत होते त्याच ठिकाणी त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. तर ‘सिस्को वेब पिट’ या मोबाईल अॅपच्या माध्यमातून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे एकाच वेळी सर्वच जण एकमेकांना ऑनलाइन पाहू शकत होते. तर शेवटी आयुक्त संजयकुमार यांनी सर्वांशी संवाद साधत विदाई करताना आभार मानले.\nविशेष म्हणजे निवृत्तीच्या समारोपप्रसंगी आयोजित कार्यक्रमात जसे सर्व निवृत्त कमर्चारी व अधिकाऱ्यांना मानपत्रे व अन्य कागदपत्रे देण्यात येतात ती सर्व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीनेच देण्यात येणार आहे, अशी माहिती विशेष शाखा उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.\nभाजपा नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू\nठाणे - भाजपचे न��रसेवक विलास कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. परंतु त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. ते येथील एका हॉटेलमध्ये काही दिवसांपासून वास्तव्यास होते. तेथेच त्यांचा रुममध्ये मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. हॉटेल व्यवस्थापनाला रुममधून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले. त्यावेळेस त्यांच्या निर्दशनास ही बाब आली.हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.\nबदलापुरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ\nबदलापूर - बदलापूर शहरात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शनिवारी आणखी ७ जणांचा अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे शहराची रुग्णसंख्या आता २१३ वर पोहचली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे बदलापूर शहरातील अनेक नागरिक अत्यावश्यक सेवेसाठी दररोज मुंबईला ये-जा करत आहेत. या प्रवासादरम्यान त्यांना करोनाची लागण होत असल्याचं समोर येतंय. केल्या काही दिवसांत करोना बाधित रुग्णांमध्ये मुंबईत ये-जा करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे आढळून येत आहे.\nशनिवारी पॉजिटीव्ह अहवाल आलेल्या ७ रुग्णांपैकी ५ रुग्ण हे अत्यावश्यक सेवेत काम करणारे आहेत. उर्वरित दोन रुग्णांपैकी एक रुग्ण हा याआधी बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेला असून एक रुग्ण हा खासगी मराठी वृत्तवाहिनीत पत्रकार म्हणून काम करतो. अद्याप ३२ जणांचे अहवाल येणं बाकी असल्यामुळे येत्या काही दिवसांत शहराच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nशहरात आतापर्यंत ७ रुग्णांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत, तर १०५ नागरिक उपचार घेऊन बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. बदलापुरातील करोनाग्रस्त रुग्णांवर बदलापूर, उल्हासनगर, ठाणे, भाईंदर, मुंबई यासारख्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील ५६ रहिवासी संकुल प्रतिबंधित केली आहेत.\nराज्य सरकारकडून खासगी डॉक्टरांना पीपीई कीट\nमुंबई - सध्या मुंबईत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ होत आहे.त्यासाठी सरकारने खाजगी डॉक्टरांनाही दवाखाने चालू ठेवण्यास सांगितले आहे.शिवाय आता पावसाळा तोंडावर आला असल्यामुळे रोगराईचे लक्षणे वाढू शकतील म्हणून डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू करणे आवश्यक आहे. त्यासाठी या डॉक्टरांना सरकारतर्फे व्यक्तिगत सुरक्षा साधणे (पीपीई किट) द्यावीत असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले.\nकरोना प्रादुर्भावाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता, महापालिका आयुक्त उपस्थित होते.\nशतकऱ्यांसाठी चांगली बातमी ; शेतकऱ्यांना त्वरित कर्ज देण्याचे मुख्यमंत्रांचे बँकांना निर्देश\nमुंबई - मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्यातील बँकर्स समितीची १४७ वी बैठक व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. यावेळी त्यांनी खरीप पीक कर्ज देण्याचे निर्देश दिले.बँकांनी येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे. ज्या शेतकऱ्यांचे आधीचे पीककर्ज थकीत असेल, त्यांना राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनाही पीक कर्ज देण्यात यावे, त्यांचे थकीत पीक कर्ज भरण्याची हमी राज्य शासनाने कर्जमुक्ती योजनेतून घेतली आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विविध बँकांना दिली.व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, मुख्य सचिव अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मनोज सौनिक, आशिषकुमार सिंह, विकास खारगे, आभा शुक्ला, एकनाथ डवले आदी अधिकाऱ्यांसह केंद्र शासनाचे प्रतिनिधी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी, नाबार्डचे प्रतिनिधी, राज्यातील विविध बँकांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.\nमहात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. एप्रिल २०२० अखेर ही योजना संपायला पाहिजे होती. पण कोरोनाच्या संकटामुळे काही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती बाकी राहिली आहे. बँकांनी आता येत्या खरीप हंगामासाठी या शेतकऱ्यांची खाती थकीत गृहीत न धरता त्यांनाही नवीन पीक कर्ज देणे गरजेचे आहे. या शेतकऱ्यांचे आधीचे थकीत कर्ज मुक्त करण्याची हमी राज्य शासन घेत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी ��ावेळी स्पष्ट केले.कोरोनाच्या काळात शेतकरीही मोठ्या संकटात आला आहे. पुढील हंगामासाठी शेतकऱ्याला आपण सर्वांनी मिळून साथ देऊया. सर्वजण मिळून कोरोनाच्या संकटावर मात करुया, असे आवाहन त्यांनी केले.\n'माझा मृत्यू झाल्यास दानवे जबाबदार' - हर्षवर्धन जाधव\nऔरंगाबाद - राजकारणातून संन्यास घेतलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचे सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझा मृत्यू झाला तर त्याला रावसाहेब दानवे जबाबदार असतील, असे हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत. रावसाहेब दानवेंवर सडकून टीका करतानाचा एक व्हिडिओ हर्षवर्धन जाधव यांनी युट्यूबवर टाकला आहे.२००४ साली मला शिवसेनेची ऑफर होती, मात्र याबाबत तुम्ही मला कळवले नाही, कारण जबाबदारी तुमच्यावर होती. माझ्या निवडणुकीला तुम्ही पैसे दिले म्हणतात, पण मी आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुका माझी संपत्ती विकून लढलो,असे जाधव यांनी म्हंटले आहे.\nतुम्ही फक्त रागातून माझ्यावर खोटा अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. मला पोलिसांनी हे सांगितले आहे. मी तुमच्यासोबत बोलायला दिल्लीला आलो, तर तुम्ही मला धमकावले. माझ्या आईवर गुन्हा दाखल करायची धमकी दिली. माझ्या प्रॉपर्टीवरून तुम्ही खूप खालच्या भाषेत बोललात. तुम्ही राजकारण करताना घरं भरली, पण आम्ही लोकांचे काम केले. तुम्ही कार्यक्रमात टेबल खुर्चीवर जेवता आणि माझ्या आईला मातीत बसवता, तिचा अपमान करता, असे आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला.\nमाझे वडील आयएएस अधिकारी होते, तुम्ही चौथी पास आहात, तरी जास्त पैसे कमावलेत. पैसे कमवणे माझे संस्कार नाहीत. मला धमकी देऊन तुम्ही २ महिने दिल्लीला ठेवले. तुमच्या मुलीला तुम्ही काही बोलला नाहीत, फक्त मला धमक्या दिल्यात. माझ्यामागे कोणी नसल्याचे तुम्ही म्हणालात, पण तरीही विधानसभा निवडणुकीत मला मते कोणी दिली तुमच्यात हिंमत असेल, तर मोदींचा चेहरा बाजूला करा, भाजप बाजूला करा आणि लढून दाखवा, पक्षश्रेष्ठींचे पाय चोळल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही, अशी घणाघाती टीका जाधव यांनी केली.तुम्हाला वाटतं हा फार फडफड करतो, कुठेही धरून याला कापून टाकू, पण मी तुमचे छक्के-पंजे असणारे व्हिडिओ काढले आहेत आणि वकिलांना पाठवले आहेत. मला तुम्ही मारलंत किंवा मी आत्महत्या केली, तर तुम्ही वाचणार नाही, असा गंभीर आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.\nशाळा 'या' तारखेला होणार सुरू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nपुणे - शाळा सुरु होणार कि नाही यावर अनेक प्रश्नचिन्न पालकांना पडले असताना त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोना संकटकाळात पालक आणि मुख्याध्यापकांची मुलांबाबत असलेली काळजी लक्षात घेऊन राज्यातील शाळा १ जुलैला सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली.या निर्णयामुळे राज्यात जून महिन्यात शाळा सुरू करण्याच्या विविध चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, पालक, शिक्षक, कर्मचारी आणि मुख्याध्यापकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. राज्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहेत. या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. त्यात शाळा, कॉलेजदेखील पुढच्या महिन्यापर्यंत बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.\nराज्य सरकारचे जून महिन्यात शाळा सुरू करण्याबाबत अजिबात काही ठरलेले नाही. मी कालच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केली आहे. आमचा १ जुलैला शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबत अंतिम कोणताही निर्णय झालेला नाही. १ जुलैला शाळा सुरू केल्यानंतरही सुरुवातीचे काही दिवस बुडतील. या सर्व बुडालेल्या दिवसांची भरपाई ही दिवाळी आणि ख्रिसमसची सुट्टी कमी करून करता येईल.एप्रिल महिन्यात उन्हाळी सुट्ट्यादेखील कमी करून शैक्षणिक दिवस भरून काढण्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती पवार यांनी दिली आहे.\nमोदी सरकारची वर्षपूर्ती; पंतप्रधान मोदींनी जनतेला लिहले पत्र\nनवी दिल्ली - मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून देशवासियांशी संवाद साधला आहे. या पत्रात पंतप्रधान मोदी यांनी गेल्या एक वर्षात आपल्या सरकारने काय काम केले, याचा हिशेब लोकांसमोर मांडला आहे.तसेच, अनुच्छेद ३७० रद्द करणे, राम मंदिराचा निर्णय, तिहेरी तलाकच्या कुप्रथेला चाप लावणे आमि नागरिकत्त्व सुधारणा कायदा (CAA) अशा ऐतिहासिक निर्णयांचा उल्लेख मोदींनी या पत्रात केला आहे.\n२०१९ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा देशाला नव्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे आणि भारताला महासत्ता करण्याचे स्वप्न नागरिकांना दाखवले होते. गेल्या वर्षभरात घेतलेल्या निर्णयांमुळे आपण त्या लक्ष्याच्या समीप पोहोचल्याचे मोदींनी पत्रात म्हटले आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईक करून आपले सामर्थ्य दाखवून दिले. तसेच वन रँक वन पेन्शन, वस्तू व सेवा कर कायदा (GST) आणि शेतकऱ्यांना किमान हमीभाव यासारखे बऱ्याच वर्षांपासून खितपत पडलेले प्रश्न मार्गी लावले. हे प्रयत्न निरंतर सुरु ठेवण्यासाठी जनतेने २०१९ मध्ये जनतेने आम्हाला पुन्हा निवडून दिले. आज देशातील १३० कोटी जनता स्वत:ला या विकासगाथेची भागीदार मानत असल्याचे मोदींनी या पत्रात म्हटले आहे.संरक्षण दल प्रमुख हे पद निर्माण केल्यामुळे सैन्य दलात समन्वय वाढला आहे तसेच ‘गगनयान’ अभियानाच्या तयारीसाठीसुद्धा भारताने वेग वाढवला आहे. गरीब, शेतकरी, महिला-युवा यांचे सक्षमीकरण करण्याला सरकारने प्राधान्य दिले. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत प्रत्येक शेतकऱ्याचा समावेश झाला आहे. गेल्या वर्षभरात या योजनेअंतर्गत साडेनऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ७२ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी पत्रात सांगितले आहे.\nAPMC मार्केटमधील १२ सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण ;एपीएमसी प्रशासनाने नेमले खासगी बॉडीगार्ड\nनवी मुंबई - एपीएमसी मार्केटमध्ये नुकतेच १२ सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मार्केटमध्ये चिंतेचा विषय बनला होता. १२ सुरक्षारक्षकांना कोरोना झाल्यानंतर एपीएमसी प्रशासनाने आता खासगी बॉडीगार्ड नेमले आहेत. तसेच मार्केटमध्ये गेल्या काहीदिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे .नवी मुंबई महानगरपालिकेच्या ताज्या आकडेवारीनुसार एपीएमसी मार्केटमध्ये काम करणारे किंवा त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित ५९० कोरोनाबाधित प्रकरणे आहेत. अशा कठीण परिस्थितीत एपीएमसीच्या नियमित १२ सुरक्षारक्षकांची चाचणीही पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनाने खबरदारी न घेता थेट खासगी सुरक्षारक्षकांची निवड केली आहे. या खासगी सुरक्षारक्षकांना (बाऊन्सर) नियमित सुरक्षारक्षकांच्या पगाराच्या दुप्पट रक्कम देऊन त्यांना मार्केटमध्ये तैनात केले आहे.\nखासगी बाऊन्सर तैनात करण्याबाबत एपीएमसीचे सुरक्षा अधिकारी अविनाश काकडे म्हणाले, कोरोना विषाणूची पॉझिटिव्ह चाचणी आलेल्या आमच्या १२ सुरक्षकांव्यतिरिक्त, लॉ���डाऊन कालावधीत गैरहजर राहिलेल्या ४२ सुरक्षारक्षकांना प्रशासनाने महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडे परत पाठविले आहे. त्यामुळे खासगी बाऊन्सर घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.मात्र एपीएमसीमध्ये पोलीस आणि होमगार्ड याआधीच तैनात केले गेले आहेत, तर खासगी सुरक्षेच्या कामावर पैसे का घालायचे, असा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते अनारजित चौहान यांनी विचारला आहे.\nअबू आझमींना अटक करा, किरीट सोमैयांची मागणी\nमुंबई - नागपाड्यात स्थलांतरित मजुरांना जमवून प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल आणि महिला पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याबद्दल समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना अटक करण्याची मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी केली आहे. तसेच अबू आझमी यांच्यावर कारवाई करण्याऐवजी महिला पोलीस अधिकाऱ्याची बदली केल्याबद्दल त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.२६ मे रोजी रात्री समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी नागपाडा पोलीस स्टेशनबाहेर स्थलांतरित मजुरांना जमवून प्रक्षोभक भाषण केले आणि लॉकडाऊन दरम्यान लागू असलेला अपत्ती व्यवस्थापन कायदा मोडला, असा आरोप सोमैया यांनी केला आहे. त्यावेळी त्यांनी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या अधिकाऱ्याने त्यांचे ऐकले नाही म्हणून संबंधित महिला अधिकाऱ्याला वाईट शब्दांत शिवीगाळ केली, असा आरोप सोमैया यांनी केला आहे. याबाबतचा व्हिडिओही सोमैया यांनी ट्वीट केला असून अबू आझमी यांच्याविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.\nमहिला पोलिसांना शिवीगाळ करणे, अपमान करणे त्याबरोबरच भारतीय दंडविधान कलम १८८ अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी सोमैया यांनी केली आहे. आझमी यांच्यावर कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. पोलीस उपायुक्त, तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडेही सोमैया यांनी तक्रार केली आहे.\nमुंबई अग्निशमन दलातील ४१ जवानांना कोरोना\nमुंबई - मुंबई अग्निशमन दल कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. गुरुवारी अग्निशमन दलातील आणखी एका जवानाचा कोरोना संसगार्मुळे मृत्यू झाला. हा जवान पश्चिम उपनगरातील गोरेगाव अग्निशमन केंद्रात ड्रायव्हर-ऑपरेटर पदावर काम करत होता. दरम्यान, मुंबई अग्निशमन दलाने कोरोनामुळे आतापर्यंत दोन जवान गमावले असून गेल्या आठवड्यात गवालिया टँक अग्निशमन केंद्रातील जवानाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.आतापर्यंत मुंबई अग्निशमन दलातील एकूण ४१ कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील २२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी चार जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तीन जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १४ जणांचे त्यांच्या घरात विलगीकरण करण्यात आले आहे.\nगोरेगाव अग्निशमन केंद्रात ड्रायव्हर-ऑपरेटर पदावर सेवेत असलेले रफिक शहाबुद्दीन शेख (५७) यांचा गुरुवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. विरार येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे. याआधी ५८ वर्षीय उमेश गोंगा या अग्निशमन जवानाचा २४ मे रोजी कोरोनाने मृत्यू झाला होता.\nमुंबईत कोरोना साथीने थैमान घातले आहे. मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा गुरुवारी ३५ हजारपार गेला आहे. या साथीशी लढा देत असताना मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणेसोबतच बाकी यंत्रणाही अहोरात्र सेवा देत आहेत. त्यात मुंबईचे पोलीस दल, अग्निशमन दल तसेच अन्य अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांचा प्रत्यक्ष रुग्णसेवेत सहभाग नसला तरी विविध सेवांच्या माध्यमातून हे सर्वजण मुंबईकरांसाठी आपले आरोग्य धोक्यात घालून दररोज घराबाहेर पडत आहेत. त्यातूनच अनेक पोलीस, अग्निशमन जवान, पालिका कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.\n१ जूनपासून रेल्वेगाड्या धावणार,गाड्याची यादी जाहीर\nमुंबई - लॉकडाऊनमुळे अनेकांचे हाल होत asun,कित्येक लोक कोठे ना कोठे अडकून पडले आहेत. तसेच परप्रांतीय मजूर गावी परतण्यासाठी धडपड करत आहेत. रेल्वेकडून आधी स्पेशल श्रमिक रेल्वे चालविण्यात आल्या आणि येत आहेत. तसेच रेल्वे रुळावर आणण्यासाठी प्रयत्न होत असताना परराज्यात जाण्यासाठी रेल्वे १ जूनपासून धावणार आहे. या गाड्या आता कोणत्या स्थानकावर थांबणार आहेत, त्याची यादी जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे ही यादी प्रवाशांना पाहणे गरजेचे आहे. गेल.पुढील सोमवारपासून भारतीय रेल्वे २०० अतिरिक्त गाड्या चालवणार आहे. परंतु अद्यापही प्रश्न आहे की ज्या गाड्या चालवल्या जातील त्या तुमच्या घराजवळील स्टेशनवर थांबतील की नाही. म्हणून आम्��ी येथे तुम्हाला खास ट्रेनची सर्व माहिती देत आहोत, जेणेकरून तुम्हाला तिकीट आरक्षण करताना त्रास होणार नाही.\nस्थानिकांनी काम मिळवण्याचा प्रयत्न करावा - अजित पवार\nपिंपरी - आज औंध रावेत उड्डाणपूलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी लॉकडाऊन यापुढे आणखी वाढवणार क असा प्रश्न विचारला असता,या बाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.केंद्र सरकारने जाहीर केलेले २१ लाख कोटी कोणाला भेटणार या बाबत अनेक मतप्रवाह असल्याचे त्यांनी सांगितले. काही तर म्हणत आहे नुसतेच मोठमोठे आकडे आहेत, असे सांगत अजित पवार यांनी मोदी सरकारला टोला लगावला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार आहे.लाखो मजूर परत गेले आहेत. त्यांची वाट बघण्यापेक्षा आता स्थानिकांनी काम मिळवण्याचा प्रयत्न करावा, त्यासाठी स्किल देण्याची गरज असेल तर राज्य सरकार त्यासाठी तयार आहे. त्यातून राज्यातील बेरोजगारी कमी होईल, असे अजित पवार यांनी सांगितले.\nलोकभावनेचा आदर करून आषाढी वारीवर ओढवलेल्या कोरोनाच्या संकट लक्षात घेऊन त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही पवार यावेळी म्हणाले. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणि राज्यात जाण्याची प्रत्येकाला मुभा आहे. फक्त नियम पाळा आणि चालत जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, असे आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे.\nदरम्यान, लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत असताना त्यानंतर लॉकडाऊन पूर्णपणे उठवला जाणार नाही, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.राज्यातील अर्थचक्र सुरु करण्यासाठी ३१ मेनंतर लॉकडाऊनध्ये आणखी शिथिलता दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ग्रीन झोनमध्ये बऱ्यापैकी व्यवहार सुरु करण्याचा राज्याचा विचार आहे. मात्र, यासाठी काही निमय व अटी निश्चित घालण्यात येणार आहेत. नियम व अटींचे उल्लंघन केल्यास हे व्यवहार बंद केले जातील, याची कल्पना नागरिकांना देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.\nआता मुंबईतील नालेसफाईवर ड्रोनची नजर\nमुंबई - संपूर्ण देशात कोरोनाचा कहर असल्यामुळे देशात लॉकडाऊन चालू आहे.त्यामुळे मुंबईतील नालेसफाईच्या कामाला खूपच विलंब झाला असून मनुष्यबळदेखील कमी आहे. अशा परिस्थितीत नालेसफाईत कोणताही घोळ होऊ नये म्हणून नालेसफाईच्या कामावर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. सर्वत्रच सफाईच्या कामावर चोख लक्ष ठेवले जाणार आहे.\nमुंबईत पावसाळ्यापूर्वी दरवर्षी नालेसफाई क्र मप्राप्त असते. नालेसफाईत काही वर्षांपूर्वी घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. नालेसफाईतून गाळ व्यवस्थित काढला जात नसल्यामुळे मुंबईत दरवर्षी पाणी तुंबत असल्याचेही आरोप होत असतात. त्यामुळे नालेसफाईतील गैरप्रकार रोखण्यासाठी सफाईची छायाचित्रे व ध्वनीचित्रफिती, गाळाचे वजन करणे अशा अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यापुढे जाऊन आता नवनियुक्त महापालिका आयुक्तांनी ड्रोनने नालेसफाईवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे ज्या ठिकाणी अपेक्षित नालेसफाई झाली नाही, त्या ठिकाणी तत्काळ पुन्हा तपासणी करून घेतली जाते.२९ मेपर्यंत पालिका अशा प्रकारे नालेसफाईवर ड्रोनने नजर ठेवणार आहे, अशी माहिती पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत देण्यात आली. ड्रोनने टिपलेल्या माहितीचा अभ्यास करून कोणत्या ठिकाणी नाल्यात गाळ, कचरा जास्त आहे. त्याचाही अंदाज येईल. त्यानुसार पुढील नियोजनही करता येणार आहे.\n…तर इस्लामाबादमध्येही राम मंदिर उभारू,संतप्त साधूसंतांचा पाकिस्तानला इशारा\nअयोध्या - अयोध्येतील राम मंदिराच्या कामास सुरुवात झाली असून, त्यावरून पाकिस्तानने भारतावर टीका केली आहे.पाकिस्तानच्या या टीकेनंतर साधुसंत संतप्त झाले आहे. पाकिस्तानने आमच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये ढवळाढवळ करू नये. अन्यथा आम्ही इस्लामाबादमध्येच राम मंदिर बांधू, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, राम जन्मभूमी खटल्यात मुस्लिम पक्षकार असलेल्या इक्बाल अंसारी यांनीही पाकिस्तानला चार शब्द सुनावले आहेत.अयोध्येतील संतांनी सरकारला सांगितले की, पाकिस्तानला योग्य ते प्रत्युत्तर दिले गेले पाहिजे. पाकिस्तान भारतातील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील मुस्लिमांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य केला आहे. आता अयोध्येत राम मंदिर बांधण्यात यावे,अशी त्यांचीही इच्छा आहे.\nदरम्यान,पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने राम मंदिराच्या बांधकामावरून भारतावर टीका केली होती. एकीकडे जग कोरोनाशी झुंजत असताना आरएसएस आणि भाजपा आपल�� अजेंडा रेटण्यामध्ये गुंतलेले आहेत. बाबरी मशिदीच्या जागेवर सुरू झालेले मंदिराचे बांधकाम हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. पाकिस्तान सरकार आणि येथील लोक त्या कृतीचा निषेध करतो, अशी टीका पाकिस्तानने केली होती.\n...तर मग स्वत: येऊन परिस्थिती सांभाळा, ममता बॅनर्जीनी अमित शाहांना सुनावले\nकोलकाता - राज्य सरकार करोनाची परिस्थिती सांभाळण्यात अयशस्वी ठरते असे वाटत असेल तर तुम्हीच प्रयत्न करा आणि स्वत: परिस्थिती हाताळत का नाही अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सुनावले आहे, ममता बॅनर्जी यांनी रेल्वे मंत्र्यांवर गंभीर आरोप केले असून स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावरुन राजकारण केले जात असल्याचा आरोप केला आहे. पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्रातून पुढील २४ तासात २८ ट्रेन पोहचणे अपेक्षित आहे.\nमी अमित शाह यांना सांगितले आहे की, तुम्ही वारंवार केंद्रीय टीम पश्चिम बंगालमध्ये पाठवत आहात. तुम्ही जे हवे ते करु शकता. पण जर पश्चिम बंगाल सरकार योग्य काम करु शकते असे तुम्हाला वाटत नसेल तर मग तुम्हीच हे करोना संकट का हाताळत नाही मला काहीच समस्या नाही. ममता बॅनर्जी कोलकातामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पश्चिम बंगालमध्ये येणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या ट्रेनच्या मुद्द्यावर भाष्य करण्यासाठी त्यांनी हा पत्रकार परिषद बोलावली होती.अमित शाह यांनी जे उत्तर दिले आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारही मानले. त्यांनी निवडून आलेल्या सरकारमध्ये आपण दखल कसे काय देऊ शकतो असे म्हटले,असेही ममता बॅनर्जी बोलल्या.\nकरोनावरुन पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शीतयुद्ध रंगले आहे. केंद्रीय गृहसचिव आणि बंगालचे मुख्य सचिव यांनीही एकमेकांना पत्र पाठवली असून संताप व्यक्त केला आहे. अमित शाह यांनीदेखील करोनाची परिस्थिती हाताळण्यात असणाऱ्या त्रुटी दाखवणारे पत्र ममता बॅनर्जी यांना लिहिले होते. पण ममता बॅनर्जी यांनी पत्राचे उत्तर देण्याआधीच हे पत्र प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचल्याने ममता बॅनर्जी यांनी टीका केली होती.\n“मी हे असे जाहीर करत नाही. पण सध्याची परिस्थिती पाहता मला अमित शाह यांना एकच सांगायचे आहे की, काळजी घ्या. तुम्ही लॉकडाउन लावला आहे पण ट्रेन आणि विमाने सुरु आहेत. मग लोकांचे काय,” अशी विचारणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे.\n“मला पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी काळजी घ्या असे सांगायचे आहे. आपल्याकडे आधीच करोनाचे एक लाखांहून अधिक रुग्ण आहेत. काहीजण राजकारणासाठी फैलाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश सगळीकडे फैलाव होत आहे. अशा परिस्थितीत मी काय करावे पंतप्रधानांनी अशा वेळी मध्यस्थी करावी,” अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.\nकरोना रुग्णांसाठी मनसेची मोफत टॅक्सी रुग्णवाहिका - संदीप देशपांडे\nमुंबई - राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहेत त्यातच मुंबईत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून,रुग्णांना रुग्णालयात खाटा मिळण्यात अडचणी येत आहेत तर दुसरीकडे रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळणे कठीण झाले आहे. हे लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने’ मुंबईतील प्रत्येक वॉर्डात १२ मोफत टॅक्सी रुग्णवाहिका देण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेला सादर केला आहे. यासाठी टॅक्सीत आवश्यक त्या सुधारणा करून रुग्णांना मोफत सेवा देण्याची तयारी मनसेने दाखवली आहे.\nएकीकडे रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे तर दुसरीकडे महापालिका १०८ क्रमांकाच्या माध्यमातून चालवत असलेल्या रुग्णवाहिकांमधील ३२ चालकांना करोनाची लागण झाली आहे. बेस्टच्या काही बसेसचे रुग्णवाहिकेत रुपांतर करण्यात आले असून आता उबर टॅक्सीच्या माध्यमातून सुमारे ४५० रुग्णवाहिका मुंबईत चालविण्याचा प्रयत्न आहे. महापालिकेने रुग्णांसाठी वीस हजार खाटा असलेली तात्पुरती रुग्णालये मुंबईत उभारण्याचा सपाटा लावला आहे. बी के सी, महालक्ष्मी, वरळी, गोरेगाव, मुलुंड ते दहिसरपर्यंत ही तात्पुरती रुग्णालये उभारण्याचे काम सुरु आहे. याशिवाय जूनपर्यंत एक लाख क्वारंटाईन सेंटर व जूनच्या मध्यावधी पर्यंत दीड लाख लोकांची क्वारंटाइन केंद्रात व्यवस्था केली जाणार असल्याचे आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी सांगितले.\nरुग्णांना वेळेत रुग्णालयात अथवा क्वारंटाइन केंद्रात पोहोचवण्यासाठी पुरेशा रुग्णवाहिकांची गरज लागणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने नेमकी ही अडचण ओळखून त्यांच्या संघटनेतील टॅक्सी व रिक्षा चालकांची बैठक घेऊन टॅक्सी-रिक्षा रुग्णवाहिकांची संकल्पना मांडली” असे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. आमच्या संघटनेतील जवळपास हजाराहून अधिक रिक्षा टॅक्सी चालकांनी या संकल्पनेला मान्यता दिल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव आम्ही अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना भेटून दिला. यानंतर सुरेश काकाणी यांनी टॅक्सीमध्ये आवश्यक ते बदल करावे लागतील असे सुचवले त्यानुसार आम्ही बदल करण्याची तयारीही केली आहे. आम्ही प्रत्येक विभागासाठी १२ टॅक्सी व रिक्षा तयार ठेवल्या आहेत. या रुग्णांना मोफत रुग्णालय वा क्वारंटाईन केंद्रात रुग्णांना पोहोचवतील, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.महापालिका नियंत्रण कक्षमधून पालिकेच्या विभाग कार्यालयाला रुग्णवाहिकेसाठी कळवले जाईल व जेथे रुग्ण असेल तेथून संबंधित विभाग कार्यालयातून टॅक्सी चालकाला मोबाईलवर संदेश जाऊन तो रुग्णाला घेऊन रुग्णालयात जाईल, असे संदीप देशपांडे म्हणाले. ही सर्व सेवा मोफत असून सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत ही टॅक्सीरुग्णवाहीका चालवली जाणार आहे. .\n'या' पाच राज्यातून येणाऱ्यांना कर्नाटकमध्ये 'नो एंट्री'\nकर्नाटक - करोनाचा वाढता धोका लक्षात घेत कर्नाटक सरकारने आज गुरूवारी मोठा निर्णय घेतला. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांमुळे संसर्ग वाढण्याची भीती असल्याने कर्नाटक सरकारने महाराष्ट्रासह पाच राज्यातून होणारी विमान, रेल्वे आणि इतर वाहनातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक थांबवली आहे.देशात करोनामुळे अनेक राज्यांची स्थिती गंभीर आहे. कर्नाटकातील परिस्थिती नियंत्रणात असून, आतापर्यंत २ हजार २८३ रुग्ण कर्नाटकात आढळून आले आहेत. विशेष म्हणजे हळूहळू सर्व सेवा सुरू करण्याची तयारी कर्नाटकातील येडियुरप्पा सरकारकडून सुरू आहे. दरम्यान, प्रवासी वाहतुकीमुळे करोना प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.\nकरोनामुळे सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक कर्नाटकने थांबवली आहे. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यातून रेल्वे, विमान आणि इतर वाहनातून होणारी वाहतूक रद्द केली आहे.\nअकोल्यात बच्चू कडूंनी केली संचारबंदी जाहीर\nअकोला - लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत असून लॉकडाउन बाबत अद्याप राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र राज्य सरकारच्या निर्णयाची वाट न पाहता पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोल्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. १ ते ६ जून दरम्यान ही संचारबंदी लागू असणार आहे. अकोला करोनाचा हॉटस्पॉट ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.\nसार्वजनिक स्तरावर क्वारंटाइन करण्यासाठी मोठी तयारी केली जात आहे. प्रत्येक विभागाचे मूल्यांकन केले जाईल. मूल्यांकनात काही चुकीचे आढळले तर कारवाई केली जाईल. मेडिकल कॉलेजमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग केली जाणार आहे. १ ते ६ तारखेपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर कऱण्यात आला आहे. सगळं काही बंद असणार आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने संक्रमण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.क्वारंटाइन करणे, रेड झोनमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. संचारबंदीत मेडिकल तसंच शेतीच्या काही कामांना सवलत देणार आहोत. नियमांचे उल्लंघन कऱणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.\nकाँग्रेसमध्ये मोठ्या अदलाबदलीचे संकेत, पृथ्वीराज चव्हाणांना मिळणार मोठी जबाबदारी\nमुंबई – काही दिवसापासून राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची चर्चा आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेस नेत्यांची भेट घेतली, राज्यातील काँग्रेसमध्ये नेतृत्वात बदल करण्याची भूमिका नेतृत्वाची आहे असे सांगण्यात येत आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार आहे. या प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांच्यासारख्या आक्रमक नेत्याची निवड करण्यात येईल तर रिक्त होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री आणि अभ्यासू नेते पृथ्वीराज चव्हाण यांची निवड होण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदात कोणता रस नाही, भाजपातून काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्याचे आश्वासन मिळाले होते.पुढील काळात राज्यात काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नाना पटोले यांच्यासारख्या नेत्याची पक्षाला गरज पडणार आहे. त्यासाठी नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी दिल्लीत गळ घातली आहे.दिल्लीत मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा महत्त्वाचा नेता सरकारच्या बाहेर राहणे हे पक्षासाठी चांगले नव्हते, त्यासाठी संघटनात्मक दृष्टीतून पृथ्वीराज चव्हाणांना विधानसभा अध्यक्ष पद देऊन नाना पटोले यांच्यासारख्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष पद देण्यात येऊ शकते. राज्यात आमचा सरकारला पाठिंबा आहे पण डिसिजन मेकर नाही असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. त्यामुळे राज्यात सरकारमधील काँग्रेसच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.\nपक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडू, पक्षाने विधानसभेचे अध्यक्षपद दिले ते स्वीकारले, प्रदेशाध्यक्ष पद दिले तर तेही काम करुन दाखवू, प्रदेशाध्यक्ष व्हायला आवडेल असे मत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. तर विधानसभा अध्यक्षपद देण्याबाबत कुठलीही चर्चा माझ्याशी झालेली नाही, पण पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडेन अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली आहे.\nफक्त २०० रुपयात कोरोनाची चाचणी\nमुंबई - देशात कोरोनाचा प्रसार अजूनही थांबल्याची चिन्ह दिसत नाहीत. दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार होतच असून, चाचणी करणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही. कोरोनाच्या चाचणीसाठी खासगी लॅबमध्ये ४५०० शुल्क आकारले जाते. मात्र, आता लवकरच कमी पैशात कोरोनाचे निदान करणे शक्य होणार आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) रिलायन्सच्या मदतीने कोरोनाचे निदान करणारी किट विकसित करणार आहे. यासाठी दोघांमध्ये करारही झाला आहे.\nकोरोनाचे निदान करणाऱ्या आरटी-लॅम्प कोविड-१९ टेस्ट किटविषयी परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर सी. मांडे यांनी माहिती दिली. कोविड-१९ आरटी-लॅम्प चाचणी न्युक्लिक अॅसिड आधारित आहे. रुग्णांच्या घशातील अथवा नाकातील स्वॅबचा नमुना घेऊन ही चाचणी केली जाते. कृत्रिम टेम्प्लेटचा वापर करून ही चाचणी विकसित करण्यात आली आहे आणि तिचे प्रात्यक्षिकही यशस्वीरित्या झाले आहे, असं मांडे यांनी सांगितलं.\nआरटी-लॅम्प टेस्ट ही खूप स्वस्त आहे. कारण त्यासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी काहीच खर्च नाही. त्याचबरोबर ती जलदगतीनं करता येते. वेगवेगळ्या भागातही कोरोनाच्या निदानासाठी या चाचणीचा वापर क���ता येऊ शकतो. विशेष म्हणजे ग्रामीण भागातही तातडीने घेऊन जाऊन शकतो, असे ते म्हणाले.सीएसआयआरने हे जाहीर केले की, जम्मूतील इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसीन आणि रिलायन्स उद्योग एकत्र येऊन कोरोनाचे निदान करणारी एक नवीन आरटी-लॅम्प किट विकसित करणार आहे. याविषयी बोलताना मांडे म्हणाले,या नवीन टेस्टिंग किटमुळे चाचणीसाठी शंभर ते दोनशे खर्च येईल. त्याचबरोबर एका तासातच कोरोना चाचणीचा रिपोर्ट आपल्याला मिळू शकतो, अशी माहिती मांडे यांनी दिली.\nछत्तीसगडमधील विलगीकरण केंद्रांमध्ये दहा मृत्यू\nरायपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग, स्वच्छता या गोष्टींना सध्या भरपूर महत्त्व आले आहे. मात्र, छत्तीसगडच्या विलगीकरण केंद्रांमध्ये या दोन्हीपैकी काहीच दिसून येत नाही.शेकडो किलोमीटर पायी चालत येऊन, जेव्हा स्थलांतरीत कामगार आपल्या गावी पोहोचतात, तेव्हा तातडीने त्यांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात येते. मात्र ही विलगीकरण केंद्रे अशी आहेत, की,तेथे कोणतीच पिळवणूक केली जात नसल्याने विलगीकरण कक्षांमध्ये आतापर्यंत १० लोकांचा मृत्यू झाला आहे.१४ मेला एका तरुणाने केलेल्या आत्महत्येने राज्यातील विलगीकरण कक्षांमधील पहिला बळी नोंदवला गेला होता. त्यानंतर १७ मे रोजी मुंगेलीमधील विलगीकरण कक्षात एका व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. हा व्यक्ती पुण्याहून परतला होता. १९ मेला बालोडमधील एका विलगीकरण कक्षात सूरज यादव या व्यक्तीने आत्महत्या केली. २० मेला बलरामपूरमधील विलगीकरण कक्षात रुजू असलेल्या एका शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला, तर बेमेतारामधील एका विलगीकरण कक्षात राजू ध्रुव या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. तर, राजनंदगावमधील विलगीकरण कक्षात २१ मे रोजी आणखी एका व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यानंतर, २५ मेला अंबिकापूरच्या विलगीकरण कक्षात एका व्यक्तीने आत्महत्या केली.२६ मे रोजी एका कामगाराचा राजनंदगावमधील विलगीकरण कक्षात मृत्यू झाला होता. तर त्याच दिवशी बालोदमधील विलगीकरण कक्षात एका चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २८ मेला गरियाबंद विलगीकरण केंद्रावर एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता.यामुळे छत्तीसगडमधील विलगीकरण केंद्रे कितपत सुरक्षित आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत\nस्थलांतरित मजुरांच्या खाण्याची,राहण्याची व्यवस्था करा - सर्वोच्च न्यायालय\nनवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने स्थलांतरित मजुरांबाबत राज्य आणि केंद्र सरकारला काही निर्देश दिले आहेत. यामध्ये न्यायालयाने या मजुरांच्या खाण्याची आणि राहण्याची तातडीने व्यवस्था करण्यास सांगितले आहे. स्थलांतरित मजुरांसमोर असलेल्या अडचणींविषयी आम्हाला काळजी आहे. त्यांना आपापल्या घरी जाण्यासाठी येणाऱ्या अडचणींमध्ये रजिस्ट्रेशन, प्रवास तसेच अन्न आणि पाण्याची सोय या सर्व गोष्टींमध्ये त्रुटी दिसून येत आहेत, असे निरिक्षण सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान नोंदवले.\nसर्वोच्च न्यायालयाने यावेळी राज्य आणि केंद्र सरकारला निर्देश दिले\nमजुरांकडून रेल्वे अथवा बसचे प्रवास भाडे आकारू नये. राज्यांनी हे प्रवासभाडे वाटून घ्यावे.राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये अडकलेल्या मजूरांच्या अन्नाची आणि राहण्याची व्यवस्था संबंधित प्रशासानाने करावी. तसेच, त्याबाबत त्यांना माहिती द्यावी. जोपर्यंत त्यांच्या प्रवासाची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत हे करावे.स्थलांतरित मजुरांच्या प्रवासासाठी असलेल्या नोंदणी प्रक्रियेवर प्रशासनाने लक्ष ठेवावे.ज्या राज्यातून हे मजूर निघणार आहेत, त्या राज्याने प्रवासापूर्वी त्यांना अन्न आणि पाणी पुरवावे. तसेच, प्रवासादरम्यान रेल्वेने त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करावी.स्थलांतरित मजुरांसंबधी घेण्यात येणारे सर्व निर्णय जाहीर करून त्यांच्यापर्यंत पोहोचवावे. याप्रकरणी पुढील सुनावणी पाच जूनला होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.\nमहाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांत लॉकडाऊनचा पाचवा टप्पा\nनवी दिल्ली - कोरोना संकटामुळे देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनचा चौथा संपायला अवघे चार दिवस उरले असतानाच आता लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याचा विचार केंद्र सरकारने सुरु केला आहे. यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशभरातील महत्वाच्या ११ शहरांमध्ये लॉकडाऊन चालू ठेवण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.देशातील प्रमुख ११ शहरांमध्ये कोरोनाचे ७० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे या शहरांत लॉकडाऊन सुरुच ठेवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. या शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश आहे.\nमहाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि ठाणे या तीन शहरांत लॉकडाऊनचा पाचवा टप्पाही असेल अशी शक्यता आहे. या तीनही शहरांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. आणि लॉकडाऊन उठवल्यास कोरोना आणखी पसरण्याचा धोकाही आहे. त्यामुळे आर्थिक राजधानीसह ठाणे आणि पुणे या शहरांत लॉकडाऊन आणखी वाढवले जाण्याची शक्यता आहे.देशभरातील दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, सुरत, जयपूर, इंदूर या शहरांमध्येही कोरोनाचे अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील तीन शहरांसह देशभरातील या शहरांमध्येही लॉकडाऊन वाढवले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.\nलॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात धार्मिक स्थळे खुली करण्याचा विचार सुरु आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे ३१ मे नंतर धार्मिक स्थळे खुली केली जाण्याची शक्यता आहे.\nशरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र,देशातील बांधकाम व्यवसाय मोडकळीस आला\nमुंबई - कोरोना लॉकडाऊनच्या संकटात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पत्र लिहिले आहे.या पत्रात पवारांनी बांधकाम व्यवसायाच्या परिस्थितीबाबत लिहिले आहे.कोरोनामुळे देशातील बांधकाम व्यवसाय मोडकळीस आला आहे. मागील तीन महिन्यांपासून या क्षेत्रातील कामं बंद आहेत. त्यामुळे या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या क्षेत्रातील मजुरांचे स्थलांतरही मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे हे क्षेत्र अडचणीत आले आहे, त्याचा देशाच्या विकासदरावर परिणाम होत आहे. या व्यवसायाला अडचणीतून बाहेर आणण्यासाठी कर्जाचे पुनर्गठन, अतिरिक्त संस्थात्मक निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. बांधकाम क्षेत्रासाठी विशेष धोरणाचीही गरज आहे, असे पवारांनी या पत्रात नमूद केले आहे. बांधकाम व्यवसाय देशाच्या जीडीपीमध्येही मोठा हातभार लावतो, त्यामुळे राष्ट्रासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या मुद्द्यांमध्ये पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालावे आणि आवश्यक पावले उचलावी, अशी विनंतीही पवारांनी केली आहे.\nयाआधी शरद पवारांनी अडचणीत असलेल्या साखर उद्योगाबाबत १५ मेरोजी आणि कृषी क्षेत्रातल्या संकटाबाबत १८ मेरोजी पत्र लिहिले होते. या दोन्ही पत्रांमध्ये पवारांनी पंतप्रधानांना काही उपाययोजनाही सुचवल्या होत्या.\nपुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती थोडक्यात टळली ; हिजबुलचा मोठा कट उधळून लावण्यात यश\nजम्मू-काश्मीर - काश्मीरमध्ये पुन्हा एकदा हिजबुलचा मोठा कट उधळून लावण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती थोडक्यात टळली आहे. पुन्हा एकदा गाडीमध्ये IED स्फोटकं भरून हिजबुलचा दहशतवादी कार चालवत असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. सायकलचा नंबर लावून सेन्ट्रो कार या हल्ल्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाने हा कट उधळून लावला आहे. सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा मोठा घातपात थोडक्यासाठी टळला आहे.\nपुलवामा पोलीस, सीआरपीएफ आणि सुरक्षा दल यांनी एकत्र येऊन कारवाई केली. या गाडीमध्ये IED स्फोटकं होती. या स्फोटकांची विल्हेवाट लावण्यात जवानांना यश आले आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ही गाडी चालवत असल्याचे सांगितले जात आहे. गाडीतून जवानांवर तुफान गोळीबार करण्यात आला. मात्र काहीवेळानंतर हा दहशतवादी गाडी सोडून फरार झाला. या प्रकरणाची चौकशी NIA करणार आहे. पुलवामामधील राजपुरा रोडजवळ शादिपुरा इथे ही गाडी पकडण्यात आली\nहिजबुल आणि लष्कर ए तोएबा दोघांचा मिळून मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट असल्याची माहिती सुरक्षा दलाला रविवारी मिळाली होती. त्यामुळे पोलीस, सीआरपीएफ आणि सुरक्षा दल सतर्क होते. हे फोटो पाहून केवढ्या मोठ्या हल्ल्याचा कट असेल याची कल्पना आपल्याला येऊ शकते. संपूर्ण कार जळून खाक झाली आहे.\nआसाममध्ये मुसळधार पाऊस,पूरग्रस्त परिस्थिती निर्माण\nआसाम - आसाम राज्यात बुधवारपासून पाऊस कोसळत आहे. आसाममधील पूरस्थिती आणखी गंभीर झाली असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पावसाचा ११ जिल्ह्यातील सुमारे तीन लाख लोकांना फटका बसला आहे. तर ब्रह्मपूत्रा नदी ओसंडून वाहूत असून अतिवृष्टीमुळे राज्यातील किमान सात जिल्हे बाधित झाले आहेत.आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एएसडीएमए) च्या अहवालानुसार गोलपारा जिल्ह्यातील रोंगजुली येथे एकाचा मृत्यू झाला. धेमाजी, लखीमपूर, नागाव, होजई, दरंग, बारपेटा, नलबारी, गोलपारा, पश्चिम कार्बी आंग्लोंग, दिब्रूगड आणि तीनसुकिया या जिल्ह्यात सध्या सुमारे दोन लाख ७२ हजार लोक पूरग्रस्त झाले आहेत.\nगोलपारा हा सर्वाधिक बाधित जिल्हा असून २.१५ लाख लोक प्रभा���ित झाले असून, त्यानंतर नालबारीतील २२,००० आणि नागगावमधील सुमारे ११,००० लोक आहेत. गोलपारा येथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफने नऊ जणांची सुटका केली आहे, तर बाधित नागरिकांमध्ये १७२.५३ क्विंटल तांदूळ, डाळ, मीठ आणि ८०४.४२ लिटर मोहरीचे तेल आणि अन्य आवश्यक वस्तूंचे वाटप केले.\nब्रह्मपूत्रा जोरहाटच्या निमगिघाट येथे धोक्याची पातळी ओलांडली आहे. एएसडीएमएने सांगितले की, सध्या ३२१ गावे पाण्याखाली गेली असून २,६७८ हेक्टर पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अधिकारी पाच जिल्ह्यात ५७ मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे चालवित आहेत. ज्यात १६,७२० लोकांनी आश्रय घेतला आहे.\nवनहक्क कायदा कलम ६ मध्ये राज्यपालांकडून सुधारणा ; आदिवासी बांधवांना मोठा दिलासा\nमुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अनुसुचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ या कायद्यामध्ये राज्यातील अनुसूचित क्षेत्रासाठी महत्वाची सुधारणा करण्यात आल्याने, आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता नव्या अधिसुचनेनुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीयस्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसुचीमधील प्राप्त अधिकारांचा वापर करुन राज्यपालांनी १८ मे २०२० रोजी एका अधिसूचनेव्दारे उपरोक्त कायद्याच्या कलम ६ मध्ये या सुधारणा केल्या आहेत. वन हक्क कायद्याअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय समितीकडून वैयक्तिक किंवा सामुदायिक वनहक्काचे दावे नामंजूर झाले आहेत, अशा आदिवासी बांधवांना या अधिसूचनेमुळे समितीच्या आदेशाविरोधात दाद मागता येणार आहे.\nसदर अधिसूचना राज्यातील पेसा क्षेत्राकरीता लागू असेल. नव्या अधिसुचनेनुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीयस्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांकडे जिल्हा समितीच्या निर्णयांच्या विरोधात अपील करता येणार आहे. जिल्हास्तरीय समिती कडून वैयक्तिक व सामुदायिक वनहक्कांचे दावे मोठ्या प्रमाणात नामंजूर करण्यात येत असल्याचे राज्यपालांचे निदर्शनास आले होते. मात्र जिल्हा समितीच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची कायद्यात कुठलीही तरतूद नव्हती. आता या अधिसूचनेमुळे बाधित आदिवासींना दिलासा मिळणार आहे.\n‘मेस्मा’मुळे खासगी रुग्णालयांमधील परिचारिकांचे राजीनामे\nपुणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि खासगी रुग्णालयांसाठी देखील अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांमधील परिचारिका काम सोडून जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच अडचण झाली असून परिचारिकांच्या संघटनांबरोबर चर्चा करून काम न सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nकोरोनाच्या सद्य:स्थितीबाबत दूरचित्रसंवादाद्वारे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. राज्य सरकारच्या आदेशानुसार ज्या खासगी रुग्णालयांमध्ये १०० पेक्षा जास्त खाटा आहेत, त्या रुग्णालयांमधील एकूण खाटांपैकी ८० टक्के खाटा शासकीय नियंत्रणाखाली घेण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी खासगी रुग्णालय प्रशासनासोबत बैठकही घेतली होती. त्यामध्ये रुग्णालयांनी परिचारिका काम सोडून जात असल्याचे सांगितले होते.\nदरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वैयक्तिक सुरक्षा उपकरणांची कमतरता अशा कारणांमुळे शहरातील खासगी रुग्णालयांमधून ५० टक्के परिचारिकांनी काम सोडून त्या मूळ गावी परतल्या आहेत किंवा परतत आहेत.या पार्श्वभूमीवर डॉ. म्हैसेकर म्हणाले, खासगी रुग्णालयांमधून परिचारिका काम सोडून जात असल्याचे खरे आहे. मात्र, त्यांनी काम सोडून जाऊ नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. .\nकर्मचाऱ्यांच्या पगारासाठीकेजरीवाल सरकारची केंद्राक...\nअमेरिकेत हिंसाचार, १४०० जणांना अटक\nअर्थर रोड जेलमध्ये कैद्यांना कोरोनाची लागण,अधिक्ष...\nशाळा सुरू करण्याबाबत केंद्राचे राज्य सरकारला पत्र\nचाचण्या यशस्वी झाल्यास सप्टेंबरपर्यंत करोनावर लस ब...\nस्थलांतरितांच्या घरवापसीने परभणीत कोरोनाचा विळखा व...\n...तर १६ राज्यांत सगळ्यात आधी राष्ट्रपती राजवट लाव...\nटोळधाडीपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी बँड, फटाके व...\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण, उदयनराजे भोसले यांचा...\nवादळामुळे ताजमहलाच्या कबरीचे रेलिंग तुटले\nमरकजचा कार्यक्रमामुळे देशभरात सुमारे ३० टक्के करोन...\nसोमवारपासून सुरू होत आहेत २०० रेल्वे गाड्या\nजूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता\nराज्य सरकारवर आशीष शेलार यांची टीका\nमुंबईत 'स्पाय नेट��र्क'वर क्राईम ब्रँचचा छापा\nशाहरुखच्या ऑफिसमध्ये कोरोना रुग्णांचे विलगीकरण\nहृतिक रोशनची बहीण बॉलिवूड मध्ये सज्ज\nकोरोना योद्ध्यांना ५० लाखांचा विमा - अजित पवार\nपोलिसांची सेवानिवृत्ती; ऑनलाइन संवाद साधत दिला सर्...\nभाजपा नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू\nबदलापुरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने...\nराज्य सरकारकडून खासगी डॉक्टरांना पीपीई कीट\nशतकऱ्यांसाठी चांगली बातमी ; शेतकऱ्यांना त्वरित कर्...\n'माझा मृत्यू झाल्यास दानवे जबाबदार' - हर्षवर्धन जाधव\nशाळा 'या' तारखेला होणार सुरू, उपमुख्यमंत्री अजित प...\nमोदी सरकारची वर्षपूर्ती; पंतप्रधान मोदींनी जनतेला ...\nAPMC मार्केटमधील १२ सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण...\nअबू आझमींना अटक करा, किरीट सोमैयांची मागणी\nमुंबई अग्निशमन दलातील ४१ जवानांना कोरोना\n१ जूनपासून रेल्वेगाड्या धावणार,गाड्याची यादी जाहीर\nस्थानिकांनी काम मिळवण्याचा प्रयत्न करावा - अजित पवार\nआता मुंबईतील नालेसफाईवर ड्रोनची नजर\n…तर इस्लामाबादमध्येही राम मंदिर उभारू,संतप्त साधूस...\n...तर मग स्वत: येऊन परिस्थिती सांभाळा, ममता बॅनर्ज...\nकरोना रुग्णांसाठी मनसेची मोफत टॅक्सी रुग्णवाहिका -...\n'या' पाच राज्यातून येणाऱ्यांना कर्नाटकमध्ये 'नो एं...\nअकोल्यात बच्चू कडूंनी केली संचारबंदी जाहीर\nकाँग्रेसमध्ये मोठ्या अदलाबदलीचे संकेत, पृथ्वीराज च...\nफक्त २०० रुपयात कोरोनाची चाचणी\nछत्तीसगडमधील विलगीकरण केंद्रांमध्ये दहा मृत्यू\nस्थलांतरित मजुरांच्या खाण्याची,राहण्याची व्यवस्था ...\nमहाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांत लॉकड...\nशरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र,देशातील बांधका...\nपुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती थोडक्यात टळली ; हिजब...\nआसाममध्ये मुसळधार पाऊस,पूरग्रस्त परिस्थिती निर्माण\nवनहक्क कायदा कलम ६ मध्ये राज्यपालांकडून सुधारणा ; ...\n‘मेस्मा’मुळे खासगी रुग्णालयांमधील परिचारिकांचे राज...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची 'फोन पे...\nकोरोना व्हायरसबद्दल नवीन माहिती ; लंडनच्या युनिव्ह...\nदहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत बोर्डाचा महत्त्वाचा ...\nआणखी ७५ पोलिसांना कोरोनाची लागण\nगोव्यात यायचे तर,कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र आणि को...\nतबलिगी प्रकरणी ८२ विदेशी नागरिकांविरुद्ध आरोपपत्र ...\nकेंद्राकडून महाराष्ट्राला हक्काचे पैसे मिळाले नाही...\nठाण्यात रेपिड एक्शन फोर्स दाखल ; नागरिकांना बाहेर ...\nखासगी जेटसह चार्टर्ड हेलिकॉप्टरही करणार उड्डाण\nकेरळमधून डॉक्टर आणि नर्स बोलाविण्यावर स्थानिक डॉक्...\nराष्ट्रपती राजवटीबाबत देवेंद्र फडणवीसांचा पत्रकार ...\nसंरक्षण मंत्र्यांची सेना प्रमुखांसोबत महत्वाची बैठक\nसरकार पाच वर्ष पूर्ण करून,पुढील निवडणूकही सोबत लढू...\nराजकीय घडामोडींना वेग,नाना पटोले दिल्लीत दाखल\nमहाराष्ट्राकडे खंबीर नेतृत्वच नाही - पीयूष गोयल\nकेईएम रुग्णालयातील शवागृहात जागा नाही, चक्क कॉरीडो...\nवडाळा जीएसबी मंडळाचा गणेशोत्सव पुढे ढकलला\n महाविकास आघाडी सरकार मजबूत ...\nव्हॉट्सअप स्टेटसवरुन तरुणाचा खून ; पाच तासात मारेक...\nहैदराबादवरुन शिर्डीला येणारे इंडिगो एअर लाईन्सचे व...\nशरद पवारांनी घेतली राज्यपालांची भेट ; राजकीय वर्तु...\nअशोक चव्हाणांवर मुंबईत होणार उपचार\nमहाराष्ट्रात येताना महाराष्ट्राची परवानगी घ्यायची ...\nयोगी आदित्यनाथ धमकी प्रकरणी आणखी एकाला अटक\nकोकणात जाण्यासाठी ई-पाससाठी ५ हजारांची लूट, नितेश ...\nज्योतिरादित्य सिंधिया हरविल्याचे पोस्टर लावणाऱ्या ...\nमध्यरात्री रेल्वेमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये ट्वी...\nपाकिस्तानात अडकलेले भारतीय लवकरच परतणार\nसरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही भयंक...\nमाओवाद्यांना आर्थिक मदत करणाऱ्या आरोपीला अटक\nराजावाडी हॉस्पिटलमधील जनरल वॉर्डमध्ये कित्येक तास ...\nराज्यात विमानांना 'नो एंट्री' - अनिल देशमुख\nराज्यात १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार\nमालेगावात पोलिसांचा ‘रूट मार्च’; शहराला लष्करी छाव...\nबाल तपस्वी रुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या\nअर्भकाला फेकणाऱ्या मातेसह प्रियकराला अटक\nकोरोनाविरोधात १३० औषधांचे ट्रायल सुरु\nकेंद्राच्या पॅकेजवर ममता बॅनर्जींची नाराजी\nयोगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास म...\nअम्फान चक्रीवादळ ; केंद्राकडून ओडिशासाठी ५०० कोटीं...\nलॉकडाऊनमध्ये श्वेता तिवारीच्या मुलीचा बोल्ड फोटो व...\nजगात वेगाने पसरतोय अफवा व्हायरस - विद्या बालन\nआता शाळांच्या व्हॅनमधून करोना रुग्णांची वाहतूक\nकल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मोफत कोरोना चा...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कोविड योद्ध्यांना भावनि...\nएमएमआरडीएच्या ताफ्यात पहिले रेल-रोड मूव्हर मशीन दाखल\nठाकरे स्मारकात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची आढावा बैठक\nअधिकाऱ्यांनी मतभेद बाजूला ठेवून कोरोनाशी लढावे - ए...\nलाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा\nकोरोनाबाधित मृतदेहांच्या दफनविधीचा मार्ग मोकळा\nवैद्यकीय चाचणीनंतर २४ तासात अहवाल पालिकेकडे पाठवा ...\nज्येष्ठ कामगार नेते डॉ. दादा सामंत यांची आत्महत्या\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nराजगृहावर हल्ला करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - उद्धव ठाकरे\nमुंबई - राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nत्यानंतरच सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा\nमुंबई - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nनालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी लोकल थांबवली\nमुंबई - लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी मुंबईत विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्यात आ...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/maharashtra-board-ssc-result-2020-board-on-including-geography-paper-in-best-of-five-marks-467836.html", "date_download": "2021-06-21T06:20:14Z", "digest": "sha1:LSWH3HPP4HLZ5DLQNZAY7XFIPVE2BLUR", "length": 19014, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "MSBSHSE SSC Result: Best of 5 मध्ये भूगोल ठेवता येणार का? बोर्डाच्या अध्यक्षांनी दिलं उत्तर Maharashtra Board SSC Result 2020 board on including geography paper in best of five | Career - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nभीषण अपघात: ट्रकच्या धडकेत कंटेनर एक्स्प्रेस वेवर आडवा\nभुजबळ खुर्चीवर बसले म्हणून मराठा कार्यकर्त्यांचा गोंधळ, संभाजीराजेंनी काढली समज\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\nWTC Final : ‘चेतेश्वर पुजारानं एक काम करावं’, डेल स्टेननं दिला बॅटींगचा धडा\nWTC Final 2021: अश्विन आऊट होताच पत्नी प्रीती निराश, प्रतिक्रिया VIRAL\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामु��े सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\n नेहमी लक्षात ठेवा या तीन गोष्टी, अन्यथा होईल मोठं नुकसान\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\n बोर्डाच्या अध्यक्षांनी दिलं उत्तर\n कोर्सेसपासून कॉलेजपर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती\n मग पॉवरग्रीडमधील या पदांसाठी आजच करा अप्लाय; पगार बघून व्हाल थक्क\nPrivate Sector मध्ये Jobs च्या शोधात आहात या सरकारी पोर्टलवर मिळेल माहिती\nCRPF Recruitment 2021: CRPF मध्ये CIVIL इंजिनिअर्ससाठी पदभरती; इतका मिळेल पगार\n7 वर्षांच्या चिमुरडीचा गरीबीशी संघर्ष; Online अभ्यासासाठी आंबे विकून मोबाइल घ्यायची करतेय तयारी\n बोर्डाच्या अध्यक्षांनी दिलं उत्तर\nMaharashtra Board SSC Result 2020: या वर्षी एका विषयाची परीक्षा न घेताच निकाल लावण्यात आला. पण त्या भूगोलाच्या पेपरला सरासरी गुण देण्यात आले आहेत.\nपुणे, 29 जुलै : यंदाचा दहावीचा निकाल (Maharashtra Board SSC result) सर्व दृष्टीने ऐतिहासिक ठरला. Covid च्या परिस्थितीमुळे निकाल लावायला विलंब झाला. या वर्षी एका विषयाची परीक्षा न घेताच निकाल लावण्यात आला. पण त्या भूगोलाच्या पेपरला सरासरी गुण देण्यात आले आहेत. आता सर्वोत्तम 5 (Best of 5)विषयांच्या मार्कांच्या यादीत भूगोलाचा समावेश विद्यार्थी करू शकतात का हा प्रश्न होता. त्यावर बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी खुलासा केला आहे.\nशकुंतला काळे म्हणाल्या, \"निकाल लावताना इतर विषयांच्या मार्कांची सरासरी काढून भूगोलचे गुण दिले आहे. कारण यंदा कोविड लॉकडाऊनमुळे भूगोलचा रद्द झाला होता. या विषयाचे गुण बेस्ट ऑफ 5 मध्ये गृहित धरता येतील.\"\nदहावीची परीक्षा सुमारे 17 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती. हा online निकाल 1 वाजता पाहता येणार आहे. News18lokmat.com वरही निकाल पाहता येईल.\n यंदाही मुलांपेक्षा मुलीच हुश्शार, कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त\nवाचा-SSC Class 10th Result 2020: दहावीच्या निकालासंदर्भात 10 महत्त्वाच्या गोष्टी\nन्यूज 18 लोकमतवर निकाल पाहणार असाल तर इथे आपल्याला दहावी सिलेक्ट करायचं आहे. तुमचं नाव, मोबाई नंबर, ई-मेल अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. mahresult.nic.in , mahahsscboard.maharashtra.gov.in वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. तिथे भेट दिल्यानंतर आपल्याला लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला सीट नंबर टाकून माहिती अपलोड केली की आपल्याला निकाल पाहता येणार आहे. हा निकाल ऑनलाइन स्वरुपात असेल. निकालाची प्रत येण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून अधिकृत तारीख सांगण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.\nवाचा-SSC Result 2020: दहावीचा निकाल 95.30 टक्के, पुन्हा एकदा मुलींची बाजी\n(SSC Result 2020) दहावीचा निकाल उशिरानं जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल 95.30 टक्के लागल्याती माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nभीषण अपघात: ट्रकच्या धडकेत कंटेनर एक्स्प्रेस वेवर आडवा\nभुजबळ खुर्चीवर बसले म्हणून मराठा कार्यकर्त्यांचा गोंधळ, संभाजीराजेंनी काढली समज\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/viral-video-ostrich-joins-in-with-cyclists-race-in-south-africa-dlaf-gh-485649.html", "date_download": "2021-06-21T07:01:19Z", "digest": "sha1:3OLA22L6UQQCVYEKWHHINWUKOKXDLEKU", "length": 19294, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...आणि शहामृगाने सायकलस्वारांना हरवलं, रेसिंगचा थरारक VIDEO व्हायरल | Viral - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची स��न’ शिकवतेय वज्रासन\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\nWTC Final : ‘चेतेश्वर पुजारानं एक काम करावं’, डेल स्टेननं दिला बॅटींगचा धडा\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप ��हासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\n...आणि शहामृगाने सायकलस्वारांना हरवलं, रेसिंगचा थरारक VIDEO व्हायरल\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; सर्वांसमोरच नवरीला घेतलं उचलून अन्..\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\n Father's Day निमित्त पतीला दिलं स्पेशल गिफ्ट; VIDEO पाहून म्हणाल नको रे बाबा\n...आणि शहामृगाने सायकलस्वारांना हरवलं, रेसिंगचा थरारक VIDEO व्हायरल\nसध्या सोशल मीडियावर सायकल रेसिंगमध्ये भाग घेतलेल्या एका शहामृगाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे\nदक्षिण आफ्रिका, 08 ऑक्टोबर : सोशल मीडियावर अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल (Viral Video on Social Media) होत असतात. यामध्ये विविध जंगली प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी पाळीव प्राण्यांचे. सध्या अशाच प्रकारचा एका शहामृगाचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये शहामृग सायकल रेसिंग करणाऱ्या माणसांबरोबर धावताना दिसत आहे. जणू काही त्याने देखील या लोकांबरोबर स्पर्धा लावली आहे. सायकल रेसिंगच्या ट्रॅकवर या व्यक्ती सायकलिंग करत असताना हा शहामृग मध्येच येऊन त्यांच्याबरोबर धावतो आहे, असा मजेदीर व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.\nदक्षिण आफ्रिकेतील (South Africa) हा व्हिडीओ असून यामध्ये हा शहामृग सायकलस्वारांशी त्यांच्याबरोबर रेस लावताना दिसतोय. डॅनिअल रेस नावाच्या सायकलस्वाराने आपल्या कॅमेऱ्यामध्ये हा व्हिडीओ शूट केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हा शहामृग केवळ या सायकल रेसरच्या बरोबरीने धावत नाही तर त्यांना मागे सोडत ही रेस जिंकतो. सुरुवातीला डाव्या बाजुने धावणारा शहामृग एकदम उजव्या बाजुला येवून धावू लागल्याने एका क्षणासाठी काळजाचा ठोका चुकतो.\n(हे वाचा-पाकिस्तानमधील तो व्हायरल चहावाला आठतोय का आता आहे स्वत:चा कॅफे; पाहा VIDEO)\nया व्हिडीओविषयी त्याने असे म्हटले आहे की, डोंगराच्या दिशेने ��्यांचा प्रवास सुरु असताना अचानक त्यांच्यामध्ये हे शहामृग आलं. त्यांच्या सायकल बरोबर शहामृग देखील धावू लागलं. त्यामुळे सुरुवातीला त्यांना याची भीती वाटली. हे शहामृग त्यांच्यावर हल्ला करेल की काय अशी भीती त्यांना होती. पण त्यानंतर हे शहामृग त्यांच्या सायकलबरोबर धावू लागलं.\nदरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शहामृग हा जगभरातील सर्वांत मोठा पक्षी आहे. हा पक्षी उडू शकत नाही, पण सर्वांत वेगाने धावू शकतो. 43 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने शहामृग धावू शकतो. त्याचबरोबर शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही गटात हा पक्षी मोडतो. विविध प्रकारच्या छोट्या किड्यांबरोबरच पाल देखील याचं खाद्य आहे. त्याचबरोबर छोटी कंदमुळं आणि बियादेखील या पक्षाचं खाद्य आहे.\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?p=56413", "date_download": "2021-06-21T08:00:05Z", "digest": "sha1:LA24CTCQPEQBCQKKIKRMGP5HAK6XLIER", "length": 11250, "nlines": 171, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "*कोरोना साथीमुळे रमजान ईद घरी राहूनच साजरी करावी* – *जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे आवाहन* | Vidarbha24News : Amravati News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\n*तेरा देशात घेण्यात आलेल्या नेल्टस इ कॅट ग्रँड फिनाले परीक्षेत पटकाविला…\nदिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत…\nआमदार देवेंद्र भुयार यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले \nमहाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nजागतिक महिला दिन – महिलांसमोरील आव्हाने:- अधिवक्ता क्रांती शिवाजी देशमुख राज्य…\nपाश्चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संपणार \nHome ताज्या घडामोडी *कोरोना साथीमुळे रमजान ईद घरी राहूनच साजरी करावी* – *जिल्हाधिकारी शैलेश...\n*कोरोना साथीमुळे रमजान ईद घरी राहूनच साजरी करावी* – *जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे आवाहन*\nअमरावती, दि. 12 : कोविड साथीमुळे रमजान ईद घरी राहून व गर्दी टाळून साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.\nयाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अपर जिल्हा दंडाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी आज परिपत्रकही जारी केले आहे. त्यात नमूद आहे की, 13 एप्रिलपासून मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ झाला आहे. चंद्रदर्शनानुसार 13 किंवा 14 मे रोजी रमजान ईद (ईद उल फित्र) साजरी केली जाणार आहे. सध्या कोविड साथीची अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना रूग्णसंख्येचा विचार करता विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.\nत्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईदसाठी मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठाण, तरावीह, तसेच इफ्तारसाठी मशिदीत किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरात साजरे करावे. नमाज पठणासाठी मशिदीत, तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी स्टॉल लावू नयेत, तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लिम समाज��तील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी. सर्वांनी याअनुषंगाने जारी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nPrevious articleरेमडेसिविरचा काळा बाजार करणारी टोळी जेरबंद *नागरिकांच्या आरोग्याशी खेळणा-यांची गय नाही* – *पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा इशारा*\nNext article*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*\n*_शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन_*\n*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले पहा आजची जिल्ह्यातील रुग्णसंख्या\nमल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेता येणार – बंदी नसल्याचे राज्य सरकारने...\n*महिला आयोगाची विभागीय कार्यालये* *महिला दिनी होणार कार्यान्वित* *- महिला व...\nपत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी विनोद तायडे\n*अल्पवयीन बालिकेचा नियोजित विवाह महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/38834", "date_download": "2021-06-21T06:25:31Z", "digest": "sha1:LNWFNEQCGHQCNJNHAIVFKP5QZKICD6Q4", "length": 2743, "nlines": 42, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "जाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य | भगवद गीतेतील संदर्भ | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nब्राम्हण क्षत्रिय विन्षा शुद्राणच परतपः\nकर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवे गुणिः ॥\nचातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः \nतस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम् ॥\nअर्थात – ब्राह्मण, क्षत्रिय, शुद्र, वैश्य यांचे विभाजन व्यक्ति ची कर्म आणि गुणांच्या हिशोबाने होते. जन्माच्या हिशोबाने नाही. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अधिक स्पष्ट करून म्हटले आहे की वर्णाची व्यवस्था जन्माच्या आधाराने नाही तर कर्माच्या आधाराने होते.\nजाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य\n'भृगु संहिता' मधील संदर्भ\nआपस्तम्ब सूत्र मधील संदर्भ\nवर्ण परिवर्तनाची काही उदाहरणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bihar-election-results-2020-chirag-paswan-gives-credit-pm-narendra-modi-nda-victory-371277", "date_download": "2021-06-21T08:19:47Z", "digest": "sha1:PALTV7VU7C2QOAZYMKUUM72G2YBXJQOP", "length": 18423, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Bihar Election: 'हा मोदींचा विजय', एक जागा जिंकणाऱ्या चिराग यांची प्रतिक्रिया", "raw_content": "\nएकट्याने निवडणूक लढवून 30 हून अधिक जागांवर नितीशकुमार यांच्या जेडीयूच्या पराभवास कारण ठरलेले लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी एनडीएच्या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.\nBihar Election: 'हा मोदींचा विजय', एक जागा जिंकणाऱ्या चिराग यांची प्रतिक्रिया\nनवी दिल्ली Bihar Election 2020 - बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले असून नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीएची सत्ता स्थापन होण्याचे मार्ग मोकळे झाल्याचे दिसत आहे. एकट्याने निवडणूक लढवून 30 हून अधिक जागांवर नितीशकुमार यांच्या जेडीयूच्या पराभवास कारण ठरलेले लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी एनडीएच्या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. जनतेमध्ये भाजपप्रति उत्साह असल्याचे त्यांनी म्हटले. निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर चिराग पासवान यांनी टि्वट करुन 'बिहारच्या जनतेने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला..जे निकाल समोर आले आहेत, त्यावरुन स्पष्ट होते की, भाजप प्रती लोकांमध्ये उत्साह आहे..हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय आहे..'\nचिराग पासवान यांनी दोन टि्वट केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी पक्षाच्या भूमिकेचे स्वागत करत उमेदवारांच्या लढ्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांनी म्हटले की, 'सर्व लोजपा उमेदवारांनी कोणाशीही आघाडी न करता आपल्या हिमतीवर ही निवडणूक लढवली. पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. लोजपाने या निवडणुकीत 'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट' या संकल्पनेसह या निवडणुकीत उतरली होती. पक्ष प्रत्येक जिल्ह्यात मजबूत झाला आहे. याचा लाभ येणाऱ्या काळात निश्चित मिळणार'.\nदुसऱ्या टि्वटमध्ये चिराग म्हणाले की, मला माझ्या पक्षाचा अभिमान आहे की, सत्तेसाठी आम्ही कुणासमोर झुकलो नाही. आम्ही लढलो आणि आमचे म्हणणे जनतेपर्यंत पोहचवू शकलो..जनतेच्या प्रेमामुळे पक्ष आणखी मजबूत झाला आहे. बिहारच्या जनतेचे आभार.\nहेही वाचा- Bihar Election 2020: चिराग यांची झोळी रिकामीच\nदरम्यान, 243 सदस्य संख्या असलेल्या बिहारमध्ये 75 जागा जिंकून आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर 74 जागांसर ���ाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. नितीशकुमार यांच्या जेडीयूला 43 जागांवर समाधान मानावे लागले आहे. जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर आहे. सत्तारुढ एनडीएने 125 जागांसह बहुमत प्राप्त केले आहे.\nहेही वाचा- MP By Election: ज्योतिरादित्य शिंदेंच्या समर्थक इमरती देवींचा पराभव, नातेवाईकानेच केली मात\nविरोधी महाआघाडीला 110 जागांवर विजय मिळाला आहे. डझनहून अधिक जागांवर महाआघाडीच्या उमेदवारांचा अत्यंत कमी मताने पराभव झाला आहे. हिलसा येथे जेडीयू उमेदवाराने केवळ 12 मतांनी आरजेडीच्या उमेदवारावर विजय मिळवला आहे.\nBihar Election: मोदींना नेते मानणाऱ्या पासवानांकडून भाजपलाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न\nपाटणा- मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली विधानसभा निवडणुका लढण्यास नकार देत चिराग पासवान यांनी लोजपा एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. लोजपा एनडीएतून बाहेर पडली असली तरी आमचे नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असून निवडणुकीनंतर आम्ही त्यांचे हात बळकट करणार असल्याचे सांगून\nBihar Election - तेजस्वींनी वापरला राज ठाकरे पॅटर्न; शेअर केला मोदींचा जुना व्हिडिओ\nपाटणा : बिहार विधानसभेची रणधुमाळी ऐनभरात आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. निवडणुकत सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. बिहारच्या रणसंग्रामात उतरलेले सगळेच पक्ष कधी ना कधी एकमेकांचे सहकारी राहीलेले आहेत. सत्तेसाठी कधी मित्रत्व तर कधी विरोधक अशी\nजगात दोघांना शोधणं कठीण, एक मोदींचा क्लासमेट आणि दुसरा...शत्रुघ्न सिन्हांचा टोला\nनवी दिल्ली Bihar Election 2020- माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी टि्वटरवर दोन क्लिप्स शेअर केले असून त्यात त्यांनी म्हटले की, पृथ्वीवर दोन लोकांना शोधणं अशक्य आहे. एक मोदींचा वर्गमित्र आणि दुसरा तो ग्र\nBihar Election : बिहारमध्ये 'जंगलराज'वाले आणि नक्षलवादी एकत्र; मोदींची महाआघाडीवर टीका\nमोतिहारी, बिहार : विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बिहारच्या दौऱ्यावर आहेत. आज नरेंद्र मोदींनी बिहारमधील मोतिहारीमध्ये प्रचारसभेला संबोधित केलं आहे. या सभेत त्यांनी विरोधकांवर कडाडून हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलंय की, राज्यात जंग��राजची अवस्था होती, ते\nBihar Election: PM मोदींच्या नावावर मत मागू नका, भाजपाचा पासवान यांना स्पष्ट संदेश\nपाटणा- विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाने मत मागू नका, अशा स्पष्ट शब्दांत भाजपने लोकजनशक्ती पार्टीला (लोजपा) संदेश दिला आहे. भाजपमधील सूत्रांनी म्हटले की, लोजपाने बिहार निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपचे नाव घ्यायचे नाही असे सांगितले आहे. कार\nBihar Election : मोदी घेणार 12 प्रचारसभा; कोरोनावर मात करुन अमित शहाही मैदानात\nपाटणा : बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आखाड्यातील सगळे पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. या निवडणुकीत प्रामुख्याने लढणाऱ्या जेडीयू-भाजपा युतीला राजद-काँग्रेस आघाडीने आव्हान दिलं आहे. काँग्रेसने याआधीच आपल्या स्टार प्र\n'लालटेन'चा जमाना आता गेला; बिहारला मागास ठेवणाऱ्या विरोधकांना दूर ठेवा\nपाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी बिहारमधील निवडणुकीसाठी सासारामध्ये आपली पहिली सभा पार पाडली. मोदी आज बिहारमध्ये तीन ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत तर राहुल गांधी देखील दोन ठिकाणी प्रचारसभेत प्रचार करणार आहेत. पंतप्रधान मोदी राज्यात नितीश कुमारांच्या नेतृत्वाला पुन्हा सत्ता\nPM मोदींकडे सांगण्यासारखं काही नसतं तेव्हा कलम 370 आठवतं - मेहबुबा मुफ्ती\nनवी दिल्ली - बिहार निवडणुकीची (Bihar Election 2020) रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. शुक्रवारी दिवसभरात बिहारच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आमने सामने होते. मोदींच्या तीन तर राहुल गांधींच्या 2 सभा होत्य\nVideo : मी मोदींच्या मीडियाला घाबरत नाही : राहुल गांधी\nBihar Election 2020 : अरारिया (बिहार) : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजे ‘मोदी मतदान यंत्र’ असून ‘मी एमव्हीएम किंवा मोदीजींच्या मीडियाला घाबरत नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले.\nBihar Election - मोफत लसीच्या आश्वासनाने आचारसंहितेचा भंग झाला का निवडणूक आयोगानं दिलं उत्तर\nपाटणा : बिहार निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. या निवडणुकीत येनकेन प्रकारे बाजी मारण्यासाठी आश्वासनांची खैरात मांडली जात आहे. या निवडणुकीला कोरोना प्रादुर्भावाची पार्श्वभूमी आहे. कोरोना काळात देशांत होणारी ही पहिलीच निवडणुक आहे. कोरोनाने देशात हाहाकार माजवलेला असताना अद्याप यावर लस उपलब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/garlic-water", "date_download": "2021-06-21T08:09:10Z", "digest": "sha1:CXIHEER5C4FV627THYZCZREN6MEDFEX3", "length": 12404, "nlines": 236, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nरोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी प्या लसणाचे पाणी \nदेशामध्ये कोरोनाचा संसर्ग सध्या वाढतच चालेला आहे. या कोरोनाच्या कठिण काळात आपण घरात सुरक्षित राहून आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. ...\nHealth Benefits : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ प्या लसणाचे पाणी \nलसूण खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लसूण खाण्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. ...\nVIDEO | बीडमध्ये ‘द बर्निंग कार’चा थरार, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे तिघे थोडक्यात बचावले\nVijay Wadettiwar | मुंबईची लोकल कोरोना संपल्याशिवाय सुरु होणार नाही : विजय वडेट्टीवार\nGirish Bapat | भविष्यात सेना-भाजप युती शक्य, सरनाईक सगळ्यांच्या मनातलं बोललेत : गिरीश बापट\nVijay Wadettiwar | आरक्षण प्रश्न सुटेपर्यत निवडणुका घेऊ नका : मंत्री विजय वडेट्टीवार\nHasan Mushrif Live | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा : हसन मुश्रीफ\nChhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ\nAurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण\nOBC Reservation: भाजपचे वराती मागून घोडे, वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा झालीय\nInternational Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nHappy Birthday Reema Lagoo | कधी प्रेमळ तर, कधी स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारी चित्रपट सृष्टीची लाडकी ‘आई’ रीमा लागू\nफोटो गॅलरी2 hours ago\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी2 hours ago\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nInternational Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली\nInternational Yoga Day 2021: अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ITBP च्या जवानांकडून योगासनं, पाहा फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर, वाचा\nलाईफस्टाईल फोटो4 hours ago\nकर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअरचा अर्थ काय घरबसल्या कसा चेक कराल\nफोटो गॅलरी4 hours ago\nPHOTO | विठोबाला पांढरं सोवळं, तर रखुमाईला नऊवारी, निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी\nफोटो गॅलरी5 hours ago\nPHOTO : पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा\nलाईफस्टाईल फोटो7 hours ago\nVIDEO: 36 जिल्ह्यात आंदोलन करण्याची इच्छा नाही, पुढची दिशा आज ठरणार; खासदार संभाजी छत्रपती यांची घोषणा\nVIDEO | बीडमध्ये ‘द बर्निंग कार’चा थरार, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे तिघे थोडक्यात बचावले\nपिंपरी चिंचवडमध्ये कोरोना निर्बंध शिथील, हॉटेल्स रात्री 10 पर्यंत, कोणकोणते नवे बदल\nWorld Music Day 2021 | बॉलिवूडच्या ‘या’ दमदार गाण्यांनी केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य, आवर्जून ऐका ‘ही’ लोकप्रिय गाणी\nरेल्वे प्रवाशांसाठी IRCTC ची विशेष सुविधा; तिकीट कॅन्सल केल्यावर लगेच मिळणार रिफंड\nVIDEO: बाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं: राज ठाकरे\nVijay Wadettiwar | मुंबईची लोकल कोरोना संपल्याशिवाय सुरु होणार नाही : विजय वडेट्टीवार\nVastu Tips | सकाळी उठल्यावर चुकूनही या वस्तू पाहू नये, नुकसान होऊ शकते\nबाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली\nनवी मुंबई41 mins ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-dhana-kumari-says-it-is-so-bad-days-5060168-NOR.html", "date_download": "2021-06-21T08:14:01Z", "digest": "sha1:NAGW3KUZWX2MPFIMA27VKMY6H5BLUUAP", "length": 6151, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dhana kumari says it is so bad days. | भूकंपामुळे प्रथमच चालली 'देवी', धन कुमारी म्हणाली, हे दिवस पाहावे लागतील असे वाटले नव्हते - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभूकंपामुळे प्रथमच चालली \"देवी', धन कुमारी म्हणाली, हे दिवस पाहावे लागतील असे वाटले नव्हते\nभूकंपाअाधी देवी लोकांसमोर आली नव्हती.\nकाठमांडू- एप्रिल २०१५ मध्ये नेपाळमध्ये भूकंप आल्यानंतर येथील \"कुमारी' म्हणजे \"जिवंत देवी'ला जे करावे लागले त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. त्यांना पहिल्यांदाच नेपाळमधील गल्लीतून बाहेर पडावे लागले. ६३ वर्षीय देवीने एका मुलाखतीत ही बाब सांगितली.\nदोन वर्षांपासून एकट्याने जीवन व्यतीत करणाऱ्या धन कुमारी वज्राचार्य यांनी गादीवर बसल्याच्या ३० वर्षांच्या कार्यकाळाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, १९८० च्या दशकात त्यांना गादीवरून हटवण्याच्या कृतीच्या टोचण्या आजही लक्षात आहेत. २५ एप्रिल २०१५ रोजी आलेल्या ७.८ तीव्रतेच्या भूकंपाआधी त्यांचे सजवलेल्या पालखीतून एकदाच दर्शन झाले होते. नेपाळमध्ये \"जिवंत देवी'ला \"कुमारी' नावाने ओळखले जाते. हिंदू आणि बौद्ध धर्माशी संबंधित परंपरांशी बांधील जिवंत देवीला एकाकी आयुष्य घालवावे लागते आणि त्या लोकांशी क्वचितच बोलतात.\nभूकंपानंतर वज्राचार्य यांना दक्षिण काठमांडूच्या ऐतिहासिक पाटन शहरातील आपल्या घरातून बाहेर पडावे लागले होते. गेल्या तीन दशकांत अशी पहिल्यांदा वेळ आली. त्या म्हणाल्या, मला अशा पद्धतीने घर सोडावे लागेल,असा विचारही केला नव्हता. हजारो लोकांचा बळी घेणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यातून त्या अद्याप सावरल्या नाहीत. ६३ वर्षीय वज्राचार्य म्हणाल्या, लोक आता परंपरांचा आदर करत नाहीत, त्यामुळे कदाचित ईश्वर नाराज असावेत. भूकंपात देवीचे पाच मजली घरही हादरले होते. मात्र, देवी घरी थांबेल की परंपरा तोडून बाहेर निघेल, याची वाट नातेवाइकांनी पाहिली.\nअखेर काय करावे हे समजत नव्हते. आम्ही इतरांप्रमाणे घर सोडून जाऊ शकत नव्हतो, असे त्यांच्या भाचीने सांगितले. निसर्गापुढे काही चालत नाही. त्यामुळे जे काही करावे लागले त्याची कल्पनाही करता येत नाही. धन कुमारी १९५४ मध्ये गादीवर विराजमान झाल्या. साधारण तीन दशके त्या पाटनच्या कुमारी देवी राहिल्या. नेपाळमध्ये कुमारिकेच्या निवडीचे कडक नियम आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-nanded-hyderabad-airways-service-started-by-video-linking-5585195-NOR.html", "date_download": "2021-06-21T08:13:25Z", "digest": "sha1:MJFLRUKQG77ZRQTZTROPCEDZ7EPQOPBU", "length": 6037, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nanded-Hyderabad Airways service started by video linking | उडान कार्यक्रमात काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत जुंपली; पंकजा मुंडे, अशोक चव्हाणांची उपस्थिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउडान कार्यक्रमात काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत जुंपली; पंकजा मुंडे, अशोक चव्हाणांची उपस्थिती\nनांदेड-हैदराबाद विमानसेवा प्रारंभ प्रसंगी भाजप कार्यकर्त्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या.\nनांदेड- उडान योजनेअंतर्गत नांदेड येथील विमानतळावर आज नांदेड-हैदराबाद या विमानसेवेचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी विमानतळावर झालेल्या कार्यक्रमात श्रेय घेण्यासाठी भाजप व काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. दोन्ही बाजूंनी जोरजोरात घोषणा देण्यात येत असल्याने परिसर दणाणून गेला होता. विमानसेवेचा प्रारंभ सिमला येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकिंगद्वारे झाला व त्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. नांदेड कार्यक्रमाचेही थेट प्रक्षेपण दाखवण्यात येत होते. सिमला येथे मोदी येताच भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी नरेंद्र मोदी की जय, मोदी.. मोदी.. मोदी.. अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. याबरोबरच देश के नेता कैसा हो, मोदी जैसा हो अशा जोरदार घोषणा देण्यात येत असल्यामुळे कार्यक्रम नीट पाहता येत नव्हता. पोलिसांनी घोषणा देणाऱ्यांना समज दिली.\nपंकजा मुंडे, मोदींचेही शांततेचे आवाहन\nघोषणांचा जोर एवढा वाढला होता की, कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. कार्यकर्ते, पदाधिकारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. केवळ मोदींच्या नावाने जयघोष करण्यात मग्न होते. त्यामुळे मंत्री पंकजा मुंडे यांना मंचावर जाऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करावे लागले.\nमुंबईचे विमान रद्दने अनेकांचा हिरमोड\nनांदेड - मुंबईलाही विमानसेवा सुरू होणार होती. ही विमानसेवा आज सुरू झाली नाही. आजच्या विमानाचे अॅडव्हान्स बुकिंगही केले होते. मात्र, मुंबईला जाणारे विमान उडालेच नाही. अनेकांचा हिरमोड झाला. तांत्रिक अडचणी असल्यामुळे मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्यास आणखी आठ दिवस लागतील.\nपुढील स्लाइडवर, नांदेड-हैदराबाद विमानसेवेस व्हिडिओ लिंकिंगद्वारे प्रारंभ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-news-about-online-fraud-for-farmer-bank-accounts-5583708-NOR.html", "date_download": "2021-06-21T08:15:07Z", "digest": "sha1:SJXTTBWJDW3PGJROBKN7L4I55UJNA5PV", "length": 7344, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about Online fraud for farmer bank accounts | अाॅनलाइन गंडा: शेतकऱ्याचे 22 लाख बँक खात्यातून लंपास, वाचा कशी केली जाते फसवणूक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअाॅनलाइन गंडा: शेतकऱ्याचे 22 लाख बँक खात्यातून लंपास, वाचा कशी केली जाते फसवणूक\nनाशिक - देशात कॅशलेस इंडियाच्या माध्यमातून सर्व व्यवहार ऑनलाइन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी अावाहन केले हाेते. त्यानुसार अाॅनलाइन व्यवहार वाढले अाहेत. मात्र या ऑनलाइन व्यवहाराचा सर्वसामान्य नागरिकांसहह शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अशाच प्रकारे ऑनलाइन व्यवहराचा फटका एका शेतकऱ्याला बसला अाहे. या शेतकऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल २२ लाख ७६ हजार रुपयांची रक्कम परस्पर दाेन बँकांमधील खात्यात वर्ग झाले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महामार्गावरील एका गावातील शेतकऱ्याने जमीन विक्रीचे २२ लाख ७६ हजार रुपये आयसीआयसीआय बँकेत ठेवले होते. डिसेंबर २०१६ ते एप्रिल २०१७ या दरम्यान संशयीत अवघेश कुमार सिंग यांच्या एसबीआय खात्यात त्यानंतर काही दिवसांनी ए. चक्रवर्ती याच्या पंजाब नॅशनल बँकेतील खात्यात २२ लाख ७६ हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने परस्पर जमा करण्यात आली.\nरक्कम परस्पर दुसऱ्या बॅंक खात्यात वळती हाेऊन अापली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या शेतकऱ्याने इंदिरानगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत संशयीतांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी वरिष्ठ पाेलिस निरिक्षक सदानंद इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. देशात ऑनलाइन व्यवहारांसाठी आग्रह धरला जात असतांना दुसरीकडे मात्र या ऑनलाइन व्यवहारांचा सर्वसामान्य नागरिकांना असा माेठा फटका बसत आहे.\n- तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर क्राइम विभागाच्या मदतीने मदतीने तपास सुरू करण्यात अाला अाहे. ऑनलाइन फसवणूक झाल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्याने दिली आहे. तपास सुरू अाहे.\n-सदानंद इनामदार, वरिष्ठ निरीक्षक, इंदिरानगर पोलिस ठाणे\nअशी केली जाते फसवणूक\nएटीएम कार्डचा पिन क्रमांक मिळवत त्या एटीएमचे बनावट एटीएम कार्ड तयार करून ऑनलाइन फसवणूक केली जाते. बँक ग्राहकाला फाेन करून बँकेेतून बाेलत असल्याचे सांगत खाते क्रमांक विचारून ग्राहकाच्या खात्यातून परस्पर रक्कम वर्ग केली जाते. याचप्रकारे बक्षीस लागल्याचे सांगून बँकेत ठरावीक रक्कम भरण्यास सांगून फसवणूक अशा विविध प्रकारे फसवणूक केली जात असल्याचे प्रकार घडले आहे.\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच���या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/doctor-death-when-a-maniac-invented-suicide-machine-in-australia-5973024.html", "date_download": "2021-06-21T08:22:57Z", "digest": "sha1:IAV5Q4FIEGICPIAUVT6SNSGFYBVGL4C4", "length": 6547, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Doctor Death, When a Maniac Invented Suicide Machine in Australia | संशोधकाने बनवली होती वेदना न देता मारणारी Suicide Machine; 10 हजार लोक झाले वापरण्यास तयार; बंदीसाठी जगभरातून खटले दाखल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसंशोधकाने बनवली होती वेदना न देता मारणारी Suicide Machine; 10 हजार लोक झाले वापरण्यास तयार; बंदीसाठी जगभरातून खटले दाखल\nसिडनी - ऑस्ट्रेलियातील एका वादग्रस्त संशोधकाने असा शोध लावला होता की त्याचा विरोध करण्यासाठी जगभरातून याचिका दाखल करण्यात आल्या. डॉ. फिलिप असे त्या संशोधकाचे नाव असून त्याने 2015 मध्ये एक सुसाइड मशीन तयार केली होती. जगभरात त्याचा इतका विरोध झाला. तरीही तो शेवटपर्यंत आपला आविष्कार योग्य असल्याचे ठरवत होता. त्याने खास आत्महत्येसाठी ही मशीन बनवली होती. आत्महत्या करण्यासाठी इच्छुक असलेल्याने याचा वापर केल्यास शरीराला मरताना काहीच वेदना होत नाहीत असा दावा त्याने केला.\nफिलिपने आपल्या मशीनला डेस्टिनी असे नाव दिले होते. सोबतच आपल्या मशीनमध्ये कुठल्याही बेकायदेशीर गोष्टीचा वापर करण्यात आलेला नाही असा दावा त्याने केला. फिलिपने सांगितल्याप्रमाणे, या मशीनमध्ये 91% नायट्रोजन आणि 9% कार्बन मोनॉक्साइड गॅसचा वापर करण्यात आला. एक बटन दाबताच विषारी वायूचा थेट नाकात प्रवेश होईल. यानंतर अवघ्या काही सेकंदात कुठल्याही वेदनेशिवाय त्या व्यक्तीचा मृत्यू होईल. ही मशीन बनवल्यानंतर फिलिपने त्याची प्रदर्शिनी आणि एक कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु, स्थानिक अधिकाऱ्यांनी वाढत्या तक्रारींवरून त्या मशीनवर कायमची बंदी लावली. त्याचा विरोध करणाऱ्यांमध्ये केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर संशोधकांचाही समावेश होता.\n10 हजार लोक वापरण्यासाठी होते इच्छुक\nडॉ. डेथ नावाने कुप्रसिद्द असलेल्या डॉ. फिलिपचे एक सुसाइड क्लब आहे. यात 10 हजार सदस्य आहेत. या ग्रुपच्या सदस्यांना सतर्कतेने आत्महत्या कशी करावी य���चे धडे दिले जातात. डॉक्टर डेथने सांगितल्याप्रमाणे, हा निर्णय त्यांचा आहे. त्यांना जगायचे की मरायचे हे ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. पण, मुळात कुणालाही आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणे सुद्धा एक गंभीर गुन्हा आहे. त्यावर डॉक्टरचे उत्तर विचित्र होते. \"आत्महत्येसाठी माझे मशीन खरेदी करू नये यासाठी बंदी लावली जात आहे. परंतु, लोक बाजारातून गळफास घेण्यासाठी दोऱ्या सुद्धा विकत घेतात. त्या विकण्यासाठी कोणाला जबाबदार धरणार आहात\" ऑस्ट्रेलिया प्रशासनाने या डॉक्टरला दिवाळखोर ठरवले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/india-china-standoff-pla-soldiers-moves-back-troops-by-2-km-in-eastern-ladakh-area-mhak-457923.html", "date_download": "2021-06-21T06:41:29Z", "digest": "sha1:NDZYDRQKYFZCGWUKCCL7ASDOBQJCZJBF", "length": 20339, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अखेर भारतासमोर झुकला चीन, LACवरून 2.5 किमी सैन्य बोलावलं माघारी!, india-china-standoff-pla-soldiers-moves-back-troops-by-2-km in Eastern Ladakh area mhak | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nभीषण अपघात: ट्रकच्या धडकेत कंटेनर एक्स्प्रेस वेवर आडवा\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\nWTC Final : ‘चेतेश्वर पुजारानं एक काम करावं’, डेल स्टेननं दिला बॅटींगचा धडा\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\n नेहमी लक्षात ठेवा या तीन गोष्टी, अन्यथा होईल मोठं नुकसान\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nअखेर भारतासमोर झुकला चीन, LACवरून 2.5 किमी सैन्य बोलावलं माघारी\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले, CBI कडे सोपवला तपास\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\nसोपोरमध्ये भारतीय सैन्य- दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान\nअखेर भारतासमोर झुकला चीन, LACवरून 2.5 किमी सैन्य बोलावलं माघारी\nपूर्व लद्दाखच्या गलवान घाटी, पीपी-15 आणि हॉट स्प्रिंग्स या भागातून हे सैनिक मागे हटले आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ चीनच्या भागात मोल्डो जवळ भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा झाली होती.\nनवी दिल्ली 9 जून: भारत आणि चीन (India-China) दरम्यान पूर्व लद्दाख (Eastern Ladakh) जवळच्या ताबा रेषेवर गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला तणाव निवळायला सुरुवात झालीय. चीनच्या दबावाला न झुकता भारताने ठाम भूमिका घेतल्याने अखेर चीनलाच झुकावं लागलं. या भागातल्या तीन ठिकाणांवरून चीनने आपलं सैन्य अडीच किलोमीटर मागे बोलावलं आहे. याच मुद्यावर दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असल्याने त्याचा परिणाम झाला असून चीनने सैन्याला माघारीचा आदेश दिला आहे.\nपूर्व लद्दाखच्या गलवान घाटी, पीपी-15 आणि हॉट स्प्रिंग्स या भागातून हे सैनिक मागे हटले आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ चीनच्या भागात मोल्डो जवळ भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा झाली होती. यात भारताचं नेतृत्व लेफ्टनंट जनरल हरींदर सिंग यांनी केलं. चीनच्या दबावाला भारताने भीक घातली नसून भारत आपल्या अधिकार क्षेत्रात कुठलीही लुडबूड सहन करणार नाही असं सिंग यांना चीनी अधिकाऱ्यांना सुनावलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.\nसध्या असलेल्या नियंत्रण रेषा आणि ताबा रेषा धुडकावत चीन अतिक्रमण करत जमीनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.\nहे वाचा - चीनच्या मुसक्या आवळण्यासाठी भारतानं केला मास्टर प्लान, जपानसोबत करणार मोठा करार\nलद्दाख जवळच्या सीमेजवळ चीनने गेल्या काही दिवसांमध्ये दंडेली केली होती. चीनचे सैनिक अतिक्रमण करत भारताच्या हद्दीत येण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हाणामारीही झाली होती. त्यानंतर तणाव निर्माण झाल्याने तो दूर करण्यासाठी पडद्यामागून बऱ्याच हालचाली झाल्या होत्या. काही वर्षांपूर्वी डोकलामचं प्रकरण घडल्यानंतर अनेक दिवस तणाव होता. त्यानंतर चीनने माघार घेतल��� होती.\nहे वाचा -भारताबाबत वैज्ञानिकाचा दावा ठरतोय खरा, जुलैमधील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी\nभारत-पॅसिफिक प्रदेशातील चीनच्या विस्तारवादी वर्तनावर भारताने सातत्याने निरीक्षण केलं आहे. हे लक्षात घेऊन भारताने चीनच्या मुसक्या आवळण्यासाठी मास्टर प्लान तयार केला आहे. संपूर्ण हिंद महासागर प्रदेशपर्यंत (आयओआर) आपली रणनीतिक आणि नौदल कार्यवाहीचा विस्तार वाढविण्यासाठी समविचारी देशांशी लष्करी करार करीत आहे.\nयासाठी आता जपानसोबत लष्करी करार करण्याची तयारी भारत करीत आहे. यामुळे चीनला हिंद महासागर क्षेत्रात कचाट्यात पकडण्याचा भारताचा प्रयत्न यशस्वी होणार आहे.\nसंपादन - अजय कौटिकवार\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/tag/indian-post-office-scheme/", "date_download": "2021-06-21T08:18:30Z", "digest": "sha1:32GBZUO2WZZEAROQJAWMB2WXGEIVCYUC", "length": 7018, "nlines": 107, "source_domain": "mhlive24.com", "title": "Indian Post Office Scheme Archives - Mhlive24.com", "raw_content": "\nथोड्या पैशांच्या गुंतवणुकीत जास्त रिटर्न हवे मग पोस्ट ऑफिसच्या ‘ह्या’ दोन योजना माहिती हव्याच\nग्रामीण भागासाठी पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम; रोज 95 रुपये जमा केल्यावर मिळतील 14 लाख रुपये\nपैशाच्या बाबतीत ‘ह्या’ 4 चुका टाळा; अन्यथा होईल नुकसान\nआपल्या मुलास वयात येण्याआधीच बनवा लखपती; जाणून घ्या प्लॅन आणि व्याजदर\n ‘ह्या’ बँकांमध्ये मिळतेय तब्बल 8.5 टक्के व्याज; एफडीपेक्षाही जास्त होईल फायदा\nपोस्टाची ‘ही’ योजना माहितीये का काही पैशांची बचत करून मिळू शकतील 16.28 लाख रुपये\nकोरोनाच्या काळात पैशांची चणचण कर्ज घ्यायचय मग हा पर्याय वापरा फायद्यात राहाल…\nपोस्टाच्या ‘ह्या’ स्कीमचा फायदा घ्या; दर महिन्याला खात्यात येतील पैसे\nबदलत्या व्याजदराच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूक कोठे योग्य असेल बँक एफडीमध्ये की पोस्टाच्या टीडीमध्ये बँक एफडीमध्ये की पोस्टाच्या टीडीमध्ये \nआपल्या मुलासाठी 500 रुपयांमध्ये उघडा ‘हे’ खाते; तरुण होईपर्यंत होईल लक्षाधीश\n केवळ 250 रुपये देऊन घ्या एलआयसीची ‘ही’ जबरदस्त पॉलिसी अन व्हा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज करावे लागेल पूर्ण\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक वापरले\nJio नव्हे तर BSNL च्या प्लॅनमध्ये मिळतात अधिक सुविधा; किंमतही 100 रुपयांनी कमी अन डेटा 2.4 पट अधिक , वाचा अन फायदा घ्या\nघराचे संरक्षण करण्यासाठी आपल्या जुन्या फोनलाच बनवा CCTV कॅमेरा; ‘ही’ आहे प्रोसेस\nकमी गुंतवणूकीमधून आपल्या घरातूनच सुरु करा ‘हा’ व्यवसाय; सरकार देईल 80 टक्क्यांपर्यंत अनुदान आणि फंड\nमोठा, शानदार व्यवसाय करायचाय मग जाणून घ्या ‘ही’ बिझनेस आयडिया; दरमहा 1 लाख रुपये कमवाल\n केवळ 250 रुपये देऊन घ्या एलआयसीची ‘ही’ जबरदस्त…\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज…\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/hindi-booklet-shiva-worship/?add-to-cart=4339", "date_download": "2021-06-21T07:15:03Z", "digest": "sha1:KTKVJ777LDFTIWW5CEZ6O4Y5CQAYW5TN", "length": 16462, "nlines": 368, "source_domain": "sanatanshop.com", "title": "भगवान शिव (अध्यात्मशास्त्रीय विवेचन, उपासना एवं शिवचालीसा) – Sanatan Shop", "raw_content": "\n×\t परमेश्वर एवं ईश्वर\t1 × ₹60 ₹54\n×\t परमेश्वर एवं ईश्वर\t1 × ₹60 ₹54\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Hindi Books / हिन्दू धर्म एवं संस्कार / देवता : उपासना एवं शास्त्र\nभगवान शिव (अध्यात्मशास्त्रीय विवेचन, उपासना एवं शिवचालीसा)\nत्रिशूल’ किसका प्रतीक है \n‘रुद्राक्ष’की क्या विशेषताएं हैं \n‘हरितालिका’ व्रत कैसे करें \nशिवजीकी उपासना कैसे करें \nशिवजीके विभिन्न रूप कौनसे हैं \nशिवजीको ‘महाकालेश्वर’ क्यों कहते हैं \n‘शिव’ शब्दकी उत्पत्ति एवं अर्थ क्या है \nशिवजीसे संबंधित व्रत एवं उत्सव क्या हैं \nशिवतत्त्वसे संबंधित रंगोलियोंके उदाहरण\nशिवजीकी शारीरिक, भौतिक एवं आध्यात्मिक विशेषताएं क्या हैं \n‘महाशिवरात्रि’ व्रतका महत्त्व एवं उसे करनेकी उचित पद्धति क्या है \nइन विषयोंकी विस्तृत जानकारी देनेवाला लघुग्रंथ\nभगवान शिव (अध्यात्मशास्त्रीय विवेचन, उपासना एवं शिवचालीसा) quantity\nपरात्पर गुरू डॉ. जयंत बाळाजी आठवले एवं पू. संदीप गजानन आळशी\nBe the first to review “भगवान शिव (अध्यात्मशास्त्रीय विवेचन, उपासना एवं शिवचालीसा)” Cancel reply\nश्रीविष्णु, श्रीराम एवं श्रीकृष्ण\nश्री गणेशमूर्ती धर्मशास्त्रानुसार हो \nवास्तुशुद्धि एवं वाहनशुद्धि हेतु देवताओं के नामजप की पट्टियां\nस्त्रियांनी अलंकार घालण्यामागील शास्त्र\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\n��ध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/38835", "date_download": "2021-06-21T07:57:25Z", "digest": "sha1:6MXWDQ25BBEY56APYRNZKIVD7JI5TD72", "length": 3842, "nlines": 43, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "जाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य | मनुस्मृतीतील संदर्भ | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nषत्रियात् जातमेवं तु विद्याद् वैश्यात् तथैव च॥ (मनुस्मृति)\nअर्थात – आचरण बदलले तर शुद्र ब्राम्हण होऊ शकतो आणि ब्राम्हण शुद्र. हीच कसोटी क्षत्रिय आणि वैश्य यांना देखील लागू आहे.\nअनभ्यासेन वेदानामाचारस्य च वर्जनात् \nआलस्यात् अन्न दोषाच्च मृत्युर्विंप्रान् जिघांसति॥ (मनु.)\nअर्थात – वेदांचा अभ्यास न केल्याने, आचार सोडून दिल्याने आणि कुधान्य खाण्याने ब्राम्हणाचा मृत्यू होतो.\n“शूद्रो बा्रह्मणतामेति ब्राह्मणश्चेति शूद्रताम्\nक्षत्रियाज्जात्मेवन्तु विद्याद् वैश्यात्तथैव च\nअर्थात – शुद्र कुळात उत्पन्न होऊन जर ब्राम्हण, क्षत्रिय प्रमाणे गुण, कर्म, स्वभाव असेल तर तो शूद्र, ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य बनतो. त्याचप्रमाणे जो ब्राम्हण, क्षत्रिय किंवा वैश्य कुळात उत्पन्न झाला आहे त्याचे गुण आणि कर्म शुद्रासामान असतील तर तो शुद्र होतो. त्याच प्रमाणे क्ष्तीर किंवा वैश्य कुळात उत्पन्न होऊन जर ब्राम्हण किंवा शूद्राचे गुण आणि कर्म असतील तर तो ब्राम्हण आणि शुद्र बनतो.\nजाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य\n'भृगु संहिता' मधील संदर्भ\nआपस्तम्ब सूत्र मधील संदर्भ\nवर्ण परिवर्तनाची काही उदाहरणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2021/6/9/jammu-kashmir-government-MoU-with-poliicy-advocacy-research-center-is-beneficial-for-the-future.html", "date_download": "2021-06-21T07:51:01Z", "digest": "sha1:AADXJL67ONSDSCOHROJ4THGJDWGCVUZZ", "length": 7301, "nlines": 16, "source_domain": "www.evivek.com", "title": " jammu-kashmir government - विवेक मराठी", "raw_content": "'पार्क'सोबतचे सामंजस्य करार काश्मीरच्या भविष्यासाठी लाभदायक : उपराज्यपाल मनोज सिन्हा\n- कृषी आणि व्यापार व वाणिज्य विभागासोबत 'पार्क'चे सामंजस्य करार\n- महाराष्ट्र आणि जम्मू - काश्मीरमध्ये उद्योग सहकार्य गरजेचे : आशिषकुमार चौहान\n- काश्मीरच्या प्रत्येक क्षेत्रात विकासाची संधी - विक्रम शंकरनारायणन\nश्रीनगर (पार्थ कपोले) : जम्मू -काश्मीर सध्या विकासाच्या वाटेवर चालत आहे. महाराष्ट्रातील 'पार्क'ने त्यात घेतलेला पुढाकार राज्याच्या भविष्यासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे, असे प्रतिपादन जम्मू - काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बुधवारी श्रीनगर येथे केले.\n'विवेक व्यासपीठ' संचलित 'पॉलिसी ऍडव्होकसी रिसर्च सेंटर' अर्थात 'पार्क' आणि जम्मू - काश्मीर सरकारच्या कृषी कल्याण व व्यापार-वाणिज्य विभाग यांच्यादरम्यान दोन सामंजस्य करारावर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे सीईओ आशिषकुमार चौहान, अंबरीश दत्त, पार्कचे संचालक आणि मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार, विक्रम शंकरनारायणन, व्यवसाय प्रमुख रविराज बावडेकर, रुचिता राणे, मुग्धा वहाळकर यांच्यासह महाराष्ट्रातील उद्योजक उपस्थित होते.\nउपराज्यपाल म्हणाले, जम्मू - काश्मीर सध्या विकासाच्या वाटेवर वाटचाल करीत आहे. प्रत्येक क्षेत्रात विकासाला येथे भरपूर संधी आहे. महाराष्ट्रातील 'पार्क' ने काश्मीरच्या विकासासाठी घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद असून काश्मीरच्या विकासासाठी त्याचा मोठा लाभ होणार असल्याचेही सिन्हा यांनी सांगितले. राज्याचे मुख्य सचिव अरुण मेहता म्हणाले, काश्मिर ही विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ व पारदर्शक\nकृषी खात्याचे प्रधान सचिव नवीन कुमार चौधरी म्हणाले, राज्यात ११ महिन्यापूर्वी स्थिती फारशी चांगली नव्हती. मात्र, उपराज्यपालांनी सूत्रे हाती घेताच कृषी व शेतकरी कल्याणाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. उद्योग व वाणिज्य खात्याचे प्रधान सचिव रंजन प्रकाश ठाकूर म्हणाले, काश्मीरमध्ये सध्या भविष्यकालीन विकासाचा पाया रचला जात आहे. हिमाचल प्रदेशनंतर काश्मीर हे उद्योग ���गतासाठी सुरक्षित राज्य आहे. त्याचप्रमाणे विमान आणि रेल्वेद्वारे राज्य उर्वरित देशासोबत जोडले जात आहे.\n'पार्क' भविष्यात काश्मीरच्या विकासासाठी अनेक प्रकल्प राबविणार असल्याचे संचालक किरण शेलार म्हणाले. नव्या जम्मू - काश्मीरच्या उभारणीत 'पार्क' आणि 'विवेक व्यासपीठ' भरीव योगदान देणार असेही ते म्हणाले. काश्मीरमध्ये कृषी क्षेत्रात विकासाच्या संधी असल्याचे विक्रम शंकरनारायणन म्हणाले. जम्मू काश्मीरमधील जमीनविषयक कायद्यात झालेल्या सुधारणा महत्वाच्या ठरल्याचेही ते म्हणाले.\nमहाराष्ट्रातील पाच उद्योजकांची उपस्थिती\nयावेळी अंकुश तिवारी, अर्पित श्रॉफ, जितेन मसद, गीतेश पवार आणि गिरीश सांगवीकर हे उद्योजक उपस्थित होते. उपराज्यपाल सिन्हा यांनी उद्योजकांसोबत सविस्तर चर्चा केली.\nमुंबई होणार भव्य कार्यक्रम\nजम्मू काश्मीर सरकार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि पार्क तर्फे मुंबईत काश्मीरच्या आर्थिक विकास व गुंतवणूक यासाठी भव्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी उपराज्यपाल सिन्हा उपस्थित राहणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/show-positive-news-bala-nandgaonkar-appeal-to-news-channels", "date_download": "2021-06-21T08:27:26Z", "digest": "sha1:XQGA3OAB37VDGMPQAZD4XFV3FKTRTXEV", "length": 15266, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोना बातम्यांवरुन बाळा नांदगावकरांचं चॅनल्सना महत्त्वाचं आवाहन", "raw_content": "\nकोरोना बातम्यांवरुन बाळा नांदगावकरांचं चॅनल्सना महत्त्वाचं आवाहन\nमुंबई: मागच्या काही दिवसांपासून राज्यात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. कोरोनाची लागण झालेले बहुतांश रुग्ण लक्षण विरहित आहेत. काही रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असली तरी स्थिती गंभीर असलेल्या रुग्णांचे प्रमाण काही टक्केच आहे. ऑक्सिजन, वेंटिलेटर्स लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असले, तरी यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. कारण वैद्यकीय साधनांबरोबर डॉक्टर्स, नर्स कुठून आणयच्या हा एक प्रश्न आहे.\nहेही वाचा: 'देशात युद्धासारखी स्थिती...' संजय राऊतांनी केली मोठी मागणी\nमहाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त घातक आहे. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्यांकडून कोरोनामुळे राज्यात नेमकी कशी स्थिती आहे, स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला किती वेळ लागतोय, या बातम्या दिल्य�� जात आहेत. सततच्या या बातम्यांमुळे नागरिकांच्या मनात भीती तर वाढतच आहे, पण त्याचबरोबर एक नकारात्मकतेची भावना निर्माण होत असल्याचा सर्वसामान्यांचा सूर आहे.\nया पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी \"रामनवमीचा एक दिवस कोरोना सोडून बाकी सकारात्मक बातम्या दाखवाव्यात\" असे वृत्तवाहिन्यांना आवाहन केले आहे.\nकोरोनाचा नवीन स्ट्रेन घातक असला, तरी या आजारातून बऱ्या होणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. ज्येष्ठ नागरीक आणि सहव्याधी असणाऱ्या रुग्णांसाठी कोरोना जास्त घातक ठरतोय. विविध वृत्तवाहिन्यांवर दिवसभर कोरोनासंबंधी बातम्यांचे वृत्तांकन सुरु असते.\nहॉटेल ताब्यात घेऊन कोविड सेंटर सुरू करा; इगतपुरीत मनसेचे निवेदन\nइगतपुरी शहर (जि. नाशिक) : तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील हॉटेल ताब्यात घेऊन त्याचा वापर कोविड सेंटरसाठी करावा, या मागणीसाठी मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता.१९) निवेदन दिले.\nलसीकरणातील राजकीय चमकोगिरीवर मनसेचा आक्षेप\nनाशिक : शहराच्या विविध भागांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम (corona vaccination drive) सध्या सुरू आहे. परंतु या लसीकरणाचा राजकीय लाभ उठविला जात असल्याचा आरोप नाशिक मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. (maharashtra navnirman sena)\n'चक्री वादळाला लाजवेल असा दौऱ्याचा वेग होता' खरच BEST C M\nमुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एकदिवसाचा कोकण दौरा केला. तौक्ते चक्रीवादळाचा (Taukte cyclone) तडाखा बसलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची (kokan tour) त्यांनी पाहणी केली. \"विरोधकांनी कितीही टीका केली तरी मी कोकणवासियांना वाऱ्यावर सोडणार नाही. पंचनाम्याची प्रक्रिया अंतिम ट\n'अलिबागकरांचा नाद नाही करायचा', आदित्य नारायणचा माफीनामा\nमुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इशाऱ्यानंतर गायक, सूत्रसंचालक आदित्य नारायणने (aditya narayan) माफी मागितली आहे. 'इंडियन आयडॉल' (indian idol) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या आदित्यने एका एपिसोडमध्ये स्पर्धक सवाई भट्टला 'आम्ही अलिबागवरुन (alibaug)आलोय असं तुला वाटतं का)आलोय असं तुला वाटतं का\nसरकारकडे अनलॉकचा एक्झिट प्लान आहे का\nमुंबई: राज्य सरकारने लॉकडाउन संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सलग दुसऱ्यांदा लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. यापूर्वी १५ एप्रिल ते ३० एप्रिल त्यानंतर एक मे ते १५ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला. आता लॉकडाउनचा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातील कोरोना स्थिती हळ\nमुंबई मॉडेलच्या श्रेयावरुन मनसेचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल\nमुंबई: मुंबईत मागच्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्ण संख्या कमी होत आहे. कोरोना स्थिती (covid situation) नियंत्रणात येतेय. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 163 दिवसांवर आला आहे. लॉकडाउनच्या निर्णयामुळे कोरोनास्थिती नियंत्रणात आल्याचा सरकारचा दावा आहे. मुंबईत ऑक्सिजनपासून ते बेडपर्यं\n'महापालिकेचे सात आयुक्त फुकट पगार खायला नेमलेत का\nमुंबई: \"मागच्या तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत होती. सरकारलाही याची माहिती होती. मग आरोग्य यंत्रणा उभं करण्याचं काम कोणाचं होतं. मंत्रिमंडळाच्या बैठकीत फक्त लॉकडाउनबद्दल चर्चा होते का. मंत्रिमंडळाच्या बैठकीत फक्त लॉकडाउनबद्दल चर्चा होते का आरोग्य यंत्रणा सुधारण्यावर चर्चा होत नाही का आरोग्य यंत्रणा सुधारण्यावर चर्चा होत नाही का\" असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण स\nजोगेश्वरीत राडा, शिवसेना-मनसे कार्यकर्ते भिडले\nमुंबई: मुंबईत शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी (Clashes shivsena mns) झाली आहे. जोगेश्वरी पूर्वेला (jogeshwari area) नालेसफाईच्या मुद्यावरुन दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते परस्परांना भिडले. शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये विविध विषयांवरुन शाब्दीक वाद रंगतच असतो. पण आता विषय थेट हाण\nमग कदाचित सामना पेपर खोटं बोलत असावा - मनसे\nमुंबई: कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करताना, आरोग्य व्यवस्थेचा जो बोजवारा उडाला आहे, त्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सरचिटणीस संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Mns leader sandeep deshpande slam central & state govt over\nराज ठाकरेंचा विद्यार्थी धर्म शिक्षिकेला दिला मदतीचा हात\nमुंबई: मागच्या आठवड्यात आलेल्या 'तौक्ते' वादळाने अनेकांचं बरंच काही हिरावून घेतलं. वसई-विरार परिसरात या वादळाचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज (Raj thackeray)ठाकरे यांना शिकविणाऱ्या आणि घडविणाऱ्या शिक्षिका सु��न रणदिवे यांनादेखील या वादळाचा फट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/assist-staff-to-take-readings-2-10170/", "date_download": "2021-06-21T07:13:34Z", "digest": "sha1:565652IH4PX3TDX2VYMBHBCDBESGRH6F", "length": 15165, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "वीजमीटरचे रिडींग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना सहकार्य करा | वीजमीटरचे रिडींग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना सहकार्य करा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून २१, २०२१\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nपुणेवीजमीटरचे रिडींग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना सहकार्य करा\nपुणे : महावितरणच्या ग्राहकांना योग्य वीजवापराचे अचूक वीजबिल देण्यासाठी मीटरचे रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कोणाच्याही संपर्कात न येता घराबाहेर असलेल्या वीजमीटरचे रिडींग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.\nपुणे : महावितरणच्या ग्राहकांना योग्य वीजवापराचे अचूक वीजबिल देण्यासाठी मीटरचे रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कोणाच्याही संपर्कात न येता घराबाहेर असलेल्या वीजमीटरचे रिडींग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.\n-फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे\nपुणे जिल्ह्यातील शहर व ग्रामीणमध्ये स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या भागामध्ये आणि कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र (कन्टेंटमेंट एरिआ) वगळून वीजग्राहकांकडील मीटरचे रिडींग घेण्यात येत आहे. संबंधीत एजन्सीजच्या कर्मचाऱ्यांनी मीटर रिडींग घेताना हॅण्डग्लोव्हज, मास्क, सॅनिटाजर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nरिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा रिडींग घेताना कोणाशीही संपर्क येत नाही. सर्�� मीटर ग्राहकांच्या घराबाहेर असल्याने तसेच अपार्टमेंटमध्ये वीजमीटरची तळमजल्यावर स्वतंत्र खोली असल्याने रिडींगसाठी घरात किंवा इमारतीमध्ये जाण्याची गरज नाही. मीटर रिडींगची प्रक्रिया महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे होत आहे. मोबाईलद्वारे एका मीटर रिडींगचा फोटो काढणे व रिडींग घेणे यासाठी केवळ ८ ते १० सेकंदाचा कालावधी लागतो. मीटर रिडींग घेणारे कर्मचारी हे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्यविषयक दक्षता घेऊनच मीटर रिडींग घेत आहेत. एकच कर्मचारी कोणाच्याही संपर्कात न येता रिडींग घेत आहे.\nकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडींग घेण्याचे तात्पुरते थांबविण्यात आले होते. गेल्या मार्च महिन्यानंतर आता जूनमध्ये स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळालेल्या भागात आणि कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून मीटर रिडींग घेण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडींग उपलब्ध होऊ न शकल्याने वीजग्राहकांना त्यांच्या वीजवापरानुसार सरासरी वीजबिल देण्यात आले. आता जूनमध्ये घेतलेल्या प्रत्यक्ष रिडींगद्वारे गेल्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीमधील अचूक वीजवापरानुसार वीजबिल दुरुस्त करण्यात येत आहे. तसेच बिलांची रक्कम भरल्यास त्याचे योग्य समायोजन करण्यात येत आहे.\nज्या भागातील ग्राहकांच्या वीजमीटरचे रिडींग घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळाली आहे मात्र कर्मचाऱ्यांना रिडींग घेण्यासाठी सोसायटीत प्रवेश नाकारला जात असेल तर तेथील वीजग्राहकांना पुन्हा सरासरी वीजबिले जाण्याची शक्यता आहे. तसेच अचूक बिलासाठी पुन्हा पुढील महिन्यातील मीटर रिडींगसाठी प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळे मीटर रिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nव्हिडिओ गॅलरीअंतरा- मल्हारची हटके स्टोरी\nPhotosशर्वरीचा हळदी समारंभासाठी खास लूक, फोटोबघून चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nअसे केल्याने संबंध सुध��रतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nसोमवार, जून २१, २०२१\nस्वबळावर निवडणुका लढणार असा नारा दिल्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रत्युत्तराने महाविकास आघाडीत भविष्यात बिघाडी होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/JOK-HAS-funny-animal-and-girl-photography-in-divya-marathi-5359348-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-06-21T07:53:52Z", "digest": "sha1:IKH2VYWDYFS2IP2PGIQY4VPD75IQ7N4S", "length": 3118, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Funny Animal and girl photography in divya marathi | FUNNY: LUCKY ANIMALS, हे फोटोपाहून तुम्हालाही प्राणी व्हावंस वाटेल ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nFUNNY: LUCKY ANIMALS, हे फोटोपाहून तुम्हालाही प्राणी व्हावंस वाटेल \nआज आम्ही खास तुमच्यासाठी आणले आहेत अशा काही प्राण्यांचे फोटो जे पाहून तुम्हालाही प्राणी व्हावेसे वाटेल. हे प्राणी मुलींसोबत अशा काही करामती करत आहेत जे पाहून तुम्हाला जेलसी सोबतच खळखळून हसावसंही वाटेल..\nपुढील स्लाईडवर, पाहा इतर मस्तीखोर प्राण्यांचे फोटो...\n पाहा हे भन्नाट गाड्यांचे फोटो जे पाहून चक्रावून जाल\nFUNNY GIRLS: या मुलींचे फोटो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही\nयाला म्हणतात कल्पक फोटोग्राफी, पाहा FUNNY फोटो आणि मनसोक्त हसा\nFunny: नामांकित ब्रँडची अशी होते नक्कल, यांनी आपल्याला तर फसवले नाही ना, पाहा PHOTO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-two-coreor-for-water-distrubution-to-tehasildar-4149735-NOR.html", "date_download": "2021-06-21T06:18:28Z", "digest": "sha1:ELKMOG5XL5KJ6J3OSLQKKVCFTHJUARIN", "length": 4482, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "two coreor for water, distrubution to tehasildar | पाण्यासाठी दोन कोटींचा निधी ; वितरणाचे अधिकार तहसीलदारांकडे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपाण्यासा��ी दोन कोटींचा निधी ; वितरणाचे अधिकार तहसीलदारांकडे\nमुंबई- राज्यातील अनेक भागांमध्ये भेडसावत असलेली पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन मंत्रिमंडळाच्या उपसमितीने आज दोन कोटी रुपयांपर्यंतचा निधी पाण्यासाठी खर्च करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत उद्या होणा-या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली.\nया बैठकीमध्ये पाणी, चारा आणि रोजगार अशा सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला. राज्यात सध्या 1381 गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत असून त्यातील सोलापूरमध्ये 227, अहमदनगर 203, सातारा 200, औरंगाबाद 141, उस्मानाबाद 134, बीड 102, नाशिक 36, नांदेड 31, जळगाव 28 आणि बुलडाण्यामध्ये 27 टँकर्स पुरवले जातात. टंचाईग्रस्त भागामध्ये तातडीने पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने एकूण 413.98 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असल्याचे कदम यांनी सांगितले. राज्यामध्ये सध्या 395 चारा छावण्या असून त्याचा फायदा 3.35 लाख जनावरांना होत आहे.\nआतापर्यंत छावण्यांवर 223 कोटी रुपये खर्च झाले आहेत. महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत 18,960 कामे सुरू असून 1.48 लाख मजूर उपस्थिती आहे. केंद्र सरकारकडून आतापर्यंत 778 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून त्यातील 563 कोटी रुपये शेतपिकांच्या नुकसानभरपाईपोटी देण्यात आले असल्याचे ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/the-jeweler-put-an-end-to-her-mother-m-mhmg-435825.html", "date_download": "2021-06-21T07:42:34Z", "digest": "sha1:VVPAXFVKICGD77TOTNNTW5HIDFO53NR4", "length": 18557, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दागिन्याने केला घात, लोखंडवालामधील माय-लेकीच्या वादात आईने स्वत:ला संपवलं | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला ���्यक्ती जिवंत कसा झाला\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nदागिन्याने केला घात, लोखंडवालामधील माय-लेकीच्या वादात आईने स्वत:ला संपवलं\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमुंबईत कोरोनाचे नियम धाब्यावर; बर्थडे पार्टीला 60 ते 70 जणांची उपस्थिती, गुन्हा दाखल\nInternational Yoga Day 2021: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\nWTC Final: रोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\n घाबरू नका, वाचा संपूर्ण पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nदागिन्याने केला घात, लोखंडवालामधील माय-लेकीच्या वादात आईने स्वत:ला संपवलं\nदोघींमध्ये वाद झाल्यानंतर मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर मात्र...\nमुंबई, 17 फेब्रुवारी : मुंबईतील अंधेरी येथील उच्चभ्रू लोखंडवाला परिसरात एकाच घरातील माय-लेकींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये दुर्देवाने आईचा मृत्यू झाला आहे. रविवारी एका 50 वर्षीय महिलेने ओशिवारा येथील लोखंडवाला कॉम्पलेक्सच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शशी सागर असं या महिलेचं नाव आहे. आई व मुलीमध्ये झालेल्या वादातून मुलीने फिनाईल प्य़ायल्यानंतर शशी यांनी सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.\nशशी आपला पती, मुलगी, जावई व नातवासह लोखंडवालाच्या चौथ्या मजल्यावर भाड्याने राहतात. शशीच्या मुलीला रविवारी फिरायला जायचे होते. तयार होताना ती आपला एक दागिना शोधत होती. मात्र तो तिला सापडत नव्हता. तिने आपल्या आईला दागिन्याविषयी विचारले. मात्र या संवादाचे रुपांतर वादात झाले, असे एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी शशीचे पती आणि बहीण लिविंग रुममध्ये बसलेले होते. ���ादरम्यान शशीची मुलगी हिने संतापून फिनाइल प्यायल्याचे सांगितले जात आहे. घरातल्यांना हे लक्षात येताच ते मुलीला रुग्णालयात नेण्यासाठी घाई करु लागले. त्यादरम्यान शशी यांनी सातव्या मजल्यावरुन उडी घेण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण जेव्हा त्यांची शोधाशोध केल्यानंतर त्यांचा मृतदेह दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर आढऴून आला. यामध्ये त्यांचा जागीत मृत्यू झाला. शशी यांच्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे लोखंडवाला परिसरात शोककळा पसरली आहे. तरी पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे.\nVIDEO : डोंबिवलीत पार्किंगच्या वादातून तुफान हाणामारी, पोलिसाला बेदम मारहाण\nडोनाल्ड ट्रम्प येणार म्हणून गुजरातमध्ये तयारी; नीलगाय, कुत्र्यांना करणार गायब\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5/", "date_download": "2021-06-21T07:20:42Z", "digest": "sha1:ZHI5JWQZRE5BY77VNOTYBD2JEFG5UN6Q", "length": 10251, "nlines": 71, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "शिवसे���ेचाच आवाज! अंबरनाथ-बदलापूरमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\n( तेजस राजे )\nअंबरनाथ आणि बदलापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचाच आवाज घुमला. अंबरनाथच्या नगराध्यक्षपदी मनीषा वाळेकर यांची तर बदलापूरच्या नगराध्यक्षपदी विजया राऊत यांची आज बिनविरोध निवड झाली. या विजयानंतर शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत प्रचंड जल्लोष केला.\nअंबरनाथ-बदलापूरची निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्षांचा पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ १७ नोव्हेंबर रोजी संपला. त्यासाठी नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत होती. परंतु अंबरनाथसाठी मनीषा वाळेकर आणि बदलापूरसाठी विजया राऊत यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. याची औपचारिक घोषणा २१ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.\nयाआधी शिवसेनेच्या प्रज्ञा बनसोडे अंबरनाथच्या तर शिवसेनेचे वामन म्हात्रे यांनी बदलापूरचे नगराध्यक्ष म्हणून पद भूषविले आहे.\nबलाबल – बदलापूर – शिवसेना – २४, भाजप – २०, राष्ट्रवादी – २, अपक्ष – १. अंबरनाथ- शिवसेना – २६, भाजप – १०, राष्ट्रवादी – ५, काँग्रेस – ८, अपक्ष – ६, मनसे – २.\n← पालकमंत्री एकनाथ शिंदेची पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रशासनाला चपराक\nमनसेची ‘ब्लू प्रिंट’ तर भाजपाची `ब्लू फिल्म’ →\nसोशल मीडिया ‘पेड न्यूज’ च्या अखत्यारीत येणार \nश्रीगणरायांचं सर्वत्र थाटामाटात आगमन\nठाकुर्ली रेल्वे कारशेड उभ्या असलेल्या लोकलला आग\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/category/travel/", "date_download": "2021-06-21T08:00:30Z", "digest": "sha1:7EESSEYRIU53UCLOY45XARLAZPJEIHSD", "length": 11098, "nlines": 131, "source_domain": "mmkmedia.in", "title": "Travel Archives | Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nInternational Yoga Day : योग… आसनांच्या पलिकडचा ; योगतज्ज्ञ हेमांगी मराठे आणि नितीन पत्की ‘माझा’वर\nInternational Yoga Day 2021: योगाची सुरुवात करणाऱ्यांसाठी 5 सर्वोत्कृष्ट आसने\nCoronavirus : कोविडमुळं तोंडाची चव गेल्यास आणि वास न येत असल्यास करा हे उपाय\n
मुंबई : आपण वर्षभराहून अधिक काळ जागतिक महामारीचा सामना करत असून, कोविड-19 मुळे होणारी आणि काही वेळा दीर्घ काळ टिकणारी एक...\nटाईप 2 मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी फणसाचं पीठ ठरतंय वरदान; निरिक्षणातून स्पष्ट\n
मुंबई : बदलत्या जीवनशैलीमध्ये अनेकदा आहाराच्या सवयी इतक्या मोठ्या फरकानं बदलतात की अनेकदा या बदललेल्या सवयी आरोग्यालाही धोकादायक ठरतात. खाण्याच्या अनिश्चित...\nOxycool Ayuhealth : रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ‘ऑक्सीकुल आयुहेल्थ’ गुणकारी\n
मुंबई : पाणी हे जीवन आहे. पाणी हा मानवी जीवनाचा मुलभूत घटक आहे. आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचे अपार महत्त्व आहे. अन्नग्रहण,...\nAshadi wari : सरकारच्या वारीच्या निर्णयावर संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानची नाराजी\n
यंदा वारी एसटीने नेण्याच्या निर्णयावर संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानने नाराजी व्यक्त केली आहे.
Source link\nHealth Tips : योग्य आहार आणि निद्रा हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली\nनागपूर : आजच्या काळात माणसाने स्वतःला कामाच्या विळख्यात जखडले आहे. त्यामुळे माणसाला वेळी अवेळी निद्रा, वेळी अवेळी आहार घेण्याची सवय लागली आहे जे...\nPHOTO : कोकण रेल्वे मार्गावर विजेचं काम करणाऱ्या विशेष गाडीला आग, वाहतूक विस्कळीत\nPHOTO : कोकण रेल्वे मार्गावर विजेचं काम करणाऱ्या विशेष गाडीला आग, वाहतूक विस्कळीतSource link\nMaharashtra Unlock : टप्पेनिहाय महाराष्ट्र अनलॉक कसा होणार\nमुंबई : राज्यातील नागरिकांपासून व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या सोमवारपासून म्हणजेच 7 जूनपासून महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक होणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने पहाटे...\nWork From Home नंतर ऑफिसमध्ये परतण्याऐवजी कर्मचारी नोकरी सोडत आहेत : सर्व्हे\n
मुंबई : कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगभरात 'वर्क फ्रॉम होम' कल्चर मोठ्या प्रमाणात सुरु झालं. सुरुवातीला नाईलाज म्हणून अनेकांनी वर्क फ्रॉम होम...\nAfter Corona | माझा महाराष्ट्र ‘माझा’ची जबाबदारी : कोरोनानंतर कामावर परतताना काय काळजी घ्यावी\n
After Corona | माझा महाराष्ट्र 'माझा'ची जबाबदारी : कोरोनानंतर कामावर परतताना काय काळजी घ्यावी\nAspergillosis Fungus: कोरोनातून बरे झालेल्यांना म्युकरमायकोसिसनंतर आता अॅस्परजिलोसिसचा धोका, काय आहेत लक्षणे\nमुंबई : कोरोनाच्या (Coronavirus) दुसर्या लाटेच्या उद्रेकानंतर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येऊ लागली आहे. मात्र म्युकरमायकोसिसचं (काळी बुरशी) संकट कायम आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये एकीकडे...\nअसा झाला पुण्याचा जन्म – जाणून घ्या\nपुण्यामधील संशोधनात काही दगडी, हत्यारे, भांडी, बरण्या, किटली प्रमाणे तोंड असलेली भांडी सापडली ही सर्व भांडी अश्म व ताम्र युगातील भांड्यांसारखीच आहेत. या युगात अशा भांड्यातुन मृत बालकांना पुरत असत.\nअसा सुरु झाला पुण्यात तांब्या-पितळेच्या भांड्यांच्या व्यवसाय\nइ.स. १८५६ मध्ये पुण्यास प्रथम आगगाडी आली. पुणे-मुंबई रस्त्यावर ही आगगाडी प्रथम धावू लागली. त्यानंतर पुण्यास तांब्या-पितळेच्या भांड्यांच्या धंद्याला तेजी आली.\nएके काळी येवल्या पेक्षाही प्रसिद्ध होते पुण्याचे रेशीम\nदुसऱ्या बाजीरावाने रेशमाचें कापड काढणाऱ्या व विकणाऱ्यांना पैठण व नाशिक जिल्ह्यातील येवले येथून पाचारण केले व पुण्यास स्थायिक होण्यास सांगितले. पुण्यातील रेशमी कापडाच्या उत्पादनाची हीच सुरवात आहे असे मानावयास हरकत नाही.\nही महिला करतीये सॅलड विकून लाखोंची कमाई\nपुण्यातील एका महिलेने असाच सॅलडपासून एक चांगला व्यवसाय सुरु केला आहे. लोकांमध्ये सॅलडची चव पसरवण्या सोबतच त्यांनी सॅलडच्या धंद्यातून किती प���से कमवता येतील हे देखील दाखवून दिले आहे.\nत्यावेळी केसरी मध्ये लोकमान्य टिळकांनी 'पुण्यातील पहिली चिमणी' म्हणुन विस्तृत अग्रलेख लिहीला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/35569", "date_download": "2021-06-21T07:56:10Z", "digest": "sha1:KHE6NZDR45R46EAOKN6LXGMJKNIFPBQG", "length": 31633, "nlines": 51, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "माणूस घडवण्याआधी : खंड २ | देव - सखा की बागुलबुवा ?| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nदेव - सखा की बागुलबुवा \n'देव' ही संकल्पना माणसानं आपल्या एकटेपणावर, अचानक कोसळणाऱ्या संकटांवर मात करण्याचं बळ मिळावं, आपलं दु:ख हलकं करण्यासाठी एक मानसिक आधार हवा म्हणून निर्माण केली. त्याचा तितपतच महत्त्व देणं ठीक. परंतु पुढे त्याचं अवडंबर माजवून काहींनी त्याचा धंदा मांडला, काहींनी तर त्याच्या भीतीनं इतरांचं शोषण, लुबाडणूकच सुरू केली. संकटसमयी देवाचा धावा करून त्याद्वारे त्या संकटाशी सामना करायची शक्ती मिळवणं ठीक; परंतु त्याचं परावलंबित्व पत्करून, त्याच्या नसलेल्या अस्तित्वावर भार टाकून आपलं भवितव्य त्याच्या स्वाधीन करणं कितपत योग्य\nमी एक मध्यमवर्गीय, शहरात वाढलेलं माणूस आहे. ब्राह्मणी मध्यमवर्गीय कुटुंबामधल्या सर्वसामान्य धार्मिक रूढी-परंपरा, व्रतंवैकल्यं यांच्या संस्कारांत मी लहानाची मोठी झाले. एवढंच नाही तर जवळपास निम्मंअधिक आयुष्य या सगळ्याचं मी परिपालन आणि जतन करत राहिले. त्यानंतर मात्र माझ्यात काहीतरी बदलवणारी प्रक्रिया सुरू झाली. त्यातून मी आज इथवर पोहचले आहे की, आता मी देव मानत नाही, धर्म मानत नाही. विषमता आणि अंधश्रद्धा जोपासणाऱ्या कर्मकांडांपैकी मी काहीही करत नाही. हा माझा व्यक्तिगत प्रवास आहे. त्याची बढाई मारण्या/ मिरवण्यासाठी मी तो तुमच्यापुढे ठेवलेला नाही. माझ्यापेक्षा वेगळ्या विचाराने आयुष्य जगणाऱ्या माणसांपर्यंत मला पोहचायचं आहे. देव, धर्म, अंधश्रद्धा यामुळे होणारी दिशाभूल, फसवणूक, शोषण, विवेकबुद्धीचा ऱ्हास आणि त्यापायी उद्ध्वस्त होणारी माणसांची आयुष्यं याची मला काळजी वाटते. त्यासाठी त्यांना समजावून घेत, त्यांच्याशी संवाद होण्याची मला गरज वाटते.\nमला हेही सुरुवातीलाच सांगायला हवं की, देवाधर्मातल्या काही गोष्टी फारशा उपद्रवी किंवा हानीकारक नाहीत आणि म्हणून त्या करायला हरकत नाही असं मला वाटतं. मात्र, त्या करताना आ���ण त्या नक्की का व कशाकरता करतो आहोत, याचा स्पष्ट आणि प्रामाणिक विचार आपल्या ठायी जागा हवा. हे फार महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ- देवपूजा. माझ्या घरात देव नाही आणि मी देवाच्या दर्शनालाही जात नाही. पण कुणाच्या घरी देव असले, त्याची नेमानं किंवा सोयीनं पूजा होत असली, त्यासाठी देवाला वाहिलेल्या फुलांचा आणि उदबत्तीचा सुगंध दरवळत असला, देवापुढे बारीक रेघांची सुरेख रांगोळी घातली गेली तर त्यामुळे माणसाचं मन आणि वातावरण प्रसन्न होऊ शकतं असं मलाही वाटतं. अशा पूजेत एखादा मित्र समजून जिवाभावाच्या गोष्टी, मनातल्या दुखावणाऱ्या किंवा सुखावणाऱ्या भावना बोलत देवाशी केलेला केवळ संवाद हीसुद्धा एक छान गोष्ट असेल. याच्या पलीकडे देवाकडून बऱ्या-वाईट घटनांबाबत काही कृती घडेल, तो त्यांना अटकाव करेल, किंवा आपल्या उत्कर्षांला तो गती देईल, अशी काही अपेक्षा मनात न ठेवता जर देवाशी असा संवाद होत राहिला तर कोणत्याही औषधोपचारांच्या बरोबरीने तो स्वास्थ्यासाठी एक परिणामकारक उपचार ठरू शकेल. मन मोकळं करण्यासाठीची ती एक स्वत:ची स्वाधीन जागा असेल. देवपूजा करण्याबाबतचा मला वाटणारा धोका एवढाच आहे की, देव आपलं बोलणं ऐकून घेतो, याचा अर्थ त्यावर उपाययोजना करणाराही तोच आहे, असा एक विश्वास मनामध्ये घर करू लागतो. आता बघा- देवाची मूर्ती तर माणूसच घडवतो. आपणच खर्च करून ती विकत घेतो. घरात आणून देव्हाऱ्यात ठेवतो. अशावेळी ही मूर्तीच आपल्या आयुष्यातल्या सगळ्या बऱ्या-वाईटाची निर्मिती आणि तारकर्ती आहे, हे कसं मान्य करायचं एकदा या देवशरण भावनेनं आणि भक्तीनं देवाच्या घरात प्रवेश झाला, की मग सगळं संपलंच एकदा या देवशरण भावनेनं आणि भक्तीनं देवाच्या घरात प्रवेश झाला, की मग सगळं संपलंच खरं तर ती केवळ एक मूर्ती खरं तर ती केवळ एक मूर्ती आपणच तिची प्रतिष्ठापना केली. तिला ना दिसत, ना ऐकू येत. ना तिच्यात जीव असतो आपणच तिची प्रतिष्ठापना केली. तिला ना दिसत, ना ऐकू येत. ना तिच्यात जीव असतो याचा आपल्याला विसर पडून कसा चालेल\nआणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, जोपर्यंत आपलं रोजचं रहाटगाडगं नीट चालत असतं तोपर्यंत देवाची आणि आपली कसोटी लागतच नाही पण कोणतंही संकट आले, अपयश आलं की त्याचं निवारण देव करील असं वाटणं मात्र घातक आहे. कारण त्यात परावलंबित्व आहे. समजा- आपल्याच व्यावहारिक प्रयत्नांतून आप��� संकटातून पार पडलो आणि तरी त्याचं श्रेय कुणी देवाला दिलं तर दिलं पण कोणतंही संकट आले, अपयश आलं की त्याचं निवारण देव करील असं वाटणं मात्र घातक आहे. कारण त्यात परावलंबित्व आहे. समजा- आपल्याच व्यावहारिक प्रयत्नांतून आपण संकटातून पार पडलो आणि तरी त्याचं श्रेय कुणी देवाला दिलं तर दिलं मला काही त्यासाठी देवाचा हेवा वाटणार नाही. पण आपण आटोकाट प्रयत्न करूनही, देवाला साकडं वगैरे घालूनही व्हायचं ते विपरीत घडलंच, तर मग स्वत:ची समजूत कशी घालायची मला काही त्यासाठी देवाचा हेवा वाटणार नाही. पण आपण आटोकाट प्रयत्न करूनही, देवाला साकडं वगैरे घालूनही व्हायचं ते विपरीत घडलंच, तर मग स्वत:ची समजूत कशी घालायची देवाला आधार मानून त्याच्यावर सगळा भार टाकला आणि संकटनिवारण झालं नाही तर.. देवाला आधार मानून त्याच्यावर सगळा भार टाकला आणि संकटनिवारण झालं नाही तर.. जो खरा आधार नाहीच, त्याचाच आधार घेतला तर आपण पडणारच जो खरा आधार नाहीच, त्याचाच आधार घेतला तर आपण पडणारच देव मानून त्यावर विसंबल्यामुळे येणाऱ्या परावलंबित्वाचा धोका फार कोसळायला लावणारा आहे. कारण देवामुळे परावलंबनाची सवय लागली तर स्वत:च स्वत:ला सावरण्याची सवयच नाहीशी होते देव मानून त्यावर विसंबल्यामुळे येणाऱ्या परावलंबित्वाचा धोका फार कोसळायला लावणारा आहे. कारण देवामुळे परावलंबनाची सवय लागली तर स्वत:च स्वत:ला सावरण्याची सवयच नाहीशी होते त्यापेक्षा भल्या आणि बुऱ्या दोन्ही अनुभवांना सामोरं जाण्याची ताकद मिळवत राहणं, आपल्या निर्णयांची, आपल्या वागण्या-राहण्याची, त्याच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारण्याची सवय करणं, हा अधिक भरवशाचा मार्ग आहे, असं नाही वाटतं\nयावर कुणी म्हणेल की, इतका विचार करण्याचा खंबीरपणा कुठे सगळ्यांकडे असतो मला नेहमीच असं वाटत आलं आहे की, आपण स्वत:ला वगळून इतरांना सामान्य माणसं म्हणतो आणि त्यांच्या विचारशक्तीला कमी लेखतो. प्रत्यक्षात आपली ‘चूप बसा’ संस्कृती आपली जिज्ञासा, उत्सुकता यांना वाव न देता खुरटवून टाकते मला नेहमीच असं वाटत आलं आहे की, आपण स्वत:ला वगळून इतरांना सामान्य माणसं म्हणतो आणि त्यांच्या विचारशक्तीला कमी लेखतो. प्रत्यक्षात आपली ‘चूप बसा’ संस्कृती आपली जिज्ञासा, उत्सुकता यांना वाव न देता खुरटवून टाकते विशेषत: देव, धर्म, संस्कृती यासंबंधीच्या शंका, प्रश्न विचारणं हा आपल्याला उद्धटपणा वाटतो. देव आणि धर्म यांचं स्थान आपल्यावरच्या संस्कारांतून मनात घट्ट रुतून बसलेलं असतं. त्यांचीच भीती दाखवत आपण मुलांना आणि सगळ्यांनाच चांगलं वागायला सांगतो. माझी एक मैत्रीण सांगत होती की, तिच्या माहेरच्या घरात देवाधर्माचं काहीच प्रस्थ नव्हतं. लग्नानंतर सासरी मात्र देव-देव करीत बऱ्याच गोष्टी करायला लागल्या विशेषत: देव, धर्म, संस्कृती यासंबंधीच्या शंका, प्रश्न विचारणं हा आपल्याला उद्धटपणा वाटतो. देव आणि धर्म यांचं स्थान आपल्यावरच्या संस्कारांतून मनात घट्ट रुतून बसलेलं असतं. त्यांचीच भीती दाखवत आपण मुलांना आणि सगळ्यांनाच चांगलं वागायला सांगतो. माझी एक मैत्रीण सांगत होती की, तिच्या माहेरच्या घरात देवाधर्माचं काहीच प्रस्थ नव्हतं. लग्नानंतर सासरी मात्र देव-देव करीत बऱ्याच गोष्टी करायला लागल्या ती साऱ्या गोष्टी करत होती. पण त्यामागचं कारण मनात भीती निर्माण झाली. अमूक एक गोष्ट केली नाही तर देवाचं काहीतरी बिनसेल, या भीतीपोटी ती सारी कर्मकांडं मुकाटय़ाने करते आहे ती साऱ्या गोष्टी करत होती. पण त्यामागचं कारण मनात भीती निर्माण झाली. अमूक एक गोष्ट केली नाही तर देवाचं काहीतरी बिनसेल, या भीतीपोटी ती सारी कर्मकांडं मुकाटय़ाने करते आहे माझ्या मनात आलं- ज्याची भीती वाटते त्याची भक्ती कशी करता येईल\nसर्वसामान्य माणसानं ‘चांगलं माणूस’ म्हणून जगणं हेच कसं चांगलं आहे, हे देवाधर्माच्या कर्मकांडातून पोचवण्याऐवजी विचारातून, कार्यकारणभाव स्पष्ट करत पोचवणं आवश्यक आहे. याचा परिणाम अधिक टिकावू ठरेल. माणसाच्या विचार करण्याच्या सामर्थ्यांनेही हा विचार करायला हवा, की देव आपल्याला बागुलबुवा म्हणून हवा की सखा म्हणून हवा लहान मुलांना असं सांगितलं जातं की, खोटं बोलू नकोस, चोरी करू नकोस. कारण काय, तर देवाचं सगळीकडे लक्ष असतं आणि तो तुला शिक्षा करेल. पण प्रत्यक्षात कधी कधी खोटं बोलून, चोरी करून मुलांना तात्कालिक फायद्याचा आनंद मिळाला आणि हे वागणं उघडकीला आलं नाही तर देवाचा धाक खोटा असल्याचं त्यांना समजेल आणि कदाचित ती अधिकच निर्ढावतील लहान मुलांना असं सांगितलं जातं की, खोटं बोलू नकोस, चोरी करू नकोस. कारण काय, तर देवाचं सगळीकडे लक्ष असतं आणि तो तुला शिक्षा करेल. पण प्रत्यक्षात कधी कधी खोटं बोलून, चोरी करून मुलांना तात्कालिक फायद्याचा आनंद मिळाला आणि हे वागणं उघडकीला आलं नाही तर देवाचा धाक खोटा असल्याचं त्यांना समजेल आणि कदाचित ती अधिकच निर्ढावतील त्यापेक्षा चांगलं का वागायचं, हे त्यांना थेट समजावून का सांगू नये त्यापेक्षा चांगलं का वागायचं, हे त्यांना थेट समजावून का सांगू नये अलीकडेच ‘लोकसत्ता’मध्ये अभय टिळक यांनी त्यांच्या एका लेखात मांडलेला विचार यासंदर्भात समजून घेण्यासारखा आहे. ते लिहितात- ‘देवाशी सोयरीक करणे ही संतांनी तुम्हा-आम्हाला दिलेली एक अत्यंत मोठी देणगी अलीकडेच ‘लोकसत्ता’मध्ये अभय टिळक यांनी त्यांच्या एका लेखात मांडलेला विचार यासंदर्भात समजून घेण्यासारखा आहे. ते लिहितात- ‘देवाशी सोयरीक करणे ही संतांनी तुम्हा-आम्हाला दिलेली एक अत्यंत मोठी देणगी जबाबदार सदाचाराचे, उचित आणि नैतिक वर्तणुकीचे पाठ शिकवणारा, घरातल्या प्रत्येकाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा घरातला सोयरा म्हणजे देव जबाबदार सदाचाराचे, उचित आणि नैतिक वर्तणुकीचे पाठ शिकवणारा, घरातल्या प्रत्येकाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा घरातला सोयरा म्हणजे देव हे विसरून आज देवाची रवानगी देव्हाऱ्यात झालेली आहे.’ यालाच जोडून मला म्हणावंसं वाटतं की, एक वेळ देव्हाऱ्यातला देव हा फोटोतल्या मित्रासारखा तरी मानता येईल. ते मी समजू शकते. पण आता तर लोक देवाला मनातही नाही, घरातल्या देव्हाऱ्यातही नाही, तर चक्क रस्त्यावर बसवायला आणि उतरवायला लागलेत; आणि वर त्याचा व्यापारही मांडताहेत\nदेव दयाळू, कृपाळू आहे, त्याला सगळं दिसतं, समजतं आणि तो सगळ्यांचं रक्षण करतो- असा देवाविषयीचा एक भक्तिभाव आपल्या मनात लहानपणापासूनच सजलेला असतो. त्यातूनच देवावर भार टाकणं, त्याच्याकडून अपेक्षा निर्माण होणं सुरू होतं. याचाच परिणाम म्हणून त्याला काही ‘देणं’ सुरू होतं. कधी स्वखुशीनं, कधी बडव्यांच्या मागणीनुसार अशावेळी वाटतं- देव काय व्यापार करायला बसला आहे अशावेळी वाटतं- देव काय व्यापार करायला बसला आहे तुमची जेवढी भक्ती, जेवढं दान; त्यानुसार त्याच्या कृपेचा ऐवज तुमच्या पदरात पडणार तुमची जेवढी भक्ती, जेवढं दान; त्यानुसार त्याच्या कृपेचा ऐवज तुमच्या पदरात पडणार म्हणजे श्रीमंताच्या/ गरीबाच्या भक्तीच्या नव्हे, तर दानाच्या प्रमाणात त्याला लाभ होणार म्हणजे श्रीमं��ाच्या/ गरीबाच्या भक्तीच्या नव्हे, तर दानाच्या प्रमाणात त्याला लाभ होणार त्यापेक्षा ‘कांदा-मुळा-भाजी’ देवाला अर्पण करणारा सावतामाळी विठ्ठलाशी किती सोयऱ्यासारखा वागता-बोलताना दिसतो त्यापेक्षा ‘कांदा-मुळा-भाजी’ देवाला अर्पण करणारा सावतामाळी विठ्ठलाशी किती सोयऱ्यासारखा वागता-बोलताना दिसतो अगदी मनापासून भक्ती करणाऱ्यांवर तरी देव प्रसन्न होतो का अगदी मनापासून भक्ती करणाऱ्यांवर तरी देव प्रसन्न होतो का मग एखाद्या आनंदाच्या घटनेनंतर देवाच्या पाया पडायला जाणाऱ्यांच्या गाडय़ांना अपघात का होतात मग एखाद्या आनंदाच्या घटनेनंतर देवाच्या पाया पडायला जाणाऱ्यांच्या गाडय़ांना अपघात का होतात ही माणसं तर देवाच्या दारी आनंद साजरा करायला गेली होती ना ही माणसं तर देवाच्या दारी आनंद साजरा करायला गेली होती ना त्यांनाही जर देव अपघातातून वाचवू शकला नाही तर आणि तरी देवावरचा विश्वास अढळ कसा राहू शकतो त्यांनाही जर देव अपघातातून वाचवू शकला नाही तर आणि तरी देवावरचा विश्वास अढळ कसा राहू शकतो इथे थोडं थांबून विचार व्हायला हवा.\nअलीकडेच दिवेआगरच्या देवळातली मौल्यवान अशी देवाची मूर्ती चोरीला गेली आता म्हणे काही भक्तजन पुन्हा तशीच सोन्याची मूर्ती करून देवळात बसवणार आहेत आता म्हणे काही भक्तजन पुन्हा तशीच सोन्याची मूर्ती करून देवळात बसवणार आहेत देवाला स्वत:चं रक्षण करता आलं नाही म्हणून आता सरकारी सुरक्षा मागून माणसं देवाचं रक्षण करणार देवाला स्वत:चं रक्षण करता आलं नाही म्हणून आता सरकारी सुरक्षा मागून माणसं देवाचं रक्षण करणार म्हणजे देवापेक्षा सुरक्षारक्षकच भारी ठरणार म्हणजे देवापेक्षा सुरक्षारक्षकच भारी ठरणार आता म्हणे, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दागिन्यांचं मोजमाप करताहेत. मोजलेल्या त्या प्रचंड मोठय़ा प्रमाणात असणाऱ्या सोन्याची बातमी प्रसारमाध्यमांतून झळकणार. म्हणजे पुन्हा एकदा चोरांना निमंत्रण आता म्हणे, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दागिन्यांचं मोजमाप करताहेत. मोजलेल्या त्या प्रचंड मोठय़ा प्रमाणात असणाऱ्या सोन्याची बातमी प्रसारमाध्यमांतून झळकणार. म्हणजे पुन्हा एकदा चोरांना निमंत्रण बालाजी काय, तिरुपती काय, शिर्डीचं साईबाबा मंदिर काय; देवाच्या पायी हा सोन्यामोत्यांचा डोंगर कशासाठी उभा करायचा बालाजी काय, तिरुपती काय, ���िर्डीचं साईबाबा मंदिर काय; देवाच्या पायी हा सोन्यामोत्यांचा डोंगर कशासाठी उभा करायचा त्यासाठी मग देवळाचं व्यवस्थापन आलं. विश्वस्त मंडळ आलं. त्यांच्यावरचे खटले आले त्यासाठी मग देवळाचं व्यवस्थापन आलं. विश्वस्त मंडळ आलं. त्यांच्यावरचे खटले आले सावकाराकडे दागदागिने गहाण टाकतात तशी माणसानं देवाकडे विचारशक्ती गहाण ठेवली आहे का\nशंभर-सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या या देशात पासष्ट टक्के लोक दारिद्रय़रेषेखाली जगताहेत ना त्यांच्या डोक्यावर छप्पर, ना अंगभर कपडा, ना पोटभर अन्न, ना शिक्षण, ना आरोग्यसुविधा. या साऱ्यांकडे डोळेझाक करत देवांना सोन्याच्या दागिन्यांनी मढवायचं, त्यांच्या जेवणाखाणाचे भोग आणि दुधाचे अभिषेक करायचे, त्यांच्या देवळांचे कळस सोन्याचे करायचे आणि दारांना सोन्याचे पत्रे बसवायचे ना त्यांच्या डोक्यावर छप्पर, ना अंगभर कपडा, ना पोटभर अन्न, ना शिक्षण, ना आरोग्यसुविधा. या साऱ्यांकडे डोळेझाक करत देवांना सोन्याच्या दागिन्यांनी मढवायचं, त्यांच्या जेवणाखाणाचे भोग आणि दुधाचे अभिषेक करायचे, त्यांच्या देवळांचे कळस सोन्याचे करायचे आणि दारांना सोन्याचे पत्रे बसवायचे देव मानणारे लोक हे काय करताहेत देव मानणारे लोक हे काय करताहेत देवावर विसंबणाऱ्यांचा मला अपमान करायचा नाही; पण मला त्यांची काळजी वाटते. कारण माणसाजवळचं मेंदू नावाचं विचाराचं साधन ते गंजत ठेवताहेत देवावर विसंबणाऱ्यांचा मला अपमान करायचा नाही; पण मला त्यांची काळजी वाटते. कारण माणसाजवळचं मेंदू नावाचं विचाराचं साधन ते गंजत ठेवताहेत संकटकाळी त्यांच्या देवानं त्यांना तारलं नाही तर ते कोसळून पडतील याची मला चिंता वाटते आहे\nया सगळ्याच्या पलीकडचा आणखी एक मुद्दाही महत्त्वाचा आहे. देवापर्यंत पोचवण्याचा किंवा मनोकामना पूर्ण करण्यासाठीचा उपाय सांगण्याचा बहाणा करत जे भोंदू आपल्या नावाला स्वत:च बाबा, महाराज, माँ, देवी इ. उपाधी जोडून लोकांना लुटण्याचा धंदा करतात त्यांचं काय अध्यात्माची भाषा वापरत, गूढ वातावरणाच्या अंधारात भरमसाठ पैशाची मागणी करून ही मंडळी असंख्य माणसांची फसवणूक करतात अध्यात्माची भाषा वापरत, गूढ वातावरणाच्या अंधारात भरमसाठ पैशाची मागणी करून ही मंडळी असंख्य माणसांची फसवणूक करतात त्यांचं मार्गदर्शन खूपच महागडं असतं त्यांचं मार्गदर्शन खूप�� महागडं असतं कारण त्यांचा प्रपंच तुकडोजीमहाराज, गाडगेबाबा किंवा नामदेव-तुकारामांसारखा सर्वसामान्यांचा नसतो. तो अत्यंत विलासी आणि पंचतारांकित पातळीवरचा असतो. ते जनतेचे मार्गदर्शक नव्हेतच. सत्यसाईबाबा निधन पावल्यानंतर त्यांच्या वारसाबाबत झालेला वाद आठवतो कारण त्यांचा प्रपंच तुकडोजीमहाराज, गाडगेबाबा किंवा नामदेव-तुकारामांसारखा सर्वसामान्यांचा नसतो. तो अत्यंत विलासी आणि पंचतारांकित पातळीवरचा असतो. ते जनतेचे मार्गदर्शक नव्हेतच. सत्यसाईबाबा निधन पावल्यानंतर त्यांच्या वारसाबाबत झालेला वाद आठवतो महाप्रचंड संपत्तीने भरलेली त्यांची कोठारं महाप्रचंड संपत्तीने भरलेली त्यांची कोठारं त्यांच्या कडेकोट सुरक्षेसाठीची अद्ययावत यंत्रणा त्यांच्या कडेकोट सुरक्षेसाठीची अद्ययावत यंत्रणा एकीकडे भवसागर तरून जाण्यासाठीचा उपदेश करत भक्तांना हात उंचावून अभय देणारी ही मंडळी.. आणि यांच्या मनात त्यांच्यावर कुणी हल्ला करेल याचं भय\nस्वत:ला देवाचे अवतार किंवा दूत समजणाऱ्या या मंडळींच्या अद्भुत दैवी शक्तीचं आकर्षण वाटून भले भले शास्त्रज्ञ, राजकारणी, डॉक्टर, न्यायाधीश यांना शरण जातात मग अनेकानेक कारणांनी व्यग्र, ग्रस्त आणि त्रस्त असलेल्या सामान्य माणसांविषयी काय बोलावं मग अनेकानेक कारणांनी व्यग्र, ग्रस्त आणि त्रस्त असलेल्या सामान्य माणसांविषयी काय बोलावं ते तर कर्ज काढून, कधी कधी बाया-मुलींना यांच्याकडे सेवेला पाठवून देतात. कधी अल्पवयीन मुलांना यांच्या आश्रमात ठेवून देतात. केवढी फसवणूक त्यांच्या पदरी येते ते तर कर्ज काढून, कधी कधी बाया-मुलींना यांच्याकडे सेवेला पाठवून देतात. कधी अल्पवयीन मुलांना यांच्या आश्रमात ठेवून देतात. केवढी फसवणूक त्यांच्या पदरी येते इथेच आपल्या मेंदूला गंज चढू न देता कामाला लावण्याची गरज आहे. स्वत:च विचार करूया, प्रश्न विचारूया. आपलं हे सामथ्र्य जागं होऊ नये यासाठीच चमत्कारांतून, शब्दजंजाळातून, निर्थक कर्मकांडांतून, खोटय़ा आश्वासनांतून एक प्रकारची बधीरता आणणारी गुंगी, या मंडळींचं ‘अध्यात्म’ आपल्यावर पांघरूण ठेवते. हेच खोटे आधार तपासून बघायला हवे आहेत.\nअशा प्रकारच्या विविध भुलावणाऱ्या वाटेनं जाऊन पस्तावलेले, हरवलेले अनेकजण असतात. पण खरं कुणी कुणाशी बोलायचं आधी स्वत:च स्वत:शी खरं बोलायला हवं. फसलेले सगळेच सांगत असतात की, ‘मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यावर खूप गार गार वाटत आधी स्वत:च स्वत:शी खरं बोलायला हवं. फसलेले सगळेच सांगत असतात की, ‘मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यावर खूप गार गार वाटत’ तिथला विंचू डसल्याचं कोण बोलणार’ तिथला विंचू डसल्याचं कोण बोलणार त्यापेक्षा अशी फसगत झालेल्या किंवा वाट चुकलेल्या काहीजणांनी तरी एकत्र यायला हवं. आपापले प्रश्न, संकट, दु:ख याबाबत एखाद्या स्व-मदत गटासारखे ते एकमेकांना भेटून, बोलून चर्चा करायला लागले तर त्यांची मनं मोकळी होतील. फसवणुकीच्या धक्क्य़ातून त्यांना सावरायला मदत होईल. शेवटी अन्न-वस्त्र काय, वस्तू काय, दुसऱ्याकडून उसन्या घेऊन किती दिवस पुरणार त्यापेक्षा अशी फसगत झालेल्या किंवा वाट चुकलेल्या काहीजणांनी तरी एकत्र यायला हवं. आपापले प्रश्न, संकट, दु:ख याबाबत एखाद्या स्व-मदत गटासारखे ते एकमेकांना भेटून, बोलून चर्चा करायला लागले तर त्यांची मनं मोकळी होतील. फसवणुकीच्या धक्क्य़ातून त्यांना सावरायला मदत होईल. शेवटी अन्न-वस्त्र काय, वस्तू काय, दुसऱ्याकडून उसन्या घेऊन किती दिवस पुरणार स्वत:चं म्हणून काही मिळवायलाच लागतं. यासाठी आपणच आपला आधार शोधणं, उभं राहणं, सहप्रवाशांचे हात हाती घेत वाटचाल करणं आणि सत्याला, वास्तवला सामोरं जाणं हेच हिताचं आहे. तो देव बिचारा काही करू शकत नाही आपल्यासाठी, हे एकदा मान्य केलं तरच आपल्याला पर्याय शोधता येतील.\nमला कल्पना आहे की, माझी कुणालाही दुखवायची मुळीसुद्धा इच्छा नसली तरी या संवादप्रयत्नामुळे काहीजण दुखावले जातील. आजकाल माणसं फार हळवी झाली आहेत ती अशावेळी हिंसक, आक्रमकही होतात. माझी विनंती एवढीच, की लाठय़ाकाठय़ांच्या वापराऐवजी विचार करा. संवाद करा.\nलेखं - विद्या बाळ\nसौजन्य - दै. लोकसत्ता\nमाणूस घडवण्याआधी : खंड २\nगोष्ट फार जुनी आहे \nपुरूषांनो, एव्हढं करून दाखवा \nदेव - सखा की बागुलबुवा \nमाझ्या आजीशी झालेला माझा संवाद... (खास खान्देशी बोली भाषेत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/38836", "date_download": "2021-06-21T07:33:10Z", "digest": "sha1:NOYFMUY5FHODFTJCOHS6Q3EXXHZ6FJDI", "length": 3414, "nlines": 42, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "जाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य | भविष्य पुराणातील संदर्भ | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविप्रवद्वैश्यराजन्यौ राक्षसा रावण दया॥\nशवृद चांडाल दासाशाच लुब्धकाभीर धीवराः \nयेन्येऽपि वृषलाः केचित्तेपि वेदान धीयते॥\nशूद्रा देशान्तरं गत्त्वा ब्राह्मण्यं श्रिता \nव्यापाराकार भाषद्यैविप्रतुल्यैः प्रकल्पितैः॥ (भविष्य पुराण)\nअर्थात – ब्राम्हनाप्रमाणे क्षत्रिय आणि वैश्य देखील वेदांचे अध्ययन करून ब्राम्हणत्व प्राप्त करू शकतात. रावणासारखे राक्षस, श्वाद, चाण्डाल, दास, लुब्धक, आभीर, धीवर यांच्यासारखे वृषल (वर्णसंकर) जातवाले देखील वेदांचे अध्ययन करतात. शुद्र लोक दुसर्या देशांमध्ये जाऊन आणि ब्राम्हण, क्षत्रिय इत्यादींचा आश्रय प्राप्त करून ब्राम्हणांचे व्यवहार, व्यापार, आकार, आणि भाषा इत्यादींचा अभ्यास करून ब्राम्हणच म्हणवले जाऊ लागतात.\nजाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य\n'भृगु संहिता' मधील संदर्भ\nआपस्तम्ब सूत्र मधील संदर्भ\nवर्ण परिवर्तनाची काही उदाहरणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/sugar-cane-cutting-laborers-strike-turn-violate-beed-news-361044", "date_download": "2021-06-21T08:34:58Z", "digest": "sha1:TYGXDJVKUBC7BBS7N3F4JF7FTNBCDOXV", "length": 18715, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ऊसतोड मजुरांच्या संपाला हिंसक वळण, बीड जिल्ह्यात पेटविला टेम्पो", "raw_content": "\nराज्यभरात सुरू असलेल्या ऊसतोड मजुरांच्या संपाला सोमवारी (ता.१९) आष्टी तालुक्यात हिंसक वळण लागले. संपकऱ्यांनी पैठण-पंढरपूर पालखी महामार्गावर तालुक्यातील धिर्डी येथे एका टेम्पोला आग लावून जाळण्याचा प्रयत्न केला.\nऊसतोड मजुरांच्या संपाला हिंसक वळण, बीड जिल्ह्यात पेटविला टेम्पो\nआष्टी (जि.बीड) : राज्यभरात सुरू असलेल्या ऊसतोड मजुरांच्या संपाला सोमवारी (ता.१९) आष्टी तालुक्यात हिंसक वळण लागले. संपकऱ्यांनी पैठण-पंढरपूर पालखी महामार्गावर तालुक्यातील धिर्डी येथे एका टेम्पोला आग लावून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. ऊसतोड मजूर व वाहतूकदारांच्या वतीने विविध मागण्यांसाठी सध्या राज्यस्तरीय संप पुकारण्यात आलेला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप नेत्या पंकजा मुंडे करीत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी राज्यभर रान उठविले आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय कोयता हाती घेणार नाही, अशी भूमिका संपकऱ्यांच्या वतीने घेण्यात आली आहे. त्यासाठी विविध मुकादम व वाहतूकदारांच्या संघटना एकवटल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.\nशरद पवार कृषी विधेय��ावर बोलले; मालाच्या किंमतीची गॅरंटी नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध\nदरम्यान, सध्या साखर कारखान्यांचे बॉयलर पेटल्याने गळीत हंगामासाठी विविध ठिकाणांहून ऊसतोड मजूर कारखान्यांकडे रवाना होत आहेत. काही दिवसांपूर्वी धुळे-जळगाव जिल्ह्यातील मजुरांची तीन वाहने आमदार धस समर्थकांनी आष्टी-कर्जत (जि. नगर) हद्दीवर अडवून आष्टीत आणली होती. येथे मजुरांचा पाहुणचार करून ‘संप मिटल्याशिवाय कारखान्यांवर जाऊ नका’, असे सांगत आमदार धस यांनी मजुरांना परत आपल्या गावी पाठविले होते.\nसध्या आमदार धस यांचे याच संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर दौरे सुरू आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी संपकऱ्यांची भूमिका आहे. अशातच आष्टी-कर्जत हद्दीवरून पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे मजुरांची वाहने रवाना होत आहेत. धिर्डी हे गाव आष्टी-कर्जत हद्दीलगत असून, याच भागातून मजुरांची वाहने जातात. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.१८) रात्री तालुक्यातील धिर्डी येथे रस्त्यावरून चाललेला ऊसतोड मजूर घेऊन जाणारा आयशर टेम्पो (एमएच १६ क्यू ६७८८) संतप्त झालेल्या संपकऱ्यांनी पैठण तालुक्यातील (जि. औरंगाबाद) सुमारे १५ ते २० मजूर व चालकाला खाली उतरवून पेटवून दिला, अशी माहिती समजली. त्यात टेम्पोचा पुढचा भाग पूर्णपणे जळाला असून, हा टेम्पो नेमका कोणी पेटविला याबाबतची चौकशी करण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत पोलिसांकडून सुरू होते. ऊसतोड मजुरांच्या संपाला हिंसक वळण लागल्याने खळबळ उडाली असून, या घटनेने संप चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nसंपादन - गणेश पिटेकर\nखासगी प्रवासी बसेस वाहतुकीत बदल, सकाळी सात ते अकरापर्यंत शहरात बंदी\nऔरंगाबाद : शहरातील वाढती लोकसंख्या व वाहनांची वाढती संख्या, अरुंद व खराब रस्ते तसेच कामगारांच्या बसेस व इतर वाहनांची रस्त्यावरील वर्दळ वाढतीच आहे. त्यातून संभाव्य वाहतुकीची कोंडी व अपघात टाळण्यासाठी, नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी शहरात खासगी प्रवासी बसेस (लक्झरी) वाहनांच्या वाहतूक नियोजनात अ\nविधान परिषद : अजित गोपछडेंच्या नावाने निष्ठावंतांच्या भुवया उंचावल्या...\nऔरंगाबाद : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून नांदेड येथील डाॅ. अजित गोपछडे यांच्यासह इतर चार जणांच्या नावा��ी अधिकृत घोषणा आज करण्यात आली. मात्र या यादीत डाॅ. गोपछडे यांच्या नावाचा उल्लेख ऐकून खुद्द पक्षातील निष्ठावंतांनाच जबरदस्त असा धक्का\nपंकजा मुंडें संधीच सोनं करणार का \nबीड : मधल्या काळात भाजप आणि पंकजा मुंडे या दोघांनीही चांगलेच ताणून धरले; पण रंग पाहण्यासाठी असतो पिण्यासाठी नाही म्हणतात त्या उक्तीप्रमाणे अखेर पक्षाने त्यांचा सन्मान करीत त्यांना राष्ट्रीय सचिवपदावर स्थान दिले. त्यांची निवड भाजपच्या बळकटीसाठीही मोलाची ठरणार आहे. पंकजा मुंडे यांचे समर्थक अ\nपंकजा मुंडे करणार औरंगाबादला उपोषण, पण कधी\nपरळी (जि. बीड) : २६ जानेवारीला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयाचं आपण उद्घाटन करणार असल्याचं सांगून, २७ जानेवारीला औरंगाबादला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं. तिथूनच पुढे काय करायचे ते करु, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.\nनोटाबंदीचा फुसकाबार, जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा बदलणाऱ्या एकाला पोलिसांनी पकडले\nचितेपिंपळगाव (जि.औरंगाबाद) : चलनातून बाद झालेल्या पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा बदली करण्याच्या उद्देशाने निपाणी (ता.औरंगाबाद) शिवारात आलेल्या एका जणाला चिकलठाणा पोलिसांनी शिताफीने अटक करुन त्यांच्याकडील पाचशे रुपयांच्या ४०० शे नोटा जप्त करुन त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी (ता.नऊ)\nपाचोडला कार-दुचाकीची धडक; दोघे ठार, एक जण गंभीर जखमी.\nपाचोड (जि.औरंगाबाद) : औरंगाबादहून बीडकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कारने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस धडक दिल्याने दोघे जण ठार, एक गंभीर जखमी झाल्याची घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे (ता.पैठण) येथे गुरुवारी (ता.तीन) सायंकाळी घडली.\nशेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; खरिपासाठीच्या पीककर्जाचं वितरण; पुणे, नगर, नाशिकमध्ये सर्वाधिक\nपुणे : राज्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना 34 हजार 916 कोटी रुपयांचे पीककर्ज वितरीत करण्यात आले आहे. पीककर्जाचे सुमारे 76 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून, पुण्यासह नगर आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कर्ज वितरीत करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे.\nतीन मेपासून राज्यात सुरु होणार ऊनसावलीचा खेळ\nऔरंगाबाद : वर्षातले दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी आपली सावली दिसत नाह���. औरंगाबादकरांना हा अनुभव १९ मे २०२० रोजी अनुभवता येणार आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिनाचा कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातही हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे.\nकोरोग्रस्तांसाठी १०८ रुग्णवाहिका ठरली जीवनवाहिनी; ‘एवढ्या’ रुग्णांना दिली राज्यात सेवा\nजगभरात करोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्रात जीवनदायिनी म्हणून नावारुपास आलेली १०८ रुग्णवाहिका करोना रुग्णांना सेवा देत आहे. राज्यात १०९ या ९३७ रुग्णवाहिका आहेत. त्यात कोविड 19 मध्ये करोनाग्रस्त रुग्णांना सेवा देण्यासाठी ३१८ रुग्णवाहिंकांचा वापर होत आहे. त्यात ६६ रुग्णवाह\nनेवाशाचा कापूस उत्पादक तालुक्याच्या यादीत समावेश; प्रक्रिया उद्योगाला मिळणार चालना\nनेवासे (अहमदनगर) : मराठवाडा व विदर्भाला कापसाचे आगार म्हणून ओळखले जाते. मात्र, नगरमधील नेवासे तालुक्यातही गेल्या काही वर्षात ऊसापाठोपाठ कापूसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. राज्य सरकारने कापूस उत्पादक तालुक्याच्या यादीत नेवासेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील सरकार निर्णय अ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/no-coronavirus-patient-last-48-hours-pune-says-mayor-murlidhar-mohol-273851", "date_download": "2021-06-21T06:51:37Z", "digest": "sha1:FC3SGJD4FH4PMLP6LEJ2XVWYXPOTIWUX", "length": 16027, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Fight With Coronavirus : पुणेकरांसाठी मोठी बातमी; गेल्या 48 तासांत कोरोनाचे रुग्ण...", "raw_content": "\nराज्यातील कोरोनाचे पाहिले दोन रुग्ण पुण्यात आढळले होते. दुबई येथे सहलीला गेलेल्या 40 जणांपैकी हे एक दांपत्य होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे 9 मार्चला निदान झाले होते.\nFight With Coronavirus : पुणेकरांसाठी मोठी बातमी; गेल्या 48 तासांत कोरोनाचे रुग्ण...\nपुणे : महाराष्ट्रात पहिल्यांदा कोरोनाचे रुग्ण सापडण्याची सुरवात झालेल्या पुण्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण गेल्या 48 तासांत सापडला नसल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. पुण्यात सर्वप्रथम लागण झालेल्या दाम्पत्यासह पाच जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nराज्यातील कोरोनाचे पाहिले दोन रुग्ण पुण्यात आढळले होते. दुबई येथे सहलीला गेलेल्या 40 जणांपैकी हे एक दांपत्य होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे 9 मार्चला निदान झाले होते. होळीच्या दिवशी ���्यांना महापालिकेच्या नायडू संसर्गजन्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते.ताप, सर्दी, खोकला अशी कोरोनाची स्पष्ट लक्षणे त्यांना दिसत होती. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारांना यश मिळाले आहे. ते आता पूर्णतः बरे झाल्याचा निर्वाळा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला. त्यानंतर त्या दाम्पत्याची मुलगी, कार चालक आणि त्यांच्यासंपर्कात आलेल्या तिघांनाही घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यातून आतापर्यंत पाच जण कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.\nमहापौर मोहोळ यांनी ट्विट करत म्हटले आहे, की पुणे शहरात ४८ तासांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही. पुण्याच्या हद्दीत गेल्या ४८ तासांत एकही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात २४ तासांत ५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य यांच्यासह दाम्पत्याची मुलगी, दाम्पत्याला मुंबईहून घेऊन येणारा कॅब चालक आणि दुबई ट्रिपमधील एक सहप्रवासी यांचा यात समावेश आहे.\nकोरोनाची धास्ती...पुणे, नाशिक, शिर्डीच्या पर्यटकांवर विशेष लक्ष\nऔरंगाबाद - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने यंत्रणा सज्ज केली असून, गुरुवारी (ता. पाच) महापौरांच्या दालनात पुन्हा एकदा तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी मध्यवर्ती व सिडको बसस्थानकावर मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी पुणे, नाशिक, शिर्डीहून शहरात येणाऱ्या पर\n थांबा, सकाळ माध्यम समूह घेऊन आलाय सरप्राईज\nपुणे Coronavirus : कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगापुढं आव्हान उभं केलंय. महाराष्ट्रात त्याचे रुग्ण सर्वाधिक आहेत. त्यामुळंच आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे. आता खबरदारी घ्यायची म्हणजे काय तर घरी थांबायचं. अनावश्यक कामांसाठी बाहेर पडायचं नाही. स्वच्छता बाळगायची आणि स्वतःला या व्हायरसपासून वाचवायच\nCoronavirus : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावत 'त्यांनी' सुरू ठेवली हॉटेल; मग...\nCoronavirus : कामशेत : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण महाराष्ट्रात विविध उपाययोजना केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व दुकाने, बाजारपेठा, महाविद्यालये आदी गर्दीची ठिकाणे शुक्रवार (दि. २०) ते रविवार (दि.२२) या\nCorona Virus : विमानात प्रवासी शिंकला अन्.....\nपुणे : विमान उडण्यासाठी सज्ज होते. सर्व प्रवासी विमानात आपल्या जागेवर बसले होते अन् तेवढ्यात विमानाच्या पहिल्या रांगेतील प्रवाशांने शिंकण्यास सुरवात केली. त्याला सर्दी झाली होती. हा प्रकार पाहून विमानातील कर्मचारी घाबरले. विमानाच्या पायलट एमरजन्सी एक्सीटमधून बाहेर पडला.\n....आणि याच हातांनी थाळी वाजविली\nकोलकाता : जून 2019 75 वर्षीय वृद्धाच्या मृत्यूनंतर नीलरतन सरकार मेडिकल कॉलेजमधील ज्यूनीयर डॉक्टर परीबाह मुखोपाध्याय यांना मृताच्या कुटुंबीयांकडून बेदम मारहाण. डॉक्टरांच्या डोक्याला सूज.\nकसली \"कोरोना'ची दहशत; ही तर जगण्यासाठी लढाई\nसोलापूर : \"कोरोना'च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र लॉकडाउन झाला आहे. शहरातली अनेक कार्यालये, बाजारपेठा बंद पडल्या आहेत. त्यामुळे अनेकजण ग्रामीण भागात जात आहेत. मात्र, अशा स्थितीतही शेतातली कामे जोरात सुरू आहेत. सध्या सुगीचे दिवस सुरू असून \"कोरोना'च्या चर्चेतच शेतातली कामे\nकोरोना : घाबरु नका; कलम १४४ मधून हे वगळले आहे\nसोलापूर : रिक्षा बस थांबे, एसटी स्टॅड, रेल्वे स्टेशनसह भाजीपाला, किराणा दुकान यांना १४४ कलम मधून वगळण्यात आले आहे. कोरोनाचा प्रदार्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जमावबंदीचा (कलम १४४) आदेश लागु केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.\nरात्री व्हाॅट्सअपवर फोटो व्हायरल, जागले ते वाचले, झोपले ते कायमचे झोपले\nचापोली (ता. चाकूर, जि. लातूर) : लातूर येथील सरकारी दवाखान्यात एक मुलगा जन्मला असून तो जन्मल्यावर 'लागलीच कोणीही झोपू नका,' असे बोलू लागला. ही अफवा वणव्यासारखी पसरली आणि येथील येथील नागरिक बुधवारी (ता. २५) मध्यरात्री पासून गुरुवारी (ता. २६) पहाटेपर्यंत रात्रभर जागे राहिले होते.\nलढा कोरोनाशी : पुण्यात औषधांसाठी एफडीएचा नियंत्रण कक्ष\nपुणे : राज्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे औषध उत्पादन आणि वितरणात अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींचे तत्परतेने निराकरण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.\n महाराष्ट्रात एका दिवसात वाढलेत ११ कोरोना रुग्ण; अजूनही बाहेर पडत असाल तर आत्ताच थांबा..\nमुंबई - कोरोनाचा विळखा भारतावर आणि त्यातही महाराष्ट्र्रात अधिक घट्ट होत चाललाय का असा प्रश्न आता उपस्���ित होतोय. अशात आज एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बातमी महाराष्टरची चिंता वाढवणारी आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा कालचा ५२ वरील आकडा आज ६३ वर गेलाय. म्हणजेच मागील २४ तासात महाराष्ट्रात एकूण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nandurbar-english-medium-school-fee-fifteen-percent-discount-347823", "date_download": "2021-06-21T07:11:12Z", "digest": "sha1:XRUOZWKZTN62JTOVA7LUWZJPPRR4J7FJ", "length": 19266, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पालकांना दिलासा : इंग्रजी शाळांच्या शुल्कात १५ टक्के सूट", "raw_content": "\nनंदुरबार शहरातील विनाअनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या सेंट मदर टेरेसा स्कूल, पी. जी. पब्लिक स्कूल, के.आर पब्लिक स्कूल, अहिंसा इंटरनॅशनल स्कूल, मिशन स्कूल, चावरा इंग्लिश स्कूलच्या शाळा व्यवस्थापनाने एकत्रितरीत्या शुक्रवारी संस्थेच्या माध्यमातून आकारल्या जाणाऱ्या फी संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.\nपालकांना दिलासा : इंग्रजी शाळांच्या शुल्कात १५ टक्के सूट\nनंदुरबार : लॉकडाउनमध्ये शाळा प्रशासनातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. शासनाकडून एक दमडीही न घेता विनाअनुदानित तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या प्रश्न पालकांनी फी भरून सोडवावा. यंदा शालेय फीमध्ये सरसकट १५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिजामाता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी दिली.\nनंदुरबार शहरातील विनाअनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या सेंट मदर टेरेसा स्कूल, पी. जी. पब्लिक स्कूल, के.आर पब्लिक स्कूल, अहिंसा इंटरनॅशनल स्कूल, मिशन स्कूल, चावरा इंग्लिश स्कूलच्या शाळा व्यवस्थापनाने एकत्रितरीत्या शुक्रवारी संस्थेच्या माध्यमातून आकारल्या जाणाऱ्या फी संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पी. जी. पब्लिक स्कूलचे रुद्रप्रताप रघुवंशी, के.आर पब्लिक स्कूलचे सिद्धार्थ वाणी, अहिंसा इंटरनॅशनल स्कूलचे सौरभ मुनोत, एस. ए. मिशन स्कूलच्या नूतनवर्षा वळवी, चावरा इंग्लिश स्कूलचे फादर अँथोनी उपस्थित होते.\nडॉ. मोरे म्हणाले, लॉकडाउनमध्ये आमच्या शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अत्यंत मेहनतीने काम केले आहे. मार्च-एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी काढणे, मार्कशीट बनवित ऑनला��न अपलोड करणे इत्यादी कामे केली. त्यानंतर मे महिन्यात विद्यार्थ्यांना ई-लर्निंग सुविधा देण्याकरिता शिक्षकांनी कंबर कसली. ई लर्निंग करिता लागणारे सर्व कंटेंट मे महिन्यात बनविले व जून महिन्यात कुठलीही शासकीय आदेशाची वाट न पाहता विद्यार्थ्यांना ई-लर्निंगची व्यवस्था प्राप्त करून दिली. आजतागायत शालेय प्रशासन ई लर्निंगची सुविधा विद्यार्थ्यांना देत आहे.\nसंपूर्ण फी भरणाऱ्यांना २० टक्के सवलत\nकोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना निश्चितच आर्थिक फटका बसलेला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना मदत होण्याच्या दृष्टिकोनातून पी. जी पब्लिक स्कूल, के. आर पब्लिक स्कूल, अहिंसा इंटरनॅशनल स्कूल, एस.ए मिशन स्कूल, सेंट मदर टेरेसा स्कूल, चावरा इंग्लिश स्कूल प्रशासनाने एकत्रितरीत्या येऊन सन २०२०-२१ करिता आकारल्या जाणाऱ्या फीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण शालेय फीवर सरसकट १५ टक्के सूट देण्यात येणार आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण फी भरणाऱ्या पालकांना अतिरिक्त ५ टक्के सूट देऊन एकूण २० टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती डॉ. मोरे यांनी दिली.\nसंपादन ः राजेश सोनवणे\nजीवनावश्यक वस्तू खरेदीचा नावाखाली बाजारपेठेत गर्दी\nनंदुरबार : संचारबंदी लागू केली असली तरी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी दिलेली मुभा ही पोलीस व प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली आहे .भाजीपाला, किराणा दुकानांवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे . शासनाने ज्या उद्देशाने संचारबंदी लागू केली ,तो उद्देशच बाजूला पडला असून संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवीत बाजारपे\n\"कोरोना इफेक्ट' : धुळे- नंदुरबार विधान परिषद निवडणूक दोन महिने स्थगित\nधुळे : \"कोरोना' विषाणूचा संसर्ग रोखण्यात अवघी प्रशासकीय यंत्रणा जुंपल्याने धुळे- नंदुरबार विधान परिषदेची निवडणूक स्थगित झाली आहे. ती निवडणूक आयोगाने दोन महिने पुढे ढकलली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी ही माहिती दिली.\nकोरोना नियंत्रणासाठी नंदुरबार जिल्ह्यात संचारबंदी लागू ः जिल्हाधिकारी भारूड\nनंदुरबार : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १���७३ च्या कलम १४४ नुसार जिल्ह्यात आज (२३ मार्च २०२०) मध्यरात्रीपासून ३१ मार्च २०२० पर्यंत मनाई आदेश\nनंदुरबार कोरोना’बाबत नियंत्रण कक्षांची स्थापना\nनंदुरबार : कोरोना विषाणूचा प्रसाराबाबत नागरिकांच्या शंकांचे व समस्यांचे समाधान करण्यासाठी आणि कार्यवाहीत सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्हा नियंत्रण\nनंदुरबार ः ना मुहूर्त, ना शुभारंभ, घरगुती वातावरणात उभारली गुढी\nनंदुरबार ः कोरोना व्हायरसचा सावटाखाली आज गुढीपाडवा साजरा केला गेला. ना मुहूर्त, ना शुभारंभ ,ना कशाचे उद्घाटन अथवा गृहप्रवेश .अशा शुकशुकाट व घरगुती वातावरणातच गुढीपाडवा केला गेला. त्यामुळे गुढीपाडवा केव्हा आला, अन केव्हा गेला याची चाहूलही लागली नाही.\nअधिकाऱ्यांनो वस्तू खरेदीच्या वेळेबाबत प्रबोधन करा : डॉ. राजेंद्र भारुड\nनंदुरबार : ‘करोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत निर्गमित करण्यात आलेले सर्व आदेश पुढील २१ दिवस अर्थात १४ एप्रिल २०२० रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील. या कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होण्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आप\nनागरिकांनो, या वेळेतच खरेदीसाठी बाहेर पडा\nनंदुरबार : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू संचारबंदीतदेखील अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने वेळा निश्चित केल्या आहेत. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी संयुक्तपणे निर्गमित केले आहेत.\nधुळ्यात लवकरच \"कोरोना व्हायरस'ची तपासणी\nधुळे ः कोरोना व्हायरसची वाढती लागण लक्षात घेता राज्यात मुंबईपाठोपाठ आता धुळ्यातही कोरोना तपासणी यंत्रणेस शासनाने मंजुरी दिली आहे. येथील श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयाशी संलग्न सर्वोपचार रुग्णालयात येत्या काही दिवसांत ही यंत्रणा कार्यान्वित होईल. त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीनंतर चो\nसेंटल किचनमधून आदिवासी पाड्यावर अन्नपुरवठा\nशनिमांडळ : कोरोना विषाणू आजारामुळे दुर्गम भागातील आदिवासी पाड्यावर गैरसोय हो�� नये यासाठी आदिवासी विकास विभागाने विविध उपाययोजना सुरू केल्या असून नंदुरबारमधील नवापूर चौफुली भागात राहणाऱ्या आदिवासी तसेच मजुरांना मध्यवर्ती स्वयंपाकगृहाच्या माध्यमातून जेवण पुरविण्यात आले. मजुरी करत उदरनिर्वाह\n#Lockdown : निराधार व गरजूंसाठी धावली माणुसकी\nनाशिक / सटाणा : भुकेल्यांच्या पोटात अन्नाचे दोन घास घालने, ही भावना माणसाला आनंदायी बनविते. नेमका हाच आनंद येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर भांगडिया यांनी रोजी अनुभवला. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या कुटुंबीयांना सामाजिक कार्यकर्ते किशोर भांगडिया यांनी जीवनावश्यक वस्तु वाटप करून सामाजिक बांधि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/shamala-pandit-online-inauguration.html", "date_download": "2021-06-21T07:16:22Z", "digest": "sha1:3NLCV6AHOGW54Z3VXVJGPFGO6OSM5NJL", "length": 12437, "nlines": 105, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "कवयित्री शामला पंडित - दीक्षित यांच्या ११ व्या \"अष्टपैलू \"काव्यसंग्रहाचा ऑनलाइन प्रकाशन सोहळा - KhabarBat™", "raw_content": "\nHome महाराष्ट्र कवयित्री शामला पंडित - दीक्षित यांच्या ११ व्या \"अष्टपैलू \"काव्यसंग्रहाचा ऑनलाइन प्रकाशन सोहळा\nकवयित्री शामला पंडित - दीक्षित यांच्या ११ व्या \"अष्टपैलू \"काव्यसंग्रहाचा ऑनलाइन प्रकाशन सोहळा\nलॉकडाऊनच्या काळात गुगल मिट द्वारे साहित्य आणि संगीत विश्वातील दिग्ग्ज मान्यवरांच्या उपस्थितीत अविस्मरणीय ऑनलाइन प्रकाशन सोहळा संपन्न झाला. दि. १५ ऑगस्ट २०२० च्या सायंकाळी मा. श्री. अशोक पत्की सर (संगीतकार ) आणि डॉ श्री.श्रीपाल सबनीस सर( 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष, पिंपरी -चिंचवड २०१५) यांच्या अध्यक्षतेखाली *\"अष्टपैलू\"* अष्टाक्षरी काव्यसंग्रहाचा ऑनलाइन प्रकाशन सोहळा संपन्न झाला.\nमा. अशोक पत्की यांच्या वाचनात कवयित्री शामला पंडित (दीक्षित ) यांची कविता आली. आणि संपर्क साधून कवयित्री शामला पंडित (दीक्षित ) यांचे कौतुक केले.११ वा काव्यसंग्रहासाठी प्रस्तावना मा.अशोक पत्की यांनी दिली आहे. यातील सर्व ८६ कविता अष्टाक्षरी या काव्यप्रकारातील आहे. लॉक डाऊनच्या काळातील (एप्रिल २०२० ते जून २०२०) लिहिलेल्या हे काव्यसंग्रहाचे वैशिष्टय आहे. लवकरच संकट टळावे व पुढील पुस्तकाचे समक्ष प्रकाशन व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. मनोगतात \"काळी माती\" या कवितेचे स्वरबद्ध गायन मा. अशोक पक्���ी सरांनी केले.\nडॉ श्री.श्रीपाल सबनीस यांनी मनोगत व्यक्त करताना ११ व्या संग्रहाबद्दल कौतुक केले. अष्टपैलू हा संग्रह खऱ्या अर्थाने अष्टपैलू आहे. या मधील कविता विविधांगी, प्रगल्भ, विचाराला चालना देणाऱ्या, सर्वांग परिपूर्ण आहेत असे मत व्यक्त केले. कमी कालावधि मधील अविस्मरणीय कार्य असा गौरव केला.\nश्री,पी. ई. कुलकर्णी साहेब ( मा. उपसचिव पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे ) ऑनलाइन प्रकाशन संकल्पना खूप आवडली. पुढील पुस्तक लवकर प्रकाशित व्हाव अशी इच्छा व्यक्त केली.\nश्री. बबन पोतदार सर (ग्रामीण कथाकार, पुणे) यांनी कै. दीक्षित गुरुजींचे स्मरण केले. अनुभव कथन केले. त्यांचा वसा वारसा पुढे नेण्याचे कार्य साहित्यातून होतेय याबद्दल समाधान व्यक्त केले.\nश्री. अजय बिरारी सर ( लेखक, गझलकार,अभिनेता), श्री. विजयजी सातपुते, सौ. हेमलता महामुनी, श्री. व सौ. शारदाताई कल्याण पानगे, श्री. निलेश महागावकर, श्री.गुरुनाथ कुलकर्णी सौ. स्वाती कोरगावकर या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले . पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास शैक्षणिक, साहित्तिक सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रणाली पंडित हिने केले. आभार शामला पंडित यांनी मानले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट��टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/02/school-dyanjyoti.html", "date_download": "2021-06-21T07:45:49Z", "digest": "sha1:YF23V2HE5K7KH7OGUGXOBO6RZ5REQZKH", "length": 12581, "nlines": 104, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानासाठी ३ शाळांची निवड होणार - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानासाठी ३ शाळांची निवड होणार\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानासाठी ३ शाळांची निवड होणार\nग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ३ शाळांची ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानात निवड करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदर्श शाळा धोरणास पूरक कार्यक्रम म्हणून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामार्फत शालेय शिक्षण विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली व बालभारतीच्या मदतीने राज्यात जिल्हा परिषदेच्या मिशन १०० आदर्श शाळा उपक्रम राबविल्या जाणार आहेत.\nज्ञानज्योती सावित्रीबाई ���ुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानाची उद्दिष्टे ●गुणवत्तापूर्ण शिक्षण●भौतिक सुविधा●शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण●पर्यावरणस्नेही शाळा,आरोग्य,पोषण,●आनंददायी शिक्षण,ई. राहणार आहेत. सदर शाळांच्या निवडीबाबत निकष खालीलप्रमाणे आहे.\n●ही योजना महाराष्ट्र ग्राम सामाजीक परिवर्तन अभियानात समाविष्ट गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांसाठी राहणार आहे.●शाळेची पटसंख्या १०० च्या पुढे असणे आवश्यक आहे. आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांसाठी किमान ६० पटसंख्या निकष ठेवण्यात आलेला आहे.●सदर शाळेची इमारत निर्लेखन झालेली नसावी. शाळेला स्वतःची जागा असावी.●गावामध्ये उत्स्फूर्त सहभाग असणे आवश्यक आहे.त्यासाठी बिगर आदिवासी भागात येणाऱ्या शाळातील गावांनी १० % लोकसहभाग (५% लोकवाटा व ५ % श्रमदान) देणे आवश्यक आहे. आदिवासी क्षेत्रातील गावांनी ५ % लोकसहभाग (२ % लोकवाटा व ३ % श्रमदान) देणे अपेक्षित आहे.●व्हिएसटीएफ मार्फत प्राप्त होणाऱ्या निधीचा विनियोग पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी लोकसहभाग आधारीत उपक्रम घेणे अपेक्षित आहे.●जिल्ह्यातून ज्या ३ शाळांची या योजनेत निवड होईल, त्या शाळांमध्ये शासनाच्या कृती संगमातून सुद्धा भौतिक सुविधांवर काम होणे अपेक्षित आहे.●गावास विविध योजनेतून मिळालेले पुरस्कार, शाळेतील शिक्षकांना पुरस्कार, विद्यार्थांचा विविध उपक्रमात सहभाग असलेल्या शाळेची प्राधान्याने या कार्यक्रमात निवड करणे अपेक्षित आहे.\nया शाळांना भेटी देऊन शाळा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत गावातील शाळांमध्ये सदर अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे याबाबत VSTF जिल्हा समन्वयक विद्या पाल यांनी माहिती दिली.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/photos-of-interesting-and-mysterious-pluto-planet-know-all-about-it-435977.html/attachment/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9-%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82-%E0%A4%B0%E0%A5%8B-3", "date_download": "2021-06-21T06:04:57Z", "digest": "sha1:SZCPHPD5ZE2ERP6I4USP7MAYAF22ULIF", "length": 38882, "nlines": 538, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातम्या TOP 9\nआमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं नाही, महाभारतातील योद्धे आम्हीच, मी तर ‘संजय’; राऊतांचा भाजपवर पलटवार\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. सत्ता गेल्यापासून काही लोकांची पोटदुखी सुरू झाली आहे. (sanjay raut)\nOpinion : प्रताप सरनाईकांचे पत्र आणि राजकीय प्रपंच \nभाजपने ‘शवासन’ करावं; संजय राऊतांची जहरी टीका\nमहाराष्ट्र 31 mins ago\n Google Search करुन बॉयफ्रेण्डच्या मदतीने विवाहितेने पतीला संपवलं\nपेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘या’ इंधनावर चालणार गाड्या; नितीन गडकरींकडून महत्वपूर्ण संकेत\nअर्थकारण 1 hour ago\nWeight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात अननसाचा समावेश करा \nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी\nमहाराष्ट्र 5 hours ago\nMaharashtra News LIVE Update | आमदार दिलीप बनकर यांनी भाषणात मंत्र्याचे नाव घेतल्याने आंदोलक मराठा आक्रमक\nमहाराष्ट्र 5 hours ago\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nBreaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना\nमुंबईत 30 ते 44 वयोगटासाठीच लसीकरण, पालिका-राज्याच्या 149 केंद्रावर लसीकरण\nSanjay Raut Live | आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : संजय राऊत\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nBreaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना\nमुंबईत 30 ते 44 वयोगटासाठीच लसीकरण, पालिका-राज्याच्या 149 केंद्रावर लसीकरण\nSanjay Raut Live | आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : संजय राऊत\nNashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, आजच्या आंदोलनात ठरणार पुढील दिशा\nInternational Day of Yoga | Mumbai | माधवबागेत मुस्लिम महिलांकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा-\nNashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ राहणार उपस्थित\nNirjala Ekadashi | निर्जला एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट\nMumbai | लोकल सुरु करण्यासाठी आणखी आठवडा लागणार, MMRDA, मनपा अधिकारी, तज्ज्ञांमध्ये बैठक\nशेतकऱ्यांसाठी खुशखबर; रिफाइंड तेल आणि मोहरीच्या तेलाचा भाव वाढला\nअर्थकारण 46 mins ago\nपेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘या’ इंधनावर चालणार गाड्या; नितीन गडकरींकडून महत्वपूर्ण संकेत\nअर्थकारण 1 hour ago\nअनिल अंबानींना मोठा दिलासा; ‘या’ कंपनीच्या विक्रीमु��े कर्जाचा बोझा कमी होणार\nअर्थकारण 4 hours ago\nSIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती पैसे लावावे लागतात\nअर्थकारण 7 hours ago\nCairn Energy ने एअर इंडियाला कोर्टात खेचलं, विमान वाचवण्यासाठी फक्त इतका वेळ\nअर्थकारण 8 hours ago\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nInternational Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली\nInternational Yoga Day 2021: अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ITBP च्या जवानांकडून योगासनं, पाहा फोटो\nफोटो गॅलरी1 hour ago\nPHOTO : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर, वाचा\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nकर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअरचा अर्थ काय घरबसल्या कसा चेक कराल\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO | विठोबाला पांढरं सोवळं, तर रखुमाईला नऊवारी, निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO : पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा\nलाईफस्टाईल फोटो5 hours ago\nनवी मुंबईत नागरी सुविधांकडे दुर्लक्ष, लवकरात लवकर सुधारणा करा, ‘आप’ची महानगरपालिकेकडे मागणी\nकोंबडीपेक्षा मेथी-फरसबी महाग, भाजीपाल्याचे भाव अडीचशे पार\nदहशत पसरवून खंडणीवसुली, पुण्यात स्वयंघोषित समाजसेवकासह भावाला बेड्या\nविवाहाला मान्यतेनंतरही औरंगाबादेत प्रियकराची आत्महत्या, अल्पवयीन प्रेयसीचाही गळफास\nड्रग्स केक बेकरी प्रकरणात आरोपीला अटक, आफ्रिकन नागरिकाला ड्रग्ज पुरवणारा रिक्षाचालकही गजाआड\nराम शिंदेंच्या मुलीचा विवाह सोहळा, रोहित पवार-फडणवीस आमनेसामने आले आणि…\nदोन तरुण बाईकवर, अज्ञात वाहनाची जोरात धडक, दोघांचा जागीच मृत्यू, वाहन चालक पसार\nभाजपने ‘शवासन’ करावं; संजय राऊतांची जहरी टीका\nमहाराष्ट्र 31 mins ago\nOpinion : प्रताप सरनाईकांचे पत्र आणि राजकीय प्रपंच \nआमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं नाही, महाभारतातील योद्धे आम्हीच, मी तर ‘संजय’; राऊतांचा भाजपवर पलटवार\nमहाराष्ट्र 51 mins ago\nराम शिंदेंच्या मुलीचा विवाह सोहळा, रोहित पवार-फडणवीस आमनेसामने आले आणि…\nअन्य जिल्हे 4 hours ago\n“जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका, पण माफी मिळणार नाही”\nInternational Yoga Day 2021: आंतरर��ष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली\n कमी मतं मिळाल्याने ‘इंडियन आयडॉल 12’मधून बाहेर\nLookalike : दिशा पटानी सारखीच हॉट आहे ही स्पॅनिश अभिनेत्री, बोल्डनेसमध्ये देतात एकमेकींना टक्कर\nPhoto : ‘तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं….’ फादर्स डे निमित्त नेहा खानची मनाला भिडणारी पोस्ट\nKhatron Ke Khiladi 11 : अभिनव शुक्लाची शोमधून एक्झिट टॉप 4 मध्येही स्थान मिळवता आलं नाही…\n Google Search करुन बॉयफ्रेण्डच्या मदतीने विवाहितेने पतीला संपवलं\nदहशत पसरवून खंडणीवसुली, पुण्यात स्वयंघोषित समाजसेवकासह भावाला बेड्या\nआईचे विवाहबाह्य संबंध मुलाच्या जीवावर, प्रियकराकडून बालकाची हत्या\nविवाहाला मान्यतेनंतरही औरंगाबादेत प्रियकराची आत्महत्या, अल्पवयीन प्रेयसीचाही गळफास\nऔरंगाबाद 3 hours ago\nड्रग्स केक बेकरी प्रकरणात आरोपीला अटक, आफ्रिकन नागरिकाला ड्रग्ज पुरवणारा रिक्षाचालकही गजाआड\nतुमच्या गल्लीत गुंडांची दादागिरी घाबरु नका, नाव गुप्त ठेवू, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nपोहण्यासाठी पाण्यात उडी, एक जण चिखलात रुतला, दुसऱ्याला चक्कर, तिसराही बुडाला, तिघांचा मृत्यू\nCorona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पाच हजारांनी घट, कोरोनाबळीही दीड हजारांखाली\nराष्ट्रीय 2 hours ago\nCorona : 18 वर्षावरील सर्वांचं आजपासून मोफत लसीकरण, लसीकरणासाठी काय आवश्यक जाणून घ्या संपूर्ण माहिती\nयूटिलिटी 4 hours ago\nप्रत्येक महिन्याला 2500 रुपये, मोफत शिक्षणासोबत निशुल्क उपचार, अनाथ मुलांना सरकार चा ‘आशीर्वाद’\nYoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योगा दिवस; पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पहाटे देशाला संबोधित करणार\nराष्ट्रीय 17 hours ago\nकोरोनाने दगावणाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये भरपाई देणे अशक्य: केंद्र सरकार\nराष्ट्रीय 19 hours ago\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nIND vs NZ WTC Final : तिसरा दिवस किवींचा, आधी जेमिसनचा ‘पंच’, मग फलंदाजांनी तंगवलं\nWTC Final 2021 : भारतीय संघाचा पहिला डाव 217 धावांवर आटोपला, जेमिसनसमोर दिग्गजांनी टेकले गुढघे\nWTC Final 2021 : भारतीय संघावर 6 फूट 8 इंच उंचीच्या बोलरचा हल्ला, एकाच डावांत 5 खेळाडूंना धाडलं तंबूत\nWTC Final : अजिंक्यला बाद करण्यासाठी न्यूझीलंडने केली ‘ही’ युक्ती, रहाणे फसला जाळ्यात\nWTC Final 2021 : विराट-रहाणे��ी जोडी, भल्याभल्यांना तोडी, न्यूझीलंडचं टेंशन वाढण्याचं कारण काय\nIndia vs New Zealand Live, WTC Final 2021 3rd Day : न्यूझीलंडची सामन्यावर मजबूत पकड, तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 101 धावांपर्यंत मजल\nIND vs NZ WTC Final : तिसरा दिवस किवींचा, आधी जेमिसनचा ‘पंच’, मग फलंदाजांनी तंगवलं\nWTC Final 2021 : भारतीय संघावर 6 फूट 8 इंच उंचीच्या बोलरचा हल्ला, एकाच डावांत 5 खेळाडूंना धाडलं तंबूत\nWTC Final : अजिंक्यला बाद करण्यासाठी न्यूझीलंडने केली ‘ही’ युक्ती, रहाणे फसला जाळ्यात\nWTC Final 2021 : विराट-रहाणेची जोडी, भल्याभल्यांना तोडी, न्यूझीलंडचं टेंशन वाढण्याचं कारण काय\nIndia vs New Zealand Live, WTC Final 2021 3rd Day : न्यूझीलंडची सामन्यावर मजबूत पकड, तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 101\nICC WTC Final 2021 : शुभमन गिलवर 6 फूट 8 इंच उंचीच्या बोलरचा हल्ला, हेल्मेटवर चेंडू आदळला, गिल थोडक्यात बचावला\nWTC Final 2021 : फ्लाईंग शीखचा सन्मान, टीम इंडियाकडून भर मैदानात मिल्खा सिंहांना अनोखी श्रद्धांजली\nIndia vs New Zealand Live, WTC Final 2021 2nd Day : खराब प्रकाशमानामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात, कोहली-रहाणे जोडी मैदानात,\nOpinion : प्रताप सरनाईकांचे पत्र आणि राजकीय प्रपंच \nलांडगा, पिल्लं आणि त्यांची कृतज्ञता, जंगलातील मैत्रीचा भन्नाट किस्सा\n देशातील सर्वात जास्त Haunted पाच रेल्वे स्थानकं, सूर्यास्तानंतर भुतांचा वावर \nलेडी जोचं “विमान”घर, द लिटिल ट्रम्प…\nरॉयल एन्फिल्ड बुलेटचं मंदिर आणि त्यामागची रंजक कहाणी\nसंपूर्ण आयुष्य पर्यावरणासाठी समर्पित केलं, एक कोटी झाडांकडून ऑक्सिजन मिळवून देणारा देवमाणूस, अख्ख्या जगाचा सलाम \nकुलधरा, एक शापित गाव, जिथे संध्याकाळी 6 नंतर कुणीही राहू शकत नाही\nPHOTOS : Google चं जगातील पहिलं रिटेल स्टोअर सुरू, पाहा हायटेक सुविधांनी युक्त दुकानाचे फोटो\nअर्थकारण 3 days ago\nब्रह्मांडात सर्वात मोठी फिरणारी वस्तू, प्रति तास 3.6 लाख किमी वेग पाहून संशोधकही हैराण\nआंतरराष्ट्रीय 5 days ago\n‘माझं करिअर संपलं, पदवी फेकून देतो..’, चीनमधून शिकून आलेला इंजिनिअर पाकिस्तानात विकतोय कलिंगड ज्यूस\nआंतरराष्ट्रीय 6 days ago\nइस्त्रायलमध्ये नव्या सरकारला मंजुरी, नेत्यान्याहूचं 12 वर्षाच्या राजवटीची अखेर\nआंतरराष्ट्रीय 1 week ago\nPHOTOS : परदेशात जाऊन पैसे कमवायचेय या 10 देशांमध्ये भरभक्कम पगार, महिन्याला लाखोंची कमाई\nआंतरराष्ट्रीय 1 week ago\nPHOTOS : चीनच्या Zhurong रोव्हरचंही मंगळावर दमदार पाऊल, धुळ आणि डोंगराळ भागातील फोटो जारी\nआंतरराष्ट्रीय 1 week ago\nकोवॅक्सिनला मोठा झटका, अमेरिकेच्या एफडीएनं आपत्कालीन वापराला मंजुरी नाकारली, लसीला परवानगी कशी मिळणार\nआंतरराष्ट्रीय 1 week ago\n5 नव्या फीचर्ससह Maruti Suzuki Baleno लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कशी असेल नवी कार\nअवघ्या दोन तासात सर्व बाईक्सची विक्री, ‘या’ इलेक्ट्रिक बाईकसाठी ग्राहकांच्या रांगा\nलांचिंगआधीच Hyundai च्या ‘या’ SUV साठी 4000 हून अधिक बुकिंग्स, डिझेल व्हेरिएंटला पसंती\nSuzuki Hayabusa 2021 ची भारतात डिलीव्हरी सुरु, जाणून घ्या नव्या बाईकमध्ये काय आहे खास\nवायू प्रदूषण टाळण्यासाठी सरकारने कंबर कसली; सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा मसूदा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश\nदमदार फीचर्स आणि रेट्रो डिझाईनसह Yamaha ची शानदार बाईक भारतात लाँच, किंमत…\nमोस्ट अवेटेड Hyundai Alcazar SUV भारतात दाखल, जाणून घ्या कींमत आणि फीचर्स\n‘या’ कंपनीच्या स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटरसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर डिस्काऊंट, सोबत 20% कॅशबॅक ऑफर\nLG कडून जगातील पहिला 83 इंचांचा OLED TV लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\n बीटा फेजमध्ये कसा आहे नवीन गेम\nXiaomi च्या ‘या’ स्मार्टफोनचा बाजारात धुमाकूळ, तब्बल 3000 कोटींची विक्री\n अँड्रॉयड युजर्स Battlegrounds Mobile India खेळू शकणार, डाऊनलोडिंगसाठी गेम उपलब्ध\nमार्क झुकरबर्गला मोठा झटका, टॉप 100 CEO च्या लिस्टमधून वगळलं, 2013 नंतर पहिल्यांदाच कामगिरीत घसरण\n64MP Quad Cam, 256GB स्टोरेजसह Infinix चे दोन नवे स्मार्टफोन बाजारात, किंमत 11 हजारांहून कमी\nNirjala Ekadashi 2021 | निर्जला एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, नियम आणि महत्व\nअध्यात्म 3 hours ago\nChanakya Niti | आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत या दोन प्रकारच्या व्यक्ती, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात\nअध्यात्म 4 hours ago\nGanga Dussehra 2021 | गंगा दसऱ्याच्या दिवशी हे उपाय करा, भाग्योदय होईल, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व…\nअध्यात्म 2 days ago\nLucky Plants | घरात ही पाच झाडं लावा, कधीही धन-धान्याची कमतरता भासणार नाही, ग्रह दोष आणि वास्तुदोषही दूर होईल\nअध्यात्म 2 days ago\nMahesh Navami 2021 | महेश नवमी, एक शाप आणि महेश्वरी समाजाची उत्पत्ती, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व\nअध्यात्म 2 days ago\nChanakya Niti | अशी व्यक्ती डोळे असूनही आंधळी असते, तिच्यापेक्षा मुर्ख या जगात कोणीही नाही\nअध्यात्म 2 days ago\nChanakya Niti | अशी माणसं काळ्या सर्पापेक्षाही अधिक खतरनाक असतात, यांच्यापासून नेहमी सावध राहा\nअध्यात्म 3 days ago\nZodiac Signs | ‘या’ 4 राशींच्या व्यक्��ींकडे दुर्लक्ष केलेलं त्यांना मुळीच पटत नाही, नेहमी हवं असते अटेंशन\nराशीभविष्य 2 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 21 June 2021 | नकारात्मक लोक आणि नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा\nराशीभविष्य 11 hours ago\nSagittarius/Capricorn Rashifal Today 21 June 2021 | अनावश्यक खर्च जास्त होईल, कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा राहील\nराशीभविष्य 11 hours ago\nLibra/Scorpio Rashifal Today 21 June 2021 | वैवाहिक संबंध गोड ठेवण्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतील\nराशीभविष्य 12 hours ago\nLeo/Virgo Rashifal Today 21 June 2021 | रखडलेले पैसे परत मिळतील, मसाल्याचे पदार्थ खाण्याचे टाळा\nराशीभविष्य 12 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 21 June 2021 | वाद उद्भवू शकतो, परिश्रमाचे उत्तम परिणामही मिळतील\nराशीभविष्य 13 hours ago\nAries/Taurus Rashifal Today 21 June 2021 | आर्थिक परिस्थितीत चढउतार होऊ शकतात, कठोर परिश्रमाची गरज आहे\nराशीभविष्य 13 hours ago\nमेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात पालेभाज्यांची लागवड, दीड एकर शेतीतून लाखो उत्पन्न\nबीड पॅटर्नसाठी उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना साकडं, स्वाभिमानीचं बीड पॅटर्न विरोधात बोंब मारो आंदोलन\nअन्य जिल्हे 1 day ago\nस्वाभिमानीचा ऊस बिलासाठी आंदोलनाचा इशारा, शेतकऱ्यांच्या खात्यावर 21जूनपासून पैसे जमा होणार, संजयकाका पाटील यांची माहिती\nअन्य जिल्हे 2 days ago\nअमरावतीच्या तरुण शेतकऱ्यांची भन्नाट आयडिया, पेरणीसाठी ना ट्रॅक्टर ना बैलोजोडी, “तारफुली”द्वारे पेरणी\nनाशिक पुणे सेमीहायस्पीड रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध, वाकी बुद्रुकचे शेतकरी आक्रमक\nनारळ शेतीतून शेतकऱ्यानं साधली प्रगती, पारंपारिक शेतीला पर्याय, अनेकांच्या रोजगाराची सोय\nजळगावातील केळी उत्पादकांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे कूच, 20 मेट्रिक टन केळीचा कंटेनर दुबईला रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/chandrakant-patil-demand-3-thousand-crore-package-for-maratha-community-456715.html", "date_download": "2021-06-21T06:17:54Z", "digest": "sha1:UL2EUJGOOSNC7J6W27SNEP74ZLAUP7CS", "length": 20817, "nlines": 252, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठा समाजासाठी 3 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करा; चंद्रकांत पाटलांची मागणी\nमराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला 3 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात यावं, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (chandrakant patil demand 3 thousand crore package for maratha community)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nकोल्हापूर: मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला 3 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात यावं, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आणि ओबीसींसाठी जाहीर केलेल्या सवलतीही लागू करा, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (chandrakant patil demand 3 thousand crore package for maratha community)\nकोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही मागणी केली आहे. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत शिक्षण व रोजगारासाठी सवलती मिळणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने राबवलेले ‘जे ओबीसींना ते मराठ्यांना’, हे सूत्र अंमलात आणावे. त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे. त्यापैकी अण्णासाहेब पाटील महामंडळाला एक हजार कोटी रुपये द्यावेत व त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करावी. सारथी संस्थेला पाचशे कोटी रुपये द्यावेत. मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थीनींची निम्मी फी भरण्यासाठी सहाशे कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.\nशिक्षण व रोजगारासाठी मदत करा\nमराठा समाजाला आरक्षणाचा कायदा करण्यासाठी वैधानिक प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागत होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला दोन वर्षे ओबीसींप्रमाणे सवलती दिल्या. मराठा समाजातील मुलामुलींची विविध अभ्यासक्रमांची निम्मी फी भरण्यासाठी दोन वर्षात 1200 कोटी रुपये खर्च केले. सारथी संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली. त्याचा लाभ त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्यासाठी आणि उच्च शिक्षणासाठी झाला. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून 14 हजार तरूण तरुणींना 10 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिल्यामुळे त्यांचे व्यवसाय उभे राहिले व त्यांनी अनेकांना रोजगार दिले. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेतून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात प्रति महिना 2 हजार तर शहरी भागात प्रति महिना 3 हजार रुपये सुरू केले व त्याचा लाभ अनेकांना झाला. चांगल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची लाखो रुपये फी भरली. सध्याच्या महाविकास आघाडी सरकारनेही आमच्या सरकारप्रमाणे मराठा समाजाला शिक्षण व रोजगारासाठी मदत केली पाहिजे व त्यासाठी 3 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे, असं ते म्हणाले.\nआयोगाची ताबडतोब स्थापना करा\nघटनेच्या 102 व्या दुरुस्तीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात अनुकूल निकाल आला आणि राज्याचा आरक्षणाचा अधिकार कायम राहिला तरीही सर्वोच्च न्यायालयात ज्याच्या आधारे मराठा आरक्षण नाकारले असे मागासलेपणा व पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यासाठी असाधारण स्थिती हे अन्य दोन मुद्दे उरतात. न्यायालयाने गायकवाड आयोगाचा अहवाल नाकारला असल्याने मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल नव्याने घ्यावा लागेल व त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे मुद्दे उपस्थित केले त्यावर उत्तर असावे लागेल. महाविकास आघाडी सरकारने सातत्याने मराठा आरक्षणाबाबत केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ताबडतोब राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन करून मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत पुन्हा सर्वेक्षण आणि अभ्यास सुरू केला पाहिजे. असा अहवाल आल्यानंतरच राष्ट्रीय मागासवर्ग आयोग व राष्ट्रपतींच्या मंजुरीने राज्याला पुन्हा कायदा करता येईल, असंही त्यांनी सांगितलं.\nपुनर्विचार याचिका दाखल करा\n102 व्या घटनादुरुस्तीनंतरही राज्यांचा एखाद्या जातीला मागास म्हणून आरक्षण देण्याचा अधिकार कायम आहे, हे सिद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. तसा निकाल लागल्यास मराठा आरक्षणाला मदत होणार आहे. परंतु, राज्य सरकारनेही सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण नाकारणाऱ्या निकालाच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची गरज आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. (chandrakant patil demand 3 thousand crore package for maratha community)\nसर्व केंद्राने करायचं मग राज्याने माशा मारायच्या का; देवेंद्र फडणवीस यांचा सवाल\nअशोक चव्हाणांनी औकातीत राहावं; चंद्रकांत पाटलांचा दम\nमहाडिकांची सत्ता पालटल्याचं बक्षीस, विश्वास पाटील यांची थेट गोकुळच्या अध्यक्षपदी निवड\nChandrakant Patil | शिवसेनेत एकहाती कारभार, तर आमच्याकडे सांघिक कारभार : चंद्रकांत पाटील\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय : हसन मुश्रीफ\nअन्य जिल्हे 13 mins ago\nSanjay Raut Live | आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : संजय राऊत\nभाजपने ‘शवासन’ करावं; संजय राऊतांची जहरी टीका\nमहारा��्ट्र 46 mins ago\nOpinion : प्रताप सरनाईकांचे पत्र आणि राजकीय प्रपंच \nओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान\nYoga Day 2021: आता जगात कुठेही असाल तरी M. Yoga app वरून योगाचे धडे घेता येणार\nSambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE\nविवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या, 23 वर्षीय विवाहितेला बेड्या\nकोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ प्रकार नेमका काय कशी घ्याल स्वतःची काळजी\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी16 mins ago\nBreaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना\nमुंबईत 30 ते 44 वयोगटासाठीच लसीकरण, पालिका-राज्याच्या 149 केंद्रावर लसीकरण\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nViral Video : पाणीपुरी खाताना नवरदेवासमोर नववधूचा भलताच स्वॅग, व्हिडीओ पाहून हसता पुरेवाट होईल\nमराठी न्यूज़ Top 9\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय : हसन मुश्रीफ\nअन्य जिल्हे13 mins ago\nOpinion : प्रताप सरनाईकांचे पत्र आणि राजकीय प्रपंच \nविवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या, 23 वर्षीय विवाहितेला बेड्या\n Google Search करुन बॉयफ्रेण्डच्या मदतीने विवाहितेने पतीला संपवलं\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी16 mins ago\nभाजपने ‘शवासन’ करावं; संजय राऊतांची जहरी टीका\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी\nMaharashtra News LIVE Update | आमदार दिलीप बनकर यांनी भाषणात मंत्र्याचे नाव घेतल्याने आंदोलक मराठा आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/202411/", "date_download": "2021-06-21T06:46:21Z", "digest": "sha1:WXMJWNGYS3MQB4V3HYUUJ3RBYEFO4X4X", "length": 9618, "nlines": 136, "source_domain": "enavamaratha.com", "title": "शहरी बेरोजगारी वाढली - Nava Maratha", "raw_content": "\nHome अर्थकारण शहरी बेरोजगारी वाढली\nकोविड – 19 साथीच्या दुसर्या लाटेमुळे शहरांतील बेरोजगारीत मार्चमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्याआधीच��या तीन महिन्यांत कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे बेरोजगारी कमी झाली होती. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने जारी केलेल्या मासिक आकडेवारीनुसार मार्चमध्ये शहरी बेरोजगारी 25 आधार अंकांनी वाढून 7.24 टक्के झाली. शहरातील महिलांची बेरोजगारी जवळपास 2 टक्क्यांनी वाढून 19.07 टक्के झाली.\nश्रमशक्ती सहभागिता दर (एलएफपीआर) घसरला असून, त्यातून श्रम बाजारातील कमजोरी समोर येत आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये श्रमबाजारातून 3 दशलक्ष लोक कमी झाले आहेत. एलएफपीआर म्हणजे प्रत्यक्ष काम करणारे आणि काम शोधणारे प्रौढ नागरिक होय. राष्ट्रीय बेरोजगारीचा दर मार्चमध्ये 6.52 टक्क्यांनी घटला असल्याचे दिसत असले तरी श्रम बाजारातील स्थिती पाहता ही आकडेवारी दिशाभूल करणारी असू शकते. ’सीएमआयई’च्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीत 40.5 टक्के असलेला एलएफपीआर मार्चमध्ये घसरून 40.17 टक्के झाला. हा मागील चार महिन्यांतील नीचांक ठरला. जानेवारीत तो 40.6 टक्के, डिसेंबरमध्ये 40.56 टक्के आणि नोव्हेंबरमध्ये 40.8 टक्के होता. शहरी भारतात एलएफपीआर 37.25 टक्क्यांवरून घसरून 37 टक्क्यांवर आला आहे.\nदेशाची एकूण श्रमशक्ती घसरून 425.79 दशलक्षांवर आली आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत ती 2.7 दशलक्षांनी कमी आहे. यात ग्रामीण भागातील श्रमिकांचा वाटा लक्षणीय आहे. अर्थव्यवस्थेत पुरेशा प्रमाणात रोजगार निर्मिती होत नसल्याचे मार्चमध्ये श्रम बाजार आणि एलएफपीआरमध्ये झालेल्या घसरणीतून दिसून येत आहे. सन्मानजनक नोकर्या नसल्यामुळे लोक श्रमबाजारापासून दूर राहात आहेत, असे संकेतही या आकडेवारीतून मिळत आहेत. दिल्ली विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक अरूप मित्रा यांनी सांगितले की, अनेक क्षेत्रात आर्थिक घडामोडी दिसून येत आहेत. तथापि, त्या खरोखर पूर्णांशाने काम करीत आहेत का, हा प्रश्न आहे. साथीच्या दुसर्या लाटेचा फटका किरकोळ विक्री आणि अतिथ्य क्षेत्राला बसला आहे. वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यू यामुळे लोकांच्या हालचालींवर नियंत्रण आले आहे. त्यातून लोकांचे उत्पन्न घटून देशांतर्गत मागणी घसरली आहे. उद्योग अजूनही संकटाशी झुंजत आहेत. हे सगळे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nNext articleकर्नाटकमधली थंड हवेची ठिकाणं\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\nशेतकरी पेन्शन योजनेच्या अंतरंगात\nम्युच्युअल फंडाची संपत्ती घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.ledycarkey.com/", "date_download": "2021-06-21T05:56:57Z", "digest": "sha1:4CQCMQGWE7ICUDDZAX56HASJ45R7A7KP", "length": 10423, "nlines": 118, "source_domain": "mr.ledycarkey.com", "title": "कार की, ऑटो डायग्नोस्टिक टूल, की कटिंग मशीन, लॉकस्मिथ टूल्स, की प्रोग्रामर मॅन्युफॅक्चरर्स आणि सप्लायर्स - चायना कंपन्या - एलईडीवाय टेक्नॉलॉजी (हाँग कॉंग) कं, लिमिटेड.", "raw_content": "\nशेवरलेटसाठी कार की शेल\nसाइट्रॉनसाठी कार की शेल\nफोर्डसाठी कार की शेल\nहोंडासाठी कार की शेल\nह्युंदाईसाठी कार की शेल\nटोयोटासाठी कार की शेल\nबेंझसाठी कार की शेल\nबीएमडब्ल्यू साठी कार की शेल\nअकुरासाठी कार की शेल\nअल्फासाठी कार की शेल\nऑडीसाठी कार की शेल\nकार कीज, की केस, ट्रान्सपोंडर चिप आणि लॉक सुप्रसिद्ध उपक्रमांचे व्यावसायिक उत्पादन\nआमच्याकडे उत्पादन, आर अँड डी, तांत्रिक विक्रीसह व्यावसायिक उत्पादन आणि सेवा प्रवाह आहे\nआम्ही चांगल्या प्रतीची आणि स्पर्धात्मक किंमतींची प्रतिष्ठा जिंकू\nशेवरलेट न लोगोसाठी रिप्लेसमेंट ट्रान्सपोंडर कार की शेल फोब केस\nशेवरलेट न लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस\nशेवरलेट न लोगोसाठी 2 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस\n2 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल एफओबी केस नाही लोगोसाठी\nएलईडीडी टेक्नॉलॉजी (हाँग कॉंग) कंपनी, लिमिटेडची स्थापना २०० was मध्ये केली गेली. कार की, चिप्स, रिमोट कंट्रोल, की मशीन, लॉक प्रॅक्टिस टूल्स इत्यादींच्या उत्पादनांमध्ये विशेषीकरण दिले गेले आहे. उत्पादनांमध्ये उच्च प्रतीची आणि कादंबरी शैली असून त्यांचा व्यापकपणे वापर केला जातो. विविध ब्रँडच्या कारमध्ये. त्यांच्याकडे केवळ विस्तृत देशांतर्ग�� विक्री बाजारच नाही, तर जगालाही निर्यात केला जातो. लेडी टेक्नॉलॉजी (हाँगकाँग) कंपनी, मर्यादित अनेक वर्षांपासून \"गुणवत्तेनुसार टिकून राहा आणि विश्वासार्हतेने विकसित होण्याच्या\" व्यवसायातील आज्ञेचे पालन करीत आहे. आपल्याला दर्जेदार उत्पादने आणि दर्जेदार सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध. उत्पादन डिझाईन, मोल्ड मॅन्युफॅक्चरिंग, मोल्डिंगपासून ते प्रॉडक्ट असेंब्लीपर्यंत एक व्यावसायिक आणि समर्पित डिझाईन मॅनेजमेंट टीम ठेवा, प्रत्येक दुवा आणि प्रक्रिया कठोर परीक्षण आणि नियंत्रणात आली आहे. वर्षानुवर्षे आमच्या कंपनीने आमच्या ग्राहकांचा उच्च-विश्वास असलेला विश्वास आणि पसंती जिंकली आहे. दर्जेदार उत्पादने, प्रथम श्रेणी सेवा आणि अल्ट्रा-निम्न किंमती, जेणेकरून आमची उत्पादने देशभर आणि परदेशात पसरली आहेत आमच्या नवीन आणि जुन्या ग्राहकांच्या समर्थनाबद्दल धन्यवाद, आम्ही पुढे जाण्यासाठी आणि आमच्या ग्राहकांना चांगल्या आणि अधिक कार्यक्षम सेवा देऊन परत देण्यासाठी अधिक कठोर परिश्रम करू आमच्या नवीन आणि जुन्या ग्राहकांच्या समर्थनाबद्दल धन्यवाद, आम्ही पुढे जाण्यासाठी आणि आमच्या ग्राहकांना चांगल्या आणि अधिक कार्यक्षम सेवा देऊन परत देण्यासाठी अधिक कठोर परिश्रम करू जेव्हा आपण हसत समाधानी असाल तेव्हा आमचा शाश्वत प्रयत्न\nटोयोटा टॅकोमा हाईलँडर सेक्वॉया सिएना टुंड्रासाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस नाही\nटोयोटा नाही लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस\nटोयोटा कोरोला आरएव्ही 4 साठी 4 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस नाही लोगो\nह्युंदाई आयएक्स 35 आय 20 अनकट ब्लेड की शेलसाठी रिप्लेसमेंट 3 बटणे रिमोट की फोब कार की केस कव्हर स्टाइलिंग\nपत्ता: बाओन रोड, बाओ अन जिल्हा, शेन्झेन, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nजर कारची रिमोट की अयशस्वी झाली तर\nकारमध्ये मुळात रिमोट कंट्रोल की असते, अतिशय सोयीस्कर अनलॉक करण्यासाठी दरवाजा उघडा, परंतु लोक घोडे आणि घोडा चुकवतात, अचानक रिमोट कंट्रोल की चांगल्या नसतात, ते कसे पूर्ण करावे\nकारच्या चाव्या फक्त कारमध्येच बंद आहेत\nमुळात ड्राईव्हिंग करताना प्रत्येकाला काहीतरी अनपे��्षित परिस्थिती उद्भवते, उदाहरणार्थ, अचानक जनरलसाठी उघडलेली कारजवळ तेल नव्हते, या वेळी सोल्युशनच्या वेळी फक्त जवळपासच्या गॅस स्टेशनला जाऊ शकते, आणि गाडी अचानक अर्ध्याहून खाली कोसळली, मध्ये आपत्कालीन कॉल कॉल व्यतिरिक्त इतर कोणताही मार्ग नाही\nकॉपीराइट @ 2019 लेडी टेक्नॉलॉजी (हाँगकाँग) कं, लिमिटेड. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A5", "date_download": "2021-06-21T07:18:49Z", "digest": "sha1:CGT5VPL5YEPNH6QRLWOGQ7ZK5527TBRV", "length": 8767, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:देश माहिती स्वतंत्र राज्यांचे कॉमनवेल्थ - विकिपीडिया", "raw_content": "साचा:देश माहिती स्वतंत्र राज्यांचे कॉमनवेल्थ\nहे कागदपत्र आहे साचा:देश माहिती स्वतंत्र राज्यांचे कॉमनवेल्थ विषयी. जे तयार केले आहे साचा:देश माहिती दाखवा (संपादन चर्चा दुवे इतिहास) पासून\nसाचा:देश माहिती स्वतंत्र राज्यांचे कॉमनवेल्थ हा आंतरिक साचा आहे ज्यास सरळ वापरु नये. हा साचा इतर साच्यां मार्फत वापरला जातो जसे ध्वज, ध्वजचिन्ह व इतर.\nकृपया या साच्यात बदल केल्या नंतर,purge the cache/साचा स्मरण काढणे.\nटोपणनाव स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ मुख्य लेखाचे नाव (स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ)\nध्वज नाव Flag of the CIS.svg चित्राचे नाव (चित्र:Flag of the CIS.svg, वरती उजव्या बाजुस)\nहा साचा टोपणनावावरुन पुनःनिर्देशित होऊ शकतो:\n{{ध्वज|स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ}} → साचा:देश माहिती स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ\n{{ध्वजचिन्ह|स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ}} → साचा:देश माहिती स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ\n{{देशध्वज|स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ}} → साचा:देश माहिती स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ\n{{ध्वज|स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ|1992}} → साचा:देश माहिती स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ\n{{ध्वजचिन्ह|स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ|1992}} → साचा:देश माहिती स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ\nइतर संबंधित देश माहिती साचे:\nदेश माहिती साचे ज्यास वेगळे छोटेनाव आहे\nदेश माहिती साचे ज्यास वेगळे साचेनाव आहे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/38837", "date_download": "2021-06-21T07:08:44Z", "digest": "sha1:Q5ZG5FMNCJQGN7L5EZIIVDBEQSB26PEB", "length": 5492, "nlines": 43, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "जाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य | ऋग्वेदातील संदर्भ | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n न चर्मणो न रक्तस्य मांसस्य न चास्थिनः \nन जातिरात्मनो जातिव्यवहार प्रकल्पिता॥\nअर्थात – जात ही चामड्याची नसते, रक्त - मांसाची नसते, हाडांची नसते, आत्म्याची नसते. ती केवळ लोक व्यवस्थेसाठी अमलात आणली गेली आहे.\nअनध्यापन शीलं दच सदाचार बिलंघनम् \nसालस च दुरन्नाहं ब्राह्मणं बाधते यमः॥\nअर्थात – स्वाध्याय न केल्याने, आळसाने आणि कुधान्य खाण्याने ब्राम्हणाचे पतन होते.\nएकाच कुळात (परिवारात) चारही वर्णी - ऋग्वेद (9/112/3) मध्ये वर्ण व्यवस्थेचे आदर्श स्वरूप सांगण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे - एक व्यक्ती कामगार आहे, दुसरा सदस्य चिकित्सक आहे आणि तिसरा चक्की चालवतो. अशा प्रकारे एकाच परिवारात सर्व वर्णाचे कर्म करणारे लोक असू शकतात. कर्माने वर्ण व्यवस्था या संकल्पनेला दुजोरा देताना भागवत पुराण (स्कंध ७ वा, अध्याय ११ वा, श्लोक कर. ३५७) मध्ये म्हटले आहे, ज्या वर्णाची जी लक्षणे सांगितली आहेत, जर त्यांच्यात ती लक्षणे नसतील आणि दुसऱ्या वर्णाची लक्षणे असतील तर ज्या वर्णाची लक्षणे आहेत, त्यांना त्याच वर्णाचे ठरवले गेले पाहिजे. भविष्य पुराण (४२, श्लोक ३५) मध्ये म्हटलेले आहे - जर शुद्र ब्राम्हणापेक्षा उत्तम कार्य करत असेल तर तो ब्राम्हणापेक्षा देखील श्रेष्ठ आहे.\nऋग्वेदात देखील वर्ण विभागाचा आधार कर्म हाच आहे. निश्चितच डून आणि कर्म यांचा प्रभाव इतका प्रबळ असतो की तो अगदी सहज वर्ण परिवर्तन करतो. जसे विश्वामित्र जन्माने क्षत्रिय होते, परंतु त्यांच्या कर्मांनी आणि गुणांनी त्यांना ब्राम्हण पदवी दिली. राजा युधिष्ठिराने नहुष मधून ब्राम्हणाचे गुण - यथा, दान, क्षमा, दया, शील, चरित्र इत्या��ी सांगितले. त्यांच्या नुसार जर कोणी शुद्र वर्णाचा व्यक्ती या उत्कृष्ट गुणांनी संपन्न असेल तर त्याला ब्राम्हण मानले जाईल.\nजाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य\n'भृगु संहिता' मधील संदर्भ\nआपस्तम्ब सूत्र मधील संदर्भ\nवर्ण परिवर्तनाची काही उदाहरणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-six-girls-wearing-sari-second-floor-hostel-escaped-cinestyle-360300", "date_download": "2021-06-21T08:03:12Z", "digest": "sha1:WZWVAWTCRHVXZ7VPMOIIDAN6JFGSQZUX", "length": 15930, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | होस्टेलच्या दुसऱ्या मजल्यावर साडी बांधून सहा मुलींनी केले सिनेस्टाईल पलायन", "raw_content": "\nशासकीय जागृती महिला राजगृहातून ६ मुलींनी रात्रीच्या सुमारास सिनेस्टाईल पलायन केल्याची घटना खदान पलिस स्टेशन हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल केली असून मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.\nहोस्टेलच्या दुसऱ्या मजल्यावर साडी बांधून सहा मुलींनी केले सिनेस्टाईल पलायन\nअकोला ः शासकीय जागृती महिला राजगृहातून ६ मुलींनी रात्रीच्या सुमारास सिनेस्टाईल पलायन केल्याची घटना खदान पलिस स्टेशन हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल केली असून मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.\nशहरातील खडकी परिसरात महिला व बाल विकास विभागाचे शासकीय जागृती महिला राजगृह आहे. या ठिकाणी हरवलेल्या व ज्यांना पारिवारिक आधार नाही अशा मुलींच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येते. याच ठिकाणी राहणाऱ्या अंदाजे १८ ते २४ वयोगटातील ६ मुलींनी १५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर २ ते ३ वाजताच्या दरम्यान पलायन केले.\nशस्त्रांचा कारखाना, घरातच तयार केल्या धारदार तलवारी, रामपूरी चाकू अन् पोलिसांनी टाकला छापा\nविशेष म्हणजे या सहा ही मुलींनी शासकीय जागृती महिला राजगृहच्या दुसऱ्या मजल्यावर साडी बांधून सिनेस्टाईल पलायन केल्याचे समजते.\nया प्रकाराबाबत शासकीय जागृती महिला राजगृह येथील अधीक्षकांनी खदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून खदान पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल केली आहे.\nजागेच्या वादातून केली शिक्षकाची हत्या\nचार मुली खामगावला सापडल्या\nशासकीय जागृती महिला राजगृहातून ६ मुलींनी सिनेस्टाईल पलायन केले. त्यापैकी चार मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. परंतु दोन मुली अद्याप मिळाल्या नसल्याने पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.\n(संपादन - विवेक मेतकर)\nकोरोनाच्या धास्तीत अकोला, बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा ‘अवकाळी’चा तडाखा\nअकोला : वऱ्हाडात अवकाळी पावसाचे थैमान सुरूच असून पुन्हा अकोला व बुलडाणा जिल्ह्याच्या काही भागात बुधवारी (ता.25) सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊसाने हजेरी लावली. यामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील उरली सुरली पिके पूर्णत: नष्ट होऊन बळीराजा पुरता ‘गार’ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.\nसीमा सांभाळताय बॅरिकेट्स; बिनधास्तपणे मुक्तसंचार, या ठिकाणी आहे अशी स्थिती\nबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने सर्वांतोपरी उपाययोजना करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला. यासाठी निर्धारित वेळेत दुकान, सोशल डिस्टनिंग आणि आपातकालीन व्यवस्थेसह जिल्हा सीमा बंदी करण्याचा निर्णय घेतला होता. टप्याटप्याने बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या व\nवडिलांच्या औषधासाठी तो चक्क 44 किलोमीटर पायी चालला\nअकोला : श्रावण बाळाने अंध आई-वडिलांना तीर्थयात्रा करण्यासाठी पायदळ यात्रा केली होती. श्रावण बाळाच्या या गोष्टीने प्रेरीत एक तरूण अर्धांगवायू झालेल्या वडिलांच्या औषधांसाठी चक्क खामगाव ते अकोला हे ४४ किलोमीटरचे अंतर एका रात्रीतून पायी चालत पार करीत बुधवारी सकाळी औधष घेण्यासाठी अकोल्यात पोहोच\nधान्य वाहनाची केली तपासणी; आढळून आले भलतेच काही\nखामगाव (जि. बुलडाणा) : लॉकडाउन असताना धान्याची वाहतूक म्हणून चक्क गुटख्यी वाहतूक होत असल्यची माहिती मिळाल्याने सोमवारी सकाळीच पाच वाजताच्या दरम्यान एसडीपीओ पथकाने सापडा रचून वाहनाची तपासणी केली असता लाखो रुपयाचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. यामध्ये वाहन चालकासह एकूण 17 लाख रुपयाचा मुद्देमाल\nशेतकऱ्यांच्या विश्वासाचं बियाणं करतंय दरवर्षी सहाशे कोटींची उलाढाल, महाबीजचा असा चालतो कारभार\nअकोला : 'बियाणं असेल दमदार, तर पीक येईल जोमदार' ही 'महाबीज'ची 'टॅगलाईन'. महाबीज'ने आतापर्यंत जुन्या चुका टाळत विश्वासहार्य बियाणे शेतकऱ्यांना पुरवित मोठी मजल मारली आहे. अनेक कार्पोरेट कंपन्यांना जे जमलं नाही ते महाबीजने सातत्याने करून दाखवलं आहे.\nसावत्र आईने चटके दिल्याची होती चर्चा, शेकोटीने पाय भाजल्याची मुलाने दिली कबुली\nमोताळा (जि.बुलडाणा) : आठ वर्षीय चिमुकल्याला सावत्र आईने गरम तव्यावर उभे करून चटके दिल्याने बालक गंभीर जखमी झाल्याची घटना जवळा बाजार येथे घडल्याची चर्चा सोशल मीडियावर जोमात होती. दरम्यान, बोराखेडी पोलिसांनी रविवारी (ता.20) आर्यनची विचारपूस केली असता, शेकोटीमुळे अचानक पाय भाजल्याची कबुली त्\nकाळीज पिळवटून टाकणारी घटना; सावत्र आईने दिले चिमुकल्याला गरम तव्यावर चटके, मामाला सांगितली आपबिती\nअखेर ‘त्या’ सावत्र आईविरुद्ध गुन्हा दाखल, चिमुकल्याला चटके दिल्याचे प्रकरण; बालकाने मामाला सांगितली\nतीन मेपासून राज्यात सुरु होणार ऊनसावलीचा खेळ\nऔरंगाबाद : वर्षातले दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी आपली सावली दिसत नाही. औरंगाबादकरांना हा अनुभव १९ मे २०२० रोजी अनुभवता येणार आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिनाचा कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातही हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे.\n गावबंदीसाठी लावलेल्या बैलगाडीवरच चढवला ट्रॅक्टर\nबाळापूर (जि. अकोला) : खामगाव तालुक्यातील जळंब येथील पोलिस कर्मचाऱ्याला चिरडण्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (ता.30) तालुक्यातील तामशी येथे वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने गावबंदीसाठी प्रवेश द्वारावर लावण्यात आलेल्या बैलगाडीला उडवून देत वाळूसह पोबारा केल्याची घटना पुढे आली आहे. बाळाप\nकाय म्हणता, चक्क सावलीच होणार गायब \nअकोला : वर्षभर सोबत चालणारी सावली अनाचक तुमची साथ सोडणार...हो हा अनुभव वर्षातून दोन दिवस काही ठरावीक काळासाठी घेता येणार आहे. यावर्षी वऱ्हाडातील अकोला, खामगाव परिसरातील नागरिकांना 23 मे रोजी सावली साथ सोडणार आहे. त्यापूर्वी वाशीममध्ये 20 मे तर बुलडाण्यात 22 मे रोजी हा अनुभव घेता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/02/covid.html", "date_download": "2021-06-21T07:30:20Z", "digest": "sha1:7E7SP5UHBX2QENWVRLBPQU3RKIPW7RG6", "length": 12449, "nlines": 104, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "ठरलेल्या लग्नाला कोविडच्या नियमासह समारंभाची मुभा द्यावी covid - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर ठरलेल्या लग्नाला कोविडच्या नियमासह समारंभाची मुभा द्यावी covid\nठरलेल्या लग्नाला कोविडच्या नियमासह समारंभाची मुभा द्यावी covid\nआमदार द्वय कृष्णा खोपडे व विकास कुंभारे मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार\nनागपूर : राज्य सरकारने दि.07 मार्च पर्यंत राज्यात कोविड नियम सक्तीने पालन करण्याची तयारी दाखविली असून यात अनेक समारंभ रद्द झाले. मात्र राज्यात लाखोच्या संख्येत लग्न समारंभाची तारीख निश्चित झाली असून राज्य सरकारने लावलेल्या निर्बंधामुळे लग्नघरी शोककळा पसरली की काय अशी स्थिती आहे. कारण वधू-वरांच्या पालकाने हॉल बुक केले, हॉल, कटरर्स, बँडसह अनेकांना अॅडव्हांस देखील यांनी दिलेला असून अनेकांनी लग्नपत्रिका देखील वाटप केलेल्या आहेत. परंतु आता हॉलचे संचालक स्वत: बुकिंग रद्द करण्यासाठी या पालकांवर दबाव टाकत आहे. अशा परिस्थितीत या ठरलेल्या लग्न समारंभाला कोविडच्या नियमासह समारंभाची मुभा द्यावी. अशी मागणी आमदार द्वय कृष्णा खोपडे व विकास कुंभारे यांनी केलेली आहे. या मागणीसह दोन्ही आमदार मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट देखील घेणार आहेत.\nअधिवेशन आले की सरकारला कोरोना आठवतो, सरकारचा अधिवेशन गुंडाळण्याचा डाव\nकोरोनाच्या विळख्यात राज्य देशात पहिल्या क्रमांकावर होते. याचे खरे श्रेय या तिघाडी सरकारलाच द्यावे लागेल. वेळोवेळी निर्बध आणि सक्तीचे निर्देश देऊनसुद्धा अंमलबजावणीकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे यामुळेच राज्य पुन्हा कोरोनाच्या उंबरठ्यावर आहेतच. मात्र या तिघाडी सरकारला अधिवेशन आले की कोरोना आठवतो व अधिवेशन झाले की की कोरोनाचा विसर पडतो, हे सुद्धा तितकेच खरे आहे. त्यामुळे आता 1 मार्च पासून अधिवेशन सुरु होत असतना जनतेच्या प्रश्नाकडे कानाडोळा करण्यासाठीच कोरोनाकडे जनतेचे लक्ष वळविण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार म्हणजे अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा डाव आहे की काय याबाबत शंका निर्माण होणे साहजिक आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विकासकामे या सरकारने रोखून धरली असून या एक वर्षाच्या कालकीर्दीत कोणतेही उल्लेखनीय कार्य हे सरकार करू शकली नाही, हे विशेष. केंद्र सरकारने जगात पहिल्यांदाच कोरोना रोखण्यासाठी वॅक्सीन तयार करण्याचा विक्रम केला असून कोरोनाला रोखण्यात ख-या अर्थाने यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशातील प्रतिभावंत वैज्ञानिकांना आहे. येत्या अधिवेशनात या उपलब्धीबद्दल राज्य सरकारने सभागृहात अभिनंदन प्रस्ताव सादर करावा, अशीदेखील मागणी आमदार द्वय कृष्णा खोपडे व विकास कुंभारे यांनी केलेली आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम ��ोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/bjp-narayan-rane-slams-thackeray-govt-over-maratha-reservation-a719/", "date_download": "2021-06-21T07:19:32Z", "digest": "sha1:6K6RTQJBHZ7NZKJWCCRAEMNJDJTPLAXQ", "length": 19406, "nlines": 136, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maratha Reservation: ठाकरे सरकारला मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतं; नारायण राणेंची टीका - Marathi News | bjp narayan rane slams thackeray govt over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "\nमिल्खा सिंगजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीससंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\nMaratha Reservation: ठाकरे सरकारला मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतं; नारायण राणेंची टीका\nMaratha Reservation: भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.\nMaratha Reservation: ठाकरे सरकारला मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतं; नारायण राणेंची टीका\nठळक मुद्देनारायण राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणाठाकरे सरकारला मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतंमराठा समाजाने एकत्र येणे गरजेच - राणे\nमुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही झडताना दिसत आहेत. एकीकडे, मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्यात मराठा समाज पेटून उठला आहे. दुसरीकडे, मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर यातून मार्ग कसा काढता येईल, याची चाचपणी राज्यातील ठाकरे सरकार करताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेल्या पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केले. यावरून भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत, ठाकरे सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते, असे म्हटले आहे. (bjp narayan rane slams thackeray govt over maratha reservation)\nनारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षण मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. संध्याकाळी ५ वाजता चहाचा वेळ असतो. मुख्यमंत्री चहासाठी राज्यपालांकडे गेले होते. इतरांनाही सोबत चला असं म्हणाले. मुख्यमंत्र्यांना काहीही कळत नाही. ते काही वाचतही नाहीत, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला.\nमोदींच्या अहंकारी, मनमानीपणा, नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की; नाना पटोलेंची टीका\nमराठा समाजाने एकत्र येणे गरजेच\nमराठा समाजाने एकत्र येणे गरजेच आहे. आरक्षणासाठी मराठा समजाने विचार करावा. सरकार आरक्षण देण्यात कमी पडले आहे. ते सध्या नेतृत्त्व करत असतील तर त्यांनी आरक्षणाची भूमिका मांडावी. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यपालांना निवदेन देण्याची घाई का केली, अशी विचारणा करत त्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते, सर्व मराठा संघटनांचे नेते, तज्ज्ञांना बोलवा. विचार विनिमय करा, चर्चा करुन पुढल्या भूमिकेबाबत निर्णय घ्यायला हवा होता, असेही राणे म्हणाले.\n“पंतप्रधान मोदी खूप मेहनत घेतायत, कोरोनाच्या संकटसमयी संयमाने काम करतायत”\nमराठा मंत्र्यांना आरक्षणात रस नाही\nठाकरे सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते. मराठा मंत्र्यांना आरक्षणात रस नाही. त्यांना आपले मंत्रिपद टिकवण्यात रस आहे. सरकारच्या ओठात एक आणि पोटात एक आहे. मराठा समाजाला आरक्षण देणे हे या सरकारच्या मनात नाही, असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे. तसेच घटनेत बसणारे योग्य आरक्षण भाजप सरकारने दिले. पण या तीन पक्षाच्या सरकारने बाजू मांडली नाही. इतर राज्यांना आरक्षण देणे जमते, मग महाराष्ट्र सरकारला का नाही जमले, असा थेट सवाल यावेळी नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Maratha ReservationUddhav ThackerayState GovernmentBJPNarayan RanePoliticsमराठा आरक्षणउद्धव ठाकरेराज्य सरकारभाजपानारायण राणेराजकारण\nराजकारण :\"कुत्रे मृतदेहांचे लचके तोडताहेत, मृतदेह नदीत फेकले जाताहेत अन् योगीजी All Is Well म्हणताहेत\"; काँग्रेसचा घणाघात\nCongress Randeep Singh Surjewala Slams Yogi Adityanath : काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...\nराष्ट्रीय :The Daily Gaurdian मधील लेखातून भाजपचा प्रोपगंडा\nमोदी करतायत जबरदस्त मेहनत, असं शीर्षक असलेला लेख द डेली गार्डियनवर प्रसिद्ध झाला आणि त्या लेखाची जोरदार चर्चा सुरु झाली.. काही दिवसांपासून तर परदेशी मिडिया मोदींवर टीका करतोय, अशा बातम्या येत होत्या, मग अचानक गार्डियनने मोंदींची तारीफ कशी काय केली\nक्राइम :आमदाराच्या अटकेसाठी पत्रकार परिषद घेणं भोवलं; भाजपा खा. रामदास तडस यांच्याविरोधात गुन्हा दाखल\nFiled a case against BJP MP Ramdas Tadas : वर्ध्यातील रामनगर पोलिसांत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ...\nमहाराष्ट्र :Corona Vaccine: मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा, नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की; नाना पटोलेंची टीका\nCorona Vaccine: कोरोना प्रतिबंधक लसीचे 'राष्ट्रीय धोरण' जाहीर करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. ...\nऔरंगाबाद :'आरक्षण रद्दनंतर शासनाकडून दिलासा नाही'; मराठा समाजाचा घरावर काळे झेंडे लावून राजकारण्यांच्या विरोधात संताप\nMaratha Reservation : ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करणारा निर्णय दिला. तेव्हापासून मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचे नेते परस्परांवर आरोप करीत आहेत. ...\nकल्याण डोंबिवली :लसीकरणातील दुजाभावामुळे भाजप आमदार संतापले, व्हिडिओ व्हायरल\nभाजप आमदार गणपत गायकवाड यांचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल ...\nमहाराष्ट्र :Coronavirus: राज्याचा रिकव्हरी रेट ९५.७६ टक्के; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ७२० दिवसांवर\nCoronavirus: नवीन कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. ...\nमहाराष्ट्र :ठाणे जिल्ह्यात २०४ नवे रुग्ण; तर २७ रुग्णांचा मृत्यू\nठाणे जिल्ह्यात शनिवारी २०४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. ...\nमहाराष्ट्र :उल्हासनगरातील श्री हरी कॉम्प्लेक्स इमारतीवर तोडू कारवाई, कारवाईचा विरोध\nकॅम्प नं-२ नेहरू चौक परिसरातील श्री हरी कॉम्प्लेक्स इमारतीवर महापालिकेने तोडू कारवाई सुरू केली. ...\nमहाराष्ट्र :कल्याण परिमंडलात पथदिवे व पाणीपुरवठ्याची १३५ कोटींची वीजबिल थकबाकी\nमहावितरणच्या कल्याण परिमंडलात पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या वीजजोडणीची थकबाकी १३५ कोटी रुपयांच्या घरात पोहचली आहे. ...\nमहाराष्ट्र :मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ने सन्मानित\nकोरोना काळात मुंबईकरांसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ने सन्मानित करण्यात आले. ...\nमहाराष्ट्र :केंद्र आणि राज्याच्या संघर्षात माझा बळी जातोय: प्रताप सरनाईक\nकेंद्र आणि राज्याच्या संघर्षात काही लोकप्रतिनिधींचा बळी जात आहे. त्यामध्ये मीही एक आहे, असे वक्तव्य ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी बोलताना केले. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Virus : ना कसलं भान, ना परिस्थितीची जाण; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात अजितदादांसमोरच तोबा गर्दी\nस्वबळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला\nUddhav Thackeray : महाविकास आघाडी किती काळ टिकणार उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जाहीरपणे बोलले\n“एकाच भाषणात किती विरोधाभास, नेमकं काय म्हणायच ते नक्की आहे का\nWTC final 2021 Ind vs NZ 1st Test : अंधुक प्रकाशामुळे खेळ रद्द; टीम इंडियानं विकेट्स राखल्या, पण कासवगतीनं धावा केल्या\nCoronavirus: राज्याचा रिकव्हरी रेट ९५.७६ टक्के; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ७२० दिवसांवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/photos-of-interesting-and-mysterious-pluto-planet-know-all-about-it-435977.html/attachment/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9-%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82-%E0%A4%B0%E0%A5%8B-4", "date_download": "2021-06-21T07:53:10Z", "digest": "sha1:IXG62AF3MKPDUDCJKFHWQPI6DH46S5YM", "length": 39653, "nlines": 538, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातम्या TOP 9\nबाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली\nनवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली.(MNS Raj Thackeray Comment on Navi Mumbai International Airport Name Issue)\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nहिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास\nबाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं: राज ठाकरे\nमहाराष्ट्र 9 mins ago\nमराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत\nVIDEO: मुंबई लोकल कधी सुरू होणार, महापौर किशोरी पेडणेकरांनंतर वडेट्टीवारांनी केलं ‘हे’ विधान\nWTC Final : काईल जेमिसनने तोडला 80 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांवर हल्लाबोल करत रचला इतिहास\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी\nमहाराष्ट्र 7 hours ago\nMaharashtra News LIVE Update | आमदार दिलीप बनकर यांनी भाषणात मंत्र्याचे नाव घेतल्याने आंदोलक मराठा आक्रमक\nमहाराष्ट्र 7 hours ago\nWorld Music Day 2021 | बॉलिवूडच्या ‘या’ दमदार गाण्यांनी केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य, आवर्जून ऐका ‘ही’ लोकप्रिय गाणी\nरेल्वे प्रवाशांसाठी IRCTC ची विशेष सुविधा; तिकीट कॅन्सल केल्यावर लगेच मिळणार रिफंड\nयूटिलिटी 8 mins ago\nबाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं: राज ठाकरे\nमहाराष्ट्र 9 mins ago\nVijay Wadettiwar | मुंबईची लोकल कोरोना संपल्याशिवाय सुरु होणार नाही : विजय वडेट्टीवार\nVastu Tips | सकाळी उठल्यावर चुकूनही या वस्तू पाहू नये, नुकसान होऊ शकते\nअध्यात्म 17 mins ago\nVijay Wadettiwar | मुंबईची लोकल कोरोना संपल्याशिवाय सुरु होणार नाही : विजय वडेट्टीवार\nGirish Bapat | भविष्यात सेना-भाजप युती शक्य, सरनाईक सगळ्यांच्या मनातलं बोललेत : गिरीश बापट\nVijay Wadettiwar | आरक्षण प्रश्न सुटेपर्यत निवडणुका घेऊ नका : मंत्री विजय वडेट्टीवार\nHasan Mushrif Live | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा : हसन मुश्रीफ\nChhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ\nAurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण\nOBC Reservation: भाजपचे वराती मागून घोडे, वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा झालीय\nकोरोना काळातही मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती; एप्रिल महिन्यात बंपर नोकरभरती\nअर्थकारण 44 mins ago\nGold Price: दोन दिवसांत 1600 रुपयांनी घसरल्यानंतर सोन्याचा भाव पुन्हा वाढला\nअर्थकारण 1 hour ago\nशेतकऱ्यांसाठी खुशखबर; रिफाइंड तेल आणि मोहरीच्या तेलाचा भाव वाढला\nअर्थकारण 2 hours ago\nपेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘या’ इंधनावर चालणार गाड्या; नितीन गडकरींकडून महत्वपूर्ण संकेत\nअर्थकारण 3 hours ago\nअनिल अंबानींना मोठा दिलासा; ‘या’ कंपनीच्या विक्रीमुळे कर्जाचा बोझा कमी होणार\nअर्थकारण 6 hours ago\nInternational Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी 1 hour ago\nHappy Birthday Reema Lagoo | कधी प्रेमळ तर, कधी स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारी चित्रपट सृष्टीची लाडकी ‘आई’ रीमा लागू\nफोटो गॅलरी1 hour ago\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी2 hours ago\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nInternational Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली\nInternational Yoga Day 2021: अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ITBP च्या जवानांकडून योगासनं, पाहा फो��ो\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर, वाचा\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nकर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअरचा अर्थ काय घरबसल्या कसा चेक कराल\nफोटो गॅलरी4 hours ago\nPHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड\nओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय : हसन मुश्रीफ\nभाजपने ‘शवासन’ करावं; संजय राऊतांची जहरी टीका\nनवी मुंबईत नागरी सुविधांकडे दुर्लक्ष, लवकरात लवकर सुधारणा करा, ‘आप’ची महानगरपालिकेकडे मागणी\nआमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं नाही, महाभारतातील योद्धे आम्हीच, मी तर ‘संजय’; राऊतांचा भाजपवर पलटवार\nकोंबडीपेक्षा मेथी-फरसबी महाग, भाजीपाल्याचे भाव अडीचशे पार\nबाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली\nहिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nमराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत\nओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान\nWorld Music Day 2021 | बॉलिवूडच्या ‘या’ दमदार गाण्यांनी केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य, आवर्जून ऐका ‘ही’ लोकप्रिय गाणी\nHappy Birthday Reema Lagoo | कधी प्रेमळ तर, कधी स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारी चित्रपट सृष्टीची लाडकी ‘आई’ रीमा लागू\nफोटो गॅलरी 1 hour ago\nInternational Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली\n कमी मतं मिळाल्याने ‘इंडियन आयडॉल 12’मधून बाहेर\nLookalike : दिशा पटानी सारखीच हॉट आहे ही स्पॅनिश अभिनेत्री, बोल्डनेसमध्ये देतात एकमेकींना टक्कर\nना मी जिवंत राहणार, ना तुला जगू देणार, प्रेयसीवर गोळीबार करुन युवकाची आत्महत्या\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nविवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या, 23 वर्षीय विवाहितेला बेड्या\n Google Search करुन बॉयफ्रेण्डच्या मदतीने विवाहितेने पतीला संपवलं\nदहशत पसरवून खंडणीवसुली, पुण्यात स्वयंघोषित समाजसेवकासह भावाला बेड्या\nआईचे विवाहबाह्य संबंध मुलाच्या जीवावर, प्रियकराकडून बालकाची हत्या\nविवाहाला मान्यतेनंतरही औरंगाबादेत प्रियकराची आत्महत्या, अल्पवयीन प्रेयसीचाही गळफास\nऔरंगाबाद 5 hours ago\nप्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; कुछ तो गडबड है\nराष्ट्रीय 50 mins ago\nCorona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पाच हजारांनी घट, कोरोनाबळीही दीड हजारांखाली\nराष्ट्रीय 4 hours ago\nCorona : 18 वर्षावरील सर्वांचं आजपासून मोफत लसीकरण, लसीकरणासाठी काय आवश्यक जाणून घ्या संपूर्ण माहिती\nयूटिलिटी 5 hours ago\nप्रत्येक महिन्याला 2500 रुपये, मोफत शिक्षणासोबत निशुल्क उपचार, अनाथ मुलांना सरकार चा ‘आशीर्वाद’\nYoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योगा दिवस; पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पहाटे देशाला संबोधित करणार\nराष्ट्रीय 19 hours ago\nWTC Final : काईल जेमिसनने तोडला 80 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांवर हल्लाबोल करत रचला इतिहास\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nIND vs NZ WTC Final : तिसरा दिवस किवींचा, आधी जेमिसनचा ‘पंच’, मग फलंदाजांनी तंगवलं\nWTC Final 2021 : भारतीय संघाचा पहिला डाव 217 धावांवर आटोपला, जेमिसनसमोर दिग्गजांनी टेकले गुढघे\nWTC Final 2021 : भारतीय संघावर 6 फूट 8 इंच उंचीच्या बोलरचा हल्ला, एकाच डावांत 5 खेळाडूंना धाडलं तंबूत\nWTC Final : अजिंक्यला बाद करण्यासाठी न्यूझीलंडने केली ‘ही’ युक्ती, रहाणे फसला जाळ्यात\nWTC Final 2021 : विराट-रहाणेची जोडी, भल्याभल्यांना तोडी, न्यूझीलंडचं टेंशन वाढण्याचं कारण काय\nWTC Final : काईल जेमिसनने तोडला 80 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांवर हल्लाबोल करत रचला इतिहास\nIND vs NZ WTC Final : तिसरा दिवस किवींचा, आधी जेमिसनचा ‘पंच’, मग फलंदाजांनी तंगवलं\nWTC Final 2021 : भारतीय संघावर 6 फूट 8 इंच उंचीच्या बोलरचा हल्ला, एकाच डावांत 5 खेळाडूंना धाडलं तंबूत\nWTC Final : अजिंक्यला बाद करण्यासाठी न्यूझीलंडने केली ‘ही’ युक्ती, रहाणे फसला जाळ्यात\nWTC Final 2021 : विराट-रहाणेची जोडी, भल्याभल्यांना तोडी, न्यूझीलंडचं टेंशन वाढण्याचं कारण काय\nIndia vs New Zealand Live, WTC Final 2021 3rd Day : न्यूझीलंडची सामन्यावर मजबूत पकड, तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 101\nICC WTC Final 2021 : शुभमन गिलवर 6 फूट 8 इंच उंचीच्या बोलरचा हल्ला, हेल्मेटवर चेंडू आदळला, गिल थोडक्यात बचावला\nWTC Final 2021 : फ्लाईंग शीखचा सन्मान, टीम इंडियाकडून भर मैदानात मिल्खा सिंहांना अनोखी श्रद्धांजली\nOpinion : प्रताप सरनाईकांचे पत्र आणि राजकीय प्रपंच \nलांडगा, पिल्लं आणि त्यांची कृतज्ञता, जंगलातील मैत्रीचा भन्नाट किस्सा\n देशातील सर्वात जास्त Haunted पाच रेल्वे स्थानकं, सूर्यास्तानंतर भुतांचा वावर \nलेडी जोचं “विमान”घर, द लिटिल ट्रम्प…\nरॉयल एन्फिल्ड बुलेटचं मंदिर आणि त्यामागची रंजक कहाणी\nसंपूर्ण आयुष्य पर्यावरणासाठी समर्पित केलं, एक कोटी झाडांकडून ऑक्सिजन मिळवून देणारा देवमाणूस, अख्ख्या जगाचा सलाम \nकुलधरा, एक शापित गाव, जिथे संध्याकाळी 6 नंतर कुणीही राहू शकत नाही\nYoga Day 2021: आता जगात कुठेही असाल तरी M. Yoga app वरून योगाचे धडे घेता येणार\nआंतरराष्ट्रीय 2 hours ago\nPHOTOS : Google चं जगातील पहिलं रिटेल स्टोअर सुरू, पाहा हायटेक सुविधांनी युक्त दुकानाचे फोटो\nअर्थकारण 3 days ago\nब्रह्मांडात सर्वात मोठी फिरणारी वस्तू, प्रति तास 3.6 लाख किमी वेग पाहून संशोधकही हैराण\nआंतरराष्ट्रीय 5 days ago\n‘माझं करिअर संपलं, पदवी फेकून देतो..’, चीनमधून शिकून आलेला इंजिनिअर पाकिस्तानात विकतोय कलिंगड ज्यूस\nआंतरराष्ट्रीय 6 days ago\nइस्त्रायलमध्ये नव्या सरकारला मंजुरी, नेत्यान्याहूचं 12 वर्षाच्या राजवटीची अखेर\nआंतरराष्ट्रीय 1 week ago\nPHOTOS : परदेशात जाऊन पैसे कमवायचेय या 10 देशांमध्ये भरभक्कम पगार, महिन्याला लाखोंची कमाई\nआंतरराष्ट्रीय 1 week ago\nPHOTOS : चीनच्या Zhurong रोव्हरचंही मंगळावर दमदार पाऊल, धुळ आणि डोंगराळ भागातील फोटो जारी\nआंतरराष्ट्रीय 1 week ago\n5 नव्या फीचर्ससह Maruti Suzuki Baleno लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कशी असेल नवी कार\nअवघ्या दोन तासात सर्व बाईक्सची विक्री, ‘या’ इलेक्ट्रिक बाईकसाठी ग्राहकांच्या रांगा\nलांचिंगआधीच Hyundai च्या ‘या’ SUV साठी 4000 हून अधिक बुकिंग्स, डिझेल व्हेरिएंटला पसंती\nSuzuki Hayabusa 2021 ची भारतात डिलीव्हरी सुरु, जाणून घ्या नव्या बाईकमध्ये काय आहे खास\nवायू प्रदूषण टाळण्यासाठी सरकारने कंबर कसली; सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा मसूदा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश\nदमदार फीचर्स आणि रेट्रो डिझाईनसह Yamaha ची शानदार बाईक भारतात लाँच, किंमत…\nमोस्ट अवे���ेड Hyundai Alcazar SUV भारतात दाखल, जाणून घ्या कींमत आणि फीचर्स\n‘या’ कंपनीच्या स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटरसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर डिस्काऊंट, सोबत 20% कॅशबॅक ऑफर\nLG कडून जगातील पहिला 83 इंचांचा OLED TV लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\n बीटा फेजमध्ये कसा आहे नवीन गेम\nXiaomi च्या ‘या’ स्मार्टफोनचा बाजारात धुमाकूळ, तब्बल 3000 कोटींची विक्री\n अँड्रॉयड युजर्स Battlegrounds Mobile India खेळू शकणार, डाऊनलोडिंगसाठी गेम उपलब्ध\nमार्क झुकरबर्गला मोठा झटका, टॉप 100 CEO च्या लिस्टमधून वगळलं, 2013 नंतर पहिल्यांदाच कामगिरीत घसरण\n64MP Quad Cam, 256GB स्टोरेजसह Infinix चे दोन नवे स्मार्टफोन बाजारात, किंमत 11 हजारांहून कमी\nVastu Tips | सकाळी उठल्यावर चुकूनही या वस्तू पाहू नये, नुकसान होऊ शकते\nअध्यात्म 17 mins ago\nNirjala Ekadashi 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी दान करा, सर्व इच्छा पूर्ण होतील\nअध्यात्म 1 hour ago\nNirjala Ekadashi 2021 | निर्जला एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, नियम आणि महत्व\nअध्यात्म 5 hours ago\nChanakya Niti | आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत या दोन प्रकारच्या व्यक्ती, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात\nअध्यात्म 5 hours ago\nGanga Dussehra 2021 | गंगा दसऱ्याच्या दिवशी हे उपाय करा, भाग्योदय होईल, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व…\nअध्यात्म 2 days ago\nLucky Plants | घरात ही पाच झाडं लावा, कधीही धन-धान्याची कमतरता भासणार नाही, ग्रह दोष आणि वास्तुदोषही दूर होईल\nअध्यात्म 2 days ago\nMahesh Navami 2021 | महेश नवमी, एक शाप आणि महेश्वरी समाजाची उत्पत्ती, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व\nअध्यात्म 2 days ago\nZodiac Signs | ‘या’ 4 राशींच्या व्यक्तींकडे दुर्लक्ष केलेलं त्यांना मुळीच पटत नाही, नेहमी हवं असते अटेंशन\nराशीभविष्य 4 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 21 June 2021 | नकारात्मक लोक आणि नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा\nराशीभविष्य 13 hours ago\nSagittarius/Capricorn Rashifal Today 21 June 2021 | अनावश्यक खर्च जास्त होईल, कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा राहील\nराशीभविष्य 13 hours ago\nLibra/Scorpio Rashifal Today 21 June 2021 | वैवाहिक संबंध गोड ठेवण्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतील\nराशीभविष्य 13 hours ago\nLeo/Virgo Rashifal Today 21 June 2021 | रखडलेले पैसे परत मिळतील, मसाल्याचे पदार्थ खाण्याचे टाळा\nराशीभविष्य 14 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 21 June 2021 | वाद उद्भवू शकतो, परिश्रमाचे उत्तम परिणामही मिळतील\nराशीभविष्य 14 hours ago\nAries/Taurus Rashifal Today 21 June 2021 | आर्थिक परिस्थितीत चढउतार होऊ शकतात, कठोर परिश्रमाची गरज आहे\nराशीभविष्य 15 hours ago\nमेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात पालेभाज्यांची लागवड, दीड एकर शेतीतून लाखो उत्पन्न\nबीड पॅटर्नसाठी उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना साकडं, स्वाभिमानीचं बीड पॅटर्न विरोधात बोंब मारो आंदोलन\nअन्य जिल्हे 2 days ago\nस्वाभिमानीचा ऊस बिलासाठी आंदोलनाचा इशारा, शेतकऱ्यांच्या खात्यावर 21जूनपासून पैसे जमा होणार, संजयकाका पाटील यांची माहिती\nअन्य जिल्हे 2 days ago\nअमरावतीच्या तरुण शेतकऱ्यांची भन्नाट आयडिया, पेरणीसाठी ना ट्रॅक्टर ना बैलोजोडी, “तारफुली”द्वारे पेरणी\nनाशिक पुणे सेमीहायस्पीड रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध, वाकी बुद्रुकचे शेतकरी आक्रमक\nनारळ शेतीतून शेतकऱ्यानं साधली प्रगती, पारंपारिक शेतीला पर्याय, अनेकांच्या रोजगाराची सोय\nजळगावातील केळी उत्पादकांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे कूच, 20 मेट्रिक टन केळीचा कंटेनर दुबईला रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/204302/", "date_download": "2021-06-21T06:19:41Z", "digest": "sha1:VP6HOY5QMNKDN7KIHK2TNDCT6HPPDNKE", "length": 14762, "nlines": 137, "source_domain": "enavamaratha.com", "title": "देव कुठे राहतो? - Nava Maratha", "raw_content": "\nHome बातम्या देव कुठे राहतो\nगोपाळरावांच्या दुकानात विनय कामाला लागला होता. दुकानात झाडू मारण्यापासून, पुड्या बांधून पैसे घेण्याचे कामही विनय चोख करीत असे. गोपाळरावांची महत्त्वाची इतर कामेही तो चुटकीसरशी करीत असे. त्यामुळे विनयवर त्यांची खास मर्जी बसली होती. एके दिवशी गोपाळराव काही कामानिमित्त विनयच्या जबाबदारीवर सारे दुकान सोडून दुसर्या गावी गेले. गिर्हाइकाची वाट पाहत विनय दुकानात बसला होता. इतक्यात कपडे फाटलेला, चेहर्यावर घामाच्या धारा आणि अंगाने काटकुळा असलेला एक म्हातारा दुकानाजवळ आला आणि थोडे धान्य देण्यासाठी विनयला विनवू लागला. विनयला दया आली. त्याने तांब्यातून पाणी आणून त्या म्हातार्याच्या हातावर गुळाचा खडा ठेवला आणि म्हणाला,\n‘‘आजोबा, तुम्ही दमला आहात, तेव्हा आधी हा माझा पाहुणचार घ्या.’’ विनयने दिलेल्या तांब्यातील पाणी तो घटाघटा प्यायला आणि गुळाचा खडा तोंडात टाकत म्हणाला, ‘‘बाळा, आणखी थोडे उपकार माझ्यावर करशील तर माझ्या घरात चूल पेटेल. थोडं धान्य पाहिजे होतं. पण माझ्याकडे पैसे नाहीत.’’ ‘‘तुम्ही काळजी करू नका. मिळतील तेव्हा आणून द्या.’’ असे म्हणून विनयने पायलीभर तांदूळ त्याच्या मळक्या झोळीत टाकले. ‘‘बाळा, परमेश्वर तुला सुखात ठेवील,’’ असे म्हणत म्हातारा निघून गेला. मला सुखात ठेवणारा परमेश्वर कुठे बरे राहत असेल, याचा विचार करीत विनय दुकानात बसला असताना, लवकर काम संपवून परतलेले गोपाळराव पुढ्यात उभे राहिले तरी त्यांचे लक्ष नव्हते. ‘‘अरे विनय, कसला एवढा विचार करतोस दुकानात काही भानगड तर झाली नाही ना दुकानात काही भानगड तर झाली नाही ना’’ गोपाळरावांच्या आवाजाने विनय भानावर आला.\n‘‘नाही मालक. तसं सगळं ठीक आहे.’’ ‘‘मग असा गप्प का बसला होतास खरं काय ते सांग.’’ ‘‘तुमची परवानगी न घेता एका म्हातार्याला मी पायलीभर तांदूळ फुकट दिले; तेव्हा जाताना ‘‘देव तुला सुखात ठेवेल’’, असं तो म्हणाला. पण कुठे राहतो हा देव खरं काय ते सांग.’’ ‘‘तुमची परवानगी न घेता एका म्हातार्याला मी पायलीभर तांदूळ फुकट दिले; तेव्हा जाताना ‘‘देव तुला सुखात ठेवेल’’, असं तो म्हणाला. पण कुठे राहतो हा देव’’ विनयच्या बालिश आणि भोळसट प्रश्नाचे गोपाळरावांना हसू आले. ‘‘हे बघ विनय, प्रथम एक लक्षात ठेव, गिर्हाइकाच्या गरजा पूर्ण करून मिळालेल्या पैशानं आपला चरितार्थ आपल्याला चालवायचा आहे म्हणून मी दुकान थाटलंय. असा अधर्म पुन्हा करू नकोस. नाहीतर दुकान बंद करायची वेळ येईल. दुसरं, परमेश्वराबद्दल सांगायचं तर, तो या विश्वात सर्वत्र आहे. तेव्हा आता विचार करीत न बसता आपण जेवून घेऊ चल.’’ दोघांनी पोटभर जेवण केले. पण विनयने मात्र परमेश्वराचा शोध घेण्याचा ध्यासच घेतला. पुजार्याचे बोलणे खरे वाटून गावकर्यांनी विनयलाच बदडले आणि देवळाबाहेर हाकलले. त्याच्या बोलण्याबाहेर कोणीच लक्ष दिले नाही. विनय एका झाडाखाली बसला आणि विचार करू लागला. देवळातला देव खरा असता तर त्याने लबाड पुजार्यालाच शिक्षा केली असती. पण झाले उलटेच. लोकांनी मलाच चोर ठरवून बदडून काढले. देवाचा न्यायच उफराटा\nविनय दूरवर नजर लावून बसला असताना त्याच्या पुढ्यात एक चिमणी येऊन पडली. तिच्या पंखांत आणि पायांत दोर्याचा गुंता अडकल्यामुळे हालचाल करणे तिला कठीण झाले होते. विनयने जवळ जाऊन चिमणीला उचलले आणि हलक्या हाताने दोर्याचा गुंता काढून तिची सुटका केली. चिमणी भुर्रकन उडाली आणि झाडाच्या ढोलीत आपल्या पिल्लांबरोबर चिवचिव करू लागली. कौतुकाने विनयने ढोलीकडे पाहिले आणि मग तो पुढे चालू लागला. उपाशीपोटी चालण्याच्या श्रमाने त्याला ग्लानी आली आणि तो धाडकन रस्त्यात पडला. रस्त्याने एक वारकरी विठ्ठलाचे नामस्मरण करीत चालला होता. वाटेत पडलेल्या विनयला पाहून त्याने त्याला उचलले आणि गवताच्या गंजीवर ठेवले. तोंडावर पाणी मारून सावध केले. वारकर्याने स्वतःजवळची भाजीभाकरी त्याला खायला दिली. विनयला आता जरा बरे वाटले. ‘‘बाळ, कोण तू कुठे चाललास’’ ‘‘बुवा, गोपाळरावांच्या दुकानात मी कामाला असतो. देवाचा शोध घ्यायला निघालो आहे. कुठे राहतो देव’’ असे विचारून दिवसभरात घडलेली सारी हकीकत विनयने वारकर्याला ऐकवली. त्याचे बालिश बोलणे ऐकून वारकरी हात जोडीत म्हणाला, ‘‘विठ्ठला, परमेश्वरा, तुझी लीला अगाध आहे. बाळा, परमेश्वर तुला भेटला आहे. तुझ्या अंतःकरणातच आहे. तुझ्या हातून झालेल्या चांगल्या कामांतच परमेश्वर सामावला आहे. नेहमी असाच वागत राहा. त्या लबाड पुजार्याला परमेश्वरच शिक्षा करेल, तू काळजी करू नकोस. पुन्हा आपल्या कामाला लाग.’’ असे म्हणून त्याच्या डोक्यावरून हात फिरवीत वारकरी निघून गेला. वारकर्याच्या शब्दांतून विनयला देव सापडला. संध्याकाळ होताना विनय गोपाळरावांच्या दुकानी आला.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleमुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज – औषध देऊन गुन्हेगारांना खरे बोलायला भाग पाडता येत नाही का\nNext articleअनमोल रत्न (भाग – 1) (शिक्षाप्रद आध्यात्मिक कथाएँ)\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\nकन्टेन्टमेंट झोन वगळता अहमदनगर जिल्ह्यात ३३ टक्के क्षमतेने हॉटेल्स, लॉजेस आणि गेस्ट हाऊस...\nमहिलांशी गैरवर्तणूक करणार्या मनपातील अधिकार्यावर कारवाई करा-शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://satyakamnews.com/category/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-06-21T06:43:09Z", "digest": "sha1:RBMBTKGAN5RJG2ME4TFQ2EBOL3S5COZY", "length": 9822, "nlines": 171, "source_domain": "satyakamnews.com", "title": "गुन्हेगारी | satyakamnews.com", "raw_content": "\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\n26 व्हाईट कॉलर लोकांचं प्रतिष्ठित लोकांना जुगार खेळताना पोलिसांनी केले रंगेहात जेल बंद\nपंढरपुर तालुक्यातील रांझणी येथे जगदंब हाँटेलवर दोन लाखाची देशी दारू जप्त\n#pandharpur पंढरपुरात करणी,टोचलेले लिंबू,काळी बाहुली एका महिलेच्या दारात..\n#Solapur | मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश ४ जुलैला पहायला मिळणार: नरेंद्र पाटील...\n#pandharpur आ.प्रशांत परिचारक यांना भाजपकडून पुनश्च संधी\n#Solapur | सोलापूरात कंबरतलाव येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला..\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये कोविड उपाय योजनाबाबत आढावा बैठक..\n#PANDHARPUR | कृष्णा-भीमा स्थिरीकरणाबाबत पालकमंत्र्यांची प्रतिक्रीया..\n#Mumbai रामनामाचा वापर करून विविध राजकीय व आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न-ना. जयंत पाटील...\nदरोङ्याच्या गुन्ह्यातील १३ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईःपो.नि.सर्जेराव पाटील...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nपंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत कदाचित आजचे सत्ताधारी आमच्या सोबत असतील, भगीरथ भालकेंनी...\nसंजय गांधी निराधार,श्रावणबाळ सेवा योजनेतील 165 प्रकरणे मंजूर\nमहाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागात होणार भरती (आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी...\nसोलापूर महापालिकेत एक वार्ड पद्धतीने आगामी निवडणूक\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/38838", "date_download": "2021-06-21T06:32:23Z", "digest": "sha1:6JREVFKQBSOM2CXSJ6Y5RRGQ3KBZ5P2Q", "length": 3401, "nlines": 36, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "जाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य | 'भृगु संहिता' मधील संदर्भ | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n'भृगु संहिता' मधील संदर्भ\n'भृगु संहिता' मध्ये चारही वर्णांच्या उत्पत्तीचा उल्लेख अशा प्रकारे आहे की सर्वप्रथम ब्राम्हण वर्ण होता, त्यानंतर कार्मांनुसार ब्राम्हणाच क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र वर्णाचे बनले तसेच या वर्णांचे रंग देखील क्रमशः श्वेत, रक्तिम, पीत आणि कृष्ण होते. नंतरचे तीनही वर्ण ब्राम्हण वर्नापासूनच विकसित झाले. हा विकास अति रोचक आहे. जे ब्राम्हण कठोर, शक्तिशाली, क्रोधी स्वभावाचे होते, ते राजोगुनांच्या प्रभावाने क्षत्रिय बनले. ज्यांच्यामध्ये तमोगुण अधिक झाले ते शूद्र बनले. ज्यांच्यामध्ये पीत म्हणजेच तामोमिश्रीत रजोगुण होते ते वैश्य बनले आणि जे आपल्या धर्मावर दृढ राहिले आणि ज्यांच्यात सातोगुण कायम राहिले ते ब्राम्हणच राहिले. अशा प्रकारे ब्राम्हनापासून गुण आणि कार्मांनुसार चार वर्णांचा विकास झाला.\nजाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य\n'भृगु संहिता' मधील संदर्भ\nआपस्तम्ब सूत्र मधील संदर्भ\nवर्ण परिवर्तनाची काही उदाहरणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/wedding-ceremony-of-24th-manas-kanya-of-shankar-baba-papadkar-on-sunday/12160825", "date_download": "2021-06-21T08:09:26Z", "digest": "sha1:GVUEOY25D7GLB3X2UKGVX5GIDSHVYO2H", "length": 10076, "nlines": 62, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "शंकरबाबा पापडकरांच्या 24 व्या मानस कन्येचा रविवारी लग���नसोहळा Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nशंकरबाबा पापडकरांच्या 24 व्या मानस कन्येचा रविवारी लग्नसोहळा\nगृहमंत्री झाले वधुपिता… जिल्हाधिकारी वरपिता…\nनागपूर : मतीमंद व मुकबधीर अनाथ मुलांच्या संगोपनासोबतच पुनर्वसनासाठी नि:स्पुर्हपणे कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवी शंकरबाबा पापडकर यांची मानस कन्या कु. वर्षा शंकरबाबा पापडकर व अनाथालय बालगृहातील समीर यांचा विवाह रविवार, दिनांक 20 डिसेंबर रोजी नागपूर येथे साजरा होत आहे. या विवाहात कु. वर्षा हिचे कन्यादान वधुपिता म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख व सौ. आरती देशमुख करणार आहेत.\nमुकबधीर असलेल्या समीर याच्या वरपित्याची जबाबदारी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व सौ. ज्योत्सना ठाकरे यांनी स्वीकारली आहे. रविंद्र ठाकरे व सौ. ज्योत्सना ठाकरे यांनी आज समीर व वर्षा यांना विशेष निमंत्रित करुन वर व वधु यांचे वरपिता म्हणून औक्षण करुन लग्नसोहळयाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सौ. रिध्दी देशमुख यांनी नव वरवधुंचे स्वागत केले.\nअमरावती जिल्हयातील वझ्झर येथे स्वर्गीय अंबादासपंथ वैद्य मतीमंदी, मुकबधीर अनाथालय येथे 23 वर्षापूर्वी नागपूर रेल्वे स्टेशनवर बेवारस अवस्थेत पोलीसांना सापडलेल्या मुलीचे संगोपन करुन चिमुकलीचा तिचा आईवडीलाप्रमाणे सांभाळ करुन तिला वडीलाचे नाव दिले. ती सहा वर्षाची झाल्यानंतर शिक्षणाकरीता संत गाडगेबाबा निवासी मुकबधीर विद्यालय येथे चौथीपर्यंत शिक्षण देवून स्वता:च्या पायावर उभे केले.\nडोंबीवली येथे बेवारस स्थितीत सापडलेल्या दोन वर्षाच्या समीरचे सुध्दा वझ्झर येथील अनाथालयात शंकरबाबा पापडकरांनी स्वता:चे नाव देवून सांभाळ केला. सातव्या वर्गापर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी नोकरी मिळवून दिली. बालगृहातील कु. वर्षा सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर शंकरबाबांनी स्वतंत्र घर तसेच पुढील पुनर्वसनाच्या दृष्टीनेसुध्दा स्वावलंबी केले. त्यानंतरच दोघांच्या विवाहाला समंती दिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बालगृहाला भेट दिली असता दोघांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवून समंती मिळाल्यानंतर कन्यादान करण्याचे त्यांनी मान्य केले.\nचि. समीर व कु. वर्षा या मुकबधीर अनाथ यांचा विवाह येत्या 20 डिसेंबर रोजी नागपूर येथे साजरा हो�� आहे. सामाजिक दायित्व स्वीकारुन रविंद्र ठाकरे यांनी वरपित्याची जबाबदारी स्वीकारली. दिव्यांगाच्या पुनर्वसनासाठी कायम पर्यत्नशील असलेल्या शंकरबाबा पापडकर यांच्या मानस कन्या व मानस पुत्र यांचा विवाह सोहळा एक राष्ट्रीय महोत्सव म्हणून साजरा व्हावा तसेच दिव्यांगाच्या पुनर्वसनाबद्दल सामाजिक बांधिलकी वृध्दीगंत व्हावी, अशी रविंद्र ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.\nनागपूर शहर सर्वांगीण विकास के लिये NCP कटिबद्ध – पटेल\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\nनागपुर शहर के एमआईडीसी पुलिस स्टेशन को जानिये\nमहानिर्मिती पर ठेकेदारों-आपूर्तिकर्ताओं का करोडों बकाया\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/indian-number-one-in-playing-mobile-games-in-all-world-15062.html", "date_download": "2021-06-21T07:52:40Z", "digest": "sha1:GXKGPCZ7H2BUUNR76OINFWR3EMZXIE2N", "length": 15829, "nlines": 242, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमोबाईल गेम खेळण्यात भारतीय अव्वल, जगात कितवा क्रमांक\nमुंबई : काही वर्षांपूर्वी गेमिंग ही आवड फक्त महागड्या कॉम्प्युटर वापरणाऱ्यांसाठी होती. पण या परिस्थितीत आता बदल झालेला दिसत आहे आणि गेमर्स आता स्मार्टफोनवर गेम्स खेळत आहेत. या मागचे मुख्य कारण म्हणजे स्मार्टफोन्स आणि इंटरनेट डेटाची कमी झालेली किंमत. भारतात आज अनेकजण एका तासापेक्षांही जास्त वेळ गेम खेळत असतात. हा आकडा व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या 45 मिनिटांपेक्षा जास्त आहे.\nभारतात गेमर्सची संख्या जास्त\nमोबाईल मार्केटिंग असोसिएशन्स पॉवर ऑफ मोबाईल गेमिंग इन इंडियाच्या रिपोर्टनुसार भारतात चार गेमर्सच्या मागे तीन गेमर्स मोबाईलवर दिवसाला दोनवेळा गेम खेळतात. तसेच 25 करोड गेमर्ससोबत भारत मोबाईल गेम खेळण्यातील यादीत जगात पाचव्या क्रमांकावर आहे, असेही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हे आकडे पाहून काही दिवसांनी भारत या यादीमध्ये सर्वात अव्वल क्रमांकाचा देश व्हायला वेळ लागणार नाही.\nPUBG मुळे गेममध्ये क्रेझ वाढली\nमेबाईल गेम्स आल्यापासून आता प्राईम टाईममध्ये टीव्ही सुद्धा कमी पाहिला जातो आणि संध्याकाळी 7 ते रात्रीपर्यंत जास्त करुन मोबाईल गेम खेळताना लोक दिसतात. मोबाईल गेमच्या विश्वात PUBG ने या आकड्यांमध्ये वाढ केली आहे. मार्चमध्ये लाँच झालेला हा गेम सध्या संपूर्ण जगभर प्रसिद्ध झाला आहे. जाना ब्राऊजरद्वारे करण्यात आलेल्या क्वार्ट सर्वेनुसार अंदाजे 1,047 लोकांपैकी 62 टक्के लोकांनी आम्ही पबजी खेळलो असल्याचे सांगितले. बऱ्याच युजर्सने सांगितले या गेमच्या माध्यमातून भारतासोबत जगभरातील लोकांसोबत कनेक्ट राहण्यासाठी उत्तम माध्यम आहे.\nटूर्नामेंट आणि थीम पार्टींचं आयोजन\nPUBG गेमचे वेड लोकांमध्ये इतकं वाढलं आहे की, चेन्नईच्या वेल्लोर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीने नुकतेच आपल्या विद्यार्थ्यांना PUBG गेम्स खेळण्यावर बंदी घातली आहे. भारतात सध्या PUBG गेम्सच्या टूर्नामेंट्सचंही आयोजन करण्यात येत आहे. याशिवाय दिल्लीत या गेमच्या आधारावर एका थीम पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं आणि पुण्याच्या एका कपलने आपल्या लग्नाच्या प्री-वेडिंगचे शूटही या गेमच्या थीमवर केलं होतं.\nPUBG गेम शिवाय पटनाच्या विकास जैसवालने बनवलेला गेम LUDO KING नेही सध्या जगभरातील गेमर्सला आपल्याकडे आकर्षित केले आहे. 2018 वर्षात तब्बल 18 करोड लोकांनी हा गेम आपल्या मोबाईलमध्ये इंस्टॉल केला आहे.\nInternational Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी 1 hour ago\nCairn Energy ने एअर इंडियाला कोर्टात खेचलं, विमान वाचवण्यासाठी फक्त इतका वेळ\n बीटा फेजमध्ये कसा आहे नवीन गेम\nतरुण म्हणून तुम्ही योग्य मार्गावर आहात का भारतातील ‘या’ पहिल्या अनोख्या प्रश्नावलीतून जाणून घ्या\nयूटिलिटी 1 day ago\n‘या’ आठ बँकेच्या ग्राहकांना 1 जुलैपूर्वी करावे लागेल ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठे नुकसान\nयूटिलिटी 3 days ago\nWorld Music Day 2021 | बॉलिवूडच्या ‘या’ दमदार गाण्यांनी केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य, आवर्जून ऐका ‘ही’ लोकप्रिय गाणी\nरेल्वे प्रवाशांसाठी IRCTC ची विशेष सुविधा; तिकीट कॅन्सल केल्यावर लगेच मिळणार रिफंड\nबाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं: राज ठाकरे\nVijay Wadettiwar | मुंबईची लोकल कोरोना संपल्याशिवाय सुरु होणार नाही : विजय वडेट्टीवार\nVastu Tips | सकाळी उठल्यावर चुकूनही या वस्तू पाहू नये, नुकसान होऊ शकते\nबा���ासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली\nनवी मुंबई25 mins ago\nना मी जिवंत राहणार, ना तुला जगू देणार, प्रेयसीवर गोळीबार करुन युवकाची आत्महत्या\nWTC Final : काईल जेमिसनने तोडला 80 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांवर हल्लाबोल करत रचला इतिहास\njob notification 2021 : बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी बंपर भरती, 15 हजारांपर्यंत पगार\nGirish Bapat | भविष्यात सेना-भाजप युती शक्य, सरनाईक सगळ्यांच्या मनातलं बोललेत : गिरीश बापट\nमराठी न्यूज़ Top 9\nबाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली\nनवी मुंबई25 mins ago\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nहिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास\nबाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं: राज ठाकरे\nमराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत\nVIDEO: मुंबई लोकल कधी सुरू होणार, महापौर किशोरी पेडणेकरांनंतर वडेट्टीवारांनी केलं ‘हे’ विधान\nWTC Final : काईल जेमिसनने तोडला 80 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांवर हल्लाबोल करत रचला इतिहास\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी\nMaharashtra News LIVE Update | आमदार दिलीप बनकर यांनी भाषणात मंत्र्याचे नाव घेतल्याने आंदोलक मराठा आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://satyakamnews.com/sample-page/", "date_download": "2021-06-21T06:25:44Z", "digest": "sha1:SBZF3RLEYGD4N32CS2L5HIJUMT2PSKA2", "length": 9948, "nlines": 164, "source_domain": "satyakamnews.com", "title": "Sample Page | satyakamnews.com", "raw_content": "\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nराज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात – राजेश…\n#pandharpur पंढरपुरात करणी,टोचलेले लिंबू,काळी बाहुली एका महिलेच्या दारात..\n#Solapur | मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश ४ जुलैला पहायला मिळणार: नरेंद्र पाटील...\n#pandharpur आ.प्रशांत परिचारक यांना भाजपकडून पुनश्च संधी\n#Solapur | सोलापूरात कंबरतलाव येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला..\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये कोविड उपाय योजनाबाबत आढावा बैठक..\n#PANDHARPUR | कृष्णा-भीमा स्थिरीकरणाबाबत पालकमंत्र्यांची प्रतिक्रीया..\n#Mumbai रामनामाचा वापर करून विविध राजकीय व आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न-ना. जयंत पाटील...\nदरोङ्याच्या गुन्ह्यातील १३ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईःपो.नि.सर्जेराव पाटील...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nबिग बी अमिताभ बच्चन यांची विठ्ठल भक्ती झाली व्हायरल | पंढरपूरच्या...\nविडी कामगारांनी वृक्षारोपणाने साजरा केला शिवसेना वर्धापन दिन\nशहरातील रूग्णालयांनी जादा आकारलेले 2 कोटी अडीच लाख केले कमी लेखापरीक्षकांनी वाचविले...\n“माझे रोप माझी जबाबदारी” अभियानास सोलापूरकर नागरिकांचा प्रतिसाद\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/203322/", "date_download": "2021-06-21T06:29:18Z", "digest": "sha1:FKDF247CMZUPVDSSRWYGBPBJCDVVDY6E", "length": 7308, "nlines": 135, "source_domain": "enavamaratha.com", "title": "हॅपी लिव्हिंग-खुशी कशी प्राप्त करावी - Nava Maratha", "raw_content": "\nHome आत्मधन हॅपी लिव्हिंग-खुशी कशी प्राप्त करावी\nहॅपी लिव्हिंग-खुशी कशी प्राप्त करावी\nजेव्हा आम्ही ब्रह्मकुमारीमध्ये येत असतो तेव्हा याबाबतीत जास्त मेहनत करावी लागत नाही. जेव्हा सकाळी आमचं अचेतन मन सक्रिय असते तेव्हा बहुतेक सर्व सकारात्मक सूचना मनाला दिल्या जातात. हे जे परमात्म्याद्वारा दिलेले ज्ञान असते, ज्याला आपण अध्यात्म ज्ञान म्हणतो, ते मनात भरले जाते. जसे हे सकारात्मक संकल्प आतमध्ये जातील तसेच ते सकारात्मक संकल्प निर्माण करतील. एक आहे सकाळी आम्ही मनाला कोणत्या सूचना देतो, आणि तसेच रात्री झोपण्याच्या अगोदर कोणत्या प्रकारच्या सूचना देतो. कारण या दोन्ही वेळा अवचेतनमनाच्या बाबतीत महत्वपूर्ण असतात. कारण यावेळी अवचेतन मन सक्रिय (कार्यक्षम) असते. आजकाल लोक झोपण्याच्या अगोदर कोणते विचार मनामध्ये भरतात बहुतेक दूरदर्शनचे कार्यक्रम आणि सकाळी बातम्या, संध्याकाळी मनोरंजन, मनोरंजनाच्या नावाखाली भीतीदायक कार्यक्रम किंवा संबंधामध्ये अविश्वास किंवा दुःखाची अनुभूती निर्माण करणारे टी.व्ही. कार्यक्रम पाहतात. अशा प्रकारच्या सर्व सूचना आम्ही मनामध्ये भरतो.\n(प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय) (क्रमशः 77)\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleकृपापुष्प (भाग – 2)-2) फिलिप वेडोवा\nNext articleआयुर्वेदीय आहारवेद-काय खावे\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\nव्यक्ति एक व्यक्तित्व अनेक – ब्रह्माकुमार भ्राता जगदीश चन्द्र एक जीवन्त...\nव्यक्ति एक व्यक्तित्व – अनेक ब्रह्माकुमार भ्राता जगदीश चन्द्र एक जीवन्त...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/spain-grows-hair-on-children-bodies-after-given-stomach-pain-medicine-mhpl-501856.html", "date_download": "2021-06-21T07:45:02Z", "digest": "sha1:ELBB2RTG36NTZCLEAXUNQWX5Q6RLLXTL", "length": 18352, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "OMG! पोटदुखीचं औषध दिलं आणि चिमुरड्यांच्या शरीरावर उगवले केस | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\n हा कसला साइड इफेक्ट; औषध दिलं पोटदुखीचं आणि चिमुरड्यांच्या शरीरावर उगवले केस\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमुंबईत कोरोनाचे नियम धाब्यावर; बर्थडे पार्टीला 60 ते 70 जणांची उपस्थिती, गुन्हा दाखल\nInternational Yoga Day 2021: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\nWTC Final: रोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\n हा कसला साइड इफेक्ट; औषध दिलं पोटदुखीचं आणि चिमुरड्यांच्या शरीरावर उगवले केस\nलहान मुलांना दिलेल्या या औषधाचा विचित्र असा दुष्परिणाम झाला आहे.\nमाद्रिद, डिसेंबर : एखादं औषध (medicine) दिल्यानंतर काही जणांवर त्याचे दुष्परिणाम (side effect) होतात. मात्र जे औषध दिलं ते औषधच चुकीचं असेल तर त्याचे किती गंभीर दुष्���रिणाम होऊ शकतात, त्याचं उदाहरण म्हणजे स्पेनमध्ये (spain) घडलेली घटना. जिथं मुलांना पोटदुखी आणि गॅससाठी औषध देण्यात आलं आणि त्यांचं शरीर अनावश्यक केसांनी भरलं.\nउत्तर स्पेनच्या कँडाब्रिया (Cantabria) च्या टोरेलावेगा (Torrelavega) शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. स्पेनमध्ये डॉक्टरांनी मुलांना पोटदुखी आणि गॅसचं औषध दिलं. पोटदुखीचं मात्र त्याचे दुष्परिणाम भलतेच झाले. मुलांच्या शरीरावर भरपूर प्रमाणात केस आले. फक्त एका मुलाला नाही तर 20 मुलांना ही समस्या उद्भवली.\nस्थानिक प्रशासनानं दिलेल्या माहितानुसार मुलांना पोटात वेदना होत होत्या आणि गॅसची समस्या होती. त्यावेळी त्यांना ओमेप्राजोल (Omeprazole) औषध देण्यात आलं. हे औषध घेतलेल्या मुलांच्या शरीरावर अचानक केस वाढू लागले. याचा तपास केला असता औषध कंपनीचा मोठा निष्काळजीपणा समोर आला. ओमेप्राजोल (Omeprazole) औषधाच्या बाटली मिनोजिडिल (Minoxidil) औषध होतं.\nमिनोजिडिल हे केस वाढण्याचं औषध आहे. मिनोजिडिल सिरपच्या बाटल्यांवर ओमेप्राजोलचं लेबल लावून ग्रानाडा, कँटाब्रिया आणि वॅलेंसिया परिसरातील मेडिकल स्टोअरमध्ये ही औषधं पुरवण्यात आली.\nहे वाचा - BF च्या लग्नामुळे सुडानं पेटली GF; नवरीच्या डोळ्यात फेविक्विक टाकत कापले केस\nडेली मेलच्या रिपोर्टनुसार आता या मुलांना हाइपरट्रिचोसिस (Hypertrichosis) आजार बळावला आहे. या आजारात शरीरावर अनावश्यक केस वाढू लागतात. याला वेयरवूल्फ सिंड्रोम (Werewolf Syndrome) असंही म्हटलं जातं. प्रशासनानं आपली चूक स्वीकार केली आहे आणि मुलांवर उपचार सुरू केले आहेत आणि औषधं परत मागवली आहेत.\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जि���कलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2021-06-21T06:49:04Z", "digest": "sha1:SFOHHMDZLWV6FAO3LE7DCWIP3QEONJQQ", "length": 4498, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अॅट्रपिन - विकिपीडिया", "raw_content": "\nअॅट्रोपा बेलाडोना-निसर्गतःच अॅट्रपिन असणारी वनस्पती\nअॅट्रपिन (मराठी लेखन-उच्चार अॅट्रोपिन) हे वनस्पतीमध्ये नैसर्गिकरीत्या सापडणारे एक रसायन आहे. याचे रासायनिक सूत्र C17H23NO3 असे आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ फेब्रुवारी २०१५ रोजी १५:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8D%E0%A4%B2%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0", "date_download": "2021-06-21T08:15:20Z", "digest": "sha1:ZF34AYD5JDN4DK5YVY3KVLRBYNLMDN7M", "length": 8440, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ॲलन बॉर्डर - विकिपीडिया", "raw_content": "\n(ऍलन बॉर्डर या पानावरून पुनर्निर्देशित)\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} --- {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी --- --- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके २९/ --- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च ���ावसंख्या --- --- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nगोलंदाजीची सरासरी --- --- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी --- --- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी --- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी --- --- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत --- --- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nजुलै २७, इ.स. २००६\nदुवा: [---] (इंग्लिश मजकूर)\nऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, १९७९\n१ ह्युस (क) • २ बॉर्डर • ३ कोझियर • ४ डार्लिंग • ५ डिमकॉक • ६ हिल्डिच • ७ हॉग • ८ हर्स्ट • ९ लाफलिन • १० मॉस • ११ पोर्टर • १२ राइट (य) • १३ यॅलप\nऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८३\n१ ह्युस (क) • २ बॉर्डर • ३ चॅपल • ४ होगन • ५ हॉग • ६ हूक्स • ७ लॉसन • ८ लिली • ९ मॅकले • १० मार्श • ११ थॉमसन • १२ वेसल्स • १३ वूड • १४ यॅलप\nऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८७ (विजेता संघ)\n१ बॉर्डर (क) • २ बून • ३ डायर (य) • ४ जोन्स • ५ मार्श • ६ मे • ७ मॅकडरमॉट • ८ मूडी • ९ ओ'डोनेल • १० रीड • ११ पीटर टेलर • १२ व्हेलेटा • १३ स्टीव वॉ • १४ झेसर्स\nऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९२\n१ बॉर्डर (क) • २ बून • ३ हीली (य) • ४ ह्युस • ५ जोन्स • ६ मार्श • ७ मॅकडरमॉट • ८ मूडी • ९ रीड • १० मार्क टेलर • ११ पीटर टेलर • १२ मार्क वॉ • १३ स्टीव वॉ • १४ व्हिटनी\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचे नायक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ डिसेंबर २०१८ रोजी १३:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87_%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2021-06-21T07:33:38Z", "digest": "sha1:PBUK4LAY6LXM76U4GJBW462JFR3HOKZ2", "length": 4943, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साडे माडे तीन (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "साडे माडे तीन (चित्रपट)\nअंकुश चौधरी आणि सचित पाटील\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. २००७ मधील मराठी भाषेमधील चित्रपट\nइ.स. २००७ मधील चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ सप्टेंबर २०१७ रोजी ११:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/38839", "date_download": "2021-06-21T08:01:17Z", "digest": "sha1:IUXTMKOMW7DOZUXK3DV6QSGNXMT7GO2C", "length": 2995, "nlines": 39, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "जाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य | आपस्तम्ब सूत्र मधील संदर्भ | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nआपस्तम्ब सूत्र मधील संदर्भ\nयाच प्रकारे ‘आपस्तम्ब सूत्र' मध्ये देखील हेच सांगण्यात आले आहे की वर्ण 'जन्मना' नसून प्रत्यक्षात 'कर्मणा' आहे.\nअधर्मचर्यया पूर्वो वर्णो जधन्यं जधन्यं वर्णमापद्यते जाति परिवृत्तौ\nअर्थात् – धर्माचे आचरण केल्याने निकृष्ट वर्ण आपल्यामधून उत्तम वर्णाला प्राप्त होतो आणि पुढे तो त्याच वर्णात गणला जातो ज्यासाठी तो योग्य असतो. त्याचप्रमाणे अधर्म आचरण केल्याने उत्तम वर्णातील मनुष्य आपल्यापेक्षा खालच्या दर्जाच्या वर्णाला प्राप्त होतो आणि नंतर त्याच वर्णात गणला जातो.\nजाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य\n'भृगु संहिता' मधील संदर्भ\nआपस्तम्ब सूत्र मधील संदर्भ\nवर्ण परिवर्तनाची काही उदाहरणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/minister-jitendra-awhads-say-ba-vitthala-let-coronas-crisis-go-away", "date_download": "2021-06-21T06:48:59Z", "digest": "sha1:QOEIE4XEKRFK2VX5XXYSNXU3LGXEEKZG", "length": 18689, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पालकमंत्री आव्हाड यांचे साकडे : बा विठ्ठला, कोरोनाचे संकट दूर होऊ दे", "raw_content": "\n\"मी माझ्या मतावर ठाम आहे'\nकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच एप्रिल रोजी नऊ मिनिटे वीज बंद करण्याचे देशवासीयांना आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनानंतर आज राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर टीका केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र मोदींच्या याच आवाहनाचे स्वागत केले आहे. मंत्री आव्हाड आज पंढरपुरात आले असता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी पंतप्रधानांच्या आवाहनाचे स्वागत केले आहे असे विचारले असता ते म्हणाले, माझं बोलून झाले आहे. मी माझ्या मतावर ठाम आहे.\nपालकमंत्री आव्हाड यांचे साकडे : बा विठ्ठला, कोरोनाचे संकट दूर होऊ दे\nपंढरपूर (जि. सोलापूर) : बा विठ्ठला, देशावर आणि राज्यातील जनतेवर कोरोना विषाणूचे मोठे संकट आले आहे. या संकटातून राज्यातील जनतेला सुखरूप बाहेर काढ. ही सर्व तुझीच लेकरे आहेत. तुझ्या लेकरांना आणि सरकारला महामारीच्या संकाटाला तोंड देण्याची शक्ती दे, असे साकडे आपण संत चोखामेळा चरणी घातल्याचे सोलापूरचे पालकमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज येथे सांगितले.\nसोलापूरचे पालकमंत्री म्हणून मंत्री आव्हाड यांची नियुक्ती केली आहे. नियुक्तीनंतर ते शुक्रवारी (ता. 3) प्रथमच पंढरपुरात आले होते. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मंत्री आव्हाड यांनी संत नामदेव पायरीपासूनच विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी संत नामदेव पायरी आणि संत चोखामेळा समाधीचे दर्शन घेतले.\nसंत चोखामेळा यांनी सामाजिक समतेचा संदेश दिला आहे. या संत चोखामेळ्याच्या चरणी नतमस्तक होऊन राज्यावर आणि देशावर आलेले कोरोनाचे हे संकट विठ्ठलाने लवकर दूर करावे, असे आपण साकडे घातल्याचे मंत्री आव्हाड यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत सोशल डिस्टन्स हा ठेवला गेला पाहिजे यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. सोलापूर जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. येथील प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे हे शक्य झाल्याचेही यावेळी मंत्र�� आव्हाड यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हाधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, अमरजित पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे आदी उपस्थित होते.\nसोलापूर ः देश कोरोनासारख्या मोठ्या आजाराशी लढत आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हेच आवाहन केले आहे. मात्र, विरोधक त्याचा बाऊ करत आहेत. सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्या दिवशी पंतप्रधानांबद्दल जे वक्तव्य केले आहे ते पूर्णपणे चुकीच\nमजुरांच्या दुर्देवी मृत्यूनंतर शरद पवार अस्वस्थ, ट्विट करुन म्हणाले...\nमुंबई - औरंगाबाद जवळच्या करमाड इथं सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील 16 मजुरांची दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्देवी घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर ट्विट करु\nनिलेश राणे- रोहित पवारांमध्ये ट्विटरवर जुंपली, वाद चिघळणार\nमुंबई- माजी खासदार निलेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात ट्विटरवर चांगलीच जुंपली आहे. निलेश राणे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. त्यावर पुन्हा एकदा निलेश राणेंनी त्यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. त्यामुळे या दोन्ही तरुण नेत्यांमध\nनिलेश राणे VS रोहित पवारांमधील ट्विटर वॉर शिगेला, थेट 'लायकी'ची भाषा\nमुंबई- माजी खासदार निलेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यातला ट्विटर वॉर शिगेला पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये ट्विटरवर वाद सुरु आहे. आता रोहित पवारांच्या एका खोचक ट्विटला राणेंनी उत्तर दिलं आहे. त्या ट्विटला देताना राणेंनी थेट 'लायकी' अशा भाषेचा वाप\nखडसेंच्या प्रवेशावर आमदार रोहित पवार म्हणाले राष्ट्रवादीत आता भरती सुरु\nअहमदनगर : भाजपला जय श्रीराम करुन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यामुळे राष्ट्रवादीतही उत्साहाचे वातावरण निर्माण झाला आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात ताकद वाढणार आहे. त्यांचे महाविकास आघ���डीतील नेत्यांकडून स्वागत केले जात आहे. कर्जत\nआमदार रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर म्हणाले, वाढीव वीजबिलाची शहानिशा करण्याची गरज\nसोलापूर : वाढीव वीज बिलाची शहानिशा करण्याची गरज आहे. वाढीव आलेले वीज बिल कमी करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष जेवढा वापर झाला तेवढेच बिल द्यावे, यासाठी सरसकट धोरण ठरवता येईल का, याचा अभ्यास राज्य सरकारने करावा असे मला वाटते. कोरोना काळात विजेचा अतिरिक्त वापर झाला असेल पण तो तीन ते चार पट नक्कीच\nआदिनाथ साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा मार्ग मोकळा; 16 ऑक्टोबरला कारखान्यावर शिखर बॅंकेची जप्ती\nकरमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाचे अधिकार 15 ऑक्टोबर रोजी संपुष्टात येऊन ता. 16 ऑक्टोबर रोजी राज्य सहकारी बॅंक कारखान्याचा ताबा घेणार आहे. त्यानंतर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय शिखर बॅंक घेणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे कर्जत-जामखेडचे आमदार\n\"सर्व मॅनेज करूनच दिला जातोय \"बारामती ऍग्रो'साठी \"आदिनाथ'चा बळी \nकरमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शासनाने 8 सप्टेंबर 2020 रोजी शासन आदेश काढून अडचणीतील सहकारी साखर कारखाने 5 ते 15 वर्षांस\nशरद पवार यांच्या खांद्यावरुन उतारा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे समजेल; आमदार रोहित पवारांवर पडळकरांची टीका\nकर्जत (अहमदनगर) : कर्जत- जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील, देशातील नेत्यांना सल्ले देण्यापेक्षा आपल्या मतदारसंघातील रस्ते दुरुस्त करावेत. शरद पवार यांच्या खांद्यावर बसून ते स्वतःची उंची मोजतात.\nरोहित पवारांच्या बारामती ऍग्रोच्या ताब्यात करमाळ्याचा \"आदिनाथ' 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय\nकरमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोला 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याचा निर्णय झाला आहे. आदिनाथ कारखान्यावरील राज्य मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कर्ज असल्याने या ब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/12/A-seven-year-old-boy-was-killed-in-a-tractor-collision.html", "date_download": "2021-06-21T06:47:22Z", "digest": "sha1:QLASBRFH6SJ7TOEDMZCRADDXJK4XBINR", "length": 8807, "nlines": 92, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "ट्रॅक्टरच्या धडकेत सात वर्षांचा मुलगा ठार - Maharashtra24", "raw_content": "\nसोमवार, ७ डिसेंबर, २०२०\nHome यवतमाळ विदर्भ ट्रॅक्टरच्या धडकेत सात वर्षांचा मुलगा ठार\nट्रॅक्टरच्या धडकेत सात वर्षांचा मुलगा ठार\nTeamM24 डिसेंबर ०७, २०२० ,यवतमाळ ,विदर्भ\nदारव्हा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या महागाव कसबा येथे दि.७ डिसेंबर ला सकाळी दरम्यान रस्त्यावरून जात असताना एका सात वर्षाच्या मुलाला ट्रॅक्टरने धडक दिल्याने यात त्या मुलाचा मृत्यू झाला.\nयश परमेश्वर नांदे वय ७ वर्षे असे ट्रॅक्टरच्या धडकेत ठार झालेल्या मुलांचे नाव आहे.दरम्यान या घटनेची फिर्याद चेनत सुखदेव पारधी यांनी पोलिसात दिल्याने ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.मृतकची आई नामे पुजा परमेश्वर नांदे हि दिवाळीला पुण्यावरून माहेरी पावणपणा आली होती.\nसोमवारी साडे दहा वाजता दरम्यान मृतक हा चेतन पारधी याला नास्ता करण्यासाठी बोलविण्याठी मेन रस्त्याने जात असताना विरूद्ध दिशेने येणारा ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.२९ ए.सी.३०२३ च्या चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून सात वर्षाच्या मृतक यश ला जोरदार धडक दिल्याने यात तो गंभीर जखमी झाला.त्याच अवस्थेत मृतक यश ला आर्णी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.मात्र त्याला डाॅक्टरांनी मृत्यू घोषीत केले.\nBy TeamM24 येथे डिसेंबर ०७, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-daredevil-couple-clinging-on-to-2769-foot-peak-of-brazil-to-feel-alive-5035071-PHO.html", "date_download": "2021-06-21T08:29:24Z", "digest": "sha1:E23XU7TLJPF5HLKHI3WCGKDDHV4BD7QV", "length": 4578, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "daredevil couple clinging on to 2769 foot peak of brazil to feel alive | 2 हजार 769 फुट उंच पर्वत कडा, जोडप्याने केले जीवघेणे स्टंट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n2 हजार 769 फुट उंच पर्वत कडा, जोडप्याने केले जीवघेणे स्टंट\nलिओनार्दो आपल्या प्रेमिका व्हिक्टोरियाबरोबर जीवघेणे स्टंट करतानाचे दृश्य.\nरिओ डी जेनेरिओ - साहसप्रिय जोडप्याचे कर्तबगारी पाहुन तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. तुम्हाला दिसत असलेले छायाचित्र हे ब्राझीलच्या रिओ डी जेनेरिओतील तिजूका जंगलातील 2 हजार 769 फुट उंच पेड्रा डी गावेया पर्वतावरुन घेतले आहे. 23 वर्षीय लिओनार्दो एडसन पेस्त्रा आणि त्यांची 18 वर्षांची प्रेमिका व्हिक्टोरिया मेडेइरोस नादेरने आपला जीव धोक्यात टाकून वेगवेगळी कर्तबगारी केल्या आहे. छायाचित्रात ते पर्वताच्या कडेला लटकून झोका आणि वेगवेगळे कसरती करताना दिसत आहे. त्यांनी स्टंट करताना वेगवेगळ्या पोझ देऊन आपले सेल्फीही काढले आहे.\nलिओनार्दो म्हणतो, की मला असे जीवघेणे स्टंट करणे खूप आवडते. लोकांना भले ते भयानक आणि क्रेझी वाटेल. परंतु मला खूप ताजेतावाने वाटते. आता माझी प्रेमिकाही अशी भयावह स्टंट करतो. त्यामुळे आखणी मजा येते.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, या साहसी जोडप्याचे आश्चर्यचकित करणारी कसरतींचे छायाचित्रे...\nमहागड्या कातडींसाठी जिवंत मगरींच्या कत्तली, पेटाचा खुलासा\nकुंभपर्व: भगवान शिवशंकराला सर्वाधिक प्रिय असताे जलाभिषेक\nएक वेगळी सौंदर्य स्पर्धा, 18 स्पर्धकांचा असतो समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-mahayuti-seat-sharing-for-upcoming-assembly-election-preparation-4702465-NOR.html", "date_download": "2021-06-21T07:11:21Z", "digest": "sha1:4XRY5752VQKL2UGFIRA2UJWQRTGGPGGH", "length": 8422, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "mahayuti seat sharing for upcoming assembly election preparation | युतीसाठी घटकपक्ष ठरताहेत गळ्यातील \\'लोढणे\\', 25 ते 27 जागा देण्याचे संकेत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयुतीसाठी घटकपक्ष ठरताहेत गळ्यातील \\'लोढणे\\', 25 ते 27 जागा देण्याचे संकेत\nमुंबई- काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या 15 वर्षाच्या सत्तेला जनता कंटाळली असून, महायुती सत्तेवर येईल असे सर्वत्रच बोलले जात आहे. मात्र, महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना व भाजपला आपले इतर मित्रपक्ष हे गळयातील लोढणे वाटू लागले आहेत. महायुतीतील घटकपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय व शिवसंग्राम या पक्षांनी सुमारे 100 पेक्षा जास्त जागांची मागणी केल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे.\nलोकसभा निवडणुकीत हे पक्ष महायुतीसोबत होते. मोदी लाटेसह राज्यात सामाजिक समीकरण जुळवत महायुतीने 48 पैकी 42 जागा जिंकल्या. त्यामुळे आता अशा स्थितीत या घटक मित्रपक्षांना सोडून देणे अडचणीचे ठरू शकते. याचबरोबर काँग्रेस व राष्ट्रवादीने चौथ्यांदा सत्ता आणायचीच असा चंग बांधला आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता यातून मार्ग कसा काढता येईल यासाठी भाजप-सेनेचे नेते बैठका घेऊ लागले आहेत. त्यानुसार या चार घटक पक्षांना किमान 25-27 जागा सोडण्याचा विचार सुरु आहे. या छोट्या पक्षांना जागा देण्याबाबत युतीतील नेत्यांना अडचण नाही मात्र त्यांची जिंकण्याची क्षमता किती या निकषावरून खल सुरु आहे.\nखासदार राजू शेट्टी यांनी आपल्या संघटनेला किमान 35-40 जागा मिळाव्यात असे म्हटले आहे. महादेव जानकर व आठवले यांनीही आपापल्या पक्षांना किमान 20 जागा मिळाव्यात असे म्हटले आहे. शिवसंग्रामने आकडा सांगितला नसला तरी त्यांची 6-7 जागांवर लढण्याची तयारी सुरु आहे. मात्र, या घटक पक्षांची संबंधित मतदारसंघात ताकद असल्याचे भाजप-सेना नेत्यांना मान्य आहे मात्र निवडून येण्याची शक्यता किती आहे यावर त्यांचा भर आहे. आम्ही तुमची ताकद नाकारत नाही पण महायुतीतील जागावाटप जिंकण्याच्या निकषावरूनच ठरविले जावे असे युतीतील नेत्यांचे म्हणणे आहे. याबाबत घटकपक्षांकडून कोणतेही टोकाची प्रतिक्रिया आले���ी नाही. मात्र, जागावाटपासोबतच सत्तेत वाटा मिळावा व सन्मानाने वागवले पाहिजे अशी अपेक्षा आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युती या घटकपक्षांना 25 ते 27 जागा सोडू शकते. या जागांसुद्धा त्यांना 'जिंकण्याचा निकष' पाहता जास्त वाटत आहेत. पण आपण काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभूत करण्यासाठी एकत्र आलो आहोत याची जाणीव भाजप-सेनेसह घटकपक्षांना असल्याने फार ताणले जाईल असे वाटत नाही. अशा परिस्थितीत आठवलेंच्या पक्षाला 10-11, शेटटींच्या पक्षाला 8-9, जानकरांना 6-7 व शिवसंग्राम 2-3 जागा सोडण्याचा विचार युतीतील नेत्यांमध्ये आहे. 2009 साली शिवसेनेने 171 जागा तर भाजपने 117 जागा लढविल्या होत्या. नव्या सूत्रांनुसार, शिवसेनेच्या 20 च्या आसपास तर, भाजपच्या 7 जागा कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महायुतीचे जागा वाटपाचा नवा फॉर्म्यूला तयार होऊ शकतो. त्यानुसार शिवसेना 151, भाजप 110 व उर्वरित जागा इतर घटक पक्षांना सोडल्या जातील. मात्र, घटकपक्षांना याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही. तसेच घटकपक्षांची जागा वाटपाबाबत अंतिम भूमिका काय आहे यावरून पुढील रणनिती वापरण्याचे युतीने ठरविले आहे.\nपुढे आणखी वाचा, महायुतीतील जागावाटपाच्या त्रांगड्याबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AKO-vidarbha-yatri-movement-demand-to-special-some-railway-issue-at-akola-4565646-NOR.html", "date_download": "2021-06-21T08:08:56Z", "digest": "sha1:XJM7DAZX33AVJPIN2RQDIIHRW64HORYJ", "length": 4287, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "vidarbha yatri movement demand to special some railway issue at akola | विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची मागणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविशेष रेल्वे गाड्या चालवण्याची मागणी\nअकोला-उन्हाळ्याच्या सुट्या तसेच विवाह समारंभाची तिथी दाट असल्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष गाड्या चालवण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन विदर्भ यात्री संघाद्वारे दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकार्यांना देण्यात आले.\nलग्न समारंभ व उन्हाळ्याच्या सुट्या असल्यामुळे प्रवाशांची गर्दी उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा रेल्वे प्रशासनाने हैदराबाद ते मुंबई सेंट्रल व्हाया नांदेड ते लखनऊ, नांदेड ते हरिद्वार, नांदेड ते वाराणसी, नांदेड ते ओखा, नांदेड ते मुंबई सेंटर, सिकंदराबाद ते जयपूर, व्हाया पूर्णा अकोला तसेच अकोला ते कोलम, अकोला ते रामेश्वरम, ���शवंतपूर ते इंदूर आदी गाड्या चालवाव्यात, या आशयाचे निवेदन विदर्भ यात्री संघाच्या वतीने दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक प्रदीप कुमार श्रीवास्तव यांना देण्यात आले. या निवेदनाच्या प्रति मुख्य वाणिज्य प्रबंधक भरत भूषण, सी.पी.टी.एम. जॉन, नांदेड मंडळ रेल्वे प्रबंधक पी.सी.शर्मा, वरिष्ठ डी.टी.एम. मिर्शा आदींना देण्यात आले. निवेदन देतेवेळी विदर्भ यात्री संघाचे अध्यक्ष डॉ. रवी के. आलिमचंदानी, अशोक अग्रवाल, दीप मनवानी, अँड.शरद मिर्शा, खंडेलवाल, डॉ. कुलकर्णी, डॉ. गद्रे उपस्थित होते, अशी माहिती पत्रकाद्वारे कळवण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/india-canada-competition-devis-karandak-39635", "date_download": "2021-06-21T08:29:25Z", "digest": "sha1:KK762Y3LIFJ3UAMQJRFARGFX2KC7ITPC", "length": 5190, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भारताची कॅनडाशी कॅनडामध्ये लढत", "raw_content": "\nभारताची कॅनडाशी कॅनडामध्ये लढत\nनवी दिल्ली - डेव्हिस करंडक पुरुष सांघिक टेनिस स्पर्धेच्या जागतिक गट \"प्ले-ऑफ' लढतींचा ड्रॉ जाहीर झाला आहे.\nभारतासाठी ड्रॉ खडतर ठरला आहे. भारताची कॅनडाविरुद्ध कॅनडामध्ये लढत होईल. 15 ते 17 सप्टेंबरदरम्यान या लढती होतील. स्पर्धेच्या इतिहासात दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने आले आहे. भारताने सलग चौथ्या वर्षी जागतिक गट \"प्ले-ऑफ' लढतीत प्रवेश केला, तर कॅनडाला जागतिक गटाच्या पहिल्या फेरीत ब्रिटनविरुद्ध पराभूत व्हावे लागले. कॅनडाकडे एकेरीप्रमाणेच दुहेरीतही मातब्बर खेळाडू आहेत. एकेरीत मिलॉस राओनिच सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने गेल्या वर्षी विंबल्डन उपविजेतेपद मिळविले होते. ब्रिटनविरुद्ध तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. वाचेक पोस्पीसील 119व्या क्रमांकावर आहे. याशिवाय पीटर पोलॅन्स्की 127व्या स्थानावर आहे. दुहेरीत डॅनिएल नेस्टर आहे.\nभारतीय कर्णधार महेश भूपती यांनी सांगितले, की \"ही लढत खेळताना मजा येईल. कॅनडाकडे काही प्रमुख खेळाडू आहेत. त्यांच्याविरुद्ध सर्वोच्च पातळीवर खेळण्याचे आव्हान आमच्या संघासमोर असेल.'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://churapaav.blogspot.com/2016/01/blog-post.html", "date_download": "2021-06-21T07:15:24Z", "digest": "sha1:T3GMSRHU54H5H5OT3MJRXLRKK5RV2KMQ", "length": 21290, "nlines": 127, "source_domain": "churapaav.blogspot.com", "title": "चुरापाव: एकदा निसर्गाला साद घाल", "raw_content": "\nचुरापाव ... चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ\nचुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.\nतसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...\nशुक्रवार, ८ जानेवारी, २०१६\nएकदा निसर्गाला साद घाल\nएकदा निसर्गाला साद घाल\nट्रेन्स सुटल्या सुटू देत\nफायली मिटल्या मिटू देत\nगळ्यातला टाय सैल करून श्वास घे जरा\nधावपळीतून तू थोडासा पॉज घे जरा\nउद्या येऊन हवं तर पुन्हा स्टाफशी वाद घाल\nपण आता चल एकदा निसर्गाला साद घाल\nपांढरा झालाय पाय सॉक्स मध्ये राहून\nनिवांतपणे बघ त्याला वाहत्या पाण्यात ठेवून\nरोजचं आहे काम कसला म्हणून चेंज नाही\nडोंगरदर्यात जाऊ जिकडे मोबाईलची रेंज नाही\nसारखी कॉफी पिऊन तुझी जीभ झालीय कडू\nपिठलं भाकर अन् रानमेवा, मस्त मेजवानी झाडू\nतुंबलेल्या कामांना सरळ उभी काट घाल\nआता चल एकदा निसर्गाला साद घाल\nडोंगरमाथ्यावरचा सोसाट्याचा वारा कानी तुझ्या शिरेल\nमग एवढी शिदोरी पुढे तुला वर्षभर पुरेल\nपुढल्या वर्षी सुट्टी घेऊन हमखास येशील परत\nम्हणशील इथे आल्याशिवाय आता वर्ष नाही सरत\nतीही बघ कशी कधीची घरी बसलीय झुरत\nरोजची भांडणं तिच्यासाठी वेळ नाही उरत\nतिथे गप्पा मारता मारता अलगद हातामध्ये हात घाल\nनिदान आता तरी चल एकदा निसर्गाला साद घाल\nद्वारा पोस्ट केलेले प्रसाद साळुंखे येथे ८:४८ PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअ��� कराPinterest वर शेअर करा\nलेबल: कविता, निसर्ग, प्रेम, मोकळ श्वास, सुट्टी\nAishwarya Kokatay २६ ऑगस्ट, २०१६ रोजी ५:०२ AM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया ब्लॉगवरील सर्व लिखाण, छायाचित्रे कॉपीराईट प्रोटेक्टेड आहे, इतरत्र कुठेही प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nमी प्रसाद साळुंखे, मी एक साधा कारकून आहे. मला नवनवीन प्रयोग करायला आवडतात. मला माझी मतं मांडायला आणि मतभेदांना सामोरं जायला आवडतं. काहींच्या मते मी माठ आहे, तर काहींच्या मते मी पक्का शहाणा आहे. माझ्या मते मी मी आहे. मला पहिजे तसाच आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nनमस्कार मंडळी, रविवार ६ डिसेंबर २०१५ च्या 'मी मराठी लाइव्ह' या मुंबईहून प्रसिद्ध होणार्या वर्तमानपत्रातील 'सप्तमी' या पुरवणीतील 'ब्लॉगांश' या सदरात माझा एक लेख प्रसिद्ध झाला, आपण त्या लेखाचा नक्की आस्वाद घ्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा. २००९ पासून सुरु असलेल्या या विरंगुळ्याची, अनौपचारिक अघळपघळ लिखाणाची दखल ध्यानीमनी नसताना अचानक 'मी मराठी लाइव्ह' सारख्या नव्या दमाच्या वृत्तपत्रात घेतली गेली ते पाहून समाधान वाटलं. समाधान या गोष्टीचं की ते लिखाण आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. वरील छायाचित्रावर टिचकी देऊन आपण हा लेख वाचू शकता. धन्यवाद, प्रसाद साळुंखे\nमराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस दिवाळी अंक\nआंतरजालावर 'मराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस' च्या २०१६च्या ई-दिवाळी अंकात माझी 'माणसं आणि फटाके' ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे. या बद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपण या ई-दिवाळी अंकाचा आस्वाद घ्यावा तसेच अन्य रसिकांपर्यंत या ई-दिवाळी अंकाचा दुवा पोहोचवावात ही नम्र विनंती.\n२०२० अतिरेकी अपघात अपराध अफवा अश्रू अस्वस्थ आकाशीचे तारे आठ्या आत्महत्या आत्मा आयुष्य आरसा आव्हान आसमां इंद्रधनुष्य इच्छा इसापनिति उडती बातें उपहास एकटा जीव सदाशिव ऑफिस ओशो औकाद कर्ज कलाकुसर कलिंगड कविता कवी कसाब कळी कागद काजवा कारुण्य कोर्ट कौतुक क्लासिक खरेदी गच्ची गणपति गणू गम्माडीगंमत गिरणी गिरणी कामगार गुजराथी गोळी चंद्र चक्रीवादळ चाँद चाळ चिटोरं चित्र चोरपांड्या छप्पर जिंदा जॉनी जॉनी झुळूक ट्रॅक ट्रेक ट्रेन ठाकरे डायरी तळं ती ती सध्या काय करते थेंब दखल दत्ता सामंत दान दिल दिवाळी दुर्गेश्र्वर देश दोन धडकन नाईलाज नाटकं निखारे निर्दयी निसर्ग नोकरी नोट पमा-दुमा पक्ष पाऊस पावसाळा पिक्चर पेन पैसे पोलिस प्यार प्याला प्रवास प्रेत प्रेम फटाके फर्स्टक्लास फलंदाजी फुंकर फुल फुसकूल्या बघे बाक बाजारू बातमी बाप बालमानसशास्त्र बियर बेभान ब्रेक ब्लॉगांश भक्तीरस भजन भांडण भागादौड भारत भूक भ्याड मरण मरीन ड्राईव्ह मळभ माज माझिया ब्लॉगाचिये कवतिके माणसं माणुसकी माथेरान मार मास्तर मिडिया मी मराठी लाइव्ह मूठ मृत्यू मॅडम मेघ मोकळ श्वास मोबाईल म्हातारपण यश चोप्रा युद्ध रडणं रविवार राज कपूर राजकारण राजवाडा राजा राजेमास्तर राणी रात्र रॉंग नंबर रोशनि लस्ट फॉर लालबाग लाच लेख वन्यजीव वर्दी वाघ वाद वादळ वारा विंडचीटर विडंबन विनातिकीट विनोदी विश्वास पाटील विसर्जन वेडा शाई शाळा शिवसेना शिक्षण पद्धत शुभंकरोती शेजारधर्म शेजारी शेवाळ श्री. ना. पेंडसे संदिप खरे संध्याकाळ सप्तमी समज समाजसेवा समुद्र ससा ससुल्या सांसें साहित्यचोर सितारे सिनेमा सुकून सुख सुट्टी सूड सूर्य सौदा स्वघोषित कवी स्वप्न स्वप्निल स्वभाव हद्दपार हल्ला हिंदी क्षण different strokes Gary Coleman GTB guilt hit and run hobbies hope lockdown management Rain Lilly sex ti sadhya kay karate trek trekking writer's block\nमाझिया ब्लॉगाचिये कवतिके (1)\nपडघवली - गो. नी. दाण्डेकर\nप्रत्येक गावखेड्याला एक इतिहास असतो. काही अख्यायिका असतात. गावचं रक्षण करणारे राखणदार असतात. ग्रामदेवता असतेच पण इतरही देव असतात, मग तो एखाद...\nमाचीवरला बुधा - गो. नि. दांडेकर\n'माचीवरला बुधा' हे पुस्तक वाचलं आणि वाटलं आपण किती गुंतून जातो व्यवहारिक जगात. शेवटच्या श्वासापर्यंत प्लॅन्स करत राहतो नानाविध, शरीर...\nनमस्कार मंडळी, आज जरा मी आनंदी आहे, कारण रविवार तसा आरामाचा दिवस म्हणूनही आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे, आज 'मी मराठी लाइव...\nएकटा जीव सदाशिव - भाग २\nएकटं म्हणजे वैताग, कंटाळवाणं असं काही नसतं. चुकीच्या संकल्पना आहेत त्या. मी खरेदीला सुद्धा एकटा जातो. खरेदीचेही खूप किस्से...\nठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम - कविता महाजन\n'ब्र' आणि 'भिन्न' वाचून आवडलं तरी माझ्या आवडत्या लेखिकेच्या या कादंबरीच्या वाट्याला जायला एवढा वेळ का लागला हे कळलं नाही. ...\nशितू - गो. नी. दांडेकर\nशितू पुस्तक म्हणावं की प्रस्तावनेत लेखक म्हणतात तशी गो.नी.दांडेकर यांची मानसकन्या. ही एक अनोखी प्रेमकथा आहे. विसू आणि श��तू या दोघांची. यातला...\nयुगंधरा - डॉ. सुमति क्षेत्रमाडे\n'युगंधरा' कादंबरी बद्दल पहिलं मत असं झालं की हा बहुतेक 'युगंधर' कादंबरीच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न असावा. पण न...\nपोहरा - ह. मो. मराठे\nहे 'पोहरा' नावाचं पुस्तक आईने आणलं होतं कुठल्याशा पुस्तक प्रदर्शनातून अत्यल्प दरात. लेखक ह.मो. मराठे यांची आत्मकथा आहे. पहिला भाग ...\nवासूनाका - भाऊ पाध्ये\nगावी जाणं ठरतं तेव्हा दोन तीन पुस्तकं बॅगेत असतातच. या वेळी सोबत घेतलेल्या पुस्तकांमध्ये हे भाऊ पाध्येंचं 'वासूनाका' होतं. छोटंसं पु...\nराडा - भाऊ पाध्ये\nवासूनाका आवडल्यामुळे, अधाशासारखं राडा वाचलं. यातलं कथानक मस्त आहे, आणि भाऊ पाध्यांच्या लेखनशैलीच्या चरचरीत फोडणीमुळे कादंबरीची लज्जत अजून वा...\nमला लहानपणापासून ससा खूप आवडतो. पांढराशुभ्र लोकरीचा गोळा कावराबावरा, घाबराघुबरा, धसमुसळा. शाळेच्या सुरवातीला असाच तर होतो मी घाबरागुबर...\nब्लॉग संग्रहण जून (7) जुलै (2) सप्टेंबर (8) ऑक्टोबर (2) नोव्हेंबर (2) डिसेंबर (4) जानेवारी (1) फेब्रुवारी (2) मार्च (1) जून (1) जुलै (2) ऑगस्ट (2) ऑक्टोबर (1) नोव्हेंबर (1) जुलै (2) जुलै (2) सप्टेंबर (2) जानेवारी (1) फेब्रुवारी (1) मार्च (2) एप्रिल (4) सप्टेंबर (1) नोव्हेंबर (1) डिसेंबर (4) जानेवारी (1) सप्टेंबर (2) जानेवारी (2) डिसेंबर (1) सप्टेंबर (1) मे (1) जून (7) जुलै (6) डिसेंबर (2) फेब्रुवारी (1) मार्च (4) एप्रिल (1)\nदलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस\nसगळंच अवघड परि आहे सुंदर..\nइथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2017/06/", "date_download": "2021-06-21T08:03:04Z", "digest": "sha1:6YXKGIKGMI3DPOKPHHJSYVAQ3TRKEW5W", "length": 218524, "nlines": 566, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "June 2017 | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nपरदेशी पर्यटकांना लुटणारा अटकेत\nमुंबई - ‘मुंबईत तुमचे स्वागत आहे, तुम्ही आमचे अतिथी आहात, मी तुम्हाला थोडक्या पैशांमध्ये इथली प्रसिद्ध धार्मिकस्थळे दाखवतो,’ अशी मधाळ गळ घालून परदेशी पर्यटकांना लुटणाऱ्या भामटय़ाला ताडदेव पोलिसांनी दिल्लीच्या पहाडगंज परिसरातून अटक केली. अय्याज शेख असे या भामटय़ाचे नाव आहे. ताडदेव पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या तेव्हाही तो आपले सावज शोधत होता. सहावीपर्यंत शिकलेला, मोडकेतोडके इंग्रजी बोलणाऱ्या अय्याजच्या जाळयात परदेशी पर्यटक अडकतातच कसे, याबाबत मात्र ताडदेव पोलीस आश्चर्य व्यक्त करतात. चौकशीत त्याने मुंबई, नवी मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे अशा प्रकारे अनेक गुन्हे केले आहेत. तूर्तास मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने अशाच प्रकारे गुन्हा केल्याची माहिती समोर आली आहे. जोसेफ हेन्री वॉकर हा २२ वर्षांचा तरुण १२ जूनला इंग्लंडहून भारत पर्यटनासाठी मुंबईत आला. नाना चौकातल्या कृष्णा पॅलेस हॉटेलमध्ये तो वास्तव्य करत होता. १४ जूनला तो मुंबई फिरण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडला. फोर्ट परिसरातील एका एटीएममधून पैसे काढून बाहेर पडणार तोच त्याला अय्याजने गाठले. जोसेफ अय्याजच्या आमिषाला बळी पडला आणि त्याच्यासोबत महालक्ष्मी मंदिरासह अन्य धार्मिक स्थळे फिरण्यास तयार झाला. महालक्ष्मीच्या हिरापन्ना सेंटरसमोरील कॅफे कॉफी डे येथे दोघे कॉफी पिण्यासाठी गेले. तेव्हा अय्याजने जोसेफच्या कॉफीत गुंगी आणणारी गोळी मिसळली. अवघ्या काही मिनिटांमध्ये जोसेफ तिथेच बेशुद्ध पडला. संधी साधून अय्याजने जोसेफकडील २१ हजारांची रोकड, सुमारे शंभर युरो आणि जोसेफची डेबिट क्रेडिट कार्ड घेऊन पोबारा केला. जोसेफला शुद्ध आली, तेव्हा तो जसलोक रुग्णालयात होता आणि ताडदेव पोलीस नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी गोळा झाले होते. पुढल्या काही कालावधीत आपल्या कार्डावरून सुमारे दहा हजार रुपयांची खरेदी घडल्याचे झाल्याचे जोसेफच्या लक्षात आले. जोसेफच्या तक्रारीवरून ताडदेव पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक संजय सुर्वे, साहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे, उपनिरीक्षक सुनील पवार आणि पथकाने जोसेफच्या कार्डावरून ज्या दुकानात खरेदी झाली होती ते गाठले. तेथील सीसीटीव्हीवरून अय्याजचे चित्रण मिळवले. पुढे त्याची ओळख पटवून तांत्रिक तपासातून तो नेमका कुठे आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. अय्याज दिल्लीत असल्याची माहिती मिळताच त्याला तेथून अटक केली\nपवई तलाव ओव्हर फ्लो\nमुंबई - शहरासह उपनगरात पावसाचा तडाखा सुरूच आहे. गुरुवारची दुपार वगळता सकाळसह सायंकाळी आणि रात्री पावसाने लावलेल्या हजेरीने मुंबईकरांची तारांबळ उडाल्याचे चित्र होते. पावसाची बरसात सातत्याने सुरू असतानाच गुरुवारी पहाटे १ वाजता पवई तलाव ओव्हर फ्लो झाला. पवई परिसरात आतापर्यंत ८०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पवई तलावाचे ��ाणी पिण्यासाठी वापरले जात नाही. मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा मारा सुरू राहिल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत होत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. शहरात ४९.८९, पूर्व उपनगरात ६९.८६ आणि पश्चिम उपनगरात ५३.८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारसह शनिवारी मुंबईत जोरदार पाऊस बरसेल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. दुसरीकडे पावसामुळे होणारी पडझड सुरूच आहे. शहरात १, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ४ ठिकाणी बांधकामाचा भाग पडल्याच्या घटना घडल्या. शहरात ७, पूर्व उपनगरात ४ आणि पश्चिम उपनगरात २ अशा एकूण १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात १८, पूर्व उपनगरात २४ आणि पश्चिम उपनगरात ३८ अशा एकूण ८० ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.\nराज्य विमा कामगार रुग्णालयाचा संप अखेर मिटला\nमुंबई - अंधेरी पूर्व एमआयडीसी सीप्झ येथील राज्य विमा निगम कामगार रुग्णालयात गेले दहा दिवस सुरू असलेला संप गुरुवारी सायंकाळी अखेर मिटला. येथील वैद्यकीय अधीक्षक आभा जैन आणि ईएसआयएस नर्सेस असोसिएशन यांच्यामध्ये दुपारी ४ वाजता सुरू झालेली बैठक सकारात्मक चर्चेअंती सायंकाळी ७ वाजता संपली. येथील युनियनचे उपाध्यक्ष कैलास धायल यांची युनियनला विश्वासात न घेता औरंगाबाद येथे बदली केल्यामुळे युनियनने संपाचे हत्यार दहा दिवसांपूर्वी उपसले होते. येथील १३० नर्सेस संपावर गेल्यामुळे राज्याच्या विविध औद्योगिक आस्थापनातून येथे दाखल होत असलेल्या रुग्णांचे हाल झाले होते. गुरुवारच्या बैठकीत यापुढे येथील कर्मचारी वर्गाची बदली करण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यात येईल. तसेच जे कर्मचारी ईएसआयएसच्या राज्यातील दुसऱ्या आस्थापनात स्वखुशीने जाण्यास तयार असतील; त्यांना बदलीत प्राधान्य देण्यात येईल. कैलास धायल यांच्या बदलीबाबतीत त्यांना फक्त दोन महिन्यांकरिता औरंगाबाद येथे पाठवण्यात येईल, असे व्यवस्थापनाने लेखी दिले आहे.\n८३ शौचालयांचे एकाच दिवशी लोकार्पण प्रतिक्रिया ८३ शौचालयांचे एकाच दिवशी लोकार्पण\nमुंबई - मुंबई शहराला हागणदारीमुक्त करण्यासाठी वेगवेगळय़ा उपाययोजना राबवणाऱ्या पालिकेतर्फे शुक्रवारी एकाच दिवसांत तब्बल ८३ शौचालयांचे लोकार्पण करण्���ात येणार आहे. वडाळा, दादर, गोरेगाव, कुलाबा, देवनार या भागांसह शहरातील अन्य ठिकाणी उभारण्यात आलेल्या या शौचालयांमध्ये एकूण १२१५ शौचकुपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शहरात आजमितीला ३५ हजार शौचकुपे आहेत. परंतु, त्यावर अवलंबून असलेले नागरिक पाहता ही संख्या दुप्पट होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुंबई शहर हागणदारीमुक्त असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी, अनेक भागांत आजही उघडय़ावर प्रातर्विधी सुरूच आहेत. डिसेंबरमध्ये पालिकेने ११८ ठिकाणी २ हजार ९३९ शौचकुपांची व्यवस्था केली होती. मात्र तरीही उघडय़ावर शौच करण्याचे प्रकार कमी न झाल्याने पालिकेने आता आणखी ८३ ठिकाणी शौचालयांची व्यवस्था केली आहे. यात सामुदायिक, सशुल्क तसेच फिरत्या शौचालयांचा समावेश आहे. या सर्व शौचालयांमध्ये वीज व पाणी पुरवठा सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. यातील पूर्व मुक्त मार्गाजवळ व परळ परिसरात उभारलेल्या सार्वजनिक शौचालयांचे लोकार्पण आयुक्त अजोय मेहता यांच्या उपस्थितीत होत आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेने तयार केलेला माहितीपट व ध्वनिफीत यांचेही लोकार्पण याचवेळी करण्यात येणार आहे. सामुदायिक शौचालयात महिना पन्नास रुपये शुल्क व सशुल्क ठिकाणी प्रत्येक वेळी दोन रुपये शुल्क आकारले जाते, असे किरण दिघावकर यांनी सांगितले. गेल्या वर्षीपर्यंत शहरात सुमारे २ हजार सार्वजनिक शौचालये व दीड हजार सशुल्क शौचालये उपलब्ध होती. या शौचालयांमध्ये उपलब्ध असलेली साधारण ३० ते ३५ हजार शौचकूपे शहरातील तसेच रोजगारासाठी शहराबाहेरून येणाऱ्यांसाठी अत्यंत अपुरी असून ३०० हून अधिक व्यक्तींसाठी एक शौचकूप एवढे भयावह प्रमाण आहे. प्रत्येकी ५० व्यक्तींमागे एक शौचालय असणे गरजेचे आहे, असे कोरो संस्थेच्या कार्यकर्त्यां मुमताज शेख म्हणाल्या.\nवडाळा (१५९), दादर (१४०), गोरेगाव (१३५), कुलाबा (१०४), देवनार(९६)\n३१ सामुदायिक शौचालये (६५६ शौचकुपे)\n१० सशुल्क शौचालये (१६२ शौचकुपे)\n४२ फिरती शौचालये (३९७ शौचकुपे)\nमुंबई - आंदोलने... न्यायालयीन लढा... समित्यांची स्थापना... पर्यायी जागेचा शोध... शिवसेनेचा विरोध-भाजपचा पाठिंबा... या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षे सुरू असलेल्या वादानंतर अखेरीस आरे कॉलनीत मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडची वीट रचली जाणार आहे. का���शेडचे ३२८ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले असून पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात होईल.\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ या ‘मेट्रो-३’ मार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक असणारी विविध कामांची कंत्राटे यापूर्वीच देण्यात आली आहेत. दिल्लीस्थित ‘सॅम बिल्टवेल प्रा. लि.’ या कंपनीला २५ हेक्टर जागेवर शेड उभारणीचे काम देण्यात आले आहे. जागेवर भराव टाकणे, ट्रेन उभ्या करण्यासाठी ट्रॅक टाकणे, ट्रेन धुण्यासाठी यंत्रणा उभी करणे, कारशेडचे नियंत्रण करण्यासाठी इमारत उभारणे, यंत्रसामग्री ठेवण्यासाठी शेड, संरक्षक भिंत बांधणे आदी कामे पावसाळ्यानंतर हाती घेतली जाणार आहेत.\nआरे कॉलनीत मेट्रो-३ची कारशेड उभारण्यासाठी सुमारे पाच हजार झाडे तोडावी लागणार हे स्पष्ट झाल्यानंतर संघर्षाची पहिली ठिणगी पडली. त्यानंतर गेली दोन वर्षे हा संघर्ष सुरू होता.\nडॉ. गंगाधर पानतावणे यांचे जीवन समाजाला दिशादर्शक\nमनमाड - ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार प्राध्यापक डॉ. गंगाधर पानतावणे यांच्यासारख्या व्यक्तीची शताब्दी साजरी व्हावी. समाजामधील सात्विक व्यक्तींचे आयुष्य वाढणे गरजेचे आहे. कारण त्यांचे जीवन समाजाला दिशादर्शक असून त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, अस्मितादर्शकार प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण करून ८१ व्या वर्षांत पदार्पण केले. त्यांच्या एकूणच सामाजिक, वैचारिक, साहित्यिक क्षेत्रातील समर्पित आयुष्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मनमाड शहरातर्फे डॉ. पानतावणे यांचा मानपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हजारे बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, मनमाडच्या नगराध्यक्षा तथा स्वागताध्यक्ष पदमावती धात्रक, नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.भाऊसाहेब कुशारे, समिक्षक प्रा.डॉ. ऋषिकेश कांबळे, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. गंगाधर आहिरे आदी उपस्थित होते. हजारे यांनी पानतावणे यांच्या साहित्य क्षेत्रातील कामगिरीचा गौरव केला. डॉ. पानतावणे यांचे साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. आपल्या साहित्यिक वाटचालीत शुद्ध आचारविचार आणि निष्कलंक जीवन याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. पानतावणे हे आहे, असेही ते म्हणाले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनी कविता सादर करुन या कार्यक्रमात रंगत आणली. डॉ.पानतावणे यांनी समाजातील भूमिका साहित्यातून मांडली. समतेचा संदेश दिला. भारत सरकारने पदमश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा, यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.\nउद्धव ठाकरे यांची घोषणा\nनांदेड - राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करताना, सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांचा आकडा तसेच जी रक्कम जाहीर केली, त्याची संपूर्ण पडताळणी आम्ही करणार आहोत, याचा पुनरुच्चार करतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णयप्रक्रियेत शब्दांचा खेळ करणाऱ्या सरकारी बाबूंचाही येथे समाचार घेतला.फडणवीस सरकारने कर्जमाफीसंदर्भात घेतलेल्या निर्णयामागे शिवसेनेची आक्रमकता आणि या पक्षाचा आग्रह कारणीभूत असल्याचे ग्रामीण जनतेच्या मनावर बिंबवण्यासाठी ठाकरे यांचा शेतकरी संवाद सुरू आहे. ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे. ती ३० जून २०१७ अखेपर्यंत केली जावी, ही उपस्थित शेतकऱ्यांची मागणी ठाकरे यांनी उचलून धरली. त्यासाठी आमच्यासोबत राहा, असे आवाहन शेतकऱ्यांना त्यांनी केले. कर्जमाफी करण्यास शासनाला भाग पाडल्याबद्दल ठाकरे यांचा फेटा, घोंगडी व काठी देऊन या वेळी सत्कार करण्यात आला.\nसोलापुरात सत्ता मिळूनही भाजपची वाट बिकट\nसोलापूर - ‘स्मार्ट सिटी’ म्हणून संपूर्ण देशात पहिल्या दहा शहरांमध्ये समावेश झालेल्या सोलापूरच्या प्रगतीची वाट बिकट होत असतानाच चार महिन्यांपूर्वी सोलापूर महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या प्रथमच भाजपच्या हातात गेल्या तरी या पक्षाला कारभार करणेच मुळी अशक्य झाले आहे. मार्च अखेर मांडला जाणारा अर्थसंकल्प अद्यापि मांडलाच गेला नाही. त्यामुळे पालिकेचा कारभारच ठप्प झाला आहे. त्यामुळे रस्त्यावरील साधी गटार तुंबली तरी ती दुरुस्ती करायला निधी नाही. कचऱ्याची समस्याही वाढत आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळेच भाजपकडून अवघे सोलापूर शहर सध्या वेठीला धरले गेले की काय, अशी रास्त शंका उपस्थित होत आहे.काही अपवाद वगळता सुरुवातीपासून काँग्रेसच्या ताब्यात गेलेल्या महापालिकेची सूत्रे प्रथमच सोलापूरकरांनी मोठय़ा विश्वासाने भाजपच्या हाती सोपविली. सत्ता ताब्यात आल्यानंतर विशेषत: महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्यानंतर महापालिकेचा रुतलेला गाडा कसा सुरळीत होईल, अशी भाबडी आशा समस्त सोलापूरकरांनी बाळगली होती. परंतु कसचे काय, पदाधिकारी निवडीपासूनच भाजपला अंतर्गत गटबाजीचा नाट लागला. पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे संबंध अधिकच ताणत गेल्याच्या पाश्र्वभूमीवर महापालिकेचा कारभार रुळावर येणे कठीण झाले आहे. यात पक्षांतर्गत गटबाजीचे ओंगळवााणे स्वरूप विचारात घेता काँग्रेस पक्ष सत्ता चालवायला लायक होता, असा निष्कर्ष काढत भाजपच्या हाती सत्ता दिल्याबद्दल पश्चात्तापाची भावना सोलापूरकरांमध्ये हळूहळू दृढ होत चालली आहे.महापौर शोभा बनशेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विकासाचा मार्ग विनाअडथळा पार करण्याची ग्वाही दिली होती. शहरासाठी उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी योजना प्राधान्याने पूर्ण करण्यासह अवघे शहराचे रूपडे पालटवत ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा संकल्प करताना भाजपला आकाश ठेंगणे वाटत होते; परंतु काही दिवसांतच त्यांचा भ्रमनिरास झाला. स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल टाकणे तर दूरच राहिले, परंतु वार्षिक अर्थसंकल्प मांडण्याची साधी कामगिरीही भाजपला करता येत नसल्याचे दिसून येते. मार्चअखेर अर्थसंकल्प मांडण्यासाठी भाजपला तांत्रिकदृष्टय़ा अडचण होती. थोडय़ाच दिवसात अडचण दूर झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे अर्थसंकल्प मांडण्यासाठी फारशी अडचण नसताना पुन्हा त्याचा मुहूर्त लांबणीवर पडत गेला. यात प्रमुख कारण म्हणजे भाजपमध्ये प्रचंड प्रमाणात बेदिली. पक्षाचे नगरेवक दोन्ही मंत्री देशमुखांच्या गटात विभागले गेल्यामुळे एकमेकांना शह-काटशह देण्यापलीकडे महापालिकेत कारभारच होत नाही. अर्थसंकल्प मांडण्यासाठी जेव्हा पक्षाची बैठक होते, तेव्हा एका देशमुखांचे समर्थक नगरसेवक दुसऱ्या देशमुख समर्थक नगरसेवकांवर कुरघोडी करणे हे जवळपास ठरलेलेच. त्याची अनुभूती वेळोवेळी येत गेल्यामुळे अर्थसंकल्प लांबणीवर पडला आहे. त्याचा फटका शहराच्या विकासाला बसला आहे.\nमुलाचे अपहरण करून व्हॉट्सअॅपवर काढले विक्रीला\nनवी दिल्ली - सोशल मीडियाच्यामाध्यमातून अनेक चांगल्या-वाईट घटना घडत असल्याचं आपण बघतो आहे. पण गैरव्यवहारासा���ी सोशल मीडियाचा वापर किती उंचीपर्यंत होऊ शकतो याचं उदाहरण दिल्लीमध्ये बघायला मिळाले आहे. एका मुलाचे अपहरण करून त्याला जास्तीत जास्त किंमतीला विकण्यासाठी एका महिलेने त्या मुलाचा फोटो व्हॉट्सअॅपवर अपलोड करून त्याची बोली लावली. या माध्यमातून त्या मुलाला विकण्यासाठी एक लाख ऐशी हजार रूपयांची किंमतही निश्चित झाली. विशेष म्हणजे या व्हॉट्सअॅप सेलमुळेच आरोपी महिला आणि तिच्या तीन साथिदारांना पकडण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांना पकडलेल्या तिघांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.\nपोलिसांच्या माहितीनूसार, या तीन महिला लहान मुलांना दत्तक घेण्याच्या तसंच सरोगसीच्या रॅकेटमधील आहेत. या मुलाचं जामा मशिदीजवळून अपहरण करण्यात आलं होतं. तसंच त्या मुलाला जास्तीत जास्त किंमतीमध्ये विकता यावं यासाठी त्याला सहा वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी नेण्यात आलं होतं. या मुलाचा फोटो एका व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर बघितल्यानंतर त्या संदर्भातील माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पकडले जाण्याच्या भीतिने आरोपी महिलेने त्याला रघुवीर नगरमधील एका मंदिरात सोडून दिलं आणि पोलिसांना फोन करून बेवारस मुलगा दिसल्याची माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी तपास करत तीन महिला आणि एक पुरूषाला अटक केली आहे. राधा, सोनिया, सरोज आणि जान मोहम्मद अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.\nमुलगा बेपत्ता झाल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार अपहरणाची तक्रार दाखल केली होती. जामा मशिदीच्या एसएचओ अनिल कुमार यांच्या अध्यतेखाली एक टीम नेमून अपहरणकर्त्याचा शोध लावला गेला, अशी माहिती पोलीस अधिकारी मंदीप सिंह रंधावा यांनी दिली आहे.\nचौकशी दरम्यान मुलाचं अपहरण कसं केली त्याची माहिती आरोपी जान मोहम्मद याने पोलिसांना दिली आहे. 5 जून रोजी जामा मशिदजवळ गेट नंबर एक जवळून मुलाला उचलण्यात आलं होतं. त्याचे आई-वडील नमाजची तयारी करत असताना त्याचं अपहरण करून त्याला शकुरपूरमध्ये राहणाऱ्या आरोपी राधाच्या घरी नेण्यात आलं. मुलाला विकल्यानंतर त्याची चांगली किंमत दिली जाइल, असं राधाने सांगितल्यामुळे अपहरण केल्याची कबूली आरोपी जान मोहम्मद याने पोलिसांसमोर दिली आहे. राधाने त्या मुलाला काही दिवस आपल्या घरी ठेवले आणि त्यानंतर दुसरी आरोपी सोनीयाला एक लाख रूपयांमध्ये त्या मुलाला विकलं. सो���ीयाने या मुलाला सरोज नावाच्या तिसऱ्या महिलेला विकले. जास्त पैसा मिळावा या उद्देशाने सरोजने त्या मुलाचा फोटो व्हॉट्सअॅपवर शेअर केला. याच दरम्यान पोलिसांनी चौकशीसाठी केबल ऑपरेटरशी संपर्क करत त्या मुलाचा फोटो टिव्हीवर दाखविण्यात आला. भाग्यवश नावाच्या व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या व्यक्तीने मुलाचा टिव्हीवर फोटो पाहून जामा मशिद पोलीस स्टेशनशी संपर्क केला. या व्यक्तीच्या माहितीनंतर आरोपी सरोजला पकडण्यासाठी टीम नेमण्यात आली. आपण पोलिसांच्या कचाट्यात सापडणार हे लक्षात आल्यानंतर सरोजने स्वतः पोलिसांना फोन करून बेवारस मुलगा सापडल्याचे सांगितले. त्यानुसार मुलाला वाचविण्यात आलं. पोलिसांना फोन करणाऱ्या सरोजचा नंबर परत तपासण्यात आला तेव्हा तो नंबर बंद आला. पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी तो नंबर ट्रॅक केल्यानंतर सरोज पोलिसांच्या तावडीत सापडली आणि संपूर्ण घटना समोर आली. पोलिसांच्या माहितीनूसार सरोज, राधा आणि सोनिया यांची ओळख आयवीएफ क्लिनिकमध्ये झाली होती. याआधीसुद्धा या महिलांनी एका मुलाला गुडगावमध्ये विकले असल्याचा संशय पोलिसांना आहे.\nभारत-चीनने तैनात केले 3 हजार सैनिक\nसिक्कीम - सिक्कीममध्ये भारत-चीन सीमारेषेवर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले असून, तणाव निवळण्याऐवजी उलट वाढत चालला आहे. दोन्ही देशांनी 3 हजार सैनिकांची तुकडी या भागात तैनात केली आहे. सिक्कीमच्या डोकलाम भागात भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा एकत्र येऊन मिळतात. या ठिकाणी भारत आणि चीनचे सैनिक परस्पराविरुद्ध उभे ठाकले असून, मागच्या अनेक दशकात प्रथमच इथे अशा प्रकारची युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.\nलष्करप्रमुख बिपीन रावत यांनी गुरुवारी गँगटोक येथील 17 माऊंटन डिविजन आणि कालीमपाँग येथील 27 माऊंट डिविजनच्या मुख्यालयाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. भारतानेही कणखर भूमिका घेतली असून, दोन्ही देश मागे हटायला तयार नाहीयत. दोन्ही सैन्याच्या लष्करी अधिका-यांमध्ये ध्वज बैठका आणि अन्य पातळीवर झालेल्या चर्चेचा काहीही उपयोग झालेला नाही.\nआपल्या भेटीत रावत यांनी 17 डिविजनच्या तैनातीचा आढावा घेतला. या डिविजनकडे पूर्व सिक्कीमच्या संरक्षणाची जबाबदारी असून, या डिविजनच्या चार ब्रिगेडमध्ये प्रत्येकी तीन हजार जवान आहेत. चीनच्या रस्��े बांधणीवर भारताने आक्षेप घेतल्यानंतर हा तणाव निर्माण झाला आहे. सिक्कीममध्ये तीन देशांच्या सीमा मिळतात त्या ट्राय जंक्शनपर्यंत तुम्हाला रस्ता बांधू देणार नाही हे भारताने स्पष्ट केले आहे.\nमनपात आणले डुकराचे पिल्लू\nअकोला - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवकाने सभागृहात डुकराचे पिल्लू आणल्याने मोठीच खळबळ उडाली. यामुळे अकोला महापालिकेची बुधवारी झालेली सर्वसाधारण सभा विशेष गाजली.\nशहरातील स्वच्छतेच्या मुद्याकडे लक्ष वेधण्याकरिता सत्ताधारी भाजपचे नगरसेवक अजय शर्मा यांनी बुधवारच्या सर्वसाधारण सभेदरम्यान सभागृहात चक्क डुकराचे पिल्लूच आणले. शहरातील घाण-कचरा व पावसाचे दिवस बघता नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप करीत नगरसेवक अजय शर्मा यांनी सभागृहामध्ये प्रशासनाचे वाभाडे काढले. यावेळी महापौर विजय अग्रवाल व आयुक्त अजय लहाने यांच्यासोबत त्यांची वादावादीही झाली. खुद्द सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाने घातलेल्या वादाला महापौर विरोधाची किनार असली, तरी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करणारा मुद्दा असल्याचे बोलले जात आहे.\nखोळंब्यानंतर मुंबई मेट्रोची वाहतूक पूर्वपदावर\nमुंबई - तांत्रिक बिघाडानंतर आता मुंबई मेट्रोची वाहतूक पूर्वपदावर आली आहे, अशी माहिती मुंबई मेट्रोनं दिली आहे. ऐन गर्दीच्या वेळी सकाळी मुंबई मेट्रोच्या सेवेत तांत्रिक बिघाड झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती.\nया बिघाडामुळे घाटकोपर-वर्सोवा या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं होते. तर अंधेरी ते वर्सोवा ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. गाड्या पुढे जात नसल्यानं अंधेरी स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती व कार्यालय गाठण्यास उशीर होत असल्यानं प्रवाशांनी नाराजीही व्यक्त केली.\nमात्र, मुंबई मेट्रो प्रशासनानं तातडीनं बिघाड दुरुस्त करुन प्रवाशांची होणारी गैरसोय दूर केली. तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.\n७ व्या वेतन आयोगाच्या शिफारसींना केंद्राची मंजुरी\nनवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारने ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारसींअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्य���ंना मंजुरी दिली आहे. आज झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) ५० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये घरभाडे भत्ता ३० टक्के, २० टक्के आणि १० टक्के करण्याता आला आहे. केंद्र सरकारच्या या मंजुरीनंतर भत्त्यांचे सुधारित दर १ जुलैपासून लागू होतील. घरभाडे भत्ता आणि अन्य भत्ता मिळणाऱ्या जवळपास ५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.\nएअर इंडियाचे खासगीकरण पक्के\nनवी दिल्ली - तब्बल ५० हजार कोटी रुपयांचा तोटा असलेल्या एअर इंडियाचे खासगीकरण करण्यास केंद्राने बुधवारी तत्त्वत: मान्यता दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली. निति आयोगाने खासगीकरणाची शिफारस केल्यानंतर जेटली व नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी तसे संकेत दिले होते. विमान व्यवसायातील व अन्य कंपन्याही खासगीकरणाच्या प्रक्रियेत स्पर्धा करू शकतील, असे नूद करून जेटली म्हणाले की, भारतात ५00 ते ६00 तर चीनमध्ये ५ हजार विमाने आहेत. भारतात विमान वाहतुकीला मोठी संधी आहे.याआधी एअर इंडियाला ३0 हजार कोटी रुपये देण्यात आले. तरीही तिचे कर्ज व तोटा वाढत आहे. कंपनीचे २२ हजार कोटींचे कर्ज माफ झाल्यास आणि काही मालमत्ता विकल्यास एअर इंडियावरील बोजा कमी वा संपण्यास मदत होईल. सरकार तोट्याचे काय करणार एअर इंडियाचे खासगीकरण कशा प्रकारे करायचे, हे सरकारने अद्याप ठरविलेले नाही. तसेच एअर इंडियाचा सध्याचा तोटा सरकार भरून काढणार किंवा कसे, हेही निश्चित झालेले नाही. एअर इंडियावर कर्जाचा बोजा असून, त्याची पुनर्रचना करण्यासाठी बँकांशी बोलणीही सुरू आहेत. त्यामुळे ती प्रक्रियाही पूर्ण व्हावी लागेल. एअर इंडिया ही कंपनी पूर्णपणे विक्रीत काढायची की त्यात केंद्र सरकारचा काही हिस्सा ठेवायचा, हेही अद्याप नक्की झालेले नाही.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव घसरल्यामुळे आणि प्रवासी संख्येत वाढ झाल्याने फक्त २0१५-१६ मध्येच कंपनीला 105 कोटींचा नफा झाला होता. एअर इंडियाने प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण एकूण संख्येच्या 15 टक्क्यांच्या आसपास आहे.\nलवकरच येणार 200 रुपयाची नोट\nनवी दिल्ली - नोटाबंदीनंतर 500 आणि 2000 रुपयांची नोट चलनात आल्यानंतर आता केंद्र सरकार लवकरच 200 रुपयांची नोटही व्यवहारात आ��ण्याच्या तयारीत आहे. भारतीय रिझर्व्ह बँककडून 200 रुपयांच्या नोटेचं छपाईकाम सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सर्वसामान्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत आणि सुलभ होण्याच्या हेतून 200 रुपयांची नोट आणणार असल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.\nकाळा पैसा, बनावट नोट आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारनं देशात नोटाबंदी निर्णय लागू केला. या निर्णयानुसार 500 व 1000 रुपयांच्या जुन्या नोटा व्यवहारातून रद्द करण्यात आल्या. यानंतर 500 व 2000 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात आल्या होत्या. दरम्यान, मार्चमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान आरबीआयनं 200 रुपयाची नोट व्यवहारात आणण्याचा निर्णय घेतला.\nनोटाबंदीनंतर सर्वसामान्यांना चलनतुटवड्याचा सामना करावा लागला होता. पण, आता 200 रुपयाची नोट व्यवहारात आल्यानंतर मोठा दिलासा मिळेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘इकॉनॉमिक टाईम्स’ या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, काही दिवसांपूर्वी आरबीआयने 200 रुपयाची नोट छापण्याचे आदेश दिले असून यानंतर सरकारी मुद्रणालयात नोट छापण्याच्या कामाला सुरुवातदेखील झाली आहे. जुलैपर्यंत या नोटा चलनात आणण्याचे सरकारचे उद्दीष्ट होते. पण आता या नोटा चलनात आणण्यासाठी आणखी वेळ लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.\nभुकेल्या आईला IS ने दिलं स्वत:च्या मुलाचं मांस\nबगदाद - इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेच्या हिंसक आणि अमानुष कहाण्या सतत उजेडात येत असतात. पण नुकतीच पुढे आलेली एक घटना या सगळ्या क्रूरतेचा कळस ठरणारी आहे. एका महिलेला या दहशतवाद्यांनी तिच्याच चिमुकल्या मुलाचं मांस शिजवून खाऊ घातलं आणि खाऊन झाल्यावर तिला ते मांस तिच्याच मुलाचं आहे हे सत्य सांगितलं. इराकच्या एका खासदारांनी या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेची माहिती दिली.\nइराकच्या महिला खासदार विआन दाखिल कुर्दी नेत्या आहेत. ISIS च्या छळाला बळी पडलेल्या कुर्दी महिला आणि तरुणींसाठी त्या काम करतात. इजिप्तची एक वृत्तवाहिनी 'एक्स्ट्रा न्यूज' वर विआन यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भयानक घटना सांगितली. मिडल इस्ट मीडिया रिसर्च इन्स्टिट्यूनने या मुलाखतीचा अनुवाद केला. ISIS च्या तावडीतून विआन यांनी सोडवलेल्या काही महिलांच्या हृदयद्रावक कहाण्या त्यांनी या मुलाखतीत सांगितल्या. त्यात या मातेची कहाणी होती. या महिलेल्या एका तळघरात डांबून ठेवलं होतं. तीन दिवस ती उपाशी होती. त्यानंतर काही अतिरेक्यांनी तिला भात आणि मांस असं जेवण आणून दिलं. उपाशी महिलेनं लगेचच हे जेवण खाल्लं. जेव्हा तिने सगळं जेवण संपवलं तेव्हा अतिरेक्यांनी तिला सांगितलं की तुझ्या ज्या एक वर्षाच्या मुलाला आम्ही तुझ्यापासून हिरावून घेतलं होतं त्याचंच मांस तुला शिजवून दिलं होतं\nठाणे - पावसाळा सुरू होण्याआधीच स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे आढळले आहे. शहरात मंगळवारपर्यंत स्वाइन फ्लूचे १३५ रुग्ण आढळले असून त्यात ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचारांसाठी भरती होणाऱ्या रुग्णांना काही हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात इतर रुग्णांबरोबर एकत्र ठेवल्यानेच स्वाइनचा धोका वाढल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे फ्लूच्या रुग्णांसाठी वेगळा कक्ष निर्माण करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेने शहरातील खाजगी रुग्णालयांना केल्या आहेत. सर्व रुग्णालयांची गुरूवारी पाहणी होणार असून त्यासाठी दिल्लीचे पथक ठाण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.\nपुणे, मुंबईनंतर आता ठाण्यात स्वाइन फ्लूच्या रु ग्णांमध्ये वाढ होत असल्याने याची गंभीर दखल महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी आणि कोणत्या प्रकारची खबरदारी शहरातील हॉस्पिटल्सने घ्यायच्या आहेत, यासंदर्भात बुधवारी एका कार्यशाळेचे आयोजन ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात केले होते. या कार्यशाळेमध्ये शहरातील सर्व डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या पाच वर्षांत पुणे आणि मुंबईसारखी शहरे बाधित होती. मात्र, आता ठाण्यातही स्वाइनच्या रु ग्णांमध्ये वाढ होत असल्याने ही चिंतेची बाब मानली जात आहे. यासाठी ठाणे महापालिकेने अॅक्शन प्लान तयार केला असून या रोगाला कशा प्रकारे प्रतिबंध करायचा, यासाठी ठाण्यातील डॉक्टरांना महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. आर.टी. केंद्रे यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. स्वाइनच्या रु ग्णांसाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये काय उपाय करण्यात येत आहेत,याची विचारणा केल्यानंतर सर्व रु ग्णांना एकत्र एसी रूममध्ये ठेवण्यात येत असल्याची गंभीर बाब उघड झाली. त्यामुळे आता अशा सर्व रु ग्णांची पाहणी करण्यात येणार असून स्वाइनच्या रु ग्णांसाठी वेगळा कक्ष स्थापन करण्याच्या महत्त्वाच्या सूचना डॉ. केंद्रे यांनी यावेळी केल्या.\nसहायक अभियोक्त्याला लाच घेताना अटक\nनवी मुंबई - जामिनाच्या अर्जावर न्यायालयात म्हणने मांडण्यासाठी लाच मागणाऱ्या सहायक सरकारी अभियोक्त्याला अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराने यासंबंधीची तक्रार नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली असता, त्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. केदार गिरी (५८), असे कारवाई करण्यात आलेल्या सरकारी सहायक अभियोक्त्याचे नाव आहे. त्यांनी रबाळे येथील एका गुन्ह्यात अटकेत असलेल्या तरुणाच्या जामीन अर्जावर न्यायालयात म्हणने मांडण्यासाठी ४ हजार रुपयांची मागणी केली होती. जामिनाच्या अर्जावर लवकर निकाल लागावा, याकरिता कोणताही अडथळा नको असल्यास गिरी यांनी लाच मागितली होती. यामुळे अटकेत असलेल्या तरुणाच्या नातेवाइकांनी यासंबंधी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास सीबीडी येथील वाशी कोर्टात उपअधीक्षक भागवत सोनवणे, निरीक्षक धनाजी जळक यांच्या पथकाने सापळा रचला होता. या वेळी तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच घेताना केदार गिरी यांना रंगेहात अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमरिन ड्राइव्हवरील ‘सेल्फी’ तरुणीच्या जिवावर\nमुंबई - तरुणवर्गातील सेल्फीची हौस अनेकदा प्राणघातक ठरत असल्याच्या घटना उजेडात आल्यानंतरही याचे गांभीर्य तरुण-तरुणींना उमगले नसल्याचे बुधवारी आणखी एका घटनेतून समोर आले. मरिन ड्राइव्ह येथे समुद्राला भरती असताना कठडय़ावर उभी राहून सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका १७ वर्षीय तरुणीचा तोल जाऊन मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी काही काळ या परिसरातील कठडय़ावर चढण्यास मज्जाव केला होता. परंतु, तरीही समुद्राच्या भरतीचा आनंद लुटण्याचा तरुणाईचा हट्टाग्रह कायम होता.\nचुनाभट्टी येथे राहणारी प्रीती भिसे गिरगाव चौपाटी येथील भवन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. मंगळवारी दुपारी ती मैत्रिणींसोबत मरिन लाइन्सला समुद्रकिनारी फिरायला आली होती. दुपारी तीनच्या सुमारास कठडय़ावर उभी राहून सेल्फी काढत असतानाोोल जाऊन ती समुद्रात पडली. समुद्राला भरती असल्याने तिच्या मैत्रिणींना व मरिन लाइन्सला फिरण्यास आलेल्या पर्यटकांना तिला वाचविताही आले नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, जीवरक्षक व अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली. परंतु सततच्या पावसामुळे त्यात अडथळे येत होते. बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास तिचा मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागला. आजूबाजूचे भान न बाळगता सेल्फी काढण्यात गुंतून जाणे कसे जिवावर बेतू शकते याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा या घटनेने आले आहे. २०१६च्या जानेवारी महिन्यात वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्डच्या किनाऱ्यावर तरन्नुम नामक १९ वर्षीय तरुणीचा मैत्रिणीसोबत सेल्फी घेताना पाण्यात पडून मृत्यू झाला होता. या मुलीला वाचविण्याकरिता समुद्रात उडी मारणाऱ्या रमेश वाळुंज या तरुणालाही या दुर्घटनेत जीव गमवावा लागला होता. त्यानंतर पोलिसांनी सेल्फी घेणाऱ्या उत्साहींना इशारा देणारे फलक समुद्रकिनारे, टेकडय़ा, किल्ले अशा ठिकाणी लावण्यास सुरुवात केली. मात्र हे इशारे धुडकावून सेल्फीचा खुळा नाद आजही अनेकांच्या जिवावर बेतत आहे.\nभाईंदर - पहिल्याच पावसात मिरा-भाईंदर शहर जलमय झाले. तळमजल्यावर असलेली दुकाने, घरांमध्ये पाणी जाऊन घरातील वस्तू खराब झाल्या. यामुळे नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, या परिस्थितीला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यावर पालिकेने कारवाई करावी, अशी मागणी मिरा-भाईंदर शहर काँग्रेस कमिटीने केली आहे.\nपालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे पहिल्याच पावसात मिरा-भाईंदरकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. नालेसफाई तसेच नवीन नाले बांधण्यासाठी पालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला. भूमिगत नाले व एकात्मिक नाले योजनेसाठी पालिकेला सरकारडून कोट्यवधी रुपये अनुदान मिळाले; परंतु हे एकही काम व्यवस्थित झालेले नसून, निकृष्ट दर्जाचे झाले आहे. काही कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसने यानिमित्ताने केला आहे.\nनिष्काळजीपणामुळे जुळ्या मुलांचा मृत्यू\nनवी मुंबई - पालिका रुग्णालयामधील एनआयसीयू युनिट बंद असल्याने तळवलीमधील नवजात जुळ्या मुलांचा मृत्यू झाला आहे. पालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. अर्थसंकल्पात आरोग्यासाठी करोडो रुपयांची तरतूद असतानाही योग्य कामांवर खर्च केला जात नसून, निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार��ाई करण्याची मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केली आहे. नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागावर प्रत्येक वर्षी करोडो रुपये खर्च करत आहे; परंतु शहरवासीयांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. पालिका रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याने नाईलाजाने नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेचे तीव्र पडसाद बुधवारी स्थायी समितीच्या सभागृहामध्ये उमटले. तळवलीमधील एका महिलेला जुळी मुले झाली. मुलांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना एनआयसीयू युनिटमध्ये हलविणे आवश्यक होते; पण पालिकेच्या रुग्णालयातील युनिट बंद असल्याने नाईलाजाने मुलांना पीकेसी रुग्णालयात भरती करावे लागले. चार दिवसांनी मुलांचा मृत्यू झाला. सर्वसाधारणसभा व स्थायी समितीने आरोग्य विभागासाठीच्या खर्चामध्ये कधीच हात आखडता घेतलेला नाही. यानंतरही एनआयसीयू युनिट सक्षम का करण्यात येत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नामदेव भगत यांनीही आरोग्य विभागाच्या कामकाजावर आक्षेप घेतले. चौथ्या मजल्यावर डॉक्टरांमध्ये प्रचंड राजकारण सुरू आहे. एकमेकांविरोधात कटकारस्थान करण्यामध्ये अधिकारी व्यस्त असून, दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. गटबाजी सोडून नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.\nमुख्यमंत्र्यांनी मुंढेंना परत बोलवावे, महापौरांची मागणी\nपुणे - शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या बसभाडेवाढ प्रकरणी आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीला पुणे महानगर परिवहन निगमचे (पीएमपी) व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे आलेच नाहीत. त्यामुळे संतप्त महापौर मुक्ता टिळक व अन्य पदाधिकाऱ्यांनी मुंढे यांचा निषेध केला व मुख्यमंत्र्यांकडे त्यांना परत बोलावण्याची मागणी करणार आहे, असे सांगितले. शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या बसभाडेदरात अचानक वाढ केल्याबाबत तोडगा काढण्यासाठी म्हणून महापौरांनी मुंढे यांना बुधवारी बैठकीसाठी पाचारण केले होते. आयुक्त कुणाल कुमार यांनी मुंढे यांच्याशी चर्चा करून ही वेळ ठरवली होती व तसे सर्वसाधारण सभेत जाहीर केले होते. मात्र, मुंढे या बैठकीला आलेच नाहीत. त्���ांनी आपल्या दोन सहायक अधिकाऱ्यांना या बैठकीसाठी पाठविले. आपण कामकाजामुळे येऊ शकत नाही, असा निरोप पाठविला. त्यामुळे महापौर टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ हे पदाधिकारी संतप्त झाले. त्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना परत पाठवून दिले. ‘ज्यांना कसलाही अधिकारी नाही, त्यांच्याबरोबर चर्चा करणार नाही’ असे त्यांनी सांगितले. आयुक्त कुणाल कुमार यांची यामुळे धावपळ उडाली; मात्र त्यांच्याशीही मुंढे यांचा संपर्क होऊ शकला नाही. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर मात्र महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका निश्चित केली व मुंढे यांचा निषेध करण्याचे ठरले. महापौर टिळक यांनी सांगितले, की मुंढे यांचा हा हटवादीपणा आहे. सर्व पदाधिकारी ४० लाख पुणेकरांचे प्रतिनिधित्व करतात. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न त्यांनी गंभीर वाटत नसेल, तर त्यांची तपासणीच केली पाहिजे. पीएमपीमध्ये महापालिकेचे ६० टक्के भागभांडवल आहे. दर वर्षी कोट्यवधी रुपयांची मदत केली जाते. तरीही ते असे वागत असतील, तर त्यांची गरज नाही, असे मत सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांकडे भाजपानेच मुंढे यांच्या नियुक्तीची मागणी केली होती, असे लक्षात आणून दिले असता महापौरांनी ‘ते चांगले काम करतील अशी आशा होती,’ असे स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या या हटवादीपणामुळे ते कितीही चांगले काम करीत असतील तरीही त्यांचा उपयोग नाही, असे त्या म्हणाल्या. मुंढे यांना परत बोलवावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या संदर्भात लवकरच त्यांना पत्र सविस्तर पत्र लिहिणार आहे, असे टिळक यांनी सांगितले.\nपुणे - भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेतर्फे आयोजित ३४व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या उत्कर्ष गोर, संजिती सहा, वेदिका अमीन यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक पटकावले.म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील जलतरण तलावावर बुधवारपासून ही स्पर्धा सुरू झाली. ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये मुलांच्या गटात उत्कर्षने ३४.३० सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. उत्कर्ष हा दिल्ली पब्लिक स्कुलमध्ये पाचवीत शिकत असून हार्मनी क्लब येथे नरेंद्र आचरे यांच्या म��र्गदर्शनाखाली सराव करतो. मुलींच्या गटात ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये वेदीकाने ३६.४९ सेकंद वेळेसह बाजी मारली. कर्नाटकच्या समारा चाको व महाराष्ट्राच्या अपेक्षा यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवले. मुलींच्या गटात १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात संजितीने १ मिनिट ०७.७७ सेकंद वेळ देत अव्वल स्थान पटकावले. महाराष्ट्राचीच पलक धामी (१.८.८२) रौप्यपदकाची मानकरी ठरली.२०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात मुलींच्या गटात तामिळनाडूच्या शक्ती बी हिने २ मिनिटे १९.१५ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राच्या आन्या वालाने २.२०.८८ मिनिटे तर महाराष्ट्राच्याच अपेक्षा एफ हीने २.२१.५४ मिनिटांसह अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.४५० मीटर फ्रीस्टाईल रिले प्रकारात मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या संजिती सहा, अपेक्षा फर्नांडीस, पलक धामी, वेदिक अमिन या संघाने १.५९.४० सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले तर मुलांच्या गटात उत्कर्ष गोर, आरमान जेठा, विवान ठाकूर, रिषभ दास या महाराष्ट्राच्या संघा २.०९.५५ सेकंद वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. स्पर्धेचे उद्घाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वीमिंग फेडरेशन आॅफ इंडियाचे सचिव कमलेश नानावटी, महाराष्ट्र राज्य अॅमॅच्युअर अॅक्वेटिक असोसिएशनचे सचिव जुबिम अमेरिया, अध्यक्ष अभय दाढे, भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष विरेंद्र नानावटी, महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे उपस्थित होते.\nमोदींच्या 'स्वच्छ भारत'ला घरचा अहेर\nनवी दिल्ली - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात ''स्वच्छ भारत अभियान'' राबवत आहेत, मात्र दुसरीकडे त्यांच्याच कॅबिनेटमधील एक मंत्री स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासताना दिसत आहेत.\nहे मंत्री दुसरे-तिसरे कुणी नसून केंद्रीय कृषि मंत्री राधा मोहन सिंह आहेत. केंद्रीय कृषि मंत्री राधामोहन सिंह यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात ते उघड्यावर लघवी करत आहेत.\nकृषि मंत्र्यांचा हे व्हायरल होणारे फोटो त्यांच्या चिंता वाढवणा-या आहेत. दरम्यान राधामोहन सिंह यांचे हे फोटो कुठले आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र हे फोटो ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ट्विट केले जात आहेत.\nएकीकडे पंतप्रधान नरेंद्र मो���ी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा जोरदार प्रचार व प्रसार सुरू आहे. स्वतः पंतप्रधान मोदी अनेक गावं हगणदारीमुक्त झाल्यानं त्यांचे कौतुक करत आहेत. देशवासियांना स्वच्छता राखण्याबाबत प्रोत्साहन देत आहेत. देशातील प्रत्येक गावात शौचायलं बांधण्यात येत आहेत. तर दुसरीकडे राधा मोहन सिंह यांचे उघड्यावर लघवी करणारे फोटो व्हायरल झाल्यानं त्यांच्यावर चौफेर टीका तर होत आहेच, मात्र त्यांची थट्टादेखील केली जात आहे.\nनगर - राष्ट्रपतीच्या निवडणुकीत काँग्रेसने मीराकुमार यांना उमेदवारी देऊन बळीचा बकरा बनवल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. असाच बळीचा बकरा काँग्रेसने उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देऊन केला होता. निवडून येणार नाही हे माहीत असूनही मीराकुमार यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे, असे आठवले पत्रकारांशी बोलताना म्हणाले.भाजपने रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहीर करताना, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी कोविंद यांचा वारंवार ते दलित असल्याचा उल्लेख केला, याकडे लक्ष वेधले असता आठवले यांनी काँग्रेसलाच टोला लगावला. आठवले म्हणाले, हा काँग्रेसचा प्रचार आहे. इतकी वर्षे सत्तेवर राहून काँग्रेसनेच जातीयवाद रुजवला आहे. त्यातूनच वाद निर्माण होत आहेत. कोविंद यांची उमेदवारी हा भाजपचा क्रांतिकारी निर्णय आहे. भाजप हा पूर्वीचा जनसंघाचा नाही तर बहुजनांचा पक्ष झाला आहे. परंतु तरीही भाजपने वारंवार असा उल्लेख करायला नकोच होता. सध्या मराठे, जाट, पटेल, ब्राह्मण असे सारेच आरक्षण मागत आहेत, कोणाचे आरक्षण काढून ते आम्हाला द्या, असे ते म्हणत नाहीत, ही सकारात्मक बाजू आहे. मराठय़ांना १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय कोर्टात टिकेल असे आपल्याला वाटत नाही. मराठय़ांना आरक्षण द्या, यासाठी सर्वात प्रथम पाठिंबा आपणच दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडय़ामुळे ५० टक्क्यांवर आरक्षण देण्यास बंधन आले आहे, त्यामुळे संसदेने कायदा करून २५ टक्के आरक्षण वाढवावे, त्यातील ९ टक्के आरक्षण ज्या जाती आरक्षण मागत आहेत, त्यांना त्यातून द्यावे, सर्वच पक्ष त्यास पाठिंबा देतील, ज्यांचे उत्पन्न १० लाखांच्या आत आहे, त्यांनाही आर्थिक निकषावर शिक्षण व नोकऱ्यांत आरक्षण द्यावे, त्यातून कोणत्याच समाजात आरक्षणा���ा वाद राहणार नाही, असा नवाच प्रस्ताव आठवले यांनी सादर केला.\nसेनेने पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही\nशिवसेनेने पाठिंबा काढला तरी सध्या कोणत्याच आमदारांना निवडणुका नको आहेत. शिवसेनेने कर्जमाफीचे श्रेय घ्यावे, परंतु पाठिंबा काढू नये आणि जरी शिवसेनेने पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही, असे सूतोवाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ‘आमचे नेहमीच वाहतात ऐक्याचे वारे, पण येतात ऐक्याचे वारे, राहतात फक्त नारे’ अशी कविता मंत्री आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्याच्या प्रश्नावर सादर केली.\nरेशनिंग अधिकाऱ्याची कार्यालयातच आत्महत्या\nठाणे - येथील रेशनिंग विभागाचे सहाय्यक नियंत्रक प्रकाश सीताराम परदेशी (५६) यांनी बुधवारी सकाळी कार्यालयातच आपल्या केबीनमध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने रेशनिंग विभागात खळबळ उडाली असून परदेशी यांनी चाकूने हाताची नसही कापून घेण्याचा प्रयत्न केला होता. आत्महत्येपूर्वी परदेशी यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यावरून प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली\nआहे. परदेशी कांदिवलीत चारकोप येथील दीप गुंजन सोसायटीत राहत होते. पहिली पत्नी त्यांच्यापासून वेगळी राहत असून त्यांचा एक मुलगा पायलट आहे, तर दुसरा इंजिनीअर आहे. मंगळवारी कामावर न आलेले परदेशी बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास तीन पेट्रोल पंप परिसरातील कार्यालयात हजर झाले. त्यांनी कुणीही मला डिस्टर्ब करू नका असे कर्मचाऱ्यांना बजावले होते. मात्र बराच वेळ त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने तसेच केबिन आतून बंद असल्याने कर्मचाऱ्यांनी केबिनच्या एका बाजूने आत पाहिल्यानंतर परदेशी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. कर्मचाऱ्यांनी तातडीने केबिन उघडली आणि नौपाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी परदेशींचा मृतदेह ताब्यात घेत सिव्हिल रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nसिनेट निवडणुकांचे राजकारण तापले\nमुंबई - सिनेट निवडणुकांच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी राजकारण तापू लागले आहे. पदवीधर मतदारांच्या नोंदणीसाठी जाणीवपूर्वक अपुरा कालावधी देण्यात आला आहे. अखि�� भारतीय विद्यार्थी परिषदेला मदत करण्याच्या उद्देशाने घाईगडबडीत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केला आहे. मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांची भेट घेत निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे राबविण्याची मागणी केली. निवडणुकीतील मतदार नोंदणीसाठी अवघा एक महिनाचा कालावधी देण्यात आला असून हा अवधी वाढवून देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. यावर, ही सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागासमोर मांडण्याचे आश्वासन कुलगुरुंनी दिल्याची माहिती मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थीचे अध्यक्ष अमोल मातेले यांनी दिली.महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १ मार्च २०१७ रोजी संमत झाला. मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी २७ मे २०१७ चा दिवस उजाडावा लागला. त्यानंतर १ जून ते ३० जून दरम्यान विद्यापीठातील सिनेट निवडणुकांसाठी मतदार नोंदणीचा कालावधी देण्यात आला. या निवडणुका २०१५ साली होणे अपेक्षित होते मात्र नव्या विद्यापीठ कायदा येणार असल्याने त्यांना दोन वर्ष विलंब झाला.\nविद्यापीठ निवडणुकांच्या मतदार नोंदणीसाठी दिलेला अवधी अपुरा असून ही मुदत एक महिन्यांनी वाढविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. मुंबई विद्यापीठाने मतदार नोंदणीबाबत कोणतीच जागरुकता मोहिम राबविली नाही.मुंबई विद्यापीठाचे पदवीधर या निवडणुकीत सहभागी होवू शकतात. मात्र त्यासाठी आॅनलाईन प्रक्रियेने सिनेटचे फॉर्म भरायचे आहेत. त्याची एक प्रत मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये जमा करण्याची अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर व ठाणे जिल्ह्यातील पदवीधर अप्रत्यक्षपणे निवडणूक प्रक्रियेबाहेर फेकले गेले आहेत. भाजपा सरकारने अभाविपला मदत करण्याच्या हेतून हा डाव रचल्याचा आरोपही मातेले यांनी केला.\nसराईत घरफोडी करणारा जेरबंद\nमुंबई - कर्नाटक राज्यातून केवळ घरफोडी करण्यासाठी धारावीत येणाऱ्या एका सराईत आरोपीला धारावी पोलिसांनी घरफोडी करताना रंगेहाथ अटक केली. रियाज शेख (३६) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर मुंबईसह अनेक ठिकाणी घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती धारावी पोलिसांनी दिली. मूळचा कर्नाटक येथील तुमसर गावातील हा आरो��ी गेल्या अनेक वर्षांपासून घरफोडी करत आहे. कर्नाटकमध्ये काही वर्षे घरफोडी केल्यानंतर तेथील पोलीस त्याच्या मागावर होते. त्यामुळे त्याने वर्षभरापासून मुंबईत घरफोडी करायला सुरुवात केली होती. घरफोडी केल्यानंतर पुन्हा हा आरोपी त्याच्या मूळ गावी परतत होता. अशाच प्रकारे दोन दिवसांपूर्वी हा आरोपी धारावी परिसरातील संत रोहिदास मार्गावरील संतोष वाइन्स शॉपजवळ उभा होता. याच वेळी धारावी पोलीस ठाण्याचे काही अधिकारी या परिसरात रात्री गस्त घालत होते. त्यांना या आरोपीबाबत संशय वाटल्याने त्यांनी त्याला थांबवले. मात्र पोलिसांना पाहताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करून या आरोपीला ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्याच्याजवळ २५ हजारांची रोकड व दारूच्या अनेक बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. वर्षभरापूर्वीदेखील त्यानेच वाइन शॉपमध्ये चोरी करत एक लाखाची रोकड लंपास केली होती.\nमुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत\nमुंबई - तांत्रिक कारणामुळं मुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली आहे. घाटकोपर-वर्सोवा या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो गाड्या सध्या केवळ अंधेरीपर्यंतच धावत आहेत. अंधेरी ते वर्सोवा ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. गाड्या पुढं जात नसल्यानं अंधेरी स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.\nमध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या घाटकोपर-वर्सोवा मेट्रोमुळं मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सुखद केला आहे. त्यामुळं अल्पावधीतच मेट्रो प्रवासाला लोकांनी पसंती दिली आहे. दिवसभरात लाखो प्रवासी मेट्रोनं प्रवास करतात. सकाळच्या वेळेस तर मेट्रोमध्ये मुंबईतील लोकलइतकीच गर्दी असते. अशा महत्त्वाच्या वेळीच तांत्रिक बिघाड झाल्यामुळं कार्यालयं गाठण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली आहे. अंधेरी ते वर्सोवा दरम्यानची वाहतूक ठप्प झाल्याचा परिणाम घाटकोपर-अंधेरी सेवेवरही झाला आहे. या स्थानकांदरम्यानची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिरानं सुरू आहे.\nसहा वर्षांत एकाच मार्गाचे तीन वेळा भूमिपूजन\nरत्नागिरी - कोकणवासीयांच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळय़ाचा विषय असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण या पावसाळय़ानंतर फास्ट ट्रॅकवर जाईल, अ���े गुलाबी चित्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या आठवडय़ात झालेल्या जाहीर कार्यक्रमात रंगवले असले तरी या कामामध्ये सध्या असलेले स्पीडब्रेकर लक्षात घेता चौपदरीकरणाचे राजकारणच जास्त केले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ येथे या चौपदरीकरणाच्या सिंधुदुर्ग जिल्हय़ातील कामाचा भूमिपूजन समारंभ गेल्या आठवडय़ात थाटात पार पडला. गडकरी यांच्यासह रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि राज्याच्या सत्तेमध्ये राहूनही प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका नेटाने बजावणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अशा सध्याच्या राजकारणातील स्टार मंडळी या प्रसंगी उपस्थित होती. या कामाच्या रत्नागिरी विभागाचा शुभारंभ गेल्या वर्षी २९ जानेवारी रोजी रत्नागिरीजवळ हातखंबा येथे पार पडला. त्या वेळी प्रभू आणि गीते वगळता उरलेली नेतेमंडळी उपस्थित होती. त्यापूर्वी ऑगस्ट २०१५मध्ये या चौपदरीकरणाच्या कामातील पुलांच्या कामाचा स्वतंत्र शुभारंभ कार्यक्रम गडकरी यांच्याच प्रमुख उपस्थितीत झाला होता आणि त्याही आधी २०११ मध्ये केंद्रात व राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना रायगड जिल्हय़ातील या कामाचा शुभारंभ तत्कालीन केंद्रीय व राज्य पातळीवरील मंत्र्यांच्या हस्ते साजरा झाला होता.थोडक्यात, गेल्या सहा वर्षांत ३ भूमिपूजने आणि १ पुलांच्या कामाचा शुभारंभ असा कार्यक्रमांचा धडाका सर्वपक्षीय नेतेमंडळींनी लावून दिला आहे. शिवाय गेल्या वर्षीच्या पावसाळय़ात महाडच्या सावित्री नदी पूल दुर्घटनेमध्ये ३७ जणांचा बळी गेल्यानंतर १६५ दिवसांत पर्यायी पूल बांधल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा सोहळाही नुकताच पार पडला. पण दुसरीकडे कामांची गती आणि स्थिती अशी आहे की, २०१९च्या लोकसभा निवडणुका डोळय़ासमोर ठेवून डिसेंबर २०१८ पर्यंत संपूर्ण योजना मार्गी लावण्याची ग्वाही गडकरी देत असले तरी ते प्रत्यक्षात येणे म्हणजे एक चमत्कारच ठरेल. इंदापूर ते झाराप या एकूण ३६६ किलोमीटर लांबीच्या या योजनेपैकी रायगड जिल्हय़ातील काम शासन आणि ठेकेदार यांच्यातील वादात दीर्घकाळ रखडलेले आहे. रत्नागिरी जिल्हय़ात भू-संपादनाची प्रक्रियाच संथ गतीने चालू आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ातही झाराप ते पत्रादेवी हा १९ किलोमीटरचा मार्ग वगळता अजून कामाला प्रारंभही झालेला नाही. पावसाळय़ाचे चार महिने हे सर्व अडथळे दूर करण्यासाठी सत्कारणी लावले तरी नंतर फक्त एक वर्ष हातात राहणार आहे आणि रायगड व सिंधुदुर्ग जिल्हय़ातील पूर्ण झालेले काम वगळले तरी उरलेल्या सुमारे ३०० किलोमीटरचे चौपदरीकरण इतक्या कमी काळात होणे हा विक्रमच ठरेल.\n‘डोसा, फिरोजला फाशीचीच शिक्षा द्या’ सीबीआयची मागणी\nमुंबई - १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले मुस्तफा डोसा व फिरोज खान यांना याच प्रकरणी फाशी चढविण्यात आलेल्या याकुब मेमनप्रमाणे फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी सीबीआयने विशेष टाडा न्यायालयाला केली. या बॉम्बस्फोटात या दोघांची भूमिका मेमनप्रमाणे महत्त्वाची आहे, असा युक्तिवाद सीबीआयने केला.१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणी ‘केस बी’ मध्ये विशेष न्यायालयाने मुस्तफा डोसा व फिरोज खानला दोषी ठरवले आहे. साखळी बॉम्बस्फोटासाठी तयार केलेल्या चार पथकांपैकी एका पथकाचा मुस्तफा डोसा म्होरक्या असल्याचा सीबीआयचा दावा विशेष न्यायालयाने मान्य केला आहे. तसेच फिरोज खाननेही या बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. याचाच आधार घेत सीबीआयने या दोघांचीही बॉम्बस्फोटातील भूमिका याच प्रकरणी फाशी सुनावलेल्या याकूब मेमन इतकीच महत्त्वाची असल्याचा दावा विशेष न्यायालयात केला.\nश्रीमंतांच्या कर्जमाफीसाठी सुकाणू समितीचा आटापिटा, पांडुरंग फुंडकरांचा आरोप\nमुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत आठवड्यात शनिवारी राज्यात महाकर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. परंतु, त्यानंतरही काही शेतकरी संघटना व सुकाणू समितीतील सदस्य या कर्जमाफीच्या निर्णयावर अजूनही नाराज असून ही कर्जमाफी पुरेसे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सुकाणू समितीवर गंभीर आरोप केला आहे. गरीब शेतकऱ्यांसाठी लढणारी सुकाणू समिती आता श्रीमंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा व्हावा म्हणून पुन्हा आंदोलनाची भाषा करत असल्याचा आरोप केला आहे. बुलडाण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरसकट दीड लाख रूपयांची कर्जमाफी जाहीर केली होती. त्याचा फायदा ८९ लाख शेतकऱ्यांना होणार असून सुमारे ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. परंतु, सुकाणू समिती सरसकट कर्जमाफीची मागणी करत आणखी आक्रमक झाली आहे. सरकारने सरसकट कर्जमाफी न केल्यास पुन्हा नव्याने आंदोलन छेडण्याची तयारी समितीचे सदस्य डॉ. अजित नवले, आमदार बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी केली आहे.\nधुळ्यातील चौपाटीवरून गोटे विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष\nधुळे - राजकीय कुरघोडीचा केंद्रबिंदू ठरलेली बहुचर्चित पांझरा चौपाटी उठविण्यात अखेर विरोधकांची सरशी झाली. अनेक वर्षांपासून ही चौपाटी बहुतांश धुळेकरांच्या आत्मीयता आणि जिव्हाळ्याचे ठिकाण बनली होती. सरकारी व आरक्षित जागेवर ती उभारली गेल्याने खुद्द गोटे व शहरवासीयांना ती उठविली जात असतानाचे दृश्य पाहावयास लागले. धुळे शहरातील भाजपचे आमदार अनिल गोटे आणि महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी यांच्या वादात चौपाटी राजकीय बळी ठरली.या घडामोडी गोटे आणि राष्ट्रवादीतील वाद पुढील काळात आणखी तीव्र होणार असल्याच्या निदर्शक आहेत.स्व.अण्णासाहेब उत्तमराव पाटील यांच्या स्मारकासह बगीचा आणि वाहन तळासाठी येथील पांझरा नदीकाठची जागा शासनाने आरक्षित ठेवलेली आहे. आ.गोटे यांनी पांझरा नदीच्या काठावर संरक्षक भिंत बांधून प्रशस्त असा डांबरी रस्ता बनविला. रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे, पदपथ, वृक्ष लागवड, रोपांना पाणी देण्यासाठी ठिबक यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूने डेरेदार वृक्षांची लागवड करून आकारास आणलेल्या छोटेखानी बागेत विशिष्ट बनावटीच्या प्राण्यांची आकृती, सुशोभीकरण अशी विविध कामे केली. ओटय़ावर खाद्यपदार्थ व्यावसायिकांना जागा देऊन तेथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि बैठकीसाठी विशिष्ट आकाराचे टेबल आणि बाक बसवून देण्यात आले होते. या लांब आणि रुंद अशा ओटय़ावर सुरू झालेला खाद्यपदार्थाचा व्यवसाय सात-आठ वर्षांत कमालीचा वाढीस लागला. रोज सायंकाळी पाच वाजेनंतर रात्री साधारणपणे दहा वाजेपर्यंत पांझरा चौपाटीवर कुटुंबीयांसह येणाऱ्यांची मोठी वर्दळ असे. शहरवासीयांचे एक नाते तिच्याशी जोडले गेले. न्यायालय आणि प्रशासनाशी झालेल्या लढय़ात अनेकदा पांझरा चौपाटी शाबूत राहिली. पण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात तिल��� अभय मिळाले नाही. येथील सगळ्याच वस्तू हलविण्याचे आदेश झाल्याने चौपाटीचे निर्मूलन होत असल्याचे धुळेकरांना पाहावे लागले.\nसरकारने आरक्षित केलेल्या जागेवर चौपाटी बांधण्यात आली. हे वास्तव असले तरी तिचे सगळेच काम एका रात्रीतून उभे राहिलेले नाही. संरक्षक दगडी भिंत, डांबरी रस्ता आणि इतर कामांसाठी रात्रंदिवस यंत्रणा सक्रिय राहिली. एवढेच नव्हे तर, पांझरा चौपाटी आणि स्व. उत्तमराव पाटील उद्यानाचे उदघाटन, अनावरण व लोकार्पण सोहळाही झाला. या दरम्यान कोणी त्यावर आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. पांझरा चौपाटीचे नाव अल्पावधीत सर्वदूर पोहोचले आणि आ. गोटे यांच्या विरोधकांनी बहुचर्चित चौपाटीला शासन, न्यायालयीन पातळीवर ग्रहण कसे लागेल, याची खटपट सुरू केली. काहीही करून चौपाटी जमीनदोस्त करायची, यासाठी जणू स्पर्धा सुरू झाली. सरकारदरबारी चौपाटी बेकायदेशीर आहे याचे दाखले दिले गेले. प्रभावी युक्तिवाद करत चौपाटी हटाव मोहीम सुरू झाली. दुसरीकडे आ.गोटे समर्थकांसह काही शहरवासीयांनी ‘चौपाटी बचाव’चा नारा दिला. गोटे हे विरोधकांना रोखण्यासाठी प्रयत्न करत होते. पण विरोधकांना चौपाटी काढून टाकण्यात अधिक स्वारस्य असल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत अखेर चौपाटीवरील स्टॉल स्वत:हून काढून घेण्यासाठी लोकसंग्रामच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. चौपाटी हटविल्यानंतर या ठिकाणी महापालिकेने लगेचच काम हाती घेतले असेही झाले नाही. आठवडाभरात या परिसरात कचरा साठल्याचे दिसत आहे. शहरवासीयांच्या गर्दीने फुलणारी ही जागा आता मद्यपींचा अड्डा बनते की काय, अशी धास्ती व्यक्त होत आहे. दुसरीकडे बेरोजगार झालेल्या व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही उभा ठाकला आहे.\nचीनने भारतावरच केला घुसखोरीचा आरोप\nबीजिंग - सिक्कीमच्या डोका ला भागात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) जवानांनी सीमा ओलांडून घुसखोरी केल्याच्या भारताच्या म्हणण्याचा केवळ इन्कार करून न थांबता चीनने उलट भारतानेच त्यांच्या प्रदेशात बेकायदा शिरकाव केल्याचा आरोप केला असून त्याबद्दल राजनैतिक पातळीवर औपचारिक निषेधही नोंदविला आहे.सिक्कीम सीमेवर दोन्ही देशांमध्ये हद्दवादाच्या तिढ्यातून निर्माण झालेल्या तणावामुळेच आपण मानसरोवर यात्रेकरूंना कदापि नथु ला ख��ंडीतून पुढे जाऊ देणार नाही, असा इशाराही चीनने केला आहे. जूनच्या सुरुवातीस ‘पीएलए’चे सैनिक डोका ला भागात सीमा ओलांडून भारतात आले व त्यांची भारतीय सैनिकांशी धक्काबुक्कीही झाली. चिनी सैनिकांनी भारताचे दोन बंकरही नष्ट केले, असे वृत्त सूत्रांनी सोमवारी दिले होते. यावर चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारतीय सैनिकांनीच निर्धारित सीमा ओलांडून आमच्या प्रदेशात घुसखोरी केली, असा उलटा आरोप बीजिंगमध्ये केला.\nफुटीरतावादी नेता गिलानींच्या जावयासहीत 3 जण NIAच्या ताब्यात\nश्रीनगर - काश्मीरमधील कट्टर फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या जावयासहीत तीन जणांना राष्ट्रीय तपास संस्थेनं बुधवारी (28 जून) ताब्यात घेतले आहे. अयाज अकबर, अलताफ शाह आणि मेहराज उद्दीन कलवल या तिघांना राष्ट्रीय तपास संस्थेनं ताब्यात घेतले आहे.\nहे तिघंही हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते आहेत. अलताफ शाह हा गिलानी यांचा जावई आहे. या महिन्यात एनआयएनं या सर्व हुर्रियत नेत्यांच्या घरावर छापा मारला होता. या तिघांनाही बुधवारी (28 जून) नवी दिल्लीत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते.\nडहाणू किनाऱ्यावर आढळली सहा जखमी कासवे\nडहाणू - समुद्रकिनाऱ्यावरील विविध गावांमध्ये गेल्या पाच दिवसांपासून ६ जखमी कासवे आढळली. त्यामध्ये रिडले आॅलिव्ह, ग्रीन सी टर्टलचा समावेश आहे. या कासवांवर पारनाका येथील वनविभागाच्या कासव पुनर्वसन केंद्रांत उपचार सुरू आहेत. वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन या प्राणिमित्र संघटनेने डहाणू येथून एक ग्रीन सी टर्टल आणि डहाणू गाव, चिंचणी, नरपड, बोर्डी तसेच पालघर वडराई येथून प्रत्येकी एक रिडले आॅलिव्ह जातीचे जखमी कासव दाखल केल्याची माहिती संस्थापक धवल कन्सारा यांनी दिली.\nखारफुटी वाचवणाऱ्या कार्यकर्तीवर बलात्कार\nमुंबई - मुंबईच्या जमिनीला सोन्याचे भाव असल्याने मुंबईतील पाणथळ जागेवर भराव घालून, खारफुटींची कत्तल करून बांधकाम केले जाते. चारकोप येथील साईधाम नगर येथे खारफुटींची कत्तल करून नवी घरे उभारली जातात. ही जमीन अधिसूचित असतानाही या ठिकाणी खारफुटींची कत्तल होत आहे. याविरोधात मेमध्ये अवैध बांधकामावर कारवाई केल्यानंतर पुन्हा एकदा तिथे झोपड्या उभरणे सुरू झाले आहे. मात्र, या खारफुटी वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कार्यकर्तीवर झोपडपट्टी गुंडांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, त्यामुळे पर्यावरणसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संताप आणि चिंतेचे वातावरण आहे.\nअन्याय निवारण, भ्रष्टाचार निर्मूलन, पर्यावरण संरक्षण संस्था येथील खारफुटीच्या रक्षणासाठी लढत आहे. साईधाम नगर येथे सुमारे दीड हेक्टर खारफुटीच्या जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भात २४ मे, १० जून रोजी कारवाई करण्यात आली होती. शनिवारी २४ जून रोजी या कार्यकर्तीने कारवाईनंतर पुन्हा सुरू झालेल्या गाळे बांधकामाविरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर झोपडपट्टीतील गुंडांनी रविवारी दुपारी तीनच्या सुमारास तिच्या घराजवळ जाऊन तिचे फोटो काढायला सुरुवात केली. त्यांनी तिला घराबाहेर काढून सळईने मारहाण केली. या मारहाणीनंतर तिच्यावर बलात्कारही केला. या घटनेनंतर या कार्यकर्तीची तक्रार पोलिसांनी ताबडतोब नोंदवून घेतली नाही, असा आरोप अन्याय निवारण, भ्रष्टाचार निर्मूलन, पर्यावरण संरक्षण संस्थेने केला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत या कार्यकर्तीला रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी थांबवण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा नोंदवून घेतला.\nखारफुटीची कत्तल करणाऱ्यांची दडपशाही किती वाढली आहे हे लक्षात येत असून पोलिस आणि वनाधिकारीही याला पाठीशी घालत असल्याचे या संस्थेच्या राज्य अध्यक्ष अर्चना शिंदे यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात अमृता फडणवीस यांनी खारफुटी प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यानंतरही अशी घटना घडल्याने मुंबईच्या पर्यावरणासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.\nबापाणे रस्त्यासाठी आज रास्ता रोको\nवसई - गेली १९ वर्षे रखडलेल्या कामण-बापाणे रस्त्याचे काम सुुरु करावे या मागणी या परिसरातील गावकरी कामण-बापाणे रस्ता कृती समितीच्यावतीने बुधवारी रास्ता रोको करणार आहेत.कामण परिसरातील गावांसाठी या रस्त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यासाठी सिडकोच्या विकास आराखड्यात डीपी रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर १९९८ साली शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून महत्वपूर्ण रस्त्याची जागा निधीसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही मात्र त्याने त्याचे काम सुरु करण्यास दोन-तीन वर्षा���चा कालावधी लावला होता. त्यावेळी गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर जागा आलेल्या या विभागाने रस्त्याच्या परिसरातील अतिक्रमणे दूर केली. पण, रस्त्याची जागा संपादित करताना अधिकाऱ्यांनी अनेक चुका केल्याने तिच्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झालीत. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचा फार्स काही वर्षे करण्यात आला. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. उलट अतिक्रमणे वाढत गेली आणि रस्त्याचे काम १९ वर्षे झाली तरी सुरु होऊ शकलेले नाही.महापालिकेच्या विकास आराखड्यात रस्ता प्रस्तावित असून आता महापालिकेने रस्त्याचे काम करावे अशी मागणी या कृती समितीने केली आहे. ही मागणी गेल्या चार महिन्यांपासून करण्यात येत असली तरी तिच्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने शेवटी समितीला आता आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला.\nमुख्यमंत्री सडक तलासरीत वाहून गेली\nतलासरी - मुख्यमंत्री सडक योजनेतून बनविण्यात आलेली सडक तलासरीत पडलेल्या पहिल्याच पावसात वाहून गेली, दोन महिन्या पूर्वीच बनविण्यात आलेला वडवली सवणे कवाडा रस्ता तात्काळ उखडला या बाबत दैनिक लोकमत च्या दि.२१ जूनच्या अंकात मुख्यमंत्री सडक उखडली या मथळ्या खाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती, तलासरी परिसरात दोन दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसाने ही उखडलेली मुख्यमंत्री सडक पूर्णत: वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे , तसेच रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पालकमंत्री विष्णू सवरा यांनी थाटामाटात भूमिपूजन करून हा रस्ता बनविण्यात आला होता.\nवसईत ३ कोटीची सिग्नल यंत्रणा फेल\nवसई - वाहतूक पोलिसांच्या मागणीवरून वसई विरार महापालिकेने शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीन कोटी खर्च करून सोळा ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मात्र, सिग्नलजवळ वाहतूक पोलीस नसल्याने वाहनचालक नियम धुडकावत असल्याने सिग्नल यंत्रणा फेल गेली आहे. वाहतूक विभागात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे कारण पुढे केले जात असले तरी वाहतूक पोलिस बेकायदा वाहनांकडून आर्थिक मलिदा मिळवण्यात मग्न असल्याचे दिसत आहे. वसई विरार शहरात सध्या वाहनांच्या वाढत्या संख्येने वाहतूक कोंडीने डोकेदुखी वाढवली आहे. यावर उपाय म्हणून शहरात ५२ ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवावी अशी मागणी वाहतूक पोलिसांनी वसई विरार महापालिकेकडे केली होती. त्यावर सर्व्हे करून महापालिकेने सोळा ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यासाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च केले आहेत. सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत सिग्नल सुरु असतात. मात्र, सिग्नलजवळ वाहतूक पोलीस नसल्याने तिला कुणीही जुमानत नाही. सिग्नल यंत्रणा व्यवस्थितपणे चालवण्यात वाहतूक पोलीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे अवघे ५० संख्याबळ असलेल्या वाहतूक शाखेने ५२ ठिकाणी सिग्नल यंत्रणा मागताना कोणते नियोजन केले होते असा प्रश्न आता महापालिकेतील अधिकारी उपस्थित करू लागले आहेत. दुसरीकडे, नव्याने कार्यभार हाती घेतलेले पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी यावर तोडगा काढण्यासाठी काही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एकतर मनुष्यबळ वाढवावे, अशी त्यांनी वरिष्ठ पातळीवर मागणी केली आहे. त्याचवेळी नवीन महिला पोलिसांना वाहतूक विभागात पाठवून त्यांच्यावर सिग्नलची जबाबदारी सोपवण्याचा प्रयत्न पाटील करीत आहेत. दरम्यान, वसई वाहतूक शाखेकडे अवघे ५० पोलीस बळ आहे. त्यापैकी दररोज किमान दहा-बारा कर्मचारी रजा, कार्यालयीन कामे, न्यायालयीन कामे आदी कारणांमुळे कमी असतात. त्यामुळे अवघ्या तीस-पत्तीस पोलिसांवर सुमारे वीस लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील वाहतूक कोंडीचा बोजा पडला आहे.\nमीरा-भार्इंदरचे सहा स्केटिंगपटू गिनिज बुकात\nभार्इंदर - मीरा-भार्इंदरमधील सहा स्केटींगपटूंनी कर्नाटकमधील बेळगाव येथे झालेल्या जागतिक विक्रम स्पर्धेत सलग ५१ तास स्केटिंग करून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. भार्इंदर येथील राई गावात राहणारा अमन राऊत व भार्इंदर पूर्वेकडील गोल्डन नेस्टमध्ये राहणारा प्रथम ओस्तवाल हे दोघे मीरा रोड येथील आरबीके या खाजगी शाळेत आठवीत शिकतात. तर मीरा रोड येथील गोल्डन नेस्टमध्ये राहणारे कल्पेश सोनी, क्रिश मायावंशी व सावित बंगेरा हे रामरत्न विद्यामंदिर या खाजगी शाळेत अनुक्रमे पाचवी, सहावी व तिसऱ्या इयत्तेत श्कित आहेत. याच परिसरात राहणारा विजय चापवाले हा मीरा रोड येथील सरदार वल्लभभाई पटेल या शाळेत सहावीत शिकायला आहे. हे सर्व प्रशिक्षक दयानंद शेट्टी व क्षितीज सिंह यांच्याकडे प्रशिक्षण घेतात. सर्वांमध्ये अनेक तास ���लग स्केटिंगची क्षमता असल्याने प्रशिक्षकांनी त्यांना बेळगाव येथील स्केटिंगपटू ज्योती चिंदक यांच्यावतीने झालेल्या जागतिक स्पर्धेत सहभाग घेण्याचा सल्ला दिला. या विद्यार्थ्यांनी सलग ५१ तास स्केटींग केले. या जागतिक विक्रमामुळे त्यांची नोंद गिनीज बुकमध्ये झाली.\nगॅस सिलिंडरच्या ट्रकला आग\nनवी मुंबई - कोपरी सेक्टर-२६ येथील उड्डाणपुलाजवळ एलपीजी गॅस सिलिंडरने भरलेल्या एका ट्रकला सोमवारी रात्री आग लागली. ट्रकमध्ये अंदाजे ३०० सिलिंडर होते. अग्निशमन दलाने वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या आगीत ट्रकचा समोरील भाग जळून खाक झाला आहे.खोपोलीवरून शहरातील गॅस एजन्सीला, खोपोली येथून भरलेल्या सिलिंडरचा पुरवठा केला जातो. सदर ट्रक खोपोलीवरून एपीजीचे भरलेले सिलिंडर घेऊन कोपरीमार्गे वाशीकडे चालला होता. त्यादरम्यान, कोपरी उड्डाणपुलाजवळ ट्रकला अचानक आग लागली. ड्रायव्हरच्या केबिनने पेट घेतल्याने चालकाने गाडी थांबवून क्लीनरसह खाली उडी मारली. या दोघांनीही आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु आग आणखी भडकल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या पथकाने वेळीच घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली. या ट्रकमध्ये ३00 भरलेले सिलिंडर होते. आग वेळीच नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळली. विशेष म्हणजे, जवळच लोकवस्ती आहे. एखाद्या सिलिंडरने पेट घेतला असता, तर मोठा स्फोट झाला असता; परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्यापि समजले नसून, त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nप्रक्रिया केलेले १८० एमएलडी पाणी गटारात सोडण्याची नामुष्की\nनवी मुंबई - महापालिकेने शहरात अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली असून, प्रक्रिया केलेले १८० एमएलडी पाणी रोज गटारात सोडले जात आहे. पाणीविक्री करण्यात प्रशासन अपयशी ठरले असून, पालिकेचे प्रचंड नुकसान होत आहे. पाण्याचा अपव्यय व पालिकेचे नुकसान थांबविण्यासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी स्थायी समितीमध्ये केली आहे.\nनवी मुंबई महानगरपालिकेने शहरात ७ अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली आहेत. नेरुळ व वाशीमध्ये १०० एमएलडी, ऐरो��ीमध्ये ८० एमएलडी क्षमतेच्या केंद्रांचा समावेश आहे. देशात सर्वात अत्याधुनिक केंद्र उभारणारी महापालिका म्हणूनही नवी मुंबईचा नावलौकिक निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाने मलनि:सारण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये सादर करताना प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार असल्याचा दावा केला होता; पण प्रत्यक्षात पाणीविक्री करण्यात यश आलेले नाही. सद्यस्थितीमध्ये सात मलनि:सारण केद्रांमधून प्रतिदिन १८० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याऐवजी ते खाडीमध्ये सोडून दिले जात आहे. यामुळे मलनि:सारण केंद्रांच्या देखभालीवर होणारा करोडो रुपयांचा खर्च व्यर्थ जात आहे.\nशिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी गत आठवड्यात झालेल्या स्थायी समिती बैठकीत या विषयावर लक्ष वेधले. प्रक्रिया केलेले पाणी खाडीमध्ये सोडून द्यावे लागते. मलनि:सारण केंद्र उभारल्यापासून योग्य नियोजन केले असते, तर आतापर्यंत या पाण्याची विक्री होऊ शकली असती; परंतु प्रशासकीय इच्छाशक्तीअभावी अद्याप पाणीविक्री होऊ शकली नाही.\nसुषमांच्या आरोपाला मीरा कुमारांचे प्रत्युत्तर\nनवी दिल्ली - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या पक्षपातीपणाचे आरोप मीरा कुमार यांनी आज फेटाळून लावले. त्यासाठी त्यांनी स्वराज यांनी संसदेत केलेल्या एका भाषणाचा पुरावाच दिला. मीरा कुमार ह्या राष्ट्रपतिपदासाठी योग्य नसून लोकसभाध्यक्ष असताना त्यांचं वर्तन पक्षपाती होतं, असा आरोप सुषमा स्वराज यांनी केला होता. आपल्या आरोपाला आधार म्हणून सुषमा स्वराज यांनी एक व्हिडिओदेखील ट्विट केला होता. मीरा कुमार यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. लोकसभा अध्यक्ष म्हणून माझा कार्यकाळ संपल्यानंतर मला निरोप देताना तत्कालीन सदस्यांनी माझ्या कार्यशैलीचं कौतुक केलं होतं. त्यावेळी कुणीही माझ्यावर पक्षपाताचा आरोप केला नव्हता, असं मीरा कुमार यांनी निदर्शनास आणलं. काँग्रेस पक्षानं तर सुषमा स्वराज या मीरा कुमार यांचं कौतुक करत असतानाचा एक व्हिडिओच ट्विट केला आहे.\nलष्कर, हिंदू संघटना अल-कायदाचे ‘टार्गेट’\nनवी दिल्ली - ‘काश्मीरमधील आमच्या बांधवाचे रक्त ज्यांच्या हाताला लागले आहे, ते सर्व आमचे शत्रू आहेत,’ अशा शब्दात अल-कायदाने प्रसिद्धीपत्रक जाहीर करून इशारा दिला आहे. भारताचे लष्कर आणि हिंदू संघटनांच्या नेत्यांना ‘टार्गेट’ करण्याचे आमचे धोरण असेल, अशीही गरळ पत्रकांत ओकण्यात आली आहे.\nभारतीय उपखंडातील मुजाहिदीनांसाठी अल-कायदाने नियमावली जाहीर केली असून, त्यामध्ये नेमके काय करावे आणि काय करू नये, यांची यादीच देण्यात आली आहे. ‘भारतीय लष्कराचे सर्व कर्मचारी हे आमचे ‘टार्गेट’ असतील. सीमेवर तैनात असोत किंवा कार्यालयांमध्ये. कामावर असो किंवा रजेवर. लष्करातील सर्व आमचे शत्रू आहेत. जवानांपेक्षा लष्करी अधिकाऱ्यांना ठार मारण्याला आमचे प्राधान्य असेल. अधिकारी जेवढा वरिष्ठ तेवढा त्याला मारण्याचे प्राधान्य अधिक. शरियतला विरोध करणारे सर्व जण आमचे शत्रू असतील,’ अशा सांगत अल-कायदाने खुमखुमी दाखवून दिली आहे.\nनेवाळीवर वॉच ठेवणारे ड्रोन कोसळले\nकल्याण - अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी येथे झालेल्या हिंसक दंगलीनंतर या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी सोमवारपासून तैनात केलेले ड्रोन सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे २४ तासांतच कोसळले. पोलिस उपायुक्त सुनील भारद्वाज यांनी ही माहिती दिली. या दंगलीप्रकरणी पोलिसांनी शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.\nनौदलाच्या नावावर असलेल्या जमिनी मिळवण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी २२ जून रोजी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांना मारहाण करत सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यातील १३५ आरोपींची ओळख पटली असून आजपर्यंत यातील ३२ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.\nदरम्यान, या परिसरात आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके गस्त घालत असल्यामुळे मंगळवारीही तणावपूर्ण शांतता होती. धरपकड होण्याच्या भीतीने अनेक आरोपी भूमिगत झाले आहेत. या आरोपींना पकडण्यासाठी मदत व्हावी, तसेच या तणावपूर्ण परिस्थितीत पुन्हा आंदोलन होऊ नये, यासाठी या परिसरावर लक्ष ठेवण्याकरिता पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली. याच दरम्यान मुसळधार पावसाचा फटका या ड्रोनला बसला.\nदहशतवादी सल्लाउद्दीनसाठी पाकच्या उलट्या बोंबा\nइस्लामाबाद - हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सल्लाउद्दीनला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. सल्लाउद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणं चुकीचं आहे. काश्मीरच्या नागरिकांच्या हक्काविषयी बोलणाऱ्याला दहशतवादी घोषित करणं अयोग्य आहे, अशा उलट्या बोंबा पाकिस्तानने मारल्या आहेत.\nअमेरिकेच्या या कारवाई नंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे वक्तव्य केले आहे. याच वेळी पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचंही समर्थन केलं आहे. पाकिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचे आणि आत्मनिर्णयाचे समर्थन केल्याने एखाद्याला दहशतवादी घोषित करणे अयोग्य असल्याचं पाकने म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्या दरम्यानच अमेरिकेने सलाउद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाल्याचं बोललं जातयं.\nकाश्मीरप्रश्न शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यात सय्यद सलाउद्दीन अडथळा बनत आहे. तसंच त्याने भारतीय लष्कराचे स्मशान करण्याची धमकी दिली आहे. शिवाय सय्यद सलाउद्दीनची दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनने काश्मीर खोऱ्यातील अनेक दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी घेतली आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.\nरिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात\nपुणे - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या ताफ्याला पुणे येथे हायवेवर अपघात झाला. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. पुण्यात किवळेफाटा हायवे येथे रस्त्याच्या मधोमध एक तवेरा गाडी उभीर होती. सुरुवातीला रस्त्यात गाडी उभे असल्याचे आठवले यांच्या गाडीच्या चालकाला दिसले नाही. मात्र ही बाब लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीनं स्वतःची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला.\nमात्र, यावेळी आठवले यांच्या वाहनामागे असलेल्या पोलीस वाहनाची त्यांच्या गाडीला जोरदार धडक बसली. यात रामदास आठवले यांच्या वाहनाचे नुकसान झाले मात्र सुदैवानं कुणीही जखमी झालेले नाही. रामदास आठवलेदेखील सुखरूप आहेत. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा आठवले यांच्यासोबत रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर, महाराष्ट्र सचिव श्रीकांत भालेराव, पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे आणि रिपाइंचे प्रसिद्ध प्रमुख हेमंत रणपिसे व सहाय्यक खासगी सचिव प्रवीण मोरे हेदेखील होते. हे सर्वजण सुखरूप आहेत.\nपुण्यातली बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी रामदास आठवले तेथे निधाले होते. या अपघातानंतर त्यांनी कार्यक्रमास हजेरीदेखील लावली व त्यानंतर पुढे अहमदनगरकडे रवाना झाले.\n भारतालाही फटका, JNPTतील कामकाज ठप्प\nनवी दिल्ली - जगभरातील देशांना पुन्हा एकदा सायबर हल्ल्याचा फटका बसला आहे. वान्नाक्राय या रॅन्समवेअर व्हायरसनं गेल्या महिन्याभरात माजवलेल्या दहशतीनंतर आता पेट्या रॅन्समवेअर व्हायरसने जगभरातील देशांना टार्गेट केले आहे. यात भारत आणि युरोपचाही समावेश आहे. मंगळवारी युके, रशिया, फ्रान्स, स्पेनमध्ये या व्हायरसनं ग्राहक, मालवाहतूक, हवाई वाहतूक सेवा, तेल कंपन्यांवर हल्ला केला. भारताला या हल्ल्याची झळ बसली आहे, यात जेएनपीटीवर हल्ला करण्यात आला आहे. यामुळे सध्या येथील कामकाज थांबवण्यात आल्याचे वृत्त आहे.\nहा व्हायरस 'पीटा' नावाच्या जुन्या रॅन्समवेअरचं अॅडव्हान्स्ड वर्जन असल्याचे म्हटले जात आहे. पेट्यानं 20 प्रसिद्ध कंपन्यांमधील कम्प्युटर हॅक केले आणि कम्प्युटर अनलॉक करण्याच्या मोबदल्यात हॅकर्संनी 300 डॉलरची मागणी केली होती. यात युके आणि रशियातील ऑईल अँड गॅस, ऊर्जा आणि हवाई वाहतूक सेवेतील संबंधिक भारतीय सहाय्यक कंपन्यांनाही टार्गेट करण्यात आले आहे. रॅन्समवेअरसारख्या हल्ल्यांच्या माध्यमातून पैसा मिळवण्याचा मार्ग सोपा असल्याने आता आधुनिक तंत्रज्ञानाला हल्लेखोर आपले शस्त्र बनवून अशापद्धतीनं त्याचा गैरवापर करत आहेत.\nपोलिसांचे रौद्ररूप पाहून इंद्राणी घाबरली\nमुंबई - मंजूळा शेट्ये हत्येप्रकरणी नागपाडा पोलिसांनी इंद्राणीसह अन्य काही महिला कैद्यांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यान मंजूळाला पोलिसांकडून होत असलेली मारहाण पाहून भितीने बरॅकमध्ये पळ काढल्याचा जबाब इंद्राणीने पोलिसांना दिला आहे.वॉर्डन मंजूळा शेट्येच्या हत्याप्रकरणात नागपाडा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तसेच कारागृह प्रशासनाकडूनही अंतर्गत चौकशी सुरु आहे. शीना बोरा हत्याकांडातील इंद्राणी मुखर्जी भायखळा कारागृहात कैद आहे. ��ंजूळा शेट्येच्या हत्याप्रकरणात नागपाडा पोलिसांनी तिचाही जबाब नोंदवला आहे.सकाळी बरॅकमध्ये असताना अचानक जोराचा आवाज झाला. याच आवाजामुळे आम्ही सारे जण बाहेर आलो. तेव्हा मंजूळाला अमानूष मारहाण सुरू होती. ही मारहाण पाहून मी घाबरली. तसेच पोलिसांचे रौद्ररुप पाहून मी बरॅकमध्ये लपून बसल्याचे इंद्रायणीने पोलिसांना सांगितले.हत्याप्रकरणात तक्रारदार मरियम शेखने दिलेल्या जबाबानुसार इंद्राणीचा जबाबातील माहिती सारखीच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मंजूळाच्या हत्येप्रकरणी इंद्राणीला नागपाडा पोलीस साक्षीदार बनविणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते आहे.याच कारागृहात रमेश कदम यांची बहिण वैशालीही आहे. मंजूळाच्या हत्येनंतर घडलेल्या दंगलीप्रकरणी इंद्राणीसह वैशाली आणि २९१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. या दंगलीमध्ये एकूण ७ पोलीस जखमी झाले आहेत. त्यामध्ये तीन नागपाडा पोलीस ठाण्याचे आहेत. तर ४ कारागृहातील कर्मचारी आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.\nमुंबई - एका व्यापाऱ्याच्या कोट्यावधी रुपयांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघांना कांदिवलीच्या समतानगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मनोहरसिंग जोधा आणि नारायणसिंग राठोड अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास उशीर केल्यामुळे व्यापाऱ्याची मोठी फरफट झाली असून, वेळीच पोलिसांनी लक्ष घातले असते तर आधीच दोन्ही ठगांना बेड्या घालण्यात यश आले असते, असे सांगण्यात आले. काळाचौकीच्या महावीर हाईट्समध्ये राहणाऱ्या व्यापाऱ्याचे झवेरी बाजार येथे सोने-चांदीचे दुकान आहे. याच दुकानात मनोहरसिंग जोधा काम करत होता. काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्याने जोधाला हैदराबादहून साडेसात किलोचे सोने आणण्यास पाठविले होते. त्यानुसार ३० मे २०१७ रोजी मनोहरसिंग हैदराबादहून मुंबईला साडेसात किलो सोने लक्झरी बसने घेऊन येत होता. त्यावेळी रात्री गुंगीचे औषध देऊन अनोळखी चोरट्यांनी सर्व सोने लंपास केल्याचा बनाव त्याने रचला. दागिने चोरीला गेल्याचे कळाल्यानंतर व्यापाऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मनोहरने व्यापाऱ्याला आपण पुण्यात असल्याचे सांगितले. त्यावेळी व्यापाऱ्याने मनोहरशेजारी कोण बसले होते याची विचारणा करण्यासाठी मनोहरला कंडक्टरला फोन देण���यास सांगितले. मात्र, कंडक्टरने बस सध्या कांदिवलीत असल्याचे सांगताच, मनोहर खोटे बोलत असल्याचे व्यापाऱ्याच्या लक्षात आले.\nमनोहर मुंबईत आल्यानंतर व्यापारी त्याला घेऊन एल. टी. मार्ग पोलसि ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेला, मात्र हद्दीच्या वादातून पोलिसांनी व्यापाऱ्याची तक्रार नोंदवली नाही. त्यानंतर व्यापाऱ्याने काळाचौकी पोलसि ठाण्यात तक्रार दाखल केली. तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. पुढे हा गुन्हा अधिक तपासासाठी समतानगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप यादव यांनी तपास करत बोरिवलीतून या मनोहर आणि नारायणसिंग यांना अटक केली. पोलिसांनी दोघांकडून १ किलो ९० लाख किंमतीचे सोने हस्तगत केले आहे.\nरामनाथ कोविंद यांना मुलायम सिंहांचाही पाठिंबा\nलखनऊ - रालोआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना सपाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यांनीही पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यावर जे निकाल येतील ते सगळ्यांच्या समोर असतील पण मला खात्री आहे की देशाला एक चांगला राष्ट्रपती मिळेल, अशी प्रतिक्रिया मुलायम सिंह यांनी लखनऊमध्ये दिली आहे. मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळची निवडणूक ही पक्षांतर्गत राजकारणापेक्षा वेगळी असेल असेही सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.\nइस्लाम आणि ख्रिश्चन धर्म हे देशाबाहेरचे धर्म आहेत, अशा आशयाचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी रामनाथ कोविंद यांनी केले होते. त्यामुळे कोविंद हे धार्मिक कट्टरता मानणारे नेते आहेत असा आरोप काँग्रेसने केला, तसेच त्यानंतर धर्मनिरपेक्ष उमेदवार मीरा कुमार यांची राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून निवड केली. सध्याच्या घडीला काँग्रेससोबत १७ पक्ष आहेत. मात्र समाजवादी पार्टी आणि जनता दल युनायटेड यांनी रालोआसोबत जात कोविंद यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. यामुळे राजद आणि जनता दल यांच्यातही वाद पेटला आहे. लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांच्यातून विस्तव जात नाही. मात्र मुलायम सिंह यांनी कोविंद यांच्या नावाला पसंती दर्शविल्याने आता लालूप्रसाद यादव यांच्यासमोर मुलायम सिंह यांचे मन वळवण्याचेही आव्हान आहे.\nमुलायम सि��ह यांनी रामनाथ कोविंद यांना दिलेला पाठिंबा म्हणजेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या शिष्टाईचे यश आहे अशी चर्चा रंगताना दिसते आहे. सध्याच्या योगी सरकारच्या कारभाराबाबत विचारले असता, १०० दिवसात कोणाच्याही कामाचे मूल्यांकन होऊ शकत नाही. सहा महिन्यांनंतर आम्ही या सरकारबाबत भाष्य करू असे सूचक वक्तव्य मुलायम सिंह यांनी केले आहे. तसेच २० जून रोजी मुलायम सिंह हे मुख्यमंत्री निवासस्थानी दाखल झाले होते. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची भेट झाली. तसेच मुलायम सिंह, योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दीर्घ चर्चा झाली. मुलायम सिंह यांचा कोविंद यांच्या नावाला असलेला पाठिंबा याच चर्चेचे फलित मानला जातो आहे.\nगोराईच्या गेस्ट हाउसमध्ये बलात्कार\nमुंबई - गोराई परिसरातील गेस्ट हाउसमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गातील मुलाने बलात्कार गेल्याचा गुन्हा एमएचबी पोलिसांनी दाखल केल्याने गोराई - मनोरी भागातील गेस्ट हाउसमधून अनैतिक कृत्यांना मिळणाऱ्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी या अनधिकृत गेस्टहाउसबाबत महापालिका आयुक्तांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत संबंधितांकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत अग्निशमन दलाने मनोरी परिसराला भेट देऊन येथील अनधिकृत गेस्ट हाउसची पाहणी केली असता धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. दरम्यान, याच वेळी एमएचबी परिसरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर गोराईतील गेस्ट हाउसमध्ये बलात्कार करण्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे या प्रकरणी गेस्ट हाउसचे चालक आणि मालक यांच्याविरुद्धही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोहन कृष्णन यांनी केली आहे. गोराईप्रमाणेच मनोरी परिसरातही अग्निसुरक्षेसंबंधात केवळ सात गेस्ट हाउस, रिसॉर्टकडून योग्य ती कागदपत्रे आणि ना हरकत प्रमाणपत्रे सादर करण्यात आली तर उर्वरित ४९ गेस्ट हाउसमध्ये अग्निसुरक्षेसंबंधात नियम पाळण्यात आले नसल्याचे अग्निशमन दलाच्या अहवालात म्हटले आहे. मनोरी परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत गेस्ट हाउस चालकांकडून या गेस्ट हाउसविरुद्ध कारवाई होऊ नये यासाठी महापालिका विभाग का��्यालयावर दबाव आणला जात आहे. गेल्या आठवड्यात या गेस्ट हाउस चालकांनी पी उत्तर विभाग कार्यालयात काही वेळ ठिय्या मांडला होता. त्यांनी तेथील पालिका अधिकाऱ्याला मोहन कृष्णन यांना कार्यालयात बोलावून घेण्यास सांगितले. मात्र महापालिका अधिकाऱ्याने तसे करणे नियमबाह्य असल्याचे सांगत त्यांना नकार दिला.\nकर्जतमधील जंगलात तिघांचे मृतदेह आढळले\nअॅसिड टाकून खून; महिला व दोन मुलांचा समावेश\nकर्जत - कर्जत तालुक्यातील दुरगांव रस्त्यावरील जंगलात एक अनोळखी महिला (वय ३२), एक मुलगा (४) व एक मुलगी (६) अशा तिघांच्या अंगावर अॅसीड टाकून अतिशय भीषण व निर्घृणपणे खून करुन टाकण्यात आलेले मृतदेह आज, सोमवारी आढळले. आठवडय़ापूर्वीच शेवगाव येथे झालेल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्याकांडानंतर घडलेल्या या तिहेरी खुनाने नगर जिल्हा हादरला आहे. मृतदेहांची ओळख पटलेली नाही. तिघेही परप्रांतीय असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.\nकर्जतपासून १२ किमी अंतरावर कर्जत-दुरगांव रस्त्यावर वनविभागाचे जंगल आहे. या जंगलात तीन अनोळखी मृतदेह पडल्याचे गुराख्यांना आज दुपारी दोनच्या सुमाराला दिसले. त्यांनी हा प्रकार लगेच गावातील काही जणांना कळवला, वाऱ्यासारखी बातमी सर्वत्र पसरली, पोलीसही लगेच घटनास्थळी पोहचले. दुरगांव रस्त्यापासून १०० मीटर अंतरावर पसरट खड्डा आहे, त्यात बाजूला महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेहाची अवस्था भीषण होती, अंगावर अॅसीड ओतल्यामुळे मानेपासून खालचा देह पूर्णपणे जळून कातडींचा रंग बदललेला आहे, उजव्या हाताच्या पंजाला कापल्यासारखी मोठी खोक पडली आहे, हातात धातूच्या बांगडया आहेत. अंगावरील साडी पाहून महिला गरीब कुटुंबातील वाटते. महिलेच्या मृतदेहापासून सुमारे १५ फुटावर छोटया मुलाचा मृतदेह आहे व जवळच मुलीचा मृतदेह आहे. दोन्ही मुलांच्या अंगावर अॅसिड ओतल्यामुळे शरीर जळून गेले आहे, पोट फुटून आतडी बाहेर आली आहेत, या तिन्ही मृतदेहांजवळ रक्त सांडलेले आहे.\nमहिलेचा रंग, चेहऱ्याची ठेवण, हातातील धातूच्या बांगडय़ा यावरून ती परप्रांतीय असावी असा संशय आहे, मुलेही महिलेचीच असावीत, असा कयास व्यक्त केला जातो. मृतदेहावरुन मारणारा किती निर्दयी असावा हेही लक्षात येते.\nया परिसरात रविवारी जोरदार पाऊस झाल्याने तिघांना जंगलात कसे आणण्यात आले, जंगलात मारण्यात आले की मारल्यानंतर जंगलात टाकण्यात आले, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. घटनास्थळापासून जवळच कर्जत-श्रीगंोंदे रस्त्यावर, दुरगांव तलावालगत पुलाचे काम सुरू आहे, या कामावरील ठेकेदार व मजूर परप्रांतीय आहेत. तेथे काम करणारे काही कामगार सकाळपासून गायब झाल्याची माहिती मिळाली. त्यापैकी कोणी असावे असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र या कामावरील मुकादमाकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने कामावर महिला मजूर नसल्याचे स्पष्ट केले. मात्र काही कामगार सकाळी निघून गेल्याच्या माहितीस त्याने दुजोरा दिला आहे. पोलीस निरीक्षक वसंत भोये अधिक तपास करत आहेत.\nपरदेशी पर्यटकांना लुटणारा अटकेत\nपवई तलाव ओव्हर फ्लो\nराज्य विमा कामगार रुग्णालयाचा संप अखेर मिटला\n८३ शौचालयांचे एकाच दिवशी लोकार्पण प्रतिक्रिया ८३ श...\nडॉ. गंगाधर पानतावणे यांचे जीवन समाजाला दिशादर्शक\nसोलापुरात सत्ता मिळूनही भाजपची वाट बिकट\nमुलाचे अपहरण करून व्हॉट्सअॅपवर काढले विक्रीला\nभारत-चीनने तैनात केले 3 हजार सैनिक\nमनपात आणले डुकराचे पिल्लू\nखोळंब्यानंतर मुंबई मेट्रोची वाहतूक पूर्वपदावर\n७ व्या वेतन आयोगाच्या शिफारसींना केंद्राची मंजुरी\nएअर इंडियाचे खासगीकरण पक्के\nलवकरच येणार 200 रुपयाची नोट\nभुकेल्या आईला IS ने दिलं स्वत:च्या मुलाचं मांस\nसहायक अभियोक्त्याला लाच घेताना अटक\nमरिन ड्राइव्हवरील ‘सेल्फी’ तरुणीच्या जिवावर\nनिष्काळजीपणामुळे जुळ्या मुलांचा मृत्यू\nमुख्यमंत्र्यांनी मुंढेंना परत बोलवावे, महापौरांची ...\nमोदींच्या 'स्वच्छ भारत'ला घरचा अहेर\nरेशनिंग अधिकाऱ्याची कार्यालयातच आत्महत्या\nसिनेट निवडणुकांचे राजकारण तापले\nसराईत घरफोडी करणारा जेरबंद\nमुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत\nसहा वर्षांत एकाच मार्गाचे तीन वेळा भूमिपूजन\n‘डोसा, फिरोजला फाशीचीच शिक्षा द्या’ सीबीआयची मागणी\nश्रीमंतांच्या कर्जमाफीसाठी सुकाणू समितीचा आटापिटा,...\nधुळ्यातील चौपाटीवरून गोटे विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष\nचीनने भारतावरच केला घुसखोरीचा आरोप\nफुटीरतावादी नेता गिलानींच्या जावयासहीत 3 जण NIAच्य...\nडहाणू किनाऱ्यावर आढळली सहा जखमी कासवे\nखारफुटी वाचवणाऱ्या कार्यकर्तीवर बलात्कार\nबापाणे रस्त्यासाठी आज रास्ता रोको\nमुख्यमंत्री सडक तलासरीत वाहून गेली\nवसईत ३ कोटीची सिग्नल यंत्रणा फेल\nमीरा-भार्इंदरचे सहा स्केटिंगपटू गिनिज बुकात\nगॅस सिलिंडरच्या ट्रकला आग\nप्रक्रिया केलेले १८० एमएलडी पाणी गटारात सोडण्याची ...\nसुषमांच्या आरोपाला मीरा कुमारांचे प्रत्युत्तर\nलष्कर, हिंदू संघटना अल-कायदाचे ‘टार्गेट’\nनेवाळीवर वॉच ठेवणारे ड्रोन कोसळले\nदहशतवादी सल्लाउद्दीनसाठी पाकच्या उलट्या बोंबा\nरिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात\n भारतालाही फटका, JNPTतील कामका...\nपोलिसांचे रौद्ररूप पाहून इंद्राणी घाबरली\nरामनाथ कोविंद यांना मुलायम सिंहांचाही पाठिंबा\nगोराईच्या गेस्ट हाउसमध्ये बलात्कार\nकर्जतमधील जंगलात तिघांचे मृतदेह आढळले\nसदाभाऊंची कर्जमुक्ती, शेतकऱ्यांना काय मिळाले\nजनजागृतीमुळे नाशिकमधील रस्ते अपघातांमध्ये घट\nमोदी भेटीनंतर 'भक्त' झाले ट्रम्प \nजीएसटीमुळे एक लाख नोकऱ्या\nमुलाची उंची वाढवण्यासाठी गाईचे दूध फायदेशीर\nमुंबई उपनगरात मुसळधार पाऊस\nपूजा भट्ट बनणार ‘अल्कोहोलिक’\nविकासखर्चात ३० टक्के कपात\nनाशिकचे श्रीनिवासन यांच्याकडून सोलो रॅम पूर्ण\nलुटमारीच्या तयारीतील चार गुंड जेरबंद\nमुसळधार पावसाने पालघर जिल्हा जलमय\nमहालक्ष्मी एक्स्प्रेसचे नाव खोडून ‘अंबाबाई एक्स्प्...\nनवी मुंबईसह पनवेलला पावसाने झोडपले\nमोदी सरकारच्या संवादाअभावी काश्मीरचा प्रश्न चिघळतोय\nशेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यास भाग पाडू\nदेवकुंड धबधब्याजवळ अडकलेल्या ५५ विद्यार्थ्यांची सु...\nबेछूट गोळीबारात दोघे भावंडे जखमी\n‘महारेरा’कडे बेधडक तक्रार करा\nबहिणीवर बलात्कार केला; मुलानं केला वडिलांचा खून\nसर्जिकल स्ट्राइकमुळे जगाला कळली भारताची ताकद : मोदी\nवेस्ट इंडिजवर 105 धावांनी दणदणीत विजय, भारताची माल...\nजातीयवादाच्या आरोपांना किंमत देत नाही\nस्वर्गीय सिताबाई विष्णू वांगडे यांच्या प्रथम पुण्य...\nश्रीनगरमधील चकमकित दोन दहशतवादी ठार\nघोटाळ्यातील दोषींवर लवकरच कारवाई\nसंतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कचेरीसमोर तूर उधळली\nशहरातील एक पंप सील\nआरोपीला १० वर्षे कारावास\nजीएसटीविरुद्ध कापड विक्रेत्यांची निदर्शने\nचिरनेरमधील खून व्यावसायिक वादातून\nरामनाथ कोविंद यांचा अर्ज दाखल\nमक्कातील मशिदीत आत्मघातकी हल्ल्याचा कट उधळला\nआमदार गजबेंच्या अंगरक्षकाची आत्महत्या\nचीनमध्ये भूस्खलन; 100 लोक अडकल्याची शक्यता\nअर्शद वारसीच्या बंगल्यावर हातोडा\nआजपासून तीन दिवस देशातील बँका बंद\nबिमल गुरुंग यांच्यावर गुन्हा दाखल\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nराजगृहावर हल्ला करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - उद्धव ठाकरे\nमुंबई - राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nत्यानंतरच सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा\nमुंबई - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nनालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी लोकल थांबवली\nमुंबई - लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी मुंबईत विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्यात आ...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lifebogger.com/mr/fikayo-tomori-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%9F-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2021-06-21T07:58:06Z", "digest": "sha1:NYSNKUJLK7NZBMTBR3FKHFEZ7A44WXAI", "length": 42395, "nlines": 226, "source_domain": "lifebogger.com", "title": "फिकायो टॉमोरी बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन करा\nआपला ई - मेल\n आपल्या खात्यात लॉग इन करा\nआपला ई - मेल\nपासवर्ड तुम्हाल इमेल द्वारा पाठवला जाईल.\nघर युनायटेड किंगडम फुटबॉल स्टोरी इंग्रजी फुटबॉल खेळाडू फिकायो टॉमोरी बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nयुनायटेड किंगडम फुटबॉल स्टोरी\nफिकायो टॉमोरी बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nआमचे फिकायो टोमोरी बायोग्राफी आपल्याला त्याच्या बालपणातील कथा, अर्ली लाइफ, पालक, कुटुंब, प्रेमिका / पत्नी, जीवनशैली, वैयक्तिक जीवन आणि नेट वर्थ याबद्दल तथ्ये सांगते.\nथोडक्यात, आम्ही आपल्याला नायजेरियन कुटुंबातील मूळच्या कॅनेडियन जन्मलेल्या फुटबॉलचा इतिहास देतो. लाइफबॉगर आपल्याला त्याच्या सुरुवातीच्या काळाची कहाणी सांगतो, जेव्हा तो गेममध्ये प्रसिद्ध झाला. आपल्याला फिकायो टोमोरीच्या बायोच्या आकर्षक स्वरूपाची चव देण्यासाठी, त्याच्या जीवनाचा एक चित्रमय सारांश येथे आहे.\nटॉड कॅंटवेल चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nफिकायो टॉमोरी बालपण कथा- आजपर्यंतचे विश्लेषण. आयजीला क्रेडिट\nहोय, प्रत्येकजण त्याला पूर्ण बॅक म्हणून पाहतो जो कठोरपणे चुका करतो आणि कोणामध्ये फ्रॅंक लँपर्ड चांगले प्रसन्न आहे. तथापि, केवळ काही मोजकेच फिकायो टोमोरी यांचे चरित्र विचारात घेतात जे अत्यंत रोचक आहे. आता पुढील अडचण न घेता, सुरूवात करूया.\nफिकायो टॉमोरी बालपण कथा - प्रारंभिक जीवन आणि कौटुंबिक पार्श्वभूमी:\nचरित्र सुरू करणार्यांसाठी, त्याचे टोपणनाव “फिक”आणि त्यांची पूर्ण नावे आहेत ओलुवाफिकायोमी ओलुवादिमिला फोकायो टोमोरी. त्यांचा जन्म १ December डिसेंबर 19 रोजी कॅनडाच्या कॅलगरी शहरात झाला. खाली तो लहान असताना फिकचा आणि त्याच्या सुंदर आईचा फोटो आहे. चेल्सीच्या चाहत्यानुसार फोटो खूप नायजेरियन आहे.\nLeyशली बार्न्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nफिकायो टॉमोरीच्या मुलाला फिक असे म्हणतात जो फिक असल्याचे घडते.\nफिकायो टॉमोरीचा जन्म पहिला मुलगा आणि एकुलता एक मुलगा होता. त्याचे प्रेमळ पालक श्री. श्रीमती ओलूवादिमिला टोमोरी ज्यांचे त्यांचे कुटुंब ओसुन राज्य, नैunत्य नायजेरियातील ओसोगबो येथील आहे. त्याच्या जन्मापूर्वी टोमोरीचे पालक पहिल्यांदा नायजेरियातील लागोस येथे राहिले जेथे त्यांनी त्याला असलेल्या कॅनडाला नेले. दोघेही पालक लिहिण्याच्या वेळेच्या वयातच चाळीशीच्या दशकात आहेत.\nरीस नेल्सन चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nफिकायो टॉमोरीने त्याच्या पालकांसह एकत्रितपणे चित्रित केले.\nकौटुंबिक पार्श्वभूमी: फिकायो टॉमोरी हा उच्चवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमीचा आहे, ज्याची संपत्ती फक्त फुटबॉलशीच नाही तर त्याच्या विस्तारित कुटूंबातील आहे ज्यांचे सदस्य दक्षिण-पश्चिम नायजेरियात तीव्र राजकीय वर्चस्व आहेत. तुम्हाला माहित आहे… टॉमोरीच्या एका सदस्याने घराच्या नावे नावे वाढविली; ओतुन्बा (सौ.) ग्रेस टिटिलेओ लॉए-टोमोरी, एमपीए, बीए, पीजीडीई ओसून, नायजेरिया राज्याचे माजी उपराज्यपाल होते.\nफिकायो टोमोरीची श्रीमंत काकू- ओटोनबा ग्रेस टिटी लाओय टोमोरी. ऑलिव्हब्रँचला क्रेडिट\nपरत त्याच्या सुरुवातीच्या जीवनात . कॅनडामध्ये सात वर्षे घालवल्यानंतर, फिकायो टॉमोरीच्या पालकांना नवीन संस्कृती आणि पर्यावरणामध्ये बदल घडवून आणण्याची गरज निर्माण झाली. त्याचे पालक कॅलगरीहून लंडन, युनायटेड किंगडम येथे आपल्या मुलासह इतरत्र स्थलांतरित झाले.\nजॅक विल्सिअर चाइल्डहुड स्टोरी प्लस अनल्टल्ड जीवनी तथ्ये\nफिकायो टॉमोरी एज्युकेशन अँड करिअर बिल्डअप:\nएक्सएनयूएमएक्स वर्षात लंडनमध्ये असताना, फिकायो टॉमोरी शाळेत गेले ज्याने त्याला खेळांच्या काळात स्पर्धात्मक फुटबॉल खेळण्याची संधी दिली. यामुळे त्याच्या कारकीर्दीची निवड करण्यात रस निर्माण झाला.\nएक्सएनयूएमएक्स वर्षात इंग्रजी फुटबॉल धन्यवाद एक पुनरुज्जीवन चेल्सी एफसी वर्चस्व देखील पाहिले विशेष एक ज्याने दीडेर ड्रोग्बासारख्या आफ्रिकन लोकांना अनुकूल केले. त्याच्या कुटुंबातील प्���त्येक सदस्याने क्लबला आणि टॉमोरीची स्वतःची योजना होती. लंडन क्लबच्या acadeकॅडमीचा सदस्य व्हायचा विचार करण्याविषयी त्याने मनापासून प्रयत्न केले.\nत्याच्यासाठी, चेल्सी एफसी अकादमीमध्ये चाचणीसाठी ओरडण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे चेल्सी सॉकर स्कूलमध्ये प्रवेश करणे. तेथे असताना स्काऊट्सने त्याची निवड युवा खेळाडूंमध्ये केली आणि त्यांना चेल्सी एफसी विकास केंद्रात चाचण्यांसाठी आमंत्रित केले गेले.\nबुकायो साका बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nफिकायो टॉमोरी बालपण चरित्र तथ्ये - लवकर कारकीर्द जीवन:\nफिकायो टॉमोरी २००१ साली सात वर्षांची मुलगी म्हणून चेल्सी एफसी अकादमीत दाखल झाली. सामील झाल्यानंतर, त्याला क्लबच्या अंडर -2001 पातळीवर तैनात करण्यात आले. टॉमोरीने चेल्सीच्या युवा सेटअपमध्ये यशस्वीरीत्या मार्गक्रमण केले आणि संपूर्ण कारकीर्दीत त्वरेने स्थान मिळवले.\n… फिकायो टॉमोरीने त्याच्या सुरुवातीच्या काळात चेल्सी yearsकॅडमीसह सह अकादमीच्या खेळाडूशी संबंध जोडण्यास सुरुवात केली, तम्मी अब्राहम कोण त्याचे सर्वात चांगले मित्र असल्याचे घडले. खाली चेल्सी एफसी acadeकॅडमीसह त्यांच्या बालपणीच्या वर्षात दोन्ही मित्रांचा फोटो आहे.\nफिकायो तोमोरी अर्ली करिअर लाइफ.\n. त्यांच्या शर्ट नंबरमध्ये प्रतिबिंबित झाल्यामुळे त्यांची मैत्री त्यांच्या किशोरवयात वाढली. दोघांनीही त्यांच्या कारकीर्दीच्या अगदी वरच्या टोळीपर्यंत पोहोचण्याची स्वप्ने पाहिली, वरिष्ठ संघ. त्यांच्या मैत्रीची तुलना केली जाऊ शकते मेसन माउंट आणि डिक्लेन राइस.\nफिकायो टॉमोरी बायोग्राफी - रोड टू फेम स्टोरीः\nटॉमोरीच्या युवा कारकीर्दीतील एक्सएनयूएमएक्स आणि एक्सएनयूएमएक्स वर्ष महत्त्वपूर्ण वळण बनले. यूईएफए यूथ लीग आणि एफए यूथ कप या दोहोंमध्ये बॅक टॅक बॅक विजय नोंदविण्यास त्याने चेल्सी युवा संघास मदत केली. तो किती चांगला आहे हे दर्शविण्यासाठी टॉमोरीने दोन्ही फायनल्समध्ये धावा केल्या आणि त्याला वर्षाचा एक्सएनयूएमएक्स चेल्सी एफसी acadeकॅडमी खेळाडू म्हणून निवडले गेले.\nट्रेंट अलेक्झांडर-अरनॉल्ड बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nटॉमोरीची तारुण्याच्या यशाची कहाणी तिथेच संपली नाही. २०१ In मध्ये, त्याने दक्षिण इंग्लंडमध्ये झालेल्या इव्हेंटमध्ये इंग्लं���च्या यू -2017 संघाला फिफा अंडर -20 विश्वचषक जिंकून त्यांच्या इतिहासात प्रथमच मदत केली.\nफिकायो टॉमोरी रोड टू फेम स्टोरी.\nपुन्हा, पुढच्या वर्षी 2018 नंतरचे आणखी एक युवा यश. त्यांनी यावेळी इंग्लंडच्या यू 21 संघाला टुलन स्पर्धा जिंकण्यासाठी मदत केली. या सर्व कामगिरी करुनही ते अजूनही टॉमोरीच्या मनात घाबरत होते. आता का ते सांगूया.\n: चेल्सी एफसीला तिच्या अकादमीच्या पदवीधरांसाठी कर्ज-प्रणालीची आवड आहे आणि ते पहिल्या संघात खेळण्यास टाळाटाळ करतात, हे चांगले दस्तऐवजीकरण केले गेले आहे. हेच कारण आहे की जेव्हा पहिल्या संघासाठी योग्य समजल्या जाणा fear्या क्षणी सर्व अकादमी तार्यांच्या मनात भीती निर्माण होते.\nनेट फिलिप्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nपदवीधर acadeकॅडमी खेळाडू म्हणून टॉमोरीची भीती त्याला शिकार करीत होती. त्याने त्याचा सर्वात चांगला मित्र टॅमी अब्राहम बरोबर एकत्र खेळासाठी पुरेसा वेळ मिळविला नाही. त्यांना इतर क्लबमध्ये पाठवण्यात आले जेणेकरुन त्यांना अनुभव मिळू शकेल. टॉमोरी हे शैक्षणिक वर्षातील सर्वोत्कृष्ट असूनही चेल्सी एफसी कर्ज सैन्यात नवीन सदस्य झाले.\nफिकायो टॉमोरी बायो - राइज टू फेम स्टोरीः\nखेळाचा वेळ आणि अनुभव मिळविण्याच्या प्रयत्नात, टॉमोरीने लोनद्वारे अधिग्रहण केले फ्रॅंक लँपर्ड त्यावेळी डर्बी काउंटीचा अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर चेल्सी कर्ज सैन्यावर छापा टाकण्याच्या मोहिमेवर कोण होता. ट्रस्टवरील लोन बेसने टॉमोरीला लँपार्डने अधिग्रहण केले.\nहॅरी मॅगवाईयर बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nअखेर फिकायो टॉमोरीने डर्बी काउंटीच्या पहिल्या संघात मोर्चा मिळविला. प्रीड पार्क येथे येताच त्याने धावणा the्या मैदानावर धडक दिली आणि त्यांना चॅम्पियनशिपच्या प्ले-ऑफ फायनलमध्ये पोहोचण्यास मदत केली.\n… टॉमोरीचा थकबाकीचा हंगाम अपरिचित झाला. त्याचे नाव होते डर्बीज प्लेअर ऑफ द इयर क्लबबरोबर त्याच्या पहिल्या हंगामाच्या शेवटी. यामुळे हा पुरस्कार जिंकणारा तो पहिला कर्जपटू ठरण्याची क्लब रेकॉर्ड बनला. त्याने हे चेल्सी एफसी लीजेंडच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त केले, फ्रॅंक लँपर्ड.\nजेम्स वार्ड-प्रॉऊज चाइल्डहुड स्टोरी प्लस अनकॉल्ड बायोग्राफी तथ्य\nत्यांच्या डर्बी व्हॉएज दरम्यान फ्रॅंक लैंपार्डसह फिकायो टॉमोरी.\nदरम्यान संबंध लॅम्पर्ड आणि टोमोरी तिथेच थांबला नाही. डर्बी येथे वेळ राहिल्यानंतर दोन्ही खेळाडू आणि व्यवस्थापक स्टॅमफोर्ड ब्रिजवर पुन्हा एकत्र आले. लॅम्पार्डची जागा घेतल्यानंतर हे घडले Sarri चेल्सी नोकरीसाठी.\n2019/2020 हंगामाचा निकाल पाहता हे स्पष्ट आहे की लॅम्पार्डने टोमोरीला पकडले आहे, मेसन माउंट आणि तम्मी अब्राहम खूप उच्च बाबतीत. लंडन क्लबसाठी टॉमोरी चाहता आणि व्यवस्थापकाची पसंतीची मध्यवर्ती पसंती बनण्यापूर्वी फक्त वेळच उरली आहे. त्याचे तुटलेले स्वप्न आता पूर्ण होणार आहे आणि उर्वरित, जसे ते म्हणतात, आता इतिहास आहे.\nफिकायो टोमोरीची गर्लफ्रेंड आणि पत्नी कोण असेल\nत्याच्या प्रसिद्धीसंदर्भात, हे निश्चित आहे की बहुतेक चेल्सी चाहत्यांनी फिकायो टोमोरीची मैत्रीण कोणाची असू शकते याची चौकशी केली असावी. हो त्याच्या गडद-देखणा त्याच्या खेळाच्या शैलीसहित तो स्त्रियांना एक प्रिय द्राक्षांचा वेल बनवणार नाही या वस्तुस्थितीला नकार नाही.\nटायरोन मिंग्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nचेल्सीच्या चाहत्यांनी अलीकडे विचारले आहे… .फिकायो टॉमोरीची गर्लफ्रेंड कोण आहे \nटॉमोरी सोशल मीडिया हँडलवर उपलब्ध माहितीच्या आधारे असे दिसते की त्याने आपल्या कारकिर्दीवर लक्ष देण्यास प्राधान्य दिलेले आहे (लेखनाच्या वेळी). या तथ्यामुळे आम्हाला त्याच्या रिलेशनशिप लाइफ किंवा डेटिंग इतिहासाशी संबंधित कोणतीही माहिती संकलित करणे कठीण होते. तथापि TheSun त्यानुसार, हे फुटबॉलर लव्ह आयलँड विजेता अंबर गिलला डेट करीत आहे, असे प्रतिपादन केले जाते.\nटॉड कॅंटवेल चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nत्याच्या फुटबॉल कारकिर्दीपासून दूर फिकायो टोमोरी पर्सनल लाईफ जाणून घेणे आपल्याला त्याच्या जन्मजात व्यक्तिमत्त्वाबद्दल चांगले आणि संपूर्ण दृश्य मिळविण्यात मदत करेल.\nप्रारंभ करून, फिकायो टोमोरी एक अशी व्यक्ती आहे जी करिअरच्या क्रियाकलापांपासून दूर आहे, जीवनाचा खरा अर्थ शोधण्याच्या प्रयत्नात एकटा आणि प्रत्येक गोष्टीपासून दूर घालवण्याचा प्रयत्न करतो. टॉमोरी आपल्या विचारांचे कार्य ठोस क्रियेत बदलू शकला आहे, जो तो खेळाच्या खेळपट्टीवर ठेवतो.\nहॅरी मॅगवाईयर बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nफिकायो तोमोरी पर्सनल लाईफ फॅक्ट्स आयजीला क्रेडिट\nतात्त्विक दृष्टीकोनातून, करिअर नसलेल्या क्षणी टोमोरीला जास्तीत जास्त जास्तीत जास्त अनुभव घेण्यासाठी जगाशी संपर्क साधणे आवडते.\nफॅकायो टॉमोरी कौटुंबिक जीवन:\nजेव्हा कुटूंबाचा विचार केला जातो तेव्हा, फिकायो टोमोरी समर्पित आणि वडील, आई आणि खूप सुंदर बाळ बहिणीला आनंदी करण्यासाठी मानवीरीत्या शक्य तितक्या काही करण्यास तयार असतात. कुटुंबाच्या खाली पाहिल्याप्रमाणे त्याच्या तत्काळ, त्यांच्या स्वत: च्या यशाबद्दल लंडनमध्ये खूप आनंदी आयुष्य आहे.\nजेम्स वार्ड-प्रॉऊज चाइल्डहुड स्टोरी प्लस अनकॉल्ड बायोग्राफी तथ्य\nतोमोरी त्याच्या जवळच्या कुटुंबासमवेत पोझ देत आहे. आयजीला क्रेडिट\nकुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांच्या पहिल्या श्रेणी नायजेरियन मुळांचा अभिमान आहे आणि ते प्रदर्शित करण्यास कधीही लाज वाटत नाही. हे स्पष्ट आहे कारण त्याचे वडील, आई आणि बाळ बहीण दोघेही फिक नायजेरियन राष्ट्रीय संघासाठी खेळू इच्छित आहेत. फिकायो टोमोरीची आई आणि बाळ बहीण कमी की आयुष्य जगतात, तर त्याचे वडील थेट आपल्या मुलाच्या कारकीर्दीच्या प्रगतीत सामील होतात.\nत्याचा मुलगा पाहण्याची खळबळ: तुम्हाला माहित आहे… डर्बी काउंटी येथे असताना टोमोरीने पेनल्टी शूटआऊटद्वारे काराबाव चषक स्पर्धेतून नाटकीय नाटकात मॅनचेस्टर युनायटेडला त्याच्या संघाला जिंकण्यास मदत केली. आपल्या मुलाच्या स्मारक विजयाच्या आशेने उत्साहाने खाली उडी मारणा .्या त्याच्या वडिलांपेक्षा कोणीही आनंदित नव्हते. खालील व्हिडिओ पहा.\nरीस नेल्सन चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसामन्यानंतर टोमोरीने आपल्या वडिलांनी कुटुंबातील एका खोलीत उडी मारुन नाचण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला.\nलाइफस्टाईल, नेट वर्थ आणि कारः\nलेखनाच्या वेळी टॉमोरीचे एक्सएनयूएमएक्स दशलक्ष पौंडचे बाजार मूल्य आहे जे वाढवायचे आहे. हे खूप मोलाचे आहे हे कोणत्याही प्रकारे ग्लॅमरस जीवनशैलीमध्ये भाषांतरित होत नाही, मुठभर विदेशी कार, हवेली आणि जबरदस्त घुसमट यांनी सहज लक्षात येण्यासारखे आहे.\nLeyशली बार्न्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nफिकायो टॉमोरी लाइफ स्टाईल तथ्ये.\nटॉमोरीसाठी सामान्य आयुष्य जगण्यासाठी नेहमीच पैसे असतात. पुन्हा एकदा, आपल्याल��� हे सांगायचे आहे की, तो एक श्रीमंत कुटुंबातून आला आहे असा निर्णय घेत त्याचे आर्थिक यश फुटबॉलपटू म्हणून त्याच्या अभिनयाशी थेट जोडलेले नाही.\nफिकायो टॉमोरी अनटोल्ड तथ्ये:\n१ 1997 XNUMX, साली, टोमोरी जन्मलेल्या \"टायटॅनिक\" नावाच्या नाटक / आपत्ती चित्रपटाच्या प्रदर्शनात वैशिष्ट्यीकृत आहे जो अजूनही इतिहासातील सर्वात आकर्षक कथा आहे.\nनेट फिलिप्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nएक्सएनयूएमएक्स हे टायटॅनिक रिलीज झाले ते वर्ष होते.\nत्यावर्षी 1997 मध्ये लोकांच्या राजकुमारीचे निधन देखील झाले ज्यांना जगाने “राजवंश डी“. पॅराझी येथे खाली चित्रात उशीरा राजकुमारी डायना यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पापाराझी पाठोपाठ कारच्या अपघातात मृत्यू झाला.\nप्रिंसेस डायना वर्ष 1997 मध्ये निधन. डेली एक्सप्रेसचे क्रेडिट.\nसन्मान आणि पुरस्कारः टॉमोरी हे त्या युवा फुटबॉलपटूंपैकी एक आहे ज्याने त्याने जवळजवळ प्रत्येक संघात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, लेखनाच्या वेळेस खाली नमूद केल्याप्रमाणे अनेक ट्रॉफी आणि वैयक्तिक सन्मान मिळवले आहेत.\nबुकायो साका बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसारांश मध्ये फिकायो टॉमोरी रेकॉर्ड आणि सन्मान. TheSun ला क्रेडिट.\nतथ्य तपासणी: आमच्या फिकायो टॉमोरी बालपण कथा तसेच अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये वाचल्याबद्दल धन्यवाद. येथे लाइफबोगर, आम्ही अचूकता आणि प्रामाणिकपणासाठी प्रयत्न करतो. आपल्याला योग्य दिसत नसलेली एखादी वस्तू आढळल्यास कृपया खाली टिप्पणी देऊन आमच्यासह सामायिक करा. आम्ही आपल्या कल्पनांना नेहमीच महत्त्व देऊ आणि आदर करू.\nएसी मिलान फुटबॉल डायरी\nचेल्सी एफसी करंट प्लेयर्स\nबेन व्हाइट चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nनेट फिलिप्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nअॅडेमोला लुकमॅन चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nबेन गॉडफ्रे बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nEmile स्मिथ रोवे बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nराईस विल्यम्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nझारोड बोवे चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nज्यूड बेलिंगहॅम चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nजॅक हॅरिसन चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्र���फी फॅक्ट\nचे अॅडम्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nकॉर्नर कोडी चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nरियान ब्रूस्टर चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nनवीन फॉलो-अप टिप्पण्या माझ्या टिपण्या नवीन प्रतिसाद\nहाकान कॅल्हानोग्लू चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 15 जानेवारी, 2021\nराफेल लीव बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 13 जानेवारी, 2021\nएडॉर्ड मेंडी चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 28 मे 2021\nलाइफबॉगर स्टोरीजवर सदस्यता घ्या\nमी गोपनीयता धोरण आणि अटींशी सहमत आहे. (दुवा)\nसर्वाधिक लोकप्रिय फुटबॉल कथा\nKylian Mbpe बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nसुधारित तारीख: 15 जून 2021\nपॉल Pugba बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nसुधारित तारीख: 15 जून 2021\nरोनाल्डो लुइस नझारियो डे लिमा बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nसुधारित तारीख: 4 मे 2021\nमोहम्मद सालह बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nसुधारित तारीख: 3 मे 2021\nएनगोलो कांते बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 15 मार्च 2021\n लाइफबॉगर या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या कोणत्याही चित्रांच्या मालकीचा दावा करत नाही. पुन्हा, आम्ही स्वत: चित्रे किंवा व्हिडिओ होस्ट करीत नाही. आमचे लेखक केवळ योग्य मालकाशी दुवा साधतात. शेवटी, लाइफबॉगरने त्यातील सर्व सामग्रीचा काळजीपूर्वक विचार केला आणि पुनरावलोकन केले. असे असूनही, काही माहिती कालबाह्य किंवा अपूर्ण असल्याची शक्यता आहे.\nआमच्याशी संपर्क साधा: प्रशासन @ Lifebogger.com\n© लाइफबॉगर कॉपीराइट © 2021.\nकृपया लाइफबॉगरचे सदस्यता घ्या\nआपल्या इनबॉक्समध्ये फुटबॉल कथा मिळवा\nहे पॉपअप बंद करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/part-palghar-district-lies-just-outside-contact-area-267321", "date_download": "2021-06-21T07:20:45Z", "digest": "sha1:3CBL3YUAJ2JXLPVAB7UGLJAW6SLWOFVB", "length": 19215, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नागरिकांना फोन करण्यासाठी जावे लागते...२० किलोमीटर!", "raw_content": "\nकेंद्र सरकारकडून ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न दाखवले जात आहे. या यंत्रणेचा जोरदार प्रचार आणि प्रसार करण्यावरही सरकार पुरेपूर लक्ष देत असले, तरी जव्हार तालुक्यातील अनेक गावे, आदिवासी पाड्यांना मोबाईल वा इंटरनेटचे नेटव��्क मिळत नसल्याने येथील नागरिक अनेक सुविधांपासून वंचित आहेत.\nनागरिकांना फोन करण्यासाठी जावे लागते...२० किलोमीटर\nपालघर : केंद्र सरकारकडून ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न दाखवले जात आहे. या यंत्रणेचा जोरदार प्रचार आणि प्रसार करण्यावरही सरकार पुरेपूर लक्ष देत असले, तरी जव्हार तालुक्यातील अनेक गावे, आदिवासी पाड्यांना मोबाईल वा इंटरनेटचे नेटवर्क मिळत नसल्याने येथील नागरिक अनेक सुविधांपासून वंचित आहेत. दुर्गम भागांतील ही गावे आणि पाडे अजूनही मोबाईल ‘संपर्क क्षेत्राबाहेर’ असून एखादा महत्त्वाचा निरोप पाठवण्यासाठी माणसांचाच वापर करावा लागत आहे.\nही बातमी वाचली का मोटरमनने ताबा घेताच, लोकल जाऊन धडकली\nगुजरात, दादरा-नगरहवेली यांच्या सीमांना जोडून असलेली जव्हार तालुक्यातील वांगणी, रुईघर बोपदरी यांसह १० महसुली गावे आणि ३५ पाडे अशा आदिवासी गावपाड्यांमध्ये कोणत्याही मोबाईल कंपनीचे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे ई-मेल, एसएमएस, व्हॉट्सॲप या गोष्टी दूरच राहिल्या; पण कुठलाही तात्काळ संपर्क करायचा असेल, तर या भागांत एखाद्याकडून निरोप दुसरीकडे पाठवला जातो. त्यामुळे महत्त्वाचा निरोप वेळेवर पोहोचत नसल्याचेही दिसून आले आहे. एखाद्याला तत्काळ दूरध्वनीवर संपर्क करायचा असेल, तर २० किलोमीटरवर दादरा-नगरहवेलीला जावे लागते.\nही बातमी वाचली का प्रदूषणामुळे माणूसच नव्हे तर, पशू-पक्षीही घायकुतीला..\nसीमा भागांतील ही गावे खोल दऱ्याखोऱ्यांत वसलेली आहेत. त्यामुळे तिथे मोबाईलचे नेटवर्क मिळत नसल्याने आरोग्यासंदर्भातील अडचणी भेडसावतात. एखादी व्यक्ती आजारी असल्यास डॉक्टर किंवा रुग्णवाहिका बोलावणेही कठीण होते. १०८ किंवा १०४ वर संपर्क करून रुग्णवाहिकेची मागणी करणारी योजनाही नेटवर्क नसल्याने येथे फोल ठरली आहे.\nही बातमी वाचली का राज्यात लवकरच कला विद्यापीठ; वाचा कोणतं आहे ते...\nनेटवर्क नसल्याने या भागांत सरकारची कामे करणाऱ्या यंत्रणांना मोठ्या कसरतीने कामे करावी लागत आहेत. यामध्ये आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, आरोग्य विभागाचे हिवताप निवारण कर्मचारी, जिल्हा परिषद शिक्षक, आश्रमशाळा शिक्षक, अन्य सरकारी क्षेत्रांत कामे करणाऱ्या सरकारच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ माहिती देणे, पुरवणे कठीण झाले आहे. शिवाय कुठलेही नेटवर्क नसल्याने ��नेक सुविधांपासून मुकावे लागत आहे.\nही बातमी वाचली का खालापूरजवळ आणखी एक भीषण अपघात\nजव्हार तालुक्यातील या भागांमध्ये मोबाईल नेटवर्क येत नसल्यामुळे खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गावांमध्ये एखादा रुग्ण आजारी पडला, तर १०८ रुग्णवाहिकेला दूरध्वनी करण्यासाठीही जवळपास १८ ते २० किलोमीटरवर जाऊन दूरध्वनी करावा लागत आहे किंवा निरोप देऊन रुग्णवाहिका मागवावी लागत आहे. या भागांमध्ये आश्रमशाळा आरोग्य पथक असून मोबाईल नेटवर्क येत नसल्यामुळे खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे.\n- रतन बुधर, माजी जिल्हा परिषद सदस्य.\nसदगव्हाणला उसाचा शेतात आढळले बिबट्याचे दोन बछडे\nतळोदा ः सदगव्हान ( ता. निझर ,गुजरात ) शिवारातील एका शेतात आज सकाळी ऊस तोड मजुरांना बिबटचे दोन बछडे आढळून आलेत. घटनास्थळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा सूचना दिल्यात. सध्या दोन्ही बछडे त्याच शेतात वनविभागाच्या निगराणी खाली आहेत.\nदिल्ली हिंसाचाराला पाकिस्तानातून फंडिंग गुप्तचर विभागाला सापडले रेकॉर्डिंग\nजिनिव्हा : काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्ली येथे सीएए विरोधात आंदोलन सुरू होते. मात्र, या आंदोलनाला गालबोट लागल्याने उसळलेल्या हिंसाचारात दिल्लीत झालेली जीवित आणि वित्त हानी जगाने पाहिली. मात्र, या पूर्ण घटनेचा रिमोट कंट्रोल हा पाकिस्तानमध्ये असल्याचे पुरावे सरकारच्या हाती लागल्याची बातमी\nकोरोनामुळे तब्ब्ल 40 दिवसांनी घरी आलं पार्थिव आणि घरच्यांचा बांध फुटला...\nमुंबई - चीन वरून निघालेल्या मेलबर्न-बीजिंग-मुंबई विमान प्रवासात 24 जानेवारी रोजी अचानक मृत्यू झालेल्या एका भारतीय महिलेचा मृतदेह अखेरच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईत पोचला.कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जागोजागी गंभीर निर्बंध आल्यानंतर त्यांच्या निधनानंतर 40 दिवसांनी त्यांचं अंत्यसंस्कार\nदरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड\nनगर : सावेडी उपनगरातील भिस्तबाग महालाजवळ दरोड्याच्या तयारीतील इराणी टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने काल (बुधवारी) सायंकाळी पकडले. त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह दरोड्याचे साहित्य जप्त केले.\nसैलानी से लौट जाओ...\nपिंपळगाव सराई (जि.बुलडाणा) : देशासह विदेशातील सर्वधर्मीय भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाच्या यात्रेवर यंदा कोरोना व्हायरसचा प्रभाव पाहता प्रशासनाने यात्राच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यासह देशभरातील भाविकांमध्ये खळबळ निर्माण झाली असून, एकच गोंधळ उडण्याची परिस्थि\nहेच ते मराठीचे 'मारक' मेहता; गुजरातींची मस्ती उतरवण्याचा मनसेचा इशारा\nसब टीव्हीवरील लोकप्रिय मालिका असलेली 'तारक मेहता का उलटा चष्मा' ही मराठीतून 'गोकुलधामची दुनियादारी' या नावाने प्रसारित केली जाते. या मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात गोकुलधाम सोसायटीमधील रहिवाशांमध्ये मातृभाषेवरून भांडण सुरू असल्याचा एपिसोड दाखवण्यात आला.\nतो म्हणाला, चावी भाडेकऱ्याने नेली, कुलूप तोडलं तर निघालं हे घबाड\nनगर ः महापालिकेच्या पथकाला एकाने काहीतरी लपवल्याची माहिती मिळाली होती. पथक त्याच्या घरी आलं तरी तो डगमगला नाही. कुलूप बंद असलेली खोली उघडण्याचा पथकाने लकडा लावला. तो म्हणायचा.. याची चावी भाडेकऱ्याने नेली आहे. ती आल्यावर उघडतो. तास झाला तरी चावी काही येईना, त्यामुळे पथक ताटकळत उभे राहिले..\n‘ते ’एटीएमच्या माध्यमातून करायचे फसवणूक\nपालघर : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना वसईत अटक करण्यात आली. राजवीर हसमुख भट (वय २८) आणि जितेंद्र तिवारी (३७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ५३ एटीएम कार्ड आणि काही रोख रक्कम असा ४ ल\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेवर मनसे भडकली... वाचा काय आहे प्रकरण\nमुंबई: गेल्या १२ वर्षांपासून सतत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या मालिकेच्या एका भागामध्ये मुंबईची भाषा 'हिंदी' आहे असं म्हणण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावर चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसेचे नेते\nबनावट तेल विकले अन...\nसांगली : संख (ता. जत) येथील भाग्यश्री किराणा स्टोअरमध्ये शेंगदाणा तेल म्हणून पामोलीन तेल विक्री केल्याप्रकरणी पुणे येथील न्यायालयाने एक लाखाचा दंड सुनावला. अन्न व औषध प्रशासन विभागाने स्वच्छतेचा अभाव व त्रुटीबद्दल आठ दुकानांना एक लाख 21 हजाराचा दंड सुनावला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/robberies-increase-nanded-what-reason-read-nanded-crime-news-320525?amp", "date_download": "2021-06-21T08:32:48Z", "digest": "sha1:CZGB32SW22Y55262ESRJBUGGMM3GQ25V", "length": 19449, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नांदेडमध्ये जबरी चोऱ्या वाढल्या, काय आहे कारण...? वाचा", "raw_content": "\nअनेक नवीन गुन्हेगार समोर येत असून जिल्हा व शहरात जबरी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शहराच्या टिळकनगर भागात राहणाऱ्या एका जेष्ठ महिलेच्या गळ्यातील ७० हजाराचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी जबरीने तोडून लंपास केले.\nनांदेडमध्ये जबरी चोऱ्या वाढल्या, काय आहे कारण...\nनांदेड : मागील चार महिण्यापासून हातवर पोट असलेल्या रोजगारांच्या हाताच रोजगार गेला. अजूनही व्यवहार सुरळीत झाला नाही. तसेच हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमार येत आहे. याचा परिणाम थेट गुन्हेगारीवर पडला आहे. अनेक नवीन गुन्हेगार समोर येत असून जिल्हा व शहरात जबरी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शहराच्या टिळकनगर भागात राहणाऱ्या एका जेष्ठ महिलेच्या गळ्यातील ७० हजाराचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी जबरीने तोडून लंपास केले.\nकोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने मार्चपासून लॉकडाउन लावले आहे. या लॉकडाउमध्ये अनेक नागरिकांच्या हातचा रोजगार गेला. काही दिवस त्यांनी पदरमोड करुन घरसंसार चालविला. परंतु लॉकडाउन काही उठविल्या जात नाही. तसेच हाताला काम मिळत नसल्याने अनेकजण गुन्हेगारीकडे वळत आहेत. पोलिसांनी पकडलेले चोरटे हे पहिल्यांदाच अशा गुन्ह्यात अडकल्याची कबुली देत आहेत. म्हणजेच लॉकडाउनमुळे गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.\nटीळकनगर भागातील पुष्पाबाई जोशी (वय ७०) ह्या रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाचे फुले तोडून घराकडे जात असताना त्यांच्या पाठीमागून दोन अनोळखी चोरट्याने येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र (गंठण) अडीच तोळे वजनाचे (७० हजार) रुपये जबरीने चोरून पळून गेले. शनिवारी (ता. ११) सकाळी सहाच्या सुमारास अचानक झालेल्या या घटनेमुळे पुष्पाबाई जोशी यांना मोठा धक्का बसला. नेमके काय झाले हे त्यांना समजले नाही. आरडाओरडा करेपर्यंत हे दोन्ही चोरटे तेथून पसार झाले.\nहेही वाचा - Corona Big Breaking : दिवसभरात २८ पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू\nविमानतळ पोलीस ठाण्यात अनोळखी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा\nघडलेला प्रकार त्यांनी आपल्या घरी सांगितला. घरच्यांनी त्यांना धीर दिला व त्यानंतर पुष्पाबाई जोशी यांना सोबत घेऊन नातेवाइकांनी विमानतळ पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पुष्पाबाई प्रभाकर जोशी यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात अनोळखी दोन चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्रसिंग ठाकूर करीत आहेत.\nनांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाटमारी वाढली\nदोन दिवसापूर्वी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारच्या दोन घटना घडल्या होत्या. एका व्यापाऱ्याला खंजर दाखवून तर दुसऱ्या घटनेच सासरी जाणाऱ्या का महिलेची पर्स जबरीने हिसकावून चोरुन नेली. मुदखेड येथील सौ. कहाळेकर यांच्या हातातील पर्स चालत्या दुचाकीवरून चोरट्यांनी लंपास केली होती. त्या पर्समध्ये जवळपास ६० हजार रुपयांच्या सोन्या-चांदीचे दागिने होते. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.\nदुचाकीस्वार चोरांचा हैदोस, महिलेची पर्स लंपास\nनांदेड : पतीसोबत दुचाकीवरून सासरी जाणाऱ्या महिलेच्या हातातील पर्स अनोळखी दुचाकीस्वारांनी जबरीने हिसकावून लंपास केली. या पर्समध्ये नगदी व सोन्या- चांदीचे दागिने असा ५७ हजाराचा ऐवज होता. घटना शुक्रवारी (ता. १०) दुपारी कापूस संशोधन केंद्र धनेगाव ते गोलाई वाजेगाव रस्त्यावर घडली.\nनांदेड जिल्हांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वजिराबादला भंडरवार तर माहूरला रिठे\nनांदेड : मागील काही दिवसांपासून पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या प्रलंबीत होत्या. त्यामुळे अनेकांनी ठाणे मिळावे म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे फिल्डींग लावली होती. अखेर ता. २९ जानेवारी रोजी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी जिल्ह्यातील आठ पोलिस निरीक्षक आणि १८ सहाय्यक पो\nपर्यटनासाठी हवी नवीन 'कनेक्टिव्हिटी'\nऔरंगाबाद : पर्यटनाच्या दृष्टीने विमानाची कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे मार्गाची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. औरंगाबादेतून विमानसेवा आणि रेल्वेसेवेवर मर्यादा असल्याने पर्यटनावर परिणाम झाला आहे. असे असले तरीही येत्या काळात कोरोनाचा प्रभाव कमी होताच पुन्हा पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.\nमुदखेड शहरात थरार- पिस्तुलचा धाक दाखवून सराफा व्यापाऱ्यास लुटण्याचा प्रयत्न; व्यापारी जखमी\nमुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेडच्या सरा��ा बाजारात शनिवारी (ता. ३१) सायंकाळी सात वाजता सराफा दुकान बंद करून आपल्या घराकडे जाणाऱ्या व्यापाऱ्यास त्याच्याच दुकानाबाहेर दरोडेखोरांकडून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये संबंधित सराफा व्यापारी गंभीर जखमी झाला असून डोक्यात जबर मार लागल्याने व्\nमुदखेड सराफावर हल्लाप्रकरणी दरोडेखोरांना अटक करा; तहसिलदारांना निवेदन\nमुदखेड (जिल्हा नांदेड) : येथील सराफा व्यापारी राघवेंद्र पबितवार यांच्यावरील झालेल्या हल्लाप्रकरणी सोमवारी (ता. दोन) शहरातील व्यापाऱ्यांनी सकाळपासून दुपारी बारावाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवून घटनेचा निषेध केला. यानंतर हल्लेखोरांना तात्काळ अटक करून व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी करुन तहस\nमुदखेड : पिस्तुलचा धाक दाखवून सराफाला लुटणारे पोलिस कोठडीत\nनांदेड : मुदखेड शहरात सुभाष गंज, मोंढा भागात असलेल्या प्रसाद ज्वेलर्सचे मालक राघवेंद्र पवितवार यांना ता. ३१ आॅक्टोबर रात्री साडेआठच्या सुमारास पिस्तुलचा धाक दाखवून त्यांना जबर मारहाण करणाऱ्या दोघांना मुदखेड पोलिसांनी शुक्रवारी (ता. सहा) रात्री दोघांना अटक केली. त्यांनी गुन्हा केल्याची कबुल\nनांदेड : मुदखेड सराफा लूटमारप्रकरणी मुख्य आरोपी पोलिस कोठडीत- सुनील निकाळजे\nमुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेड, अर्धापूर व भोकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिस्तुलचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी व त्याच्या एका साथीदाराला मुदखेड पोलिसांनी रविवारी (ता. आठ) रात्री अटक केली. आरोपीने विविध ठिकाणी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या दोघांना सोमवारी (ता. नऊ\nनांदेडला दररोज हजारावर स्वॅब अहवाल प्रतिक्षेत, गुरुवारी २२२ कोरोनामुक्त; १९५ जण पॉझिटिव्ह\nनांदेड - मराठवाड्यात औरंगाबाद आणि लातूरनंतर नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या झाली आहे. तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबचा अहवाल तत्काळ प्राप्त व्हावा, यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन कोरोना चाचणी लॅब मंजुर करुन घेतल्या. मात्र असे असताना देखील दररोज एक हजारापेक्षा अधिक स्\nवाटमारीचा उद्देश : रस्ता अडवून शिक्षकाला मारहाण\nनांदेड : आपले कर्तव्य बजावून घराकडे येत असलेल्या एका शिक्षकाला रस्त्यात अडवून जबर मारहाण केली. ही घटना मालटेकडी गुरुद्वारा परिसरातील पुलाखाली शुक्रवारी (��ा. तीन) दुपारी दीड वाजता घडली. जखमी शिक्षकावर विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nशेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : हवामानावर आधारित फळपिक विमा योजना लागु\nनांदेड : हवामानावर आधारित फळपिक विमा योजना ही नांदेड जिल्हयात केळी, आंबा, मोसंबी या पिकांसाठी लागु केली आहे. या योजनेंतर्गत सन 2020 हंगामात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या फळपिकांना अवेळी पाऊस, कमी- जास्त तापमान, आर्द्रता, वेगाचा वारा व गारपीट या हवामान धोक्यापासुन संरक्षण मिळणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ifpug.org/certification/csp-overview/?lang=mr", "date_download": "2021-06-21T07:06:41Z", "digest": "sha1:E544LMSVR5CX63WHXX55TYF4JJ7XUWL3", "length": 25320, "nlines": 351, "source_domain": "www.ifpug.org", "title": "स्नॅप प्रमाणपत्र विहंगावलोकन – IFPUG", "raw_content": "\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी परिषद\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी परिषद\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nIFPUG स्नॅप संबंधित प्रमाणपत्रे सध्या एक पातळी आहे: प्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP).\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) पद सॉफ्टवेअर नॉन फंक्शनल मूल्यांकन प्रक्रिया ज्ञान आणि कौशल्य प्रारंभिक पातळी ओळखले (स्नॅप).\nCSP नाव मंजूर केले जाईल, तर किमान वैयक्तिक स्कोअर 80% सर्वसाधारण योग्य किमान 70% प्रमाणपत्र परीक्षा प्रत्येक विभागात योग्य.\nCSP प्रमाणपत्र परीक्षा घेऊन\nप्रमाणपत्र, नोंदणी, निकाल आणि प्रमाणपत्र IFPUGs प्रमाणपत्र भागीदार ब्राईस्ट द्वारा वितरित केले जाईल. सध्या सीएफपीएस प्रमाणपत्र परीक्षा खालील भाषांमध्ये दिली जाते:\nब्राझिलियन पोर्तुगीज परीक्षा शेवटपर्यंत उपलब्ध होईल 2020.\nIFPUG सदस्य सेवा क्षेत्र\nसदस्य सेवा क्षेत्र कसे संचार करण्यासाठी\nनीतिशास्त्र फॉर्म IFPUG कोड\nIFPUG इंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी – अाता नोंदणी करा: गुरुवार, 24 जून, 8:00 आहे – 11:15 मी ईटी आहे\nपॉल Radford: मेमोरियम मध्ये आणि खूप खूप धन्यवाद\nसिन्झिया फेरेरो, आयएफपीयूजी प्रमाणपत्र समितीसाठी नवीन खुर्ची\nज्ञान कॅफे वेबिनार मालिका: नवशिक्यांसाठी एसएनएपी: का, कसे, काय. मार्च 24, 2021 10:30 AM EST\nमेट्रिक व्ह्यूजच्या नवीन आवृत्तीसाठी लेखांसाठी कॉल करा\nIFPUG इंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी – अाता नोंदणी करा: गुरुवार, 24 जून, 8:00 आहे – 11:15 मी ईटी आहे\nयुरोपियन संसद प्राइसिंग सॉफ्टवेयर डेव्हलपमेंटसाठी IFPUG मेथडॉलॉजीची शिफारस करतो\nमहिन्यात बातम्या महिना निवडा एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मे 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 जुलै 2019 मे 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 मे 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 नोव्हेंबर 2015 सप्टेंबर 2015 जून 2015 मे 2015 एप्रिल 2015 मार्च 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 जुलै 2014 जून 2014 मे 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 जुलै 2012 मे 2012 एप्रिल 2012 मार्च 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 ऑक्टोबर 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 जुलै 2010 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2007 मे 2007 जानेवारी 2006 जून 2005 डिसेंबर 2004 नोव्हेंबर 2003 ऑगस्ट 2002 फेब्रुवारी 2002\nश्रेणीनुसार बातम्या श्रेणी निवडा प्रमाणपत्र समिती परिषद निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण सामान्य मानद iTips सदस्यत्व MetricViews अधिकृत सूचना स्नॅप Uncategorized uTips वेबिनार\nIFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते गट\nप्रिन्स्टन जंक्शन, न्यू जर्सी, 08550, संयुक्त राज्य\nसाइट वस्तू, दाबा किंवा सामग्री: cmc@ifpug.org\n© IFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/mumbai-high-court-begins-hearing-on-parambir-singhs-petition-nrms-109825/", "date_download": "2021-06-21T07:22:23Z", "digest": "sha1:CHWYCGNWNJFJDQJVTSBVLTIJ4PWFNDXZ", "length": 14199, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Mumbai High Court begins hearing on Parambir Singh's petition nrms | परमबीर सिंह यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु, अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून २१, २०२१\nहरिपुरात सापडला हेलिकॉप्टर मासा; अन्य जलचरांची अंडी खाण्यातही आहे तरबेज\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nआरोप-प्रत्यारोपपरमबीर सिंह यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु, अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल\nपरमबीर सिंग यांच्यावतीनं विक्रम ननकानी यांनी बाजू मांडण्यास सुरुवात केली. तर, अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी हे राज्य सरकारच्या वतीनं बाजू मांडत आहेत. राज्य सरकारला या आरोपांमधील तथ्य शोधून काढायचं आहे. आरोपांविषयीचं तथ्य बाहेर आणायचं आहे त्यामुळं ही जनहित याचिका फेटाळावी, असा युक्तिवाद कुंभकोणी यांनी केला.\nमुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर आज (बुधवार) मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी होत आहे.\nपरमबीर सिंग यांच्यावतीनं विक्रम ननकानी यांनी बाजू मांडण्यास सुरुवात केली. तर, अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी हे राज्य सरकारच्या वतीनं बाजू मांडत आहेत. राज्य सरकारला या आरोपांमधील तथ्य शोधून काढायचं आहे. आरोपांविषयीचं तथ्य बाहेर आणायचं आहे त्यामुळं ही जनहित याचिका फेटाळावी, असा युक्तिवाद कुंभकोणी यांनी केला.\nमध्य प्रदेशमधील बांधवगढ टायगर रिझर्व्ह पार्कमध्ये भीषण आग\nननकानी यांनी युक्तिवाद करताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं पत्र लिहून ११ दिवस झाले आहेत. या प्रकरणी पोलीस दलाला आलेल्या अडचणी सांगतो, असं म्हटलं. तर कोर्टानं एवढी गर्दी केलीय असा सवाल केला. पुढे ननकानी यांनी परमबीर यांनी लिहिलेले पत्र वाचून दाखवली. पत्रामध्ये परमबीर यांनी राज्याच��� गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.\nमुंबई पोलिसांना गृहमंत्री सातत्यानं वसुलीचे निर्देश देत होते. आयुक्तांना डावलून पोलीस अधिका-यांना शासकीय निवासस्थानी बोलावलं जायचं. मी आणि पोलीस दलानं नेहमीच कायद्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. मात्र गृहमंत्र्यांचा राजकीय स्वार्थासाठी सातत्यानं फोर्सवर दबाव होता परमबीर यांच्या कडून युक्तिवाद या प्रकरणी तुम्ही गुन्हा का दाखल केला नाही एफ आय आर कुठे दाखल केली एफ आय आर कुठे दाखल केली, गुन्हा दाखल करण्यापासून तुम्हाला कोणी थांबवलं होतं का, गुन्हा दाखल करण्यापासून तुम्हाला कोणी थांबवलं होतं का, गुन्हा दाखल न करता जनहित याचिकेद्वारे चौकशीची मागणी कशी करता येईल, गुन्हा दाखल न करता जनहित याचिकेद्वारे चौकशीची मागणी कशी करता येईल न्यायालयाचा परमबीर यांना सवाल तसेच गृहमंत्र्यांनी दरमहा १०० कोटींची मागणी तुमच्यासमोर केली होती का न्यायालयाचा परमबीर यांना सवाल तसेच गृहमंत्र्यांनी दरमहा १०० कोटींची मागणी तुमच्यासमोर केली होती का, न्यायालयाचा याचिकाकर्ते परमबीर सिंह यांना सवाल. हे केवळ ऐकीव गोष्टींवर केलेले आरोप भासत आहेत, असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nव्हिडिओ गॅलरीअंतरा- मल्हारची हटके स्टोरी\nPhotosशर्वरीचा हळदी समारंभासाठी खास लूक, फोटोबघून चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nसोमवार, जून २१, २०२१\nस्वबळावर निवडणुका लढणार असा नारा दिल्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रत्युत्तराने महाविकास आघाडीत भविष्यात बिघाडी होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://manikraothakre.in/mr/2017/02/04/yawatmal-eid-e-milad-wishing-to-people-and-visits-to-blood-donation-camp-12-dec/", "date_download": "2021-06-21T07:36:00Z", "digest": "sha1:FRDV4FP6NQHZQXVR3AOOEQOTRVW4MN4L", "length": 2298, "nlines": 46, "source_domain": "manikraothakre.in", "title": "यवतमाळ येथील कार्यक्रमात नागरिकांना ईद-ए-मिलाद च्या शुभेच्छा देताना व रक्त निदान शिबिरास भेट 12 डिसेंबर – माणिकराव ठाकरे", "raw_content": "\nHomeNewsयवतमाळ येथील कार्यक्रमात नागरिकांना ईद-ए-मिलाद च्या शुभेच्छा देताना व रक्त निदान शिबिरास भेट 12 डिसेंबर\nयवतमाळ येथील कार्यक्रमात नागरिकांना ईद-ए-मिलाद च्या शुभेच्छा देताना व रक्त निदान शिबिरास भेट 12 डिसेंबर\n३० मार्च, २०१७ – संघर्ष यात्रा – यवतमाळ\n९ मार्च २०१७, शासकीय लॉ कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद\n४ मार्च, २०१७ – ऑस्कर पुरस्कार ‘लायन द किंग’ सिनेमातील बालकलाकार सनी पवार\n१४ जानेवारी, २०१७ भारत महोत्सव\n१६ फेब्रुवारी २०१७, मतदान दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2018/06/", "date_download": "2021-06-21T08:11:47Z", "digest": "sha1:HFTYOXCA42E232ZKURSI7BCEOBMXP5DC", "length": 130396, "nlines": 494, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "June 2018 | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nपॅन-आधार लिंक ; उद्यापासून ५ हजार दंड\nनवी दिल्ली - तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं आहे का जर तुम्ही तुमचं पॅन आधारशी लिंक केले नसेल तर आजच करुन घ्या. कारण पॅन आधारशी लिंक करण्यासाठी आज अखेरचा दिवस आहे. आज पॅन आधारसह लिंक केले नाही तर ते रद्द होऊ शकते. इतकेच नाही तर तुम्हाला यासाठी पाच हजार रुपये दंडही भरावा लागेल. एवढेच नाही तर ३१ जुलैपर्यंत आयकर परतावा भरण्यासही तुम्हाला अनेक बाबींचा सामना करावा लागेल.आयकर विभागाने ही तारीख वाढविण्यास नकार दिला. केंद्र सरकारने मनी लॉन्ड्रिंग कायद्यातंर्गत बँक अकाउंट, पॅन कार्डला आधारशी लिंक करण्यासाठी ३० जून ही डेडलाइन दिलेली आहे. आयकर विभागाच्या वेबसाईवर जाऊन किंवा एसएमएसद्वारे तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करु शकता.\nप्रीती बारिया खून प्रकरणी दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nभंडारा - एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ३० जून रोजी फाशीची शिक्षा ठोठावली. भंडारा जिल्ह्यातील चर्चित प्रीती बारिया खून प्रकरणी त्यांनी हा निकाल दिला आहे. अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत अशी या दोन आरोपींची नावे आहेत. ३० जुलै २०१५ रोजी या दोघांनी दुपारच्या सुमारास म्हाडा कॉलनीतील रविंद्र शिंदे यांच्या घरी त्यांची मुलगी अश्विनी एकटी असल्याचे पाहून एसी दुरुस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर तिच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने वार केले होते. तेव्हापासून अश्विनीला कायमचे अपंगत्व आले आहे. त्याच रात्री या दोघांनी तकिया वॉर्ड येथील रुपेश बारिया यांच्याही घरी एसी दुरुस्तीच्या मिषाने प्रवेश केला. घरात असलेल्या त्यांच्या पत्नी प्रीती बारिया (३०) यांच्या डोक्यावर हातोडीने वार करून त्यांना ठार केले. त्यांचा मुलगा भव्य (९) हा या ठिकाणी आला असता त्याच्याही डोक्यावर जोरदार वार केल्याने त्यालाही कायमचे अपंगत्व आले आहे.जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजय देशमुख यांनी दोन्ही आरोपींना शनिवारी दुपारी १ वाजता शिक्षा सुनावली. यात अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांना भादंवि ३०७ कलमान्वये फाशीची शिक्षा ठोठावली आहे.\n८ वर्षांच्या मुलीवर पाशवी बलात्कार ; मुलीची मृत्यूशी झुंज\nमंदसौर ( मध्यप्रदेश) -मध्यप्रदेशातील मंदसौरमध्ये एका ८ वर्षांच्या मुलीवर पाशवी बलात्कार करण्यात आला. या पीडित मुलीची आता मृत्यूशी झुंज सुरु आहे. पीडित मुलीच्या गळ्यावर चाकूने वार केल्याने ३ सेंटीमीटरची जखम झाली आहे. त्यामुळे पीडित मुलगी बोलू शकत नाही. तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच तिच्या शरीरावरही अनेक जखमा आहेत. तिच्या प्रायव्हेट पार्टच्या जखमाही खोलवर आहेत अशी माहिती समोर आली आहे. या मुलीवर इंदौरमध्ये उपचार सुरु आहेत. या मुलीची स्थिती काही प्रमाणात सुधारते आहे. मात्र अद्यापही मानसिक धक्क्यातून ती सावरलेली नाही. अनेक जखमांतून रक्त मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने अजूनही तिच्या मृत्यूचा धोका टळलेला नाही. या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर मंदसौरच्या जनतेचा आक्रोश आंदोलनातून समोर आला आहे. एका २० वर्षांच्या नराधमाला पोलिसांनी शुक्रवारीच अटक केली होती. त्यानंतर आता आणखी एका नराध���ाला अटक करण्यात आली आहे. आंदोलन करून लोकांनी नराधामांना कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.\n१६ जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा तोडणार - राजू शेट्टी\nमुंबई - गायीच्या दुधाला ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालं नाही तर तर १६ जुलैपासून मुंबईचा दूधपुरवठा तोडणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिलाय. १५ जुलैपर्यंत त्यांनी सरकारला मुदत दिली आहे. नाहीतर १६ जुलैपासून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर नाशिक या जिल्ह्यांतून एक लिटरही दूध मुंबईकडे जाणार नाही अशी व्यवस्था केली जाईल, असे शेट्टी म्हणाले त्यातून जी परिस्थिती उद्भवेल त्यास सरकार जबाबदार असेल पण यापुढे शेतकऱ्याची लूट होऊ देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.\nसाई संस्थान' विरोधात शिर्डी ग्रामस्थांचा मोर्चा\nशिर्डी - शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थानच्या विश्वस्थ व्यवस्थेविरोधात ग्रामस्थांचा निषेध मोर्चा काढण्यात आला. हनुमान मंदिरा समोरून ग्रामस्थांच्या मोर्चाला सुरुवात झाली. विदर्भातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी साई संस्थानच्या तिजोरीतून ७१ कोटी देण्याच्या निर्णयावरून शिर्डीतील ग्रामस्थ संतापले आहेत. हनुमान मंदिर ते संस्थांच्या साईबाबा सुपर हॉस्पिटल पर्यंत जाणार शिर्डी ग्रामस्थांचे निषेध मोर्चा होत आहे.\nधर्मा पाटीलांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या\nमुंबई - मंत्रालयात आत्महत्या करणारे ८५ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी यासंदर्भात पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. धमकी द्यायला आलेली देसलेंची माणंस होती असा आरोपही त्यांनी केला आहे. घरी आलेल्या या माणसांच्या हाती बंदूक होती. देसलेंची कागदपत्र बाहेर काढून नका नाहीतर तुमच्या जीवाला धोका आहे अशी धमकी दिल्याचे त्यांनी तक्रारी सांगितले. जमिनीच्या मोबदल्यापोटी ९ पट रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे धर्मा पाटील यांना त्यांच्या जमिनीचे ५४.४८ लाख रुपये मिळणार होते. याआधी त्यांच्या पाच एकर बागायती जमीनीसाठी फक्त ६ लाख रुपये देण्यात आले होते. पण धर्मा पाटील य��ंनी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर धुळ्यातील विखरणमध्ये होऊ घातलेल्या वीज निर्मिती प्रकल्पासाठी संपादित १९९ एकर जमिनीचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले. यानुसार आता धर्मा पाटील आणि त्यांच्यासोबत आणखी १२ शेतकऱ्यांना अतिरिक्त मोबदला मंजूर करण्यात आला आहे.\nसुबोध जयस्वाल मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी \nमुंबई - मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. सध्या ते भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ मध्ये कार्यरत आहेत. दत्ता पडसलगीकर सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. आज सुबोध जयस्वाल मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेण्याची शक्यता आहे.\nठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प\nठाणे - ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडली आहे. या दिशेने येणारी वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. ही वाहतूक पूर्वपदावर येण्यास साधारण काही तास तरी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूकीवर परिणाम झाला. ठाणे-ऐरोलीदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचा घोळ झाला. नेहमीप्रमाणे ऑफिसल्या जाणाऱ्यांची जास्त गर्दी नसली तरी मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा खोळंबा झाला.\nअमेरिकेत वृत्तपत्राच्या कार्यालयात गोळीबार ५ ठार\nवॉशिंग्टन - अमेरिकेतील अनापोलिस येथील एका इमारतीत झालेल्या अंदाधुंद गोळीबारात ५ जण ठार तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मेरिलँड मधील अनापोलिस येथे कॅपिटल गॅझेट या वृत्तपत्राचे कार्यालय आहे. या कार्यालयातच हा गोळीबार झाला. वॉशिंग्टनच्या पश्चिमेस हे शहर आहे. याप्रकरणी एकास अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी संपूर्ण इमारत ताब्यात घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे.कॅपिटल गॅझेटचे एक पत्रकार फिल डेव्हिस यांनी ट्विटरवर याची माहिती दिली. एक बंदुकधारी व्यक्तीने दरवाज्यातून कर्मचाऱ्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये अनेक लोक ठार झाले आहेत.\nपंढरपूरच्या माजी नगरसेवकांसह सहकारऱ्यांना मारहाण\nनंदुरबार - मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरुन तीघांना जमावाने बेदम मारहाण करत त्यांची गाडी पेटवुन दिल्याची भयावह घटना नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद गावात घडली आहे. संशयीत हे पंढरपुर मधील माजी नगरसेवकांसह त्यांचे सहकारी असुन मजुर शोधण्यासाठी या भागात आले होते.मात्र संतप्त जमावाने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींची शहानिशा न करता म्हसावद पोलीस ठाण्यात घुडदुस घातला. त्यांच्या इनोव्हा गाडीची तोडफोड करत गाडी जाळून टाकली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या कांड्याही फोडल्या.या सगळ्या गोंधळामुळे जिल्ह्यातील अतिरीक्त कुमक म्हसावद येथे तैणात करण्यात आली आहे. संपूर्ण भागात सध्या तणावपुर्ण शांतात आहे. पंढरपुरचे माजी नगरसेवक नंदकुमार ढोबे आपल्या दोन साथीदारांसह मजुर शोधात नंदुरबार जिल्ह्यातल्या म्हसावद गावाजवळ आले होते. मजुरांची चौकशी करत असतांनाच मुले चोरणारी टोळी असल्याचा संशय येत काही जणांनी त्यांच्या सह त्यांच्या साथीदारांना बेदम मारहान केली.त्यानंतर त्यांना त्यांच्या वाहनातुन म्हसावद पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ही घटना वाऱ्या सारखी गावात पसरल्यानंतर संतप्त जमावाने म्हसावद पोलीस स्टेशनकडे आपला मोर्चा वळवला. या संशयीतांना आपल्या ताब्यात देण्याची मागणी करत त्यांची इनो्व्हा गाडीची मोडतोड करत तिला आग लावुन दिली. परिस्थीती हाता बाहेर जात असल्याचे पाहुन पोलिसांनी लाठी चार्ज करत आठ ते दहा अश्रु धुराच्या कांड्या फोडल्या .\nशोपियनमध्ये जवानांवर ग्रेनेड हल्ला ; एक जवान जखमी\nजम्मू - जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा भागात सुरक्षा पथके आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. शोपियन जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्ती पथकावर हल्ला केला आहे. कुपवाडामध्ये दहशतवादी आणि सैन्यामध्ये चकमक सुरु आहे. जंगल भागामध्ये ही चकमक सुरु आहे.शोपियनमध्ये लष्कराचे पथक गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे. पोलिसांनी सदर भाग रिकामी केला असून सर्च ऑपरेशन सुरु आहे.\nभावानेच भावाच्या घराला लावली आग ; आगीत होरपळून चार ठार\nसोलापूर - सोलापूरमध्ये नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. संपत्तीच्या वादातून मोठ्या भावानेच आपल्या लहान भावाच्या घराला आग लावली आणि या घटनेत चार जणांना आगीत होरपळून मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील खांडवी गावात ही घटना घडली. देवकते कुटुंबात संपत्तीवरून वाद होता. ��ाच वादातून मोठ्या भावाने आपला लहान भाऊ राहुल देवकते आणि त्याच्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचला. राहुल देवकाते आणि कुटुंब रात्री झोपेत असताना मोठ्या भावाने लहान भावाच्या घरावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिल्याची माहिती मिळाली आहे.\nसीमा सुरक्षा दलाचे १० जवान बेपत्ता\nमुघलसराय - बीएसएफच्या ८३ व्या बटालियनचे १० जवान अचानक बेपत्ता झाले आहेत. पश्चिम बंगालच्या मुर्शीदाबादहून जम्मूकडे जात होते. हे जवान एका खास रेल्वेने जात होते. मात्र, हे सर्व जवान बेपत्ता असल्याचे वृत्त समोर आले आहे. याप्रकरणी मुघलसराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या जवानांचा शोध घेण्यात येत आहे.पश्चिम बंगालहून लष्करासाठीच्या विशेष रेल्वेने जम्मू कश्मीरमधील सांबा जिल्ह्यासाठी हे जवान रवाना झाले होते. सीमा सुरक्षा दलाचे १० जवान अचानक बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या जवानांचे अपहरण झाले की ते पळून गेले याबाबत अद्याप काहीच समजलेले नाही. हे सर्व जवान बीएसएफच्या ८३ व्या बटालियनमध्ये तैनात होते. रेल्वेतून जम्मू-काश्मीरकडे जात असता वर्धमान आणि धनबाद रेल्वे स्टेशनादरम्यान ते बेपत्ता झाले. उत्तर प्रदेशातील मुघलसराय रेल्वे स्थानकात गाडी पोहोचल्यावर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी मुघलसरायच्या जीआरपी पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे.\nछगन भुजबळ हेच घोटाळ्याचे सूत्रधार ; सक्तवसुली संचालनालय आरोपावर ठाम\nमुंबई - आपण निर्दोष असून आपल्यावर अन्याय झाला असे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ सांगत असले तरी भुजबळांवरील आरोपांबाबत सक्तवसुली संचालनालय ठाम आहे. या संपूर्ण घोटाळ्याचे भुजबळ हेच सूत्रधार असल्याचा आरोप संचालनालयाने नव्याने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात केला आहे. छगन भुजबळ यांनी संपूर्ण घोटाळ्यात आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर केला आणि राज्य शासनाची फसवणूक केली, असा आरोपही यात करण्यात आला आहे.महाराष्ट्र सदन आणि सांताक्रूझ-कालिना येथील राज्य ग्रंथालय या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. त्यापाठोपाठ संचालनालयानेही दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून छगन व समीर भुजबळ यांना अटक केली. ते दोघेही सध्या जामिनावर आहेत. संचालनालयाने तिसरा गुन्हा दाखल ��रीत पुरवणी आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले. या गुन्ह्य़ात भुजबळ यांच्यासह इतर सर्वानी जामिनासाठी अर्ज तयार ठेवले होते. परंतु फक्त दिलीप खैरे हे नवे संशयित आरोपी असल्याचे स्पष्ट करीत त्यांना जामीन मंजूर केला आणि ६ ऑगस्टपर्यंत सुनावणी पुढे ढकलली.\nकोकण पदवीधर मतदारसंघात सेनेला धक्का\nमुंबई - विधान परिषद निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला आहे. निरंजन डावखरे यांना ८१२७ मतांच्या आघाडीने विजयी झाली. ही निवडणुक भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेनेही प्रतिष्ठेची बनवली होती.विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत शिवसेनेचे किशोर दराडे विजयी झाले आहेत. या निवडणुकीत किशोर दराडे यांना २४ हजार ३६९ मते मिळाली. तर संदीप बेडसे यांना तेरा हजार ८३० मते मिळाली . काही दिवसांपुर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने बाजी मारली होती आणि आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजयाने शिवसेनेला बळ मिळाले आहे.\nखासदार राजू शेट्टींचा सरकारवर गंभीर आरोप\nपुणे - शेतकऱ्यांच्या पिकाला दीडपट हमीभाव आणि दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी २९ जूनला पुणे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती खासदार राजू शेट्टी यांनी दिली. दुसऱ्या विधेयकात दुधासह भाजीपाल्याला हमी भाव मिळण्यासाठी लोकसभेत कायदा हवा यासाठी २३ राजकीय पक्षांना आणि १९२ संघटनांना बरोबर घेऊन बिल बनवले, पावसाळी अधिवेशनात सरकारने हे बिल मंजूर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.शेतकरी कर्ज माफी योजना पूर्णपणे फेल गेली असून, संपूर्ण कर्ज माफी केल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा संपणार नसल्याचा इशारा, खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.\nखराब हवामान असतानाही यू वाय कंपनीने उड्डाण करायला सांगितले ; पायलटच्या पतीचे गंभीर आरोप\nमुंबई - घाटकोपर विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सहवैमानिक मारिया यांच्या पतीने गंभीर आरोप केले आहेत. खराब हवामान असतानाही यू वाय कंपनीने उड्डाण करायला भाग पाडल्याचा आरोप मारियाचे पती अॅड. प्रभात कथुरिया यांनी केला. मारियाशी आपला सकाळी संवाद झाला होता. त्यावेळी तिने आपल्��ाला ही माहिती दिल्याचा दावा प्रभात यांनी केला आहे. प्रदीप राजपूत यांचेही तेच म्हणणे होते असेही प्रभात यांनी सांगितले आहे. एक वाजता कुठे आहे, असा मारियाला मेसेज केला होता. मात्र मारियाकडून प्रतिसाद आला नाही. बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्याने भीती वाटू लागली. त्यानंतर बातम्यांमध्ये विमान दुर्घटनेचे वृत्त कळल्याची माहिती प्रभात यांनी दिली.मारिया ही मूळची अहमदाबादची असून ती को-पायलट होती. मारिया १५ वर्षांपासून मुंबईतल्या मीरा रोडला राहत होती. तिला १५ वर्षांची मुलगी आहे.\nछगन भुजबळ यांना दिलासा ; ६ ऑगस्ट रोजी निर्णय\nमुंबई - सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीची नाशिक येथील २५ कोटींची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. त्याआधारे ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष अर्ज केल्यानंतर पीएमएलए न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ व अन्य आरोपींना समन्स बजावले होते. त्याप्रमाणे हे आरोपी बुधवारी न्यायालयात हजर झाले. मात्र, सर्व आरोपी आधीच जामिनावर असल्याने नव्याने जामीन मिळवण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत न्यायालयाने ६ ऑगस्टला याबाबत निर्णय देऊ, असे सांगत भुजबळांसह कुटुंबियांना तोवर तात्पुरता दिलासा दिला.‘या प्रकरणात नवी माहिती आल्यावर प्रत्येक वेळी जामिनाकरिता नव्याने बाँड देणे कायदेशीररित्या उचित ठरत नाही. शिवाय एकाच गुन्ह्यासाठी दोनदा अटक करता येत नाही. हे कायद्याच्या मूलभूत तत्त्वाच्या विरोधात ठरते’, असा युक्तिवाद भुजबळ कुटुंबीयांच्या वतीने अॅड. शलभ सक्सेना व अन्य वकिलांनी मांडला; तर पुरवणी आरोपपत्राची दखल घेत त्याची नोंद ‘वेगळा गुन्हा’ म्हणून करण्याची विनंती ईडीच्या वकिलांनी केली. मात्र, या मुद्यावर ६ ऑगस्ट रोजी निर्णय देऊ आणि आरोपींना सध्या ज्या अटींवर जामीन मंजूर झालेला आहे, त्याच अटी कायम राहतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.\nपरदेशी महिलेवर बलात्कार प्रकरणी एकाला अटक\nनवी दिल्ली - कॅनडाहून भारत पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणीवर हॉस्टेलच्या डॉर्मेटरी कॉर्डिनेटरने दारुच्या नशेत दिल्लीत बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले. मंगळवारी रात्री ही ���टना घडली. या प्रकरणात पोलिसांनी अभिषेक बंटे याला अटक केली. बुधवारी त्याला कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या लक्ष्मीनगर भागात ही घटना घडली. कॅनडाची रहिवासी असेलली १९ वर्षीय तरुणी भारतात आली होती. ती वेब डिझायनिंगचे प्रशिक्षण घेतेय. ४० दिवसांपूर्वी टूरिस्ट व्हिजावर ती एका ग्रुपसोबत भारतात आली होती. हा ग्रुप दोन दिवसांपूर्वी दिल्लीत दाखल झाला होता. हा ग्रुप रात्रीच्या वेळेस सफरदरजंग एन्क्लेव्हच्या हौजखास स्थित 'ओरो पब'मध्ये पार्टी करण्यासाठी दाखल झाला होता. इथे डॉर्मेटरी चालवणारा अभिषेक बंटे नावाचा इसमही काही लोकांना घेऊन दाखल झाला होता. त्याची या तरुणीशी ओळख झाली दोघांनी एकमेकांचे नंबरही शेअर केले. त्यानंतर एक कॅब बुक करून अभिषेक या तरुणीला लक्ष्मीनगर स्थित हॉस्टेलला घेऊन गेला आणि इथे त्याने तरुणीवर बलात्कार केला.\nसहकारी बँकांवर व्यवस्थापन मंडळाची नेमणूक ; रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव\nमुंबई - ठेवीदार संचालकांच्या मनमानी कारभारला बळी पडू नये व त्यांच्या ठेवींना संरक्षण मिळावे, यासाठी आता सहकारी बँकांवर संचालक मंडळाखेरीज स्वतंत्र व्यवस्थापन मंडळ नेमले जाणार आहे. तसा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने तयार केला असून, त्यावर २४ जुलैपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत.सहकारी बँकांना परवाना रिझर्व्ह बँकेकडून मिळतो, पण बँकांवर देखरेख करण्याचे काम राज्याच्या सहकार विभागाकडे असते, तर बँक चालविण्याचे काम संचालक मंडळ करते. बँकेच्या दैनंदिन कामाकाजासह कर्ज मान्य करणे, कर्जांची वसुली व बँकेसाठी धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करणे, अशी सर्वच कामे संचालक मंडळ करते, पण सहकारी बँकेत ठेवीदारांचा पैसा असल्याने त्यांच्या हिताचे रक्षण करणे आवश्यक आहे. यासाठीच या बँकांवर व्यवस्थापन मंडळाची नेमणूक करून, त्या आता थेट रिझर्व्ह बँकेच्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.\nनाणारची एकही वीट रचू देणार नाही - नारायण राणे\nमुंबई - गरज पडल्यास खासदारकीचा राजीनामा देऊ पण नाणारची एकही वीट रचू देणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. नाणारची एकही वीट रचू देणार नाही. राज्यसभेचा खासदार जरी असलो तरी कोकणचा सुपुत्र आहे. शिवसेनेसारखे बोलून नाही दाखवणार, गरज पडल्यास खासदारकीच�� राजीनामा फेकेन, खासदार जरी भाजपचा असलो तरी विरोध कायम राहणार. असं ठाम वक्तव्य करून नारायण राणेंनी नाणार प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.मी मुख्यमंत्र्यांनाही सांगितले आहे की, मी जनतेच्या बाजुने आहे, अशी ठाम भूमिका नाणार प्रकल्पावर खासदार नारायण राणे यांनी घेतली आहे. दरम्यान, मी शिवसेनेसारखे बोलून नाही दाखवत असे म्हणत त्यांनी शिवसेनेस टोमणाही मारला आहे.\nभारताने इराणकडून तेल आयात करू नये ; अमेरिकेची धमकी\nवॉशिंग्टन - इराणकडून तेल आयात करू नका, असे आवाहन अमेरिकेने भारत व इतर मित्रराष्ट्रांना केली आहे. येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत इराणशी होत असलेले तेल व्यवहार पूर्णपणे थांबवा, इराणवर आर्थिक निर्बंध लादण्याचे पूर्वीच ट्रम्प प्रशासनाने घोषित केले होते. भारताला तेल निर्यात करणाऱ्या देशांपैकी इराण तिसरा मोठा निर्यातदार आहे. इराक व सौदी अरेबियानंतर इराणचा क्रमांक येतो. एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान इराणने भारताला १८.४ दशलक्ष टन कच्चे तेल निर्यात केले होते.गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण अणुकरारातून बाहेर पडल्याचे घोषित केले होते. येत्या ९० ते १८० दिवसांत इतर देशांनीही इराणशी तेल-व्यवहार थांबवावा, असे आवाहन ट्रम्प यांनी केले होते. वॉशिंग्टन दबाव तंत्राचा वापर करत आहे. भारत व चीनवरही त्यांनी तेल आयात बंद करण्यासाठी दबाव टाकला आहे. हे दोन्ही देश सकारात्मकच प्रतिसाद देतील, असा दावा परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. तसे झाले नाही तर भारत व चीनसोबतच्या उद्योग व व्यापार धोरणावर अमेरिका पुनर्विचार करेल. या दोन्ही देशांच्या कंपन्यांवर निर्बंध लादण्यात येतील. अमेरिका इराण धोरणाविषयी प्रचंड संवदेनशील असून हा सुरक्षेचा मुद्दा आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.\nखराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा थांबवली\nजम्मू-काश्मीर - अमरनाथ यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. पण खराब वातावरणामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. कारण बुधवारी रात्रीपासून काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यात पुढच्या ४८ तासांत जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.पहलगाम बेस कॅम्पपासून सुरू झालेली ही यात्रा नन वॅन कॅम्पजवळ थांबवण्यात आली आहे. जेव��हा मुसळधार पडणारा पाऊस थांबेल आणि हवामान सुधारेल तेव्हाच यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. सर्व भाविकांच्या सुरक्षेसाठी जम्मूमध्ये कडक बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. काश्मीरची रेल्वे स्थानक, मंदिरे, बस स्थानक आणि इतर गर्दीच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nदुचाकीसह छोटय़ा मुलीलाही क्रेनने उचलले\nसोलापूर - शहरात ठिकठिकाणी ‘नो पाìकग’मध्ये लावलेली वाहने उचलण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा भाडोत्री क्रेनच्या साह्याने कारवाई करीत असते. परंतु मंगळवारी या क्रेनवरील वाहतूक शाखेचे पोलीस आणि त्यावरील कर्मचा-यांनी संतापजनक प्रकार करून सोलापूर पोलिसांची मान खाली घातली. दुचाकी वाहन तर उचललेच परंतु वाहनधारक आणि त्याच्या शाळेला निघालेल्या छोट्या मुलीलाही चक्क क्रेनवर बसवून घेऊन गेल्याची संतापजनक घटना घडली.\nमहापौरांचीच कार खड्ड्यात फसली\nबडोदा - देशात पावसाने चांगला जोर धरला आहे. याचा फटका अनेकांना बसला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण पाहायला मिळत आहे. गुजरात राज्यात वलसाड, सुरत आणि नवसरी जिल्ह्यात पावसामुळे नुकसान झाले आहे. रस्त्यावरील खड्ड्यात बडोदा महानगरपालिकेच्या महापौरांचीच गाडी अडकल्याचे दिसत आहे.बडोदा शहरात पावसाने गेल्या दोन दिवसांपासून चांगलीच हजेरी लावली होती. यावेळी बडोद्याच्या महापौर डॉ. जिगिशा सेठ यांची गाडी पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात अडकली. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर महापौरांचीच गाडी खड्यात गेल्याने टीका सुरु झाली आहे.\nऔरंगाबादच्या पोलीस उपायुक्तांवर बलात्काराचा गुन्हा\nऔरंगाबाद - औरंगाबादचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. एमपीएसीच्या मार्गदर्शनासाठी घरी बोलावून बलात्कार केल्याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीनंच दाखल केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पीडितेने व्हाट्सअॅप वरून पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.\nविधान परिषदेच्या चार जागांसाठी आज मतमोजणी\nमुंबई - विधान परिषदेच्या कोकण पदवीधर , मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकी ची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी - कोळी भवन या सांकृतिक भवनात चालू आहे. या तीनही मतदारसंघाच्या ३६ उमेदवारांचा फैसला आज होणार असून, या मतमोजणी ची तयारी निवडणूक आयोगाने केली आहे.मतमोजणी साठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात झाली आहे. कोकण पदवीधर मतदार संघासाठी २८ टेबल माडण्यात आले असून, मतमोजणी चे सहा राउंड होणार आहेत. मुंबई शिक्षक मतदार संघा साठी १४ टेबल मांडण्यात आले आहेत.याचे अडीच राउंड होणार आहेत. मुंबई पदवीधर मतमोजणी साठी २० टेबल असणार असून, चार राउंड मध्ये मतमोजणी होणार आहे.\nआदेशाच पालन करा, नाहीतर... - हायकोर्ट\nमुंबई - ध्वनी प्रदूषणाच्या मुद्यावर मुंबई हायकोर्टाने राज्यभरातील महानगरपालिकांना दिलेल्या आदेशांचे पालन करा नाहीतर कारवाईला तयार राहा असा इशाराच दिलाय. या वर्षी होणाऱ्या सण-उत्सवांदरम्यान ध्वनी प्रदूषण झाल्यास संबंधित महानगरपालिकांची अजिबात गय केली जाणार नाही अशी सक्त ताकीद हायकोर्टाने दिली आहे.ध्वनी प्रदूषण करणा-यांविरोधात कारवाई केली गेली नाही तर संबंधित मनपा आयुक्तांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा कोर्टाने दिला आहे.\nतन्वी सेठला पाच हजारांचा दंड, पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता\nलखनऊ - लखनऊमध्ये आंतरधर्मिय विवाहामुळे पासपोर्ट नाकारण्यावरून झालेल्या वादानंतर प्रकाशझोतात आलेल्या तन्वी सेठ यांचा पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या अहवालात तन्वी या गेल्या १० वर्षांपासून नोएडामध्ये राहत असल्याचे उघड झाले.लखनऊ पोलिसांनी याबाबतचा अहवाल विभागीय पारपत्र कार्यालयाला पाठवला होता. या अहवालाचा आधार घेत तन्वी सेठ यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचे समाधानकारक उत्तर न मिळल्यास पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता आहे.पासपोर्ट हवा असेल तर तन्वी सेठ यांच्या मुस्लिम पतीला धर्म बदण्याचा सल्ला विकास मिश्रा या अधिकाऱ्यानं दिल्याचा आरोप या जोडप्याने केला होता. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी यात लक्ष घालून त्यांना पासपोर्ट मिळवून दिला आणि मिश्रा यांची तडकाफडकी बदलीही करण्यात आली होती. तन्वी यांच्या पतीचा पासपोर्टही रद्द होण्याचीही शक्यता आहे.\nनक्षलींच्या भुसुरूंग स्फोटात सहा जवान शहीद\nरांची - झारखंडमध्ये नक्ष���ी हल्ल्यात सहा जवान शहीद झालेत. झारखंडच्या गडवा जिल्ह्यात भूसुरूंगाचा स्फोट घडवून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात झारखंड जग्वार दलाचे सहा जवान शहीद झालेत. जिल्ह्यातल्या चिंजो जंगलात नक्षली लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस शोध घेत असताना नक्षल्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. नक्षल्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात ६ जवान शहीद झालेत. पोलिसांची आणि नक्षल्यांची चकमक अजून सुरू आहे.\nजळगावात मनसेला धक्का १२ नगरसेवकांनी ठोकला पक्षाला रामराम\nजळगांव - जळगाव महापालिकेतील १२ नगरसेवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.आमचे नेते सुरेश जैन हे आहेत असे सांगत महापौर ललित कोल्हे यांच्यासह मनसेचे १२ नगरसेवक खान्देश विकास आघाडीतर्फे मनपाची निवडणूक लढविणार आहेत. सुरेश जैन यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास असून पुढील निवडणूक लढविणार आहोत, असे महापौर कोल्हे यांनी जाहीर केलेय.जळगाव महापलिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. १ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. आज मनसेचे ललित कोल्हे आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी पालिका निवडणूक खान्देश विकास आघाडीतर्फे लढविणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मनसेला जळगावात जोरदार धक्का बसला.\nगोरेगावमध्ये महिलेचा खून करून पसार झालेल्या आरोपीच्या ४८ तासात गुन्हे शाखा ११च्या पथकाने केली अटक\nमुंबई - गोरेगाव प्रेम नगर येथे ३४ वर्षीय महिलेचा त्याच परिसरात राहणाऱ्या इसमाने तीष्ण हत्याराने अनेक वार करून तीच क्रूरपणे खून केल्याने गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.सादर गुन्ह्याची माहिती गु.प्र.शा.गु अ.वि.कक्ष ११ कांदिवली मुंबई या पथकास प्राप्त होताच कक्षातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटना स्थळी भेट देऊन घटनेबाबत माहिती घेतली.सादर गुन्ह्यातील संशयित आरोपी विषयी गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचे मित्र व नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली.चौकशी अंती गुन्हेगार मुंबई सोडून पसार झाल्याची माहिती मिळाली.त्यानुसार आरोपीची मुंबईबाहेर लपण्याची ठिकाणे निश्चित करून आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके रावण करण्यात आली.पथकाने आरोपीच्या खात्रीलायक बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आरोपीच्या सुरत येथी�� नातेवाइकांच्या स्थ्यानी शोध घेतला मात्र आरोपीतेथून पळून गेला.आरोपीला पोलीस मागावर असल्याचा संशय आल्याने टॉसतात जागा बदलत होता.गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी कुठे जाऊ शकतो हे निश्चित करून त्या त्या ठिकाणी पंथाने रवाना करण्यात आली.शोध मोहिमेदरम्यान आरोपी वाराणसीला गेल्याचे कळले.आणि आरोपीच्या मागावर असलेल्या गुन्हे शाखेच्या कक्ष -११ मधील सपोनि शरद झीने व पथकाने त्यास वाराणशी एयरपोर्ट भागातून शिताफीने अटक केली.आरोपीने तपासात सांगितले कि, वारंवार मयत महिलेशी भांडण होत असल्याने त्याने घरातील चाकूने तिच्यावर वार केले.सदरची यशस्वी कामगिरी सह पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.आशुतोष डुंबरे,मा. पोलीस उप-आयुक्त (प्र१) श्री.निसार तांबोळी,स.पो.आयुक्त (प्र-उत्तर)श्री.अभय शात्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्र.पो.नि.श्री.चिमाजी आढाव, पोनि आनंद रावराणे,रईस शेख,सपोनि श्री.शरद झिने, नितीन उतेकर तसेच अमलदार नरेन्द्र मयेकर,अविनाश शिंदे,शिवाजी सावंत,रवींद्र भांबीड,किशोर नलावडे,सुधीर कोळगावकर,अशोक गोळे,नितीन शिंदे,राजू गोरे,सुबोध सावंत, संतोष माने, संतोष देसाई, दयानंद बुगडे,शिवाजी दहिफळे,सचिन कदम,राकेश लोटणकर,अजित चव्हाण,निलेश शिंदे,व महिला अंमलदार रीया आनेराव यांनी पार पडली.\nपाक क्रिकेट बोर्डाची उमर अकमलला नोटीस\nऑनलाईन - २०१५ च्या विश्वचषकात बुकींकडून आपल्याला दोन लाख अमेरिकन डॉलरची ऑफर देण्यात आली होती अशा प्रकारचं वक्तव्य करुन पाकिस्तानी फलंदाज उमर अकमलने गेल्या काही दिवसांमध्ये खळबळ उडवून दिली होती. पाकिस्तानमधील सामा वृत्तवाहिनीच्या Sports Action या कार्यक्रमात बोलत असताना उमर अकमलने हा दावा केला होता. त्याचं हेच वक्तव्य आता त्याच्या अंगलट येणार असल्याचं दिसतंय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उमर अकमलला मॅच फिक्सींगच्या वक्तव्यावरुन नोटीस पाठवल्याचं समजतं आहे.\nनांदेडमध्ये ४ टन प्लास्टिक जप्त ; मनपा आयुक्तांची धडक कारवाई\nनांदेड - नांदेड महापालिकेने सुरु केलेल्या प्लास्टिक बंदी अंमलबजावणी मोहिमेत आज दुपारी महापालिकेने शहरातील जुना मोंढा भागात मनपा आयुक्तांच्या पथकाने कारवाई केली. यात महाराजा रणजीतसिंघ मार्केटमधील प्लास्टिकच्या दोन गोडावून मधील जवळपास ४ ते ५ टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या.महापालिकेच्या वतीने तीन दिवसांपासून ���्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. आज महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी यांच्यासह उपायुक्त माधवी मारकड, सहायक आयुक्त गुलाम सादिक, डॉ. फरहतउल्ला मिर्झा बेग, वसीम तडवी, अतिक अन्सारी आदीनी महाराजा रणजीतसिंघ मार्केटमध्ये अग्रवाल बॅग या प्लास्टिक होलसेलर दुकानावर धाड टाकली.\nअखेर शरद पवार पुणे पोलिसांवर कडाडले ...\nपुणे - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुणे पोलिसांवर टीका केली आहे. बँक अधिकाऱ्यांना अटक करण्यात पोलिसांनी अततायीपणा केल्याचा आरोप शरद पवारांनी पुण्यात केली आहे. पुणे पोलिसांसह शरद पवारांनी राज्य सरकारवर देखील टीका केली आहे. पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर झाला असल्याचेही शरद पवारांनी म्हटले आहे. ही पोलिसांची चूक असल्याचे शरद पवारांना म्हणायचे आहे असे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना पोलिसांनी अटक केली होती. यानंतर पुणे पोलिसांवर टीका होत आहे. रवींद्र मराठे हे एका आठवड्यापासून जेलमध्ये आहेत. डीएसकेंना दिलेल्या कर्ज प्रकरणातून रवींद्र मराठे यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.\nप्लास्टिक व्यापाऱ्यांकडून निवडणूक फंडाची वसुली - राज ठाकरेंनी टीका\nमुंबई - राज्यातल्या प्लास्टिक बंदीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टीका केली आहे. प्लास्टिक कंपन्यांकडून निवडणूक फंड वसूल करण्याची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे. तसेच काही काळानंतर सगळे सुरळीत होईल, असे राज ठाकरे म्हणाले. प्लास्टिक बंदी करण्याची काय घाई होती देशात प्लास्टिक बंदी नाही मग महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी का आहे, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. व्यापारी किंवा सामान्य माणसांवर तुम्ही पाच हजार रुपयांचा दंड लावता, अचानक काय झाले, असे राज ठाकरे म्हणाले. प्लास्टिक बंदीवर मुख्यमंत्री गप्प का आहेत देशात प्लास्टिक बंदी नाही मग महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी का आहे, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. व्यापारी किंवा सामान्य माणसांवर तुम्ही पाच हजार रुपयांचा दंड लावता, अचानक काय झाले, असे राज ठाकरे म्हणाले. प्लास्टिक बंदीवर मुख्यमंत्री गप्प का आहेत हा राज्य सरकारचा निर्णय आहे का खात्याचा आहे, असेही राज ठाकरेंनी विचारले व यावेळी महापालिकांनी त्यांची जबाबदारी जनतेवर ढकलल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला.\nआणीबाणी विरोधात भाजपाचा काळा दिवस\nनवी दिल्ली - भारतीय जनता पार्टी आणीबाणी विरोधात आज देशभर काळा दिवस म्हणून पाळणार आहे. गेल्या ४३ वर्षांपूर्वी म्हणजेच २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली होती. हा निर्णय देशातील लोकशाहीवरील घाला होता, अशी टीका करत आणीबाणी विरोधात भाजपा काळा दिवस पाळणार आहे. आणीबाणीविरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांची चर्चा करण्यासाठी भाजपाने देशभरात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपाचे अनेक नेते सहभाग घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई भाजपाने आयोजित आणीबाणीविरोधी कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. तर अहमदाबादमध्ये आयोजित कार्यक्रमात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह संबोधित करणार आहे\nमहाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nमालवण - धुरीवाडा येथे राहणार्या संजना ऊर्फ सोनाली चंद्रशेखर पेंडुरकर (वय १९) या महाविद्यालयीन तरुणीने सदनिकेतील आपल्या खोलीत ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.संजना हिचे प्राथमिकचे शिक्षण येथील रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये झाले. कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ती सध्या रत्नागिरीतील फिनोलेक्समध्ये तृतीय वर्षात शिकत होती. पंधरा दिवसांपूर्वी ती परीक्षा देऊन धुरीवाडा येथील घरी आली होती. काल सकाळी तिची आई, दोन लहान बहिणींना घेऊन कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या, तर वडील आपल्या सोन्याच्या पेढीवर गेले होते. घरात कोणी नसल्याने सकाळी नऊ ते दुपारी दोनच्या दरम्यान तिने आपल्या खोलीत ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.दुपारी आई घरी परतली तिने मुलीच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता आतून दरवाजा लॉक होता. त्यामुळे दुसर्या चावीने दरवाजा उघडला असता संजना ही गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली. तिचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आला.\nभाजपा खासदाराच्या विधानाचा सपना चौधर���चे उत्तर\nहरयाणा - हरयाणा येथील सुप्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरीला ठुमकेवाली म्हणणाऱ्या भाजपा खासदाराला स्वतः सपना चौधरीने सडेतोड उत्तर दिले आहे. ते माझे ठुमकेच बघत असतील, म्हणून त्यांनी असे विधान केले, असा पलटवार सपना चौधरीने भाजपा खासदारावर केला. भाजपा खासदार अश्विनी कुमार चोप्रा यांनी सपना चौधरीचा उल्लेख ठुमकेवाली असा केला होता.सपना चौधरी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मी काँग्रेसचा प्रचार करू इच्छिते असे विधान सपना चौधरीने केले होते. याबाबत भाजपा खासदार अश्विनी कुमार चोप्रा यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सपना चौधरीचा उल्लेख ठुमकेवाली असा केला. काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे की ठुमके लावणाऱ्यांना नाचवायचे आहे मला असे वाटते काँग्रेसला ठुमक्यांमध्येच जास्त रस आहे अशीही टीका चोप्रा यांनी केली होती.चोप्रा यांच्या या विधानाचा समाचार घेताना सपना चौधरी म्हणाल्या, ‘ते माझे ठुमकेच बघत असतील,म्हणून त्यांनी असे विधान केले. मी खरंतर त्यांचे आभार मानते, कौतुक केल्याबद्दल आभारी. कोणाबद्दल काही माहित नसताना त्या व्यक्तीबद्दल बोलण्याचा अधिकार कोणाला नसतो’, अशा शब्दात सपना चौधरी यांनी भाजपा खासदाराला फटकारले.\nरॉबर्ट वद्रा यांना आयकर विभागाची नोटीस\nनवी दिल्ली - रॉबर्ट वद्रा हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. आयकर विभागाने वद्रा यांना सुमारे ४२ कोटी रूपयांच्या अघोषित संपत्तीप्रकरणी नोटीस पाठवली आहे. हे प्रकरण स्कायलाइट हॉस्पिटीलिटीशी निगडीत असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये ९९ मालकी हक्क हे वद्रा यांच्याकडे आहेत.आयकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वद्रा यांना याप्रकरणी ३० दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. आयकर विभागाने यापूर्वीही याप्रकरणी वद्रा यांना नोटीस पाठवली होती. पण वद्रा यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याला आव्हान देत नोटिशीत आमच्या कंपनीला प्रायव्हेट लिमिटेड पार्टनर असा उल्लेख केल्याचे म्हटले होते. वास्तविक आमची कंपनी ही लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशीप होती, असे न्यायालयाला सांगितले होते. आयकर विभागाने आता पुन्हा एकदा वद्रा यांना नोटीस पाठवली आहे.\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे टोल वसुलीसंदर्भात लवकरच निर्णय\nमुंबई - मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर टोल वसूल करायचा की नाही, यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) अहवाल अद्याप आला नसल्याने राज्य सरकारने अंतिम निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाकडून नऊ आठवड्यांची मुदत मागितली. गेल्यावर्षी जुलै महिन्यात राज्य सरकारने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) याप्रकरणाची चौकशी करत असल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले होते. सोमवारच्या सुनावणीत मुख्य सरकारी वकिलांनी एसीबीचा चौकशी अहवाल न्या. अभय ओक व न्या.रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सादर केला.मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर टोल वसूल करायचा की नाही, याबाबत एमएसआरडीसीने त्यांचे मत द्यायचे आहे. त्यांना त्यासाठी तीन आठवड्यांची मुदत हवी आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यास राज्य सरकारला सहा आठवडे लागतील, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने पुढील सुनावणी २ जुलैला ठेवली.\nप्लास्टिक बंदी इफेक्ट ; गिरीश महाजनांनी कागदावरच खाल्ली झुणका-भाकर\nजळगाव - राज्यातल्या प्लॅस्टिकबंदीचा धसका चक्क मंत्री गिरीश महाजन यांनीही घेतलेला दिसतो. जळगावमध्ये ते शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आले होते. जेवणाच्या वेळेला काही कार्यकर्त्यांनी प्लास्टिकचे ताट आणि चमचे आणले. पण महाजनांनी ते परत नेण्यास सांगत कागदी डिशमध्ये जेवण केले. पाणी पिण्यासाठीही त्यांनी स्टीलचा ग्लास बोलवला.सध्या प्लास्टिक बंदीच्या कारवाईला संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे. अनेकांनी प्लास्टिक बंदीच्या कारवाईचा धसका घेतला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील हा धसका घेतल्याचे पहायला मिळाले.\nसांगलीत भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत चुरस\nसांगली - सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक १ ऑगस्ट रोजी होणार आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये असलेले बहुतांश चेहरे या वेळीही मदानात उतरणार असले तरी यावेळच्या निवडणुकीमध्ये एक बदल प्रामुख्याने जाणवतो आहे तो म्हणजे भाजपसारखा राष्ट्रीय पक्ष सत्तेचा प्रमुख दावेदार म्हणून लोकांसमोर जात आहे. काँग्रेस आ���ि राष्ट्रवादी यांच्यातील सत्तेसाठीची पारंपरिक सुंदोपसुंदी या वेळी दिसणार नाही, असे संकेत मिळत आहेत. महापालिकेवर आतापर्यत काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मागील निवडणुकीमध्ये जरी विकास महाआघाडीचा प्रयोग केला असला तरी या आघाडीला एकमुखी म्हणता येईल असा कारभार केवळ साडेतीन वर्षांचाच मिळाला. अखेरची दीड वष्रे आपसातील राजकीय कुरघोडीत गेली. काँग्रेसला या वेळी पूर्ण पाच वष्रे सत्ता राखता आली असली तरी पक्षांतर्गत बेदिलीतून स्थायी समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात एक वर्ष देण्यात आली.महापालिकेच्या मावळत्या सभागृहात काँग्रेसचे ४१ आणि सहयोगी एक असे ४२ सदस्यांचे संख्याबळ आहे, तर राष्ट्रवादीकडे १९ अधिक सहयोगी सहा तर स्वाभिमानी विकास आघाडीकडे ११ अधिक सहयोगी दोन असे १३ सदस्य आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये सभागृहामध्ये विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण असा प्रश्न पडावा अशीच राजकीय स्थिती पाहण्यास मिळाली.\nदेशात ४ वर्षांपासून अघोषित आणीबाणी - मनसे\nमुंबई - आणीबाणीवरुन सुरु झालेल्या राजकीय धुमश्चक्रीत आता मनसेने उडी मारली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी 'स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेली आणीबाणी ही दोन वर्षांची होती पण गेली चार वर्षे आपण अघोषित आणीबाणी झेलतोय' असे ट्विट करत भाजपवर टीका केली आहे.भारतीय पक्षाचे नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आणीबाणीवर टीका करताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना हिटलरशी केली होती. त्याचेच समर्थन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी काही ट्विट केले होते. आज मोदी याच विषयावर मुंबईत भाषण करणार आहेत. आणि त्यावरूनच देशपांडे यांनी आता भाजपवर टीका केली आहे.\nसोहराबुद्दीन खटल्यात साक्षीदारांना धमक्या\nमुंबई - सोहराबुद्दीन शेख व तुलसीदास प्रजापती यांच्या कथित बनावट चकमकीच्या खटल्यात एकामागोमाग ७२ साक्षीदार फितूर झाले असताना सोमवारी एका साक्षीदार महिलेने मला व माझ्या पतीला साक्ष देऊ नये यासाठी गुजरात पोलिसांकडून आणि राजस्थानमधील राजकारण्यांकडून अनेकदा धमक्या देण्यात आल्या अशी धक्कादायक बाब आपल्या साक्षीत उघड केली. या खटल्यात साक्ष देऊ नये यासाठी आम्हाला आमच्या घरातील नंबरवर धमक्यांचे अनेक फोन आ��े. साक्ष दिली तर तुम्हालाही तुलसीदास प्रजापतीप्रमाणे ठार करू, अशा स्वरूपाच्या धमक्या राजस्थानमधील काही राजकारणी आणि गुजरात पोलिस दलातील काहींनी आम्हाला दिल्या, असे रिझवाना खान यांनी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. जे. शर्मा यांच्यासमोर सांगितले. तसेच पतीने लिहिलेले एक पत्रही त्यांनी न्यायाधीशांना दिले.\nप्लास्टिक बंदीची कारवाई बंद करा ; पुण्यातील व्यापाऱ्यांनी घातले पालकमंत्र्यांना साकडे\nपुणे - प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी पालिका प्रशासनाकडून केली जाणारी कारवाई चूकीची असल्याचा आरोप पुण्यातील व्यापा-यांनी केला. तसेच कोणत्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर कारवाई करावी किंवा करू नये याबाबत स्पष्टता नसल्याने सोमवारी व्यापा-यांनी पालिकेसमोर आंदोलन केले. दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल,असे बापट यांनी सांगितले. पुणे महानगरपालिकेतर्फे.शहरातील विविध ठिकाणच्या व्यापा-यांवर कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपये दंड वसूल केला. शहरातील काही खाद्य पदार्थ उद्योजकांनी तयार केलेले पदार्थ स्वत:च्या ब्रॅण्डच्या नावाचा उल्लेख असलेल्या पिशवीत विक्रीसाठी ठेवले तरीही त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.परंतु,नामांकित कंपन्यांकडून पॅकिंग केलेल्या वेफर्स आणि इतर पदार्थांची प्लास्टिक पिशव्यात विक्री केली तर कोणतीही कारवाई होत नाही. तसेच मुंबई व पुण्यात वेगवेगळ्या पध्दतीने कारवाई केली जात आहे.त्यामुळे कोणत्या प्लास्टिकवर कारवाई केली जाईल; यासंदर्भातील नियमावली जाहीर करावी, अशी मागणी पुण्यातील व्यापा-यांनी केली.\nअरूण जेटलींनी केली इंदिरा गांधी आणि हिटलरची तुलना\nनवी दिल्ली - देशात आणीबाणीलागू होऊन आज ४३ वर्ष पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर फेसबुकवर लिहिलेल्या लेखात अर्थमंत्री अरूण जेटली यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर याच्याशी केली आहे.हिटलर आणि इंदिरा गांधी यांनी कधीही राज्यघटना रद्द ठरवली नाही मात्र त्यांनी लोकशाहीचे रूपांतर हुकूमशाहीत करण्यासाठी राज्यघटनेचा वापर केल्याचे मत त्यांनी फेसबुकवरच्या आपल्या लेखात व्यक्त केले आहे.हिटलरने ���िरोधीपक्षांच्या सदस्यांना अटक केली आणि संसदेत बहुमताच्या जोरावर मनमानी बदल करत सर्व अधिकार स्वत:कडे घेतले.त्याचप्रमाणे इंदिरा गांधी यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांना अटक करून संसदेतल्या दोन तृतीयांश बहुमताच्या जोरावर राज्यघटनेत चुकीच्या दुरूस्त्या करून घेतल्या.काही गोष्टी ज्या हिटलरने केल्या नाहीत अशा अनेक गोष्टी इंदिरा गांधी यांनी केल्या होत्या.त्यांनी संसदेच्या कार्यावाहीचे वार्तांकन करण्यास त्यांनी माध्यमांना मनाई केली. संसदेची कार्यवाही प्रसिद्ध करू दिली जावी यासाठी फिरोज गांधी यांनी पुढाकार घेतला होता. त्याच आधारे त्यांनी त्या काळात हरिदास मुंद्रा घोटाळा बाहेर काढला होता. अशा पद्धतीचे बदल हिटलरने कधी केले नव्हते. निवडणूकीतल्या गैरप्रकाराच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधानांची निवडणूक अवैध ठरवली होती.\nराज ठाकरे स्वतःला कोर्टापेक्षा मोठे समजतात काय\nमुंबई - राज्यात लागू झालेल्या प्लॅस्टिक बंदीवरून आता राजकारणाला सुरूवात झाली आहे. प्लास्टिकबंदीवरून मनसेने टीका केली होती. त्याला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोर्टापेक्षा राज ठाकरे स्वत:ला मोठे समजतात काय अशी टीका त्यांनी केली.रामदास कदम यांच्या या टीकेमुळे प्लास्टिक बंदीवरून मनसे आणि शिवसेनेत हल्लाबोल होण्याची शक्यता आहे. प्लास्टिक बंदीवरून निर्माण झालेल्या शंकांना उत्तर देण्यासाठी रामदास कदम यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषद बोलावली होती. गणेशोत्सवाच्या काळात थर्माकोलचा वापर करावा की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी एक हायपॉवर कमेटी स्थापन करण्यात आली आहे.ही कमेटी चर्चा आणि अभ्यास करून निर्णय देईल अशी माहितीही कदम यांनी दिली. प्लास्टिक बंदीचा निर्णय हा ९ महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. त्याचवेळी प्लास्टिक आणि थर्मोकोल उत्पादकांनी पर्याय शोधायला पाहिजे होता त्यामुळे त्यांची जबाबदारी सरकारवर येत नाही असेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले.पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात शनिवारपासून प्लास्टिक बंदी ला सुरुवात केली.\nराम मंदिर व्हावे ही तर प्रभू रामचंद्रांचीच इच्छा – योगी आदित्यनाथ\nअयोध्या - अयोध्येत राम मंदिर व्हावे ही तर प्रभू रामचंद्रांचीच इच्छा आहे तुम्ही चिंता करू नका असे आवाहन करत आज योगी आदित्यनाथ यांनी संतांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. महंत नृत्यगोपाल दास यांच्या जन्मदिवसानिमित्त अयोध्येत आयोजित करण्यात आलेल्या संत संमेलनात ते बोलत होते. राम मंदिर होणारच यामध्ये कोणतेही दुमत नाही, असण्याचा प्रश्नच येत नाही. संतांनी थोडे सबुरीने हे समजून घ्यावे की हा प्रश्न कायदेशीर बाबींमध्ये आहे.संत समाजाने आणखी थोडा काळ संयम बाळगला पाहिजे. जे लोक कालपर्यंत रामजन्मभूमीचा विरोध करत होते त्यांच्या तोंडून आता राम मंदिर झाले पाहिजे अशी भाषा येते आहे. कदाचित ही एक नवी खेळीही असू शकते, आपल्याला सावध राहिले पाहिजे असेही आदित्यनाथ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. आज आम्हाला असे लोक राम मंदिर कधी होणार हा प्रश्न विचारत आहेत ज्यांनी त्यावेळी राम भक्तांवर गोळ्या चालवण्याचे आदेश दिले.\n८० लाखांची चोरी करुन लोकांना केले दान ; कर्मचाऱ्याला अटक\nमुंबई - तब्बल ८० लाखांची चोरी करुन फरार झालेल्या कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपी रमेश रावत भुलेश्वर येथे कुरिअर कंपनीत काम करत होता. ७ एप्रिल रोजी आपल्याच कंपनीतून त्याने ८० लाख रुपये चोरले आणि फरार झाला. पण हेच पैसे लोकांना दान करण्याच्या नादात त्याचे पितळ उघडे पडले आणि मथुरा येथून त्याला अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी त्याला वॉण्टेड घोषित केले होते. मथुरा पोलिसांच्या सहकार्याने मुंबई पोलिसांनी वृंदावन येथून त्याला अटक केली आहे. रावत हा मुळचा गुजरातचा असून गेल्या दोन वर्षांपासून कुरिअर कंपनीत काम करत होता.पोलिसांनी सांगितल्यानुसार, प्रमाणापेक्षा जास्त दान करणे त्याला महागात पडले. आपले पाप लवकराच लवकर धुण्याच्या नादात रावत २० दिवसांपुर्वी एका मंदिरात पोहोचला होता. तिथे त्याने एक मोठा भंडारा आयोजित करत त्यावर आठ लाख रुपये खर्च केले. इतकेच नाही तर त्याने चोरी केलेले आठ लाख रुपये लोकांमध्ये वाटले.\nपॅन-आधार लिंक ; उद्यापासून ५ हजार दंड\nप्रीती बारिया खून प्रकरणी दोन आरोपींना फाशीची शिक्षा\n८ वर्षांच्या मुलीवर पाशवी बलात्कार ; मुलीची मृत्यू...\n१६ जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा तोडणार - राजू शेट्टी\nसाई संस्थान' विरोधात शिर्डी ग्रामस्था��चा मोर्चा\nधर्मा पाटीलांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धम...\nसुबोध जयस्वाल मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी \nठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प\nअमेरिकेत वृत्तपत्राच्या कार्यालयात गोळीबार ५ ठार\nपंढरपूरच्या माजी नगरसेवकांसह सहकारऱ्यांना मारहाण\nशोपियनमध्ये जवानांवर ग्रेनेड हल्ला ; एक जवान जखमी\nभावानेच भावाच्या घराला लावली आग ; आगीत होरपळून चार...\nसीमा सुरक्षा दलाचे १० जवान बेपत्ता\nछगन भुजबळ हेच घोटाळ्याचे सूत्रधार ; सक्तवसुली संचा...\nकोकण पदवीधर मतदारसंघात सेनेला धक्का\nखासदार राजू शेट्टींचा सरकारवर गंभीर आरोप\nखराब हवामान असतानाही यू वाय कंपनीने उड्डाण करायला ...\nछगन भुजबळ यांना दिलासा ; ६ ऑगस्ट रोजी निर्णय\nपरदेशी महिलेवर बलात्कार प्रकरणी एकाला अटक\nसहकारी बँकांवर व्यवस्थापन मंडळाची नेमणूक ; रिझर्व...\nनाणारची एकही वीट रचू देणार नाही - नारायण राणे\nभारताने इराणकडून तेल आयात करू नये ; अमेरिकेची धमकी\nखराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा थांबवली\nदुचाकीसह छोटय़ा मुलीलाही क्रेनने उचलले\nमहापौरांचीच कार खड्ड्यात फसली\nऔरंगाबादच्या पोलीस उपायुक्तांवर बलात्काराचा गुन्हा\nविधान परिषदेच्या चार जागांसाठी आज मतमोजणी\nआदेशाच पालन करा, नाहीतर... - हायकोर्ट\nतन्वी सेठला पाच हजारांचा दंड, पासपोर्ट रद्द होण्या...\nनक्षलींच्या भुसुरूंग स्फोटात सहा जवान शहीद\nजळगावात मनसेला धक्का १२ नगरसेवकांनी ठोकला पक्षाला ...\nगोरेगावमध्ये महिलेचा खून करून पसार झालेल्या आरोपीच...\nपाक क्रिकेट बोर्डाची उमर अकमलला नोटीस\nनांदेडमध्ये ४ टन प्लास्टिक जप्त ; मनपा आयुक्तांची ...\nअखेर शरद पवार पुणे पोलिसांवर कडाडले ...\nप्लास्टिक व्यापाऱ्यांकडून निवडणूक फंडाची वसुली - र...\nआणीबाणी विरोधात भाजपाचा काळा दिवस\nमहाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nभाजपा खासदाराच्या विधानाचा सपना चौधरीचे उत्तर\nरॉबर्ट वद्रा यांना आयकर विभागाची नोटीस\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे टोल वसुलीसंदर्भात लवकरच न...\nप्लास्टिक बंदी इफेक्ट ; गिरीश महाजनांनी कागदावरच ख...\nसांगलीत भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत चुरस\nदेशात ४ वर्षांपासून अघोषित आणीबाणी - मनसे\nसोहराबुद्दीन खटल्यात साक्षीदारांना धमक्या\nप्लास्टिक बंदीची कारवाई बंद करा ; पुण्यातील व्यापा...\nअरूण जेटलींनी केली इंदिरा गां��ी आणि हिटलरची तुलना\nराज ठाकरे स्वतःला कोर्टापेक्षा मोठे समजतात काय\nराम मंदिर व्हावे ही तर प्रभू रामचंद्रांचीच इच्छा ...\n८० लाखांची चोरी करुन लोकांना केले दान ; कर्मचाऱ्या...\nरवींद्र मराठे यांच्या जामिनावर निर्णय उद्या\nअमरनाथ यात्रेवर हल्ल्याची शक्यता\nनिवडणूक प्रचारात पैठणी वाटप\nबडतर्फ केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा\nनाल्यात पडून १८ वर्षाच्या युवकाचा मृत्यू\nदोस्ती कन्स्ट्रक्शनच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पोला लागली आग\nमोदी माझ्यासाठी राम आहेत - जसोदाबेन\nधरणे आंदोलनानंतर केजरीवाल यांची तब्बेत खालावली\nमध्य प्रदेशात भीषण अपघात १२ जणांचा मृत्यू\nपीएफ खातेधारकांसाठी महत्वाची बातमी\nअपघात टाळण्यासाठी नो सेल्फी झोन ; नाशिक जिल्हा प्र...\nदहा खडसे-भुजबळ आले तरी पुरून उरू\nझाकीर नाईक याला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका\nजागतिक योगा दिनानिमित्त मुंबईत मुख्यमंत्र्याची योग...\nजितेंद्र आव्हाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nरोहित वेमुलाच्या आईच्या वक्तव्यावरुन भाजपा-काँग्रे...\nभारताचे आर्थिक सल्लागार सुब्रमण्यम यांचा राजीनामा\nअखेर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप मागे\nडीएसके प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे ५ अधिकारी अाणि...\nमुलीवर बलात्कार करून खिडकीतून फेकले\nप्रकाश आंबेडकरांचे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्या...\nजम्मू-काश्मीरमध्ये 'राज्यपाल' राजवट लागू\nमी निर्दोष आहे ; त्यांना मुक्ताईच शिक्षा देईल\nदेना बँकेत १०० कोटींचा घोटाळा\nसाधूच्या वेशातील ढोंग्यांना भर चौकात फाशी द्या - र...\nपाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघनात ४०० टक्क्यांची वाढ\nअन्नातून विषबाधा ३ चुमुकल्यांचा मृत्यू\nभय्यू महाराजांच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करा - ...\nचंदा कोचर बेमुदत रजेवर ; संदीप बक्षी यांच्याकडे हं...\nआज शिवसेनेचा ५२वा वर्धापनदिन\nआदेश बांदेकरांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा\nभंडारा येथील स्विमिंगपूलमध्ये ११ वर्षाचा मुलाचा बु...\nकत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांची सुटका\nनागा बंडखोरांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद\nओमप्रकाश गोयंका पोलिसांच्या ताब्यात\nमुंबई-दिल्ली रेल्वे मार्गावर वेगवान टी-२० धावणार\nभाजप आमदारावर जीवघेणा हल्ला\nआंदोलनाला बसलेल्या सत्येंद्र जैन यांची प्रकृती बिघडली\nइंजिनमध्ये बिघाड झाल्याने विदर्भ एक्स्प्रेस खोळंबली\nकेळवे चौपाटीवर नालासोपाऱ्यातील ४ जण बुडालेत\nमुंबईत दोन कारमध्ये टक्कर\nकाश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या जमावावर सैन्याच्या गो...\nडंपर घरात शिरल्याने घरातल्या ६ जणांचा जागीच मृत्यू\nकेजरीवाल यांचे आंदोलन कायम\nविजय मल्ल्याला आणखी एक धक्का\n९३ व्या वर्षी जन्मठेपेची शिक्षा\nगौरी लंकेश हत्या प्रकरणी आरोपी परशुराम वाघमारेची क...\nआजपासून एसटी भाडेवाढ लागू\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nराजगृहावर हल्ला करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - उद्धव ठाकरे\nमुंबई - राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nत्यानंतरच सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा\nमुंबई - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक��रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nनालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी लोकल थांबवली\nमुंबई - लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी मुंबईत विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्यात आ...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/national/page-6/", "date_download": "2021-06-21T07:06:54Z", "digest": "sha1:KBBSNT5YNN2EVWUGPPTJPEWBQCG3NLLC", "length": 17368, "nlines": 175, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "National News in Marathi: National Latest & Breaking News | India News in Marathi – News18 Lokmat Page-6", "raw_content": "\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्य��� टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nलग्नाचा प्रस्ताव नाकारला; संतप्त तरुणाने बंदुकीचा धाकावर कुटुंबाला ठेवलं ओलीस\nबातम्या Jun 15, 2021 बार, पब्स, रेस्टॉरंट बंद; तरी लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक खपली दारू कारण...\nबातम्या Jun 15, 2021 Amazon, Flipkart विरोधातल्या तक्रारीचा त्वरित तपास करावा: CAIT चा सरकारला आग्रह\nबातम्या Jun 15, 2021 कर्ज देणार्या कंपनीवर फिल्मी स्टाईल दरोडा; 12 मिनिटांत 17 किलो स���नं केलं लंपास\nICMR चा Alert: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून सावधान\n3 वर्षं बेटावर कैद होतं हे कुटुंब; 4 वर्षांच्या चिमुरडीची तब्येत बिघडली आणि...\nचीन-पाकिस्तानकडे आहेत अधिक अण्वस्त्रं, तरीही भारतासमोर वाजू शकतो त्यांचा गेम\nकोरोना लस घेतल्यावर 68 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू; देशात पहिल्याच घटनेची नोंद\n'भाजपवाल्यांनो, कितीही गुंडागर्दी करा पण....'; 'आप' नेत्याचा इशारा\n14 जून 2020, 10 वाजून 10 मिनिट... 1 वर्षानंतर समोर आलं सुशांतच्या मृत्यूचं कारण\nVIDEO: टोळीचा दिवसाढवळ्या दुकानदारावर गोळीबार, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद\nमहिला आमदाराची दादागिरी; भाच्याची गाडी अडवल्यानं पोलिसाच्या कानशिलात लगावली\nकोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटविरोधात अधिक प्रभावी ठरतीये 'ही' लस; मृत्यूदरातही घट\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nमित्रांसोबत शारिरीक संबंध ठेवण्यास दिला नकार, तरुणाचं प्रेयसीसोबत अमानुष कृत्य\nकुंभ मेळ्यादरम्यान 1 लाख कोविड चाचण्या बनावट, खोट्या आकड्यांच्या वृत्तानं खळबळ\nVIDEO : 'मी अग्नीला साक्षी मानून...',दारुच्या दुकानासमोर घातला पुजेचा घाट\n आदिवासी महिलेला नग्न करून गावभर फिरवलं, वाचा काय आहे प्रकरण\nVIDEO: दारुची दुकानं उघडताच आनंद गगनात मावेना; तळीरामानं केली बाटल्यांची पुजा\nCorona: 'डेल्टा +' व्हेरियंट भारतासाठी किती घातक\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/rashifal-astrosage-23-november-2020-todays-horoscope-in-marathi-update-mhkk-499121.html", "date_download": "2021-06-21T06:05:34Z", "digest": "sha1:YD7TKQ2DI3KMC2QKZJOCGHBRB44MGTKR", "length": 17847, "nlines": 160, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राशीभविष्य: मेष आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी बळगायला हवा संयम | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\n...आणि रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस आले समोरासमोर, पाहा हा PHOTO\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\nभारतीय सैन्य- दहशतवाद्यांमध्ये चकमक, लष्कर- ए-तोयबाचा कंमाडर ठार\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\nWTC Final : ‘चेतेश्वर पुजारानं एक काम करावं’, डेल स्टेननं दिला बॅटींगचा धडा\nWTC Final 2021: अश्विन आऊट होताच पत्नी प्रीती निराश, प्रतिक्रिया VIRAL\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\n नेहमी लक्षात ठेवा या तीन गोष्टी, अन्यथा होईल मोठं नुकसान\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होई�� कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nFather's Day निमित्त पतीला दिलं स्पेशल गिफ्ट; VIDEO पाहून म्हणाल नको रे बाबा\nराशीभविष्य: मेष आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी बळगायला हवा संयम\nWTC Final : विराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nमहात्मा गांधींचा करिश्मा; भारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\n...आणि रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस आले समोरासमोर, पाहा हा PHOTO\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले, CBI कडे सोपवला तपास\nतिन्ही पक्ष मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी, शिवसेनेत गटबाजी नाही: सं��य राऊत\nराशीभविष्य: मेष आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी बळगायला हवा संयम\nकोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.\nमुंबई, 23 नोव्हेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.\nमेष- बँकेशी संबंधित व्यवहारांमध्ये खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.\nवृषभ- आपला आत्मविश्वास वाढवा. आज आपल्या प्रिय व्यक्तीचा आपल्यावर राग असेल.\nमिथुन- भांडणामुळे आपला मूड खराब होऊ शकतो. आज वादविवाद शक्यतो टाळा.\nकर्क- आर्थिक समस्यांमुळे आपली विचार करण्याची क्षमता कमी होईल.\nसिंह- आर्थिक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करा. आज आपल्याला चांगली बातमी मिळू शकते.\nकन्या- कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल. आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र स्वरुपाचा असेल.\nहे वाचा-मॅनेजरने 'रिसेप्शनिस्ट' होऊन तरुणाचा घेतला Interview; आयुष्याचा मिळाला धडा\nतुळ- कामाच्या ठिकाणी दबाव वाढल्यानं तणाव येईल. ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. आज आपली एकाग्रता भंग होईल.\nवृश्चिक- आज आपण विश्रांती घ्याल. आर्थिक योजनांमध्ये अडकण्याचे टाळा. गुंतवणुकीत खूप सावधगिरी बाळगा.\nधनु- आरोग्याची काळजी घ्या. करमणुकीच्या साधनांवर जास्त खर्च करू नका. आपले पाय खेचणाऱ्यांपासून सावध राहा.\nमकर - आपल्या क्षमता ओळखा, आर्थिक फायदा पुढे ढकलला जाऊ शकतो.\nकुंभ- आजचा दिवस आपल्या संयमाची परीक्षा घेतली जाईल. सुट्टी संपली यापेक्षा आलेला दिवस कसा चांगला जाईल यावर विचार करा.\nमीन- आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करु नका. हट्टी वागणे टाळा.\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\n...आणि रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस आले समोरासमोर, पाहा हा PHOTO\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/to-earn-money-80-year-couple-started-baba-ka-dhaba-in-delhi-video-viral-up-mhpg-485802.html", "date_download": "2021-06-21T06:28:56Z", "digest": "sha1:CL5XVEQID2FZFDE6JDBGMOHZY42XVEIV", "length": 19691, "nlines": 161, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "80 वर्षीय आई-वडिलांना मुलांनी सोडलं, पोट भरण्यासाठी त्यांनी सुरू केला 'बाबा का ढाबा'; VIDEO VIRAL | Viral - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nभीषण अपघात: ट्रकच्या धडकेत कंटेनर एक्स्प्रेस वेवर आडवा\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\nWTC Final : ‘चेतेश्वर पुजारानं एक काम करावं’, डेल स्टेननं दिला बॅटींगचा धडा\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\n नेहमी लक्षात ठेवा या तीन गोष्टी, अन्यथा होईल मोठं नुकसान\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\n80 वर्षीय आई-वडिलांना मुलांनी सोडलं, पोट भरण्यासाठी त्यांनी सुरू केला 'बाबा का ढाबा'; VIDEO VIRAL\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; सर्वांसमोरच नवरीला घेतलं उचलून अन्..\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\n Father's Day निमित्त पतीला दिलं स्पेशल गिफ्ट; VIDEO पाहून म्हणाल नको रे बाबा\n80 वर्षीय आई-वडिलांना मुलांनी सोडलं, पोट भरण्यासाठी त्यांनी सुरू केला 'बाबा का ढाबा'; VIDEO VIRAL\nदेशभरातील प्रत्येक राज्यात अशी उदाहरणं आहेत, ज्यांनी आर्थिक संकटाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. मात्र जगण्याची उमेद देणारी, पुन्हा मेहनतीनं उभी राहणारी फार कमी लोकं असतात.\nनवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : कोरोनाच्या संकटानं अनेकांना बेरोजगार केलं, तर काहींच्या उपजिविकेचं साधनं हिसकावलं. देशभरातील प्रत्येक राज्यात अशी उदाहरणं आहेत, ज्यांनी आर्थिक संकटाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. मात्र जगण्याची उमेद देणारी, पुन्हा मेहनतीनं उभी राहणारी फार कमी लोकं असतात. असंच दिल्लीतील एका 80 वर्षीय जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nदिल्लीतील मालविया नगर जवळ 80 वर्षीय दाम्पत्यांनी बाबा का ढाबा सुरू केला आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये ढाबा बंद होता, त्यामुळे या दाम्पत्याला दोन वेळचं अन्नही मिळत नव्हतं. मुलांनी मदत करण्यास नकार दिल्यानंतर वयाच्या 80व्या वर्षी हे जोडपं ढाबा चालवत आहे.\nवाचा-पाकिस्तानमधील तो व्हायरल चहावाला आठतोय का आता आहे स्वत:चा कॅफे; पाहा VIDEO\nआयएएस ऑफिसर अवनीश शारन यांनीही बाबा का ढाबाचा व्हिडीओ शेअर केला आहे.\n‘बाबा का ढाबा’ जाइए, लज़ीज़ खाने का लुत्फ़ उठाइए जिससे इनकी मदद हो सके.👌👍 pic.twitter.com/ZYgdjq24uV\nवाचा-103व्या वर्षी 14,000 फुटांवरून उडी मारली उडी; जिगरबाज आजोबांच्या VIEDO व्हायरल\nसोशल मीडियावर सध्या बाबा का ढाबा ट्रेंड होत असून, लोकांनी या ढाब्यावर जावे असे आवाहन केले जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये ढाब्यावर ग्राहक नसल्यामुळे जोडपं रडत आहे. लॉकडाऊननंतर आता हॉटेल, ढाबा सुरू करण्याची परवागनी देण्यात आली असली तरी लोकं या लहानश्या ढाब्यावर जात नाहीत.\nक्रिकेटर आर अश्विननंही ट्वीट करत या जोडप्याला मदत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, स्वत: त्यांना मदत करणार असल्याचे सांगितले.\nवाचा-सोशल मीडिया वापरणारी बायको नको बंगाली वकिलानं ठेवली लग्नासाठी अजब अट\nदरम्यान सोशल मीडियावर काही लोकांनी बाबा का ढाबा यांचे मटार पनीर सर्वात भारी असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे या मटार पनीरचा आस्वाद घेण्यासाठी आणि या जोडप्याला मदत करण्यासाठी ढाब्य़ावर नक्की जा, असे आवाहन केले जात आहे.\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://satyakamnews.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%95-%E0%A4%A6/", "date_download": "2021-06-21T07:06:36Z", "digest": "sha1:UXOOYBW5RDJU6NLWNVKXNIBMYFMUQR2H", "length": 10215, "nlines": 164, "source_domain": "satyakamnews.com", "title": "पंढरपूरमधील प्राध्यापक दत्तात्रय काळेल यांनी शरद पवारांवर केली पीएचडी | satyakamnews.com", "raw_content": "\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nHome Tags पंढरपूरमधील प्राध्यापक दत्तात्रय काळेल यांनी शरद पवारांवर केली पीएचडी\nTag: पंढरपूरमधील प्राध्यापक दत्तात्रय काळेल यांनी शरद पवारांवर केली पीएचडी\nपंढरपूरमधील प्राध्यापक दत्तात्रय काळेल यांनी शरद पवारांवर केली पीएचडी\nv=Y5Op0jFpPDM पंढरपूरमधील प्राध्यापक दत्तात्रय काळेल यांनी शरद पवारांवर केली पीएचडी\n#pandharpur पंढरपुरात करणी,टोचलेले लिंबू,काळी बाहुली एका महिलेच्या दारात..\n#Solapur | मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश ४ जुलैला पहायला मिळणार: नरेंद्र पाटील...\n#pandharpur आ.प्रशांत परिचारक यांना भाजपकडून पुनश्च संधी\n#Solapur | सोलापूरात कंबरतलाव येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला..\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये कोविड उपाय योजनाबाबत आढावा बैठक..\n#PANDHARPUR | कृष्णा-भीमा स्थिरीकरणाबाबत पालकमंत्र्यांची प्रतिक्रीया..\n#Mumbai रामनामाचा वापर करून विविध राजकीय व आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न-ना. जयंत पाटील...\nदरोङ्याच्या गुन्ह्यातील १३ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईःपो.नि.सर्जेराव पाटील...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nदिलीप सोपल यांचे थेट साधला थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप...\nसोलापूरमध्ये पोलीस मित्राच्या पत्नीवर दुष्कर्म करणारा पोलीस शिपाई अखेर निलंबित\nभटक्या समाजातील लोकांना नक्कीच न्याय मिळवून देणार: आ.पठळकर\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/fdas-control-room-medicine-pune-273713", "date_download": "2021-06-21T08:24:14Z", "digest": "sha1:U7VDDPEBTFKOLNZ5XSTO2XSABCCPGCFC", "length": 15324, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लढा कोरोनाशी : पुण्यात औषधांसाठी एफडीएचा नियंत्रण कक्ष", "raw_content": "\nराज्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे औषध उत्पादन आणि वितरणात अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींचे तत्परतेने निराकरण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.\nलढा कोरोनाशी : पुण्यात औषधांसाठी एफडीएचा नियंत्रण कक्ष\nपुणे : राज्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे औषध उत्पादन आणि वितरणात अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींचे तत्परतेने निराकरण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.\nबातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nजगातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रातही या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक नागरिकाला औषध उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. औषध ही अत्यावश्यक सेवेतील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, औषधाचे वितरण आणि त्याचे उत्पादन यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यातून तातडीने मार्ग काढण्याच्या दृष्टीने एफडीए च्या मुख्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.\nकोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nपोलिस आधीक्षक तथा एफडीएचे सहआयुक्त (दक्षता) सुनील भारद्वाज यांच्या नियंत्रणात हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. औषध वितरणातील काही अडथळे असल्यास नियंत्रण कक्षाची संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी 1800222364 किंवा 020-26592362 किंवा 63 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.\nकोरोनाची धास्ती...पुणे, ना���िक, शिर्डीच्या पर्यटकांवर विशेष लक्ष\nऔरंगाबाद - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने यंत्रणा सज्ज केली असून, गुरुवारी (ता. पाच) महापौरांच्या दालनात पुन्हा एकदा तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी मध्यवर्ती व सिडको बसस्थानकावर मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी पुणे, नाशिक, शिर्डीहून शहरात येणाऱ्या पर\n थांबा, सकाळ माध्यम समूह घेऊन आलाय सरप्राईज\nपुणे Coronavirus : कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगापुढं आव्हान उभं केलंय. महाराष्ट्रात त्याचे रुग्ण सर्वाधिक आहेत. त्यामुळंच आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे. आता खबरदारी घ्यायची म्हणजे काय तर घरी थांबायचं. अनावश्यक कामांसाठी बाहेर पडायचं नाही. स्वच्छता बाळगायची आणि स्वतःला या व्हायरसपासून वाचवायच\nCoronavirus : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावत 'त्यांनी' सुरू ठेवली हॉटेल; मग...\nCoronavirus : कामशेत : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण महाराष्ट्रात विविध उपाययोजना केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व दुकाने, बाजारपेठा, महाविद्यालये आदी गर्दीची ठिकाणे शुक्रवार (दि. २०) ते रविवार (दि.२२) या\nCorona Virus : विमानात प्रवासी शिंकला अन्.....\nपुणे : विमान उडण्यासाठी सज्ज होते. सर्व प्रवासी विमानात आपल्या जागेवर बसले होते अन् तेवढ्यात विमानाच्या पहिल्या रांगेतील प्रवाशांने शिंकण्यास सुरवात केली. त्याला सर्दी झाली होती. हा प्रकार पाहून विमानातील कर्मचारी घाबरले. विमानाच्या पायलट एमरजन्सी एक्सीटमधून बाहेर पडला.\n....आणि याच हातांनी थाळी वाजविली\nकोलकाता : जून 2019 75 वर्षीय वृद्धाच्या मृत्यूनंतर नीलरतन सरकार मेडिकल कॉलेजमधील ज्यूनीयर डॉक्टर परीबाह मुखोपाध्याय यांना मृताच्या कुटुंबीयांकडून बेदम मारहाण. डॉक्टरांच्या डोक्याला सूज.\nकसली \"कोरोना'ची दहशत; ही तर जगण्यासाठी लढाई\nसोलापूर : \"कोरोना'च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र लॉकडाउन झाला आहे. शहरातली अनेक कार्यालये, बाजारपेठा बंद पडल्या आहेत. त्यामुळे अनेकजण ग्रामीण भागात जात आहेत. मात्र, अशा स्थितीतही शेतातली कामे जोरात सुरू आहेत. सध्या सुगीचे दिवस सुरू असून \"कोरोना'च्या चर्चेतच शेतातली कामे\nकोरोना : घाबरु नका; कलम १४४ मधून हे वगळले आहे\nसोलापूर : रिक्षा बस था���बे, एसटी स्टॅड, रेल्वे स्टेशनसह भाजीपाला, किराणा दुकान यांना १४४ कलम मधून वगळण्यात आले आहे. कोरोनाचा प्रदार्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जमावबंदीचा (कलम १४४) आदेश लागु केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.\nरात्री व्हाॅट्सअपवर फोटो व्हायरल, जागले ते वाचले, झोपले ते कायमचे झोपले\nचापोली (ता. चाकूर, जि. लातूर) : लातूर येथील सरकारी दवाखान्यात एक मुलगा जन्मला असून तो जन्मल्यावर 'लागलीच कोणीही झोपू नका,' असे बोलू लागला. ही अफवा वणव्यासारखी पसरली आणि येथील येथील नागरिक बुधवारी (ता. २५) मध्यरात्री पासून गुरुवारी (ता. २६) पहाटेपर्यंत रात्रभर जागे राहिले होते.\nFight With Coronavirus : पुणेकरांसाठी मोठी बातमी; गेल्या 48 तासांत कोरोनाचे रुग्ण...\nपुणे : महाराष्ट्रात पहिल्यांदा कोरोनाचे रुग्ण सापडण्याची सुरवात झालेल्या पुण्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण गेल्या 48 तासांत सापडला नसल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. पुण्यात सर्वप्रथम लागण झालेल्या दाम्पत्यासह पाच जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आह\n महाराष्ट्रात एका दिवसात वाढलेत ११ कोरोना रुग्ण; अजूनही बाहेर पडत असाल तर आत्ताच थांबा..\nमुंबई - कोरोनाचा विळखा भारतावर आणि त्यातही महाराष्ट्र्रात अधिक घट्ट होत चाललाय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अशात आज एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बातमी महाराष्टरची चिंता वाढवणारी आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा कालचा ५२ वरील आकडा आज ६३ वर गेलाय. म्हणजेच मागील २४ तासात महाराष्ट्रात एकूण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/new-6194-corona-patients-today-in-nagpur", "date_download": "2021-06-21T08:22:49Z", "digest": "sha1:JKYEVGDCMTJOANOBVXOXU67IUB4LBQWE", "length": 16613, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कधी संपणार कोरोनाचं मृत्यूचक्र? नागपूर जिल्ह्यात आज तब्बल ७५ रुग्णांचा मृत्यू", "raw_content": "\nकधी संपणार कोरोनाचं मृत्यूचक्र नागपूर जिल्ह्यात आज तब्बल ७५ रुग्णांचा मृत्यू\nनागपूर : गेल्या महिन्यापासून राक्षसी वेगाने वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा विळखा घट्ट होत असून शुक्रवारी एकाच दिवशी ७५ जण कोरोनाबळी ठरले. तर दिवसभरात नव्याने ६ हजार १९४ बाधितांची भर पडली. त्यामुळे आतापर्यंतच्या मृत्यूचा आकडा ६ हजार १०९ वर पोहचला आहे. तर बाधितांची संख्या ३ लाख ९ हजार ४३ झाली आहे. हे सारे दृष्य बघत असणाऱ्या प्रशासनाकडून मात्र सामान्य जनतेला समाधान मिळेल असे काहीच होताना दिसत नाही.\nहेही वाचा: \"मामा, अपने को कूछ नही होता बे\"; हा Attutide ठेवा खिशात: एका कोरोनाग्रस्ताचं भावनिक पत्र\nबाधित वाढत असल्याने रुग्ण खाटांसाठी जीव मुठीत घेऊन या रुग्णालयातून त्या रुग्णालयात चकरा मारत आहेत, वाटेतच कोरोनाने जीव जात आहेत, ही जीव हानी थांबवण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. शुक्रवारी २५ हजार ५७३ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यापैकी केवळ १३ हजार २९७ या आरटीपीसीआर चाचण्या झाल्या आहेत.\nउर्वरित सर्व चाचण्या रॅपिड ॲन्टिजेन झाल्या आहेत. नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण भागातील कोरोनाची परिस्थिती आता नियत्रंणाबाहेर गेली आहे. गंभीर संवर्गातील रुग्णांना खाटा मिळत नसल्याने मृत्यूचा टक्का वाढत आहेत. दिवसभरात शहरात३७ तर ग्रामीणमध्ये ३१ जण कोरोनाने दगावले आहेत. तर जिल्ह्याबाहेरील ७ जणांचा समावेश आहे.\nहेही वाचा: वर्दळीच्या बाजारांमध्ये आता सम-विषम पॅटर्न; कोणत्या झोनमधील दुकानं कधी राहतील सुरु; जाणून घ्या\nदिवसभरात तब्बल ५ हजार ८९४ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची एकूण संख्या २ लाख ३८ हजार ५९९ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७.६० टक्क्यांवर आले आहे.\nसंपादन - अथर्व महांकाळ\nयवतमाळमधील 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' सर्वेक्षणात आढळला 51 हजार जणांना कोरोनाचा संसर्ग\nयवतमाळ : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने 15 सप्टेंबर व 25 ऑक्टोबर या कालावधीत \"माझं कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम हाती घेतली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कुटुंबाला दोन वेळा भेटी दिल्या. या सर्वेक्षणात तब्बल 51 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले तर,\n'ब्लॅक मार्केट' अन् तेही पुस्तकांचे, पुस्तक घेताना अशी होऊ शकते फसवणूक\nनागपूर : चित्रपटांच्या सीडी, तिकिटे तसेच कोरोना काळामध्ये औषधांचे 'ब्लॅक मार्केट' होत असल्याचे आपण ऐकले आहे. पण ऑनलाइन युगात पुस्तकांचेसुद्धा 'ब्लॅक मार्केट' होत असल्याची बाब पुढे आली आहे. ऑनलाइन विक्रीच्या माध्यमातून नावाजलेल्या पुस्तकांची ब्लॅक मार्केटींग होत आहे.\nआग प्रतिबंधात्मक 'एसओपी'सादर करा, कोविड रुग्णालयांना विभागीय आयुक्तांचे निर्देश\nनागपूर : भंडारा, नाशिक आणि वाडी येथील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर विभागातील कोविड रुग्णालयांनी आग प्रतिबंधात्मक व सुरक्षात्मक एसओपी सादर करण्याचेनिर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी रुग्णालयांना आज दिले.\nक्रीडा संकुलात ९०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर, जिल्हा नियोजन समितीतून करणार खर्च\nनागपूर : चार ते पाच हजार प्रेक्षकसंख्या असलेल्या मानकापूर क्रीडा संकुल येथे जिल्हा प्रशासनाकडून ९०० खाटांचे 'जम्बो कोविड केअर सेंटर' उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पाच महिन्यांसाठी हे सेंटर राहणार असून यावर ११६ कोटींचा खर्च प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. ह\nअखेर आमदार सावकर प्रगटले अन् थेट गाठले पोलिस ठाणे\nनागपूर : जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरू असताना कामठीचे भाजपचे आमदार टेकचंद सावरकर कुठेच दिसत नव्हते. त्यामुळे ते हरवले असल्याच्या पोस्ट समाजमाध्यमांवर फिरत होत्या. त्यातच एकाने त्यांना श्रद्धांजलीसुद्दा अर्पण केली. त्यामुळे चिडलेल्या आमदाराने थेट वाठोडा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.\nमाता कोमात गेली, तरीही गोंडस बाळाला दिला जन्म; एक नव्हे तर १ हजार कोरोनाग्रस्त गर्भवतींची सुरक्षित प्रसूती\nनागपूर : मध्यप्रदेशातील मुलताई येथील ९ महिन्यांची गर्भवती. अवघे २० वर्षांचे वय. प्रसूती वेदना सुरू झाल्या. २०० किलोमीटर अंतर कापून नागपुरात कोविड हॉस्पिटलमध्ये (Nagpur covid hospital) दाखल केले. मातेला मिरगीचा झटका आल्याने नातेवाइकांनी मिरगीच्या आजारावरील औषधाचा डोस दिला. डोस जास्त झाला. म\nबाबांचा स्कोअर १४ अन् आईला मधुमेह, घरातील ७ सदस्यांना कोरोना; पण भीती न ठेवता केली मात\nनागपूर : परिवारातील एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली की अख्खं कुटुंब घाबरून जातं. अशावेळी काय करावं सुचत नाही. मात्र, एकाच घरातील सर्व जण कोरोनाने बाधित झाल्यास त्यांची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाही करवत नाही. हा भयानक प्रसंग शिवाजीनगरात राहणाऱ्या गोखले परिवाराने अनुभवला. त्यांनी\nघरातील तिघांनाही कोरोनानं ग्रासलं, पण इच्छाशक्तीच्या जोरावर केली मात\nनागपूर : कोरोनाच्या भीषण लाटेत अनेक डॉक्टर्स व नर्सेस सध्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र रुग्णांची सेवा करीत आहेत. मात्र, कोरोना रुग्णांमध्ये वावरतान��� त्यांनाही नकळत या आजाराची लागण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. ज्योती मदने या त्यापैकीच एक. त्यांनी रुग्णालयात भरती न होता घरीच नियमित उपचार घ\nआशिया खंडातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयातच उसणवारीवर लसीकरण\nनागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी कोव्हॅक्सिनचे सुमारे १० हजार ७४० डोस असल्याचे कागदोपत्री दाखवण्यात येत आहे. मात्र, यानंतरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) लसीकरण केंद्रावर पहिला डोस का दिला जात नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला\nमुलाचा कोरोनानं मृत्यू झाल्याचं कळताच आईनेही सोडला जीव, गावात स्मशान शांतता\nचांपा (जि. नागपूर) : वेळेवर योग्य उपचार मिळत नसल्याने उमरेड तालुक्यातील मांगली, परसोडी, हळदगाव, उटी, वडद, मटकाझरी, चिमणाझरी, पेंढरी येथे कोरोनामुळे (corona) अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अनेकांनी आपला जीव गमावला. अशीच घटना मांगली येथे घडली. कोरोनावर वेळीच उपचार न मिळाल्याने समीर शेख (वय२८,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/sakhi/beauty/it-important-think-about-what-makes-hair-look-beautiful-comb-hair-wooden-bristles-brush-and-make-it-a300/", "date_download": "2021-06-21T06:05:15Z", "digest": "sha1:DX7YTFLTVDEE2NZNUIB56L3BSRYOLECP", "length": 16362, "nlines": 60, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सुंदर केस हवेत मग प्लास्टिक कंगवा टाका आणि लाकडी कंगव्याशी दोस्ती करा, त्यानं काय होतं? हे वाचा.. - Marathi News | It is important to think about what makes the hair look beautiful. comb the hair with Wooden bristles brush and make it beautiful. How is that? | Latest sakhi News at Lokmat.com", "raw_content": "\n>ब्यूटी > सुंदर केस हवेत मग प्लास्टिक कंगवा टाका आणि लाकडी कंगव्याशी दोस्ती करा, त्यानं काय होतं\nसुंदर केस हवेत मग प्लास्टिक कंगवा टाका आणि लाकडी कंगव्याशी दोस्ती करा, त्यानं काय होतं\nसुंदर केस हवेत मग प्लास्टिक कंगवा टाका आणि लाकडी कंगव्याशी दोस्ती करा, त्यानं काय होतं\nकेस विंचरण्यासाठी तुम्ही कोणता कंगवा किंवा ब्रश वापरता हे खूप महत्त्वाचं असतं. कारण आपले केस नैसर्गिकरित्या सूंदर करायचे असतील तर आधी आपण वापरत असलेल्या नायलॉन आणि प्लास्टिकच्या ब्रशला पर्याय शोधायला हवा. केसांचं आरोग्य टिकवण्यासाठी या कंगव्यांना केवळ लाकडी दाताचा ब्रश हा पर्याय योग्य ठरेल.\nकेस विंचरण्यासाठी तुम्ही कोणता कंगवा किंवा ब्रश वापरता हे खूप महत्त्वाचं असतं. कारण आपले केस नैसर्गिकरित्या सूंदर करायचे असतील तर आधी आपण वापरत असलेल्या नायलॉन आणि प्लास्टिकच्या ब्रशला पर्याय शोधायला हवा. केसांचं आरोग्य टिकवण्यासाठी या कंगव्यांना केवळ लाकडी दाताचा ब्रश हा पर्याय योग्य ठरेल.\nसुंदर केस हवेत मग प्लास्टिक कंगवा टाका आणि लाकडी कंगव्याशी दोस्ती करा, त्यानं काय होतं\nHighlights नायलॉन, प्लास्टिक किंवा तत्सम घटकांपासून तयार झालेले कंगवे वापरल्यानं टाळूला असलेली नैसर्गिक तेलाची व्यवस्था विस्कळित होते.लाकडी दातांच्या ब्रशनं केस विंचरल्यास टाळूला मसाज इफेक्ट मिळतो. टाळूचं रक्ताभिसरण सुधारतं. लाकडी दातांच्या ब्रशनं केस विंचरण्याच्या प्रक्रियेतून केसांचं नैसर्गिकरित्या कंडिशनिंग होतं.\nकेस विंचरणं ही आपल्याला अत्यंत साधी बाब वाटते. म्हणूनच त्याचा काही खोलात जाऊन विचार करावा असंही वाटत नाही. पण केसांच्या सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी केस विंचरण्याकडे खूप बारकाईनं बघायला हवं. यासाठी आधी केस विंचरण्यासाठी तुम्ही कोणता कंगवा किंवा ब्रश वापरता हे खूप महत्त्वाचं असतं. साधारणपणे केस विंचरण्यासाठी नायलॉन, प्लास्टिक किंवा तत्सम घटकांपासून तयार झालेले कंगवे आपण वापरतो. पण या कंगव्यांचा आपल्या केसांचं नुकसान करण्यात मोठा वाटा असतो. टाळूला असलेली नैैसर्गिक तेलाची व्यवस्था या असल्या कंगव्यांने विस्कळित होते. शिवाय या कंगव्यांच्या दातामुळे टाळूला जखमा देखील होवू शकतात. प्लास्टीक किंवा नायलॉनचे कंगवे वापरल्यानं केस तेलकट दिसतात शिवाय टाळूशी असलेलं नैसर्गिक तेल केसांच्या सर्व भागांना मिळत नाही.\nमग याला पर्याय काय\nसौंदर्यतज्ज्ञ केसांच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी लाकडी दातांचे ब्रश वापरण्याचा सल्ला देतात. लाकडी दातांचे ब्रश वापरण्याचे अनेक फायदे आहेत.\n१ लाकडी दातांच्या ब्रशनं केस विंचरल्यास केसांच्या मुळाशी असलेल्या आवरणाला उत्तेजना मिळते. केवळ या ब्रशचा स्पर्शच चांगला वाटतो असं नाही तर नवीन केस उगवण्यासही केसांच्या मुळांना प्रेरणा मिळते.\n२. लाकडी दातांच्या ब्रशनं केस विंचरल्यास टाळूला मसाज इफेक्ट मिळतो. टाळूचं रक्ताभिसरण सुधारतं. केसांच्या मुळांना पोषक तत्त्व मिळतात. त्यामुळे केसांची वाढ चांगली आणि जलद होण्यास मदत मिळते.\n३. दात हे पसरट आणि मऊ असल्यानं लाकडी दातांचे ब्रश केसांना आणि टाळूला रुतत नाही. या ब्रशनं केस विंचरतांना केस छ���न मोकळे होतात. विंचरतांना ओढले जात नाही. अगदी हळुवारपणे केस विंचरले जातात आणि सुंदर दिसतात. केसात जर गुंता होण्याची प्रवृत्ती असेल तर लाकडी दातांचे ब्रश हे न दुखता केस विंचरण्याचा आनंद देतात. गुंता होणारे ,कुरळे आणि दाट केसांसाठी लाकडी दातांचे ब्रश हे योग्य ठरतात.\n४. केस विंचरण्याच्या प्रक्रियेतून केसांचं नैसर्गिकरित्या कंडिशनिंग होणं अपेक्षित असतं. लाकडी दातांच्या ब्रशनं केस विंचरतो तेव्हा टाळूशी असलेलं नैसर्गिक तेल केसांच्या टोकापर्यंत पोहोचवलं जातं आणि केसांचं नैसर्गिकरित्या कंडिशनिंग होतं आणि केस विंचरण्याच्या प्रक्रियेतूनही केसांना मऊपणा येतो. केसांना नैसर्गिक तेल मिळाल्यानं केस चमकदार होतात. केसांचा व्हॉल्यूम जास्त हवा असल्यास डोकं खाली करुन केस मानेपासून उलटे विंचरावेत.\n५ प्लास्टिक आणि नायलॉनच्या दातांच्या ब्रशनं टाळूवर ओरखडे पडू शकतात. तसेच जर कोरड्या टाळूमुळे केसात कोंडा असण्याची समस्या असेल तर प्लास्टिक आणि नायलॉनच्या दातांचे कंगवे टाळू आणखी खरडतात आणि केसातला कोंडा वाढतो. पण लाकडी दातांच्या ब्रशनं केस विंचरल्यानं मसाज इफेक्ट मिळतो. त्यामुळे टाळूशी नैसर्गिकरित्या तेल निर्मिती प्रक्रियेस उत्तेजन मिळतं. त्याचा फायदा कोंडा निघून जाण्यास होतो. शिवाय यामुळे टाळूशी असलेली मृत त्वचा आणि थर हाही निघून जातो.\n६ अनेकींचे केस विंचरल्यानंतर पिंजल्यासारखे, गोठल्यासारखे दिसतात. त्याचं कारण प्लास्टिक आणि नायलॉनच्या कंगव्यानं केस विचंरण हे आहे. लाकडी दातांच्या ब्रशनं केस विंचरल्यास ते छान बसतात. विस्कटल्यासारखे दिसत नाही.\n७ लाकडी दातांच्या ब्रशनं हळुवार केस विंचरल्यास डोक्याला आराम वाटतो. ताण निघून जाण्यास मदत होते. डोकं शांत ठेवण्यासाठी मधून मधून लाकडी दातांच्या ब्रशनं केस विंचरणं आणि रात्री झोपतांना केस विंचरणं हे फायदेशार ठरतं.\n८ लाकडी दातांचा कंगवा हा पर्यावरणपूरक असतो. शिवाय तो लवकर खराब होत नाही. आणि खराब झालेल्या कंगव्याची विल्हेवाटही जलद होते.\nकेसांना नैसर्गिकरित्या सुंदर करण्यासाठी केसांना काय लावतो यासोबतच केस कशानं विंचरतो याचा विचार करणं महत्त्वाचं आहे.\n व्हायरल झाले ४ फूट लांब केसांच्या तरूणीचे फोटो; अन् आता मिळताहेत करोडोंच्या ऑफर\n उन्हात फिरायला काय गेली, अख्खा चेहरा सुजल��; रुग्णालय गाठताच समोर आलं असं काही....\nहरनाम कौर : पुरूषाप्रमाणेच मोठ्मोठ्या दाढी आणि मिशा असणाऱ्या महिलेची कहाणी माहित्येय का\nप्रियांका चोप्रा सांगतेय, उत्तम मेंटल हेल्थचे सिक्रेट्स - कुढण्यापलिकडच्या 'दिसण्याची' गोष्ट\nरेखाच्या सौंदर्याला वयाची अटच नाही, काय असावं या मूर्तीमंत सौंदर्याचं रहस्य \nआइस्क्रीम आणि पौष्टिक.... काहीतरीच काय असं वाटत असेल तर आइस्क्रीममधील गुण वाचून तर पाहा\nविद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला \nविद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला \nरिअल मॅचसाठी तयार असशील तेव्हा सांग... अंडरटेकरचा अक्षय कुमारला रिप्लाय\nगुलाबाची कळी कशी हळदीनं माखली.., सायली संजीवच्या हळदी सेरेमनीचे फोटो होतायेत व्हायरल\n राम गोपाल वर्माचे हॉट अभिनेत्रीसोबत हॉट वर्कआऊट, फोटो पाहून व्हाल थक्क\nहा कोण हॉलिवूड स्टार आला अर्जुन रामपालचा नवा लुक पाहून चाहतेही हैराण\nउद्योगांमुळेच होतोय कोकणातील पर्यावरणाचा ऱ्हास; शेती गेली, मासे गेले, पाणथळ जमिनीही उद्ध्वस्त\nब्यूटी आहार -विहारफिटनेससुखाचा शोधफूडरिलेशनशिप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/10/What-are-the-rules-for-farmers-to-have-wells-.html", "date_download": "2021-06-21T06:01:49Z", "digest": "sha1:TXRY3TYX7QMKKSTX73OIYRRRZSRUMK2V", "length": 10118, "nlines": 92, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "शेतकऱ्यांना विहिरी करिता काय नियम आहेत? - Maharashtra24", "raw_content": "\nमंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०\nHome महाराष्ट्र यवतमाळ शेतकऱ्यांना विहिरी करिता काय नियम आहेत\nशेतकऱ्यांना विहिरी करिता काय नियम आहेत\nTeamM24 ऑक्टोबर २०, २०२० ,महाराष्ट्र ,यवतमाळ\nयवतमाळ : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावागावात पांदण रस्त्यांची मोहीम मिशन मोडवर करण्याचे आदेश दिल्यानंतर आता जिल्ह्यात सिंचनाचा अनुषेश पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी पुढकार घेतला आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून आता गावागावात सिंचन विहिरींची संख्या वाढणार आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येनुसार गावात विहिरींची संख्या मंजूर करण्यात येईल.\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नवीन सिंचन विहिरींची कामे हाती घेण्यात येणार आहे. यात १५०० पर्यंत लोकसंख्या असलेल्��ा ग्रामपंचायतींमध्ये पाच सिंचन विहिरी, १५०० ते ३००० लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीमध्ये १० विहिरी, ३००० ते ५००० लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत १५ विहिरी तर पाच हजाराच्यावर लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये २० सिंचन विहिरी मंजूर करण्यात येईल, असे परिपत्रकात नमुद आहे.\nजिल्ह्यात सिंचनाची परिस्थिती जेमतेम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ मान्सूनच्या पावसावरच अवलंबून राहावे लागते. पाऊसही बेभरोश्याचा असल्यामुळे शेतक-यांच्या हाती पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न येत नाही. परिणामी वर्षभर त्यांना बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे सिंचनाची सोय उपलब्ध झाली तर शेतक-यांना दुबार पीक घेणे शक्य होईल. याच अनुषंगाने एका गावात केवळ पाच सिंचन विहिरींना मंजुरी ही पूर्वीची अट शिथिल करण्यात आली असून आता ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येनुसार गावात सिंचन विहिरी मंजूर होणार आहेत.\nBy TeamM24 येथे ऑक्टोबर २०, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/domestic-violence-is-neither-admirable-nor-masculine-mp-supriyatai-sule/05041525", "date_download": "2021-06-21T06:58:26Z", "digest": "sha1:4UG5K7RMGCDKHYRC2GRC27AFBX3G5HX4", "length": 15155, "nlines": 70, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "कौटुंबिक हिंसाचार ही कौतुकाची किंवा मर्दानगीही नाही - खासदार सुप्रियाताई सुळे Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nकौटुंबिक हिंसाचार ही कौतुकाची किंवा मर्दानगीही नाही – खासदार सुप्रियाताई सुळे\nकुटुंबांच संरक्षण करणं ही प्रत्येक पुरुषांची नैतिक जबाबदारी…\nप्रत्येक महिलेला मान द्या… सन्मान करा… तिचं कौतुक करा… तिच्यावर प्रेम करा… जेवढं प्रेम कराल त्याच्या दसपटीने ती करेल…\nकौटुंबिक हिंसाचार आणि महिलांची सुरक्षितता या विषयावर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी महिलांशी साधला संवाद…\nमुंबई : – कौटुंबिक हिंसाचार करणं ही काही कौतुकाची किंवा मर्दानगीची गोष्ट नाही. आपल्या कुटुंबाचं संरक्षण करणं ही प्रत्येक पुरुषांची नैतिक जबाबदारी असते. हीच गोष्ट छत्रपतींनी आपल्यावर केलेल्या संस्काराची आहे याची आठवण सगळ्यांनी ठेवली पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मांडले आहे.\nदरम्यान या राज्यातील प्रत्येक महिलेला तिला तिचा आधार नको आहे तर तिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे. तिला मान द्या… तिचा सन्मान करा… तिचं कौतुक करा… तिच्यावर प्रेम करा… तुम्ही जेवढं प्रेम कराल त्याच्या दसपटीने ती तुमच्यावर प्रेम करेल असा विश्वास खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केला.\nकौटुंबिक हिंसाचार आणि महिलांची सुरक्षितता या विषयावर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी राज्यातील महिलांशी संवाद साधला.\nलॉकडाऊनच्या काळात महिलांसमोर फार मोठे आव्हान असणार आहे. त्यासाठी समुपदेशनची गरज भासणार आहे आणि त्यातून आपलं कुटुंब वाचवू शकतो. कौटुंबिक हिंसाचार यातून थांबेल असे नाही परंतु यातून मार्ग काढण्यासाठी नक्कीच प्रयत्न आम्ही करु शकतो. कौटुंबिक हिंसाचार हा संवेदनशील विषय आहे त्यामुळे मदत करण्याची, त्यांच्यासोबत उभं राहण्याची ही वेळ आहे म्हणून हा विषय घेतल्याचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केले.\nकौटुंबिक हिंसाचारावर मात कशी करायची यावर मी सोलूशन दिलेले नाही परंतु आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत असा विश्वासही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिला.\nहा तणावाचा कालावधी आहे. या कालावधीत ज्या प्रतिक्रिया येतात त्यावर प्रत्युत्तर दिले पाहिजे का महिला नेहमी संवेदनशील असतात. त्यामुळे पुढच्या कालावधीत कौटुंबिक हिंसाचारातून कसा मार्ग काढायचा ज्यातून आपलं घर, कुटुंब, मुलं कशी सुरक्षित राहतील यासाठी तुमच्या व महिलांच्या मागे आम्ही खंबीर उभे आहोत हे सांगण्यासाठी हा संवाद साधल्याचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले.\nआपलं कुटुंब टिकलं पाहिजे. आपल्या मुलांसाठी जगलं पाहिजे. एक सुरक्षित व प्रेमळ घर देण्याचा प्रयत्न प्रत्येक महिलांचा असतो. तिचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा खरा प्रयत्न करत असते. तिच्यावर अन्याय होवू नये किंवा करु नका असं सातत्याने पुरुषांनाही समुपदेशन करण्याची गरज आहे. कौटुंबिक हिंसाचार थांबावा ही सगळी जबाबदारी महिलेची नाही तर पुरुषांची जास्त आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केले.\nशिक्षणातून किंवा जे घरात संस्कार होतात ते खूप महत्त्वाचे असतात. नियम व कायदे याची माहिती आणि त्यांचे काय अधिकार आहेत याची माहिती शिक्षणाच्या माध्यमातून मुलं व मुलींना दिली पाहिजे. जे एकत्रित कुटुंब म्हणून राहत आहेत त्यांनी सध्या तणाव खूप आहे. ही अबनॉर्मल परिस्थिती आहे ही नॉर्मल परिस्थिती नाही परंतु या कालावधीत कौटुंबिक हिंसाचार वाढतोय त्याची नोंद एक समाज म्हणून घेतली पाहिजे आणि हा हिंसाचार थांबला पाहिजे यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत अशी विनंती खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.\nया विषयावर अनेक दिवस काम करत असल्याचे सांगतानाच पूणे जिल्हा परिषदेने जो अतिशय सुंदर उपक्रम राबवला आहे तो राज्यातही राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले.\nमहाराष्ट्रात कौटुंबिक हिंसाचार हा नाहीच हे आपले फायनल डेस्टीनेशन असलं पाहिजे असे सांगतानाच आरआर आबांची आठवण येत असून त्यांनी कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा सामाजिक प्रश्न पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून एक संवेदनशीलतेने सोडवल्याचे सांगितले. शिवाय आता अनिल देशमुख सातत्याने राज्याचे दौरे करून कोरोनावर मात करण्यासाठी तैनात पोलिसांचे मनोधैर्य वाढवत आहेत. त्यांच्या कुटुंबियांना कसं सुरक्षित ठेवता येईल असा प्रयत्न रात्रंदिवस करत ��हेत. त्यांच्या नातवंडांची गोड पोस्ट पाहिली त्यांचे आजोबा त्यांना भेटत नाहीत. त्याबद्दल त्यांची छोटीशी तक्रार होती हा किस्सा सांगताना शेवटी माणुसकी व कुटुंब हेच महत्वाचं असतं असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले.\nया संवादादरम्यान अनेक महिलांच्या प्रश्नांची उत्तरे दिलीच शिवाय राज्यातील जनतेला लॉकडाऊनमधील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्या प्रश्नांचीही माहिती घेत त्यांना धीर दिला.\nनागपूर शहर सर्वांगीण विकास के लिये NCP कटिबद्ध – पटेल\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\nनागपुर शहर के एमआईडीसी पुलिस स्टेशन को जानिये\nमहानिर्मिती पर ठेकेदारों-आपूर्तिकर्ताओं का करोडों बकाया\nमनीषनगर ओवरब्रिज पर दुर्घटना, डिवाइडर से टकराई कार, 1 की मौत\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nलावा-दौलामेती लिंक रोड पर नालजावली मिट्टी के बांध के कटाव से बस्ती जलमग्न \nJune 21, 2021, Comments Off on लावा-दौलामेती लिंक रोड पर नालजावली मिट्टी के बांध के कटाव से बस्ती जलमग्न \nनागपूर शहर सर्वांगीण विकास के लिये NCP कटिबद्ध – पटेल\nJune 21, 2021, Comments Off on नागपूर शहर सर्वांगीण विकास के लिये NCP कटिबद्ध – पटेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2019/06/", "date_download": "2021-06-21T06:07:23Z", "digest": "sha1:RZY23WGR7PAS2OCRYWWLYV2M676BWES3", "length": 172165, "nlines": 525, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "June 2019 | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nपंतप्रधानांची 'मन की बात' आणीबाणीत देशातील लोकशाही हिरावली\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’ पुन्हा एकदा सुरु झाला आहे. ‘देशातील कोट्यवधी जनतेला विकास हवा आहे आणि त्यासाठीच जनतेने मला सेवा करण्याची पुन्हा संधी दिली, अशा शब्दात भावना व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकालातील पहिल्याच ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेचे आभार मानले.पुढे ते म्हणाले कि,आणीबाणीत देशातील लोकशाही हिरावली. नागरिकांचे हक्क काढून घेण्यात आला.यावेळी त्यांनी जल संरक्षणाचं महत्त्व ���धोरेखित केले. पाण्याचा प्रश्न हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असून पाण्याचा एक एक थेंब वाचवण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. असे मोदी म्हणाले. ‘जन, जन जुडेगा जल बचेगा’ असा संदेश त्यांनी दिला. चित्रपटसृष्टी, प्रसारमाध्यमे, कथा-कीर्तने अशा क्षेत्रात असलेल्या लोकांनी आपापल्या पद्धतीने पाणी वाचवण्याचे अभियान चालवावे असे आवाहन केले पाण्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून पाण्याच्या समस्येशी संबंधित निर्णय तातडीने घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.\nसंघटना मजबूत करण्याचा राहुल गांधींचा नेत्यांना सल्ला\nनवी दिल्ली - लोकसभेची निवडणूक हरलो पण, आता विधानसभा निवडणुकीसाठी तरी संघटना मजबूत करा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य मित्रपक्षांशी राज्य स्तरावर जागावाटपाची चर्चा सुरू करा, असा सल्ला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना दिला आहे. राहुल गांधी यांनी शनिवारी संध्याकाळी सुमारे दोन तास दोन वेगवेगळ्या गटांमध्ये प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून आपल्यामुळे प्रदेश स्तरावर पक्षनेत्यांची आणि कार्यकर्त्यांची अडचण होऊ नये यासाठी बैठका घेत असल्याचे राहुल यांनी पक्षनेत्यांना सांगितले. महाराष्ट्रासह, झारखंड, हरियाणा, दिल्ली या राज्यांमध्येही विधानसभेच्या निवडणुका होणार असून अन्य तीनही राज्यांतील नेत्यांशी राहुल यांनी चर्चा केली आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी राहुल गांधी यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. पण, आता हा विषय संपलेला असून त्यावर चर्चा केली जाणार नाही. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार असून सदस्य पुढील निर्णय घेतील, असे राहुल यांनी सांगितले. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, विजय वडेट्टीवार, वर्षां गायकवाड, रजनी पाटील, राजीव सातव, अमित देशमुख, माणिकराव ठाकरे आदी नेते बैठकीला उपस्थित होते.\nआकाश विजयवर्गीय यांची तुरुंगातून सुटका\nइंदूर - पालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याप्रकरणी भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांना अटक करण्यात आली होती. त्यांची रविवारी जेलमधून सुटका करण्यात आली. आकाश हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आहेत.'पालिका अधिकाऱ्याचे अतिक्रमण विरोधी पथक एका महिलेला ओढत घराबाहेर काढत होते. म्हणून मी मारहाण केली. मी जे काही केले याची मला बिलकूल खंत नाही. या अधिकाऱ्यांनी मला पुन्हा कधी फलंदाजी कारायला लावू नये, अशी मी देवाकडे पार्थना करतो', असे विजय यांनी म्हटले आहे.इंदूर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून बुधवारी सकाळी कारवाई सुरू होती. ही कारवाई सुरू असतानाच वाद झाला आणि आमदार आकाश विजयवर्गीय तिथे दाखल झाले. किरकोळ बाचाबाची झाल्यानंतर आकाश यांनी हातात बॅट घेऊन पालिकेच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला.पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने या अधिकाऱ्याची सुटका झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आकाश यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करुन आकाश यांना अटक करण्यात आली होती.\nदुबईमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली चार महिलांची फसवणूक\nकोईंबतूर - परदेशात नोकरी देण्याच्या नावाखाली कित्येकवेळा अनेकांची फसवणूक होत आहे. दुबईमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली ४ भारतीय महिलांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलांना एका इव्हेंट कंपनीमध्ये काम देण्याचे आमिष दाखवले गेले. मात्र दुबईमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करत त्यांना बार डान्सर म्हणून काम करण्यास भाग पाडले. पण, भारतीय दुतावासाने यामध्ये लक्ष घातल्यानंतर महिलांची सुटका करण्यात आली आहे. महिलांची सुटका करण्यामध्ये दुबई पोलिसांनी केलेली मदत हो मोलाची ठरली. शिवाय महिलांना दाखवलेल्या खंबीरपणामुळे देखील त्यांना भारतात येणे शक्य झाले आहे. चारही महिलांना भारतात पाठवले जाणार आहे.\nतामिळनाडूतील कोईंबतूर येथील चार महिलांना दुबईमध्ये एका इव्हेंट कंपनीमध्ये काम करण्याचे सांगून दुबईमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर बारमध्ये काम करण्यास जबरदस्ती करण्यात येऊ लागली. त्यांना जबरदस्ती एका खोलीत बंद करण्यात आले होते.यावेळी प्रसंगावधान राखत एका महिलेने व्हॉटसअॅपवरून आपल्या कुटुंबियांना याबद्दलची माहिती दिली. अखेर भारतीय दुतावासाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत दुबई पोलिसांना याची माहिती दिली. दुबई पोलिसांनी त्यानंतर या महिलां��ी सुटका केली आहे. या चारही महिलांना विमानाने कोडिकोडे येथे पाठवले जाणार आहे. तर, भारतीय दूतावास महिलांना दुबईला पाठवणाऱ्या एजंटविरोधात कारवाई करण्यासाठी तामिळनाडू सरकरला पत्र लिहिणार आहे. या पत्रामध्ये एजंटविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येणार आहे.\nजेट एअरवेज'चे कर्मचारीच बनणार मालक\nनवी दिल्ली - 'जेट एअरवेज'च्या ७५ टक्के समभागासाठी कर्मचाऱ्यांचा एक समूह आणि ब्रिटनच्या आदि ग्रुपने मिळून बोली लावण्याची घोषणा शुक्रवारी केली. जेट एअरवेजला खरेदी करण्यासाठी हा एक प्रयत्न असेल. एनसीएलटीच्या प्रक्रियेचा सामना करणारी 'जेट एअरवेज' पहिलीच विमान कंपनी आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यातही अपयशी ठरली. एनसीएलटीमध्ये कंपनीविरुद्ध 'स्टेट बँक ऑफ इंडिया'ने २६ इतर कर्जदारांकडून २० जून रोजी दिवाळखोरीची याचिका दाखल करण्यात आली होती. जेट एअरवेजवर बँकांचे जवळपास ८५०० करोड रुपये तसेच वेंडर, पट्टा देणारे आणि कर्मचारी इत्यादी २५,००० करोड रुपये थकबाकी आहे. कर्मचाऱ्यांचा समूह आणि आदि ग्रुपने एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे.\nसंयुक्तरित्या देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतीय विमान उद्योगाच्या इतिहासात हा एक नवीन प्रकाश असेल. एखाद्या विमान कंपनीचा प्रत्येक कर्मचारीच त्या कंपनीचा मालक असेल, हे इतिहासात पहिल्यांदाच घडेल. आर्थिक संकटांशी समाना करणारी जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणे १७ एप्रिलपासून बंद आहेत. कर्मचाऱ्यांच्या समूहाने २५०० ते ५००० करोड रुपयांची तयारी जेट एअरवेजसाठी केली आहे.\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल भरसभेत ढसाढसा रडले\nरायपूर - छत्तीसगढचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शनिवारी मोहन मारकम यांना प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. यावेळी जनसभेला संबोधीत करताना ते भरसभेत ढसाढसा रडायला लागले. त्यांचा रडतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी परिस्थिती फार बिकिट होती मात्र आमच्या कार्येकर्त्यांनी संघर्षाचा मार्ग स्वीकारला. त्या कठीण काळात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, असे ते सभेला संबोधीत करताना म्हणाले. यावेळी सचिव गिरीश देवांगन यांच्याविषयी बोलताना ते भरसभेतच रडायला लागले.मोहन मारकम माझ्यासोबत नेहमीच राहिले आहेत. याचबरोबर टीएस सिंहदेव यांची सोबत मिळाली नसती तर ऐवढा मोठा विजय प्राप्त करु शकलो नसतो असे ही भूपेश बघेल म्हणाले.\nभाजपच्या बैठकीत खडसेंची खदखद\nजळगाव - भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मंत्रिमंडळातून जावे लागणे आणि पुन्हा मंत्रिमंडळात येण्याची संधी न मिळणे याची खंत भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या मनात कायम आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या भाजपच्या जळगावमधील बैठकीतही याचाच प्रत्यय आला. या बैठकीत खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. त्याचवेळी एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. त्यामुळे लोकसभा उमेदवार निवडून आणण्याचे श्रेय येथील कुणाचे किंवा मुख्यमंत्र्यांचेही नाही,असा टोला लगावत खडसे यांनी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.दरम्यान, खडसे यांना मंत्रिपदापासून दूर व्हावे लागल्यानंतर अनेकदा आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवारांची निवड झाल्यानंतर केलेल्या भाषणातही त्यांच्या मनातली सल व्यक्त झाली. राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते होते. तिथून ते भाजमध्ये आले आणि मंत्री झाले,असे सांगत ते नशीबवान असल्याचे सांगायलाही खडसे विसरले नाहीत.\nनागपूर पोलिसांनी तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nनागपूर - शहरातील लोकांकडून पैशाची वसुली करणाऱ्या तोतया पोलिसाचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दिलीप टापरे असे अटक केलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो तोतया पोलीस बनून लोकांकडून पैसे वसूल करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून तो पोलिसाच्या वर्दीचा धाक दाखवून लोकांकडून आत्मविश्वासाने अवैद्यपणे पैसे उकळायचा. पोलिसांनी देखील दिलीपला खरा पोलीस समजून दुर्लक्ष केले होते. मात्र, नुकताच लकडगंज येथील गंगाजमूना परिसरात तो पैशासाठी हुज्जत घालताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी दिलीपला विचारणा केली, मात्र त्यादरम्यान दिलीपच्या वर्���ीवर नेमप्लेट दिसली नसल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर लकडगंज पोलिसांनी तुरंत दिलीप टापरे याला बेड्या ठोकल्या.दिलीप मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातला असून, नागपूरात गाडगेबाबानगर परिसरात राहतो. त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी बोगस ओळखपत्र, २६०० रुपये रोख आणि दुचाकी जप्त केली आहे. लकडगंज पोलीस स्टेशनचे एएसआय कणकदळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम १७०, १७१ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना उघडकिस आल्यानंतर शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.\nपराभवाने खचणार नाही - प्रणिती शिंदे\nसोलापूर - यंदाची लोकसभा निवडणूक ही विकासाच्या आधारे, जनसंपर्काच्या, गोरगरिबांच्या कल्याणाच्या आधारे झालेली नसून जातीपातीच्या मुद्द्यावर झाली आहे. परंतु याही परिस्थितीत काँग्रेस पक्ष सक्षमपणे मात करेल. शिंदे साहेबांनी आजपर्यंत जनतेची सेवा केली. कार्यकर्त्यांना ताकद दिली. त्याचे फळ आपल्याला नक्की मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे.\nयावेळी शिंदे यांनी, ये सफर बहोत है कठीण, ना उदास हो मेरे हमसफर, के है अगले मोड पर मंजीले, नही रहनेवाली मुश्कीले, मेरी बात पर यकीन कर, ना उदास हो मेरे हमसफर, अशी शायरी करत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस समिती पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी आयोजित केली होती.यावेळी आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेस पक्षाच्या माध्तूमातून मतदार नोंदणी, आरोग्य शिबीर व जनतेच्या हिताचे कार्यक्रम राबवावेत, असे म्हणाल्या. येणाऱ्या काळात जनतेच्या प्रश्नावर आंदोलन उभे करून जातीधर्मांत फूट पाडणाऱ्या विचारांच्या विरोधात आपली लढाई सुरूच राहील. शेवटी सत्याचाच विजय होतो. पुन्हा संघटित होऊन लढूया. सत्ता असो वा नसो सदैव जनतेच्या सेवेत राहू. आम्ही खचनार नाही पुन्हा जिंकून दाखवू, असा विश्वास आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला. या बैठकीस आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, माजी खासदार धर्मण्णा सादुल, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, गटनेते चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.\nनागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठ��� नवनीत राणा पोहचल्या तहसील कार्यालयात\nअमरावती - खासदार नवनीत राणा यांनी शहरातील तहसील कार्यालयाला भेट देऊन कार्यालयातील कामकाजाची पाहणी केली. यावेळी नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे प्रामाणिकपणे काम करून द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.अमरावती तहसील कार्यालयात खासदार नवनीत राणा पोहोचताच श्रावण बाळ योजना, घरकुल योजना, सातबारा आशा विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांनी आपल्या तक्रारींचा पाढा त्यांच्या पुढे वाचला. श्रावणबाळ योजनेचे पैसे वृद्धांना वर्ष होऊनही मिळत नासल्याबाबत खासदार नवनीत राणा यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना विचारले. त्यावर आम्ही त्वरित पैसे देत असल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. यावर मात्र, उपस्थित लाभार्थ्यांनी ते खोटे बोलत असल्याचा आरोप केला. लाभार्थ्यांकडून ही प्रतिक्रिया येताच खासदार नवनीत राणा यांनी तहसीलमध्ये काम कसे चालते मला ठाऊक आहे. ९ वर्षांपासून मी तहसीलचे काम पाहत असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यापुढे तहसीलमध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अडचण येणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना खासदार राणा यांनी अधिकाऱ्यांनी दिले. त्याचबरोबर, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयाप्रमाणेच तहसील कार्यालयालाही मी दर महिन्याला भेट देणार असल्याचे त्यांनी संहितले. त्यानंतर राणा यांनी उपविभागीय अधिकारी डी.यु राजपूत आणि तहसीलदार प्रज्ञा महंडूले यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या अडचणी त्वरित सोडविणे, विधवा, बाळंतीण आणि वृद्ध महिलांची कामे तातडीने करण्याचे निर्देश दिलेत. विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्र त्वरित देणे व याठिकाणी एजंट लोकांना प्रवेश न देने. त्याचबरोबर लोकांची कामे थेट व्हावीत, असे निर्देशही खासदार राणा यांनी अधिकाऱ्यांना दिले.\nअभिनेत्री झायरा वसीम बॉलिवूडमधून होणार एक्झिट\nमुंबई - आमिर खानचा सुपरहिट सिनेमा ‘दंगल’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झायरा वसीमचा ‘द स्काय इज पिंक’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण त्यापूर्वी झायराने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. फार कमी वयात ‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ यांसारखे हिट सिनेमे देणाऱ्या झायराने अचानकपणे बॉलिवूड सोडत असल्याचा खुलासा तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला. झायराने नुकतेच सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करत ती या निर्णयापर्यंत का आली याचं स्पष्टीकरणही दिले आहे.\nझायरा वसीमने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक ६ पानी नोट लिहित तिच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले आहे. ‘५ वर्षांपूर्वी माझा नवा प्रवास सुरू झाला, बॉलिवूडमध्ये मी प्रवेश केला. आणि माझे आयुष्यच बदलून गेले. या क्षेत्रानं मला खूप प्रेम, पाठिंबा आणि कौतुक मिळाले. पण त्यासोबतच मी शांतपणे किंवा अजाणतेपणे 'इमान'च्या मार्गावरून बाजूला गेले. माझ्या इमानात ढवळाढवळ करणाऱ्या वातावरणात मी सातत्याने काम करत राहिले. माझ्या धर्माशी असलेल्या माझ्या नात्यालाच आव्हान निर्माण झाले. माझ्या धर्माची जी मूलभुत तत्व आहेत, त्याचे मला ज्ञान नव्हते याची जाणीव झाली. आत्म्याच्या आवाजापासून दूर जाऊन घुसमट होते, या घुसमटीत जगणं असह्य आहे. महान आणि दैवी कुराणाच्या सान्निध्यात मला समाधान आणि शांती मिळते. मनाला खरोखर तेव्हा शांती मिळते जेव्हा त्याला निर्मात्याची ज्ञानप्राप्ती होते.\n’ नाही तर ‘जजमेंटल है क्या’ चित्रपटाच्या नावात केला बदल\nमुंबई - राजकुमार राव आणि कंगना रणौत यांची मुख्य भूमिका असलेला ‘मेंटल है क्या’ या चित्रपटाच्या शीर्षकावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टििफकेशनने (सीबीएफसी)’ चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत निर्मात्यांकडे शीर्षक बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता या चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला असून हा चित्रपट आता नव्या नावाने प्रेक्षकांसमोर येणार आहे.‘मेंटल है क्या’ या चित्रपटाच्या शीर्षकावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टििफकेशनने (सीबीएफसी)’ चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत निर्मात्यांकडे शीर्षक बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता या चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला असून हा चित्रपट आता नव्या नावाने प्रेक्षकांसमोर येणार आहे.‘मेंटल है क्या’ हे शीर्षक आरोग्याच्या समस्यांना तोंड देणाऱ्यांसाठी भेदभाव करणारे आणि हिणवणारे असल्याची तक्रार भारतीय मनोचिकित्सा संस्थेने केली ह��ती. त्यानंतर या शीर्षकामध्ये बदल करण्यात आला आहे. आता या चित्रपटाचे नाव ‘जजमेंटल है क्या’ हे शीर्षक आरोग्याच्या समस्यांना तोंड देणाऱ्यांसाठी भेदभाव करणारे आणि हिणवणारे असल्याची तक्रार भारतीय मनोचिकित्सा संस्थेने केली होती. त्यानंतर या शीर्षकामध्ये बदल करण्यात आला आहे. आता या चित्रपटाचे नाव ‘जजमेंटल है क्या’ असे करण्यात आले आहे.‘जजमेंटल है क्या’ असे करण्यात आले आहे.‘जजमेंटल है क्या’ या सिनेमाचं पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांसाठी वादामध्ये सापडत आहे. इतकेच नाही तर या चित्रपटाच्या नावावर अनेकांनी टीकाही केली होती. यावर सीबीएफसीने आक्षेप घेत चित्रपटाचं नाव बदलण्याची सूचना दिली. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, चित्रपटामध्ये काही बदल केल्यानंतर सीबीएफसीनं ‘जजमेंटल है क्या’ या सिनेमाचं पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांसाठी वादामध्ये सापडत आहे. इतकेच नाही तर या चित्रपटाच्या नावावर अनेकांनी टीकाही केली होती. यावर सीबीएफसीने आक्षेप घेत चित्रपटाचं नाव बदलण्याची सूचना दिली. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, चित्रपटामध्ये काही बदल केल्यानंतर सीबीएफसीनं ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटाला यूए सर्टिफिकेट दिले आहे. त्यामुळे आता या चित्रपटाच्या प्रदर्शनातील मार्ग मोकळा झाला असून हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nपोलीस - नक्षलवाद्यांमध्ये चकमक ; तीन जवान शहीद\nगडचिरोली - छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्हय़ात शुक्रवारी नक्षलवादी व पोलीस दलात झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) तीन जवान शहीद झाले, तर एका महिलेचा मृत्यू झाला.बिजापूर जिल्हय़ातील भरमगड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या केशकुतूल येथे नक्षलवादी व पोलीस दलात चकमक झाली. या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९९ बटालियनचे सहायक उपनिरीक्षक मधु पाटील, सहायक उपनिरीक्षक मदन पाल आणि हवालदार राजू ओटी हे तीन जवान शहीद झाले. या चकमकीत वाहनात बसलेल्या एका महिलेचा गोळी लागून मृत्यू झाला. तर एक विद्यार्थिनी जखमी झाली.पोलीस अधीक्षक दिव्यांग पटेल यांना राजनांदगाव, कांकेर ��णि महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हय़ाच्या सीमेवर कोहकाटोला गावात नक्षलवाद्यांचे शिबीर सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारावर पोलीस कोहकाटोलाच्या दिशेने निघाले होते. मात्र, केशकुतूल येथेच नक्षलवाद्यांनी वाहनावर गोळीबार सुरू केला. यात घटनास्थळीच दोन जवान शहीद झाले. त्यानंतर अन्य एकाचा मृत्यू झाला. यातील एका जखमी जवानाला व विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल केले आहे. नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ जवानांकडील साहित्य लुटून नेल्याचे सांगण्यात आले. छत्तीसगड व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात या घटनेनंतर ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.\nधनगर आरक्षणावरून विधान परिषदेत विरोधी आणि सत्ताधाऱ्यांचा गदारोळ\nमुंबई - सलग दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजला. विरोधी आणि सत्ताधारी पक्षानेही गदारोळ केल्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह १६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा सभागृहात मांडला जाणार होता. त्याला बगल देण्यासाठीच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी गोंधळ घातल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.\nधनगर समाजाला आरक्षणही दिले जात नाही आणि त्यांच्या संदर्भातील अहवालही सरकार सभागृहासमोर आणत नाही असा आक्षेप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घेतला, तर, भाई जगताप यांनी असंसदीय शब्द वापरल्याने ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी घेतली. यावेळी स्थगन प्रस्तावाद्वारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संबंधित भ्रष्टाचाराचे प्रकरण उपस्थित करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला. मात्र सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांच्या गदारोळामुळे दोन वेळा कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्यामुळे सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. तत्पूर्वी भाई जगताप यांचे विधान तपासून सोमवारी आपण निर्णय देऊ असे सभापतींनी जाहीर केले.\nयोगी सरकारचा मोठा निर्णय, १७ ओबीसी जातींचा एससी वर्गात समाविष्ट\nलखनऊ - योगी सरकारने मोठा निर्णय घेत १७ ओबीसी जातींना एससी वर्गात समाविष्ट केले आहे. योगींचा हा निर्णय यूपीच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. उत्तर ��्रदेश सरकारने कश्यप, कुम्हार आणि मल्लाह सारख्या ओबीसी जातींना एससी अंतर्गत आणले आहे. निषाद, बिंद, मल्लाह, केवट, कश्यप, भर, धीवर, बाथम, मछुआरा, प्रजापति, राजभर, कहार, कुम्हार, धीमर, मांझी, तुरहा, गौड या जातींचा यात समावेश आहे. यांच्या परिवारांना जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना या देण्यात आले आहेत. या आधीच्या सरकारनेही अशा प्रकारचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता. पण तेव्हाची सरकारे निर्णयापर्यंत पोहोचू शकली नव्हती. योगी सरकारने या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.\nखंडणी प्रकरणी एका महिलेसह सहा जणांना अटक\nअलिबाग - श्रीवर्धन शहरातील एका व्यापाऱ्याला मुलीने आपल्या जाळ्यात ओढून तिच्या साथीदारामार्फत ब्लॅकमेल करून पंधरा लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार २४ जून रोजी घडला आहे. याबाबत श्रीवर्धन पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेसह सहा जणांना अटक केली आहे, तर अन्य दोन महिला फरार आहेत. हे प्रकरण खंडणीचे असले तरी यामध्ये सेक्स रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nश्रीवर्धन शहरातील एका किराणा व्यापाराला २४ जून रोजी आरोपी पूजा हिने फोन करून तिच्या वडिलांच्या आजारपणाकरिता पशांची गरज असून फिर्यादी यांनी पैसे दिल्यास माझ्यासोबत हवे असेल तसे करू शकता असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी हे पूजाच्या बोलण्यावर भुलून माणगांव येथे गेले. त्यानंतर फिर्यादी पूजा हिला घेऊन माणगावमधील पूजा लॉजवर घेऊन गेले. लॉजवरील रूमवर पोहचल्यावर आरोपी विशाल मोरे व भूषण पतंगे हे लॉजच्या रूमवर येऊन धडकले. विशाल मोरे याने मी पूजा हिचा भाऊ आहे तर भूषण याने मी पत्रकार आहे असे सांगून इतर आरोपींनी फिर्यादी यास मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर जगदीश ठाकूर यांच्या झायलो कारमध्ये फिर्यादी याला टाकून अपहरण केले. त्यानंतर फिर्यादी याची सुटका करण्यासाठी १५ लाखांच्या खंडणीची मागणी केली.माणगाव येथे पशांची व्यवस्था न झाल्यामुळे त्या व्यापाऱ्यासह खंडणी मागणारे सगळे श्रीवर्धन येथे आले. श्रीवर्धन येथे आल्यानंतर सदर खंडणीखोर तडजोडीसाठी बसले. यावेळी तडजोडीला बसणाऱ्यांना समोरच्या व्यक्तींचा संशय आल्यामुळे त्यांना घेऊन ते श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गेले. याबाबत फिर्यादी यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. श्रीवर्धन पोलिसांनी खंडणीबाबत गुन्हा दाखल केला असून सात आरोपींना अटक केली आहे. तर यातील मुख्य आरोपी व एक महिला फरार आहे.श्रीवर्धनमधील या व्यापाऱ्याला आपल्या जाळ्यात ओढून लुटण्याचा प्रकार घडला असताना अजून काही व्यापाऱ्यांना लुटले गेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या खंडणी प्रकरणात भूषण पतंगे (२९), विशाल मोरे (३३), कुणाल बंदरी (२८), अलका ठाकूर (६५), सिद्धार्थ मोरे (२७), सर्व राहणार अलिबाग, जगदीश ठाकूर (४२) रा. बोर्ली मांडला, अक्षय दासगवकर (२५), रा माणगाव या सात आरोपींना अटक केली आहे. तर यातील मुख्य आरोपी पूजा व अनोळखी महिला फरार आहे.\nमुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी\nमुंबई - मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज सकाळपासून सुर्यदर्शनही झाले नाही. मात्र,पावसामुळे अनेक दिवसांपासूनच्या उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.राज्यात मान्सूनचे आगमन झाले असतानाही मुंबईत पाऊस पडलेला नव्हता. तसेच तापमान देखील अधिक असल्याने मुंबईकर उकाड्यापासून त्रस्त झाले होते. मात्र, २८ आणि २९ जूनला जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार गुरुवारी रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू झाली होती. मात्र, आज सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर भागात ही मुसळधार पाऊस पडतआहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी तुंबलेले आहे. त्यामुळे वाहतूक देखील खोळंबळी आहे. तसेच रेल्वे उशिराने धावत आहेत.\nआता 'एक देश, एक रेशनकार्ड' मोदी सरकारची योजना\nनवी दिल्ली - एक देश, एक निवडणूक या चर्चेनंतर आता एक देश, एक रेशनकार्ड योजनेवर मोदी सरकारने काम सुरू केले आहे. यासंबंधीत माहिती केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे.\nकेंद्रीय अन्न नागरी पुरवठा रामविलास पासवान यांनी गुरवारी सर्व राज्यांच्या खाद्य सचिवांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी एक देश, एक रेशनकार्ड या योजनेविषयी माहिती दिली आहे. या बैठकीत सूचना खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्यातील अधिकारी उपस्थित होते.\nएक देश एक रेशनकार्ड योजना लागू झाल्यास बोगस रेशनकार्ड्ना आळा बसणार आहे. आधार कार्डप्रमाणेच रेशनकार्डलादेखील एक विशिष्ट क्रमांक देण्यात येईल. त्यामुळे रेशनकार्डचा वापर देशभरात कुठेही करता येऊ शकणार आहे. याचा मोठा फायदा देशभरात सतत प्रवास करत असलेल्या लोकांना होईल, असे पासवान यांनी सांगितले आहे.रेशनकार्ड्सच्या डिजिटलायझेशनवर काम करण्याची सूचना खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बैठकीला उपस्थित सर्व राज्यांच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.\nनरेंद्र मोदी – डोनाल्ड ट्रम्प भेट\nओसाका - पंतप्रधान नरेंद्र मोदी ओसाका इथे जी-२० समिट मध्ये सहभागी झाले. यावेळी नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये इराण, द्विपक्षीय संबंध आणि सुरक्षेवर चर्चा झाली. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांनी मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन देखील केले. नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प – मोदी भेट पहिल्यांदाच झाली. आम्ही चांगले मित्र झालो आहोत. शिवाय, दोन्ही देशांमधील संबंध देखील दिवसेंदिवस सुधारत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदीं यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला.यावेळी नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचा देखील मुद्दा उपस्थित केला. दहशतवाद हा मानवतेसाठी धोका असल्याचं नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले. दहशतवादामुळे केवळ निष्पापांचे जीव नाही जात तर, त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला खिळ बसते असं नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. शिवाय, दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्याची गरज देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवली.\nतोट्यात जाणाऱ्या १९ मोठ्या कंपन्या बंद करण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nनवी दिल्ली - तोट्यात असणाऱ्या १९ मोठ्या कंपन्या बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. यामध्ये एचटीएम, हिंदुस्तान केबल्स आणि इंडियन ड्रग्स या बड्या कंपन्यांचाही समावेश आहे. मंगळवारी लोकसभेमध्ये काँग्रेसचे खासदार अदूर प्रकाश यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली. प्रकाश यांनी अवजड उद्योग आणि लोक उद्योग मंत्रालयाला सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या सध्या परिस्थितीबद्दल माहिती देण्याची विनंती केली. या प्रश्नाला उत्तर देताना मोदी सरकारमधील केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात तोट्यात चालणाऱ्या कंपन्यांची माहिती दिली. याचवेळी सावंत यांनी तोट्यात चालणाऱ्या १९ सरकारी कंपन्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे, असे सांगत या कंपन्यांची यादी जाहीर केली.\nहरियाणामध्ये काँग्रेस नेत्याची हत्या\nहरियाणा - एका काँग्रेस नेत्याची भरदिवसा हत्या करण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हरियाणामध्ये प्रदेश प्रवक्ते विकास चौधरी यांच्यावर बंदुकीतून गोळ्या घालण्यात आल्यात. विकास चौधरी आपल्या कारमध्येच होते. गाडी पार्क करताना त्यांना गाडीतून खालू उतरुही दिले नाही. दोघे जण त्यांच्या कारच्या मागून धावत आलेत. एकाच्या हातात बंदूक होती. त्याने समोरुन थेट फायरिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते दोघे पळून गेले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली.\nहरियाणामध्ये गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चौधरी हे सकाळी जिमला जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. जिमला पोहोचल्यानंतर ते गाडीतून उतरणार होते इतक्यातच हल्लेखोरांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली.\nमराठा कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका - सदावर्ते\nमुंबई - मराठा कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचा आरोप ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. उच्च न्यायालयाने गुरुवारी मराठा आरक्षण कायदा वैध ठरवल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी न्यायालयाचा निर्णय असंवैधानिक असल्याचे सांगत या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही सांगितले. तसेच मराठा कार्यकर्त्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचेही त्यांनी म्हटले. यापूर्वी सदावर्ते यांच्यावर न्यायालयाच्या आवारात हल्लाही झाला होता. यानंतर त्यांना पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सदावर्ते यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. जाधव नावाचे एक पोलीस अधिकारी आणि आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडूनही ते मराठा असल्याने मला धोका असल्याचे त्यांनी म्हटले.\nमराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी केला. त्यानंतर त्याला आव्हान देणाऱ्या जनहित याचिका जयश्री पाटील, संजीत शुक्ला, उदय भोपळे यांच्यासह काहींनी केल्या. आरक्षणविरोधी जनहित याचिकादार जयश्री पाटील यांची बाजू ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टासमोर मांडली होती.\nविधिमंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरसुधीर मुनगंटीवार भडकले\nमुंबई - विधिमंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार संतापले. एकाच लक्षवेधीत दोन खात्यांचा प्रश्न विचारण्यात आल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. बुलडाणा येथील लोणार सरोवरप्रकरणी पर्यटन विभागाचा आणि वन विभागाचा प्रश्न एकत्र करण्यात आला होता. मात्र कोणत्याही लक्षवेधीत विधिमंडळ कायद्यानुसार दोन विभागाचे प्रश्न एकत्र करता येत नाहीत ही बाब मुनगंटीवार यांनी लक्षात आणून दिली. तसेच त्यावर संताप व्यक्त केला.\nअशा प्रकारचा प्रश्न सतत घडत असून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करा, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली. केंद्राच्या धर्तीवर आता अशा अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले. तसेच ट्रेझरीला सांगून यांचे निवृत्तीवेतन बंद करतो, अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला.\nमुंबईत पाणी संकट ; तलावांमध्ये २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा\nमुंबई - जून महिना संपत आला तरी पावसाला सुरूवात झाली नाही. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा संपत आला आहे. तलावांतील पाणीसाठा कमी झाल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढत चालली आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भातसा आणि अप्पर वैतरणा या राज्य सरकारच्या तलावांतून मुंबईसाठी रोज अडीच हजार दशलक्ष लिटर राखीव पाणी साठ्याचा वापर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे असे, आवाहन पालिकेने केले आहे.\nदरवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यांपर्यंत पावसाची हजेरी लागते. मात्र, यंदा जूनच्या अखेरच्या आठवड्यांपर्यंतही पावसाचा पत्ताच नसल्याने पाणीपुरवठा करताना पालिका चिंतेत पडली आहे. मुंबईला सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, तुळशी आणि विहार या धरणांमध्ये फक्त ७३ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्य सरकारच्या मालकीच्या भातसा आणि अप्प��� वैतरणा धरणांतून राखीव साठ्याचे पाणी पालिकेला घ्यावे लागते आहे. पालिकेच्या पाच धरणांमध्ये असलेला पाणीसाठा हा जुलैपर्यंतच पुरणारा आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने राज्य सरकारकडे भातसा आणि अप्पर वैतरणा तलावातील राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी मागितली होती. ती सरकारकडून देण्यात आली आहे.\nजयंत पाटील यांचे महसूलमंत्र्यांवर जमीन घोटाळ्याचे आरोप ; चंद्रकांत पाटील यांनी सर्व आरोप फेटाळले\nमुंबई - पुणे जिल्ह्य़ातील म्हतोबा देवस्थानच्या इनामी जमिनीच्या विक्रीप्रकरणात ४२ कोटी रुपयांचा सरकारी महसूल बुडवण्यास आणि बालेवाडी येथील एका प्रकरणात खेळाचे मैदान गिळंकृत करण्यास मालमत्ता व्यावसायिकांना मदत होईल असे निर्णय देत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी विधान भवनातील पत्रकार परिषदेत केली. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समोर बसून हजेरी लावली, आणि नंतर सर्व आरोप फेटाळून लावले.\nम्हतोबा देवस्थानला १८६१ मध्ये २३ एकर जमीन चिमणा साळी यांना इनामी जमीन म्हणून व्यवस्थापनासाठी दिली गेली. १९०९ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा वामन चिमणा साळी याचे नाव कागदपत्रांवर लागले. स्वातंत्र्यानंतर म्हतोबा देवस्थानतर्फे विश्वस्त चंद्रकांत चौगुले यांनी राधास्वामी सत्संग ब्यास या विश्वस्त संस्थेला जमीन आधी भाडेकरारावर दिली. नंतर चौगुले यांचे कुलमुखत्यारधारक एन. एस. छाब्रिया यांनी जमीन राधास्वामी सत्संग ब्यासला विकली. त्यानंतर ब्यासतर्फे हा व्यवहार नियमित करण्याचा आणि त्यापोटी सरकार आकारेल ते शुल्क भरण्याचे प्रतिज्ञापत्र विभागीय आयुक्त कार्यालयास २००८ मध्ये सादर झाले. २०१३ मध्ये पुन्हा ब्यासतर्फे अर्ज करण्यात आला व त्यात शुल्क आकारणी २००८ च्या दराने व्हावी अशी मागणी केली. २०१८ मध्ये जमिनीचा बिगरशेती वापरासाठी परवानगीचा अर्ज केला. पण इनामी जमीन असताना ४२ कोटी रुपयांचे सरकारी शुल्क भरले नसल्याने तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाने ती परवानगी फेटाळली. त्यावर ब्यासतर्फे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे अपिल करण्यात आले. त्यावर निकाल देताना ही जमीन खासगी असल्याने ��रकारी शुल्क भरण्याचा प्रश्न नसल्याचा निर्वाळा चंद्रकांत पाटील यांना दिला. या प्रकरणात विशाल छुगेरा या मालमत्ता व्यावसायिकाला ४२ कोटी रुपयांचा महसूल बुडवण्यास मदत झाली, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. आता ती जागा २५० कोटींच्या आसपास विकली जात असून हा मोठा जमीन घोटाळा असल्याचे जयंत पाटील म्हणाले.\nबालेवाडी येथे शिवप्रिया रियल्टर या कंपनीने त्यांच्या जमिनीला कुंपण घालताना शेजारी खेळासाठी आरक्षित असलेले मैदान गिळंकृत केले. भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक स्मिता गौड यांच्याशी संगनमत करून मैदानासह जमिनीची मोजणी करून घेतली व त्यामुळे ३६ ऐवजी ४६ गुंठे जमीन बिल्डरच्या नावावर नोंदली गेली. या प्रकरणात तक्रार झाली. अधीक्षकांनी गौड यांना लेखी विचारणा केल्यावर आपण चुकीची मोजणी केल्याचे त्यांनी कबूल केले. तरीही बिल्डरच्या अर्जावर निकाल देताना चंद्रकांत पाटील यांनी उपअधीक्षकांच्या मोजणीला स्थगिती दिली.त्यामुळे बिल्डरने संपूर्ण जमिनीवर इमारत बांधली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी त्यास मदत केल्याचे स्पष्ट होते, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.\nदेवस्थानची ही जमीन खासगी असून त्या व्यवहारात सरकारचा महसूल बुडाल्याचा आरोप निराधार आहे. एखादी जमीन देवस्थान इनाम जमीन आहे की नाही हे १८८५ मधील देवस्थान जमिनीच्या नोंदवहीत (रजिस्टर) त्या जमिनीची नोंद झाली आहे की नाही यावर ठरते. महसूलमंत्री या नात्याने माझ्याकडे प्रकरण सुनावणीसाठी आल्यावर त्या नोंदवहीची पडताळणी केली असता, या जमिनीची नोंद त्यात इनाम जमीन म्हणून नव्हती. त्यामुळे आपोआपच ही जमीन इनाम जमीन नाही असे स्पष्ट होत असल्याने तसा निर्वाळा दिला. त्यामुळे सरकारचा महसूल बुडाल्याचा आरोपच निराधार ठरतो, असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. बालेवाडीमधील प्रकरणात उपअधीक्षकांच्या मोजणीविरोधात माझ्याकडे अपील आले. त्यावर निर्णय देताना केवळ मोजणी दुसऱ्या अधिकाऱ्याला सोपवा हा प्रशासकीय निर्णयच आपण दिला. मोजणी योग्य की अयोग्य यावर काहीही भाष्य केलेले नाही. त्यामुळे आदेश देऊन बिल्डरला मदत केली हा आरोप चुकीचा आहे, असे पाटील बोलून पाटील यांनी सर्व आरोप फेटाळले.\nज्येष्ठ अभिनेत्री विजया निर्मला यांचे निधन\nहैदराबाद - जेष्ठ अभिनेत्री आणि दिग्दर्शिका विजया न���र्मला यांचे आज निधन झाले. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी गच्चीबोवली येथील कॉन्टिनेन्टल हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.विजया निर्मला यांचा जन्म तमिळनाडूमध्ये झाला. त्यांनी तेलुगूमध्ये ४४ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तर सर्वात जास्त चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या महिला दिग्दर्शक म्हणून २००२ मध्ये त्यांची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली होती.\nसंसदेत अमोल कोल्हेंच्या भाषणाची चर्चा\nनवी दिल्ली - नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत केलेल्या भाषणाची सध्या जोरदार चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमोल कोल्हे यांच्या भाषणाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून गेलेल्या अमोल कोल्हे यांनी संसदेत शेती, बैलगाडा शर्यत, गडकिल्ले अशा अनेक विषयांबाबत भाष्य करत सरकारचे लक्ष्य वेधून घेतले. यावेळी त्यांनी केलेली विषयांची मांडणी आणि वक्तृत्वशैली यामुळे कोल्हे यांचे कौतुक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभ्यासपूर्ण भाषण केल्याबद्दल काही मोजक्या खासदारांचा उल्लेख केला. त्यात अमोल कोल्हे यांच्या नवाचाही समावेश होता.\nमते मोदींना दिलीत आणि काम माझ्याकडून व्हावे अशी अपेक्षा का\nरायचूर - तुम्ही नरेंद्र मोदींना मत दिली आणि आता तुमचे काम मी करावे अशी इच्छा आहे. तुमची अशी अपेक्षा आहे का की मी तुमचा आदर करावा अशा शब्दात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी निवेदन देण्यास आलेल्या लोकांचा अपमान केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी रायचूर येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता येरमरूस थर्मल पॉवर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांवर ते भडकले.येरमरूस थर्मल पॉवर स्टेशनमधील कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार होते. कुमारस्वामी यांना भेटण्यासाठी त्यांनी रास्ता रोको केला. या रास्ता रोकोमुळे मुख्यमंत्री भडकले आणि त्यांनी मोदींना मतदान केले आणि माझ्याकडून काम करून घेताय अशा शब्दात त्यांना सुनावले. मी तुमचा आदर का करू, तुम्ही निघा येथून नाही तर मला लाठीचार्ज करावा लागेल, अशा शब्दात निवेदन देण्यास आलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी हकलले.\nयासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मी १५ दिवसांचा वेळ मागितला होता. पण त्यांनी रास्ता रोको केला यामुळे राग आल्याचे ते म्हणाले. जर पंतप्रधान मोदींचा ताफा रोखला तर ते मान्य असेल का अशा प्रश्न देखील त्यांनी विचारला. राज्यातील सरकार सहिष्णु आहे पण असक्षम नाही. सरकारला माहिती आहे परिस्थितीशी कसे दोन हात करायचे, असे कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले.\nहस्तीदंतांची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक\nपुणे - हस्तीदंतांची तस्करी करणाऱ्या चौघांना रंगे हात पकडण्यात आले आहे.. पुणे पोलिसांना या कारवाईत यश आले असून तस्करांकडून हस्तीदंतासह मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. दत्तवाडी पोलीसांनी सिंहगड रस्त्यावरील पु.ल.देशपांडे उद्यानाजवळ ही कारवाई केली. हस्तीदंत तस्करांविषयी पोलिसांना माहीती मिळाली होती. त्यानुसार तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.\nआदित्य संदीप खांडगे (वय १९, देहूफाटा), ऋषिकेश हरिश्चंद्र गायकवाड (वय २८,पुणे), अनिकेत चंद्रकांत अष्टेकर (वय२६,अहमदनगर), अमित अशोक पिस्का (वय २८,अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपांची नावे आहेत. त्यांच्याकडून हत्तीचे दोन दात जप्त करण्यात आले आहेत. हे हस्तिदंत त्यांनी पुण्यात विक्रीसाठी आणले होते. या हस्तीदंतांची बाजारभावानुसार साडेतीन कोटी रुपये इतकी किंमत आहे.\nवैष्णो देवीच्या भक्तांसाठी मोदी सरकारचे गिफ्ट.दिल्ली ते कटारा केवळ आठ तासात पोहचणार\nनवी दिल्ली - वैष्णो देवीच्या भक्तांसाठी मोदी सरकार लवकरच गिफ्ट देणार आहे. देशातील सर्वात अत्याधुनिक आणि वेगवान ट्रेन नवी दिल्ली ते कटारा मार्गावर धावणार आहे. नवी दिल्ली ते कटारा मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लवकरच याचे ट्रायल रन देखील सुरु होणार आहे. १३० किमी प्रति तास वेगाने धावणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमुळे दिल्ली ते कटरा हे अंतर केवळ ८ तासांचे होणार आहे.\nनवी दिल्ली ते कटरा स्थानकापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस ३ महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल. वंदे भारत नवी दिल्ली नंतर अंबाला जंक्शन, लुधियाना, जम्मू नंतर कटरा पोहोचणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या प्लाननुसार वंदे भारत सकाळी ६ वजता नवी दिल्लीच्या कटरा स्थानकातून रवाना होईल. यानंतर सकाळी ८.१० ला अंबाला जंक्शन पोहोचेल. ट्रेन ९.२२ वाजता लुधियाना स्थानकात पोहोचेल. ९.२४ ला लुधियानातून निघाल्यानंतर वंदे भारत १२.४० वाजता जम्मू तवी स्थानकावर पोहोचेल. ट्रेन दुपारी २ वाजता कटरा स्थानकावर आपल्या गंतव्य स्थानी पोहोचेल.\nम्हाडा वसाहतीच्या कामात गैरव्यवहार; कारवाई न करणाऱ्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार\nमुंबई - अंधेरी येथील रुस्तमजी रिअलिटीमार्फत म्हाडा वसाहतीच्या विकासकामात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी या प्रकल्पाला स्थगिती देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मागील अधिवेशनात दिले होते. मात्र म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी या स्थगितीबाबत पुढील कारवाई न केल्याने त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत दिली.मुंबईतील अंधेरी येथील रुस्तमजी रिअलिटीमार्फत विकसित करण्यात येणाऱ्या म्हाडा वसाहतीच्या कामात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी आज विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. त्याला विखे-पाटील यांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून उत्तर दिले. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते असताना विखे-पाटील यांनीच हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला स्थगिती देण्याचे आश्वासन विधानसभेत दिले होते. मात्र म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी स्थगिती देण्याबाबत कोणतीच कारवाई केली नाही. पुन्हा या विषयावरील लक्षवेधी उपस्थित झाल्यानंतर रुस्तमजी रिअलिटीने केलेल्या गैरव्यवहाराचे मुद्दे पुन्हा एका विधानसभेत उपस्थित करण्यात आले. तसेच याप्रकरणात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्याला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री म्हणून विखे-पाटील यांनी म्हाडा अधिकाऱ्यांवर कारावाई करण्याचे आश्वासन दिले असून या प्रकल्पाला स्थगिती देण्याचे आश्वासनही दिले आहे.कारवाई न करणाऱ्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केली.\nभाजपमधून विरोध असल्याने आता अब्दुल सत्तार शिवसेनेच्या वाटेवर\nमुंबई - सिल्लोड विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत. लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान अब्दुल सत्तार यांना भाजपमधून बडतर्फ करण्यात आले आहे. अब्दुल सत्तार यांनी आज, बुधवारी '���ातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत अब्दुल सत्तार यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशात संदर्भात चर्चा झाल्याचे समजते. लवकरच सत्तार शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.\nमाजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अब्दुल सत्तार यांनीही विखेंची भेट घेतली होती. त्यामुळे सत्तार विखेंसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली होती. विखेंच्या अनुभवाचा भाजपला फायदा होईल, असेही महाजन त्यावेळी म्हणाले होते. तेव्हा अब्दुल सत्तार यांनी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले होते. राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील, तो निर्णय आपल्याला मान्य असेल. त्या निर्णयासोबत आपण राहणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले होते. परंतु,अब्दुल सत्तार यांना सिल्लोड मतदारसंघातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला केल्यामुळे काँग्रेस पक्षातून बडतर्फ केलेले अब्दूल सत्तार आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत.\nसामंत गोयल यांची रॉ प्रमुखपदी नेमणूक\nनवी दिल्ली - मोदी सरकारने आयपीएस सामंत गोयल यांची रॉ (RAW) म्हणजेच रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंगच्या प्रमुखपदी नेमणूक केली आहे. सामंत गोयल यांनीच २६ फेब्रुवारीच्या बालाकोट एअर स्ट्राइकचे (AIR STRIKE) नियोजन केले होते. गोयल हे पंजाब कॅडरचे १९८४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.रॉ चे प्रमुख अनिल कुमार धस्माना निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी सामंत गोयल यांची नियुक्ती झाली आहे. एअर स्ट्राइकची कामगिरी यशस्वी केल्यामुळे आता सामंत गोयल हे रॉ ची धुरा यशस्वीपणे सांभाळतील, असा विश्वास मोदी सरकारला आहे.\nसामंत गोयल यांचा जन्म १३ जून १९६० चा. वयाच्या २४ व्या वर्षी ते भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात होशियारपूर जिल्ह्यात गढशंकरमध्ये केली. त्यानंतर ते फिरोजपूर, गुरुदासपूर आणि अमृतसरचे एसपी होते.\nआम्हीच दाभोलकरांची हत्या केली ; शरद कळसकरची कबुली\nपुणे - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याची कबुली आरोपी शरद कळसकर याने दिली.. सीबीआयकडून या संबंधीचा अहवाल मंगळवारी विशेष न्यायालयात सादर करण्यात आला. एक वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या न्यायवैद्यकीय चाचणीत कळसकरने दाभोलकर यांच्यावर सचिन अंदुरेच्या साथीने गोळ्या झाडल्याची कबुली दिल्याचे सीबीआयने न्यायालयात म्हटले आता यावर ५ जुलैला न्यायालय निर्णय देणार आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये सीबीआयकडून विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रासोबत न्यायवैद्यकीय चाचणीचा अहवाल जोडण्यात आला होता. शरद कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत त्याचे वकील संजीव पुनाळेकर यांचेही नाव घेतले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात २५ मे रोजी वकील संजीव पुनाळेकरांनाही सीबीआयने अटक केली होती. रविवारी पुणे न्यायालयाने संजीव पुनाळेकर यांना सहा जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.\nपुनाळेकर यांनीच आपल्याला दाभोलकर हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, अशी कबुली शरद कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत दिली\nनिवडणुकीनंतर राष्ट्रवादीला पुन्हा धक्का ; नवनीत राणा कौर भाजपच्या वाटेवर\nमुंबई - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसताना पुन्हा राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचे कळते आहे. राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेल्या अमरावतीतील युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा कौर यांनी बाजी मारली. पण आता याच नवनीत राणा कौर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने नवनीत राणा कौर यांना विजय मिळवणे शक्य झाले.पण नवनीत राणा कौर यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनी नुकतीच भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. रवी राणा यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर नवनीत कौर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा धक्का मानला जात आहे.\nदरम्यान, विदर्भात यंदा अमरावती मतदारसंघातली निवडणूक लक्षवेधी ठरली. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने नवनीत राणा कौर यांना पाठिंबा दिला होता. कौर यांनी या निवडणुकीत युतीचे दिग्गज नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. राणा यांनी गेल्या पाच वर्षात मतदार संघाची उत्तम बांधणी करून त्य���ंनी हे यश मिळवले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली गेली.\nचंद्रबाबू नायडूच्या घरावर रात्री बुलडोझर चालवला\nहैदराबाद - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रोड्डी यांच्या आदेशानंतर प्रशासनाने माजी मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांच्या प्रजा वेदिका या इमारतीवर बुलडोझर चालवला. मंगळवारी रात्री प्रशासनाने प्रजा वेदिका पाडण्यास सुरुवात केली. त्याआधी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांची दोन दिवस बैठक झाली होती. प्रशासनाने इमारतीतील फर्नीचर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे हटवली होती. सरकारच्या या कारवाईचा विरोध करण्यासाठी तेलगू देशम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे पोलिसांनी एक मोठी तुकडी या परिसरात तैनात केली होती.\nजम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू\nश्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागातील जंगलात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. किमान दोन ते तीन अतिरेकी या भागात अडकल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.४२ राष्ट्रीय रायफल्स, स्पेशल ऑपरेशन ग्रुप, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे जवान घटनास्थळी आहेत.जंगल भागात दोन ते तीन दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरु आहे.\nआज सकाळी सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरु असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर या चकमकीला सुरुवात झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत.\nअमित शाह दोन दिवसीय जम्मू काश्मीर दौऱ्यावर ; अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा आढावा घेणार\nनवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. गृहमंत्री पदाचा कारभार घेतल्यानंतरचा अमित शाह यांचा हा पहिला जम्मू-काश्मीर दौरा आहे. या दौऱ्यामध्ये अमित शाह अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा आढावा घेणार आहेत.अमित शाह राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची देखील भेट घेणार आहेत. राज्यातील सुरक्षेसंबधी विषयावर त्याच्यासोबत चर्चा करतील. दरम्यान अमित शाह श्रीनगरमधील उच्चस्तरीय सुरक्षे संबधीत बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यावर ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यर्त्यांनादेखील संबोधित करणार आहेत.\nयापुर्वीच्या कार्यक्रमानुसार अमित शाह ३० जूनला एका दिवसासाठी जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार होते. मात्र, केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये व्यस्त असल्याने त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता.अमरनाथ यात्रा पुढील महिण्यात सुरु होणार आहे. २०१७ मध्ये दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरुच्या बसवर हल्ला केला होता. यामध्ये आठ यात्रेकरु ठार झाले होते. तर एकोणवीस जण जखमी झाले होते.\nबंदुकीचा धाक दाखवून मनसे नगरसेवकाचे अपहरण\nशिर्डी - अज्ञात व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवून मनसे नगरसेवकाचे काल मध्यरात्री अपहरण केल्याची माहिती मिळाली आहे. काल मध्यरात्री बाभळेश्वर जवळच्या एका हॉटेलसमोर जेवणासाठी थांबले असता एका कारमधून आलेल्या व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवून मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यांना गाडीत घालून घेऊन गेले.\nअपहरणावेळी दत्तात्रय कोते यांच्यासोबत शिर्डीच्या एका नगरसेविकेचे पतीही होते, अशी माहिती समोर आली आहे. लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी या घटनेला दुजोरा दिली. मात्र याबाबत अद्याप तक्रार दाखल झाली नसल्याचे सांगितले. घटनेची सत्यता पडताळून आहोत अशी माहिती त्यांनी दिली. सध्या शिर्डी नगरपंचायत अध्यक्ष पदासाठी निवडणूक लागलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर या घटनेला महत्व आहे.\nदहा रुपयांच्या वादावरून भाजी विक्रेत्याने केली ग्राहकाची हत्या\nमुंबई - मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी रात्री एका भाजी विक्रेत्याने ग्राहकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केवळ १० रुपयांच्या वादावरून ही घटना घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे. खून करून भाजी विक्रेता फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.दादर रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विक्रेता सोनीलाल आणि ग्राहक मोहम्मद हनीफ यांच्यात वाद झाला. हा वाद इतक्या टोकाला गेला की सोनीलालने रागाच्या भरात मोहम्मदला चाकूने भोकसले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहम्मदला तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारा पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडल्यानंतर भाजी विक्रेता सोनीलाल याने तेथून पळ काढला.\nमंत्रिमंडळ विस्तार ; विखे-पाटील, महातेकर, क्षीरसागर यांना उच्च न्यायालयाचे नोटीस\nमुंबई - राज्य मंत्रिमंडळ विस्तार प्रकरणी नवनिर्वा���ित मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अविनाश महातेकर आणि जयदत्त क्षीरसागर यांना सोमवारी उच्च न्यायालयाने नोटीस बजावत चार आठवड्यांत नियुक्तीविरोधात दाखल याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले.\nविखे-पाटील हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. १६ जून रोजी त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना लागलीच मंत्रिपद दिले. त्या पाठोपाठ जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांनाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विशेषाधिकाराचा वापर करत त्यांना मंत्रिपद दिले. त्यांच्या या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते सुरींदर अरोरा, संजय काळे आणि संदीप कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या.एस.सी. धर्माधिकारी व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती.‘प्रतिवाद्यांनाही (मंत्र्यांना) या याचिकेवर आक्षेप घेण्याची किंवा उत्तर देण्याची संधी मिळू दे,’ असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी चार आठवडे तहकूब केली.\nविधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना, राज्याच्या मंत्रिमंडळात १३ नवीन मंत्र्यांचा समावेश केला. विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, अविनाश महातेकर यांचा यात समावेश आहे. त्यांना दिलेले मंत्रिपद घटनेविरोधात असल्याचा दावा याचिकेत आहे. तर, याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले की, पुढील सहा महिन्यांत निवडणूक लढण्याचा तिघांचा हेतू नाही. भारतीय संविधानाच्या कलम १६४ (४) नुसार, एखादी व्यक्ती विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाची सदस्य नसताना मंत्री होऊ शकते. मात्र, त्यानंतर सहा महिन्यांत विधासभेच्या एका तरी सभागृहाचे सदस्यत्व त्याला स्वीकारावे लागते, असे अपवादात्मक स्थितीत घडू शकते. त्यामुळे या १३ नव्या मंत्र्यांना कोणत्या अपवादात्मक स्थितीत मंत्रिपद दिले याचे स्पष्टीकरण सरकारडे मागावे, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाला केली आहे.\nदेशातील वाढती असमानता चिंतेची बाब - मनमोहन सिंग\nनवी दिल्ली - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशातील वाढत्या असमानतेवर चिंता व्यक्त केली आहे. मनमोहन सिंग म्हणाले, कल्याणकारी राज्यात असताना देशात खूप गरीबी किंवा आर्थिक विषमता असू शकत नाही.नुकताच सामाजिक विकास अहवाल 'भारतातील वाढती असमानता, २०१८' प्रदर्शित करण्यात आला. यावेळी म��मोहन म्हणाले, काही क्षेत्रात आणि सामाजिक समुहांमध्ये गरीबी हटावचे विविध कार्यक्रम आणि ठोस रणनिती राबवूनही गरीबी कमी होऊ शकली नाही. भारत आज जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. परंतु, विकासाचा वाढता स्तर वाढत्या असमानतेला जोडलेल्या आहे. यामध्ये आर्थिक, सामाजिक, क्षेत्रीय आणि ग्रामीण व शहरी असामनतेचा समावेश आहे. ही वाढती असमानता आपल्यासाठी हानिकारक आहे. यामुळे सतत वेगाने वाढणाऱ्या आपल्या अर्थव्यवस्थेला हानी पोहचू शकते. शिक्षणाचा अधिकार कायदा, सुचना अधिकार कायदा, वन अधिकार कायदा, हिंदू उत्तराधिकार कायदा, महात्मा गांधी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी योजना कायदा यांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास असमानतेच्या प्रश्न सुटु शकतो, असेही मनमोहन सिंग म्हणाले. सामाजिक विकास परिषदेच्या अहवालानुसार भारतात २००० ते २०१७ या कालावधीत संपत्तीतील असमानतेमध्ये ६ पटीने वाढ झाली आहे. अहवालानुसार, २०१५ मध्ये देशात १ टक्के लोकसंख्येकडे २२ टक्के संपत्ती होती. १९८० पेक्षा यामध्ये ६ पटीने वाढ झाली आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत लोकांकडे एकून संपत्तीपैकी ८०.७ टक्के संपत्ती आहे. याउलट, ९० टक्के लोकांकडे १९.३ टक्के संपत्ती आहे.\nभाजप खासदाराने गळा कापण्याची दिली धमकी\nतेलंगाणा - तेलंगाणातील भाजप खासदार सोयम बापू यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी एका समुदायाबद्दल चिथावणीखोर वक्तव्य करताना गळा कापण्याची धमकी दिली आहे. सोयम बापूच्या या वक्तव्यानंतर अल्पसंख्यांक समुदायाच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. भाजप खासदार सोयम बापू यांचे वादग्रस्त वक्तव्यसभेला संबोधित करताना सोयम बापू म्हणाले, मी मुसलमानांच्या मुलांना एवढेच सांगु इच्छितो, की आमच्या आदिवासी बांधवांच्या मागे गेलात तर, तुमच्या गळा कापला जाईल. तुम्ही आमच्या मागे पडू नका, आम्ही तुमच्या मागे पडलो तर, अवघड होऊन जाईल. तुमचे नाटक बंद करा. सोयम बापूंचा असा आरोप आहे, की तेलंगाणातील आदिवासी जिल्ह्यात मुस्लिम समुदायाच्या मुलांकडून आदिवासी समाजाच्या महिलांचे उत्पीडन होत आहे. त्यामुळे आम्ही याच्याविरोधात आहोत. मुस्लिम मुलांचे वागणे असेच राहिले, तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असेही सोयम बापू म्हणाले आहेत.\nनाशिक मुथूट फायनान्स दरोडा प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी ताब्यात\nनाशिक - नाशिकमध्ये मुथूट फायनान्स दरोडा प्रकरणात पोलिसांना यश मिळाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. तर, इतर ४ आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांच्या शोधासाठी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये पथकं रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान सोमवारी पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सुत्रधार जितेंद्र बहादूर सिंग याला सुरतमधून अटक केली आहे. तर, उर्वरित आरोपींना लवकरच पकडू अशी माहिती यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे – पाटील यांनी दिली होती. त्यानंतर आता दुसऱ्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या दरोडा प्रकरणात पोलीस दरोडेखोरांचा कसून शोध घेत आहेत.\nनाशिकमध्ये उंटवाडीतील परिसरात मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर गेल्वड्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. चार सशस्त्र दरोडेखोरांनी हा दरोडा टाकत बँकेत गोळीबारही केला होता. या गोळीबारात ऑडिटरचा मृत्यू झाला होता तर तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. ऑफिसमध्ये शिरल्यानंतर दरोडेखोरांनी गोळीबार केला. यामध्ये संजू सॅम्युअल नावाच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता तर यात २ कर्मचारी जखमी झाले होते. दरोडेखोरांनी ऑफिसमधून मोठी मालमत्ता लंपास केली असल्याची माहितीही विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून देण्यात आली होती.\n'जय श्री राम' म्हटले नाही म्हणून रेल्वेतून बाहेर काढले\nकोलकाता - मॅब लिंचिंगचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. जय श्री राम अशी घोषणा दिली नाही म्हणून एका व्यक्तीला धावत्या रेल्वेतून बाहेर ढकलल्याचे घटना घडली आहे. हाफिझ मोहम्मद शाहरुख हल्दर या २६ वर्षीय तरुणाने हा आरोप केला आहे. हल्दर मदरशामध्ये शिक्षक असून पश्चिम बंगालमधील धाकुरीया आणि पार्क सर्कस या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ही घटना घडल्याचे त्याने म्हटले आहे.हल्दर गुरुवारी दुपारी दक्षिण २४ परगणा येथून हुगळीला जात असताना ही घटना घडली. रेल्वेत काही जण जय श्री राम अशा घोषणा देत होते. त्यांनी मला देखील घोषणा देण्यास सांगितले. मी त्यांनी नकार दिला. यावर मला मारहाण करण्यास सुरुवात केली. गाडी जेव्हा पार्क सर्कस स्थानकावर आली तेव्हा त्यांनी मला बाहेर ढकलून दिले. त्यानंतर स्थानकावरील काहींनी माझी मदत केल्याचे हल्दरने सांगितले. त्याला किरकोळ मार लागला होता. काही स्थानिक लोकांनी त्��ाला चित्ररंजन रुग्णालयात दाखल केले.\nदरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेत चढण्या-उतरण्याच्या वादातून हा प्रकार झाला असावा. या घटनेत केवळ हल्दरच नाही तर अन्य तिघे जण जखमी झाले आहेत. अद्याप कोणालाही अटक झाली नसली तरी चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.\nराम रहीमला तुरुंगातून पॅरोल मिळण्याची शक्यता\nचंदीगढ - हत्या आणि बलात्कारप्रकरणी तुरुंगात असलेला स्वयंघोषित धर्मगुरू राम रहीम लवकरच पॅरोलवर सुटण्याची शक्यता आहे.काही दिवसांपासून राम रहीम तुरुंगातून सुटणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रसारमाध्यमांनी हरियाणाचे कारागृह मंत्री के.ए. पनवार यांना विचारणा केली. त्यावेळी पनवार यांनी म्हटले की, दोन वर्षांच्या शिक्षेनंतर कोणताही कैदी पॅरोल मिळवण्यास पात्र ठरतो. कैद्याची तुरुंगातील वर्तणूक चांगली असेल तर पोलीस अधीक्षकांकडून स्थानिक पोलिसांना पाठवण्यात येणाऱ्या अहवालात ही बाब नमूद केली जाते. यानंतर पोलीस आयुक्तांकडून अंतिम निर्णय घेतला जातो, असे पनवार यांनी म्हटले. राम रहीम सध्या रोहतक येथील सुनारिया कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याने डेरा सच्चा सौदाच्या कार्यक्रमासाठी ४२ दिवसांचा पॅरोल मागितला आहे. याबाबत सिरसा पोलिसांकडून प्रथम सहायक आयुक्तांना अहवाल पाठवला जाईल. ते हा अहवाल रोहतक परिमंडळाच्या आयुक्तांकडे पाठवतील. यानंतर राम रहीमच्या पॅरोलबाबत अंतिम फैसला घेतला जाईल.सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरमित राम रहिम सिंग याला २०१७ साली दोषी ठरवले होते. या निकालानंतर हरयाणासह पंजाबमध्ये हिंसाचार झाला होता. यात सुमारे ३८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राम रहीम पॅरोलवर बाहेर आल्यास पुन्हा अशाप्रकराची कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असू शकतो असे वर्तविण्यात येत आहे\nविरोधी पक्षनेते भाजपमध्ये आले आणि मंत्री झाले, खडसेंची खदखद\nमुंबई - विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवारांची निवड झाल्यानंतर एकनाथ खडसेंच्या मनातली खदखद त्यांनी व्यक्त केली. राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते होते. ते भाजमध्ये आले आणि मंत्री झाले असे सांगत ते नशीबवान असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत.एकनाथ खडसे म्हणाले, विजय वडेट्टीवारांना योगायोगामुळे विरोध��� पक्षनेतेपद मिळाले. विखे पाटीलांमुळे तुम्हाला विरोधी पक्षनेते पद मिळाले. कधी कधी मुख्यमंत्र्यांना वाटते की मी विरोधी पक्षात तर जाणार नाही ना विखे पाटील नशीबवान आहेत की त्यांनी विरोधी पक्ष पद सोडले आणि त्यांना मंत्री पद मिळाले. आमच्यात नेमके काय झाले ते मला आणि मुख्यमंत्र्यांनाच माहिती आहे असेही त्यांनी सांगितले.गिरीश आत्ता आला तो जवळ झाला आणि मुनगंटीवार ५ व्या नंबरचे मंत्री झालेत असा टोलाही त्यांनी लगावला.काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची आज विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विरोध पक्षनेत्याच्या आसनाजवळ जाऊन बसवले आणि शुभेच्छा दिल्या. त्यानंत सर्व नेत्यांनी वडेट्टीवारांना शुभेच्छा दिल्या. शेवटी वडेट्टीवारांनीही सर्वांचे आभार मानले. या सर्वांच्या भाषणात भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांचा सर्वांनी आवर्जुन उल्लेख केला आणि मुख्यमंत्र्यांवर शरसंधान करण्यासाठी त्याचा वापर केला.विजय वडेट्टीवार म्हणाले, मी शिवसेनेत काम केले नसते तर मी आज या ठिकाणी आलो नसतो. मी सत्ताधाऱ्यांकडे जनतेच्या हिताची कामी घेऊन गेलो, वैयक्तिक काम कधीही नेली नाहीत. विरोधी पक्षनेते असताना खडसेंचे भाषण आम्ही बाहेर असेल तर धावत जाऊन ऐकायचो, नाथाभाऊंच्या मार्गदर्शनाची मला अत्यंत आवश्यकता आहे. थेट मार्गदर्शन करता येत नसेल तर त्यांनी अदृश्य रुपात मार्गदर्शन करावे अशी कोपरखळीही त्यांनी मारली.वडेट्टीवार पुढे म्हणाले, नारायण राणे विरोधी पक्षनेते असताना सरकारची पळता भुई थोडी व्हायची, टी ट्वेंटीची मॅच खेळताना एकटे खेळून चालत नाही चांगली टीम लागते असे त्यांनी अजित पवारांना सांगितले. ज्याला महत्त्वाकांक्षा नाही तो राजकारणात राहू शकत नाही. सीएम साहेब तुम्हाला दिल्लीत पाहायचे आहे असेही वडेट्टीवारांनी सांगितले.\nराहुल गांधी राजीनाम्यावर ठाम; सर्व राज्यांच्या काँग्रेस समित्या बरखास्त\nनवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावरून राहुल गांधी ठाम आहेत. सर्व ज्येष्ठ नेते त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते कुणालाही दाद देत नाहीत. किमान एक महिना तरी पदावर कायम राहण्याची विनंती फक्त त्यांनी मान्य केली. हा घोळ सुरू असतानाच फेररचना करण्यासाठी सर्व राज्यांच्या काँग्रेस समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत.लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यानंतर काँग्रेसचा पुढील अध्यक्ष हा गांधी कुटुंबाबाहेरील असावा असे राहुल गांधी यांनी म्हटले. त्यामुळे काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत. राहुल गांधी यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर काँग्रेस वर्किंग समिती काही नावांवर चर्चा करत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्बत होणार अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. पण, सुशिलकुमार शिंदे, मल्लिकार्जून खर्गे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांची नावं देखील चर्चेत आहेत.\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा महापालिका आयुक्त कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न\nमुंबई - महापालिकेकडून सार्वजनिक शौचालय तोडल्याने संतापलेल्या राष्ट्रवादीच्या सुदाम शिंदे या कार्यकर्त्यांने पालिका आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. अंगावर रॉकेल ओतून घेताना सुरक्षा रक्षकांनी शिंदे यांना पकडून आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.एकीकडे सरकार स्वच्छतेचे धडे देत आहे, तर दुसरीकडे प्रशासनच सार्वजनिक शौचालये तोडत आहे. त्यामुळे संतापलेल्या एका कार्यकर्त्यांने थेट पालिकेच्या निषेध व्यक्त करत पालिका आयुक्त कार्यालयसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला.\nमुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा चंद्राबाबूंना झटका\nअमरावती - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी 'प्रजा वेदिका' इमारत तोडण्याचे आदेश दिले आहे. मंगळवारी इमारत तोडण्याचे काम सुरु होणार आहे. 'प्रजा वेदिका' येथे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू राहतात. काही दिवसांपूर्वी चंद्रबाबू नायडू यांनी जगनमोहन रेड्डी यांना पत्र लिहून 'प्रजा वेदिका' याला विरोधी पक्षाचे निवासस्थान म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती.\nवायएसआर काँग्रेस पक्षाच्या सरकारने शनिवारी चंद्राबाबू नायडू यांच्या अमरावती येथील प्रजा वेदिका इमारतीला ताब्यात घेतले. तेलुगू देशम पक्षाने ही कारवाई म्हणजे बदल्य़ाची भावना असल्याचे म्हटले आहे. जेव्हा आंध्र प्रदेशने आपले कामकाज हैदराबाद येथून अमरावतीला हलवले. तेव्हापासून चंद्राबाबू नायडू कृष्णा नदीच्या किनारी असलेल्या उंदावल��ली येथील निवासस्थानी राहत होते. हैदाबाद आता तेलंगणाची राजधानी आहे. प्रजा वेदिकाचे निर्माण सरकारने आंध्र प्रदेशच्या राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरणच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री निवासस्थानाच्या रुपात केले होते. ५ कोटी खर्च करुन हे निवासस्थान बनवण्यात आले होते. या निवासस्थानाचा वापर नायडू हे सरकारी तसेच पक्षाच्या बैठकांसाठी देखील करत होते.नायडू यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांना पत्र लिहून या इमारतीचा वापर बैठकांसाठी करण्य़ाची परवानगी मागितली. पण सरकारने ही इमारत ताब्यात घेतली. कलेक्टक संमेलन येथे होणार असल्य़ाची घोषणा सरकारने शुक्रवारी केली. आधी हे संमेलन राज्याच्या सचिवालयात होत होते.\nपंतप्रधानांची 'मन की बात' आणीबाणीत देशातील लोकशाही...\nसंघटना मजबूत करण्याचा राहुल गांधींचा नेत्यांना सल्ला\nआकाश विजयवर्गीय यांची तुरुंगातून सुटका\nदुबईमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली चार महिलांची फ...\nजेट एअरवेज'चे कर्मचारीच बनणार मालक\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल भरसभेत ढसाढसा रडले\nभाजपच्या बैठकीत खडसेंची खदखद\nनागपूर पोलिसांनी तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nपराभवाने खचणार नाही - प्रणिती शिंदे\nनागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नवनीत राणा पो...\nअभिनेत्री झायरा वसीम बॉलिवूडमधून होणार एक्झिट\n’ नाही तर ‘जजमेंटल है क्या\nपोलीस - नक्षलवाद्यांमध्ये चकमक ; तीन जवान शहीद\nधनगर आरक्षणावरून विधान परिषदेत विरोधी आणि सत्ताधाऱ...\nयोगी सरकारचा मोठा निर्णय, १७ ओबीसी जातींचा एससी वर...\nखंडणी प्रकरणी एका महिलेसह सहा जणांना अटक\nमुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी\nआता 'एक देश, एक रेशनकार्ड' मोदी सरकारची योजना\nनरेंद्र मोदी – डोनाल्ड ट्रम्प भेट\nतोट्यात जाणाऱ्या १९ मोठ्या कंपन्या बंद करण्याचे के...\nहरियाणामध्ये काँग्रेस नेत्याची हत्या\nमराठा कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका - सदावर्ते\nविधिमंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरसुधीर मुनगं...\nमुंबईत पाणी संकट ; तलावांमध्ये २० दिवस पुरेल इतकाच...\nजयंत पाटील यांचे महसूलमंत्र्यांवर जमीन घोटाळ्याचे ...\nज्येष्ठ अभिनेत्री विजया निर्मला यांचे निधन\nसंसदेत अमोल कोल्हेंच्या भाषणाची चर्चा\nमते मोदींना दिलीत आणि काम माझ्याकडून व्हावे अशी अप...\nहस्तीदंतांची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक\nवैष्णो देवीच्या भक्तांसाठी मोदी सरकारचे गिफ्ट.दिल्...\nम्हाडा वसाहतीच्या कामात गैरव्यवहार; कारवाई न करणाऱ...\nभाजपमधून विरोध असल्याने आता अब्दुल सत्तार शिवसेनेच...\nसामंत गोयल यांची रॉ प्रमुखपदी नेमणूक\nआम्हीच दाभोलकरांची हत्या केली ; शरद कळसकरची कबुली\nनिवडणुकीनंतर राष्ट्रवादीला पुन्हा धक्का ; नवनीत रा...\nचंद्रबाबू नायडूच्या घरावर रात्री बुलडोझर चालवला\nजम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये...\nअमित शाह दोन दिवसीय जम्मू काश्मीर दौऱ्यावर ; अमरना...\nबंदुकीचा धाक दाखवून मनसे नगरसेवकाचे अपहरण\nदहा रुपयांच्या वादावरून भाजी विक्रेत्याने केली ग्र...\nमंत्रिमंडळ विस्तार ; विखे-पाटील, महातेकर, क्षीरसाग...\nदेशातील वाढती असमानता चिंतेची बाब - मनमोहन सिंग\nभाजप खासदाराने गळा कापण्याची दिली धमकी\nनाशिक मुथूट फायनान्स दरोडा प्रकरणातील मुख्य संशयित...\n'जय श्री राम' म्हटले नाही म्हणून रेल्वेतून बाहेर क...\nराम रहीमला तुरुंगातून पॅरोल मिळण्याची शक्यता\nविरोधी पक्षनेते भाजपमध्ये आले आणि मंत्री झाले, खडस...\nराहुल गांधी राजीनाम्यावर ठाम; सर्व राज्यांच्या काँ...\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा महापालिका आयुक्त का...\nमुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा चंद्राबाबूंना झटका\nपुढील सर्व निवडणुका बसप स्वबळावर लढवणार - मायावती\nसातारा लोकसभा मतदारसंघात फेरनिवडणूक घेण्याचे निवडण...\nमुख्यमंत्री केजरीवाल खोटे बोलून राजकारण करत आहेत ;...\nशोपियनमध्ये ४ दहशतवाद्यांचा खात्मा\nलालू यादव यांची बेनामी संपत्ती जप्त होणार\nमुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५५० कोटींची मदत\nरत्नागिरीत वॅरॉन कंपनीवर ईडीचा छापा\nवाद्रे कुर्ला संकुलाजवळील स्कायवॉक होणार इतिहासजमा\nमुंबईकरांसाठी बेस्टच्या ताफ्यात एसी बस\nपालिकेकडून होणारा सचिनचा नागरी सत्कार रद्द\nबिहारमध्ये चमकी तापाचा कहर ,१८० बालकांचा मृत्यू\nपश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार ; सीबीआयमार्फत च...\nचंद्राबाबूंमुळेच 'त्या' खासदारांना भाजपमध्ये प्रवे...\nट्रिपल मर्डरने दिल्ली हादरली\nन्यायाधीशांची संख्या वाढविण्यासाठी गोगोईंनी लिहले ...\nदुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याची शक्यता\nविधान परिषदेच्या उपसभापतिपदावर शिवसेना, तर काँग्रे...\n'फेरनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्या’ मी खासदारकीचा राजीन...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर घार्गेंच...\nअमेरिका- इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढ...\nविधानसभा निवडणुकीसाठी आज शिवसेनेची मॅरेथॉन बैठक\nअखेर प्रशांत परिचारक विधान परिषदेत येणार\nकुल्लू येथे बस दरीत कोसळून ४४ प्रवाश्यांचा मृत्यू\nतुळजापूर मंदिर गैरव्यवहारांची सीआयडी चौकशी होणार, ...\nपाकिस्तानशी चर्चेला तयार असल्याचा दावा भारताने फेट...\nबेस्टचे किमान भाडे ५ रुपये केल्याने प्रवाशांना फायदा\nयवतमाळमध्ये ११ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी के...\nAN ३२ विमान अपघातातील १३ जणांचे मृतदेह आणि अवशेष ...\nअनधिकृत पार्किंग ; दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारणार\n'एक राष्ट्र एक निवडणूक' मुद्द्यावर राष्ट्रीय चर्चा...\n'एक देश एक निवडणूक'ला मिलिंद देवरांचे समर्थन, मात्...\nअमेरिकेच्या संरक्षणमंत्रिपदी मार्क एस्पर यांची निय...\nओवैसींची नवीन संसद भवन स्थापन करण्याची मागणी\nसाताऱ्यात ४.८ रिश्टर स्केलचा भूकंप,कोणतेही नुकसान ...\nआज विधानपरिषद उपसभापती पदाची निवडणूक\nनाणारचा प्रकल्प रायगडमध्ये उभारणार; शेकापचा विरोध\nचंद्राबाबू नायडू, ममता,स्टॅलिन, केजरीवाल यांची पंत...\nम्हाडा वसाहतींमधील इमारतींचा पुनर्विकास म्हाडाच करणार\nऔरंगाबादमध्ये अज्ञातांनी शाळेला लावली आग\nपुढील मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल - उद्धव ठाकरे\nमुंबई, ठाण्यावर पाणी संकट,जलाशयात सहा टक्केच साठा ...\nकोकण किनारपट्टीवर आलेल्या चीनच्या बोटींची चौकशी कर...\nमुख्यमंत्र्यांनी माझ्यावरील सर्व प्रकरणांची चौकशी ...\nराधाकृष्ण विखे पाटलांचे मंत्रिपद घटनाविरोधी; हायको...\nपुलवामामध्ये आयईडी स्फोटात दोन जवान शहीद\nनवी मुंबईत हातगाडीवर बॉम्ब\nराष्ट्रवादीतील 'राजें'च्या शिवसेना प्रवेशाची राजकी...\nममता बॅनर्जीचा आमदार भाजपच्या गळाला\nअनंतनागमध्ये दोन दहशदवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nराजगृहावर हल्ला करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - उद्धव ठाकरे\nमुंबई - राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडा���नी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nत्यानंतरच सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा\nमुंबई - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nनालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी लोकल थांबवली\nमुंबई - लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी मुंबईत विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्यात आ...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.ledycarkey.com/2-buttons-replacement-remote-car-key-shell-fob-case-for-no-logo.html", "date_download": "2021-06-21T06:40:38Z", "digest": "sha1:STNMB4CO654XFPNRB3X3BL7NVYOLYPHF", "length": 19145, "nlines": 189, "source_domain": "mr.ledycarkey.com", "title": "चीनमध्ये लोगो उत्पादक आणि पुरवठ���दार नसलेल्यांसाठी 2 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस - एलईडी टेक्नॉलॉजी (हाँगकाँग) कं, लिमिटेड", "raw_content": "\nशेवरलेटसाठी कार की शेल\nसाइट्रॉनसाठी कार की शेल\nफोर्डसाठी कार की शेल\nहोंडासाठी कार की शेल\nह्युंदाईसाठी कार की शेल\nटोयोटासाठी कार की शेल\nबेंझसाठी कार की शेल\nबीएमडब्ल्यू साठी कार की शेल\nअकुरासाठी कार की शेल\nअल्फासाठी कार की शेल\nऑडीसाठी कार की शेल\nघर > उत्पादने > की शेल > शेवरलेटसाठी कार की शेल > 2 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल एफओबी केस नाही लोगोसाठी\nशेवरलेटसाठी कार की शेल\nसाइट्रॉनसाठी कार की शेल\nफोर्डसाठी कार की शेल\nहोंडासाठी कार की शेल\nह्युंदाईसाठी कार की शेल\nटोयोटासाठी कार की शेल\nबेंझसाठी कार की शेल\nबीएमडब्ल्यू साठी कार की शेल\nअकुरासाठी कार की शेल\nअल्फासाठी कार की शेल\nऑडीसाठी कार की शेल\nटोयोटा टॅकोमा हाईलँडर सेक्वॉया सिएना टुंड्रासाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस नाही\nटोयोटा नाही लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस\nटोयोटा कोरोला आरएव्ही 4 साठी 4 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस नाही लोगो\nह्युंदाई आयएक्स 35 आय 20 अनकट ब्लेड की शेलसाठी रिप्लेसमेंट 3 बटणे रिमोट की फोब कार की केस कव्हर स्टाइलिंग\n2 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल एफओबी केस नाही लोगोसाठी\nखाली लोगो नसल्याबद्दल 2 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केसची ओळख करुन दिली आहे, मला लोगोसाठी 2 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस अधिक चांगल्या प्रकारे समजण्याची आशा आहे.\nमॉडेल:शेवरलेट- KS01 कोणतीही नाही\nलोगो नसल्याबद्दल 2 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केसची उत्पादनाची ओळख\n10 वर्षापेक्षा जास्त अनुभव नसलेल्या लोगोसाठी आम्ही 2 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस पुरवतो. आम्ही बर्याच वर्षांमध्ये युरोप आणि अमेरिकेच्या बाजारावर पांघरुण घालून प्रकाशझोत टाकला. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा करतो.\nइलेक्ट्रॉनिक्स / बॅटरी: नाही\nआणि खाली नमूद केलेल्या की रिक्त आणि बॅटरी धारकाच्या समान वैशिष्ट्यांसह इतर मॉडेल ...\nउत्पादनांसाठी वैशिष्ट्य आणि लोगो नसल्याबद्दल 2 बटणे बदली रिमोट कार की शेल एफओबी केस\n1. तुटलेली बटणे किंवा थकलेल्या की केससह कीसाठी सर्वोत्कृष्ट बदल.\n२.के केस आणि अनक�� की ब्लेड फक्त.इलेक्ट्रोनिक इंटर्नल्स नाहीत.\n3. आपल्या मूळसह स्थानिक लॉकस्मिथ / डीलरद्वारे ब्लेड कापून घ्या.\nOriginal. मूळ रिमोटमधून अंतर्गत इलेक्ट्रॉन घ्या (अॅम्बीबिलायझर / ट्रान्सपोंडर चिप समाविष्ट करा) आणि आमच्या की शेलवर ठेवा, नंतर आपण तयार आहात\n1 एक्स की शेल\nलोगो नसल्याबद्दल 2 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केसचे उत्पादन तपशील\n१. ही वस्तू रिमोट नाही, ती फक्त रिमोट की शेल केस रिप्लेसमेंट आहे. आत अंतर्गत (रिमोट / इलेक्ट्रॉनिक्स / ट्रान्सपोंडर चिप) युनिट नाही.\n२. आपल्या मूळसह स्थानिक लॉकस्मिथ / डीलरद्वारे ब्लेड कापून घ्या.\nOriginal. मूळ रिमोटमधून अंतर्गत इलेक्ट्रॉन घ्या (अॅम्बीबिलायझर / ट्रान्सपॉन्डर चिप समाविष्ट करा) आणि आमच्या की शेलवर ठेवा, नंतर आपण तयार आहात\nHand. हाताचे मोजमाप केल्यामुळे, आकारात १.२ मिमी / इंच विचलन ही एक सामान्य गोष्ट आहे, कृपया आपला आकार खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासा.\n5. प्रतिमा वास्तविक उत्पादनाची आहे. इंटरनेट वरून डाउनलोड केलेले नाही. कृपया आपल्या की शेलची तुलना करा, आपण खरेदी करण्यापूर्वी आपली वस्तू आमच्या उत्पादनाप्रमाणेच असल्याचे सुनिश्चित करा.\nलोगो नसल्यास 2 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल एफओबी केस वितरित करणे, पाठविणे आणि सर्व्हिंग करणे\nआपण देय दिल्यानंतर, आम्ही आपली मागणी 1-3 दिवसाच्या आत तयार करू शकू. जर प्रमाण जास्त असेल आणि आपल्याला लोगो मॉडेलसह कार की आवश्यक असतील तर आम्हाला आपली ऑर्डर तयार करण्यासाठी सुमारे 3-7days आवश्यक आहेत. कारण लोगो कव्हर करण्यासाठी आम्हाला काळा टेप वापरण्याची आवश्यकता आहे. आपल्या रूढी पारित करण्यासाठी आपल्यासाठी हे सुरक्षित आहे.\nमग आम्ही पारदर्शक प्लास्टिक पिशवी कारची चाबी पॅकेज वापरतो आणि सामान घट्ट पॅक करण्यासाठी पुठ्ठा आणि टेप वापरतो.\nपॅकेज केल्यावर आम्ही आपल्यासाठी चायना पोस्ट, डीएचएल, फेडेक्स-आयई / आयपी, टीएनटी, अॅरॅमेक्स ... सर्वोत्कृष्ट हवाई शिपिंगची निवड करू.\nप्रश्न: आपण कोणत्या कारच्या मॉडेल्ससाठी की कव्हर्स विकता\nउत्तरः कारची अनेक मॉडेल्स आहेत, कृपया आमच्या वेबसाइट पृष्ठावरील आपले कारचे मॉडेल पहा किंवा कॅटलॉग मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.\nप्रश्नः मला आपल्या पृष्ठावरील मुख्य आवरण सापडले नाही, परंतु आपण ते पुरवू शकता\nउत्तरः आमची संपूर्�� श्रेणी ऑनलाइन स्टोअरमध्ये प्रदर्शित केलेली नाही. अलिबाबा स्टोअरवर बर्याच ब्रँडचे नाव अद्यतनित करण्यास अनुमती नाही. आपल्याला हवे असलेले आपल्याला सापडत नसल्यास कृपया कॅटलॉग मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.\nप्रश्नः आकार आणि वजनावर अधिक माहितीः\nउत्तरः आकार: भिन्न आकारांसह भिन्न डिझाइन. हे आपल्या मूळ की आकारासारखेच आहे.\nवजनः भिन्न वजन असलेले भिन्न कार मॉडेल्स देखील 0.01 किलो ते 0.05 किलो पर्यंतचे आहेत.\nप्रश्नः आपल्या देशात कर खूप जास्त आहे, आपण लोक आपल्याला ते कमी करण्यात मदत करू शकतात\nउत्तरः होय, आमच्याकडे सीमाशुल्क मंजुरीचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे, आम्ही आपला कर कमी करण्यात मदत करण्यासाठी आपल्याला सर्वोत्तम पर्याय ऑफर करू.\nप्रश्नः मी पैसे कसे भरावे\nउ: आम्ही पेपल, वेस्टर्न युनियन, टी / टी, क्रेडिट कार्ड, अॅलीएक्सप्रेस स्वीकारतो ...\nगरम टॅग्ज: लोगो, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, कारखाना, स्टॉक, स्वस्त, सवलत, किंमत, किंमत यादी, कोटेशन, नवीनतम, गुणवत्ता\nलोगो नसण्यासाठी कार की शेल2 बटणे बदलण्याचे रिमोट कार की2 बटणे रिमोट कार कीलोगो नसताना रिमोट कार की शेल2 बटणे कार की शेल फॉब प्रकरणे\nशेवरलेटसाठी कार की शेल\nसाइट्रॉनसाठी कार की शेल\nफोर्डसाठी कार की शेल\nहोंडासाठी कार की शेल\nह्युंदाईसाठी कार की शेल\nटोयोटासाठी कार की शेल\nबेंझसाठी कार की शेल\nबीएमडब्ल्यू साठी कार की शेल\nअकुरासाठी कार की शेल\nअल्फासाठी कार की शेल\nऑडीसाठी कार की शेल\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nशेवरलेट क्रूझ स्पार्क ओनिक्स सिल्व्हरॅडो व्होल्ट अव्हिओ सोनिकसाठी 4 बटणे रिमोट स्मार्ट की शेल\nशेवरलेट क्रूझ 2012 फ्लिपिंग रिमोट कार की शेल केस फ्लिपिंग की कव्हर 3 + 1 बटन्स एचयू 100 ब्लेड\nशेवरलेट न लोगोसाठी रिप्लेसमेंट ट्रान्सपोंडर कार की शेल फोब केस\nशेवरलेट न लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस\nशेवरलेट न लोगोसाठी 2 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस\nसाइट्रॉन नाही लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस\nपत्ता: बाओन रोड, बाओ अन जिल्हा, शेन्झेन, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nजर कारची रिमोट की अयशस्वी झाली तर\nकारमध्ये मुळात रिमोट कंट्रोल की असते, अतिशय सोयीस्कर अनलॉक करण्यासाठी दरवाजा उघडा, परंतु लोक घोडे आणि घोडा चुकवतात, अचानक रिमोट कंट्रोल की चांगल्या नसतात, ते कसे पूर्ण करावे\nकारच्या चाव्या फक्त कारमध्येच बंद आहेत\nमुळात ड्राईव्हिंग करताना प्रत्येकाला काहीतरी अनपेक्षित परिस्थिती उद्भवते, उदाहरणार्थ, अचानक जनरलसाठी उघडलेली कारजवळ तेल नव्हते, या वेळी सोल्युशनच्या वेळी फक्त जवळपासच्या गॅस स्टेशनला जाऊ शकते, आणि गाडी अचानक अर्ध्याहून खाली कोसळली, मध्ये आपत्कालीन कॉल कॉल व्यतिरिक्त इतर कोणताही मार्ग नाही\nकॉपीराइट @ 2019 लेडी टेक्नॉलॉजी (हाँगकाँग) कं, लिमिटेड. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/tag/gastrointestinal-tract/", "date_download": "2021-06-21T07:34:29Z", "digest": "sha1:3JH3LNI47U74UAZ5JNMSK7N3SDNLZOVY", "length": 4734, "nlines": 79, "source_domain": "mhlive24.com", "title": "Gastrointestinal Tract Archives - Mhlive24.com", "raw_content": "\n1 ग्लास गरम पाण्यामुळे पोट फुगण्याच्या समस्येपासून त्वरित मिळेल आराम, जाणून घ्या इतर काही टिप्स\n केवळ 250 रुपये देऊन घ्या एलआयसीची ‘ही’ जबरदस्त पॉलिसी अन व्हा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज करावे लागेल पूर्ण\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक वापरले\nथोड्या पैशांच्या गुंतवणुकीत जास्त रिटर्न हवे मग पोस्ट ऑफिसच्या ‘ह्या’ दोन योजना माहिती हव्याच\nJio नव्हे तर BSNL च्या प्लॅनमध्ये मिळतात अधिक सुविधा; किंमतही 100 रुपयांनी कमी अन डेटा 2.4 पट अधिक , वाचा अन फायदा घ्या\nघराचे संरक्षण करण्यासाठी आपल्या जुन्या फोनलाच बनवा CCTV कॅमेरा; ‘ही’ आहे प्रोसेस\nकमी गुंतवणूकीमधून आपल्या घरातूनच सुरु करा ‘हा’ व्यवसाय; सरकार देईल 80 टक्क्यांपर्यंत अनुदान आणि फंड\n केवळ 250 रुपये देऊन घ्या एलआयसीची ‘ही’ जबरदस्त…\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज…\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहका��नो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/tag/imdevimab/", "date_download": "2021-06-21T07:35:55Z", "digest": "sha1:VFJLANUYWX4TNDQH6YYOVTP4YVXPD5NU", "length": 4595, "nlines": 79, "source_domain": "mhlive24.com", "title": "Imdevimab Archives - Mhlive24.com", "raw_content": "\nस्विस कंपनीने भारतात आणले कोरोना औषध , किंमत ऐकून उडेल झोप\n केवळ 250 रुपये देऊन घ्या एलआयसीची ‘ही’ जबरदस्त पॉलिसी अन व्हा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज करावे लागेल पूर्ण\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक वापरले\nथोड्या पैशांच्या गुंतवणुकीत जास्त रिटर्न हवे मग पोस्ट ऑफिसच्या ‘ह्या’ दोन योजना माहिती हव्याच\nJio नव्हे तर BSNL च्या प्लॅनमध्ये मिळतात अधिक सुविधा; किंमतही 100 रुपयांनी कमी अन डेटा 2.4 पट अधिक , वाचा अन फायदा घ्या\nघराचे संरक्षण करण्यासाठी आपल्या जुन्या फोनलाच बनवा CCTV कॅमेरा; ‘ही’ आहे प्रोसेस\nकमी गुंतवणूकीमधून आपल्या घरातूनच सुरु करा ‘हा’ व्यवसाय; सरकार देईल 80 टक्क्यांपर्यंत अनुदान आणि फंड\n केवळ 250 रुपये देऊन घ्या एलआयसीची ‘ही’ जबरदस्त…\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज…\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/maharashtra-state-government-issued-guidelines-navaratri-and-dussehra-352364", "date_download": "2021-06-21T08:33:28Z", "digest": "sha1:MS3BHYNR4LHY5JXQK3XGZJGEAG6HFWU4", "length": 18321, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | यंदा नवरात्रीत गरबा किंवा दांडिया खेळाता येणार नाही, यंदाचा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन", "raw_content": "\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर सणांप्रमाणे नवरात्रीचा सणही साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे.\nयंदा नवरात्रीत गरबा किंवा दांडिया खेळाता ���ेणार नाही, यंदाचा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन\nमुंबई : देशभरात कोरोनाचा कहर थांबण्याचं नाव नाही. महाराष्ट्रातही कोरोना अद्याप नियंत्रणात आलेला नाही. कोरोनावर कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही. अशात अनलॉकच्या दिशेने आपली वाटचाल सुरु आहे.\nयंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण कोणतेही सणवार साजरे केलेले नाहीत. आता अनलॉक सुरु असताना आता नवरात्रीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने नवरात्रीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर सणांप्रमाणे नवरात्रीचा सणही साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे.\n काँगो' ताप महाराष्ट्रात हातपाय पसरतोय; ही आहेत लक्षणं आणि अशी घ्या काळजी\nअसा साजरा करावा लागणार नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसरा :\nसोशल डिस्टंसिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून हाही सण आपल्याला साजरा करायचा आहे.\nगणपतीप्रमाणे नवरात्रातही देवीच्या आगमन आणि विसर्जनाला मिरवणूक काढता येणार नाही\nनागरिकांनी सार्वजनिक देवी मंडळात गर्दी करू नये आणि सॅनिटायझरचा वापर केला जावा\nसार्वजनिक मंडळांनी देवीची ४ फुटांच्या आतील उंची असलेली मूर्ती बसवावी\nघरगुती मूर्ती २ फुटांपेक्षा मोठी नसावी\nनवरात्रीमध्ये गरबा आणि दांडियाची मोठी धमाल असते. मात्र यंदा गरबा आणि दंदीया कार्यक्रम घेता येणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने तसे आदेश दिले आहेत.\nदेवीचं दर्शन सर्वांना घेता यावं यासाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा फेसबुक युट्युब किंवा संकेतस्थळांच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी\nमहत्त्वाची बातमी : राज्याच्या संकाटात आणखी भर कोरोनानंतर ‘कांगो फिवर उपचार, निदानाअभावी 30 टक्क्यांपर्यत मृत्यूची शक्यता\nरावणदहन करा पण गर्दी ना करता :\nसरकारकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये दसऱ्याला रावणदहन कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र सोशल डिस्टंसिंगचा फज्जा होणार नाही याची काळजी घेऊन रावण दहन कार्यक्रम घेण्यास परवानगी आहे.\nएसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा कायम; दोन महिने प्रतीक्षा; आगामी सणांमुळे आर्थिक विवंचना\nमुंबई ः एसटी महामंडळाच्या सुमारे एक लाखपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन थकले आहे. यापूर्वी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांपैकी जुलैचे वेतन नुकतेच राज्य सरकारने दिलेल्या विशेष निधीतून केले; मात्र ऑगस्ट, सप्टेंबरच्या वेतनाचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा जनतेला केली कळकळीची विनंती\nमुंबईः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. कोरोनाचं संकट पाहता आता गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र, दुर्गापूजा, दसरा साधेपणानं साजरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. गणपती उत्सवादरम्यान जसं सहकार्य केलं त्याचप्रकारे नवरात\nमुंबई- पुणे जाणाऱ्यांसाठी खुशखबर विदर्भ, अंबा एक्स्प्रेससह तब्बल २० रेल्वेगाड्या होणार सुरु\nअमरावती : कोरोना आणि लॉकडाउनमुळे सहा महिन्यांपासून बंद असलेली रेल्वेसेवा थोड्याफार प्रमाणात रुळावर येत आहे. अनलॉक पाचमध्ये राज्यांतर्गत प्रवासी रेल्वेसेवा सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार रेल्वेखात्याने दसरा-दिवाळी सणासाठी येत्या 20 ऑक्टोबरपासून रेल्वे सुरू करण्\nआता मुंबई, पुणे कुठेही जा महाराष्ट्र ,विदर्भ, सेवाग्राम एक्स्प्रेस होणार सुरू, आरक्षण सुविधा १५ ऑक्टोबरपासून उपलब्ध\nशेगाव (जि. बुलडाणा) ः कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सहा महिन्यांपासून बंद असलेली रेल्वे सेवा थोड्याफार प्रमाणात रुळावर येत आहे.अनलाॅक ५ मध्ये राज्यांतर्गत प्रवासी रेल्वेसेवा सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे.\nयंदाच्या दसरा मेळाव्याबाबत मिळाले संकेत, शिवसेनेनं सामनातून स्पष्ट केली भूमिका\nमुंबईः सध्या राज्यात कोरोनाचं संकट आहे. कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही आहे. अशातच आता शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा होणार की नाही असा प्रश्न आता सध्या सर्वांनाच पडला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं दैनिक सामनाच्या अग्रलेखातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दसरा मेळाव्याचे भविष्य या\nशिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परंपरा यंदा पहिल्यांदाच होणार खंडित\nमुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून चालत आलेली शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची शिवसेनेची परंपरा यंदा पहिल्यांदाच खंडित होणार आहे. कोरोनाच्या सावटामुळे यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर पार पडण��र नाही. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवतीर्थावरील दसरा मेळावा रद्द करावा ला\nमोदींचं भाषण छोटेखानी, डिसलाइक करण्यासारखे काही नव्हतेः शिवसेना\nमुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संबोधित केले. या भाषणावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात देशवासीयांना काय दिले त्यांच्या भाषणात नवीन काय त्यांच्या भाषणात नवीन काय\nदसरा मेळाव्यात मुखमंत्री उद्धव ठाकरे स्टेजवर असतानाच संजय राऊतांनी काढला फडणवीसांचा विषय\nमुंबई : आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढत शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तमाम शिवसैनिकांना संबोधित केलं. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतरचा यंदाचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधी संजय राऊत यांनी उपस्थितांना संबो\nदानवे यांचा बाप दिल्लीत असेल, माझा बाप माझ्यासोबत, नाव न घेता उद्धव ठाकरेंनी कंगनालाही सुनावलं\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढत शिवसेना पक्षप्रमुख म्हणून दसरा मेळाव्यानिमित्त शिवसैनीकांना संबोधित केलं. आपल्या दसरा मेळावा भाषणात उद्धव ठाकरे यांनी मागील एक वर्षात त्यांच्या मनात जे साचून आहे ते बोलून दाखवलं.\nउद्धव ठाकरेंकडून भाजपचा खरपूस समाचार, दसरा मेळावा भाषणातील सर्व मुद्दे वाचा\nमुंबई : आज मुंबईतून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा पहिलाच दसरा मेळावा असल्याने शिवसेनेसाठी यंदाचा दसरा मेळावा अत्यंत महत्त्वाचा होता. कोरोनाचं सावट असल्याने यंदा पहिल्यांदाच दसरा मेळावा शिवतीर्थावरून न होता स्वातंत्र्यवीर सावरकर सभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/02/blog-post_64.html", "date_download": "2021-06-21T06:33:10Z", "digest": "sha1:7WFEIWG6QBLECHVBGAYX6OEGYDFBSQYD", "length": 17169, "nlines": 114, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "छत्रपती शिवाजींच्या राज्य व्यवस्थेबददल मनपा शाळेत शिक्षण : महापौर - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर छत्रपती शिवाजींच्या राज्य व्यवस्थेबददल मनपा शाळेत शिक्षण : महापौर\nछत्रपती शिवाजींच्या राज्य व��यवस्थेबददल मनपा शाळेत शिक्षण : महापौर\nछत्रपती शिवाजींच्या राज्य व्यवस्थेबददल मनपा शाळेत शिक्षण : महापौर\nशिवजयंती निमित्त म.न.पा.तर्फे अभिवादन\nछत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजा होते. आधुनिक विज्ञान शिवरायाच्या राज्य योजनेचा एक भाग होता. पर्यावरण संवर्धन, जल संवर्धन, वृक्ष संवर्धनचा त्यांच्या राज्य योजनेत सहभाग होता. शिवाजी महाराजांनी समाजाच्या खालच्या वर्गांना सोबत घेऊन एक मोठी फौज तयार केली. त्यांनी मूठभर मावळे घेवून हिंदवी स्वराज्याचे संस्थापनेसाठी पाऊल उचलले. त्यांचे शासन आदर्श शासन म्हणून ओळखले जाते. महापौर म्हणाले दुर्देवाची गोष्ट आहे की कोणत्याही शाळेत शिवरायांचे शासन व्यवस्थेबददल योग्य शिक्षण दिले जात नाही. मनपा शाळेत याबददल विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची व्यवस्था आम्ही करु. बारा वर्षाचे शिवराय कसे संस्कारित झाले हे अभिमानाने सांगण्याची गरज आहे. जर आईचे संस्कार योग्य रीतीने दिले गेले तर छत्रपती शिवाजी सारखा मुलगा जन्माला येतो, त्यांच्या या विचाराची सध्या देशाला गरज आहे.\nमहाल गांधीगेट जवळील शिवाजी महाराजांच्या पुतळयाला माल्यार्पण\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महापौर श्री.दयाशंकर तिवारी व उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी सकाळी महाल गांधीगेट स्थित छपपतींच्या पूर्णाकृती पुतळयाला नगरीच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.\nया प्रसंगी माजी पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, परिवहन समिती सभापती श्री. नरेन्द्र (बाल्या) बोरकर, गांधीबाग झोनच्या नवनिर्वाचित सभापती श्रीमती श्रध्दा पाठक, नगरसेविका सरला नायक, माजी स्थायी समिती अध्यक्ष बंडु राऊत, माजी नगरसेवक भास्कर पराते, रामभाऊ आंबुलकर, अशोक नायक, हंबिरराव मोहिते, आदी उपस्थित होते.\nनागपूर महानगरपालिका मुख्यालयातील इमारतीच्या दालनात शनिवारी (१९ फेब्रुवारी) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली.\nमहापौर श्री. दयाशंकर तिवारी, उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे, मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. , अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, श्री. संजय निपाणे, उपायुक्त श्री. निर्भय जैन, रविन्द्र भेलावे, उद्यान निरीक्षक अनंता नागमोते, अशोक कुमार शुक्ला, ब्रिजभूषण शुक्ला यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. महापौरांनी महापौर कक्षात आणि सत्तापक्ष कार्यालयातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला देखील माल्यार्पण केले.\nआपल्या संदेशात महापौरांनी सांगितले की, छत्रपती शिवरायांचे आदर्श राज्याची संकल्पना त्यांना आईकडून प्राप्त झालेले संस्कार आणि राज्य चालविण्याची नीतिमत्ता, सर्व जाति धर्माचे लोकांना एकत्रित करुन चालण्याची कृतिबददल नागपूर महानगरपालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना इतिहासाव्दारे माहिती दिली जाईल.\nश्री. तिवारी म्हणाले की माझे सौभाग्य आहे की महापौर म्हणून मला \"जाणता राजा\" ची जयंती साजरी करण्याची संधी मिळाली.\nछत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजा होते. आधुनिक विज्ञान शिवरायाच्या राज्य योजनेचा एक भाग होता. पर्यावरण संवर्धन, जल संवर्धन, वृक्ष संवर्धनचा त्यांच्या राज्य योजनेत सहभाग होता. शिवाजी महाराजांनी समाजाच्या खालच्या वर्गांना सोबत घेऊन एक मोठी फौज तयार केली. त्यांनी मूठभर मावळे घेवून हिंदवी स्वराज्याचे संस्थापनेसाठी पाऊल उचलले. त्यांचे शासन आदर्श शासन म्हणून ओळखले जाते. महापौर म्हणाले दुर्देवाची गोष्ट आहे की कोणत्याही शाळेत शिवरायांचे शासन व्यवस्थेबददल योग्य शिक्षण दिले जात नाही. मनपा शाळेत याबददल विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची व्यवस्था आम्ही करु. बारा वर्षाचे शिवराय कसे संस्कारित झाले हे अभिमानाने सांगण्याची गरज आहे. जर आईचे संस्कार योग्य रीतीने दिले गेले तर छत्रपती शिवाजी सारखा मुलगा जन्माला येतो, त्यांच्या या विचाराची सध्या देशाला गरज आहे.\nमहाल गांधीगेट जवळील शिवाजी महाराजांच्या पुतळयाला माल्यार्पण\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महापौर श्री.दयाशंकर तिवारी व उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी सकाळी महाल गांधीगेट स्थित छपपतींच्या पूर्णाकृती पुतळयाला नगरीच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.\nया प्रसंगी माजी पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, परिवहन समिती सभापती श्री. नरेन्द्र (बाल्या) बोरकर, गांधीबाग झोनच्या नवनिर्वाचित सभापती श्रीमती श्रध्दा पाठक, नगरसेविका सरला नायक, माजी स्थायी समिती अध्यक्ष बंडु राऊत, माजी नगरसेवक भास्कर पराते, रामभाऊ आंबुलकर, अशोक नायक, हंबिरराव मोहिते, आदी उपस्थित होते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/132-citizens-were-fined-and-given-masks-by-manpa/01132108", "date_download": "2021-06-21T06:28:10Z", "digest": "sha1:DTJ2M3MDGLTDQQMWWWGAQSQ26XTQEZJ2", "length": 9346, "nlines": 61, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "१३२ नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\n१३२ नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क\nआतापर्यंत २७४२७ व्यक्तिं विरुध्द कारवाई\nनागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (१३ जानेवारी) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १३२ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ६६ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी २७४२७ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,२०,७२,५००/- चा दंड वसूल केला आहे.\nकोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असले तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा अदयापही धोका टळला नाही. आताही अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर विनामास्क नागरिक फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे तसेच त्यांना मास्क देण्यात येत आहे.\nबुधवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत १०, धरमपेठ झोन अंतर्गत १७, हनुमाननगर झोन अंतर्गत ११, धंतोली झोन अंतर्गत ५, नेहरुनगर झोन अंतर्गत ९, गांधीबाग झोन अंतर्गत १२, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १०, लकडगंज झोन अंतर्गत २३, आशीनगर झोन अंतर्गत १२, मंगळवारी झोन अंतर्गत २० आणि मनपा मुख्यालयातील ३ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत २१९५७ बेजबाबदार नागरिकांकडून रु १ कोटी ९ लक्ष ७८ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.\nनागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत चालली आहे यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करीत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. सुजाण व जबाबदार नागरिकांनी आता मास्क ��ावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन म.न.पा.तर्फे करण्यात आले आहे.\nनागपूर शहर सर्वांगीण विकास के लिये NCP कटिबद्ध – पटेल\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\nनागपुर शहर के एमआईडीसी पुलिस स्टेशन को जानिये\nमहानिर्मिती पर ठेकेदारों-आपूर्तिकर्ताओं का करोडों बकाया\nमनीषनगर ओवरब्रिज पर दुर्घटना, डिवाइडर से टकराई कार, 1 की मौत\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nलावा-दौलामेती लिंक रोड पर नालजावली मिट्टी के बांध के कटाव से बस्ती जलमग्न \nJune 21, 2021, Comments Off on लावा-दौलामेती लिंक रोड पर नालजावली मिट्टी के बांध के कटाव से बस्ती जलमग्न \nनागपूर शहर सर्वांगीण विकास के लिये NCP कटिबद्ध – पटेल\nJune 21, 2021, Comments Off on नागपूर शहर सर्वांगीण विकास के लिये NCP कटिबद्ध – पटेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/sadawarte-comment", "date_download": "2021-06-21T06:33:19Z", "digest": "sha1:XNXVCMHMMNJUUVYK6WH74EB6AQNYNW3R", "length": 11981, "nlines": 233, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nMaratha Reservation | सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षण रद्द, गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया\nMaratha Reservation | सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षण रद्द, गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया ...\nInternational Day of Yoga | मलाही योगाचा प्रचंड फायदा, नितीन गडकरींचा नागपुरात योगा\nChandrakant Patil | शिवसेनेत एकहाती कारभार, तर आमच्याकडे सांघिक कारभार : चंद्रकांत पाटील\nSambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE\nBreaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना\nमुंबईत 30 ते 44 वयोगटासाठीच लसीकरण, पालिका-राज्याच्या 149 केंद्रावर लसीकरण\nSanjay Raut Live | आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : संजय राऊत\nNashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, आजच्या आंदोलनात ठरणार पुढील दिशा\nInternational Day of Yoga | Mumbai | माधवबागेत मुस्लिम महिलांकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा-\nNashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ राहणार उपस्थित\nNirjala Ekadashi | निर्जला एकादशीनि��ित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट\nHappy Birthday Reema Lagoo | कधी प्रेमळ तर, कधी स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारी चित्रपट सृष्टीची लाडकी ‘आई’ रीमा लागू\nफोटो गॅलरी3 mins ago\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी31 mins ago\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nInternational Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली\nInternational Yoga Day 2021: अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ITBP च्या जवानांकडून योगासनं, पाहा फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर, वाचा\nलाईफस्टाईल फोटो2 hours ago\nकर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअरचा अर्थ काय घरबसल्या कसा चेक कराल\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO | विठोबाला पांढरं सोवळं, तर रखुमाईला नऊवारी, निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO : पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा\nलाईफस्टाईल फोटो5 hours ago\nप्लॅटफॉर्म तिकिटावरही ट्रेनमध्ये प्रवास करता येतो अचानक गाडी सुरू झाल्यास काय करायचं\nफोटो गॅलरी8 hours ago\nHappy Birthday Reema Lagoo | कधी प्रेमळ तर, कधी स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारी चित्रपट सृष्टीची लाडकी ‘आई’ रीमा लागू\nफोटो गॅलरी3 mins ago\nGold Price: दोन दिवसांत 1600 रुपयांनी घसरल्यानंतर सोन्याचा भाव पुन्हा वाढला\nInternational Day of Yoga | मलाही योगाचा प्रचंड फायदा, नितीन गडकरींचा नागपुरात योगा\nओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान\nChandrakant Patil | शिवसेनेत एकहाती कारभार, तर आमच्याकडे सांघिक कारभार : चंद्रकांत पाटील\nYoga Day 2021: आता जगात कुठेही असाल तरी M. Yoga app वरून योगाचे धडे घेता येणार\nSambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE\nविवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या, 23 वर्षीय विवाहितेला बेड्या\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय : हसन मुश्रीफ\nअन्य जिल्हे29 mins ago\nकोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ प्रकार नेमका काय कशी घ्याल स्वतःची काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/JOK-HAS-latest-hindi-sms-comedy-jokes-cartoons-pics-fun-5058424-PHO.html", "date_download": "2021-06-21T08:18:07Z", "digest": "sha1:KG4L4E2DTGICL5OKLZTDOIM4TKNS3YPN", "length": 2279, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Latest Hindi Comedy Jokes Cartoons Pics Fun | नवीन कपलसाठी सोडा शिकंजी फ्री अन सोबत खुरापतही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनवीन कपलसाठी सोडा शिकंजी फ्री अन सोबत खुरापतही\nहसण्यासाठी कस्याचे तरी निमित्त लागतो, काही निमित्त आपल्याला रस्त्यावर चलता फिरता मिळून जातात तर काही आपल्या जवळच सापडतात. त्सामुळे खळखळून हसायला निळते तर काही अश्याच प्रकारचे मजेदार संदेश जे की whatsapp वरून संग्रहीत केलेले आहेत.\nपुढील स्लाईडवर क्लिक करून पहा मजेदार संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-famous-friendships-between-sports-and-bollywood-stars-4701444-PHO.html", "date_download": "2021-06-21T08:17:31Z", "digest": "sha1:IPT3IXHG4HUJRBPJF2IOG73WKR7AIHD7", "length": 3175, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Famous Friendships Between Sports And Bollywood Stars | Friendship Day Spl: बॉलिवूड आणि स्पोर्ट्स मधील प्रसिध्दी मैत्री - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nFriendship Day Spl: बॉलिवूड आणि स्पोर्ट्स मधील प्रसिध्दी मैत्री\nबॉलिवूडकर्मी आणि खेळाडू यांचे पुर्वीपासून घनिष्ठ नाते आहे. दोघांमधील अफेरअरमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. परंतु फिल्म इंडस्ट्रीतील कलाकार आणि खेळाडू यांच्यामधील मैत्री ही फार अतुट आहे.\nफिल्मस्टार खेळाडूंचे चाहते असतात तर खेळाडू फिल्मस्टारचे चाहते असतात. आज मैत्री दिनी आम्ही तुम्हाला अशाच काही खास जोड्यांविषयी सांगणार आहोत.\nसानिया मिर्झा आणि सोनाक्षी सिन्हा\nटेनिसपटू सानिया आणि दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा यांच्यामध्ये अतुट मैत्री आहे. दोघीही एकमेकींच्या इव्हेंटमध्ये सहभागी होत असतात. तर अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून दोघीही एकमेकींना मिळत असतात.\nपुढील स्लाइडव वाचा, मैत्रीच्या जोडींविषयी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/203184/", "date_download": "2021-06-21T06:02:09Z", "digest": "sha1:WFZPVSZ6BYE6MJVR4TSBJ6VLC4QMK6U5", "length": 5647, "nlines": 137, "source_domain": "enavamaratha.com", "title": "हसा आणि शतायुषी व्हा! - Nava Maratha", "raw_content": "\nHome बातम्या हसा आणि शतायुषी व्हा\nहसा आणि शतायुषी व्हा\n‘‘विक्रीस निघालेला भुताचा वाडा बघून तर घेऊ’’ असा विचार करून तो वाडा बघाय���ा खुशालराव गेले. दारावरची बेल वाजल्यावर, दोन व्यक्ती दरवाजात आल्या. खुशालरावांनी त्यांना विचारलं, ‘‘काय हो, या वाड्यात भुतं राहतात असं लोक बोलतात, ते खरं आहे का\nएक व्यक्ती – ‘‘काही कल्पना नाही बुवा\nतुम्ही असं करा. शेजारी चौकशी करा,\nकारण आम्हाला मरून दहा वर्षे होऊन गेली.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleदैनिक पंचांग – रविवार दि. 11 एप्रिल 2021\nNext articleमहाभारत काळात आयुष्यमान हे किती वर्षे असेल\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\nजैन ओसवाल वात्सल्य संस्थेच्यावतीने ७० गरजू कुटुंबांना किराणा वाटप\nराज्यात आज ‘कोरोना’च्या ५१३४ नवीन रुग्णांचे निदान तर २२४ बाधित रुग्णांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://satyakamnews.com/category/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-21T06:08:15Z", "digest": "sha1:7Z5M5GHLD75EIJHPNTH3TPTZOGYSS7HT", "length": 9272, "nlines": 167, "source_domain": "satyakamnews.com", "title": "संपादकीय | satyakamnews.com", "raw_content": "\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nराज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात – राजेश…\n#Solapur | मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश ४ जुलैला पहायला मिळणार: नरेंद्र पाटील...\n#pandharpur आ.प्रशांत परिचारक यांना भाजपकडून पुनश्च संधी\n#Solapur | सोलापूरात कंबरतलाव येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला..\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये कोविड उपाय योजनाबाबत आढावा बैठक..\n#PANDHARPUR | कृष्णा-भीमा स्थिरीकरणाबाबत पालकमंत्र्यांची प्रतिक्रीया..\n#Mumbai रामनामाचा वापर करून विविध राजकीय व आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न-ना. जयंत पाटील...\nदरोङ्याच्या गुन्ह्यातील १३ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईःपो.नि.सर्जेराव पाटील...\nलाईफलाईन हाॅस्पिटलच्या वतीने \"फॅमिली हेल्थ कार्ड\"चे उद्घाटन\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nसोलापूर जिल्ह्यात १५ जूनपर्यंत निर्बंध कडक | जाणून घ्या… काय सुरु...\nराज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात – राजेश...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/07/Antigen-facility-for-33000-population-in-this-district.html", "date_download": "2021-06-21T06:55:15Z", "digest": "sha1:IDBDIA2NMEBPEFZ7TQJPNZPK2C3WPQI7", "length": 11169, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "'या जिल्हात ३३ हजार लोकसंख्येसाठी अॅन्टीजेन सुविधा' - Maharashtra24", "raw_content": "\nमंगळवार, २८ जुलै, २०२०\nHome महाराष्ट्र 'या जिल्हात ३३ हजार लोकसंख्येसाठी अॅन्टीजेन सुविधा'\n'या जिल्हात ३३ हजार लोकसंख्येसाठी अॅन्टीजेन सुविधा'\nTeamM24 जुलै २८, २०२० ,महाराष्ट्र\nग्रामीण भागातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रत्येक प्राथमिक केंद्रांमध्ये स्वॅब चाचणी सुरू करण्याबाबतच्या धोरणातंर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी प्राथमिक केंद्रात आजपासून अँटीजन तपासणीला सुरुवात करण्यात आली. ताडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीमध्ये राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज चाचणीचा शुभारंभ केला.\nजवळपास ३३ हजार लोकसंख्येला याचा लाभ मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आता ही सुविधा उपलब्ध केली जात आहे. चिचपल्ली, दुर्गापूर, घुगुस, या अन्य ३ ठिकाणी देखील चाचणी सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. कोरोना संसर्ग काळात अत्यंत आवश्यक बनलेल्या अॅन्टीजेन चाचणीच्या शुभारंभाच्या या कार्यक्रमाला या क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार देखील उपस्थित होते.\nडॉ. माधुरी मेश्राम या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख असून याठिकाणी अमित जयस्वाल यांच्या नेतृत्वात अॅन्टीजेन चाचणी घेतली जाणार आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकसंख्येमध्ये आतापर्यंत ५ प्रतिबंधित क्षेत्र जारी करण्यात आले आहे. या भागात आत्तापर्यंत १८ कोरोना बाधित पुढे आले आहे. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह २७ कर्मचारी या ठिकाणी कार्यरत असून पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, यांच्याशी यावेळी संवाद साधला. ग्रामीण भागातील जनतेसाठी कोरोना संसर्ग काळामध्ये देवदूत त्याच्या रूपात आपण आहात. त्यामुळे सामाजिक जाणीव ठेवून सर्व रुग्णांची सेवा करावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.\nया ठिकाणी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ही सुविधा बहाल करण्याच्या विशेष कार्यक्रमांसाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड, आरोग्य यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.\nBy TeamM24 येथे जुलै २८, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीन��म पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/maharashtra-lockdown-cm-uddhav-thackeray-minister-vijay-wadettiwar-lift-the-lockdown-news-update-128558703.html", "date_download": "2021-06-21T08:22:45Z", "digest": "sha1:MEV5MXJ3ZN4QHHEJUGSS73LUDM5PSGEI", "length": 20705, "nlines": 81, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maharashtra lockdown cm uddhav thackeray Minister vijay wadettiwar lift the lockdown news update | लॉकडाऊन उठवल्याची मंत्री वडेट्टीवारांची परस्पर घोषणा; मुख्यमंत्र्यांनी पाडले तोंडावर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगोंधळात गोंधळ:लॉकडाऊन उठवल्याची मंत्री वडेट्टीवारांची परस्पर घोषणा; मुख्यमंत्र्यांनी पाडले तोंडावर\nलॉकडाऊनच्या मुद्द्यावरून श्रेय घेण्याचा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा उतावीळपणा चव्हाट्यावर आला. राज्यातील लॉकडाऊन पाच टप्प्यांत उठवला जाणार असून त्याची शुक्रवारपासूनच (दि.४) अंमलबजावणी केली जाणार असल्याची घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी दुपारी केली. वडेट्टीवार यांनी घोषणा करताच प्रसारमाध्यमांमध्ये ‘ब्रेकिंग न्यूज’ झळकल��या. मात्र तासाभरातच राज्य सरकारने मुख्य सचिवांमार्फत निवेदन प्रसिद्धीला देऊन निर्बंध हटवले नाहीत. नव्या नियमांचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचा खुलासा केला. त्यापाठोपाठ लॉकडाऊन १५ जूनपर्यंत कायम असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ठणकावून सांगितल्यानंतर या गोंधळावर पडदा पडला. १८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन पूर्णपणे उठणार असल्याचे नवे नियम प्रसारमाध्यमांमध्ये जाहीर होताच राज्यभरात चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री कार्यालयासह प्रशासनातही गोंधळ उडाला. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली. वडेट्टीवार यांनी परस्पर घोषणा केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.\nया गोंधळादरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री, बडे नेतेही ‘नॉट रिचेबल’ झाले. नागपूरला निघालेल्या वडेट्टीवार यांना निरोप पोहोचवण्यात आले. त्यानंतर नागपुरात विमानतळावर उतरताच वडेट्टीवार यांनी घूमजाव केले. निर्बंध शिथिल करण्याच्या ५ टप्प्यांना तत्त्वत: मान्यता देण्यात आली असून यासंदर्भातला निर्णय मुख्यमंत्री ठाकरे जाहीर करतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.\nऔरंगाबाद-जालनासह पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांमध्ये अनलॉक\nऔरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड, परभणी, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ, ठाणे\n रेस्टॉरंट, माॅल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खासगी, सरकारी कार्यालये १०० टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना १०० टक्के सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहे. बस १०० टक्के क्षमतेने सुरु होतील. इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल.\nदुसऱ्या टप्पा ६ जिल्हे : अहमदनगर, अमरावती, हिंगोली, नंदुरबार, मुंबई, मुंबई उपनगर\nनिकष : पॉझिटिव्हिटी रेट ५%, ऑक्सिजन बेड्स २५ ते ४०% व्यापलेले.\n : ५० टक्के क्षमता रेस्टॉरंट सुरू. मॉल्स, थिएटर्स ५० टक्के,लोकल ट्रेन सुरु नाही. सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील. बांधकाम पूर्ण सुरू, कृषी कामे पूर्ण. ई सेवा पूर्ण जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर ५० टक्क�� सुरू. बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने जिल्ह्याच्या बाहेर खासगी कार, बसेस, लॉंग ट्रेन, खाजगी गाड्या, टॅक्सी यांना परवानगी आहे. बांधकाम, कृषी कामे खुली करण्यात आली आहेत. ऑनलाईन , ई-कॉमर्स सुरु करण्यात आलं आहे. जीम सलून ब्युटी पार्लर, स्पा ५० टक्के क्षमेतेने सुरू करण्यात येणार आहेत. शासकीय बस आसाम १०० क्षमतेने टक्के सुरू असतील. जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल, पण जिथं रेड झोन आहे तिथे जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल.\nतिसऱ्या टप्पा : १० जिल्हे : बीड,उस्मानाबाद, अकोला, कोल्हापूर,सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग,पालघर, रत्नागिरी\nनिकष : पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले\n अत्याआवश्यक दुकाने सकाळी ७ ते २ आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ सर्व खुले राहतील. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स ५० टक्के खुले दुपारी २ पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार रविवार बंद राहील. लोकल आणि रेल्वे बंद राहतील. माॅर्निंग वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा. खासगी आणि शासकीय कार्यालय ५० टक्के क्षमतेने सुरू. आऊटडोअर खेळ सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी ५ ते ९ सुरू सुरु असतील. स्टुडियोत चित्रीकरण परवानगी मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल. मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी २ पर्यंत खुले असणार हे सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील. लग्नसोहळे ५० टक्के क्षमतेने तर अंत्यविधी २० लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. बांधकाम दुपारी दोन पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई कॉमर्स दुपारी २ पर्यंत सुरु असेल. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.\nचौथ्या टप्पा २ जिल्हे : पुणे, रायगड\nनिकष : पॉझिटिव्हीटी रेट १० ते २० टक्के व येथे ऑक्सिजनचे बेड ६० टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील.\n अत्यावश्यक सेवा २ वाजेपर्यंत सुरु असतील. सरकारी खासगी कार्यालयात २५ टक्के उपस्थितीसह कामकाज करता येईल. क्रीडा, मैदानांवर सकाळी ५ ते ९ पर्यंत आऊटडोअर गेम्स सुरु राहतील. सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना परवानगी नाही. लग्न सभारंभाला २५ लोकांची उपस्थिती ठेवता येणार आहे. अंत्ययात्रेला २० लोक उपस्थित राहू शकतील. बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करतील. शेतीची कामं २ वाजेपर्यंत करता येणार आहेत. ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरु असेल. संचार बंदी लागू असणार आहे. सलून, जिम ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे. बसेस ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. बसमध्ये प्रवाशांना उभे राहता येणार नाही.\nपाचवा टप्पा : उर्वरित जिल्हे | निकष : पॉझिटिव्हीटी रेट २० टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील.\n प्रत्येक टप्प्यातील जिल्ह्यांचा दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल त्यानंतर स्थानिक प्रशासन निर्णय घेईल.\nविजय वडेट्टीवार यांच्या परस्पर घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. निर्बंध उठवण्याबाबतची घोषणा मुख्यमंत्री रविवारी जनसंवाद साधून करणार होते. त्यानंतर निर्णयाची दोन दिवसांनी अंमलबजावणी करण्याचे प्रशासनाचे नियोजन होते.\nराज्य सरकारमध्ये कुठलीही गफलत नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत निर्बंध शिथिल करण्याच्या ५ टप्प्यांना तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे वडेट्टीवार यांनी नागपूर विमानतळावर स्पष्ट केले.\nआततायीपणा नडला : मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती खरी आहे, पण त्यांनी या निर्णयाची शुक्रवारपासून अंमलबाजावणी होणार, ही चुकीची माहिती दिली. लॉकडाऊन लादताना व उठवताना नागरिकांना ४८ तास पूर्वी कल्पना द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री लॉकडाऊन शिथिल करण्यापूर्वी घोषणा करणार होते. वडेट्टीवारांच्या आततयीपणामुळे हा गोंधळात गोंधळ झाला.\nजिल्हानिहाय आढावा घेऊनच अंमलबजावणीचा निर्णय : प्रशासनाचा खुलासा\nकोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे, या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्���क सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील.अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाणार आहे.\nसंभाव्य अनलॉकचे नियम पाच टप्प्यांत असतील\n1. पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के, व ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत. (यात १८ जिल्हे येतील)\n2. पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के व ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत. (यात ५ जिल्हे येतील)\n3. पॉझिटिव्हीटी रेट ५ ते १० टक्के व ऑक्सिजन बेड्स हे ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील. (यात १० जिल्हे येतील)\n4. पॉझिटिव्हीटी रेट १० ते २० टक्के व येथे ऑक्सिजनचे बेड ६० टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील. (यात २ जिल्हे)\n5. पॉझिटिव्हीटी रेट २० टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/tag/hero-super-splendor/", "date_download": "2021-06-21T07:45:19Z", "digest": "sha1:NKODL53HVVIC4UTPWHHR5XPQDGDYR52L", "length": 5588, "nlines": 91, "source_domain": "mhlive24.com", "title": "Hero Super Splendor Archives - Mhlive24.com", "raw_content": "\nहिरोच्या दुचाकी व स्कूटर एप्रिलमध्ये झाल्या महाग; जाणून घ्या नवीन प्राइस लिस्ट\n हीरो पॅशन प्रो मिळतिये 26 हजारांत; 6 महिन्यांची वॉरंटी देखील\nबचतच बचतः काहीही पैसे न देता खरेदी करा होंडा अॅक्टिवा 125; कसे ते जाणून घ्या\nफक्त 25 हजारांत खरेदी करा Hero बाइक; नवीनवर 14 हजारांपर्यंत डिस्काउंट\n‘हीरो’ च्या वाहनांच्या किमती वाढल्या ; एका क्लिकवर पहा सर्व वाहनांची नवीन प्राईस लिस्ट\n केवळ 250 रुपये देऊन घ्या एलआयसीची ‘ही’ जबरदस्त पॉलिसी अन व्हा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज करावे लागेल पूर्ण\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक वापरले\nथोड्या पैशांच्या गुंतवणुकीत जास्त रिटर्न हवे मग पोस्ट ऑफिसच्या ‘ह्या’ दोन योजना माहिती हव्याच\nJio नव्हे तर BSNL च्या प्लॅनमध्ये मिळतात अधिक सुविधा; किंम��ही 100 रुपयांनी कमी अन डेटा 2.4 पट अधिक , वाचा अन फायदा घ्या\nघराचे संरक्षण करण्यासाठी आपल्या जुन्या फोनलाच बनवा CCTV कॅमेरा; ‘ही’ आहे प्रोसेस\nकमी गुंतवणूकीमधून आपल्या घरातूनच सुरु करा ‘हा’ व्यवसाय; सरकार देईल 80 टक्क्यांपर्यंत अनुदान आणि फंड\n केवळ 250 रुपये देऊन घ्या एलआयसीची ‘ही’ जबरदस्त…\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज…\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2021/05/guptadhan-toli.html", "date_download": "2021-06-21T06:10:43Z", "digest": "sha1:JSRHR22LXNEQ3ZO5L65WB3MCTCUTFD6Z", "length": 9321, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "दातोडी परिसरामध्ये गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्यांचा वावर वाढला. - Maharashtra24", "raw_content": "\nशुक्रवार, २१ मे, २०२१\nHome यवतमाळ विदर्भ दातोडी परिसरामध्ये गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्यांचा वावर वाढला.\nदातोडी परिसरामध्ये गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्यांचा वावर वाढला.\nTeamM24 मे २१, २०२१ ,यवतमाळ ,विदर्भ\nमहाराष्ट्र२४ | यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या दातोडी गावा पासून सहा किमी अंतरावर असलेल्या एका मंदिर परिसरात गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्यांचा वावर वाढला असल्याची परिसरात चर्चा आहे. यामध्ये काही शासकीय कर्मचारीही गुंतलेले असल्याचा आरोप होत आहे.\nदातोडी परिसरात नुकत्याच एक टोळी गुप्तधन काढण्याच्या प्रयत्नात होती असे या परिसरातील नागरिक सांगत आहेत. याची माहिती काही जागरूक नागरिकांना मिळाल्याने घटनास्थळा वरून गुप्तधन काढणारी टोळी पसार होत असताना त्यांना सावळी जवळ काही नागरिकांनी पकडून पारवा पोलीसांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती आहे.\nदरम्यान पोलीसांनी याबाबत गुप्तधन काढणाऱ्या टोळीला विचारणा केली असता त्यांनी आम्ही देवस्थान परिसरातील जागा लेवल करण्यासाठी आलोय. मात्र देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी हात वर केले असले तरी मंदिरावरील महाराजांनी परिसरातील जागा आधीच लेवल केली आहे अशी माहिती दिली आहे.\nत्यामुळे जागा लेवल करण्याचा विषय यात कशा आला विशेष म्हणजे गुप्तधनाच्या शोधात असलेल्या टोळीला जागा लेवल करून देण्याबाबत मंदिर कमेटीने कधी मदत मागितली होती का विशेष म्हणजे गुप्तधनाच्या शोधात असलेल्या टोळीला जागा लेवल करून देण्याबाबत मंदिर कमेटीने कधी मदत मागितली होती का यांची सखोल चौकाशी होणे अपेक्षित आहे.\nBy TeamM24 येथे मे २१, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-perfectionist-aamir-khan-loose-the-game-with-vishwanathan-anand-5001056-NOR.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-06-21T06:50:42Z", "digest": "sha1:VU5AEXNKLQZSIPJRTA6S4KYLP4NU6ZAQ", "length": 4579, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Perfectionist Aamir Khan Loose the Game with Vishwanathan Anand | जगत्जेत्या विश्वनाथन आनंदसमोर परफेक्शनिस्ट आमिर खान पराभूत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजगत्जेत्या विश्वनाथन आनंदसमोर परफेक्शनिस्ट आमिर खान पराभूत\nमुंबई - परफेक्शनिस्ट आमिर खानला त्याच्या प्रत्येक परफेक्ट मुव्हसाठी ओळखलं जातं. पण आपल्या चित्रपट कारकिर्दीत परफेक्ट खेळी साठी प्रसिध्द असलेल्या ह्या अभिनेत्याला जगत्जेत���या विश्वनाथन आनंदसमोर मात्र नुकतीच हार मानावी लागलीय.\nराज्यात बुध्दिबळ या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र चेस लीग म्हणजेच (MCL) सध्या प्रयत्नशील आहे. आणि त्यामुळेच आपल्या करीयरमध्ये परफेक्शनिस्ट असलेल्या जगत्जेता बुधि्दबळपटू विश्वनाथन आनंद आणि अभिनेता आमिर खान या दोन दिग्गजांना एमसीएलने शुक्रवारी एका कार्यक्रमात विशेष आमंत्रण दिलं होतं. त्यावेळी आमिरने आनंदसोबत वुधि्दबळ खेळण्याचा आव्हान स्विकारलं खरं मात्र तोंडघशी पडायलाच.\nकदाचित, आमिर खानला ही विश्वनाथन आनंदसमोर आपली हार होणार हे ठाऊकच होतं. किंबहूना आज हारताना जगत्जेत्याकडून त्याने पुढील काळातल्या आपल्या खेळीसाठी काही परफेक्ट मुव्हज करण्यासाठीच्या टिप्सही घेतल्या असाव्यात.\nसलमानच्या आईचे सांत्वन करत आमिर म्हणाला, 'तुम्हाला आणखी एक मुलगा आहे'\nPHOTOS: रात्रभर कलाकारांनी घेतली सलमानची भेट, आमिर, राणी, प्रितीसह दिसले अनेक सेलेब्स\nसैफ, सलमान, आमिर, शाहरुख : सिल्व्हर स्क्रिनवर स्त्री रुपात असे विचित्र दिसले हे स्टार्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/204293/", "date_download": "2021-06-21T06:10:07Z", "digest": "sha1:6KM4HTOXJUMJNOK6IRVAR6XUDQS3C5BF", "length": 5663, "nlines": 136, "source_domain": "enavamaratha.com", "title": "वास्तू - Nava Maratha", "raw_content": "\nपूर्वेकडे मुख करून केलेल्या स्वयंपाकातून मिळते जास्त एनर्जी\n1. वास्तू शास्त्रानुसार स्वयंपाक करताना तुम्ही ज्या दिशेला उभे आहेत त्या दिशेची शक्ती शिजवलेले अन्न अवश्य ग्रहण करते. स्वयंपाक करण्याची आदर्श स्थिती म्हणजे तुमचे मुख पूर्व दिशेला असावे. या दिशेला मुख करून स्वयंपाक केल्यास अन्नातून जास्त एनर्जी मिळू शकते.\n2. किचन आग्नेय (पूर्व-दक्षिण) दिशेला बांधणे उत्तम राहते. हे करणे शक्य नसल्यास वायव्य (उत्तर-पश्चिम) दिशेला किचन बनवू शकता..\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nNext articleनिद्रानाशाच्या समस्येवर मात\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\nकोरोना प्रतिबंध जनजागृतीसाठी शिक्षकाचे स्वयंस्फूर्तीने दररोज ८ तास\nआयुर्वेदीय बालसंस्कार – नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-21T06:42:55Z", "digest": "sha1:VYFMEFZZ4XSYBU5ZFYWQG54YE75WF5ZV", "length": 10023, "nlines": 67, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "सोशल मिडीयावरून व्यावासाइकाला लाखोंचा गंडा | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nसोशल मिडीयावरून व्यावासाइकाला लाखोंचा गंडा\nनाशिक-सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख काढून व्यवसाय करुन पैसे कमावायाची संधि दाखवत एका व्यावसायिकाला लाखोंचा गंडा घतल्याचा प्रकार नाशिक येथे घडला आहे.ब्रिटिनमधील आमच्या कंपनीसाठी औषधी बिया लागतात,त्या खरेदी करुन आम्हाला द्या आणि यातून नफ़ा मिळवा अशी बतावणी करत महिलेने व्यावसायिकाला बिया कुठून विकत घ्यायच्या व कंपनीपर्यंत कशा पोहोचवायच्या यासंदर्भात त्या व्यावसायिकाला सोशल मीडियाच्यावरच बिया विक्रेत्याशी संपर्क साधुन दिला.जून महिन्यापासून आतापर्यंत बँक खात्यात वारंवार पैसे भरुनही बिया मिळत नसल्याने सदर व्यावसाईक कमालीचा त्रस्त झाला.संबधितांकडून योग्य माहितीही मिळत नव्हती.आतापर्यंत ४१लाख ६४ हजार रूपये देवूनही घड़णा-या या प्रकारामुळे त्रस्त होवून अखेर त्याने याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली.याप्रकरणी सायबर पोलिस ठाणे तपास करत असून, आरोपी महिलेचा शोध सुरु आहे.या प्रकरणामागे मोठे रॅकेट असण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे..\n← रविशंकर दुबे यांची भाजपा उत्तर भारतीय मोर्चा,उत्तर-पश्चिम जिल्हाच्या अध्यक्षपदी निवड\nमुंबई एयरपोर्टने स्वताचाच विक्रम मोडला →\nलवकरच डोंबिवली प्रदूषणमुक्त होणार …\nहिमाचल प्रदेशच्या निवडणुकित सलमान खान भाजप चा प्रचार करणार \nट्रेन प्रवासादरम्यान सहप्रवाशांना सिगारेट पिण्यास रोखल्याने महिलेची हत्या\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/15-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%88/", "date_download": "2021-06-21T07:55:03Z", "digest": "sha1:5ZXN7KZ6B3ZJDAJWNAS7B4CVMJBW2TKY", "length": 9374, "nlines": 67, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "15 ऑगस्ट पार्क, लाल किल्ला मैदान येथे दसरा उत्सवात पंतप्रधानांचा सहभाग | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\n15 ऑगस्ट पार्क, लाल किल्ला मैदान येथे दसरा उत्सवात पंतप्रधानांचा सहभाग\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील 15 ऑगस्ट पार्क, लाल किल्ला मैदान येथे दसरा उत्सव साजरा करण्यासाठी सहभाग घेतला. लव्ह-कुश रामलीला समितीद्वारे आयो���ित रामलीला पंतप्रधानांनी पाहिली. वाईटावर चांगल्याची मात दर्शविणारे रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या भव्य पुतळ्यांचे दहनही या कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधानांनी बघितले. या कार्यक्रमास राष्ट्रपती रामनाथ कोविंद व इतर मान्यवर उपस्थित होते.\n← विदर्भ दौऱ्यादरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरेंनी जमिनीवर बसून केले जेवण\nड्रुक न्यामप शोगपा पक्षाचे अध्यक्ष डॉ. लोतेय शेरिंग, यांचे भूटानच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयाबद्दल पंतप्रधानांतर्फे अभिनंदन →\nदारुसाठी पैसे मागणे व शिवीगाळ केल्याने संतापलेल्या चुलत भावाने केली भावाची हत्या\nआज खरे तर बकरी ईद. मुस्लीम बांधवांचा सण. याच दिवशी मेंदू मृत झालेल्या मुस्लीम तरुणाचे अवयवदान\nराज्याचे कृषि, फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/02/warshaw-gaikawad.html", "date_download": "2021-06-21T07:39:38Z", "digest": "sha1:YZWXGZXI56YXM4TSAW3JPJRCKI7IGJTD", "length": 12907, "nlines": 118, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "डाँ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर महाराष्ट्र डाँ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन\nडाँ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन\n*आज दिनांक 22 फेब्रुवारी 2021 रोजी डाँ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू पाटील भोयर ,प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल,संजय निंबाळकर, नागपूर विभागीय अध्यक्ष यांनी राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची मंत्रालय मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना खालील मागण्याचे निवेदन दिले शिक्षणमंत्री यांनी संघटनेच्या मागण्या निकाली काढण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करु असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.\n१) सर्व शासकिय कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.\n२) राज्यातील नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना त्वरित अनुदान घोषित करावे.\n३) विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान देण्यात यावे.\n४) केंद्र सरकारच्या धर्तीवर शिक्षकांना किमान ३० दिवसांच्या वेतन एवढा बोनस द्यावा.\n५) राज्यातील सर्व शिक्षकांचे वेतन CMP प्रणालीद्वारे करण्यात यावे.\n६)शिक्षकांना कॅशलेस (Smart Card) वैद्यकीय परिपूर्ती योजना योजना लागू करून वैद्यकीय परिपूर्ती बिलासाठी होणारा विलंब व भ्रष्टाचार याला आळा घालावा.\n७) राज्यातील सर्व पदवीधर शिक्षकांना त्वरित वेतनश्रेणी लागू करावी.\n८) कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्वाध्याय पुस्तिका पुरविण्यात याव्यात.\n९) राज्यातील सर्व सार्वजनिक प्रणालीच्या शाळांना मोफत वीज पुरवठा करण्यात यावा जेणेकरून आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही शाळेचा विजपुरवठा खंडित केला जाणार नाही.\n१०) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांना ऑनलाइन शिक्षणासाठी संगणक, इंटरनेट सारख्या पायाभूत सुविधा विनाविलंब उपलब्ध करून देवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळावे.\n११) शिक्षकांच्या रजेचे रोखीकरण करण्यात यावे.\n१२)विना अनुदानित शाळेवरील शिक्षकांना उदरनिर्वाह भत्ता तात्काळ लागू करण्यात यावा.\n१३)समग्र शिक्षा अभियान किंवा डायट द्वारे घेतली जाणारी प्रशिक्षणे जुलै ते मार्च दरम्यान घेवू नयेत.\n१४) बी. एल. ओ. ची कामे गावपातळीवरील कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी किंवा आशा वर्कर्स यांचे कडे देण्यात यावीत.\n१५) कंत्राटी विषय शिक्षकांना नोकरीत सामावून घेण्यात यावे.\n१६) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर शाळा सुरु कराव्यात.\n१७) कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक शाळेत हॅण्डवॉश स्टेशन, OXIMETER, NON – CONTACT INFRARED DIGITAL FOREHEAD THERMOMETER सारख्या मुलभूत सुविधा प्रत्येक शाळेला उपलब्ध करून द्याव्यात किंवा ह्या बा���ींची पूर्तता करण्यासाठी शाळांना विशेष अनुदान देण्यात यावे.\nTags # नागपूर # महाराष्ट्र\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर नागपूर, महाराष्ट्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sahajayogamarathi.com/%E0%A4%AD%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-21T06:22:47Z", "digest": "sha1:ZIOWVD6M3WHCQH3CYEH43J3WTDE2JL47", "length": 8147, "nlines": 104, "source_domain": "www.sahajayogamarathi.com", "title": "भव सागर - सहजयोग", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ | भव सागर\nदेवता: श्री आदि गुरू\nगुण: धर्म, संतुलन, स्थैर्य, व्यक्तिमत्त्व\nसंबंधित तत्त्व: अग्नी व जल\nहातावरील स्थान: हाताच्या बोटांच्या\nखाली व तळव्याच्या मधल्या भागाच्या\nदोषांची कारणे: धर्मवेडेपणा, स्वप्नाळूपणा,\nकाळी जादू, अगुरू, अविद्या.\nराजा जनक इ.पू १०००० ते १६००० भारत\nअब्राहम इ.पू. २००० मेसोपोथमीया\nमोझेस इ. पू. १३०० इजिप्त\nझारातरुष्ट्र इ.पू. १००० परशिया\nकन्फ्यूशियस इ.पू. ५५१ ४६९ चीन\nसॉक्रेटिस इ.पू. ४६९ ग्रीस\nमोहम्मद इ. ५७० मक्का\nनानक इ. १४६९ भारत\nसाईनाथ इ. १८५६ भारत\nअज्ञान आणि भ्रांती याचे निराकरण व्हावे लागते आणि या भ्रांतीतून वास्तवात येण्यासाठी, जिथे संघर्ष होत असतो, तो भाग आहे भवसागर.\nभवसागर हे आपल्या गुरुतत्त्वाचे स्थान आहे. जसे हे स्थान कुंडलिनी प्रकाशित करते, तसे आपण आपले स्वतःचे गुरू होतो. या गुरुत्वामुळे आपल्याला स्थिरता मिळून संतुलनात राहायला मदत होते. कुंडलिनीने वर चढून ही पोकळी भरल्यावर, चित्तातील गोंधळ आणि भ्रांतीतून आपण बाहेर येऊन सत्याच्या जाणिवेकडे प्रवास होतो. अशाप्रकारे आपण, बाह्यतील कशावरही अवलंबून न राहता, आपल्या स्वतःच्या उत्क्रांतीचे नियंत्रण करू शकतो. शेवटी आपल्या चैतन्यलहरी आपल्याला ध्यानात सर्व उत्तरे व युक्त्या देतील. असंख्य प्रसंगात, बाह्यातून आपल्या अडचणींवर मार्ग आपल्या समोर येतील पण ते ओळखण्याची युक्ती आपल्याजवळ हवी.\nपरंतु जसे स्वतःचे गुरू होत जातो तसे सत्य आणि कल्पना, योग्य आणि अयोग्य यांच्यातील फरक समजण्याची क्षमता विकसित होते. आपल्यातील गुरुतत्त्व बिघडल्यास चैतन्यलहरी ते लगेच दाखवतील. शिवाय आपली पचन यंत्रणा बिघडल्यामुळे आपल्याला ते समजेल. उदाहरणार्थ मळमळणे किंवा इतर संवेदना पोटातून येतील. एखादी अधार्मिक कृती आपण पाहिली किंवा आपल्या शारीरिक किंवा सूक्ष्म यंत्रणांचा गैरवापर, उपयोग केल्यास त्याचा परिणाम भावसागरातील संवेदनांमुळे आपल्याला ओळखता येईल.\nश्री आदि गुरुदत्तात्रेय येथील प्रमुख ��धिष्ठात्री देवता असून त्यांच्या दहा अवतारांचे ही इथे वास्तव्य असते.\nमीठ घातलेल्या कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवून बसणे\nश्री माताजी, मी माझा स्वतःचा गुरू आहे.\nश्री माताजी आपणच माझ्या गुरु आहात.\nआत्मपरीक्षण करून स्वतःच्या आचरणात व विचारात बदल करणे.\nएच एच श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट,\nचांदणी चौक, एनडीए रोड,\nविठ्ठल नगर, वारजे, पुणे,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/bjp-mp-sambhajiraje-on-mpsc-exams-postpone-about-the-meeting-with-cm-udhav-thackeray-mhsp-486058.html", "date_download": "2021-06-21T06:08:27Z", "digest": "sha1:DVEB55HGUKR5H34B2KSXUWAAMSU4IMFD", "length": 20577, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संभाजीराजे छत्रपती भूमिकेवर ठाम! MPSC परीक्षा पुढे ढकला, आंदोलन सुरूच राहाणार | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\n...आणि रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस आले समोरासमोर, पाहा हा PHOTO\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\nभारतीय सैन्य- दहशतवाद्यांमध्ये चकमक, लष्कर- ए-तोयबाचा कंमाडर ठार\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\nWTC Final : ‘चेतेश्वर पुजारानं एक काम करावं’, डेल स्टेननं दिला बॅटींगचा धडा\nWTC Final 2021: अश्विन आऊट होताच पत्नी प्रीती निराश, प्रतिक्रिया VIRAL\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\n नेहमी लक्षात ठेवा या तीन गोष्टी, अन्यथा होईल मोठं नुकसान\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यास���ठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nFather's Day निमित्त पतीला दिलं स्पेशल गिफ्ट; VIDEO पाहून म्हणाल नको रे बाबा\nसंभाजीराजे छत्रपती भूमिकेवर ठाम MPSC परीक्षा पुढे ढकला, आंदोलन सुरूच राहाणार\nWTC Final : विराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nमहात्मा गांधींचा करिश्मा; भारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\n...आणि रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस आले समोरासमोर, पाहा हा PHOTO\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले, CBI कडे सोपवला तपास\nतिन्ही पक्ष मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी, शिवसेनेत गटबाजी नाही: संजय राऊत\nसंभाजीराजे छत्रपती भूमिकेवर ठाम MPSC परीक्षा पुढे ढकला, आंदोलन सुरूच राहाणार\nसरकार परीक्षा पुढे ढकलण्यास अनुकूल असून लवकरच सकारात्मक निर्णय देईल\nमुंबई, 8 ऑक्टोबर: कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस पसरत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षा (MPSC) काही महिने पुढे ढकलाव्या, या भूमिकेवर भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती ठाम आहेत. मराठा आरक्षणासाठी आमचं आंदोलन सुरूच राहाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.\nहेही वाचा...फक्त खुर्ची टिकवण्यासाठी 26 हजार कोटींच्या घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चिट\nखासदार संभाजी राजे यांनी सांगितलं की, MPSC ची गडबड का चालली आहे. जुन्या परीक्षा झाल्या. त्यांची नियुक्ती का होत नाही आहे. 420 नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यापैकी 127 नियुक्त्या या मराठा समाजाच्या आहेत. आमचं म्हणणं सरकारला पटलं आहे. सरकार परीक्षा पुढे ढकलण्यास अनुकूल असून लवकरच सकारात्मक निर्णय देईल, असा विश्वास संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.\nएमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी विनायक मेटेंच्या अध्यक्षतेखाली एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. तब्बल दीड ते दोन तास सुरू असलेल्या या बैठकीतनंतर शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटेंनी माध्यमांशी संवाद साधला.\nत्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांसोबत 20 मुद्द्यावर चर्चा झाली. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे विनायक मेटेंनी सांगितले. एमपीएससी परीक्षेबाबत आजच निर्णय घ्यावा लागेल, त्यामुळे पुन्हा बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात येईल, असं चित्र आहे. मात्र जर परीक्षा झाल्याच तर मराठा समाजासाठी मोठा आघात असेल. मराठा आरक्षण व एमपीएससीच्या परीक्षेबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा रविवारच्या ऐवजी पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज रात्री उशिरा पुन्हा एकदा बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये नेमकी बाब स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे.\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसंग्राम संघटनेचे संस्था���क विनायक मेटेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला दिलेली आश्वासने पाळली नाहीत, आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असताना मुख्यमंत्र्यांनी काहीही केले नाही. याशिवाय मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर पोलीस भरतीचा निर्णय कसा घेतला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. त्याशिवाय विरोधकांकडूनही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला होता. आता एमपीएससीच्या परीक्षा घेण्याबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे लवकरच समोर येईल.\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\n...आणि रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस आले समोरासमोर, पाहा हा PHOTO\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/samantha-akkineni-calls-out-media-criticising-actors-over-expressing-their-opinion-430128", "date_download": "2021-06-21T08:25:55Z", "digest": "sha1:LUN4G7DITFMLLE7FMUWKG5C2S6UHSQVR", "length": 16506, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'कलाकारांची मतं कधीपासून इतकी महत्त्वाची ठरली?'; समंथाचा सवाल", "raw_content": "\nसमंथाच्या पोस्टचं सेलिब्रिटींकडून कौतुक\n'कलाकारांची मतं कध���पासून इतकी महत्त्वाची ठरली\nदेशातील महत्त्वपूर्ण विषयांवर कलाकार मतं मांडत नसल्याची टीका करणाऱ्या माधम्यांना दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीने टोला लगावला आहे. समंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक उपरोधिक व्हिडीओ पोस्ट केल आहे. त्यात तिने माध्यमांना टोला लगावला आहे. व्हिडीओत तिने म्हटलंय, 'ते : या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला तुमचं मत जाणून घ्यायचंय. मी : कधीपासून आम्हा कलाकारांची मतं इतकी महत्त्वाची ठरली' या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने सविस्तरपणे हा विषय मांडला आहे.\n'आम्ही करमणूक करणारे आहोत, फॅक्ट चेकर्स नाही. जगाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींवर मतं मांडण्यासाठी कलाकारांना का जबाबदार ठरवलं जातं आम्हीसुद्धा माणूस आहो आणि आम्हीसुद्धा चुकतो. पण प्रत्येक विषयावर आम्ही बोलत नाही म्हणून किंवा खूपच बोलतो म्हणून आमच्यावर टीका करणं चुकीचं आहे, असं तुम्हाला वाटत नाही का आम्हीसुद्धा माणूस आहो आणि आम्हीसुद्धा चुकतो. पण प्रत्येक विषयावर आम्ही बोलत नाही म्हणून किंवा खूपच बोलतो म्हणून आमच्यावर टीका करणं चुकीचं आहे, असं तुम्हाला वाटत नाही का आम्ही जे काम चांगलं करतो तेच आम्हाला करू द्या', अशा शब्दांत समंथाने माध्यमांना सुनावलं. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी लाइक केलं असून तिच्या मताशी सहमती दर्शवली आहे. यामी गौतम, प्रग्या जैस्वाल, विमला रमण यांसारख्या सेलिब्रिटींनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.\nकाही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कंगना राणावतचा 'थलायवी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. समंथाने सोशल मीडियावर या ट्रेलरचं आणि कंगनाच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. याआधी २०१९ मध्येही समंथाने कंगनाच्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाचीही स्तुती केली होती.\nहेही वाचा : मुहूर्त ठरला; प्रसिद्ध अभिनेत्यासोबत बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ\nसमंथा लवकरच 'शाकुंतलम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गुणशेखरने केलं असून निलिमा गुणा आणि दिल राजू हे निर्माते आहे. त्यानंतर 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनमध्ये ती झळकणार आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून समंथा वेब विश्वात पदार्पण करत आहे.\n'त्या' अपघातामुळे यामीचं IAS अधिकारी बनण्याचं स्वप्न राहिलं अपूर्ण\n'विकी डोनर', 'उरी', 'बाला' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री यामी गौतमला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं नव्हतं. यामीला आयएएस (IAS) अधिकारी व्हायचं होतं. मात्र एका अपघातामुळे तिचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. २०२० मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत यामी या अपघाताविषयी व्यक्त झाल\n'विकी डोनरमध्ये काम करते आहे,यामीनं पपांना सांगितले तेव्हा..'\nमुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री यामी गौतमचा प्रवास हा विकी डोनर पासून सुरु झाला. त्यातील तिच्या अभिनयाचे चाहत्यांनी स्वागत केले. मात्र या चित्रपटाच काम करण्यापूर्वी तिनं घरच्यांना जेव्हा सांगितले त्यावेळी तिला त्याचे आश्चर्यच वाटले. एका वेगळ्या विषयावर आधारित या चित्रपटात अभिनेता आय\nअभिषेक दहावी नापास भ्रष्ट 'मुख्यमंत्र्यांच्या' भूमिकेत\nमुंबई - लूडो मध्ये अभिषेक बच्चनच्या अभिनयाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. त्यावरुन त्याचे कौतूकही झाले. चित्रपटात चमकदार कामगिरी करण्यासाठी धडपडणा-या अभिषेकच्या वाट्याला म्हणावे असे यश अद्याप आलेले नाही. तो अजूनही चाचपडतो आहे. त्याच्या लूडो मधल्या भूमिकेनंतर तो आता एका चित्रपटात च\n'दसवी' मध्ये दिसणार अभिषेक, यामी; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nमुंबई - हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेता अभिषेक बच्चन नेहमीच वेगवेगळ्या चित्रपट आणि वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफोर्मवर आलेल्या 'लूडो' या चित्रपटातील अभिषेकच्या अभिनयाचे कौतुक झाले. अभिषेकच्या 'दसवी' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आह\n'लायगर Vs भूत पोलिस'' काट्याची टक्कर; बॅाक्स ऑफिसवर मोठी फाईट\nहिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या हॉरर चित्रपटांची रेलचेल पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर, वरूण शर्मा आणि राजकूमार राव यांचा रूही हा हॉरर चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर जान्हवी कपूरने 'भेडीया' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मी\nबीचवरचा रोमॅंटिक फोटो शेअर करत क्रितीने दिली प्रेमाची जाहीर कबुली\nमुंबई : बॉलिवूड हे क्षेत्रच इतकं हॅपनिंग आहे. त्यामुळे सतत काहीतरी होत असतं. कधी कॉन्ट्रॉवर्सी, वॉर, भांडणे तर कधी ब्���ेकअप आणि लव्हस्टोरी असं काहीतरी घडत असतं आणि चर्चेचा विषय ठरतो. अभिनेत्री खारबंदा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'हाऊसफुल 4' मध्ये ती झळकली आणि सध्या एका खास कारणामुळे\nफॅबीफ्लूच्या वाटपाप्रकरणी गौतम गंभीर अडचणीत\nनवी दिल्ली- देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना स्थिती गंभीर बनली होती. हॉस्पिटल समोर रुग्ण आणि नातेवाईकांच्या रांगा लागल्या होत्या. हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन, औषधांची कमतरता जाणवत होती. अशा काळात काही राजकी\n'आणा माझी चप्पल'; 'झुरळ' म्हणत अभिनेत्यावर भडकली कंगना\nअभिनेत्री कंगना राणावतला Kangana Ranaut कधी, कोणत्या गोष्टीचा राग येईल याचा नेम नाही. अभिनेत्री यामी गौतमच्या Yami Gautam लग्नाच्या फोटोंवर कमेंट करणाऱ्या अभिनेता विक्रांत मेस्सीवर Vikrant Massey ती भडकली आहे. यामीने 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केलं.\nयामी आदित्यचा फॅन्सवर 'सर्जिकल स्ट्राईक', गुपचूप उरकलं लग्न\nमुंबई - बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री यामी गौतम (yami gautam) आता चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिनं गुपचूप लग्न उरकलं आहे. नवरीच्या वेशभूषेमध्ये यामी कमालीची सुंदर दिसते आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यामीचं लग्न तिच्या चाहत\nपहा यामी-आदित्यच्या लग्नाचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2021-06-21T07:21:52Z", "digest": "sha1:AIWPH5P52WNIKKBON76ISGN6SSFMGOAN", "length": 3918, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:केरळमधील राजकारण - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► केरळ विधानसभा निवडणुका (२ प)\n\"केरळमधील राजकारण\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता ���ोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5", "date_download": "2021-06-21T07:14:41Z", "digest": "sha1:4WXHJMJIW5T5AJI7YXGABTPOK7UU7YPG", "length": 9156, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिद्धार्थ जाधव - विकिपीडिया", "raw_content": "\n२३ ऑक्टोबर, इ.स. १९८१\nअभिनय (चित्रपट, टीव्ही, नाटक)\nजागो मोहन प्यारे, लोच्या झाला रे\nजत्रा, दे धक्का, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय\nसिद्धार्थ रामचंद्र जाधव (२३ ऑक्टोबर, इ.स. १९८१ - हयात) हा मराठी चित्रपटांतील अभिनेता आहे. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक दूरदर्शन मालिका आणि नाटकांतूनही काम केले.ह्या सर्व क्षेत्रातून तो सर्वांच्या आवडीचा बनला आहे.\nसिद्धार्थ जाधवचा जन्म २३ ऑक्टोबर, इ.स. १९८१ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. त्याने ग्रॅज्युएशन रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केले. रुपारेल महाविद्यालयामध्ये असताना त्याने अनेक एकांकिकांमध्ये काम केले. तो पहिल्यांदा देवेंद्र पेम यांच्या 'तुमचा मुलगा करतो काय' या नाटकामधून प्रकाशझोतात आला.[१]\nइ.स. २००४ अगं बाई अर्रेचा \nइ.स. २००६ जत्रा मराठी सिद्धू\nगोलमाल : फन अनलिमिटेड हिंदी\nइ.स. २००७ जबरदस्त मराठी\nबकुळा नामदेव घोटाळे मराठी नामदेव\nइ.स. २००८ साडे माडे तीन मराठी\nबाप रे बाप डोक्याला ताप मराठी\nसालीने केला घोटाळा मराठी\nइ.स. २००९ गाव तसं चांगलं मराठी\nमी शिवाजी राजे भोसले बोलतोय मराठी उस्मान पारकर\nइ.स. २०१० हुप्पा हुय्या (२०१०) मराठी हणम्या\nशिक्षणाच्या आयचा घो मराठी इब्राहिमभाई\nइरादा पक्का मराठी रोहित\nइ.स. २०११ फक्त लढा म्हणा मराठी\nइ.स. २०१२ कुटुंब मराठी\nइ.स. २०१३ टाईम प्लीज मराठी\nइ.स. २०१४ प्रियतमा मराठी\nइ.स. २०१५ मध्यमवर्ग मराठी\nइ.स. २०१६ दुनिया गेली तेल लावत\nतुमचा मुलगा करतोय काय\nआपण यांना हसलात का\nबा, बहू और बेबी (हिंदी)\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील सिद्धार्थ जाधवचे पान (इंग्लिश मजकूर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८१ मधील जन्म\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले ���ाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ मे २०२१ रोजी ०९:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/suffered-with", "date_download": "2021-06-21T07:19:26Z", "digest": "sha1:L677SH3SSXNB6MMRZGONFY7N3HZQL76T", "length": 11750, "nlines": 233, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nशांताबाई फेम लोककलावंत Sanjay Londhe वर उपासमारीची वेळ, Corona ने काम हिरावलं\nGirish Bapat | भविष्यात सेना-भाजप युती शक्य, सरनाईक सगळ्यांच्या मनातलं बोललेत : गिरीश बापट\nVijay Wadettiwar | आरक्षण प्रश्न सुटेपर्यत निवडणुका घेऊ नका : मंत्री विजय वडेट्टीवार\nHasan Mushrif Live | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा : हसन मुश्रीफ\nChhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ\nAurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण\nOBC Reservation: भाजपचे वराती मागून घोडे, वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा झालीय\nInternational Day of Yoga | मलाही योगाचा प्रचंड फायदा, नितीन गडकरींचा नागपुरात योगा\nChandrakant Patil | शिवसेनेत एकहाती कारभार, तर आमच्याकडे सांघिक कारभार : चंद्रकांत पाटील\nSambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE\nInternational Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी42 mins ago\nHappy Birthday Reema Lagoo | कधी प्रेमळ तर, कधी स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारी चित्रपट सृष्टीची लाडकी ‘आई’ रीमा लागू\nफोटो गॅलरी49 mins ago\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी1 hour ago\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nInternational Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली\nInternational Yoga Day 2021: अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ITBP च्या जवानांकडून योगासनं, पाहा फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर, वाचा\nलाईफस्टाईल फोटो3 hours ago\nकर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअरचा अर्थ काय घरबसल्या कसा चेक कराल\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO | विठोबाला पांढरं सोवळं, तर रखुमाईला नऊवारी, निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी\nफोटो गॅलरी4 hours ago\nPHOTO : पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा\nलाईफस्टाईल फोटो6 hours ago\nWTC Final : काईल जेमिसनने तोडला 80 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांवर हल्लाबोल करत रचला इतिहास\njob notification 2021 : बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी बंपर भरती, 15 हजारांपर्यंत पगार\nGirish Bapat | भविष्यात सेना-भाजप युती शक्य, सरनाईक सगळ्यांच्या मनातलं बोललेत : गिरीश बापट\nहिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास\nकोरोना काळातही मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती; एप्रिल महिन्यात बंपर नोकरभरती\nVijay Wadettiwar | आरक्षण प्रश्न सुटेपर्यत निवडणुका घेऊ नका : मंत्री विजय वडेट्टीवार\nप्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; कुछ तो गडबड है\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nHasan Mushrif Live | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा : हसन मुश्रीफ\nPHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड\nअन्य जिल्हे30 mins ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-girl-student-suicide-from-college-building-in-nashik-5698735-PHO.html", "date_download": "2021-06-21T06:23:48Z", "digest": "sha1:GISSBIRN5VDWAT3MEKVE6NZRKPZNPH6C", "length": 19212, "nlines": 73, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "girl student suicide from college building in nashik | नाशिक: महाविद्यालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थिनीची अात्महत्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनाशिक: महाविद्यालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थिनीची अात्महत्या\nनाईक शिक्षण संस्थेच्या याच इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत विद्यार्थिनीने आत्महत्या केली.\nनाशिक - गंगापूररोड वरील व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेत इयत्ता बारावीत शिकत असलेल्या काजल संजय साळवे या विद्यार्थिनीने सोमवारी (दि. १८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास महाविद्यालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. या धक्कादायक प्रकारानंतर महाविद्यालयाच्या अावारात एकच खळबळ उडून पळापळ झाली. या विद्यार्थिनीला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाॅक्टरांनी तिला मृत घाेषित केले. प्रथमदर्शनी माेबाइलमधील ब्लू व्हेल गेममुळे किंवा परीक्षेच्या तणावातून अात्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात हाेता. पाेलिसांनी अात्महत्येच्या कारणाचा शाेध घेतला असताना प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचा कयास करण्यात अाला.\nशिवाजीनगर (सातपूर) भागात राहणारी काजल संजय साळवे (वय १८) ही बारावीत वाणिज्य शाखेत शिकत होती. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयात बारावीची चाचणी परीक्षा सुरू अाहे. सोमवारी सकाळी ते या वेळेत काजल इंग्रजीचा पेपर देऊन बाहेर पडली. अापल्या मैत्रिणींसाेबत ती काही वेळ महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये बसली. या ठिकाणी गप्पा मारून मैत्रिणींसाेबत बाेलत असतानाच तिला एक काॅल अाला. ताे काॅल घेऊन ती मैत्रिणींमधून बाेलत बाेलत बाजूला गेली. काही वेळातच बोलता बोलता तिने महाविद्यालयाच्या सहावा मजला गाठला. तिथेच काही वेळ बाेलत असतानाच ११ वाजेच्या सुमारास पॉलिटेक्निकच्या नवीन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून तिने उडी मारल्याने माेठ्याने अावाज अाला.\nत्याचवेळी वाहनतळाजवळच असलेले सुरक्षारक्षक मच्छिंद्र पवार यांना काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने ते त्या दिशेला पळाले. समाेर बघताच एका अॅक्टिव्हा गाडीला लागून विद्यार्थिनीचे डाेके रक्ताच्या थाराेळ्यात पडलेले दिसले. हा प्रकार बघून घाबरलेल्या स्थितीतच सुरक्षारक्षकाने अारडाअाेरड केल्याने अाजूबाजूचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. काही मिनिटांतच एका खासगी मारुती व्हॅनमध्ये तिला टाकून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अाले. परंतु, घटनास्थळावरच तिची कुठलीही हालचाल हाेत नसली तरी ती वाचू शकते या अाशेने तिला रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी तपासताच तिला मृत घाेषित केले. या घटनेची माहिती काजलच्या मित्रमैत्रिणी कुटुंबीयांना कळताच त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत एकच अाक्राेश केला.\nहळव्या काजलच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का : अतिशय हळवी अाणि मनमाेकळ्या स्वभावाची काजल असे पाऊल उचलेल असे कधी व��टले नाही. दहावीत ६४ टक्के गुणांनी उत्तीर्ण हाेत तिने व्ही. एन. नाईक महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला हाेता. बारावीत शिक्षण घेणारी काजल काॅलेजला नियमित नसली तरी परीक्षा, प्रात्यक्षिक, विशेष तासिकांना अावर्जून उपस्थित रहात हाेती. तिने इंग्रजीचा अाजचा पेपरही व्यवस्थित दिला हाेता, त्यावरून तिला परीक्षेचा अथवा अभ्यासाचा तणाव नसल्याचे महाविद्यालयाच्या वरिष्ठ शिक्षकांनी सांगितले. तरीही तिने सहाव्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपविल्याने सर्वांनाच धक्का बसला अाहे.\nकुटुंबीयांकडून सखाेल चाैकशीची मागणी : इमारतीवरून उडी मारल्यानंतर खाली पडलेल्या विद्यार्थिनीला शिक्षकांनी तातडीने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, या प्रकारानंतर अाम्हाला उशिराने कळविल्याचा अाराेप करीत महाविद्यालयात सकाळी वाजेपासून ते ११ वाजेच्या कालावधीत नेमके काय घडले याचीदेखील महाविद्यालयाकडून कुठलीही माहिती दिली जात नसून या सर्वच प्रकाराची सखाेल चाैकशी पाेलिसांनी करावी, अशी मागणी काजलच्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांकडे केली.\nअात्महत्येमागचे कारण अस्पष्ट, सर्व बाजूने तपास\nकाजलच्या अात्महत्येच्या कारणाचा सर्व बाजूने तपास केला जात अाहे. सुरुवातीला अभ्यासाचा ताणतणाव असल्याचे वाटत हाेते, मात्र प्रत्यक्षात तिच्या मित्रमैत्रिणींशी बाेलल्यावर तसा काही प्रकार दिसून अालेला नाही. त्यापाठाेपाठ ‘ब्लू व्हेल गेम’चाही अंदाज व्यक्त केला जात असला तरी तिचा शेवटचा काॅल काेणाशी झाला, नेमके काय बाेलणे झाले या बाबींचा शाेध घेतला जाईल. त्यानंतर अात्महत्येचे कारण स्पष्ट हाेईल.\n- डॉ. सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक\nमहाविद्यालयातील सर्व परीक्षा रद्द\nविद्यार्थिनीच्याआत्महत्येनंतर महाविद्यालयात घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेनंतर महाविद्यालयातील दुपारच्या परीक्षा रद्द करण्यात येऊन विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली.\nपोलिसांनी घेतले सीसीटीव्ही फुटेज\nविद्यार्थिनीच्या आत्महत्येबाबत पोलिसांनी तिच्या काही मित्रांची चौकशी सुरू केली आहे. महाविद्यालयात लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब��यात घेतले असून सर्वच पातळीवर तपास सुरू केला अाहे. सुरक्षारक्षकासह तिच्यासाेबत कॅन्टीनमध्ये असलेल्या मित्रांचे जबाब घेतले जात अाहेत.\nजिल्हा रुग्णालय, महाविद्यालयात तणाव\nकाजलच्याअात्महत्येनंतर जिल्हा रुग्णालयात जमा झालेल्या तिच्या कुटुंबीयांतील काहींनी अाक्रमक हाेत महाविद्यालयाच्या शिक्षकांवर अाराेप करीत, ‘त्यांनी वेळीच लक्ष दिले असते तर ती वाचली असती’, असे म्हणत अारडाअाेरड केली. त्याचवेळी एकाने संतप्त हाेऊन रुग्णालयातील काचही फाेडल्याने तणाव निर्माण झाला. पालकमंत्री गिरीश महाजन रुग्णालयातील अाराेग्यव्यवस्थेचा अाढावा घेत असतानाच हा प्रकार घडल्याने पाेलिस अाणि रुग्णालय प्रशासनाची पळापळ हाेऊन काच फाेडणाऱ्याला ताब्यात घेत बंदाेबस्त लावण्यात अाला. महाविद्यालयाच्या अावारातही विद्यार्थ्यांची गर्दी वाढल्याने सरकारवाडा पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी पांगवली.\nया क्रमांकावर मिळेल पोलिसांची मदत\nविद्यार्थिनीच्या आत्महत्येची घटना दुर्दैवी असून असा कुणाच्याही मनात अात्महत्येचा विचार आला तर क्षणभर थांबून पोलिसांना आपल्या कुटुंबातील सदस्य समजून एक कॉल करा. तुमच्या मनातील नकारात्मक भावना दूर होण्यास हमखास मदत मिळेल. यासाठी पोलिसांच्या ९७६२१००१००, ९७६२२००२००, ०२५३-२३०५२३३- ३४ या क्रमांकावर संपर्क साधावा. तुम्हाला कुठल्याही संकटातून सोडविण्यासाठी पोलिस तत्पर आहेत.\n- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त\nसंवाद कमी हाेत असल्यामुळेच अात्महत्या, मानसाेपचारतज्ज्ञांचे म्हणणे\nशाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अात्महत्येच्या घटनांमागे अधिकतर प्रमाणात पालकांचा अापल्या मुलांशी संवादच कमी झाल्याचे दिसून येते. वैयक्तिक कारण असले तरी मुलांमध्ये विशेषता मुलींमध्ये सहनशीलतेचा भागच नसताे. काेणी नाही म्हटले अथवा नकाराला स्वीकारण्याची तयारीच नसल्याने, असे प्रकार घडतात. काेणी चिडून बाेलले, तरी त्यांच्यात कमीपणाची भावना निर्माण हाेते. छाेटासा प्रसंगही अगदी ‘राईचा पहाड’ करून टाकतात.यात पालकांचीही जबाबदारी माेठी असून मुलांचे मित्रमैत्रिणी काेण अाहेत त्यांच्या सभाेवताली काेण असताे त्यांच्या सभाेवताली काेण असताे याची माहिती अवश्य घेतली पाहिजे. संवाद कमी हाेत असल्यामुळेच मुलांमध्ये अशी वेळ येते, की काही घडल्यास माझी बाजू काेण घेणार याची माहिती अवश्य घेतली पाहिजे. संवाद कमी हाेत असल्यामुळेच मुलांमध्ये अशी वेळ येते, की काही घडल्यास माझी बाजू काेण घेणार अशी भावना निर्माण हाेते. यात सामाजिकीकरण कमी पडते. मुलांना प्रत्येक बाबतीत सहभागी करून घेणे, ते एकलकाेंडे नाहीत ना याकडे लक्ष देणे गरजेचे अाहे. लहानपणापासून भावनांना कसा अावर घालावा, हे पालकांनी मुलांना समजावून सांगितले पाहिजे. पालक छाेट्या-छाेट्या गाेष्टींची अनावश्यक काळजी घेतात. त्याच्यातील सक्षमता कमी हाेऊन अशा प्रसंगांना सामाेरे जाण्यात ते अपयशी ठरतात. प्रत्येक ठिकाणी पालक रहात नाही, त्यामुळे नकारात्मक भावना उचल खाते, त्यातून अात्महत्येसारखे प्रसंग घडतात.\n- डाॅ. जयंत ढाके, मानसाेपचारतज्ज्ञ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-trains-cancelled-from-25-june-to-28-june-5032852-PHO.html", "date_download": "2021-06-21T08:24:14Z", "digest": "sha1:JDZHTBGKZQGFTDKSDFJMZEENKUBZK26U", "length": 8099, "nlines": 92, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Trains Cancelled From 25 June To 28 June | 25 जूनला 48 तर 28ला 31 रेल्वे CANCEL; वाचा, गाड्यांची यादी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n25 जूनला 48 तर 28ला 31 रेल्वे CANCEL; वाचा, गाड्यांची यादी\nनवी दिल्ली/पाटणा - बिहारमधील इटारसी रेल्वे स्टेशनवरील सेंट्रल कॅबिनच्या आरआरआयला (रुटीन रिले इंटरलॉकिंग सिस्टिम) आग लागल्यामुळे अनेक रेल्वे रद्द कराव्या लागल्या आहेत. रेल्वे अधिकार्यांच्या माहितीनूसार डीआरएम आणि वरिष्ठ अधिकार्यांच्या संमतीने आता काही रेल्वे मॅनुअली चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अरविंद कुमार रजक यांनी सांगितले, की 25 ते 28 जून पर्यंत अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. एक आठवड्यापासून ही समस्या जाणवत असून त्यामुळे रेल्वेचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. 25 जून रोजी एकूण 48 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.\n25 ते 28 जून पर्यंत रद्द असणार्या काही रेल्वे गाड्यांची माहिती -\n25 जून : राजेन्द्रनगर-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस, रक्सौल-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस, पाटणा-सिकंदराबाद एक्सप्रेस अप-डाउन, कोल्हापुर-धनबाद एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनल-जयनगर एक्सप्रेस, पाटणा-बेंगलुरु कैंट प्रीमियम एक्सप्रेस\n26 जून: पवन एक्सप्रेस, राजेन्द्र नगर-लोकमान्य टिळक टर्म��नल एक्सप्रेस (13201-02), लोकमान्य टिळक टर्मिनल-राजेन्द्र नगर टर्मिनल एक्सप्रेस(12141), अहमदाबाद-दरभंगा एक्सप्रेस (15560), दानापुर-यशवंतपुर एक्सप्रेस(22351)\n27 जून: राजेन्द्रनगर- लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस (12142), हावड़ा-मुंबई एक्सप्रेस अप-डाऊन (12321-22), पाटणा-वास्कोदीगामा एक्सप्रेस (12742), रक्सौल-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस (15267), लोकमान्य टिळक टर्मिनल-रांची एक्सप्रेस (18610), सूरत-भागलपुर एक्सप्रेस(19047)\n28 जून: राजेन्द्रनगर - लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस (12141-42), पाटणा-बंगळुरु संघमित्रा एक्सप्रेस अप-डाऊन (12295-96), पाटणा-सिकंदराबाद एक्सप्रेस अप-डाऊन (12791-92), गया-चेन्नई एगमोर एक्सप्रेस (12389), राजेन्द्र नगर-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस अप-डाउन (13201-02), पाटणा-बंगळुरु कैंट प्रीमियम एक्सप्रेस (22354)\nपुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या 25 जून रोजी रद्द झालेल्या रेल्वेगाड्यांबद्दल\nट्रेन नंबर ट्रेन का नाम तारीख ट्रेन टाइप सोर्स डेस्टिनेशन कहां से कहां के बीच रूट डायवर्ट किया गया, यानी कहां से कहां तक ट्रेन नहीं जाएगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-mumbai-marathon-started-4154175-NOR.html", "date_download": "2021-06-21T07:37:46Z", "digest": "sha1:MVIRK5GACMYTJPXI76DRBK3GOJFN56AP", "length": 4313, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "mumbai marathon started | युगांडाचा जॅक्सन किपरूप मुंबई मॅरेथॉनचा विजेता - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयुगांडाचा जॅक्सन किपरूप मुंबई मॅरेथॉनचा विजेता\nमुंबई- दहावी आंतरराष्ट्रीय मुंबई मॅरेथॉन स्पर्धा मोठया उत्साहात पार पडली. चित्रपटसृष्टीतील कलाकार, उद्योगपती, आबाल-वृद्ध, सेलिब्रेटीजनी या मॅरेथॉनमध्ये आपला सहभाग नोंदवला. पूर्ण मॅरेथॉनमध्ये युगांडाच्या जॅक्सन किपरूप याने पुरूष गटात, तर महिला गटात केनिया वेलोंटिन किपस्टर यांनी विजय मिळवला. भारतीय गटात बिनिंग ल्यांगखाई याने तिस-यांदा मॅरेथॉन जिंकण्याचा पराक्रम केला.\nया मॅरेथॉनमध्ये 35 स्पर्धक सहभागी झाले होते. पूर्ण मॅरेथॉनमध्ये युगांडाच्या जॅक्सन किपरूप याने 2 तास 9 मिनिटे 32 सेकंदात अंतर पार केले. त्याला चार हजार अमेरिकन डॉलरचे बक्षिस देण्यात आले. दुस-या स्थानावरील जेक जेसारी याने 2 तास 9 मिनिटे 43 सेकंदाची वेळ नोंदवली. पूर्ण मॅरेथॉनमध्ये भारतीय गटात बिनिंग ल्यांगखाई याने 2 तास 22 सेकंदाची वेळ नोंदवत पहिले स्थान मिळवले. आशिष सिंग दुस-या आणि इलम सिंग तिस-या स्थानी राहिला.\nपुरूषांची अर्धमॅरेथॉन नितेंद्र सिंगने 1 तास सहा मिनिटे आणि 16 सेकंदात पार करून पहिला क्रमांक पटकाविला. सचिन पाटील दुस-या आणि आतवा भगत तिस-या स्थानी राहिला. महिला गटात आंतराष्ट्रीय धावपटू सुधा सिंगने अपेक्षेप्रमाणे पहिला, रितू पालने दुसरा तर मोनिका आथरेने तिसरा क्रमांक पटकाविला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/brutal-murder-of-a-young-man-on-the-spot-cctv-video-of-the-murder-in-nashik-mhss-497197.html", "date_download": "2021-06-21T07:04:26Z", "digest": "sha1:YGIESX3I75O2ORRXFMMOF7A6F5Z3CJ7X", "length": 19691, "nlines": 158, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुलं फटाके फोडत असताना तरुणावर सपासप कोयत्याचे वार, नाशिकमधील हत्येचा LIVE VIDEO brutal murder of a young man on the spot cctv VIDEO of the murder in Nashik mhss | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nमुलं फटाके फोडत असताना तरुणावर सपासप कोयत्याचे वार, नाशिकमधील हत्येचा LIVE VIDEO\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले, CBI कडे सोपवला तपास\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक, हा प्रकार ऐकून व्हाल हैराण\nप्रियकरासोबत मिळून महिलेनं केली पतीची हत्या, गुन्ह्यानंतर Google ���र सर्च केलेली हिस्ट्री पाहून पोलिसही हैराण\nअमेरिका-मेक्सिको बॉर्डरवर अंदाधुंद गोळीबार, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू\n393 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी साहील जैनच्या नातेवाईकाच्या घरावर छापा\nमुलं फटाके फोडत असताना तरुणावर सपासप कोयत्याचे वार, नाशिकमधील हत्येचा LIVE VIDEO\nयोगेश चायल आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होता. त्यावेळी एका रिक्षातून 4 ते 5 तरुण कोयता, तीक्ष्ण हत्यार घेऊन आली आणि हल्ला केला.\nनाशिक, 16 नोव्हेंबर : नाशिकमधील (Nashik) देवळाली गाव (Deolali village)परिसरात एका तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV Video) समोर आला आहे.\nनाशिक रोड देवळाली दर्गा जवळील खोडदे चौकात रविवारी रात्री ही घटना घडली. योगेश चायल (yogesh chyal) असं मृत तरुणाचे नाव आहे.\n#नाशिक : देवळालीगाव परिसरात मध्यरात्री युवकाची हत्या, रिक्षातून आलेल्या 4 ते 5 हल्लेखोरांनी केला हल्ला@nashikpolice pic.twitter.com/wGx5YrehTQ\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोडदे चौकात राहणारे स्थानिक लोकं आणि काही मुलं हे रस्त्यावर फटाके फोडत होती. योगेश चायल सुद्धा आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होता. त्यावेळी एका रिक्षातून 4 ते 5 तरुण कोयता, तीक्ष्ण हत्यार घेऊन आली आणि त्याच्यावर हल्ला केला.\n वर्ल्ड कप संघातील 21 वर्षीय युवा खेळाडूची आत्महत्या\nजीव वाचवण्यासाठी योगेशने घराकडे पळाला पण वाटतेच तो पडला, पाठलाग करत आलेल्या या 4 ते 5 तरुणांनी योगेशवर कोयत्याने सपासप वार केले. यात योगेश जागेवर कोसळला.\nजखमी अवस्थेत योगेशला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हल्ला करणाऱ्या तरुणांमध्ये एकाकडे पिस्तुलही असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे.\n'महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवी पत्ता, कृष्णकुंज', मनसे नेत्याने सेनेला डिवचले\nया प्रकरणी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.\nनागपुरात 2 तरुणांची हत्या\nदरम्यान, नागपूरमध्ये दोन युवकाची पाचगाव कुही रोड येथील डोंगरगावाजवळ हत्या करून मृतदेह फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कुणाल ठाकरे (राहणार, नरसाला) आणि सुशील बावने (राऊत नगर, दिघोरी) अशी मृतांची नावं आहे. या दोन्ही तरुणांची हत्या करून मृतदेह नागपूर ग्रामीण हद्दित फेकलेले असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही मृतक तरुण नागपूर शहरातील राहणार आहे. आरोपी फरार असून पोलीस अधिक तपास करीत आहे.\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/07/Dharavikars-fight-will-show-the-world-the-direction-Chief-Minister-Thackeray.html", "date_download": "2021-06-21T07:35:20Z", "digest": "sha1:DFTTBCX44DYQTHKO73GPZXLATNFGNCU5", "length": 11447, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "धारावीकरांचा लढा जगाला दिशा दाखवणार; मुख्यमंत्री ठाकरे - Maharashtra24", "raw_content": "\nशनिवार, ११ जुलै, २०२०\nHome आरोग्य धारावीकरांचा लढा जगाला दिशा दाखवणार; मुख्यमंत्री ठाकरे\nधारावीकरांचा लढा जगाला दिशा दाखवणार; मुख्यमंत्री ठाकरे\nTeamM24 जुलै ११, २०२० ,आरोग्य\nमुंबईतील धारावीत कोरोना वर नियंत्रण मिळवणे एवढे सोपे काम नव्हते, मात्र मुंबई महानगरपालिका आणि प्रशासन, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मुळे एकात्मिक प्रयत्नांचे फलित म्हणुन धारावीतील कोरोना साथरोग नियंत्रणाच्या यशाकडे गेले. कोरोना वर नियंत्रण मिळवणे स्थानिक लोकांचा सहभागा मुळे शक्य झाले असून या ठिकाणी चाचण्या करणे, रूग्णांचा शोध घेणे आणि स्वंयशिस्तीचे काटेकोरपणे पालन या कडे योग्य रित्या लक्ष दिल्याने धारावीतील कोरोनाची साखळी तोडता आली. धारावी वर उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे बारीक लक्ष ठेवत असल्याचे बोलल्या जात आहे.\nआशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंघोषित आणि सामूहिक प्रयत्नातून कोरोना सारख्या महामारी संकटावर नियंत्रणात ठेवता येते हे जगाला दाखवून दिले. कोरोना विरूद्ध लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर आपलं नाव नोंदवलं, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.\nमुंबईतील धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखले जाते. कोरोना साथ रोगावर नियंत्रण मिळवल्याने मुख्यमंत्र्यांनी धारावी करांना शाबासकी दिली आहे. विशेष म्हणजे धारावीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने जागतिक आरोग्य संघटना कडून त्याची दखल घेत धारावीची सर्वत्र वाहवा होत आहे. एवढ्या मोठ्या दाट झोपडपट्टीत आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांवर आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या फार कमी आहे.\nया स्वयंशिस्तीची आणि एकात्मिक प्रयत्नांची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडहॅनम गेब्रेसुस यांनी ज्या देशांनी कोरोना वर नियंत्रणात उत्तम कामगिरी केली त्याची उदाहरणे देताना धारावीतील एकात्मिक प्रयत्नांचा आवर्जून उल्लेख केला. कोरोना सारख्या महामारी च्या परिस्थितीत अशी उदाहरणे आपल्याला साथीच्या प्रादुर्भावातून बाहेर पाडण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात, अशा शब्दात त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. दरम्यान कोरोना नियंत्रणात ठेवणाऱ्या धारावी करांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाबासकीची थाप देत कौतुक केले आहे.\nBy TeamM24 येथे जुलै ११, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/both-of-them-are-in-custody-in-connection-with-illegal-timber-transportation-forest-departments-action-in-ambedare-on-world-biodiversity-day-nrab-133075/", "date_download": "2021-06-21T07:27:01Z", "digest": "sha1:6GWQQVWZQOIPNZ3INHGTSSA4DDZFVAGR", "length": 12249, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Both of them are in custody in connection with illegal timber transportation; Forest department's action in Ambedare on World Biodiversity Day nrab | बेकायदा लाकूड वाहतूक प्रकरणी दोघेजण ताब्यात ; जागतिक जैवविविधता दिनीच वनविभागाची अंबेदरे येथे कारवाई | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून २१, २०२१\nहरिपुरात सापडला हेलिकॉप्टर मासा; अन्य जलचरांची अंडी खाण्यातही आहे तरबेज\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nसाताराबेकायदा लाकूड वाहतूक प्रकरणी दोघेजण ताब्यात ; जागतिक जैवविविधता दिनीच वनविभागाची अंबेदरे येथे कारवाई\nसाताऱ्याचे मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे यांना गडकर आळी येथून लाकूड मालाची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय खबर मिळाली होती .वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे, वनपाल दीपक गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल राजेश वीरकर, सुहास पवार , वनरक्षक विजय भोसले या वन विभागाच्या पथकाने सुनील भोईटे, ड्रॉगो अध्यक्ष सुधीर सुकाळे, ओंकार ढाले या सहकाऱ्यांसह अंबेदरे परिसरात शनिवारी सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले .\nसातारा : सातारा शहरालगत असणाऱ्या मौजे आंबेदरे ता सातारा येथे लाकडाची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या दोघांना वन विभागाने सापळा रचून पकडले . जागतिक जैवविविधता दिनाच्या दिवशीच झालेल्या कारवाईत आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .\nया प्रकरणी प्रल्हाद वसंतराव शेंडगे, ( गडकर आळी ) व बाजीराव प्रकाश लोंढे रा आकाशवाणी झोपडपट्टी यां दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे . या कारवाईत दोन ट्रॅक्टर, एक पिकअप व लाकूडफाटा असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . संबंधितांविरूध्द भारतीय वन अधिनियम १९२७नुसार गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे .\nसाताऱ्याचे मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे यांना गडकर आळी येथून लाकूड मालाची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय खबर मिळाली होती .वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे, वनपाल दीपक गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल राजेश वीरकर, सुहास पवार , वनरक्षक विजय भोसले या वन विभागाच्या पथकाने सुनील भोईटे, ड्रॉगो अध्यक्ष सुधीर सुकाळे, ओंकार ढाले या सहकाऱ्यांसह अंबेदरे परिसरात शनिवारी सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले .\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nव्हिडिओ गॅलरीअंतरा- मल्हारची हटके स्टोरी\nPhotosशर्वरीचा हळदी समारंभासाठी खास लूक, फोटोबघून चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nसोमवार, जून २१, २०२१\nस्वबळावर निवडणुका लढणार असा नारा दिल्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रत्युत्तराने महाविकास आघाडीत भविष्यात बिघाडी होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/state-news-marathi/mba-admission-process-will-be-started-in-second-week-of-october-28495/", "date_download": "2021-06-21T07:53:27Z", "digest": "sha1:UMSVG52RGX2Q3FS3UZDQMAG677JOG44J", "length": 10236, "nlines": 167, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "mba admission process will be started in second week of october | ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात एमबीए प्रवेश प्रक्रिया होणार सुरू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून २१, २०२१\nहरिपुरात सापडला हेलिकॉप्टर मासा; अन्य जलचरांची अंडी खाण्यातही आहे तरबेज\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nउदय सामंत यांनी दिली माहितीऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात एमबीए प्रवेश प्रक्रिया होणार सुरू\nमुंबई : एमबीए(mba) परीक्षा, एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया(entrance) ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल, पदवीच्या अंतिम वर्षाचे निकाल घोषित झाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.\nसामंत म्हणाले, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएएच – एमबीए / एमएमएस – २०२० ही सामाईक प्रवेश परीक्षा १४ व १५ मार्च २०२० रोजी घेण्यात आलेली आहे. या परीक्षेचा निकाल २३ मे, २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. एमएएच – एमबीए / एमएमएस – २०२० च्या प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नयेत. याबाबतची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना वेळोवेळी देण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nव्हिडिओ गॅलरीअंतरा- मल्हारची हटके स्टोरी\nPhotosशर्वरीचा हळदी समारंभासाठी खास लूक, फोटोबघून चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nसोमवार, जून २१, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/dombivali-s-closed-factories-w-9777/", "date_download": "2021-06-21T07:25:41Z", "digest": "sha1:PQCTLNIIHXKD77A3WOPI3LKVDCUAJU2I", "length": 13539, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "कारखाने बंद केल्याने मशिनरी सडू लागली, औद्योगिक सुरक्षा विभागाची आडमुठी भूमिका | कारखाने बंद केल्याने मशिनरी सडू लागली, औद्योगिक सुरक्षा विभागाची आडमुठी भूमिका | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून २१, २०२१\nहरिपुरात सापडला हेलिकॉप्टर मासा; अन्य जलचरांची अंडी खाण्यातही आहे तरबेज\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nठाणेकारखाने बंद केल्याने मशिनरी सडू लागली, औद्योगिक सुरक्षा विभागाची आडमुठी भूमिका\nडोंबिवली : राज्यातील उद्योगचक्र पूर्वपदावर येत असून हजारो नव्या उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र डोंबिवलीत उलटे चक्र फिरू लागले आहे. उद्योगचक्र पूर्वपदावर आणण्यात सरकारी बाबूंचा खोडा\nडोंबिवली : राज्यातील उद्योगचक्र पूर्वपदावर येत असून हजारो नव्या उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र डोंबिवलीत उलटे चक्र फिरू लागले आहे. उद्योगचक्र पूर्वपदावर आणण्यात सरकारी बाबूंचा खोडा घातल्याचे दिसून येते. एकीकडे डोंबिवलीच्या औद्योगिक विभागातील २० कारखान्यांना कारणे दाखवा, तसेच बंद करा अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहे,प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही अटींवर परवानगी दिली असली तरी कल्याण औद्योगिक सुरक्षा विभागाने अडवणुकीची भूमिका घेतल्याने कारखान्यातील मशिनरी खराब होण्याची भीती आहे.\nकल्याणच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य कार्यालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने जवळपास २० कारखान्यांना नोटीसा बजावून त्रुटी दूर करेपर्यंत बंदचा बडगा उभारला आहे. अनेक कंपन्यांनी त्रुटी दूर केल्याचा अहवाल देऊनही त्यांना कंपनी सुरू करण्यास परवानगी देत नाही. राज्य सरकारने कारखाने सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर डोंबिवलीत काही कारखाने सुरू झाले मात्र काही कारखाने सुरू करण्याची तयारी असताना औद्योगिक सुरक्षा विभाग परवानगी देण्यास तयार नाही बरेच महिने कारखाने बंद असल्याने मशिनरी खराब होऊ लागली आहे तर अनेक मोठ्या कंपन्यांना कच्चा माल बंद कंपन्या करतात पण त्याच बंद केल्याने उत्पादन बंद झाल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे सुरक्षाविभागाला ज्या त्रुटी आहे त्याची जी पूर्तता हवी ती करण्यास तयार आहे अनेक कंपन्यांनी तसे लेखी कळवलं पण सुरक्षा कार्यालय निर्णय घेत नसल्याने उद्योजक मेटाकुटीला आले आहे. या संदर्भात कल्याणच्या ओद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे फॅक्टरी\nइन्स्पेक्टर विनायक लोंढे यांना विचारले असता ���्यांनी सांगितले की, प्रदूषण मंडळाने जर परवानगी दिली असेल तर ती प्रदूषणासंदर्भात आहे. कंपनीतील सुरक्षेसंदर्भात जे नियम आहेत त्याची पूर्तता केल्याचा अहवाल कंपन्यांनी दिला नाही. तो अहवाल आल्यानंतर कंपनी सुरु करण्यास परवानगी दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nव्हिडिओ गॅलरीअंतरा- मल्हारची हटके स्टोरी\nPhotosशर्वरीचा हळदी समारंभासाठी खास लूक, फोटोबघून चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nसोमवार, जून २१, २०२१\nस्वबळावर निवडणुका लढणार असा नारा दिल्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रत्युत्तराने महाविकास आघाडीत भविष्यात बिघाडी होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/vaccinated-1893-crore-people-in-the-country-so-far-out-of-these-1026-crore-are-males-and-867-crore-are-females-128576865.html", "date_download": "2021-06-21T08:18:01Z", "digest": "sha1:YZOSVVAYH5FOAUD3DIADBCEN764FAQYY", "length": 4647, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vaccinated 18.93 crore people in the country so far; out Of these, 10.26 crore are males and 8.67 crore are females | देशात आतापर्यंत 18.93 कोटी लोकांना लस; यातील 10.26 कोटी पुरुष तर 8.67 कोटी महिला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलसीकरणात महिला मागे का:देशात आतापर्यंत 18.93 कोटी लोकांना लस; यातील 10.26 कोटी पुरुष तर 8.67 कोटी महिला\nएक्स्पर्ट व्ह्यू- महिलांच्या कमी सहभागामागे पुरुषी मानसिकतेचे का���ण\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरणात महिला पिछाडीवर आहेत. देशात १०.२६ कोटी पुरुष, तर ८.६७ कोटी महिलांना लस दिली गेली आहे. म्हणजे १०० पुरुषांमागे ८८ महिला. आश्चर्य म्हणजे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत चंदीगड, दिल्ली, पंजाब राज्यांत लस घेतलेल्या महिलांची संख्या सर्वात कमी आहे. दुसरीकडे, दुर्गम भाग असलेल्या हिमाचल, उत्तराखंड आणि छत्तीसगड यांसारख्या राज्यांत महिला पुरुषांच्या पुढे आहेत. लसीकरण मोहिमेच्या पहिल्या १५ दिवसांत १७ राज्यांत लसी घेतलेल्या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा खूप अधिक होती. आता अशी केवळ ६ राज्ये आहेत.\nएक्स्पर्ट व्ह्यू- महिलांच्या कमी सहभागामागे पुरुषी मानसिकतेचे कारण\n‘महिलांमध्ये कमी लसीकरणात पुरुषी मानसिकतेचे एक कारण आहे. यूपी-बिहारमध्ये पुरुष नुसता दात दुखू लागला तर रुग्णालयात जातो, परंतु महिलांना गंभीर आजार असला तरी टाळले जाते. म्हणून सरकारने पोलिओ निर्मूलन अभियानासारखी घरोघर जाऊन लसीकरण मोहीम राबवावी. अनेक देशांत हे धोरण आहे. घरात कुणी आजारी असेल तर त्यांची सेवा महिलाच करतात हे आपण लक्षात घ्यायला हवे.’ -प्रो. आनंद कुमार, सामाजिक कार्यकर्ते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/tag/hero-bikes/", "date_download": "2021-06-21T07:37:16Z", "digest": "sha1:N3KT2EBAOU3LVKBTLWWW57HVLHF3NAGW", "length": 5429, "nlines": 91, "source_domain": "mhlive24.com", "title": "Hero Bikes Archives - Mhlive24.com", "raw_content": "\nफक्त 25 हजारांत खरेदी करा Hero बाइक; नवीनवर 14 हजारांपर्यंत डिस्काउंट\n दीड लाख रुपयांची ही धांसू बाईक मिळवा 53 हजारात\nसर्वाधिक मायलेज देतात ‘ह्या’ बाईक ; किंमतीही आहेत कमी ;जाणून घ्या…\nअवघ्या 35 हजारांत खरेदी करा हिरो ग्लॅमर ही शानदार बाईक\nहीरो, टीव्हीएस, बजाज या बाइक्सवर जबरदस्त डिस्काउंट ; जाणून घ्या ऑफरबद्दल सविस्तर…\n केवळ 250 रुपये देऊन घ्या एलआयसीची ‘ही’ जबरदस्त पॉलिसी अन व्हा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज करावे लागेल पूर्ण\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक वापरले\nथोड्या पैशांच्या गुंतवणुकीत जास्त रिटर्न हवे मग पोस्ट ऑ��िसच्या ‘ह्या’ दोन योजना माहिती हव्याच\nJio नव्हे तर BSNL च्या प्लॅनमध्ये मिळतात अधिक सुविधा; किंमतही 100 रुपयांनी कमी अन डेटा 2.4 पट अधिक , वाचा अन फायदा घ्या\nघराचे संरक्षण करण्यासाठी आपल्या जुन्या फोनलाच बनवा CCTV कॅमेरा; ‘ही’ आहे प्रोसेस\nकमी गुंतवणूकीमधून आपल्या घरातूनच सुरु करा ‘हा’ व्यवसाय; सरकार देईल 80 टक्क्यांपर्यंत अनुदान आणि फंड\n केवळ 250 रुपये देऊन घ्या एलआयसीची ‘ही’ जबरदस्त…\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज…\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%88%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-21T06:36:10Z", "digest": "sha1:MIKH7AEJWNNMB34PXZKYATTJNAD5OASB", "length": 10072, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्यातर्फे दिवा – आंगणेवाडी बस सेवा | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nशिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्यातर्फे दिवा – आंगणेवाडी बस सेवा\nदिवा – दक्षिण कोकणची काशी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीची यात्रा लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडी भराडी देवी जत्रोत्सवाकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल असतं.\nया यात्रेसाठी संपूर्ण राज्यभरातून भाविक येत असतात. कोकणातील मुंबईत राहणारा चाकरमानी या यात्रेसाठी हमखास जात असतो. या चाकरमान्यांसाठी आमदार सुभाष भोईर यांच्यावतीने कल्याण ग्रामीण मतदार संघातील नागरिकांसाठी दिवा ते आंगणेवाडी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली. त्याच्या शुभारंभ युवा सेनचे कळवा मुंब्रा अधिकारी सुमित भोईर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी युवासेनेचे अभिषेक ठाकूर, आशिष भोईर,आशिष शिंदे, आकाश म्हात्रे, जुगनू म्हात्रे, पुष्पक पाटील,विराज सुर्वे,परेश म्हात्रे, सागर हाटले, उमेश राठोड व कार्यकर्ते उपस्थित होते.\n← आनंद दिघे यांचा उपशाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख प्रवास : राज कल्याणकर यांच्या लेखणीतुन\nगोरेगांव पूर्व विभागातील एका फॅक्ट्रीला आग →\nटिटवाळ्यात उद्या लाईट नाही\nवाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे डोंबिवलीत ७० टक्के प्रदुषण….\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पालघरमध्ये धडाडणार\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/ssr-case-many-1-lakh-50-thousand-fake-accounts-defame-mumbai-police-367982", "date_download": "2021-06-21T07:47:47Z", "digest": "sha1:ASDSVKKTKRS6YWYSMQCOLXJY6FUQQWMI", "length": 17275, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | SSR Case: मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी तब्बल दीड लाख फेक अकाऊंट", "raw_content": "\nमुंबई पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर सोशल मीडियावर मुंबई पोलिसांना टार्गेट करण्यात येत होतं. या प्रकरणात मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर फेक अकाऊंट बनवल्याची माहिती समोर आली आहे.\nSSR Case: मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी तब्बल दीड लाख फेक अकाऊंट\nमुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत १४ जून रोजी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत होते. मात्र या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तसंच मुंबई पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर सोशल मीडियावर मुंबई पोलिसांना टार्गेट करण्यात येत होतं. या प्रकरणात मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर फेक अकाऊंट बनवल्याची माहिती समोर आली आहे.\nसोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलिस आणि मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदनामी करण्याची मोहिम सुरु करण्याची माहिती मिळाली आहे.\nमुंबई पोलिस आणि राज्य सरकारला सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर BOTS चा वापर करण्यात आला होता. सोशल मीडियावर दीड लाखांहून अधिक बनावट अकाऊंट तयार करण्यात आले, अशी माहिती मुंबई पोलिसांनी केला होता.\nअधिक वाचाः विना मास्क फिरणाऱ्यांसह, थुंकणाऱ्यांविरोधात BMC आक्रमक; 5 लाख जणांवर कारवाईचे लक्ष्य\nसायबर एक्सपर्ट आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट यांच्यामार्फत चौकशी सुरु करण्यात आली होती, त्याचा अहवाल आता समोर आला आहे. या अहवालानुसार, चीन, हॉंगकॉंग, नेपाळ या देशातून BOTs माध्यमातून बदनामीची ही मोहिम चालवण्यात आल्याचं समजतलंय.\nया प्रकरणात ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. #JusticeForSSR, #SushantConspiracyExposed, #justiceforsushant, #sushantsinghrajput #SSR असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले होते.\nअधिक वाचाः मुंबईबाहेरील ST कर्मचाऱ्यांना आता जेवणाऐवजी भोजन भत्ता; दैनंदिन 200 रुपये देण्याचा एसटीचा निर्णय\nमुंबई पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. या बनावट खातेधारकांवर आयटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत.\nटीव्ही चॅनेल्सनी चौकशी अधिकाऱ्याची भूमिका स्वतःच स्वीकारली. स्वतःच फिर्यादी बनले. स्वतःच न्यायाधीश बनले आणि स्वतःच निकालही देऊन टाकला. जणू जागतिक साथीच्या काळात ते (चॅनेल्स) सोडून सारी राज्य व्यवस्था झोपी गेली होती...\n'आठ वेळा कानाखाली मारलं राव, अशी कशी जाहिरात \nमुंबई - एकीकडे जाहिरांतीमध्ये महिलांपेक्षा पुरुषांना दिले जाणारं झुकते माप , त्याशिवाय त्या जाहिरातीतून महिलांवर केली जाणारी शेलकी टिप्पणी यामुळे त्या जाहिरातीवर टीका केली जाते. आता अशाच एका जाहिरातीवर महिला अभिनेत्रीनं परखड मत व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे सबंधित जाहिरातीमध्ये महिलेवर नव्\n'सुशांतसिंह चांगला कलाकार होता आणि एक चांगला माणूसही'\nमुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याच्या बहिणींनी त्याला बोगस प्रिस्क्रिप्शन बनवून दिलं होते असे उघड झाले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी गुन्हा का दाखल केला असा प्रश्न उपस्थित करण्यात तथ्य नाही, असा युक्तिवाद आज राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. दरम्यान\nसचिन वाझे प्रकरणावरही कंगणा बोलली; पुन्हा केले ट्विट\nमुंबई - सध्याच्या सरकारपुढील अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. विरोधकांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावरुन आरोप प्रत्यारोप होत आहे. त्याप्रकरणातून अनेक गोष्टी समोर येत आहे. दररोज नवनवीन पुरावे समोर येत असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आह\nयोगींजींच्या हालचालींमागे महाराष्ट्र द्वेषाची किनार \nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईतील बॉलीवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशात नेण्याचे दिवास्वप्न पाहत आहेत. स्वप्न पाहण्यात काहीच गैर नाही. त्यातल्या त्यात दिवास्वप्न पाहण्यात तर मुळीच कसला उपद्रव नाही. पण योगीजी ही जी उठाठेव करत आहेत ती उत्तर प्रदेशच्या विकासासाठीची आहे की महारा\nNew Year 2021: कोरोनाच्या संकटातही मुंबई पोलिसांचा धैर्यांचा लढा\nमुंबईः 2020 या वर्षात कोरोनाने थैमान घातला असताना त्याची सर्वाधिक झळ मुंबई पोलिसांना पोहोचली. पण त्या परिस्थितही पोलिसांनी धैर्यांना लढा देऊन त्यावर मात केली. मुंबईतील गुन्ह्यांचा आढावा घेतला. तर इतिहासात प्रथमच केंद्रीय यंत्रणांनी हे वर्ष गाजवले. सुशांतसिंग मृत्यूप्रकरण असो वा बॉलिवूडमधील\n\"दारूने घसा गरम राहतो; दारूचे घोट घ्या, कोरोनापासून दूर राहा\" काय आहे सत्य/असत्य\nमुंबई : जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. जगभरात कोरोनामुळे एकूण ४००० पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. आता महाराष्ट्रातही कोरोनाचे ११ रुग्ण आढळले आहेत. जगभरात गंभीर परिस्थिती आहे, अशात सोशल मीडियावर अफवांचं पिक जोरात आहे. कोरोनाबाबत जगभरात निरनिराळ्या अफवा पसरवल्या जात आहेत.\nजितेंद्र आव्हाड म्हणतायत, \"मला माफ करा… मी हरलो...\", नक्की झालंय काय वाचा..\nमुंबई - लॉ���डाऊनमध्ये आपल्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन करून घेतलंय. या संवेदनशील स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री सोशल मीडियावरून व्\nसंधी नोकरीच्या : एचआर आणि फ्रेशर्सकडून अपेक्षा...\nविविध क्षेत्रांतील कंपन्यांमधील एचआरच्या फ्रेशर्सकडून काय अपेक्षा असतात, कंपनीत भरती झाल्यानंतर फ्रेशर्सना कोणते ट्रेनिंग दिले जाते, कोणते सर्टिफिकेशन कोर्स केल्यास प्राधान्य दिले जाते, यांसारख्या प्रश्नांची उत्तरे आपण याच क्षेत्रात काम केलेल्या प्रेम आपटे यांच्याकडून जाणून घेऊयात.\nपुढचे ६ महिने मास्क लावणं गरजेचं, मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद\nमुंबईः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. मास्क लावणे पुढचे सहा महिने बंधनकारक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. कोरोनाच्या परिस्थितीवर काही प्रमाणात नियंत्रण आलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. जनतेनं कोरोना प्रतिबं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/maharashtra-board-ssc-result-2020-results-announced-see-result-by-division-and-school-mahahsscboard-maharashtra-gov-mhkk-467868.html", "date_download": "2021-06-21T07:59:20Z", "digest": "sha1:NPENMPT4DXSKCRJYLZEJBMBDTYYJ3ZRM", "length": 19453, "nlines": 161, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "0 टक्के निकाल लागलेली एकही शाळा कोकणात नाही, सर्वाधिक शाळा कुठल्या विभागात Maharashtra Board SSC Result 2020 results announced see result by Division and school mahahsscboard maharashtra gov mhkk | Career - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nYoga Day 2021: मराठी अभिनेत्रींचा फिटनेस फंडा; असं टिकवतात आपलं सौंदर्य\n‘ओव्हर अॅक्टिंगचे 50 रुपये कापा’; या व्हिडीओमुळं स्विटूच्या आईची उडवती खिल्ली\nनवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावर राज ठाकरेंनी काढला तोडगा, म्हणाले...\nGold Price Today: मागील दोन दिवसात 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं,पाहा आजचा रेट\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\nYoga Day 2021: मराठी अभिनेत्रींचा फिटनेस फंडा; असं टिकवतात आपलं सौंदर्य\n‘ओव्हर अॅक्टिंगचे 50 रुपये कापा’; या व्हिडीओमुळं स्विटूच्या आईची उडवती खिल्ली\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nGold Price Today: मागील दोन दिवसात 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं,पाहा आजचा रेट\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरात���साठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\n0 टक्के निकाल लागलेली एकही शाळा कोकणात नाही, सर्वाधिक शाळा कुठल्या विभागात\n कोर्सेसपासून कॉलेजपर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती\n मग पॉवरग्रीडमधील या पदांसाठी आजच करा अप्लाय; पगार बघून व्हाल थक्क\nPrivate Sector मध्ये Jobs च्या शोधात आहात या सरकारी पोर्टलवर मिळेल माहिती\nCRPF Recruitment 2021: CRPF मध्ये CIVIL इंजिनिअर्ससाठी पदभरती; इतका मिळेल पगार\n7 वर्षांच्या चिमुरडीचा गरीबीशी संघर्ष; Online अभ्यासासाठी आंबे विकून मोबाइल घ्यायची करतेय तयारी\n0 टक्के निकाल लागलेली एकही शाळा कोकणात नाही, सर्वाधिक शाळा कुठल्या विभागात\nयंदा परीक्षेला एकूण 15 लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 60 विषयांपैकी 20 विषयांमध्ये 100 टक्के निकाल लागला आहे.\nमुंबई, 29 जुलैै: दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोनामुळे यंदा दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. या विषयाचे सरासरी मार्क देण्यात आले आहेत. गेल्या 15 वर्षातील यंदाचा निकाल सर्वात जास्त चांगला असल्याचं बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितलं आहे. 60 विषयांपैकी 20 विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी 100 टक्के मार्क मिळवले आहेत.\nसर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागानं बाजी मारली असून सर्वाधिक निकाल 98.77 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी औरंगाबाद विभागाचा निकाल लागला आहे. कोकण विभागात 0 टक्के निकाल लागलेली एकही शाळा नसल्याची माहितीही बोर्डाकडून देण्यात आली आहे.यंदा परीक्षेला एकूण 15 लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 60 विषयांपैकी 20 विषयांमध्ये 100 टक्के निकाल लागला आहे. तर 8360 शाळांचा निकाल 100 टक्के निकाल लागला आहे. दहावीच्या परीक्षेचा (SSC Result 2020) निकाल विद्यार्थ्यांना mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, maharashtraeducation.com, mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.\nहे वाचा-MSBSHSE SSC Result: दहावीचा निकाल जाहीर, गुणपडताळणीसाठी इथे कराल ऑनल��इन अर्ज\n0 टक्के निकाल लागलेल्या शाळा सर्वाधिक कोणत्या विभागात\nनागपूर विभाग - 1\nऔरंगाबाद विभाग - 6\nमुंबई विभाग - 3\nकोल्हापूर विभाग - 1\nअमरावती विभाग - 3\nनाशिक विभाग - 1\nलातूर विभाग - 9\nकोकण विभाग - 0\nहे वाचा-कोरोनामुळे भूगोलाचा पेपर रद्द, तरी 20 विषयांचा निकाल 100%\nन्यूज 18 लोकमतवर निकाल पाहणार असाल तर इथे आपल्याला दहावी सिलेक्ट करायचं आहे. तुमचं नाव, मोबाई नंबर, ई-मेल अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. mahresult.nic.in , mahahsscboard.maharashtra.gov.in वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. तिथे भेट दिल्यानंतर आपल्याला लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला सीट नंबर टाकून माहिती अपलोड केली की आपल्याला निकाल पाहता येणार आहे. हा निकाल ऑनलाइन स्वरुपात असेल. निकालाची प्रत येण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून अधिकृत तारीख सांगण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.\nYoga Day 2021: मराठी अभिनेत्रींचा फिटनेस फंडा; असं टिकवतात आपलं सौंदर्य\n‘ओव्हर अॅक्टिंगचे 50 रुपये कापा’; या व्हिडीओमुळं स्विटूच्या आईची उडवती खिल्ली\nनवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावर राज ठाकरेंनी काढला तोडगा, म्हणाले...\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sara-ali-khan-yelled-at-kartik-aryan-for-jumping-with-injured-hand-mhmj-435038.html", "date_download": "2021-06-21T06:59:23Z", "digest": "sha1:3NHYEJCHVIQSVPXSPH3Q3FBR2BGGPVAW", "length": 20301, "nlines": 157, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : प्रमोशन दरम्यान कार्तिकनं असं काय केलं की, सर्वांसमोर भडकली सारा sara ali khan yelled at kartik aryan for jumping with injured hand | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\nWTC Final : ‘चेतेश्वर पुजारानं एक काम करावं’, डेल स्टेननं दिला बॅटींगचा धडा\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nVIDEO : प्रमोशन दरम्यान कार्तिकनं असं काय केलं की, सर्वांसमोर भडकली सारा\n घाबरू नका, वाचा संपूर्ण पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA: होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात\nVIDEO : प्रमोशन दरम्यान कार्तिकनं असं काय केलं की, सर्वांसमोर भडकली सारा\nनुकत्याच एका प्रमोशन इव्हेंटमध्ये सारा अली खान सर्वांसमोर कार्तिक आर्यनवर भडकलेली दिसली...\nमुंबई, 13 फेब्रुवारी : सारा अली खान आणि कार्तिक आर्यन सध्या त्यांच्या आगामी सिनेमा ‘लव्ह आज कल’चं जोरदार प्रमोशन करत आहे. मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेली या दोघांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री आणि डेटिंगच्या चर्चा यामुळे प्रेक्षकांना या सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. तर दुसरीकडे या दोघांमधील गाढ मैत्���ी सुद्धा त्यांना लपवता येत नाही. पण काही दिवसांपूर्वी पिंकव्हिलाला दिलेल्या एक मुलाखतीत सारानं कार्तिक आर्यनला डेट करत नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर नुकत्याच एका प्रमोशन इव्हेंटमध्ये सारा अली खान सर्वांसमोर कार्तिक आर्यनवर भडकलेली दिसली...\nसारा आणि कार्तिक सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्यातील वाद सर्वांसमोर आला. यावेळचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक एका बसवर चढलेला दिसत आहे. त्यानंतर तो साराला मी बसवरून उडी मारत आहे असं सांगितल ज्यामुळे साराचा पारा चढला आणि ती तुला जे वाटेल ते कर असं म्हणून तिथून निघून जाताना दिसली.\n23 वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, राहत्या घरात आढळला मृतदेह\nखरं तर एका डान्स शो दरम्यान कार्तिकच्या हाताला दुखापत झालेली आहे. त्यामुळे सारानं काळाजीपोटी त्याला असं करण्यास मनाई केली मात्र तरीही कार्तिक अरे प्रमोशनसाठी आलो आहोत असं म्हणाला. त्यामुळे कार्तिक आपलं ऐकत नाही हे पाहिल्यावर साराला राग आला आणि तिनं सर्वांसमोर त्याला तुझी मर्जी जे करायचं ते कर असं म्हटलं. एवढं झाल्यावरही कार्तिकनं तिचं ऐकलं नाही आणि त्यानं बसवरून उडी मारलीच ही गोष्ट साराला अजिबात आवाडली नाही.\nआंतरराष्ट्रीय ख्यातीचे फॅशन डिझायनर पद्मश्री वेंडेल रॉड्रिक्स यांचं निधन\nकार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘लव्ह आजकल’ हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं असून 2009 मध्ये आलेल्या सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘लव्ह आजकल’चा हा पुढचा भाग आहे. या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांनाही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो याकडे सर्वांचं लक्ष लागत आहे.\nVIDEO : नेहा-आदित्यची रोमँटीक केमिस्ट्री, ‘Goa Beach’चा सोशल मीडियावर धुमाकूळ\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-chalisgaon-mla-mangesh-chavan-chased-and-caught-truck-gutkha-seized-police", "date_download": "2021-06-21T06:01:40Z", "digest": "sha1:GUWOULODLTRZB7LMES5NPV2EVPCOVDIK", "length": 19405, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पोलीसांनी पकडलेला गुटख्याचा ट्रक आमदार चव्हाणांनी पून्हा पाठलाग करून पकडला !", "raw_content": "\nट्रक मेहुणबारे पोलिसांनी का सोडला त्या पोलीस ठाण्यात गुन्हा का दाखल केला नाही.यावरून गुन्हे शाखेच्या पोलीस व श्री चव्हाण यांच्यामध्ये तीन तास वाद चालला.\nपोलीसांनी पकडलेला गुटख्याचा ट्रक आमदार चव्हाणांनी पून्हा पाठलाग करून पकडला \nमेहुणबारे ता. (चाळीसगाव ) : स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथे सुमारे पन्नास लाखाचा गुटखा घेवून जाणारा ट्रक पकडला. वरिष्टांच्या आदेशानुसार हा ट्रक जळगाव येथे आणत असतांना आमदार मंगेश चव्हाण यांनी पाठलाग करून हा ट्रक शिरसोली येथील जैन व्हली येथे पहाटे चार वाजता पकडला. जेथे ट्रक पकडला तेथेच गुन्हा दाखल का केला नाही अशी तुतू मेमे पोलिस व आमदारांमध्ये झाली. त्यानंतर जळगावच्या जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ट्रक आणून सर्व गुटख्याचा मालाची मोजणी करण्यात आली.\nआवश्य वाचा- गांजा तस्करीत चाळीसगाव कनेक्शन; पोलीसांनी तीन संशयितांना घेतेले ताब्यात\nचाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी गुटख्याचा ट्रक पकडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मेहुणबारे (ता.चाळीसगाव) हद्दीत सुमारे 50 लाखांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला सुमारास मेहुणबारे येथुन हा ट्रक जळगावला गुन्हे शाखेचे पथक आणीत असताना शिरसोली – जळगाव दरम्यान जैन व्हँली जवळ हा ट्रक पहाटे 4 वाजता चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी अडविला. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला हा ट्रक आणून ट्रकमधील गुटख्याची मोजणी सुरु केल्याची माहिती सुत्रांनी दिली.\nधुळे येथून निघालेल्या ट्रक क्रमांक (MH18 M0553 )हा गुटख्याचा ट्रक मेहुणबारे येथे शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे महेश पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून एका ट्रक मध्ये अवैध रित्या गुटखा जात असल्याची माहिती मिळाली.या संशयावरून मेहुणबारे येथे गुन्हे शाखेच्या पथकातील यांनी हा ट्रक अडविला या ट्रकची तपासणी केली असता या ट्रकमध्ये अंदाजे 50 लाखांच्या वर अवैध गुटखा साठा असल्याचे दिसून आले.\nआवर्जून वाचा- मेळघाट-अनेर संचार मार्ग प्रस्ताव लागणार मार्गी \nमंगेश चव्हाण यांनी केला पाठलाग\nपन्नास लाखाचा गुटखा असलेला ट्रक वरिष्ठांच्या सुचनेनुसार जळगाव येथे गुन्हे शाखेच्या कार्यालयात जमा करून सदर कारवाई करण्याचे सागण्यात आले. त्या आदेशानुसार जळगाव गुन्हे शाखेचे कर्मचारी हा ट्रक घेऊन जात असतांना पहाटे 4 वाजेच्या सुमारास आमदार मंगेश चव्हाण यांनी हा ट्रक शिरसोली गावाजवळील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जैन व्हॅली येथे पाठलाग करून थांबविला.आणि या ट्रक वरील संपूर्ण अवैध गुटख्याची तपासणी करावी, संबंधित गुटखा मालक व्यक्तींवर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली. हा ट्रक मेहुणबारे पोलिसांनी का सोडला त्या पोलीस ठाण्यात गुन्हा का दाखल केला नाही.यावरून गुन्हे शाखेच्या पोलीस व श्री चव्हाण यांच्यामध्ये तीन तास वाद चालला असल्याचे समजते.यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुढे यांच्या सुचनेनुसार अखेर ट्रक जळगाव जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आणण्यात आला. तेथे आता सर्व गुटख्याच्या गोण्या ट्रकमधून उतरवून त्याची मोजणी पोलिस यंत्रणा करीत आहे.\nगावरान जातीच्या बैलाला लागली विक्रमी बोली; सव्वा कोटीची उलाढाल\nआमलाड (नंदुरबार) : तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आ���ारात १ जानेवारीला भरलेल्या आठवडेबाजारातील बैल बाजारात एकाच दिवशी सुमारे सव्वा कोटींवर उलाढाल झाली. विक्रीसाठी सुमारे पंधराशे बैल आले होते. पैकी ८२३ वर बैलांची विक्री झाली. सव्वा कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे बाजार समितीचे सचिव स\nदेराणीसाठी पत्नीचा छळ; माहेरून दोन लाख आणण्यासाठी तगादा\nचिमठाणे (धुळे) : शिंदखेडा येथील माहेरवाशीण व शेंदुर्णी (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील सासर असलेल्या विवाहितेस माहेरून देराणीस नोकरी लावण्यासाठी दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून पतीसह नऊ जणांनी छळ केल्याने शनिवारी (ता. १६) शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शिंदखेडा शहरातील गांधी चौकात\nखानदेशात नऊ नवे रुग्ण\nधुळे : शहरातील \"कोरोना'बाधित वृद्धेचा येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी (ता. 29) मध्यरात्री मृत्यू झाला. आजअखेर \"कोरोना'बाधित सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तपासणीअंती धुळे जिल्ह्यात आज दिवसभरात आणखी तीन जणांना क\nशिरपूरला जीवितापेक्षा व्यसन ठरतेय वरचढ\nशिरपूर ः \"कोरोना'चा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने \"लॉक डाउन'सह संचारबंदी लागू केली आहे. प्रत्येकाला घरातच थांबण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, काही जणांना जीविताच्या भीतीपेक्षाही व्यसन अधिक गरजेचे भासत असल्याचे थाळनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर स्पष्ट झाले. \"फिजिकल डिस्टन्स\nतीन मेपासून राज्यात सुरु होणार ऊनसावलीचा खेळ\nऔरंगाबाद : वर्षातले दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी आपली सावली दिसत नाही. औरंगाबादकरांना हा अनुभव १९ मे २०२० रोजी अनुभवता येणार आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिनाचा कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातही हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे.\nजळगाव जिल्हा रेडझोनच्या एका पावलावर; नवे तीन पॉझिटीव्ह\nजळगाव : जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. धुळे येथे पाठविण्यात आलेल्या संशयीत रुग्णांचे अहवाल आज दुपारी प्राप्त झाले असून जिल्ह्यात पुन्हा 3 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यामध्ये भुसावळातील 1, अमळनेरमधील 1 तर मलकापूर येथील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाग्\nबरे झालेल्यांचा आकडा ५५ हजार पार; जिल्ह्यात ३३ नवे कोरोना बाधित\nजळगाव : सप्टेंबरपासून ��ोरोना संसर्गाचा खाली येणारा आलेख जानेवारीत काही प्रमाणात वाढल्याचे दिसत असले तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा ५५ हजार पार गेला आहे. रविवारी ३३ नवे बाधित आढळले, तर ५२ रुग्ण बरे झाले. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग जुलै, ऑ\nखानदेशात सर्वात महाग दुध कुठे जाणायचयं, तर मग वाचा सविस्तर \nसोनगीर : खानदेशात सर्वाधिक महाग दुध सोनगीरला विकले जात असून येथे चक्क 65 रुपये लिटर म्हशीचे दूध मिळत असून 45 रुपये गायीचे दुध मिळत आहे. धुळे, जळगाव, नंदूरबार कुठेही दुधाचे एवढे दर नाहीत. याचा परिणाम परिसरातील खेड्यांवर झाला असून तेथेही दुधाचे दर वाढले आहेत.\nम्हणूनच उत्तर महाराष्ट्र मुख्यमंत्रिपदापासून वंचित : एकनाथ खडसे\nधुळे : उत्तर महाराष्ट्रातील जनता आक्रमक नसल्यानेच हा विभाग मुख्यमंत्रिपदापासून वंचित राहिला आहे. शिवाय या विभागात जेथे-जेथे नेतृत्व पुढे आले त्यांचे वरती खच्चीकरणच झाल्याचे वाटते. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाची भूक पूर्ण होऊ शकली नाही. ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पूर्ण\nआमदारांची पेन्शन बंद करण्याची धमक दाखवा\nदोंडाईचा (धुळे) : शाळांमध्ये २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी अन्याय केलेला आहे. यापुढे अन्याय सहन करणार नाही. हिंमत असेल तर २००५ नंतर आमदार झालेल्यांची पेन्शन बंद करण्याची धमक सरकारने दाखवावी. शासनाने आमचा हक्क आणि अधिकार असणारी जुनी पेन्शन योजना त्वरित लागू क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/maratha-community-starts-agitation-twenty-different-places-mumbi-reservation-348447", "date_download": "2021-06-21T08:26:18Z", "digest": "sha1:MQA23SIBVDRTV6K2PWKEFM53QBDLBT7S", "length": 17842, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुंबईत पुन्हा 'एक मराठा लाख मराठा'; तब्बल २० ठिकाणी एकत्र ठिय्या आंदोलन", "raw_content": "\nआमचा अंत दोन्ही सरकारांनी पाहू नये, लवकरात लवकर मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी आणि मराठा समाजाला न्याय आणि त्यांचे हक्क द्यावेत\nमुंबईत पुन्हा 'एक मराठा लाख मराठा'; तब्बल २० ठिकाणी एकत्र ठिय्या आंदोलन\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती लावल्यानंतर मराठा समाजामध्ये संतप्त भावना आहेत. याच भावनांना वाट करून देण्यासाठी आज मुंबईत तब्बल २० ठिकाणी मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संवेदनशील परिथितीत सोशल डिस्टंसिंग आणि इतर खबरदारी घेत मुंबईत एकाच वेळी तब्बल २० ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.\nमुंबईतील दादर, कुर्ला, वडाळा, लालबाग, चेंबूर, वरळी, गिरगाव, वांद्रे सांताक्रूझ अशा तब्बल वीस ठिकाणी हे आंदोलन करण्यात येतंय. एकाच वेळी २० ठिकाणी आंदोलन होत असल्याने मुंबईत सगळीकडे कडेकोट पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय.\nमहत्त्वाची बातमी - उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा - निवडणूक आयोग\nकोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे एकाच ठिकाणी आंदोलन न करता २० ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे. कमीत कमी मराठा नागरिकांना एकत्र करून शासनापर्यंत माध्यमांमार्फत मागण्या पोहोचवण्याचा विचार करून, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंगचं पालन करून, संपूर्ण काळजी घेत आंदोलन केलं जातंय. कोरोना संकट काळामुळे कमीत कमी मराठा नागरिकांना मुद्दाम बोलावण्यात आलंय. नाहीतर मुंबईत हजारोंचा जनसमुदाय पाहायला मिळाला असता असं आंदोलकांकडून सांगितलं गेलं.\nराज्य किंवा केंद्राने काहीही करावं पण आमचं आरक्षण टिकलं पाहिजे असं या आंदोलक नेत्यांचं म्हणणं आहे.सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर स्थगिती आलीये. दरम्यान या आंदोलनाची दखल घेऊन मराठा आरक्षण टिकलं नाही तर मोठ्या प्रमाणात मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल. आमचा अंत दोन्ही सरकारांनी पाहू नये, लवकरात लवकर मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी आणि मराठा समाजाला न्याय आणि त्यांचे हक्क द्यावेत ही मागणी आजच्या या आंदोलनातून केली जातेय.\nरक्तदानाच्या आवाहनाला वाढता प्रतिसाद, 10 दिवस पुरेल एवढा रक्तसाठा, मुंबईतही पुरेसा रक्तसाठा\nमुंबई, 15 : कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासू लागला होता. मात्र, राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात किमान 10 दिवस पुरेल एवढा रक्तसाठा असून मुंबईतही पुरेसा रक्तसाठा आहे. सध्या राज्यातील वेगवेगळ्या रक्तपेढ्यांमध्ये 29 हजार 224 रक्त युनिट एवढा रक्तसाठा असून तो किमान पुढच\nसविनय कायदेभंग केल्यास कारवाईला सामोरं जावं लागेल, संदीप देशपांडेंना पोलिसांची नोटीस\nमुंबई : लोकल सुरु करा नाहीतर सविनय कायदेभंग करू असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी स्पस्ट केलं होत���. याबाबत सोमवारी म्हणजे उद्या आंदोलन करू असा इशाराही संदीप देशपांडे यांनी सरकारला दिला होता. या पार्श्वभूमीवर सेंट्रल रेल्वे पोलिसांनी आणि दादर पोलिसांनी संदीप देशप\nमुंबईत कोरोनाचा दुसरा उद्रेक, शहरात समूह संसर्गाची भीती\nमुंबई, 19: मुंबईसह अनेक ठिकाणी अनलॉक केल्यामुळे नागरीक मोठ्या संख्येने पुन्हा एकदा बाहेर फिरु लागले आहेत. मात्र, याचा परिणाम मुंबईतील कोरोनाची रुग्ण संख्या निश्चितच झालेला पाहायला मिळतो. दरम्यान, मुंबईसह अनेक ठिकाणी वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या कोरोनाचा दुसरा उद्रेक असल्याचे स्पष्ट संके\nहत्येच्या आरोपातील दोषींना पॅरोल मंजूर, पण घरातून बाहेर पडता येणार नाही - उच्च न्यायालय\nमुंबई : ता. 20 : हत्येच्या आरोपात दोषी ठरलेल्या तीन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त पॅरोल मंजूर केला. आरोपींंनी घरातच रहावे, घराबाहेर पडू नये ते त्यांच्यासाठी आणि समाजासाठी सुरक्षित आहे, असे ही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्याने कारागृहातील गर्दी कमी करण्याचे निर्\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनमुक्त, अहवाल आला निगेटिव्ह; केक कापून घरी स्वागत\nमुंबई, ता.20: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविडवर मात केली आहे.त्यांच्या कोविड चाचणीचा निकाल निगेटिव्ह आल्याने आल्याने किशोरी पेडणेकर आज घरी परतल्या आहेत. मात्र, नियमाप्रमाणे त्यांना पुढील 7 दिवस गृहविलगीकरणात राहाणार आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांना 10 सप्टेंबररोजी कोव\nउद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा - निवडणूक आयोग\nमुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येतेय. निवडणूक आयोगाने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजेच CBDT ल\nमध्य रेल्वेने तिकीट तपासणीत वसूल केला 22.37 लाखांचा दंड\nमुंबई : मध्य रेल्वेने विनातिकिट प्रवास करणार्या प्रवाशांकडून 22.37 लाखांचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट तपासणी मोहिमेमध्ये 4,911 प्रकरणांची नोंद झाली आहे. मध्य रेल्वे अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी विशेष उपनगरी सेवा आणि\nयाकुब मेमनची कबर विकल्याप्रकरणी अटक, 10 कबरींच्या बेकायदा व्यवहाराचा संशय\nमुंबई : मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी स्फोटाप्रकरणी फाशी देण्यात आलेला याकुब अब्दुल्ल रज्जाक मेमन याची कबर विकल्याप्रकरणी लोकमान्य टिळक (एलटी) मार्ग पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कबर मरीन लाईन्स येथील बडा कब्रिस्तानामध्ये होती. परवेज इस्माईल सरकारे (54) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीच\n\"उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं\" - अनुराग कश्यप\nमुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. कंगनाने या सर्व प्रकारात उडी घेत कायम वादग्रस्त वक्तव्य केल्याने हे प्रकरण जास्त चर्चेत राहिलं. या सर्व वादादरम्यान कंगनाने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीर अशीही केली. यानंतर हा वाद अधिक चिघळला, वाढला\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, टोला लगावत म्हणालेत लवकरच उत्तर देणार\nमुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची तपासणी करण्यास निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष कर विभागाला विनंती केली. त्यानंतर आता राष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/famous-people/", "date_download": "2021-06-21T07:42:40Z", "digest": "sha1:YDRMR3VFWWK4EJQSU2QSFGDQ6UTHU3GY", "length": 4603, "nlines": 44, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Famous People Archives | InMarathi", "raw_content": "\nहे फोटो पाहून जाणवेल की यशस्वी लोक तुमच्या आमच्यासारखेच सामान्य असतात\nसर्वजण आपापले लहानपणीचे फोटोज सोशल मेडियावर पोस्ट करताना दिसत आहेत. तर असेच काही ओळखीचे पण न ओळखता येणारे फोटोज. तुमच्या आमच्यासारखेच सामान्य असतात\nऐन तारुण्यात हौस म्हणून त्याने चॅनल सुरू केलं आणि बनला जगप्रसिद्ध भारतीय युट्यूबर\nछोट्या विनोदी क्लिपने २०१४ मध्ये सुरू झालेला हा प्रवास ७ वर्षात एक व्यवसायिक स्वरूप घेऊ शकतो याचं सगळेच सध्या कौतुक करत आहेत.\nजाहिरातींमधल्या महागड्या वस्तूंपेक्षा या सवयी तुम्हाला सर्वार्थाने “चार्मिंग” बनवतील\nखरा “चार्मिंग”पणा हा दिसण्यात नाही, तर स्वभावात असतो. तुमचं रूप कालांतराने बदलू शकतं, पण तुमचं वागणं कायम लोकांच्या स्मरणात असतं.\nघराच्या चाव्या, एलइडी लाइट्स स्वतःच्या शरीरात बसवणारी ही “बायोनिक वुमन” आहे तरी कोण\nबघूया हे विज्ञान अशा तऱ्हेने अजून कुठे कुठे पोचते आणि काय काय चमत्कार दाखवते ते त्याची प्रगती पाहता आता माणसाला काहीही अशक्य नाही असेच वाटू लागलेले आहे.\nही ७ माणसे देखील प्रिया प्रकाश सारखीच इंटरनेटवर झटपट प्रसिद्ध झाली होती.\nकाही मंडळी अगदी सहजरित्या इंटरनेटवर खूप कमी वेळामध्ये लोकप्रिय झाली होती\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/opinion/news/divya-marathi-madhurima-article-today-deepti-raut-128573423.html", "date_download": "2021-06-21T06:49:54Z", "digest": "sha1:IP5Q4JVSHB22Q4LO5UBV65GHE32TWYQJ", "length": 25881, "nlines": 69, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Divya marathi Madhurima article today on Male Dominance in Society by deepti raut | पुरुषी मक्तेदारीचा ‘बाजार’ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमधुरिमा स्पेशल:पुरुषी मक्तेदारीचा ‘बाजार’\n13 दिवसांपूर्वीलेखक: दिप्ती राऊत\n‘डोईचा पदर आला खांद्यावरी,\nभरल्या बाजारी जाईन मी\nहाती घेऊन टाळ खांद्यावरी वीणा,\nआता मज मना कोण करी’\nसंत जनाबाईंच्या या शब्दांची एवढ्या वर्षांनंतर प्रकर्षाने आठवण येण्याचे कारण म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावलौकिकास आलेल्या लासलगाव बाजार समितीतील गुरुवारची घटना. कृषी साधना महिला उत्पादक संस्थेने लिलावात सहभागी होताच लासलगावमधील व्यापाऱ्यांनी एकमेकांना इशारे करीत लिलावावर बहिष्कार घातला आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरील पर्यायाने कृषी अर्थकारणातील पुरुषी मक्तेदारीचे किळसवाणे दर्शन पुरोगामी महाराष्ट्राने घेतले. अकोला तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी ज्योती देशमुख. दीर, सासरे आणि पती असे दहा वर्षांत तीन आत्महत्या सोसणाऱ्या ज्योतीताई ओल्या डोळ्यांचा पदर कमरेला खोचून उभ्या राहिल्या आणि पंचक्रोशीत प्रगतिशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध झाल्या. अर्थात, शेतात पिकवलेला माल त्या पहिल्या दिवशी बाजार समितीत घेऊन गेल्या तेव्हा ‘देशमुखाची बाई बाजारात बसली’ या अत्यंत किळसवाण्या आणि अपमानास्पद बोचऱ्या टोमण्यांचा त्यांना सामना करावा लागला होता.\nनाशिकच्या साधना जाधव यांची लासलगावमध्ये झालेली मानहानी यापेक्षा वेगळी नाही. प्रचंड संघर्षानंतर इफको या राष्ट्रीय संस्थेच्या संचालकपदी निवडून आलेल्या साधना जाधव यांच्या वाट्याला ही वागणूक मिळत असेल तर सामान्य शेतकरी महिलांची या व्यवस्थेत काय किंमत याची कल्पना करू शकतो. जाधव यांच्या कृषी साधना महिला उत्पादक संस्थेने नाफेडसाठी कांदा खरेदीचे टेंडर भरले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून काम मिळवले. मात्र, ज्या वेळी त्या लासलगावमध्ये लिलावात उतरल्या तेव्हा अन्य व्यापाऱ्यांनी माघार घेत लिलाव ठप्प केला. पावसामुळे कोसळलेले कांद्याचे भाव जाधवांच्या बोलीने १८०० रुपयांपर्यंत वधारले ही प्रस्थापित व्यापाऱ्यांची खरी दुखरी नस. हा वाद महिला म्हणून नव्हता तर तांत्रिक बाब असल्याची सारवासारव करीत बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनाही या पुरुष खेळीच्या कथपुतली व्हावे लागले.\nपंच्याहत्तर वर्षांच्या बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच सुवर्णा जगतापांच्या रूपात लासलगाव बाजार समितीच्या सभापतिपदी महिला बसली. मात्र, त्यामुळे मार्केटच्या कारभारात महिलांचा ना टक्का वाढला ना स्थान. उलट कृषी साधना संस्थेबाबत वाद उत्पन्न झाला तेव्हा तांत्रिक कारण देत जगताप यांचाही पहिल्या दिवशी नाइलाजच झाला. खरं तर बाजार समितीची स्थापना ही शेतकऱ्यांच्या मालासाठी, पण पडद्यामागील सूत्रधार असतात व्यापारीच. सर्वच बाजार समित्यांमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याएवढे व्यापारी सारा कारभार ‘खेळवत’ असल्याचे अनुभव सर्वश्रुत आहे. लासलगाव बाजार समितीही यास अपवाद नाही. दररोज लाखो क्विंटल कांद्याचा व्यवहार करणाऱ्या या बाजार समितीत तब्बल ३२१ परवानाधारक अडते आहेत आणि ३३५ खरेदीदार. हद्द म्हणजे यांच्यापैकी १७८ परवाने महिलांच्या नावे देण्यात आले आहेत. प्रत्यक्ष कृषी साधना संस्थेच्या साधना जाधव बोली पुकारेपर्यंत या ७५ वर्षात या बाजार समितीच्या आवारात औषधालाही महिलेचे अस्तित्व दिसले नाही. बाजार समितीच्या आवारात महिला दिसतात ते खळ्यातले कांदे निवडताना, वाहताना तासन््तास काम करणाऱ्या महिला मजूर फक्त. अडते, खरेदीदार म्हणून एवढ्या महिलांच्या नावे परवाने काढले असतील तर त्या आहेत कुठे आणि त्यांच्या नावाने कोण कारभार करतंय हा सहकार खात्याच्या चौकशीचा विषय आहे.\nयाआधीही ल��सलगाव बाजार समितीत संघटनेबाहेरच्या व्यापाऱ्यांना लिलावात सहभागी होण्यापासून रोखण्यात आले होते. त्यात महिला संस्था म्हणून हे अधिक आव्हानात्मक. सिंडिकेट करून भाव पाडायचे आणि लहान खरेदीदारास जेरीस आणून कारभारातून बाहेर काढण्याची वर्षानुवर्षे सुरू असलेली नामी शक्कल. कृषी साधना संस्थेच्या लिलावातील सहभागाबद्दल लासलगाव व्यापारी असोसिएशनने दोन प्रश्न उपस्थित केले - पहिला प्रश्न होता नाफेडच्या खरेदीचा पुरावा काय आणि दुसरा मुद्दा होता असोसिएशनच्या सदस्यत्वाचा. मुळात ज्या लासलगाव बाजार समितीने कृषी साधना संस्थेस अडते म्हणून परवाना दिला आहे त्याच्या आधारावर संस्थेने रीतसर निविदा भरून नाफेडचे काम मिळवले. विंचूर बाजार समितीतून खरेदी केली त्या संस्थेच्या वैधतेबद्दल प्रश्न उपस्थित करणे, तांत्रिक कारण पुढे करून शंका उपस्थित करून त्याना लिलावातून बाहेर काढणे हा महिला म्हणूनच झालेला अपमान आणि मानहानी.\nनाफेडसाठी खरेदी करताना १८०० रुपये भावाचा कृषी साधना संस्थेने पुकारा केला आणि शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडण्याची व्यापाऱ्यांची संधी हुकली तेव्हा हा पुरुषी अहंकार प्रथम जागृत झाला. संस्थेतर्फे कागदपत्रे सादर केल्यावर असोसिएशनचे सभासदत्व हा मुद्दा व्यापाऱ्यांनी पुढे केला. मुळात कोणत्या संघटनेचे तुम्ही सभासद आहात की नाही यावर तुम्हाला खरेदीचा परवाना मिळणे अवलंबून नसल्याने हा मुद्दाच घटनाबाह्य ठरतो. त्यात कोणत्याही व्यापारी असोसिएशनच्या अटी पाहिल्यास नव्यांना मज्जाव कारण्यासाठीच सारा खेळ असल्याचे स्पष्ट होते. अशा या सरंजामशाही पुरुषसत्ताक व्यवस्थेत महिलांचा टिकाव लागणे दूर, त्यांना प्रवेशासाठीही किती संघर्ष करावा लागतो हे लासलगावच्या घटनेतून सिद्ध झाले.\nशेतीचा शोध बाईने लावला सांगितले जाते, पण नागर समाजात शेतीची अर्थव्यवस्था मात्र पुरुषांच्याच हातात एकवटली. बाई उरली ती शेणगोठा करण्यासाठी आणि कंबर मोडून निंदणी-खुरपणी करण्यापुरती. शेतीच्या अर्थकारणात महिलांना ना संधी ना सहभाग. गावोगावी हेच चित्र. शरद जोशींनी लक्ष्मीमुक्तीच्या आंदोलनाने शेतीच्या तुकड्यावर बाईला अधिकार दिला, पण शेतीमालाच्या बाजारपेठेत बाईला किंमत शून्य. प्रत्येक बाजार समितीत महिला शेतकरी - खरेदीदारांसाठी स्वतंत्र गाळे असावेत, विश्रांती कक्ष, स्वच्छतागृह असावेत ही तर तेव्हाची मागणी. मुळात जिथे महिलाच दिसत नाहीत तिथे त्याचे प्रश्न तरी कसे कळणार\nशेतीला चालना देण्यासाठी, शेतीमालास भाव मिळवून देण्यासाठी व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने देशभरात १० हजार शेती उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचा संकल्प सोडला आहे. यात महिला शेतकऱ्यांना स्थान देण्याबाबत कोणतीही मार्गदर्शक सूचना नाही. अझीम प्रेमजी विद्यापीठाने केलेल्या एका अभ्यासानुसार देशात सध्या कार्यरत असलेल्या ७,३७४ शेतकरी उत्पादक कंपन्यांपैकी महिला शेतकऱ्यांच्या कंपन्या आहेत फक्त २२० म्हणजे ३ टक्केसुद्धा नाहीत. पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा सांगणाऱ्या महाविकास आघाडी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना - बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजना. २१०० कोटींचा हा प्रकल्प जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने सुरू आहे. यात २०२७ पर्यंत २ लाख ८० हजार शेतकरी महिलांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. योजना सुरू होऊन एक वर्ष उलटले तेव्हा महाराष्ट्र सरकारची याबाबतची पूर्तता होती शून्य. आजही शेती क्षेत्रातील ७३.२ % काम महिला करीत असल्याचे जनगणनेचे आकडे सांगतात. शेतीच्या बांधाबांधावर राबताना महिला दिसतात. मग बाजार समित्यांच्या व्यवहारात महिलांना स्थान का नाही, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. बाजार समितीच्या सभापतिपदी महिला बसवून हा प्रश्न सुटणार नाही हे लासलगावच्याच उदाहरणातून सिद्ध झाले आहे.\nबाजार समितीच्या आवारात महिला शेतकरी, महिला खरेदीदार यांच्यासाठी सेवा व सुविधा उभ्या केल्या, त्यांच्या प्रवेशास प्रोत्साहन मिळाले, कारभारास चालना मिळाली तरच ते शक्य होणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे प्रयोगही आता लोणची-पापडांच्या घरगुती कार्यक्रमांपलीकडे विस्तारण्याची गरज आहे. शेतात राबणाऱ्या ग्रामीण महिलेस शेतीबाबतच्या अनुभवाची कमी नसते. शेतीचे अर्थकारण आणि शेतीमालाचा कारभार समजून घेण्यासाठी तिला गरज आहे ती योग्य प्रशिक्षणाची, कारभारात सहभागी होण्याची संधीची आणि सन्मानपूर्वक वागणुकीची. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाने सारा देश हादरवून सोडला. या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील स्त्रियांनी त्यांच्या मागे शेती सांभाळली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बिघडलेल्या संसाराचा आणि फाटलेल्या शेतीचा गाडा त्यांच्या विधवा पत्नी जिद्दीने हाकताना दिसतात. मात्र, आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या फळीत पुरुषच दिसतात. वाटाघाटींच्या बैठकीत महिला फक्त एक-दोन. हे चित्र बदलायचे असेल तर शेतकरी महिला आणि शेतीशी निगडित महिलांचा प्राधान्याने व स्वतंत्रपणे विचार करावा लागेल.\nलासलगावची घटना ‘बाई’ म्हणून नाही तर स्थानिक व्यापाऱ्यांच्या मक्तेदारीमुळे झाली असाही सूर पुढे येत आहे. कारण काहीही असो, मक्तेदारीचा हा फास तोडण्यासाठी एक बाईच पुढे आली, हेही तेवढेच महत्त्वाचे. मग ती खरेदीदार साधना जाधवांच्या रूपात असो वा सभापती सुवर्णा जगतापांच्या निमित्ताने असो. शेवटी सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेचं बीज रोवण्याची ताकद बाईच्याच कुशीत असते हेच यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले. सावित्री तर खूप आहेत, गरज आहे ती जोतिबांची. कृषी क्षेत्रातील, कृषी व्यापारातील आणि कृषी कारभारातील जोतिबांनी पुढे येण्याची हीच निर्णायक वेळ आहे.\nबाजार समित्यांमधील महिलांचा हक्क हा लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि शेतीमालाच्या बाजारातील महिलांचा वाटा हा शेतीवरील अार्थिक संकट सावरण्याच्या अभिसरणासाठी गरजेचा आहे, महिलांचा, महिलांनी सोडवण्याचा, महिलांपुरता मर्यादित प्रश्न नाही. त्यात तर ‘हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस अमुचा येत आहे, तो घरी बसणार नाही’ हा नारा देत त्या तर केव्हाच पुढे निघाल्या आहेत. आता समाजाची वेळ आहे त्यांना सोबत घेऊन चालायचे की बहिष्कार टाकत बाहेर काढायचं यातील पर्याय निवडण्याची.\nबाई शेतीच्या बांधाबांधावर दिसते. शेणगोठा करताना दिसते. मानपाठ एक करत निंदणी-खुरपणी करतानाही दिसते. शेतीच्या अर्थकारणात मात्र तीे कुठेच दिसत नाही. बाजार समित्यांच्या पुरुषकेंद्री व्यवस्थेत महिलांचा टिकाव लागण्याची बात तर सोडाच, परंतु महिलांना प्रवेशासाठी किती संघर्ष करावा लागतो याचं ताजं उदाहरण म्हणजे लासलगाव बाजार समितीमध्ये नुकतीच घडलेली घटना. कृषी अर्थकारणातल्या पुरुषी मक्तेदारीचे लाजिरवाणे दर्शन पुरोगामी म्हणवणाऱ्या अवघ्या महाराष्ट्राने घेतले...\nलासलगाव घटनेचे द्योतक काय\nलासलगावची घटना ‘बाई’ म्हणून नाही तर स्थानिक व्यापाऱ्यांच्या मक्तेदारीमुळे झाली असाही सूर पुढे येत आहे. कारण काहीही असो, मक्तेदारीचा हा फास तोडण्यासाठी एक बाईच पुढे आली, हेही तेवढेच महत्त्वाचे. मग ती खरेदीदार साधना जाधवांच्या रूपात असो वा सभापती सुवर्णा जगतापांच्या निमित्ताने असो. शेवटी सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेचं बीज रोवण्याची ताकद बाईच्याच कुशीत असते हेच यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले. सावित्री तर खूप आहेत, गरज आहे ती जोतिबांची. कृषी क्षेत्रातील, कृषी व्यापारातील आणि कृषी कारभारातील जोतिबांनी पुढे येण्याची हीच निर्णायक वेळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/bhiwandi-big-fraud-of-son-and-father-who-went-to-atm-to-deposit-money-mhas-499338.html", "date_download": "2021-06-21T06:52:26Z", "digest": "sha1:QCCH35NYTXXKMYAZJ6BSEMX4KI5SQQZN", "length": 17975, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भिवंडीत भामट्याने केली बाप लेकाची मोठी फसवणूक bhiwandi Big fraud of son and father who went to ATM to deposit money mhas | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\nWTC Final : ‘चेतेश्वर पुजारानं एक काम करावं’, डेल स्टेननं दिला बॅटींगचा धडा\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकां��ध्ये टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nपैसे भरण्यासाठी ATM मध्ये पोहोचलेल्या बाप-लेकाची मोठी फसवणूक\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले, CBI कडे सोपवला तपास\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक, हा प्रकार ऐकून व्हाल हैराण\nप्रियकरासोबत मिळून महिलेनं केली पतीची हत्या, गुन्ह्यानंतर Google वर सर्��� केलेली हिस्ट्री पाहून पोलिसही हैराण\nअमेरिका-मेक्सिको बॉर्डरवर अंदाधुंद गोळीबार, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू\n393 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी साहील जैनच्या नातेवाईकाच्या घरावर छापा\nपैसे भरण्यासाठी ATM मध्ये पोहोचलेल्या बाप-लेकाची मोठी फसवणूक\nया प्रकरणी मुलाच्या वडिलांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात शनिवारी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nभिवंडी, 23 नोव्हेंबर : एटीएमद्वारे बँक खात्यात पैसे भरण्यासाठी आलेल्या बाप लेकाला बँकेतून पैसे काढण्याचा फॉर्म भरून देण्याचा बहाणा करून एका भामट्याने मुलाच्या हातात असलेल्या 1 लाख 60 हजार 800 रुपयांवर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना भिवंडी-कल्याण मार्गावरील ॲक्सिस बँकेच्या एटीएममध्ये घडली आहे.\nया प्रकरणी मुलाच्या वडिलांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात शनिवारी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nफरीद अहमद मोहम्मद मुस्तकिन अंसारी असे पैसे चोरीला गेलेल्या व्यावसायिकाचे नाव असून मंगळवारी 17 नोव्हेंबर रोजी ते व्यवसायासाठी आवश्यक असणारे 1 लाख 60 हजार 800 रुपयांची रक्कम कल्याण रोडवरील एक्सीस बँकेच्या एटीएममध्ये भरण्यासाठी आले होते. मात्र पैसे भरण्यासाठी असलेली एटीम मशीन बंद असल्याने त्यांनी सदर रक्कम आपला मुलगा आमिर यांच्याकडे दिली.\nहेही वाचा - 'या' सरकारी नियमासाठी मुलाने जन्मदात्या बापाची गळा चिरून केली हत्या; अत्यंत धक्कादायक प्रकार\nयाचवेळी एका अनोळखी इसमाने आमिर यांच्याकडे बँकेत पैसे भरण्याचा फॉर्म भरून देण्याचा बहाणा केला. आमिर हा फॉर्म भरण्यात व्यस्त असतानाच भामट्याने त्याच्याकडे असलेली रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी शनिवारी फरीद अंसारी यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भवर करत आहेत.\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; ज��णून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/bjp-chandrakant-patil-and-sadabhau-khot-meeting-in-sangali-mhas-497340.html", "date_download": "2021-06-21T07:46:19Z", "digest": "sha1:W634DAFZMWYGQV53AFHCSDGNGLDSCNT3", "length": 18573, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजपवर सदाभाऊ खोत नाराज, चंद्रकांत पाटलांसोबत झालेल्या बैठकीत काय ठरलं? bjp chandrakant patil and sadabhau khot meeting in sangali mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nभाजपवर सदाभाऊ खोत नाराज, चंद्रकांत पाटलांसोबत झालेल्या बैठकीत काय ठरलं\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमुंबईत कोरोनाचे नियम धाब्यावर; बर्थडे पार्टीला 60 ते 70 जणांची उपस्थिती, गुन्हा दाखल\nInternational Yoga Day 2021: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\nWTC Final: रोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nभाजपवर सदाभाऊ खोत नाराज, चंद्रकांत पाटलांसोबत झालेल्या बैठकीत काय ठरलं\nभाजपसोबत असलेले सदाभाऊ खोत काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती.\nसांगली, 16 नोव्हेंबर : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि रयत क्रांती संघटनेचे नेते व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत या दोन नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. भाजपसोबत असलेले सदाभाऊ खोत काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती आहे.\nसांगलीमध्ये आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात भाजपा पदाधिकारी व रयत क्रांती संघटना पदाधिकारीही बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर सदाभाऊ यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आलं आहे. रयत क्रांती संघटना आणि सदाभाऊ खोत यांचा सन्मान करण्याची ग्वाही चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.\nसदाभाऊ उमेदवार मागे घेणार\nसदाभाऊ खोत यांच्या संघटनेनं विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीत आपला उमेदवार उतरवल्याने त्यांचा भाजपसोबत संघर्ष निर्माण झाला होता. मात्र आता सदाभाऊ खोत यांची मनधरणी करण्यात भाजपाला यश आलं असून पुणे पदवीधर निवडणुकीतून रयत क्रांती संघटना आपला उमेदवार उद्या मागे घेणार आहे. याबाबत बैठकीमध्ये निर्णय झाला, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.\nखोत विरुद्ध शेट्टी सामना\nसदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीपासून दूर होण्याचं आवाहन केल्यानंतर या दोन नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. 'ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहेत त्यांच्याबरोबर मी काम करतो. खोत यांच्याकडे हे दोन्ही नाही, त्यामुळे पक्षात परत घेण्याचा प्रश्नच नाही,' असं म्हणत राजू शेट्टी यांनी टीका केली होती. या टीकेला खोत यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे. 'माझ्या बरोबर होते तेव्हा राजू शेट्टी हे काशीला जाऊन हात धुवून येत होते का की आता रोज गोमूत्राने हात धुवत आहेत,' असं सदाभाऊ खोत म्हणाले.\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2021-06-21T08:17:34Z", "digest": "sha1:37KHUB6NNT2XGDYY4MJC2I7TE7WDICIJ", "length": 5469, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गीता बाली - विकिपीडिया", "raw_content": "\nगीता बाली तथा हरिकीर्तन कौर (इ.स. १९३०:सरगोधा, पंजाब, पाकिस्तान - २१ जानेवारी, इ.स. १९६५:मुंबई, महाराष्ट्र, भारत) या १९५० आणि १९६०च्या दशकांतील हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या.\nत्यांचे कुटुंब सध्याच्या पाकिस्तानमधील सरगोधा शहरातून मुंबईस स्थलांतरित झाल्यावर त्यांनी चित्रपटांत कामे करण्यास सुरुवात केली. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी द कॉबलर या चित्रपटात पहिली भूमिका केली तर १९४६मध्ये बदनामी या चित्रपटात मुख्य भूमिका केली.\n१९५५मध्ये गीता बाली यांनी शम्मी कपूर यांच्याशी लग्न ���ेले. योगिता बाली या गीता बाली यांची पुतणी होत.\nजानेवारी १९६५मध्ये एक चद्दर मैली सी या कादंबरीवर आधारित राणो या चित्रपटाचे चित्रकरण चालू असताना त्यांना देवीची बाधा झाली व वयाच्या ३५व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.\nइ.स. १९३० मधील जन्म\nइ.स. १९६५ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१७ रोजी ०१:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-importance-of-ornaments/?add-to-cart=2631", "date_download": "2021-06-21T08:01:50Z", "digest": "sha1:2APSQXUZLI3KGDSUYKFCLV5WPW6BIX5F", "length": 16386, "nlines": 358, "source_domain": "sanatanshop.com", "title": "अलंकारशास्त्र – Sanatan Shop", "raw_content": "\n×\t असात्त्विक आहाराचे दुष्परिणाम\t1 × ₹80 ₹72\n×\t असात्त्विक आहाराचे दुष्परिणाम\t1 × ₹80 ₹72\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Marathi Books / आनंदी जीवनासाठी अध्यात्म / आचारधर्म\nऔक्षण करतांना अलंकार का वापरतात \nसर्वसाधारणतः पुरुषांपेक्षा स्त्रिया अलंकार परिधान करतात, यामागील शास्त्र काय \nमनगटाला पट्टा (बँड) बांधण्यापेक्षा पुरुषांनी सोने, चांदी किंवा तांबे यांचे कडे घालणे योग्य का \nअलंकारधारणाने होणारे लाभ, सात्त्विक (चांगले) आणि ताम��िक (त्रासदायक) अलंकार, अलंकारांत रत्नांचे महत्त्व, अलंकारांची शुद्धी, तसेच अलंकारधारणामुळे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून होणारे रक्षण आदींविषयी ज्ञान देणारा ग्रंथ ‘अलंकार म्हणजे चैतन्य मिळवून देणारी वस्तू’, हा दृष्टिकोन देणारा ग्रंथ \nपरात्पर गुरू डॉ. जयंत बाळाजी आठवले, सद्गुरू सौ. अंजली मुकुल गाडगीळ\nबिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार (अलंकारांविषयीचे शास्त्र अन् सूक्ष्मातील प्रयाेग \nआयुर्वेदानुसार दिनचर्येतील स्नानापासून झोपेपर्यंतच्या कृती आणि ऋतुचर्या\nकेसांत जटा होण्याची कारणे आणि त्यांवरील उपाय\nआहाराचे नियम आणि त्यांमागील शास्त्र\nकपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत \nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/Chandrapur-lockdown.html", "date_download": "2021-06-21T07:21:35Z", "digest": "sha1:M2E44CYF6KAWY6CRI7BPILQ35WTBWGT4", "length": 14436, "nlines": 112, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपुर:3 सप्टेंबर पासून चंद्रपुरात लॉकडाऊन,आज दोन बाधितांचा मृत्यू; 178 बाधितांची नोंद - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर चंद्रपुर:3 सप्टेंबर पासून चंद्रपुरात लॉकडाऊन,आज दोन बाधितांचा मृत्यू; 178 बाधितांची नोंद\nचंद्रपुर:3 सप्टेंबर पासून चंद्रपुरात लॉकडाऊन,आज दोन बाधितांचा मृत्यू; 178 बाधितांची नोंद\nजिल्ह्यात ३ सप्टेंबरपासून कडक लॉकडाउन\nचंद्रपूर : जिल्ह्यात ३ सप्टेंबरपासून कडक लॉकडाउन केले जाणार असून हा पहिला टप्पा ७ दिवसांचा राहणार आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2074\n176 कोरोनातून बरे ; 873 वर उपचार सुरू\nचंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसा��� वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 2074 वर पोहोचली आहे. यापैकी कोरोनातून 1176 बाधित बरे झाले आहेत . तर सध्या 873 बाधितांवर उपचार सुरू आहे. 24 तासात 178 बाधितांची नोंद झाली आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, नेताजी चौक विजासन रोड, भद्रावती येथील 70 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे. या बाधित महिलेला 19 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले. कोरोनासह न्युमोनिया असल्याने 28 ऑगस्टला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला.\nतर दुसऱ्या बाधिताचा आज 29 ऑगस्टच्या पहाटे 2.30 वाजता 49 वर्षीय शेडमाके चौक दुर्गापूर, चंद्रपूर येथील बाधित पुरूषाचा मृत्यू झाला आहे. 29 जुलैला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसापासून बाधिताला श्वसनाचा त्रास जाणवत होता. वैद्यकीय शर्तीचे प्रयत्न करूनही 29 ऑगस्टच्या पहाटे 2.30 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे बाधिताचा मृत्यू झाला.या बाधिताला न्युमोनियाचा आजार होता.\nगेल्या 24 तासांमध्ये पुढे आलेल्या पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील सर्वाधिक 76 बाधित ठरले आहेत. त्याचबरोबर, पोंभुर्णा 4, कोरपना 5, सिंदेवाही 2, वरोरा 8, ब्रह्मपुरी 4, राजुरा 10, मुल 16, गोंडपिपरी 5, सावली 33, भद्रावती 4, चिमूर 2, बल्लारपूर 8, नागभिड एक असे एकूण 178 बाधित पुढे आले आहेत.\nचंद्रपूर शहरातील नगीना बाग, पंचशील चौक, जटपुरा वार्ड, जलनगर, भानापेठ, तुकूम, रामाळा तलाव, विठ्ठल मंदिर वार्ड, बियाणी नगर, चांदमारी चौक, पठाणपुरा गेट, गंज वार्ड, रामनगर, गोपाल पुरी वार्ड, सरकार नगर, रयतवारी, सिव्हिल लाईन, जीएमसी चंद्रपूर परिसर, नर्सिंग होस्टेल परिसर, गायत्री नगर, बालाजी वार्ड, सन्मित्र नगर, कृष्णा नगर, अंचलेश्वर वॉर्ड, बाबुपेठ, समाधी वार्ड तर तालुक्यातील घुग्घुस, मोहर्ली गेट भागातून बाधित ठरले आहेत.\nपोंभुर्णा तालुक्यातील कसरगट्टा गावातून बाधित पुढे आले आहेत. कोरपना तालुक्यातील उपरवाही, गडचांदूर, आवारपूर परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहेत.\nसिंदेवाही शहरातील तसेच तालुक्यातील लोनवाही गावातून बाधित ठरले आहेत. वरोरा येथील गुरु माऊली नगर, अभ्यंकर वार्ड तर तालुक्यातील शेगाव, अहेगाव गावातून पॉझिटिव पुढे आले ��हेत. ब्रह्मपुरी येथील गुरुदेव नगर तर तालुक्यातील नानोरी, चांदली गावातून बाधीत ठरले आहे\nराजुरा येथील पेठ वार्ड, इंदिरानगर, साई मंदिर परिसरातील तर तालुक्यातील लखमापूर, विहीरगाव भागातून बाधित पुढे आले आहेत. मूल तालुक्यातील फिस्कुटी, चिंचाळा, बोरचांदली, राजोली गावातून बाधित ठरले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील आर्वी, वढोली भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहेत. सावली तालुक्यातील व्याहाड बु, सामदा गावातून बाधित पुढे आले आहेत.भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथून बाधित ठरले आहेत. चिमूर तालुक्यातील सोनेगाव व म्हसाळा गावातून पॉझिटिव्ह ठरले आहेत.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/category/religious/?filter_by=popular", "date_download": "2021-06-21T07:10:01Z", "digest": "sha1:LXH7J5RROYGYGFXZUJPQ7CSDZRYWVW3O", "length": 5794, "nlines": 154, "source_domain": "enavamaratha.com", "title": "आत्मधन Archives - Nava Maratha", "raw_content": "\nआयुष्य म्हणजे दुसऱ्यांसाठी जगायची बाब आहे..\nआध्यात्मिक मोती (जागृत जीवनाकरीता)\nब्रह्म कुमार भ्राता जगदीश चंद्र एक जिवंत जीवन पथ\nव्यक्ति एक व्यक्तित्व अनेक ब्रह्माकुमार भ्राता जगदीश चन्द्र एक जीवन्त जीवन-पथ\nकलाकाराची पोकळी – एकटेपणा शाप\nदर्शन कृपा (संत दर्शन सिंह जी महाराज यांच्या कृपाप्रसादाने आलेले अनुभव)\nसर – पावसाची – उपरतीची\nदर्शन कृपा (संत दर्शन सिंह जी महाराज यांच्या कृपाप्रसादाने आलेले अनुभव)\nप्रेरणादाई अक्षरधन -सुखी, आनंदी जीवनाचे चार खांब (बाजू)\nदर्शन कृपा – (संत दर्शन सिंह जी महाराज यांच्या कृपाप्रसादाने आलेले...\nदर्शन कृपा (संत दर्शन सिंह जी महाराज यांच्या कृपाप्रसादाने आलेले अनुभव)\nव्यक्ति एक व्यक्तित्व अनेक – ब्रह्माकुमार भ्राता जगदीश चन्द्र एक जीवन्त...\nमाणसाने स्वतःच्या नजरेत खरे राहीले पाहीजे बाकी तर कित्येक लोक हे...\nव्यक्ति एक व्यक्तित्व अनेक – ब्रह्माकुमार भ्राता जगदीश चन्द्र एक जीवन्त...\nब्रह्माकुमार भ्राता जगदीश चन्द्र एक जीवन्त जीवन-पथ\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/nepal-assembly-endorses-the-new-map-amendment-bill-including-indian-terrirory-459470.html", "date_download": "2021-06-21T06:11:09Z", "digest": "sha1:BCUQ25DPQQ24L6FHN6PM4HTGYBVI24HR", "length": 19842, "nlines": 158, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारतीय भूभाग गिळंकृत करणाऱ्या नकाशाला नेपाळमध्ये मिळाली अधिकृत मान्यता, असेंब्लीत विधेयक मंजूर | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\n...आणि रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस आले समोरासमोर, पाहा हा PHOTO\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\nभारतीय सैन्य- दहशतवाद्यांमध्ये चकमक, लष्कर- ए-तोयबाचा कंमाडर ठार\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\nWTC Final : ‘चेतेश्वर पुजारानं एक काम करावं’, डेल स्टेननं दिला बॅटींगचा धडा\nWTC Final 2021: अश्विन आऊट होताच पत्नी प्रीती निराश, प्रतिक्रिया VIRAL\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\n नेहमी लक्षात ठेवा या तीन गोष्टी, अन्यथा होईल मोठं नुकसान\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्य���\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nFather's Day निमित्त पतीला दिलं स्पेशल गिफ्ट; VIDEO पाहून म्हणाल नको रे बाबा\nभारतीय भूभाग गिळंकृत करणाऱ्या नकाशाला नेपाळमध्ये मिळाली अधिकृत मान्यता, असेंब्लीत विधेयक मंजूर\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले, CBI कडे सोपवला तपास\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\nसोपोरमध्ये भारतीय सैन्य- दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान\nप्रियकरासोबत मिळून महिलेनं केली पतीची हत्या, गुन्ह्यानंतर Google वर सर्च केलेली हिस्ट्री पाहून पोलिसही हैराण\nभारतीय भूभाग गिळंकृत करणाऱ्या नकाशाला नेपाळमध्ये मिळाली अधिकृत मान्यता, असेंब्लीत विधेयक मंजूर\nसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सीमेजवळच्या एका रस्त्याचं उद्घाटन केल्यानंतर मे महिन्यापासून दोन देशांमधल्या मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.\nकाठमांडू, 18 जून : देशाचा राजकीय नकाशा अधिकृतपणे बदलण्यासाठी नेपाळच्या संसदेत आज घटना दुरुस्तीचं विधेयक मांडण्यात आलं आणि ते एकमताने मंजूरही करण्यात आलं. भारतातल्या काही प्रदेशाचा समावेश नेपाळच्या या नव्या नकाशात करण्यात आला आहे.\nभारतीय हद्दीतल्या प्रदेशाला स्वतःच्या देशात दाखवण्याच्या या कृतीचा भारताने निषेध केला आहे. अशा प्रकारे भारतीय प्रदेश स्वतःचा असल्याचं भासवण्याला काही अर्थ नाही, अशी भारताची प्रतिक्रिया आहे.\nनेपाळच्या करिष्ठ सभागृहाने हा नकाशा अगोदरच मंजूर केला होता आता नॅशनल असेंब्लीने म्हणजे वरिष्ठ सभागृहानेसुद्धा या नकाशाला 57 विरुद्ध शून्य मतांनी मंजुरी दिली आहे. के. पी. शर्मा ओली या नेपाळी पंतप्रधानांनी गेल्या काही दिवसांत भारतविरोधी भूमिका बोलून दाखवली होती.\nनेपाळने नकाशा बदलून अशा प्रकारे भारतीय प्रदेशावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालवला होता, याची दखल भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनीसुद्धा घेतली. नेपाळचा बोलवता धनी कोण हे जगाला माहीत आहे, असं त्यांनी चीनचं नाव न घेता म्हटलं होतं.\nचीनला धडा शिकवण्यासाठी भारताची तयारी, सीमारेषेवर हालचालींना वेग\nएका बाजूला चीनने लडाखच्या पूर्व भागात प्रत्यक्ष ताबारेषेजवळ (LAC ) संघर्ष सुरू केला असतानाच नेपाळची कुरघोडी सुरू आहे.\nमे महिन्यापासून दोन देशांमधल्या मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नेपाळ सीमेजवळ लिपुलेख खिंड ते उत्तराखंडमधल्या धारचुला या ठिकाणाला जोडणारा 80 किमी च्या रस्त्याच्या कामाचं उद्धाटन केलं. हा रस्ता सामरिक दृष्टीने महत्त्वाचा आहे. नेपाळने हा रस्ता आपल्या हद्दीतून जात असल्याचं सांगत त्याला विरोध दर्शवला आहे.\nया रस्त्याच्या उद्घाटनानंतर नेपाळने नवा नकाशा तयार केला आणि त्यात लिपुलेखसह कालापानी आणि लिम्पियाधुरा या ठिकाणांचा समावेश आपल्या देशात दर्शवला.\nमोठी कारवाई, जवानांकडून पाकच्या चौक्या उद्ध्वस्त, 4 सैनिकांचा मृत्यू\nना औषध ना लस आता 'या' पद्धतीनं होणार कोरोनावर उपचार, भारतीय डॉक्टरांचा दावा\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\n...आणि रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस आले समोरासमोर, पाहा हा PHOTO\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/home-minister-praise-iskon-work-distribute-food-packet-among-twenty-two", "date_download": "2021-06-21T08:35:27Z", "digest": "sha1:YCK3WZJS7EZXH5SAYDBQPRBGIQAAVYLP", "length": 17027, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गृहमंत्र्यांनी इस्कॉनचे केले कौतुक, रोज २२ हजारावर गरजूंची भागवतात भूक", "raw_content": "\nइस्कॉन अन्नामृत फाउंडेशन, अन्न सेवा प्रकल्पास गृहमंत्री अनिल देशमुख भेट देत २२ हजारांहून अधिक गरजूंना दिल्या जाणाऱ्या अन्न सेवा प्रकल्पाची कार्यप्रणाली शिस्तबद्धता आदींची नोंद घेत यात सहभागी सेवकांचे कौतुक केले.\nगृहमंत्र्यांनी इस्कॉनचे केले कौतुक, रोज २२ हजारावर गरजूंची भागवतात भूक\nऔरंगाबाद : इस्कॉन अन्नामृत फाउंडेशन, अन्न सेवा प्रकल्पास गृहमंत्री अनिल देशमुख भेट देत २२ हजारांहून अधिक गरजूंना दिल्या जाणाऱ्या अन्न सेवा प्रकल्पाची कार्यप्रणाली शिस्तबद्धता आदींची नोंद घेत यात सहभागी सेवकांचे कौतुक केले.\nऔरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nलॉकडाउनमुळे सध्या अत्यावश्यक सेवेत असणारे पोलिस कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी आदींना पोषणयुक्त आहार सेवा देणारा प्रकल्प, बजाज उद्योग समूह यांच्या प्रमुख आर्थिक साहाय्याने, त्याचबरोबर स्कोडा ऑटो, अजित सीड्स , लायन्स क्लबच्या विविध सदस्यांच्या साह्याने कार्यरत २४ मार्च २०१९ पासून रोज साधारण २२ ते २५ हजार लाभार्थ्यांना औरंगाबाद शहरात ही से��ा दिली जात आहे.\nमहाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा\nमध्ये खिचडी दलिया पुलाव वेळोवेळी व्हिटॅमिन सीयुक्त फळे जसे मोसंबी याचे वाटप केले जात आहे. इस्कॉन अन्नामृत फाउंडेशनची महाराष्ट्र राज्यभरात अशी आठ केंद्र मुंबई, मीरा रोड, वाडा, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर कार्यरत असून, महाराष्ट्रात रोज एकत्रितपणे रोज दोन लाख लाभार्थ्यांपर्यंत आहार सेवा पुरवली जात असून, आतापर्यंत एकूण ३० लाख लाभार्थींपर्यंत आहार सेवा पुरवण्यात आली आहे.\nअन्नामतचे राज्य प्रमुख डॉक्टर राधाकृष्ण दास, सी. पी. त्रिपाठी (सल्लागार सामाजिक उपक्रम बजाज उद्योग समूह) यांच्या मार्गदर्शनाने तसेच शहरातील समितीत राजेश भारुका सुशील धूत, भावेश सराफ, सुदर्शन पोटभरे, विशाल लदनिया, रणधीर पाटील विभागीय प्रमुख जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था (मराठवाडा) व लायन्स क्लब व विविध सामाजिक सेवा संस्थांचे स्वयंसेवक समन्वयकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, विशाल कदम, प्रफुल्ल अग्रवाल यांचीही उपस्थिती होती.\nमराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nतीन मेपासून राज्यात सुरु होणार ऊनसावलीचा खेळ\nऔरंगाबाद : वर्षातले दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी आपली सावली दिसत नाही. औरंगाबादकरांना हा अनुभव १९ मे २०२० रोजी अनुभवता येणार आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिनाचा कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातही हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे.\n पाच दिवसांत वाढले पाच हजार रुग्ण; 'या' 11 महापालिकांभोवती वाढतोय कोरोनाचा विळखा\nसोलापूर : लॉकडाऊनची मुदत वाढवूनही राज्याभोवती पडलेला कोरोना विषाणूचा विळखा वाढतच चालला आहे. 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्यात 10 हजार 498 रुग्ण होते. पाच दिवसांत (5 मेपर्यंत) पाच हजार 42 रुग्णांची भर पडली आहे. लॉकडाऊनची मुदत आता 12 दिवस राहिली असताना, रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या\nनागपुरात कोरोना नियंत्रणाचा तुकाराम मुंढे पॅटर्न\nसोलापूर : ते कोणाचं ऐकत नाहीत, ते स्वतः ची मनमानी करतात, लोकप्रतिनिधींची अवहेलना करतात यासह ढीगभर आरोप झेलत महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत तुकाराम मुंढे यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्याचे वेगळेपण दाखवून दिले आहे. जगातील बहुतांश देश, देशातील बहुतांश राज्य आज कोरो���ासोबत झगडत आहेत. कोरोना\nकोरोना बाधितांची संख्या आता 32 झाली\nसोलापूर : राज्यातील पिंपरी चिंचवड, पुणे महापालिका, मुंबई, नागपूर, यवतमाळ, रायगड, ठाणे, कल्याण, मुंबई, नगर व औरंगाबाद या शहरांमध्ये आतापर्यंत 32 रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आरोग्य विभागाने आज स्पष्ट केले.\nकामगारांनो, मूळगावी परत जायचंय मग ही महत्वाची बातमी आधी वाचा\nपुणे : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु यांच्यासह इतर कंटेनमेंट झोनच्या बाहेर असणाऱ्या नागरिकांनाच त्यांच्या मूळ गावी जाता येणार आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या नागरिकांना परवानगी हवी असल्यास लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भ\nअकरावीचे प्रवेश ऑनलाईन होणार; सुधारित प्रक्रिया झाली निश्चित\nपुणे, ता. 24 ; पुणे आणि पिंपरी-चिंचवड कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचे प्रवेश यंदा ऑनलाइनच होणार आहेत. मात्र, 'प्रथम येणारास प्रथम प्राधान्य' (एफसीएफएस) फेऱ्या मात्र होणार नाहीत. प्रवेश प्रक्रियेची माहिती पुस्तिका देखील छापील नव्हे; तर पीडीएफ रुपात दिली जाणार आहे. पुण्यासह नागपूर, अमरावती,\nCorona Virus : महाराष्ट्रात १५ नवीन रुग्ण; एकूण १२२ कोरोनाबाधित\nपुणे : राज्यात कोरोनाचा विषाणूंचा संसर्ग झालेल्या आणखी १५ रुग्णांची नोंद बुधवारी आरोग्य खात्यात झाली. त्यामुळे राज्यातील बाधित रुग्णांची संख्या १२२ झाली आहे. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यात आढललेल्या नवीन रुग्णांमध्ये मुंबई येथील सात रुग्ण असून, सांगली, इस्लामपूर येथी\nमनात कोरोनाची भीती बसलीय का; तात्काळ आम्हाला फोन करा...\nऔरंगाबाद : जागतिक पातळीवर कोरोना आजाराचा विळखा घट्ट होताना दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराला जागतिक महामारी म्हटले आहे. या आजारामुळे सर्वांच्याच मनात एक अनामिक भीती दाटून आलेली दिसते.\nCorona virus : रात्री दहा नंतर बाहेर पडू नका... आयुक्तांच्या नावाने अफवा\nऔरंगाबाद : कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरभर औषधी फवारणी केली जाणार असून, रात्री १० ते पहाटे पाच वाजेपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा आशयाचा फेक मेसेज महापालिका आयुक्त आस्तिकुमार पांडेय यांच्या नावाने सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ही अफवा असल्याचा खुलासा आयुक्तांनी केल\nअकरावीच्य��� विद्यार्थ्यांनो, 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' फेरीद्वारे होणार अॅडमिशन\nपुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई-ठाणे, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद या महापालिका क्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) फेऱ्यांचे आयोजन करण्याला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mantralaya-new-dresscode-issue-ramdas-athawale-cirtcism-state-government-twitter-385246", "date_download": "2021-06-21T08:30:04Z", "digest": "sha1:TUNGW4IEXMP4IDDF3W3QHEH43BO5ASRU", "length": 17997, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मला कसे मंत्रालयात येता येईल?, ड्रेसकोडच्या मुद्द्यावरुन आठवलेंचा सरकारला चिमटा", "raw_content": "\nकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या ड्रेसकोडच्या मुद्दयावरुन राज्य सरकारला चिमटा काढला आहे.\nमला कसे मंत्रालयात येता येईल, ड्रेसकोडच्या मुद्द्यावरुन आठवलेंचा सरकारला चिमटा\nमुंबईः मंत्रालयात येण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सरकारनं मंत्रालयात येताना कोणते कपडे घालावे यासाठी निर्देश जारी करण्यात आलेत. सरकारी कर्मचाऱ्यांना जीन्स, टी शर्ट घालता येणार नाही. त्यासोबतच स्लीपर्सही न वापरण्याच्या सूचना मंत्रालयानं जाहीर केलेल्या निर्देशात दिल्या आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या ड्रेसकोडच्या मुद्दयावरुन राज्य सरकारला चिमटा काढला आहे.\nराज्य सरकारला चिमटा काढणारं ट्विटचं रामदास आठवले यांनी केलं आहे. राज्यसरकार ने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाोई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल, असं मिश्किल ट्विट रामदास आठवले यांनी केलं आहे.\nसरकारी कर्मचाऱ्यांकडून चांगल्या वागणुकीची तसंच व्यक्तीमत्त्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून केली जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत जर अधिकारी, कर्मचारी यांची वेशभूषा अशोभनीय किंवा गबाळी तसंच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्षपणे परिणाम कामकाजावर देखील होत असतो. म्हणूनच या सर्व गोष्टींचा विचार केला असता मंत्रालय तसेच सर्व राज्य सरकारी कार्य���लयात असणारे अधिकारी, कर्मचारी यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव एकंदरीत कशा पद्धतीनं असावा, या विषयी मार्गदर्शक सूचना सरकारकडून देण्यात आल्यात.\nमुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nपरिधान केलेला पेहराव स्वच्छ आणि नीटनेटका असावा याची दक्षता घ्यावी.\nपुरूष कर्मचाऱ्यांनी शर्ट आणि पॅंट घालावी.\nजीन्स आणि टी शर्ट घालू नये.\nमहिला कर्मचाऱ्यांनी साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालावे.\nकर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा\nपुरुष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बूट (शूज), सॅन्डल याचा वापर करावा.\nगडद रंगांचे चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत.\nखादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा.\nभाजपकडून राज्यसभेसाठी दोन नावे निश्चित; उदयनराजेंना संधी मिळणार\nमुंबई : राज्यसभेवर राज्यातून निवडून दिल्या जाणाऱ्या सात जागांसाठी भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाला पसंती असून, तिसरी जागा लढवायची की नाही याबाबत पक्षात सुरू चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते.\nएकनाथ खडसेंना भाजपकडून 'हे' मोठं गिफ्ट मिळणार \nमुंबई: काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले भाजप नेते एकनाथ खडसे यांना लवकरच भाजप मोठं गिफ्ट देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ खडसे यांना भाजप थेट राज्यसभेवर पाठवणार आहे अशी शक्यता वर्तवली जातेय.\nकोरोनाच्या सावटात रामदास आठवले म्हणतायत, \"आता महाराष्ट्रात चालणार नाहीत नखरे\"\nमुंबई - जगभरात कोरोनामुळे नागरिकांची चिंता वाढलीये. इटली, स्पेन, इंग्लंड, UAE, सौदी अरेबिया, उत्तर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया सगळीकडेच कोरोनामुळे बिकट परिस्थिती आहे. अशात भारतातून आणि खरंतर महाराष्ट्रातून एक नारा पुढे आला तो म्हणजे \"गो कोरोना, कोरोना गो...\" केंद्रीय मंत्री रामदा\nजे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स... १६३ वर्ष कलेचा साक्षीदार \nमुंबई: भारतातल्या नामवंत आर्ट्स स्कूल्सपैकी विद्यार्थ्यांच्या सर्वात आवडीचं आणि प्रथम पसंतीचं आर्ट कॉलेज म्हणजे 'जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स'. ड्रॉइंग, पेंटिंग, शिल्पकला अशा विविध प्रकारच्या कलांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचं एकच स्वप्न असतं ते म्हणजे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ऍडमिशन मिळ\nटोलेबाजी, सामना संपादकपदावरून रामदास आठवले म्हणतात...\nमुंबई : RPI चे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे आपल्या मिश्किल बोलण्यामुळे सतत चर्चेत असतात. मात्र आता रामदास आठवलेंनी थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवनसेनेचे खासदार \"संजय राऊत यांना किमान 'सामना'चं संपादकपद तरी द्यायला हवं होतं\" असा खोचक टोला रामदास आठवले यांन\n\"माझ्या घोषणांमुळे महाराष्ट्रात कोरोनाचे कमी रुग्ण\" - रामदास आवठवले\nमुंबई : जगभरात कोरोनाने आपले हातपाय पसरलेत. त्यात आता महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मात्र रामदास आठवले आपल्या हटके स्टाईलमध्ये कोरोनाला मात द्यायला निघाले आहेत. काही दिवसांपूर्वी 'गो कोरोना..कोरोना गो' अशा घोषणा रामदास आठवले यांनी दिल्या होत्या. आपण अशा घोषणा दिल्या म्हणूनच राज\nअवघ्या ५ मिनिटात घरच्याघरी 'असं' बनवा हॅन्ड सॅनिटायझर\nमुंबई: जगभरात कोरोना व्हायरस पसरत चालला आहे. भारतात आता कोरोना व्हायरसचे अनेक रुग्ण सापडले आहेत. पुण्यात देखील कॉरोनच्या पाच पॉझिटिव्ह केसे आहेत. दरम्यान वेळोवेळी प्रशासनाकडून आणि तज्ज्ञांकडून योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ रुमाल तोंडाला बांध\nआता मुंबई सेंट्रल स्थानकातील सर्व रेल्वे 'नाना शंकरशेठ' स्थानकातून सुटणार...\nमुंबई : शिवसेनेचे माजी खासदार अरविंद सावंत यांनी २०१७ मध्ये लोकसभेत मुंबईतल्या इंग्रजी नावं असलेल्या रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा मुद्दा मांडला होता. त्याच धर्तीवर एल्फिन्स्टन रोड स्टेशनचं प्रभादेवी असं नामांतर करण्यात आलं होतं. आता ठाकरे सरकार मुंबईच्या आणखी एका स्टेशनचं नामांतर करणार\n कोरोनावर 'तिने' केली मात, वाचा त्या 'फायटर' महिलेची फेसबुक पोस्ट...\nमुंबई: जगभरात सध्या कोरोनाविषयी जनतेच्या मनात धास्ती आहे. कोरोनानं आतापर्यंत ४५०० लोकांचा जीव घेतला आहे. संपूर्ण जगात यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे. मात्र सोशल मीडियावर एक पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय. एका कोरोनाबाधित महिलेनं ती बरी झाल्यानंतर ही पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं जगभरातल्या ल\nVIDEO : \"कोरोना गो... गो कोरोना...\" रामदास आठवलेंचा 'हा' व��हिडीओ तुफान व्हायरल\nमुंबई - जगभरात कोरोनाची प्रचंड दहशत आहे. अशात कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि कोरोना पूर्णपणे जात नाही तोवर युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. वैज्ञानिकांकडून देखील कोरोनावर लस शोधून काढण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत. भारतात विविध स्तरांवर प्रबोधनात्मक कार्यक्रम देखील घेतले जातायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7420", "date_download": "2021-06-21T06:43:36Z", "digest": "sha1:WJ4W5ZWOIFR5Q4QAC2BK2ATP75Q4CTFO", "length": 13733, "nlines": 197, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "गडचीरोली जिल्हयात नवीन 119 कोरोना बाधितांची नोंद | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome कोरोना ब्रेकिंग गडचीरोली जिल्हयात नवीन 119 कोरोना बाधितांची नोंद\nगडचीरोली जिल्हयात नवीन 119 कोरोना बाधितांची नोंद\nगेल्या चोवीस तासात 54 जण कोरानामुक्त\nजिल्हयात आज नवीन 119 कोरोना बाधितांचीही नोंद झाली तर 54 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 603 झाली. आत्तापर्यंत एकुण बाधित 2290 रूग्णांपैकी 1672 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nनवीन 119 बाधितांमध्ये गडचिरोली 39 यामध्ये वनश्री कॉलनी 4, पंचायत समिती 1, साई नगर 1, कारमेल शाळा 1, हनुमान वार्ड 17, केमिस्ट 1, सी 60 जवान 3, नवेगाव कॉम्लेरोक्स सुयोगनगर 2, कॅम्प एरीया रामपुरी वार्ड 1, चामोर्शी रोड 2, इंदिरा नगर 1, कारगिल चौक शांतीनगर 1, बे��गाव 1, पारडी 1, मेडिकल कॉलनी 5, साई गेस्ट हाऊस धानोरा रोड 1, जिल्हा कॉम्लेलोक्स हायस्कुल सोनापूर 1, सीआरपीएफ 1, आनंद नगर सेमाना रोड 1, सोनापूर कॉम्लेलीक्स 2, पोलस स्टेशन गड.मागे 1, नेहरू वार्ड 1, गोकूळनर 1 व इतर ठिकाणी असे आज गडचिरोलीमध्ये 39 जण बाधित आढळले. कुरखेडा 5 5 यात कढोली 3, राना प्रताप वार्ड 1, अहेरी शहर 1, आरमोरी 15 यात वडधा 4, वैरागड 1, आरमोरी शहर 9, चामोर्शी 7 यात घोट 1, सोनापूर विक्रमपूर चामोर्शी 2, हनुमान वार्ड चामोर्शी 1. धानोरा 8 यात चातगाव 1, कटझरी 2, धानोरा शहर 4, कारवाफा 1. एटापल्ली 15 यात सीआरपीएफ 5, हालेवाडा 2, एटापल्ली 7, दुर्वा 1. कोरची 3. सिरोंचा 6, वडसा 20 यात शिंदी कॉलनी 1, आरोग्य कर्मचारी 1, जुनी वडसा 3, विसोरा 1, गांधी वार्ड 1, शिवाजी वार्ड 3, सीआरपीएफ 1, आंबेडकर वार्ड 1, जवाहर वार्ड, कोविड केअर सेंटर कर्मचारी 1, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय 1 अशा वेगवेगळया तालुक्यात आज 119 जण बाधित आढळले.\nएकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी जिल्हयात वेगवेगळया तालुक्यातील 54 जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये अहेरी 23, आरमोरी 1, चामोर्शी 6, धानोरा 3, गडचिरोली 12, कुरखेडा 2 व वडसा येथील 7 जणांचा समावेश आहे.\nPrevious articleखते वाटप करताना कृषी केंद्र चालकाकडून सोशल डिस्टन्श चा फज्जा\nNext articleपोलीसांच्या बेजबादरपणामुळे ग्रामविकास अधिकारी सभेला मुकला\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nपालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर..\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यां��े आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2021/01/%20Who-got-the-first-corona-vaccine-in-Yavatmal-district.html", "date_download": "2021-06-21T07:39:44Z", "digest": "sha1:IH7C5WVV2CT2NNFO6E35IFLOY3ZC3IIR", "length": 15731, "nlines": 96, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाची पहिली लस कोणी घेतली - Maharashtra24", "raw_content": "\nशनिवार, १६ जानेवारी, २०२१\nHome महाराष्ट्र यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाची पहिली लस कोणी घेतली\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाची पहिली लस कोणी घेतली\nTeamM24 जानेवारी १६, २०२१ ,महाराष्ट्र ,यवतमाळ\nयवतमाळ : गत संपूर्ण वर्ष हे जागतिक संकटाच्या अर्थात कोरोनाच्या सावटाखाली गेले. यावर्षीच्या सुरवातीलाच कोव्हीड लस उपलब्ध झाल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. मात्र असे असले तरी कोरोनाचा धोका टळला नाही. याबाबत अजूनही नागरिकांनी जागृत राहून शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.\nदारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात कोव्हीड-१९ लसीकरण मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्षा कालिंदा पवार, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, दारव्हाचे नगराध्यक्ष बबनराव इरपे, पं.सं. सभापती सुनिता राऊत, उपसभापती नामदेव जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.\nजिल्ह्यात आज लसीकरण मोहिमेचे उद्घाटन झाले, असे सांगून पालकमंत्री संजय राठोड म्हणाले की, संपूर्ण जिल्ह्यात विविध टप्प्यात ही मोहीम सुरू राहील. कोरोनाविरुध्द पूर्वीसारखीच दक्षता आजही आवश्यक असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे गरजेचे आहे. सुरवातीच्या काळात कोरोनाचा थरकाप आणि आता त्याचे उच्चाटन करण्यासाठी निर्माण झालेली ���स, या दोन्ही गोष्टींचे आपण साक्षिदार आहोत. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत कोव्हीडवर लस उपलब्ध करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांप्रती आपण कृतज्ञ असायला पाहिजे.येथे ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हीडची लस घेतली, ते तासभरानंतर नियमित कामावर हजरसुध्दा झाले, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. जिल्ह्याला अठरा हजार पाचशे लसींचा पुरवठा करण्यात आला असून जिल्ह्यात आज दारव्हासह पांढरकवडा आणि पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात तसेच उमरखेड आणि वणी येथील ग्रामीण रुग्णालयात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.\nयांनी घेतली पाहिजे लस\nआरोग्य कर्मचारी मंजूषा येडांगे ह्या कोव्हीडची लस घेणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या लाभार्थी ठरल्या आहेत. त्यांनी पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लसीकरण कक्षात लस घेतली. त्यां नंतर अनिल गोकूळे, राजेश चव्हाण, शरदचंद्र पवार, संतोष कोरडे या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुध्दा लस घेतली.\nलसीकरणासाठी शासनाने को-वीन हे सॉफ्टवेअर निर्माण केले असून यात नोंदणी केल्यावर लाभार्थ्यांना एसएमएस प्राप्त होतो. लसीचा पहिला डोज घेतल्यानंतर २८ दिवसानंतर दुसरी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात शासकीय व खाजगी आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन विभागाचे कर्मचारी, तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणारे नागरिक आणि चवथ्या टप्प्यात उर्वरीत सामान्य नागरिकांना लसीकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह म्हणाले, नवीन वर्षाची सुरवातच नागरिकांना दिलासा देणाऱ्या लसीपासून झाली आहे. जिल्ह्यात पाच ठिकाणी पाचशे लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे.\nनागरिकांना अजूनही मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले, लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनाच्या शेवटाची सुरूवात झाली आहे. नागरिकांनी लसीकरणाला घाबरण्याची गरज नाही. तर कोरोनाच्या काळात संपूर्ण यंत्रणा जीवावर उदार होऊन काम होती. आरोग्य विभागाने नागरिकांच्या वेदना कमी करण्याचे काम केले आहे. लसीकरणाच्या माध्यमातून एक चांगली सुरूवात झाल्याचे पोलिस अधिक्षक श्री. भुजबळ यांनी सांगितले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोरोनायोध्दांचा सत्कार करण्य��त आला. तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने आणि फलकाचे अनावरण करून कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी पालकमंत्र्यांनी लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी प्रत्येक कक्षाला भेट दिली. यात लसीकरण प्रतिक्षा कक्ष, प्रत्यक्ष लसीकरण कक्ष, को-व्हीन ॲप, लसीकरणानंतर निरीक्षण कक्षांचा समावेश होता.\nBy TeamM24 येथे जानेवारी १६, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/who-is-manisha-kayande-know-details-about-her-political-career-457262.html", "date_download": "2021-06-21T06:11:55Z", "digest": "sha1:CGQQYOH3GO63627LJEPQ4KURIRS63GA5", "length": 23939, "nlines": 261, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nवडिलांबरोबर अयोध्येत कारसेवा, सव्वाशेपेक्षा अधिक आंदोलने; जाणून घ्या संघर्षशील नेत्या मनिषा कायंदेंबद्दल\nअनेक महिला आज राज्याच्या राजकारणात मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यातील काही महिला राजकारण्यांनी आपली स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण क���ली आहे. (who is manisha kayande\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई: अनेक महिला आज राज्याच्या राजकारणात मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यातील काही महिला राजकारण्यांनी आपली स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या, आमदार डॉ. मनिषा कायंदे या त्यापैकीच एक. बालवयातच संघाचे संस्कार झालेल्या कायंदे या आज शिवसेनेत कार्यरत आहे. केवळ महिलांच्याच प्रश्नांवर नाही तर राज्यातील प्रत्येक प्रश्नांवर त्या बोलत असतात. पीडितांना हक्क मिळवून देण्यासाठी त्या संघर्ष करत असतात. कायंदे यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा. (who is manisha kayande\nमनिषा कायंदे या विधान परिषेदेच्या सदस्या आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत. प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. श्यामसुंदर कायंदे आणि सुशीला कायंदे यांच्या त्या कन्या आहेत. त्यांनी परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम पाहिलं आहे.\nमनिषा कायंदे यांनी वटवाघूळाच्या प्रजनन ग्रंथीबाबत संशोधन केलं होतं. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे. याशिवाय 11 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. तर त्यांनी डिस्ट्रिक्ट प्लानिंग अँड डेव्हलपमेंट कमिटीच्या सदस्या म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यांनी महिला दक्षता समिती (मुंबई पोलीस)च्या सदस्य म्हणूनही काम केल आहे. महिलांवरील अत्याचार, महिलांना आरक्षण, महिलांच्या रेल्वे प्रवासाच्या समस्या आदी मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आंदोलने केली आहेत.\nमनिषा कायंदे यांच्यावर लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले आहेत. त्या लहानपणी वडिलांबरोबर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे ऐकायला जात. वडिलांची ग्रामीण भागात नेत्रं शिबिरे भरायची. त्यात त्या मदत करत. त्यामुळे त्यांना ग्रामीण महाराष्ट्र जवळून पाहता आला आहे. त्यांचे वडील तीनदा कारसेवेसाठी अयोध्येला गेले होते. 1992मध्ये मनिषा कायंदेही वडिलांबरोबर अयोध्येला कारसेवासाठी गेल्या होत्या. या अर्थाने त्यांना घरातूनच समाजसेवा आणि राजकारणाचं बाळकडू मिळालेलं आहे.\nकायंदे या विल्सन महाविद्यालयातून एमएससी करत होत्या. त्यावेळी डॉ. सुधाकर करमरकर त्यांना गाईड होते. तेव्हा करमरकर सर त्यांना समाजसेवेबाबत मार्गदर्शन करायचे. ‘समाजसेवा करायची असेल तर आधी शिका. स्वत:च्या पायावर उभे राहा आणि मग समाजसेवा करा. रिकाम्या खिशाने समाजसेवा करू नका’, असं करमरकर सांगायचे. त्यांनी हा सल्ला कायम लक्षात ठेवला.\nसंघाचे संस्कार, भाजपमधून राजकारण\nलहानपणापासून संघाचे संस्कार झालेल्या कायंदे यांनी भाजपमधून त्यांच्या राजकारणास सुरुवात केली. अयोध्येला जाऊन आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये काम सुरू केलं. तब्बल 25 ते 30 वर्षे त्यांनी भाजपमध्ये काम केलं. या काळात त्यांनी जयवंतीबेन मेहता, सुषमा स्वराज, राजमाता विजयाराजे शिंदे यांच्यासोबतही काम करण्याची संधी मिळाली. 1997मध्ये त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्याने त्यांचा निसटता पराभव झाला. पुढे 2009मध्ये त्यांनी सायन कोळीवाडामधून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, मनसेची लाट असल्याने त्यांचा पराभव झाला. पराभव होऊनही त्या थांबल्या नाहीत. त्यांनी विविध प्रश्नांवर सुमारे सव्वाशे आंदोलने केली.\nशिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंची गुगली\nपुढे 2012मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014मध्ये त्यांना शिवसेनेचं प्रवक्तेपद मिळालं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेहमीच कार्यकर्त्यांशी दिलखुलास चर्चा करतात. कधीकधी गुगली टाकून कार्यकर्त्यांची टोपी उडवतात. एकदा त्यांनी मी तुम्हाला काही तरी वेगळे काम देणार आहे. काय काम असेल असे वाटते असा सवाल करणारी गुगली कायंदेंना टाकली. त्यामुळे कायंदे थोड्या गोंधळून गेल्या. त्यानंतर त्यांनीच मी तुम्हाला विधान परिषदेवर पाठवणार आहे, असं सांगितलं. हे ऐकून कायंदेंना क्षणभर विश्वासच बसला नाही. परंतु, उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला. त्यांना विधान परिषदेवर पाठवलं. विधान परिषदेवर जाणं हा आपल्यासाठी टर्निंग पॉइंट होता, असं त्या सांगतात.\nफ्रेंच अॅपविरोधात आवाज उठवला\n‘ग्लिडेन’ या फ्रेंच डेटिंग अॅपने एक अहवाल जाहीर केला होता. त्यात 48 टक्के महिलांचे विवाह बाह्य संबंध असल्याचं म्हटलं होतं. हा अहवाल आल्यानंतर मनिषा कायंदे यांनी त्याविरोधात आवाज उठवला होता. त्यांनी हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करत या अॅपवर बंदी घालण्याची मागणी केली होती. महिला दिनाच्या दिवशीच या अॅपने सर्व्हे जाहीर करून विकृतपणा दाखवला असल्याचं सांगत त्यांनी हा सर्व्हे खोटा असल���याचं सांगत त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.\nकायंदे या स्त्रियांच्या प्रश्नांवर कायम आवाज उठवत असतात. महिलांना न्याय मिळावा म्हणून त्या अवनी या संस्थेमार्फत स्त्री शक्ती केंद्र चालवत आहेत. महिला सर्वच क्षेत्रात असाव्यात असं त्यांना वाटतं. राज्याच्या मुख्यसचिवपदी महिला असावी, मुंबई पोलीस आयुक्तपदीही महिला असावी असं त्यांना वाटतं. महापालिकेत महिलांना आरक्षण आहे. मग विधानसभा आणि लोकसभेला का नाही असा सवालही त्या करतात. राजकीय आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल, आता राजकीय पक्षांनीच महिलांना अधिकाधिक संधी द्यायला हवी, असा उपायही त्या सांगतात. (who is manisha kayande असा सवालही त्या करतात. राजकीय आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल, आता राजकीय पक्षांनीच महिलांना अधिकाधिक संधी द्यायला हवी, असा उपायही त्या सांगतात. (who is manisha kayande\nवडिलांचं निधनामुळे मायदेशी यावं लागलं आणि राजकारणात एन्ट्री झाली; वाचा जयंत पाटलांची ‘राज’नीती\nबालपणी बाळासाहेब ठाकरेंनी डोक्यावर हात ठेवला, आता पवारांचे आशीर्वाद; आमदार लंकेंची चर्चा तर होणारच\nराजीव गांधींचा मध्यरात्री फोन आला अन् राजकारणात आलो; पृथ्वीबाबांचा हा किस्सा माहीत हवाच\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचं नाही हे ठरलंय : हसन मुश्रीफ\nअन्य जिल्हे 7 mins ago\nमुंबईत 30 ते 44 वयोगटासाठीच लसीकरण, पालिका-राज्याच्या 149 केंद्रावर लसीकरण\nSanjay Raut Live | आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : संजय राऊत\nभाजपने ‘शवासन’ करावं; संजय राऊतांची जहरी टीका\nमहाराष्ट्र 40 mins ago\nInternational Day of Yoga | Mumbai | माधवबागेत मुस्लिम महिलांकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा-\nYoga Day 2021: आता जगात कुठेही असाल तरी M. Yoga app वरून योगाचे धडे घेता येणार\nSambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE\nविवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या, 23 वर्षीय विवाहितेला बेड्या\nकोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ प्रकार नेमका काय कशी घ्याल स्वतःची काळजी\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी10 mins ago\nBreaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला न��वे\nViral Video : पाणीपुरी खाताना नवरदेवासमोर नववधूचा भलताच स्वॅग, व्हिडीओ पाहून हसता पुरेवाट होईल\n Google Search करुन बॉयफ्रेण्डच्या मदतीने विवाहितेने पतीला संपवलं\nNashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, आजच्या आंदोलनात ठरणार पुढील दिशा\nमराठी न्यूज़ Top 9\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचं नाही हे ठरलंय : हसन मुश्रीफ\nअन्य जिल्हे7 mins ago\nOpinion : प्रताप सरनाईकांचे पत्र आणि राजकीय प्रपंच \nविवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या, 23 वर्षीय विवाहितेला बेड्या\n Google Search करुन बॉयफ्रेण्डच्या मदतीने विवाहितेने पतीला संपवलं\nHome Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का\nफोटो गॅलरी10 mins ago\nभाजपने ‘शवासन’ करावं; संजय राऊतांची जहरी टीका\nWTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी\nMaharashtra News LIVE Update | आमदार दिलीप बनकर यांनी भाषणात मंत्र्याचे नाव घेतल्याने आंदोलक मराठा आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bollyreport.org/archives/2339", "date_download": "2021-06-21T07:35:18Z", "digest": "sha1:I6OXPVNP7AE2UCJTRUNAVEMWZ6NTJOGN", "length": 13245, "nlines": 104, "source_domain": "bollyreport.org", "title": "नीता अंबानी यांनी त्यांच्या सुनेला सुनमुख बघण्याच्या वेळी दिले होते तब्बल एवढ्या किंमतीचे गिफ्ट, जाणून घ्या किंमत ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome Marathi News नीता अंबानी यांनी त्यांच्या सुनेला सुनमुख बघण्याच्या वेळी दिले होते तब्बल एवढ्या...\nनीता अंबानी यांनी त्यांच्या सुनेला सुनमुख बघण्याच्या वेळी दिले होते तब्बल एवढ्या किंमतीचे गिफ्ट, जाणून घ्या किंमत \nकाही दिवसांपुर्वीच अंबानी कुटुंबात छोट्या सदस्याचे आगमन झाले. मुकेश अंबानी यांचा मुलगा आणि सून म्हणजेच आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. मुकेश अंबानी व श्लोकाचे लग्न १९ मार्च २०१९ ला झाले होते. या दोघांचे भव्यदिव्य लग्न बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे असलेल्या जियो वर्ल्ड सेंटरमध्ये झाले होते. अर्थात हे देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबाचे लग्न असल्यामुळे तेथील अरेंजमेंट, कपडे, दागदागिने सुद्धा महागच होते.\nत्यातच उत्सवमुर्ती असलेल्या नवरीने म्हणजेच श���लोका मेहताने लाल रंगाचा लग्नाचा जोडा घातला होता. त्यात ती खुपच सुंदर दिसत होती. या शाही विवाहसोहळ्याला देशा-विदेशातील मोठमोठ व्यक्ती उपस्थित होते. या लग्नात ब्रिटनचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर, त्यांची पत्नी चेरी ब्लेअर आणि संयुक्त राष्ट्राचे पुर्व महासचिव बान कि मनु सुद्धा आले होते. याव्यतिरिक्त राजकिय, क्रिडा आणि चित्रपटसृष्टीतील मोठमोठ व्यक्ती उपस्थित होते. ११ मार्च २०१९ ला त्याच्या लग्नाचे रिसेप्शन जियो सेंटरमध्येच पार पडले.\nअसे म्हटले जाते कि नीता अंबानी यांनी सूनमुख विधीवेळी सर्वात महागडी भेटवस्तु दिली होती. आता व्यक्ती जर श्रींमत घराण्यातील असतील तर त्यांच्या भेटवस्तुसुद्धा महागड्याच असणार यात काही वावगे नाही. तुम्हाला काय वाटते नीता अंबानी यांनी किती रुपयाची भेटवस्तु त्यांच्या सूनेला दिली असेल.\nदोन, तीन, पंचवीस, तीस किंवा जास्तीत जास्त शंबर करोड रुपयांपर्यंत….. तुमचा अंदाज जर इथ पर्यंतच असेल तर तो चुकीचा आहे कारण नीता अंबानी यांनी त्यांच्या सूनेला तब्बल ३०० करोड रुपयांचा हार भेटवस्तु म्हणून दिली. एवढ्या महागड्या भेटवस्तुबद्दल सर्वसामान्य लोक स्वप्नातसुद्धा विचारत करत नाही..मात्र एवढे महागडे भेटवस्तु देऊन नीता यांनी त्यांच्या सुनेवर केवढे प्रेम आहे हे दाखवुन दिले.\nनीता अंबानी यांनी त्यांच्या सुनेला ३०० करोड रुपयांचा महागडा हिऱ्यांचा हार गिफ्ट केला होता. सासूबाईंनी दिलेली एवढी महागडी भेटवस्तु पाहुन श्लोका खुप खुष झाली होती. विशेष म्हणजे केवळ नीताच नाही तर ईशा अंबानीनेसुद्धा तिच्या वहिनीला महागडी भेटवस्तु दिली. ईशाचे सुद्धा तिच्या वहिनीवर खुप प्रेम आहे. त्यामुळे तिने भेटवस्तु म्हणुन करोडो रुपयांचा बंगला गिफ्ट केला. या दोघी नंनद भावजय या नात्याव्यतिरिक्त चांगल्या मैत्रिणी सुद्धा आहेत.\nश्लोका मेहता बद्दल सांगायचे झाल्यास ती हिऱ्यांचे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी आहे. श्लोकाने तिचे शिक्षण धीरुभाई अंबानी स्कुलमधुनच पुर्ण केले होते. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती प्रिंस्टन यूनिवर्सिटीला गेली. तिथे तिने एंथ्रोपॉलिजीचे शिक्षण घेतले. त्यानंतर श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पॉलिटिकल सायन्समधुन लॉमध्ये मास्टर डिग्री केली. डिग्री घेतल्यानंतर श्लोकाने तिच्या वडिलांच्या रोसी ब्लू फाउंडेशन मध्ये डायरेक्टरचे पद सांभाळले. याशिवाय ती कनेक्टफॉर नावाच्या संस्थेची को-फाउंडर आहे. ही संस्था एनजीओला मदत करते.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleबायकोला हात लावला म्हणून नवरदेवाने मारले फोटोग्राफरच्या का’ना’खा’ली, व्हायरल व्हिडीओमागचे सत्य आले समोर, जाणून घ्या \nNext articleकिस डे स्पेशल : किस करताना काय विचार करतात मुलं… जाणुन घ्या त्यांच्या मनातील विचार \n‘रंग माझा वेगळा’ फेम ‘कार्तिक’ आहे या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा, नाव वाचून थक्क व्हाल \nही छोटी मुलगी सध्या करतेय मराठी चित्रपट श्रुष्टीवर राज, क्युटनेस आणि बोल्डनेस साठी आहे प्रसिद्ध \nआज्या सोबत ‘रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना’ म्हणत नाचणारी आज्याची आहे तरी कोण \nया गाण्याच्या शुटिंगनंतर ती अभिनेत्री रात्रभर रडत होती ; अमिताभ बच्चन...\nबॉलिवुडमध्ये अनेक किस्से रोज घडत असतात. त्यातील काही किस्से एखाद्या काळात खुप गाजतात. तर काही किस्से ज्यांच्या संदर्भात असतात त्याच्या वाढदिवशी किंवा त्यांचा मृत्यु...\nआपल्या सर्वांची लाडकी ‘सोनपरी’ मधली ‘फ्रुटी’ आता झाली आहे एवढी मोठी,...\nलग्नासाठी हे अभिनेते – अभिनेत्री झाले होते उतावीळ, नंबर ४ अभिनेत्रीने...\nवयाच्या ४७ व्या वर्षी मलायका होणार का बाळाची आई \nकरीना कपूर दिसणार सीतेच्या भूमिकेत, मात्र भूमिका साकारण्यासाठी मागितले तब्बल एवढे...\nया गाण्याच्या शुटिंगनंतर ती अभिनेत्री रात्रभर रडत होती ; अमिताभ बच्चन...\nआपल्या सर्वांची लाडकी ‘सोनपरी’ मधली ‘फ्रुटी’ आता झाली आहे एवढी मोठी,...\nलग्नासाठी हे अभिनेते – अभिनेत्री झाले होते उतावीळ, नंबर ४ अभिनेत्रीने...\nवयाच्या ४७ व्या वर्षी मलायका होणार का बाळाची आई \nकरीना कपूर दिसणार सीतेच्या भूमिकेत, मात्र भूमिका साकारण्यासाठी मागितले तब्बल एवढे...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bollyreport.org/archives/2537", "date_download": "2021-06-21T06:47:17Z", "digest": "sha1:LCQITVARYB4KEGWUPJTEL5PSQ4GIIZVV", "length": 13020, "nlines": 104, "source_domain": "bollyreport.org", "title": "तिरुपती बालाजी वरुन चीनला केसांची स्म*ग*लिं*ग... तब्बल एवढ्या रकमेच्या केसांच्या बॅग जप्त ! - Bollywood News, Gossips, And Updates", "raw_content": "\nHome Other News तिरुपती बालाजी वरुन चीनला केसांची स्म*ग*लिं*ग… तब्बल एवढ्या रकमेच्या केसांच्या बॅग जप्त...\nतिरुपती बालाजी वरुन चीनला केसांची स्म*ग*लिं*ग… तब्बल एवढ्या रकमेच्या केसांच्या बॅग जप्त \nआध्रं प्रदेश येथील प्रसिद्ध देवस्थान तिरुपती बालाजीला लोक नवस करुन तो फेडण्यासाठी केस दान करतात. या ठिकाणी केस दान केल्यास आपल्या इच्छा पुर्ण होतात अशी लोकांची मान्यता आहे. त्यामुळे देवाकडे मागितलेली इच्छा पुर्ण झाल्यावर लोक डोक्यावरचे केस तेथे अर्पण करतात. या ठिकाणी दररोज हजारोच्या संख्येने भाविक दर्शन घेण्याआधी डोक्याचे मुंडन करतात.\nआता या मुंडन केलेल्या केसांवरुन चकीत करायला लावणारी गोष्ट समोर आली आहे. ज्या केसांना तुम्ही नवस पुर्ण झाल्यावर मोठ्या श्रद्धेने केस अर्पण करतात त्याच केसांची चीनला स्मगलिंग केली जात आहे. असम राइफल्स ने ह्यूमन हेयर स्मलिंगची पोलखोल केली आहे. म्यानमार मार्गे भारतातून या केसांची त*स्क*री चीनला केली जात आहे.\nअसम राइफल्स ने त*स्क*री करण्यात येत असलेले माणसांचे केस बॉर्डर क्रोस करुन म्यानमारला पाठवले जात होते ते मिजोराम येथे पकडले. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्यांदा दोन ट्रकमध्ये गोण्यांमध्ये केस सापडले. म्यानमार बॉर्डर उघडलेली तेव्हा तेथुन अनेक गोष्टींची त*स्क*री केली जात होती. त*स्क*री करणाऱ्या ट्रक चालकांना असम राइफ्सने अटक केली. त्यावेळी त्या ट्रक चालकांनी कबुली दिली कि ते केस आंध्रप्रदेशच्या तिरुपती बालाजी वरुन मिजोरामला गेले आणि तेथुन ते म्यानमार व म्यानमार वरुन थायलंडला पाठवले जात होते.\nया केसांपासुन विग बनवुन चीन करतो खुप कमाई – मिजोरामच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि या मानवी केसांचे प्रोसेसिंगनंतर विग बनवले जातात. हे केस केवळ चीनकडुनच नव्हे तर इतर धार्मिक स्थळांवरुन देखील स्मगलिंग केले जातात. चीननंतर हे विग जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी निर्यात केले जातात. चीनकडे ७० % वैश्विक वीग बाजार आहे. त्यामुळे सध्या चीन भारताकडुन जास्तीत जास्त मानवी केस मिळवत आहे. चीनमध्ये बनवले जाणारे विग सेंट्रल आशिया आणि ���ुरोप येथे सप्लाय केले जातात.\nत*स्क*री करण्यात आलेल्या केसांची किंमत तब्बल २ करोड – हे ऑपरेशन असम राइफल्स आणि सीमा शुल्क विभाग, चंपई जिल्हाच्या टीमद्वारे विशेष सुचनांच्या आधारे केली होती. ही त*स्क*री त्यांनी म्यानमार बॉर्डरवरुन सात किलोमीटर आधी पकडली. त्या ट्रकमध्ये १२० बॅगांमध्ये ५० किलो केस भरले होते. या केसांची किंमत १,८०,००,००० रुपये आहे. असम राइफ्सने बरीच वर्षे मिजोराममध्ये होणाऱ्या त*स्क*रीविरोधात काम केले. भारत-म्यानमार सीमेसोबत त*स्क*री थांबवण्यासाठी व्यापक स्वरुपात एंटी-जब्ती अभियान सफल केले.\nम्यानमार बॉर्डर चालु असल्यामुळे होत आहे त*स्क*री – अधिकाऱ्यांनी सांगितले कि मिजोरामची ८० टक्के बॉर्डर बांग्लादेश आणि मिजोरामला जोडुन आहे. त्यातील ५१० किलोमीटर भाग म्यानमारमध्ये येतो. मिझोराममध्ये म्यानमारसोबत त्याच्या सीमेचा ५१० किलोमीटरचा भाग व्याप्त आहे. तेथील सीमा खुली असुन तेथे अमली पदार्थ, हत्यारे, आणि सोन्याची त*स्क*री केली जाते. आता असम राइफल्सने सीमेवर मानवी केसांची त*स्क*रीची पोलखोल केली आहे.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleहे आहेत या ५ बॉलिवुड कलाकारांचे जबरदस्त सिक्रेट, सलमानचे सिक्रेट वाचून तर तुम्हालाही धक्काच बसेल \nNext articleपत्नीचे दिवाने असतात या चार नावांचे पुरुष, तुमच्या पण नवऱ्याचे नाव या अक्षराने सुरु होत नाही ना \nलग्नासाठी हे अभिनेते – अभिनेत्री झाले होते उतावीळ, नंबर ४ अभिनेत्रीने तर केलं १७ वर्षाचं असतानाच लग्न \nतुम्हालाही हे नक्कीच जाणवलं असेल, लग्नानंतर लगेच मुलींच्या या ५ गोष्टींमध्ये होतो बदल, जाणून घ्या \nकेवळ ५५ सेकंडच्या व्हिडीओला लागली ५.५ करोड रुपयांची बोली, बघा तरी अस्सं काय आहे त्या व्हिडीओमध्ये \nया गाण्याच्या शुटिंगनंतर ती अभिनेत्री रात्रभर रडत होती ; अमिताभ बच्चन...\nबॉलिवुडमध्ये अनेक किस्से रोज घडत असतात. त्यातील काही किस्से एखाद्या काळात खुप गाजतात. तर काही किस्से ज्यांच्या संदर्भात असतात त्याच्या वाढदिवशी किंवा त्यांचा मृत्यु...\nआपल्या सर्वांची लाडकी ‘सोनपरी’ मधली ‘फ्रुटी’ आता झाली आहे एवढी मोठी,...\nलग्नासाठी हे अभिनेते – अभिनेत्री झाले होते उतावीळ, नंबर ४ अभिनेत्रीने...\nवयाच्या ४७ व्या वर्षी मलायका होणार का बाळाची आई \nकरीना कपूर दिसणार सीतेच्या भूमिकेत, मात्र भूमिका साकारण्यासाठी मागितले तब्बल एवढे...\nया गाण्याच्या शुटिंगनंतर ती अभिनेत्री रात्रभर रडत होती ; अमिताभ बच्चन...\nआपल्या सर्वांची लाडकी ‘सोनपरी’ मधली ‘फ्रुटी’ आता झाली आहे एवढी मोठी,...\nलग्नासाठी हे अभिनेते – अभिनेत्री झाले होते उतावीळ, नंबर ४ अभिनेत्रीने...\nवयाच्या ४७ व्या वर्षी मलायका होणार का बाळाची आई \nकरीना कपूर दिसणार सीतेच्या भूमिकेत, मात्र भूमिका साकारण्यासाठी मागितले तब्बल एवढे...\nरिया चक्रवर्ती सोबत ड्र ग्स चॅट करणाऱ्या गौरव आर्याने दिली हि...\nरिया चक्रवर्तीने ८ हार्डडिस्कचा डेटा डिलीट केल्याची सिद्धार्थ पिठानीने दिली सी...\nअखेर २ महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर का सोडले याचे कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/bjp-leader-jyotiraditya-shinde-admitted-to-hospital-with-his-mother-updates-mhas-457866.html", "date_download": "2021-06-21T07:48:12Z", "digest": "sha1:MUOHBJVTZZLGOZSYBRBYDEZD6GFIFSDY", "length": 18328, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांची तब्येत अचानक बिघडली, आईसह रुग्णालयात दाखल, BJP leader Jyotiraditya Shinde admitted to hospital with his mother updates mhas | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत ��हेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिव���ड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nभाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांची तब्येत अचानक बिघडली, आईसह रुग्णालयात दाखल\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nInternational Yoga Day 2021: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले, CBI कडे सोपवला तपास\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nभाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांची तब्येत अचानक बिघडली, आईसह रुग्णालयात दाखल\nज्योतिरादित्य यांच्यासोबत त्यांच्या आईलाही हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं कळतंय.\nनवी दिल्ली, 9 जून : मध्य प्रदेशातील भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एका रुग्णायात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. ज्योतिरादित्य यांच्यासोबत त्यांच्या आईलाही हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं कळतंय. दोघांनाही ताप आणि खोकल्याचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली जाण्याची शक्यता आहे.\nज्योतिरादित्य शिंदे यांची सोमवारी संध्याकाळी तब्येत बिघडल्यानंतर उपचारासाठी मॅक्स रुग्णालयात पोहोचले होते. तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आता त्यांना अॅडमिट करून घेण्यात आलं आहे. त्यानंतर आज सकाळपासून त्यांची विविध प्रकारची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. याबाबत आऊटलूकने वृत्त दिलं आहे.\nदरम्यान, याआधी तब्येत अचानक बिघडल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचीही तब्येत रविवारपासून बिघडली असून त्यांनी स्वत:ला आयसोलेट करून घेतलं आहे. अरविंद केजरीवाल यांना ताप आणि खोकल्याचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे केजरीवाल यांची आज कोरोना चाचणी झाली. अद्याप याबाबतचा अहवाल आलेला नाही.\nदरम्यान, मुख्यमंत्री केजरीवाल यांची प्रकृती बिघडल्यानंतर रविवारपासून त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या होत्या. डॉक्टरांनी एक दिवस थांबण्यास सांगितलं असल्याने केजरीवाल यांची मंगळवारी सकाळी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामुळे एकीकडे दिल्लीत कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली असल्याने नवं आव्हान निर्माण झालं आहे.\nसंपादन - अक्षय शितोळे\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2021-06-21T06:58:58Z", "digest": "sha1:PCPSVLPHHOXEDB4HM2IREV7URYGJNFKG", "length": 10318, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "आजी आजोबा पार्कमध्ये व्हेलेंटाईन डे निमित्त उत्साह साठीचा | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nआजी आजोबा पार्कमध्ये व्हेलेंटाईन डे निमित्त उत्साह साठीचा\nठाणे-जेष्ठ नागरिकांना सदैव आनंदी ठेवण्याकरीता त्यांच्या कला गुणांना वाव देण्याच्या हेतूने व त्यांच्या मनातील इच्छा पुर्ण करण्याकरीता व्हेलेंटाईन डे निमित्त ठाण्यात रोटरी क्लब पारसिक हिल्सच्या संयुक्त विद्यमाने आयडियल ग्रुप तर्फे स्वीट ६० उत्साह साठीचा या नावे पी सावळाराम आजी आजोबा पार्क तलावपाळी ठाणे येथे एक नवीन उपक्रमाची सुरवात करण्यात आली. या मध्ये जेष्ठांच्या तारुण्यातील आठवणींना उजाळा देण्याकरिता चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.\nया कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता प्रवेश विनामुल्य होता. या निमित्ताने आयडियल एग्रो टूरिझम एल् एल् पी तर्फे प्रत्येक जेष्ठ नागरिकाला कोकणातील विविध कृषी केंद्रात ४ दिवस ३ रात्र मोफत वास्तव्य पिकनिक कुपन भेट देण्यात आले, रोटरी क्लब पारसिक हिल्स तर्फे स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. रोटरी कल्बचे सी. एम् बेंद्रे, कोकाटे आयडियल ग्रुपचे महादेव माने, यतिन चाफेकर,सतिश हेर्लेकर, अजय नाईक, जयंत जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले.परीक्षक म्हणून मनीषा कोंडसकर यांनी काम पाहिले.\n← नगरसेवक किशोर पाटकर यांची शाळांमध्ये मेटल डिटेक्टर बसविण्यासाठी केलेली मागणी रास्तच ….\nडोंबिवलीतील सेवा समाज समितीची भोपर गावातील गरीब मुलांना मदत →\nश्रीगोंदा-दौंड बसचे चाक निखळले\nमुख्यमंत्री नी महापरीनिर्वाण दिवसाच्या तयारी चा आढावा घेतला\nपालघर लोकसभा पोटनिवडणूकित भाजपचे राजेंद्र गावित विजयी\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली ��ल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/theft-in-godown-the-incident-in-dombivli/", "date_download": "2021-06-21T07:39:39Z", "digest": "sha1:XOVW4UQHEIZQJN5PBUP2SPXAHUY4QXNQ", "length": 9655, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "गोडावून मध्ये चोरी – डोंबिवलीमधील घटना | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nगोडावून मध्ये चोरी – डोंबिवलीमधील घटना\nडोंबिवली दि.२० – डोंबिवली पूर्वेकडील एम आय डीसी फेज २ येथील दुर्वांकुर हॉल येथे राहुल कांगणे याचे मातोश्री इंटरप्रायझेस नावाने गोडावून आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या गोडावून च्या दरवाजाचे कुलूप तोडून गोडावून मधील लेपटोप ,दोन सी सी टी व्ही कमेरा ,रोख रक्कम ,सोन्याचे दागिने असा मिळून एकूण १ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. सकाळी हि बाब निदर्शनास आल्या ने कांगणे यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.\nहेही वाचा :- मुजोर रिक्षाचालकांची लुट सुरूच डोंबिवली ते कल्याण ४०० रुपये रिक्षाप्रवासी भाडे\n← maggi ; ‘मॅगी’ची आकर्षक ऑफर, रिकामी पाकिटं देऊन भरलेलं पाकिट घ्या\nदुचाकींचे चालक व मागील आसनावरील प्रवाशांनी हेलमेट्स परिधान करणे आणि हेलमेट्सचा योग्यप्रकारे वापर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे →\nअनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी बिल्डर विरोधात गुन्हा दाखल\nमुंबई मध्ये राहणाऱ्या एका तरुणाला डोंबिवलीत दोन चोरट्यांनी लुटलं.\nप्रियकराचा लग्नास नकार, विवाहित प्रेयसीने केली हत्या\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बं���ळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.ledycarkey.com/news.html", "date_download": "2021-06-21T07:52:00Z", "digest": "sha1:TSW3IJ4JSMDNDUZGRFS6PBLAQLEJKYAD", "length": 8511, "nlines": 134, "source_domain": "mr.ledycarkey.com", "title": "बातमी - एलईडीडी टेक्नॉलॉजी कंपनी, लि", "raw_content": "\nशेवरलेटसाठी कार की शेल\nसाइट्रॉनसाठी कार की शेल\nफोर्डसाठी कार की शेल\nहोंडासाठी कार की शेल\nह्युंदाईसाठी कार की शेल\nटोयोटासाठी कार की शेल\nबेंझसाठी कार की शेल\nबीएमडब्ल्यू साठी कार की शेल\nअकुरासाठी कार की शेल\nअल्फासाठी कार की शेल\nऑडीसाठी कार की शेल\nटोयोटा टॅकोमा हाईलँडर सेक्वॉया सिएना टुंड्रासाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस नाही\nटोयोटा नाही लोगोसाठी 3 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस\nटोयोटा कोरोला आरएव्ही 4 साठी 4 बटणे रिप्लेसमेंट रिमोट कार की शेल फोब केस नाही लोगो\nह्युंदाई आयएक्स 35 आय 20 अनकट ब्लेड की शेलसाठी रिप्लेसमेंट 3 बटणे रिमोट की फोब कार की केस कव्हर स्टाइलिंग\nकारची की चालू का ठेवते\nरिमोट कंट्रोलसह कार की मध्ये एक बटण बॅटरी आहे, बॅटरीची क्षमता आणि वेगवेगळ्या की ची जाडी भिन्न आहे.\nआपल्या बीएमडब्ल्यूची स्मार्ट सेन्सर की अचानक अचानक अयशस्वी झाल्यास काय करावे\nआपल्या बीएमडब्ल्यूची स्मार्ट सेन्सर की अचानक अचानक अयशस्वी झाल्यास काय करावे\nकार की शेल बदलण्यायोग्य आहे\nआपण कार की शेल स्वतः बदलू शकता.\nबीएमडब्ल्यू कार की कशी बदलावी\nहे पाहिले जाऊ शकते की बॅटरी बदलणे अगदी सोपे आहे. हे सांगण्यास कोणतीही अडचण नाही की जवळजवळ प्रत्येकजण ते पूर्ण करू शकतो. कार की बॅटरी एक बटण बॅटरी आहे. हे सामान्य मोठ्या आणि मध्यम आकाराच्या सुपरमार्केटमध्ये विकत घेतले जाते, म्हणून ते पुनर्स्थित करण्यासाठी 4s स्टोअरमध्ये जाण्याची आवश्��कता नाही. वेळेसाठी बर्याच वेळा जास्त पैसे खर्च होतील.\nकारची रिमोट की तोडल्यास काय करावे\nआपण स्वत: कार रिमोट की दुरुस्त करू इच्छित असल्यास, चरण खालीलप्रमाणे आहेत\nकार स्मार्ट की सुधारित धोरण\nकार फोल्डिंग की फेरबदल किंवा स्मार्ट की फेरबदल याची पर्वा न करता, कारच्या मालकाने कार की दुरुस्ती करताना नियमित कार दुरुस्तीचे दुकान निवडले पाहिजे, जेणेकरून सुधारित कार की गुणवत्तेची हमी मिळेल. तथापि, कार की कार कारचे \"लहान हृदय\" म्हणून काम करते. त्याचे महत्त्व दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही.\nपत्ता: बाओन रोड, बाओ अन जिल्हा, शेन्झेन, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nजर कारची रिमोट की अयशस्वी झाली तर\nकारमध्ये मुळात रिमोट कंट्रोल की असते, अतिशय सोयीस्कर अनलॉक करण्यासाठी दरवाजा उघडा, परंतु लोक घोडे आणि घोडा चुकवतात, अचानक रिमोट कंट्रोल की चांगल्या नसतात, ते कसे पूर्ण करावे\nकारच्या चाव्या फक्त कारमध्येच बंद आहेत\nमुळात ड्राईव्हिंग करताना प्रत्येकाला काहीतरी अनपेक्षित परिस्थिती उद्भवते, उदाहरणार्थ, अचानक जनरलसाठी उघडलेली कारजवळ तेल नव्हते, या वेळी सोल्युशनच्या वेळी फक्त जवळपासच्या गॅस स्टेशनला जाऊ शकते, आणि गाडी अचानक अर्ध्याहून खाली कोसळली, मध्ये आपत्कालीन कॉल कॉल व्यतिरिक्त इतर कोणताही मार्ग नाही\nकॉपीराइट @ 2019 लेडी टेक्नॉलॉजी (हाँगकाँग) कं, लिमिटेड. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8114", "date_download": "2021-06-21T07:14:00Z", "digest": "sha1:2SON7KQDV6EML2H6NQOF4CR3WF4KUFYH", "length": 12698, "nlines": 193, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "चापलवाडा येथे धान खरेदी उपकेन्द्र सुरु करा -आ.डॉ. देवराव होळी यांचेकडे शेतकऱ्यांची मागणी | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome गडचिरोली चापलवाडा येथे धान खरेदी उपकेन्द्र सुरु करा -आ.डॉ. देवराव होळी यांचेकडे शेतकऱ्यांची...\nचापलवाडा येथे धान खरेदी उपकेन्द्र सुरु करा -आ.डॉ. देवराव होळी यांचेकडे शेतकऱ्यांची मागणी\nगडचिरोली जिल्हा संपादक प्रशांत शाहा\nचामोशी तालुक्यातील चापलवाडा येथे आदीवासी विकास महामंडळाच्या वतीने धान खरेदी उपकेद्र सुरु करण्यात यावे या मागणीसाठी आमदार डॉ देवराव होळी यांना शेतकऱ्यांनी चापलवाडा येथे बैठकीसाठी पाचांरण करण्यात आले या बैठकीला रेगडी हळदवाही श्रेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या तथा समाज कल्याण सभापती रंजिताताई कोडापे,भाजप महामंत्री साईनाथ बुरांडे आदी प्रामुख्याने उपस्थीत होत्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सस्था भाडभिडी धान खरेदी केद्र अतर्गत येणाऱ्या चापलवाडा व परिसरातील गावातील शेतकस्यांना 15 ते 20 किलोमीटर लांब अतंरावरील भाडभिडी खरेदी केन्द्रावर धान विक्री करिता न्यावे लागत असून त्यामुळे शेतकर्याना अधिक आर्थिक बोजा व त्रास सहन करावा लागत असून बैलबंडी व इतर साधनाने लांब अतंरपार करून धान विक्री करण्यासाठी न्यावे लागत आहे मागील दोन वर्षापासून आदिवासी विकास महामंडळ या गंभीर प्रश्नाकडे दुरलर्क्ष करित असल्याच्या आरोप चापलवाड़ा,मच्छली घोट,वरुर,गांधीनगर, शांतीनगर,पोतेपल्ली पॅच,पोतेपल्ली, पलसपूर आदी गावातील शेतकर्यानी केली आहे. यावेळी देवराव होळी म्हणाले शेतकऱ्यांची मागणी रास्त असून आदिवासी विकास महामंडळाने चापलवाडा येथे तात्काळ धान खरेदी उपकेंद्र सुरु करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी केली आहे\nPrevious articleभाजपाचा पदाधिकारी राम लखिया विरोधात उलगुलान संघटनेची तक्रार\nNext articleशरद पवार विचार मंचची विठ्ठल मंदिर प्रभाग कार्यकारणी घोषित\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/02/covid-vaccine-safe-effective.html", "date_download": "2021-06-21T06:52:47Z", "digest": "sha1:YHYDR3KJW6PISWZ3Y2PVU2EFISPDBB7B", "length": 10085, "nlines": 104, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "कोवीड लस सुरक्षित व परिणामकारक - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर कोवीड लस सुरक्षित व परिणामकारक\nकोवीड लस सुरक्षित व परिणामकारक\nकोवीड लस सुरक्षित व परिणामकारक\nØ रोग प्रतिकार शक्ती निर्माण होण्यास लागतात 42 दिवस\nØ जनतेनी गैरसमज, अफवांपासून सावध असावे.\nचंद्रपूर, दि. 18 फेब्रुवारी : कोवीडलस घेतल्यानंतरही वैद्यकिय अधिकारी कोविड पॉझिटिव्ह अशी बातमी सध्या वृत्तपत्रात प्रसिध्द झालेली आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी खुलासा सादर केला आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र ,चंदनखेडा येथील वैद्यकिय अधिकारी यांनी कोविड लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिनांक 1 फेब्रुवारी 2021 रोजी कोविड लसीचा पहिला डोज घेतला. त्यांना दिनांक 13 फेब्रु 2021 पासुन डोकेदुखी, ताप इ. लक्षणे आढळल्याने त्यांनी दिनांक 15/2/2021 ला कोरोना तपासणी (RTPCR) केली असता ते कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.\nपरंतु ही घटना सर्वसामान्य आहे. शासनाद्वारे उपलब्ध करण्यात आलेली कोविड लस ही सुरक्षित व परिणामकारक आहे. मात्र कोरोना विरुध्द प्रतिकार शक्ती निर���माण होण्यास कोविड लसीचा पहिला डोज व त्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोज घेतल्यानंतर दोन आठवडयांनी कोविड विरुध्द प्रतिकार शक्ती निर्माण होते. या प्रक्रिये दरम्यान संबधित व्यक्तीने काळजी न घेतल्यास व कोरोना रुग्णाचे संपर्कात आल्यास त्यास संसर्ग होवून तो पॉझिटिव्ह येवू शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर इत्यादी संपूर्ण दक्षता घेणे अत्यावश्यक आहे , असे जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी कळविले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवार��� (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2021/02/When-the-CM-s-photographer-comes-alive.html", "date_download": "2021-06-21T07:56:02Z", "digest": "sha1:ZYVA5NU236L4EX3UBAUQNMP3UMXPGRSV", "length": 9084, "nlines": 92, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "मुख्यमंत्र्यातील फोटोग्राफर जिवंत होतो तेव्हा.. - Maharashtra24", "raw_content": "\nशुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०२१\nHome महाराष्ट्र विदर्भ मुख्यमंत्र्यातील फोटोग्राफर जिवंत होतो तेव्हा..\nमुख्यमंत्र्यातील फोटोग्राफर जिवंत होतो तेव्हा..\nTeamM24 फेब्रुवारी ०५, २०२१ ,महाराष्ट्र ,विदर्भ\nमुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मोबाईल मध्ये काढलेला फोटो\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवराचा आढावा घेण्यासाठी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, आणि यावेळी लोणार सर्व सरोवराला भेट देऊन आढावा घेत असताना सरोवराचे नैसर्गिक सौंदर्य पाहून स्वतःच्या मोबाईल मध्ये फोटो काढण्याचा मोह खुद मुख्यमंत्र्यांना आवरता आला नाही. त्यांनी स्वतःचा मोबाईल काढून आपल्या मोबाईल मध्ये लोणार सरोवराचे सौंदर्य कैद केले आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटोग्राफीचा छंद सर्वश्रुत आहे. २००४ साली उद्धव ठाकरे हे लोणार येथे आले असताना त्यांनी हेलिकॉप्टर मधून या जगप्रसिद्ध सरोवराचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपले होते. आणि त्यातीलच एक स्वतः काढलेला फोटो त्यांनी आपल्या महाराष्ट्र देशा या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर देखील छापला आहे. याचा उल्लेख त्यांनी पुस्तकात देखील केला आहे.त्यामुळे नुकताच बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्या मुख्यमंत्री असताना त्यांनी लोणार सरोवराचे फोटो काढण्याचा मोह उद्धव ठाकरेंना आवरता आला नाही.\nBy TeamM24 येथे फेब्रुवारी ०५, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.seaskinwetsuit.com/mr/", "date_download": "2021-06-21T06:18:39Z", "digest": "sha1:BFDUVBQ53C2I43QOOKYJIQH5F26CIHBC", "length": 16461, "nlines": 241, "source_domain": "www.seaskinwetsuit.com", "title": "चीन सर्फिंग वेटसूट, स्कूबा डायव्हिंग वेट्स सूट, स्पियरफिशिंग वेट्स सूट, पुरळ गार्ड निर्माता आणि पुरवठादार", "raw_content": "\nमी तुमच्यासाठी काय करू शकतो\nआत्ता गप्पा मारा संपर्क पुरवठादार\nवेट्स सूट .क्सेसरीज \nमेन्स रॅश गार्ड्स \nमेन्स लाँग स्लीव्ह रॅश गार्ड्स\nशॉर्ट स्लीव्ह रॅश गार्ड मेन्स\nएक तुकडा पुरळ रक्षक\nमहिला पुरळ रक्षक \nलाँग स्लीव्ह रॅश गार्ड्स महिला\nकिड्स रॅश गार्ड्स \nलहान मुलांसाठी लांब स्लीव्ह रॅश गार्ड\nमहिला बीच परिधान \nसीस्किन वेट्स सूट फॅक्टरी २०१० मध्ये सुरू करण्यात आली होती, जी डोंगगुआन सिटी गुआंग्डोंग प्रांत चीनमध्ये आहे. स्थापनेच्या सुरूवातीस, ही एक लहान कौटुंबिक कार्यशाळा होती, मुख्यत: स्थानिक व्यापार कंपन्यांकडून ऑर्डर स्वीकारत असे. अनेक वर्षांच्या निरंतर विकासानंतर, कारखान्याचे प्रमाण 4,000 चौरस मीटरपर्यंत वाढले आहे. आतापर्यंत आम्ही विविध बाजारपेठेतील ग्रा���कांच्या गरजा भागविण्यासाठी याममोटो (जपान), जाको (दक्षिण कोरिया), नाम लायन्ग (तैवान चीन) आणि देशांतर्गत स्पंज यांचे जवळचे सहकार्य केले. सीस्किन वेट्स सूट फॅक्टरीने केवळ सानुकूल उत्पादने बनविली. आमची उत्पादने स्कूबा डायव्हिंग सूट, रॅश गार्ड स्विमवेअर, हूडेड रॅश गार्ड, स्विम व्हेस्ट, बीच सॉक्स, वेट्स सूट सॉक्स, फ्रीडीव्हिंग वॉट्सूट, ट्रायथलॉन वेटसूट्स इ. सीस्किन वेट्स सूट निवडल्याबद्दल आणि आमच्या भागीदारांपैकी एक असल्याबद्दल धन्यवाद.\nमाझ्या फॅक्टरीला भेट द्या\nसीस्किन बॉईज हूडेड चेस्ट झिप सर्फिंग वेट्स सूट\nसीस्किन बॉईज हूडेड चेस्ट झिप सर्फिंग वेट्स सूट जाको एमआरएल निओप्रिनने बनविलेले आहे, जे चुनखडीवर आधारित क्लोरोप्रीन रबरपासून बनविलेले आहे आणि ते इको-फ्रेंडली, सुपर स्ट्रेच आणि टिकाऊ आहे. सीस्किन बॅक झिप बॉईज लाँग वेट्सूट्स स्नॉर्कल डायव्हिंग / स्कूबा डायव्हिंग / फ्री डायव्हिंग / स्पीयरफिशिंग डायव्हिंगसाठी योग्य आहेत....\nसीस्किन बॉईज चेस्ट जिप सर्फिंग वेट्स सूट\nसीस्किन बॉईज चेस्ट झिप सर्फिंग वेट्स सूट जाको एमआरएल निओप्रिनने बनविलेले आहे, जे चुनखडीवर आधारित क्लोरोप्रीन रबरपासून बनविलेले आहे आणि ते इको-फ्रेंडली, सुपर स्ट्रेच आणि टिकाऊ आहे. सीस्किन बॅक झिप बॉईज लाँग वेट्सूट्स स्नॉर्कल डायव्हिंग / स्कूबा डायव्हिंग / फ्री डायव्हिंग / स्पीयरफिशिंग डायव्हिंगसाठी योग्य आहेत. आणि ते...\nसीस्किन गर्ल्स बॅक झिप सर्फिंग फुल सूट\nसीस्किन गर्ल्स बॅक झिप सर्फिंग फुल सूट जाको एमआरएल निओप्रिनचा बनलेला आहे, जो चुनखडीवर आधारित क्लोरोप्रीन रबरपासून बनविला गेला आहे आणि तो इको-फ्रेंडली, सुपर स्ट्रेच आणि टिकाऊ आहे. स्टॅस अप पॅडलिंग / सर्फिंग / वेक बोर्डिंग / पतंग सर्फिंग आणि इत्यादींसाठी सीस्किन फ्रंट झिप किड्स डायव्हिंग फुल सूट योग्य आहे आणि ते 12...\nमहिलांसाठी सीस्किन ब्लू वॉटर कॅमो स्पियरफिशिंग वेट्सूट्स\nमहिलांसाठी सीस्किन ओशन ब्लू कॅमो स्पियरफिशिंग सूट\nसीस्किन कॅमो स्पियरफिशिंग वेट्सुट्स मेन 3 मिमी निओप्रिन\nसीस्किन निओप्रिन कॅमफ्लॅज 2-तुकडे फ्रीडिंग वूट्सूट्स\nसीस्किन फुल बॉडी आणि हूडेड स्पियरफिशिंग वेट्स सूट\nसीस्किन सुपर स्ट्रेच कॅमफ्लाज स्पियरफिशिंग वेट्सूट्स\nसीस्किन 3.5 मिमी टू पीस कॅमो स्पियरफिशिंग वेट्स सूट\nसीस्किन फुल बॉडी कॅमफ्लाज हूडड स्पियरफिशिंग Appपरेल\nसीस्किन 3 एमएम जाको निओप्रिन कॅमो स्पियरफिशिंग वेट्स सूट\nसीस्किन फुल बॉडी आणि हूडेड स्पियरफिशिंग वेट्स सूट\nपुरुषांसाठी सीस्किन कॅमफ्लाज हूडड स्पियरफिशिंग वॉट्सूट्स\nस्पिअर फिशिंग डिझाइनसाठी सीस्किन यामामोटो नवीन वेट्स सूट\nसीस्किन ब्रँड विकत घ्या स्पियरफिशिंग वेट्स सूट\nसीस्किन 8 मिमी यमामोटो 39 स्पियरफिशिंग वेट्स सूट 2 पीस\nआपला संदेश 20-8000 वर्णांमधील असणे आवश्यक आहे\nचौकशीतील बास्केट मधील आयटम\nस्कूबा डायव्हिंग वेट्स सूट\nस्कूबा डायव्हिंग वेट्स सूट नवीन\n2 मिमी स्कूबा डायव्हिंग वेट्स सूट\nस्कूबा डायव्हिंग वेट्स सूट सर्फिंग वेटसूट स्पियरफिशिंग वेट्स सूट फ्रीडिव्हिंग वेट्स सूट ट्रायथलॉन वेट्स सूट पुरळ गार्ड्स स्कूबा डायव्हिंग वेट्स सूट नवीन 2 मिमी स्कूबा डायव्हिंग वेट्स सूट\nसर्फिंग वेटसूट निर्माता / पुरवठादार\n, 4vbe344w3,स्कूबा डायव्हिंग वेट्स सूट देऊ करणे इ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TOP-look-trendy-cut---outfits-of-bollywood-celebs-4233524-PHO.html", "date_download": "2021-06-21T07:01:34Z", "digest": "sha1:OB4LVSFBP27TNLM64A4JUU7RZGF6WFK3", "length": 3997, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Look Trendy Cut - Outfits Of Bollywood Celebs | पाहा CUT-OUT ड्रेसमधील बी-टाउनच्या ललनांचा बोल्ड अंदाज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपाहा CUT-OUT ड्रेसमधील बी-टाउनच्या ललनांचा बोल्ड अंदाज\nबदलणा-या ऋतूबरोबर बी टाऊनमध्ये फॅशनचा ट्रेंडसुद्धा बदलत असतो. सध्या बी टाऊनमध्ये कट आउटफिट्सची चलती असल्याचे दिसून येत आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींकडे बघितले असता हा ट्रेंड त्यांच्या पसंतीला उतरला असल्याचे आपल्या लक्षात येईल. हा ट्रेंड लेटेस्ट फॅशनमधला असून आपली तजेलदार त्वचा दाखवण्याची संधी अभिनेत्रींना या आउटफिट्सच्या माध्यमातून मिळते. अनेक कार्यक्रमांमध्ये आघाडीच्या अभिनेत्री अशाप्रकारच्या कट आउटफिट्समध्ये दिसतात.\nअवॉर्ड फंक्शन असो किंवा पेज थ्री पार्टी, अभिनेत्रींची पहिली पसंती ही कट आउटफिट्सलाच असते. डिझायनर्स त्यांच्या फॅशनेबल गाऊनमध्ये काही कट्स देतात, ज्यामुळे अभिनेत्री स्टायलिश आणि आकर्षक दिसतात. समर सिझनमध्ये फक्त कॉटन फॅब्रिकचीच नव्हे तर शिफॉन आणि लायकरालाही अभिनेत्री पसंती देसत आहेत.\nबॉलिवूडमध्ये करीना कपूर, प्रिय��ंका चोप्रा, परिणीती चोप्रा, मल्लिका शेरावत, बिपाशा बसूपासून ते अनेक अभिनेत्री कट आउटफिटमध्ये दिसतात.\nआज आम्ही तुम्हाला या सेलिब्रिटींची कट आउटफिट्समधील काही खास छायाचित्रे दाखवत आहोत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-onion-export-value-per-dollar-425-5034798-NOR.html", "date_download": "2021-06-21T08:24:32Z", "digest": "sha1:3MQZKXHRLLWXFHDTUBDZZYPSLD4VYGWA", "length": 2878, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Onion Export Value Per Dollar 425 | कांदा निर्यातमूल्य ४२५ डाॅलर प्रतिटन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकांदा निर्यातमूल्य ४२५ डाॅलर प्रतिटन\nनाशिक - केंद्र शासनाने कांदा निर्यात मूल्य २५० रुपयांवरून एकदम ४२५ डाॅलर प्रतिटन इतके केले. एकाच वेळी त्यात १७५ डाॅलर प्रतिटनाने वाढ करण्यात अाल्यामुळे त्याचा निर्यातीवर विपरीत परिणाम हाेईल. अशा स्वरूपाच्या निर्णयाबाबत अाठ दिवसांपासून विचारविनिमय सुरू हाेता. ताे शुक्रवारी जाहीर करण्यात अाला. त्यातच भारतात पाकिस्तानचा कांदा आयात हाेत असल्यानेही उत्पादक शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या दाेन्हींचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर घसरण्यावर हाेईल. त्यामुळे उत्पादकांना माेठा अार्थिक फटका सहन करावा लागणार अाहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/9402", "date_download": "2021-06-21T07:33:39Z", "digest": "sha1:L3K3POWXZK4UP6SZTLWYXHX3AGBDRCUK", "length": 10969, "nlines": 196, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "अभियंता युवतीची गळफास घेऊन आत्महत्या… | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृ���मंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome Breaking News अभियंता युवतीची गळफास घेऊन आत्महत्या…\nअभियंता युवतीची गळफास घेऊन आत्महत्या…\nभद्रावती: दिनांक 19. डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता कटारिया लेआउट मध्ये एका अभियंता तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.\nसोनाली सुरेश उईके. ((32)) असे मृतक युवतीचे नाव आहे. ती पुणे येथे वीप्रो कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होती. घटनेच्या दिवशी ती पुणे येथून सकाळी दहा वाजता भद्रावती ला आली होती.दरम्यान दुपारी चार वाजताच्या दरम्यान तिने घरीच छताच्या पंख्याला विद्युत इस्त्री केबलने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. सोनालीचे वडील सेवानिवृत्त वेकोली कर्मचारी आहेत.\nPrevious articleसरकारी रास्त भाव दुकानातील माल काळ्या बाजारात विक्रीला नेत असताना दोघे जण ताब्यात…\nNext articleगडचिरोली नगर परिषद अंतर्गत गटार लाईनच्या कामाच्या पूर्ततेसाठी निधी द्या- आमदार डॉ.देवराव होळी\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nआई, मुलगा आणि आता वडीलाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ…\nकार-ट्रॅव्हलच्या भीषण अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू…\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माह���ती…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/spiritual-adhyatmik/vallabhacharya-jayanti-2021-know-the-tithi-importance-and-story-451059.html", "date_download": "2021-06-21T07:09:52Z", "digest": "sha1:V3MLAYS72LJMI5YOPANP2XJCCTIDPJUC", "length": 18168, "nlines": 253, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nVallabhacharya Jayanti 2021 | श्री वल्लभ आचार्य जयंती, या दिवशी भगवान कृष्णाची पूजा का केली जाते\nहिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीच्या दिवशी श्री वल्लभ आचार्य जयंती (Vallabhacharya Jayanti) साजरी केली जाते. हा दिवस श्री वल्लभ आचार्य यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीच्या दिवशी श्री वल्लभ आचार्य जयंती (Vallabhacharya Jayanti) साजरी केली जाते. हा दिवस श्री वल्लभ आचार्य यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मातील वल्लभ आचार्य जयंती हा एक महत्वाचा दिवस मानला जातो. वल्लभ आचार्यजी पुष्य पंथाचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. मान्यता आहे की, वल्लभ आचार्य हे श्रीकृष्णाशी संबंधित आहेत. तर काही लोकांची अशी मान्यता आहे की, श्री वल्लभ आचार्य हे अग्नीदेवतेचा पुनर्जन्म आहे (Vallabhacharya Jayanti 2021 Know The Tithi Importance And Story).\nयंदा श्री वल्लभ आचार्य यांची 542 वी जयंती आहे. यावेळी, श्री वल्लभ आचार्य जयंती 7 मे 2021 रोजी येत आहेत. या दिवशी विशेषतः श्री नाथजींची पूजा केली जाते. श्री वल्लभ आचार्य यांच्या भक्तांसाठी हा खूप मोठा दिवस असतो.\nएकादशीची तिथी प्रारंभ – 6 मे 2021 रोजी 2 वाजून 10 मिनिटांपासून\nएकादशीची तिथी समाप्त – 7 मे 2021 शुक्रवारी दुपारी 3 वाजून 32 मिनिटांपर्यंत\nही जयंती विशेषतः महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि चेन्नईमध्ये साजरी केली जाते. हा दिवस श्री नाथजींच्या मंदिरात आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी अनेक भाविक प्रसादाचे वाटप करतात. या वेळी कोरोनामुळे आपण सर्वांनी आपल्या घरात पूजा करावी.\nश्री वल्लभ आचार्य कोण होते\nश्री वल्लभ आचार्य यांच्या वाढदिवशी श्रीकृष्णाची विशेष पूजा केली जाते. कारण वल्लभ आचार्य जी श्रीकृष्णाचे भक्त होते. लोक त्यांना भगवान श्रीनाथांचे स्वरुप मानतात. त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांच्या आईचे नाव इल्लामागारु आणि वडिलांचे नाव लक्ष्मण भट्ट होते.\nत्यांच्या जन्माशी संबंधित एक कहाणी आहे, वल्लभाच��र्य जी यांचा जन्म अष्टमासमध्ये झाला होता. त्याच्या आई-वडिलांनी त्याला मृत म्हणून सोडून टाकले होते. त्यानंतर श्री नाथजी स्वत: आई इल्लामागारूच्या स्वप्नात आले आणि म्हणाले की आपण सोडलेलं बाळ जिवंत आहे. श्रीनाथ यांनी तुमच्या गर्भाशयातून जन्म घेतला आहे. यानंतर जेव्हा त्यांचे आई-वडील तिथे गेले, तेव्हा त्यांनी पाहिले की त्या जागेभोवती आग लागलेली होती आणि तो मध्यभागी अंगठा तोंडात घेऊन होता.\nवल्लभाचार्य यांनी अनेक ग्रंथ आणि स्त्रोत्रांची रचना केली होती. त्यांनी आपल्या शेवटच्या काळात आपल्या दोन्ही मुलांना आणि प्रमुख भक्ताला काशीच्या हनुमान खोऱ्यात शिक्षा दिली. त्यानंतर 40 दिवसांनी त्यांनी मौन धारण केलं आणि जलसमाधी घेतली.\nAkshaya Tritiya 2021 | कधी आहे अक्षय तृतीया, या दिवशी सोने खरेदी करणे का मानलं जातं शुभ, जाणून घ्या अक्षय तृतीयेची पौराणिक कहाणीhttps://t.co/6gXBXbaqsq#AkshayaTritiya2021\nटीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…\nRamayana | रामायणाच्या त्या एपिसोडमध्ये असं काय दाखवलं, की लॉकडाऊनमध्ये 7.7 कोटी प्रेक्षकांनी तो पाहिला\n जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व\nVIDEO: ‘मी विष्णूचा 10 वा अवतार, ऑफिसला येऊ शकत नाही’, गुजरातच्या सरकारी अधिकाऱ्याचे अजब दावे\nट्रेंडिंग 1 month ago\nVallabhacharya Jayanti 2021 | श्री वल्लभ आचार्य जयंती, या दिवशी भगवान कृष्णाची पूजा का केली जाते\nजेव्हा लातूरचा माणूस आणि लातुरचा माजी कलेक्टर बंगालमध्ये भेटतात…\nअन्य जिल्हे 2 months ago\nLord Shree Krishna | जेव्हा एका भक्तासाठी खुद्द भगवान श्रीकृष्ण साक्ष द्यायला आले जाणून घ्या ही पौराणिक कथा…\nShirdi | शिर्डीत येणाऱ्या भाविकांना प्रवेश कर; नगरपंचायतचा ठराव, नगराध्यक्षांची माहिती\nहिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास\nकोरोना काळातही मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती; एप्रिल महिन्यात बंपर नोकरभरती\nVijay Wadettiwar | आरक्षण प्रश्न सुटेपर्यत निवडणुका घेऊ नका : मंत्री विजय वडेट्टीवार\nप्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; कुछ तो गडबड है\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nHasan Mushrif Live | ही आघ���डी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा : हसन मुश्रीफ\nPHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड\nअन्य जिल्हे20 mins ago\nChhagan Bhujbal Live | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही : छगन भुजबळ\nAurangabad | औरंगाबादच्या वैजापूर येथे बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण\nNirjala Ekadashi 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी दान करा, सर्व इच्छा पूर्ण होतील\nमराठी न्यूज़ Top 9\nहिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास\nअजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी भोवली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक\nप्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; कुछ तो गडबड है\nओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान\nमराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत\nVIDEO: मुंबई लोकल कधी सुरू होणार, महापौर किशोरी पेडणेकरांनंतर वडेट्टीवारांनी केलं ‘हे’ विधान\nPHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड\nअन्य जिल्हे20 mins ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी\nMaharashtra News LIVE Update | आमदार दिलीप बनकर यांनी भाषणात मंत्र्याचे नाव घेतल्याने आंदोलक मराठा आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2021-06-21T06:57:44Z", "digest": "sha1:EG7TQ4FHSDX47VTADHDZUKR7H6LQJGO7", "length": 7064, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nहा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.\nमहाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन पुणे शहरात २५ नोव्हेंबर २०१८ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष भारतीय वन सेवेतील उच्चाधिकारी व पुणे विभागाचे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे होते.\nसंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. विजय भटकर यांनी केले. या संमेलनात ‘ओळखा कोण’, ‘कर्मवीर भाऊराव पाटील’, ‘गाऊ शौर्यगाथा’, ‘धाडसी गिरिजा’, ‘निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली, शाकाहार’, ‘माझी लाडकी भारतमाता (कीर्तन)’, ‘वन्यप्राण्यांच्या जगातील गंमती जमती’, ‘विज्ञानाचे नाव चांगदेव पासष्टी’, ‘सलाम मृत्युंजयांना' भाग एक-दोन-तीन, ‘स्मरणिका’ या बारा पुस्तकांचे प्रकाशन झाले.\nपहा : साहित्य संमेलने\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nलेख ज्यातील उल्लेखनीयता अस्पष्ट आहे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/small-business/", "date_download": "2021-06-21T07:27:58Z", "digest": "sha1:G6PE5CGBUWWQQIL6MIMDBL6RBXT5O6AT", "length": 2936, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Small Business Archives | InMarathi", "raw_content": "\n१० फायदेशीर व्यवसाय जे तुम्ही अवघ्या १०,००० रुपयांपासून सुरु करू शकता\nतुम्ही युट्युब चॅनेल विनामूल्य तयार करू शकता आणि त्यामध्ये कोणतेही शुल्क न देता विडीओ अपलोड करू शकता.\nपोलिओशी झुंज देत ती झालीये बिझनेसवूमन या जिद्दीला सलाम हवाच\nदिव्यांग असूनही दिजा आज गृहोद्योगाच्या माध्यमातून ‘आपल्या पायांवर’ उभी राहात आहे. यामागची तिची जिद्द आणि चिकाटी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.\nकौतुकास्पद : गॅरेजमध्ये व्यवसायाची सुरुवात केलेली उद्योजिका आज घेतेय मसाल्यांच्या हजारो ऑर्डर्स\nनोकरीचा सरधोपट रस्ता सोडून आपल्या व्यवसायाची नवीन वाट चोखाळणाऱ्या स्मिताने इंटरनेटच्या मदतीने आपला व्यवसाय चांगलाच फैलावला आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/02/digital-class-room.html", "date_download": "2021-06-21T06:22:36Z", "digest": "sha1:SWO3P6ENCGMPRIMZKVXIBKEYM3TTV6OS", "length": 10065, "nlines": 104, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूल बिबी येथे 'डिजिटल क्लास रूम'चे उद्घाटन - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूल बिबी येथे 'डिजिटल क्लास रूम'चे उद्घाटन\nएकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूल बिबी येथे 'डिजिटल क्लास रूम'चे उद्घाटन\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त\nरयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने 'एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूल, बिबी' येथे 'डिजिटल क्लास रुम' चे उद्घाटन शाळेचे संचालक प्रा. आशिष देरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.\nकोरोनाच्या काळात गेली 10 महिने शाळा बंद होती. या काळात विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान झाले याचाच विचार करून एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूल चा प्रशासनाने उत्तम शिक्षण पध्दती साठी प्रसिद्ध असलेल्या लीड स्कूल सोबत करार करून नवीन डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे ठरविले. लीड स्कूल च्या मदतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्धिष्ट ठेवण्यात आले. याप्रसंगी लीड स्कूल चे व्यवस्थापक अमोल सर यांनी लीड स्कूल ची संकल्पना व लीड स्कूल ही एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एका नवीन पद्धतीने कशाप्रकारे कार्य करेल याविषयी माहिती दिली.\nकार्यक्रमाला संस्थेचे संचालक सचिन आस्वले, लीड स्कूल चे शाळा व्यवस्थापक अमोल बोन्द्रे, निखिल बोढे, पल्लवी बोढे, शाळेचे मुख्याध्यापक नितेश शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका रुपाली पानसे तर आभार प्रदर्शन शिक्षिक��� स्नेहल लोडे यांनी केले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/02/free-training-mpsc-upsc-exams_22.html", "date_download": "2021-06-21T07:36:33Z", "digest": "sha1:DY426GNIUVELEICDF7PWU4ZMQZ6LVBUN", "length": 15862, "nlines": 106, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "एमपीएससी व युपीएससी परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण योजना - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर एमपीएससी व युपीएससी परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण योजना\nएमपीएससी व युपीएससी परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण योजना\nएमपीएससी व युपीएससी परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण योजना\n📌तीन हजार विद्यार्थ्यांना लाभ\n📌 माजी शिक्षण मंडळ सदस्य मिलिंद वानखेडे यांचे आवाहन\n📌 ओबीसी व भटके विमुक्त विद्यार्थी पात्र\nनागपूर - राज्यातील ओबीसी व व्हिजेएनटीच्या विद्यार्थ्यांना प्रशासनिक व सनदी अधिकारी बनण्यासाठी महाज्योती तर्फे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या संधीचा ५ मार्च २०२१ पर्यंत पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन महाज्योती बचाव कृती समिती संघटक व माजी शिक्षण मंडळ सदस्य श्री मिलिंद वानखेडे यांनी केले आहे. ओबीसी व भटक्या विमुक्त प्रवर्गातील युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात एमपीएससी व युपीएससी या परीक्षांना सामोरे जावून यश मिळावे, म्हणुन या स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम महाज्योतीने हाती घेतला आहे. या आर्थिक वर्षात एमपीएससी साठी दोन हजार तर युपीएससी साठी हजार विद्यार्थ्यांना असे एकंदरीत तीन हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण व सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये ओबीसी भटक्या जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग यामधील नाॅन क्रिमिलेयर प्रमाणपत्र धारक विद्यार्थी विद्यार्थींनी पात्र ठरणार आहेत. २०२२ या वर्षात होणार्या एमपीएससी व युपीएससी परीक्षेसाठी, या वर्षी जे पदवी परीक्षा देत आहेत, ते विद्यार्थी सुध्दा पात्र ठरणार आहेत. यासंदर्भात महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in संकेतस्थळांवर ५ मार्च २०२१ पर्यंत विद्यार्थ्यांनी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून, विनामुल्य नोंदणी करावी, असे आवाहन महाज्योती बचाव कृती समितीचे संघटक व माजी शिक्षण मंडळ सदस्य श्री मिलिंद वानखेडे यांनी केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना कोरोना चा संदर्भ लक्षात घेवून, सध्या आॅन लाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे, त्यासाठी आवश्यक टॅब, स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणि इंटरनेट सुविधा सुध्दा शासनाच्या महाज्योती संस्थेच्या वतीने (महात्मा ज्योतीबा ��ुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर) विनामुल्य देण्यात येणार आहे. कोरोनाचा कालखंड संपला, तर राज्यातील नामांकित एमपीएससी व युपीएससी कोचिंग क्लासच्या माध्यमातुन बार्टी च्या धर्तीवर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार असुन, त्या कोचिंग क्लास ची फी ही महाज्योती देणार आहे. या शिवाय पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन सुध्दा देण्यात येईल महाज्योतीच्या या एमपीएससी व युपीएससी मोफत प्रशिक्षण योजनेचा ओबीसी भटक्या व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, तसेच विविध महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक यांनी सुध्दा या बाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, मुदतीमध्ये महाज्योतीच्या संकेतस्थळांवर नोंदणी करावी असे आवाहन महाज्योती बचाव कृती समितीचे संघटक व माजी शिक्षण मंडळ सदस्य श्री मिलिंद वानखेडे, संघर्ष वाहिनीचे संघटक दिनानाथ वाघमारे, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव खिमेश बढिये, मुकुंद अडेवार, राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त आघाडीचे विदर्भ अध्यक्ष राजेंद्र बढिये, भाजप आघाडीचे अध्यक्ष किशोर सायगन, नामा जाधव, गोपीनाथ मुंडे विचारमंचचे अध्यक्ष शेषराव खार्डे, दिनेश गेटमे, महेश गिरी, कमलेश सहारे, संजय भोयर, गणेश उघडे, अविनाश बडे, अनील राऊत, धिरज भिसीकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी केली आहे ----------------------------------------\nमोफत स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा - बबनराव तायवाडे महाज्योती या संस्थेमार्फत तब्बल तीन हजार ओबीसी, भटके विमुक्त व एसबीसीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रवर्गाच्या राज्यातील विद्यार्थ्यांनी २०२२ या वर्षात होणार्या एमपीएससी व युपीएससी परीक्षेसाठी, या वर्षी जे पदवी परीक्षा देत आहेत, ते विद्यार्थी सुध्दा पात्र ठरणार आहेत. यासंदर्भात महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in संकेतस्थळांवर ५ मार्च २०२१ पर्यंत विद्यार्थ्यांनी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून, विनामुल्य नोंदणी करावी. प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करावे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/television/kapil-sharmas-co-star-sumona-chakravarti-reveals-shes-unemployed-and-battling-endometriosis-stage-4-a591/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2021-06-21T07:33:07Z", "digest": "sha1:BISVFAS7W57NI6VMXKA6VHILRVLHTSFM", "length": 19274, "nlines": 147, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Kapil Sharma Show आ��्थिक अडचणीत सापडलेली सुमोना चक्रवर्ती 2011 पासून या आजाराने ग्रस्त - Marathi News | Kapil Sharma's co-star Sumona Chakravarti reveals she's 'unemployed' and battling Endometriosis Stage 4 since 2011, shares emotional note! | Latest television News at Lokmat.com", "raw_content": "\nराम मंदिरजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीससंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\nबॉलीवुड: लोक मला कोरोना व्हायरस म्हणून चिडवतात...\nदेशातील सर्वचजण कोरोनामुळं त्रस्त आहेत. पण या बॉलिवूड अभिनेत्रीच्या बाबतीत मात्र वेगळीच घटना घडत आहे. ...\nमराठी सिनेमा: फक्त अभिनयातूनच नाही तर सौंदर्यानेही करते जादू, पाहा श्रिया पिळगावकरचे क्लासी फोटो\nसहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे श्रियाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ...\nटेलीविजन: गुलाबाची कळी कशी हळदीनं माखली.., सायली संजीवच्या हळदी सेरेमनीचे फोटो होतायेत व्हायरल\nबॉलीवुड: सनी लिओनीनंतर आता कियारा आडवाणीनेदेखील केले टॉपलेस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ\nकियारा आडवाणीने नुकतेच डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केले आहे. ...\nमराठी सिनेमा: अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा नवरा आहे बिझनेसमॅन, पहिल्याच नजरेत पडला होता तिच्या प्रेमात\nमृण्मयी देशपांडेचे अरेंज मॅरेज झाले असून ती सोशल मीडियावर नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असते. ...\nमराठी सिनेमा: भार्गवी चिरमुलेचे फोटो पाहून कुणी म्हणतंय अमेजिंग..तर कुणी म्हणतंय स्टनिंग\nनुकतेच भार्वगी चिरमुलेने इन्स्टाग्रामवर फोटोशूटमधले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे. ...\nफुटबॉल: Euro 2020 : फ्रान्स-जर्मनी सामना सुरू असताना अनुभवायला मिळाला थरार, आकाशातून आलं संकट अन्...\nफुटबॉल: Euro 2020, Coca Cola : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 'त्या' कृतीमुळे शेअर बाजार गडगडला, Coca Colaला ४ अब्ज डॉलर्सचा फटका बसला\nEuro 2020: Coca Cola reportedly suffers heavy losses after Cristiano Ronaldo moving bottles incident पोर्तुगाल संघाचा कर्णधार अन् जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो Euro 2020 स्पर्धेतील पहिल्या लढतीपूर्वीच चर्चेत आला होता. ...\nक्रिकेट: विराट कोहलीनं खरेदी केलेल्या दहा ���हागड्या गोष्टी; एकेकाची किंमत वाचून व्हाल अवाक्\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) हा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. सोशल मीडियावरील कमाईच्या बाबतीत त्यानं टॉप शंभरमध्ये एकमेव क्रिकेटपटूचे स्थान पटकावले आहे. शिवाय बीसीसीआयकडून मिळणाऱ्या 7 कोटी पगाराच्या कित्तेक पटीनं तो ब्रँड ...\nक्रिकेट: Suresh Raina autobiography : सुरेश रैनानं सीनियर खेळाडूंबाबत केला धक्कादायक खुलासा, ग्रेग चॅपेल चुकीचे नसल्याचाही दावा\nSuresh Raina autobiography : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना ( Suresh Raina) याचे ग्रेग चॅपेल यांच्याबद्दलचे मत काही वेगळे आहे. ...\nक्रिकेट: ICC WTC Final: न्यूझीलंडच्या संघाचा टीम इंडियाला धोक्याचा इशारा; रॉस टेलरनं मोडला विराट कोहलीचा विक्रम\nICC WTC Final: भारतीय संघ खेळाडूंची दोन गटांत विभागणी करून सराव सामना खेळत आहे आणि त्यातूनच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलची तयारी करत आहे. ...\nफुटबॉल: Photo : सहकाऱ्यांची मानवी ढाल, क्रीडा विश्वाच्या प्रार्थना अन् ख्रिस्टीयन एरिक्सेननं मृत्यूलाही दिला चकवा\nDenmark's Christian Eriksen stable UEFA EURO 2020 - कोपेनहेगन येथे सुरु असलेल्या UEFA EURO 2020 फूलबॉल स्पर्धेत शनिवारी काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग घडला. ...\nआरोग्य: Corona Vaccination: लस घेतल्यानंतर अर्धा तास थांबा... अॅनाफिलॅक्सिस होण्याचा धोका\nhalf hour after corona vaccination is important: कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबावे, हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...\n व्हायरल झाले ४ फूट लांब केसांच्या तरूणीचे फोटो; अन् आता मिळताहेत करोडोंच्या ऑफर\nWoman long hair : ''माझ्या केसांची काळजी घेण्यासाठी मी व्यवस्थित खाते. व्यायाम करते. हेअर केअरची चांगली उत्पादनही वापरते. हिटींग टुल्सचा वापर करत नाही. तसंचखूप सावधिरी आणि हळूवारपणे केसांमधून फणी फिरवते. तर कधी तासनतास केस वर बांधून ठेवते.'' ...\nआरोग्य: Coronavirus : कोणत्या रूग्णांना जास्त काळ त्रास देतोय कोरोना, जाणून घ्या काय-काय होतात समस्या\nगेलबर्ड म्हणाले की, या रिसर्च निष्कर्ष या महत्वपूर्ण मुद्द्यावर प्रकाश टाकतात. याने लॉंग कोविड रूग्णांना, विमा पॉलिसी घेणाऱ्यांना, ते विकणाऱ्यांना, त्याचे पैसे देणाऱ्यांना आणि वैज्ञानिकांना बरीच मदत होईल'. ...\nआरोग्य: Corona Vaccination: ‘Covishield’ लसीच्या दोन डोसमधील अंतर पुन्ह��� कमी होणार आता ८४ दिवस नव्हे तर...\nCorona Vaccination, Gap between Covishield doses to be revised again: कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. ...\nआरोग्य: वॅक्सीन घेतल्यावर काही लोक होताहेत ताप आणि डोकेदुखीचे शिकार, तर काहींना काहीच होत नाही, कारण...\nसर्वांना हे माहीत आहे की, वॅक्सीन घेतल्यावर साइड इफेक्ट्स सर्वांनाच एकसारखे दिसतात असंही नाही. काही लोक कमी आजारी पडतात तर काही जास्त पडतात. ...\nराष्ट्रीय: भारतात आढळला कोरोनाचा नवीन AY.1 व्हेरिएंट; पुन्हा चिंता वाढली\ncorona virus : हा व्हेरिएंट आता हळूहळू भारतासह अनेक देशांमध्ये पसरत आहे. ...\nThe Kapil Sharma Show आर्थिक अडचणीत सापडलेली सुमोना चक्रवर्ती 2011 पासून या आजाराने ग्रस्त\n'द कपिल शर्मा शो'मध्ये भुरीची भूमिका साकारणारी सुमोना चक्रवर्तीने कोरोना लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी इंडस्ट्रीत करावा लागलेला स्ट्रगलविषयी सांगितले होते. एका शो व्यतिरिक्त पुरेसे काम नाही. तिला ज्या प्रकारचे काम हवे आहे ते तिला मिळत नसल्याची नाराजी तिने व्यक्त केली होती.\n'द कपिल शर्मा शो'मध्ये भुरीची भूमिका साकारणारी सुमोना चक्रवर्ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.\nतिच्या विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.\nनुकतेच तिच्या एका पोस्टमुळे सुमोना चर्चेत आली आहे.\nपोस्ट शेअर करत तिने जॉबलेस असल्याचे सांत गेल्या काही वर्षापासून ती एका आजाराचा सामना करत असत्याचे म्हटले आहे.\n२०११ पासून सुमोना एंडोमेट्रियोसिस या आजाराने ग्रस्त आहे.\nतिच्या या आजाराविषयीने तिने कधीच मोकळेपणाणे बोलली नव्हती.\nतणावमुक्त राहणे, चांगला आहार घेणे आणि योग्य व्यायाम करणे हे माझ्यासाठी खूप गरजेचे आहे.\nपण लॉकडाऊनमध्ये भावनिक दृष्ट्या मी खचले आहे.\nसध्या जॉबलेस असली तरी कुटुंबाला पुरेपुर आधार देण्यासाठी मी आजही सक्षम आहे.\nआता मी अधिक चांगला दृष्टिकोन बाळगण्याचा प्रयत्न करीत आहे.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :सुमोना चक्रवर्तीकपिल शर्मा Sumona ChakravartyKapil Sharma\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n'बाबा का ढाबा' वाल्या कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात दाखल\nWTC Final 2021 IND vs NZ : बीसीसीआयनं सांगितली वाईट बातमी, क्रिकेट चाहत्यांचा झाला हिरमोड\nWhite Fungus: महिलेच्या डोक्यातून काढण्यात आला जगातील सर्वात मोठा व्हाईट फंगस; आकार पाहून डॉक्टरदेखील चक्रावले\nGautam Adani News: अदानींना सलग चौथ्या दिवशी झटका; गमावले ९८ हजार कोटी\nVarun Gandhi: वरुण गांधी मोदींच्या मंत्रिमंडळात उत्तर प्रदेश निवडणुकीआधी अमित शहा ट्रंप कार्ड खेळणार...\n ममता बॅनर्जींच्या भाचाच्या कानशिलात लगावणाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; हत्या झाल्याचा कुटुंबाचा आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/mess-mlas-residence-quarantine-center-nagpur/05111657", "date_download": "2021-06-21T07:14:02Z", "digest": "sha1:EY3JFYGVC27TRY2HX5QAGZLTYJRVBDAG", "length": 9705, "nlines": 62, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "नागपुरातील क्वारंटाईन केंद्र असलेल्या आमदार निवासात जेवणावरुन गोंधळ Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nनागपुरातील क्वारंटाईन केंद्र असलेल्या आमदार निवासात जेवणावरुन गोंधळ\nनागपूर : संस्थात्मक ‘क्वारंटाईन’ केंद्र असलेल्या आमदार निवासातील जेवण व नाश्त्याचे कंत्राट संपल्याने क्वॉरंटाईन असलेल्या संशयितांना रविवारी सकाळी ८ वाजता दिला जाणारा नाश्ता सकाळी ११ वाजता तर दुपारचे १२ वाजताचे जेवण सायंकाळी ४ वाजता मिळाले. या प्रकारावरून आमदर निवासात चांगलाच गोंधळ उडाला.\nआमदार निवासात ४५० हून अधिक संशयित ‘क्वॉरंटाईन’ आहेत. यांच्या दोन वेळचे जेवण, दोन वेळचा नाश्ता व चहाचे कंत्राट आमदार निवासातील कंत्राटदाराला देण्यात आले होते. परंतु आज या कंत्राटदाराचे कंत्राट संपले. यामुळे सकाळचा नाश्ता व जेवणाचे कंत्राट दुसऱ्या पुरवठादाराला देण्यात आले. परंतु पहिल्याच दिवशी त्याने उशीर केला. येथे ‘क्वारंटाईन’ असलेल्या एकाने ‘लोकमत’ला फोन करून सांगितले, सकाळचा ८ वाजता मिळणारा नाश्ता १०.३० ते ११ वाजताच्या दरम्यान मिळाला.\nहा नाश्ता अस्वच्छ वाहनातून आणण्यात आला होता. त्याचा दर्जा चांगला नव्हता. जुना कंत्राटदार प्रत्येकाच्या खोलीपर्यंत जेवण नेऊन द्यायचा, परंतु नव्या कंत्राटदाराने खालीच नाश्त्याचे साहित्य ठेवल्याने अनेकांना अडचणीचे गेले. याला घेऊन गोंधळ उडाला. यामुळे येथील अधिकाऱ्यांनी पोलिसांना सूचना दिली. शीघ्र कृती पथकही तैनात करण्यात आले. दुपारचे जेवणही ३.३० ते ४ वाजताच्या दरम्यान आले. ���ोलीत पोहचायलाही बराच वेळ लागला.\nया संदर्भात उपविभागीय अधिकारी शेखर गाडगे म्हणाले, जुन्या कंत्राटदाराचे दर खूप जास्त होते. यामुळे आजपासून नवीन कंत्राटदार नेमण्यात आला. परंतु त्याला सेवा देणे शक्य होत नसल्याचे दिसून आले. त्याच्याकडून सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण देण्यात आले. यात थोडा उशीर झाला. यामुळे हा कंत्राटदार बदलवून नव्या कंत्राटदाराला नाश्ता, चहा, व भोजनाचे कंत्राट देण्यात आले. आता सर्वकाही सुरळीत असल्याचेही गाडगे म्हणाले.\nस्वच्छता व पाण्याची समस्या\nआमदार निवासात ‘क्वारंटाईन’ असलेल्या दोन युवकांनी एक व्हिडीओ व्हायरल करून येथे पाण्याची समस्या असल्याचे सांगितले. तसेच सफाई नियमित होत नसल्याचीही तक्रार केली. विशेष म्हणजे, नमुन्याचा अहवाल लवकर मिळत नाही. जे पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत त्यांचा अहवालाही उशिरा येत असल्याने त्यांच्यापासून इतरांना लागण होण्याची भीती असल्याचेही त्यांनी व्हिडीओत म्हटले आहे.\nनागपूर शहर सर्वांगीण विकास के लिये NCP कटिबद्ध – पटेल\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\nनागपुर शहर के एमआईडीसी पुलिस स्टेशन को जानिये\nमहानिर्मिती पर ठेकेदारों-आपूर्तिकर्ताओं का करोडों बकाया\nमनीषनगर ओवरब्रिज पर दुर्घटना, डिवाइडर से टकराई कार, 1 की मौत\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nलावा-दौलामेती लिंक रोड पर नालजावली मिट्टी के बांध के कटाव से बस्ती जलमग्न \nJune 21, 2021, Comments Off on लावा-दौलामेती लिंक रोड पर नालजावली मिट्टी के बांध के कटाव से बस्ती जलमग्न \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/dont-drink-alcohol-strangled-to-death-at-wifes-suggestion-the-husband-sat-on-a-chair-over-the-body-up-mhmg-499254.html", "date_download": "2021-06-21T07:29:09Z", "digest": "sha1:SFS3OC46JKEA3LO36UQL356EWQKKVVH3", "length": 19976, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'दारू नका पिऊ'.. पत्नीच्या सूचनेला वैतागून गळा चिरून हत्या; मृतदेहावर खुर्ची टाकून बसला पती Dont drink alcohol strangled to death at wifes suggestion The husband sat on a chair over the body | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\n'दारू नका पिऊ'.. पत्नीच्या सूचनेला वैतागून गळा चिरून हत्या; मृतदेहावरच खुर्ची टाकून बसला पती\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले, CBI कडे सोपवला तपास\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक, हा प्रकार ऐकून व्हाल हैराण\nप्रियकरासोबत मिळून महिलेनं केली पतीची हत्या, गुन्ह्यानंतर Google वर सर्च केलेली हिस्ट्री पाहून पोलिसही हैराण\nअमेरिका-मेक्सिको बॉर्डरवर अंदाधुंद गोळीबार, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू\n393 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी साहील जैनच्या नातेवाईकाच्या घरावर छापा\n'दारू नका पिऊ'.. पत्नीच्या सूचनेला वैतागून गळा चिरून हत्या; मृतदेहावरच खुर्ची टाकून बसला पती\nत्या क्रूर व्यक्तीने पत्नीला जीवे मारल्यानंतर तिच्या मृतदेहावर खुर्ची ठेवली व तो तिच्या अंगावर बसला.\nपानीपत, 23 नोव्हेंबर : हरियाणाच्या (Hariyana) पानिपत जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या जिल्ह्यातील रमेश कॉलनीमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या (wifes Murder) केली. हा व्यक्ती वारंवार दारू पिऊन घरात गोंधळ घालायचा. त्यादिवशीही पत्नी पतीला दारू पिऊ नका असं वारंवार सांगत होती. त्या रागात पतीने पत्नीला जीवे मारले. इतकचं नाही तर त्यापुढील घटना अधिक धक्कादायक आहे. त्या क्रूर व्यक्तीने पत्नीला जीवे मारल्यानंतर तिच्या मृतदेहावर खुर्ची ठेवली व तो तिच्या अंगावर बसला. गोंधळाचा आवाज आल्यानंतर त्यांची मुलगी आतल्या खोलीतून बाहेर आली. तिने वडिलांचं हे रुप पाहिल्यानंतर आरडाओरडा केला. त्यानंतर शेजाऱच्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.\nसेक्टर-29 ठाणे प्रभारी राजबीर सिंह यांनी सांगितलं की, रमेश यांच्या जबाबानंतर हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीनुसार सोनू हा पत्नीच्या चरित्र्यावर संशय घ्यायचा. दारूची नशा केल्याबद्दल पत्नी पतीला रोखत होती. या कारणाने पत्नीची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.\nहे ही वाचा-'मी घाबरत नाही पण...सॉरी बाबा'; सुसाइड नोट लिहून ITI विद्यार्थ्याची आत्महत्या\nमुलीने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी जमा झाले\nमतलौडा क्षेत्रात सोनू वर्मा ट्रक ड्रायव्हरचं काम करीत होता. चार महिन्यांपासून तो रमेश कॉलनीत पत्नी संजना (26) आणि मुलगी (7), मुलगा (1) सोबत भाड्याने राहत होता. आरोपीच्या मुलीने सांगितलं की, आई नेहमी बाबांना नशा करण्यापासून रोखत होती. शनिवारी वडिलांनी आईला खूप मारहाण केली आणि रात्रभर झोपू दिलं नाही. ती झोपेतून जागी झाली तर तिलाही धमकावून भावासोबत खोलीत झोपायला सांगितलं. सकाळी आई स्वयंपाक करीत होती. वडिलांनी आईच्या मानेवर चाकूने वार केला. मुलीला आईचा आवाज आल्यानंतर ती खोलीतून बाहेर आली. मुलीच्या आवाजाने शेजारीही जमा झाले. ते खोलीत गेले तेव्हा सोनू पत्नीच्या मृतदेहावर खुर्ची टाकून बसला होता. महिलेच्या गळ्यातून रक्त येत होते. यावेळी सोनू लोकांना सांगत होता की तिच्या पत्नीचे अवैध संबंध होते. म्हणून तिला मारलं. तो पुढे म्हणाल की, मी पळणार नाही आणि मी पोलिसांना घाबरत होती.\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला ���्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/coronavirus-battle-won-by-25-districts-of-india-as-no-new-covid-19-patient-in-14-days-maharashtra-news-447340.html", "date_download": "2021-06-21T07:58:43Z", "digest": "sha1:BEWGX7UMUCX7QAQXL77BOA2FDFLF7ALU", "length": 19642, "nlines": 166, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोठा दिलासा! हे 25 जिल्हे Coronavirus चा प्रसार रोखण्यात यशस्वी coronavirus battle won by 25 districts of india as no new covid-19 patient in 14 days maharashtra news | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n‘ओव्हर अॅक्टिंगचे 50 रुपये कापा’; या व्हिडीओमुळं स्विटूच्या आईची उडवती खिल्ली\nनवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावर राज ठाकरेंनी काढला तोडगा, म्हणाले...\nGold Price Today: मागील दोन दिवसात 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं,पाहा आजचा रेट\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n‘ओव्हर अॅक्टिंगचे 50 रुपये कापा’; या व्हिडीओमुळं स्विटूच्या आईची उडवती खिल्ली\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nGold Price Today: मागील दोन दिवसात 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं,पाहा आजचा रेट\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\n हे 25 जिल्हे Coronavirus चा प्रसार रोखण्यात यशस्वी\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमहाराष्ट्रातील 'या' 15 शहरात एकही कोरोना रुग्णांचा मृत्यू नाही, वाचा यादी\nMega Vaccination Drive: मोदी सरकारची मोठी घोषणा, आजपासून मोफत लसीकरण\nCorona Update : गेल्या 24 तासांत राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण; CoWin वर रजिन्स्टेशनचीही गरज नाही; जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n हे 25 जिल्हे Coronavirus चा प्रसार रोखण्यात यशस्वी\nकोरोनाचा लढा यशस्वी करणारे जिल्हे कोणते देशभरातल्या 15 राज्यांतल्या 25 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले होते पण त्यांच्यापासून संसर्ग पुढे फैलावला नाही. कोरोनाला रोखण्यात यशस्वी झालेल्या जिल्ह्यांत एक महाराष्ट्रातलाही आहे.\nमुंबई, 13 एप्रिल : Coronavirus विरोधातला लढा खऱ्या अर्थाने यशस्वी करून दाखवला अशी 25 जिल्ह्यांची यादी केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे. Covid-19 चा संसर्ग एका रुग्णाकडून कसा अनेकांपर्यंत पोहोचतो आणि होम क्वारंटाइन, लॉकडाऊनचे नियम लादूनही तो किती मोठ्या प्रमाणात देशभर पसरला आहे, याच्या बातम्या येत आहेत. पण त्याबरोबर एक दिलासादायक बातमी आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात 25 जिल्हे यशस्वी झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला कोरोनारुग्ण सापडले होते. पण त्यांच्यापासून संसर्ग पुढे गेला नाही. तो तेवढ्यापुरताच मर्यादित राहिला. गेल्या 14 दिवसांत या जिल्ह्यांमध्ये एकही नवा कोरोनाग्रस्त सापडलेला नाही. कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करणाऱ्या या जिल्ह्यांमध्ये एक महाराष्ट्रातला जिल्हाही आहे.\nकोरोनाव्हायरस आता देशातल्या निम्म्या जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे. अर्धा भारत या कोरोनाने व्यापला आहे. पण 25 जिल्हे असेही आहेत, की सुरुवातीच्या रुग्णांनंतर गेल्या 2 आठवड्यात तिथे एकही केस सापडलेली नाही. यामध्ये महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे.\nकोरोनाचा लढा यशस्वी करणारे जिल्हे :\nगोवा - दक्षिण गोवा\nछत्तीसगड - राजनांदगाव, दुर्ग, बिलासपूर\nकर्नाटक - देवगिरी, कोडागू, तुमकुरू, उडुपी\nकेरळ - वायनाड, कोट्टायम\nमणिपूर - पश्चिम इंफाळ\nपंजाब - एसबीएस नगर\nबिहार - पाटणा, नालंदा, मुंगेर\nहरियाण�� - पानिपत, रोहतक, सिरसा\nउत्तराखंड - पौरी गढवाल\nतेलंगण - भद्राद्री कोठागुडम\nभारतात अवघ्या 4 दिवसात 80 नव्या जिल्ह्यांमध्ये कोरोना पोहोचला आहे. यापूर्वी 8 एप्रिलपर्यंत 284 जिल्ह्यांमधील संसर्गाची प्रकरण समोर आली होती. आता त्यात वाढ झाली असून ही संख्या 364 पर्यंत पोहोचली आहे. असं असताना नव्या प्रकरणांना रोखून धरण्याचं या 25 जिल्ह्यांचं यश उल्लेखनीय आहे.\nकोरोनाला रोखण्यासाठी परदेशी मीडियाकडून केरळचं केलं जातंय कौतुक\nअमेरिकेतून भारतात येतोय कोरोना न्यूयॉर्कमध्ये मृतांचा आकडा झाला कमी पण...\n‘ओव्हर अॅक्टिंगचे 50 रुपये कापा’; या व्हिडीओमुळं स्विटूच्या आईची उडवती खिल्ली\nनवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावर राज ठाकरेंनी काढला तोडगा, म्हणाले...\nGold Price Today: मागील दोन दिवसात 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं,पाहा आजचा रेट\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/35571", "date_download": "2021-06-21T07:35:41Z", "digest": "sha1:AVJF4ADGNWT5FFEQUWRCWIDNSGHIVEJI", "length": 27740, "nlines": 100, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "माणूस घडवण्याआधी : खंड २ | एच.आय.व्ही आणि एडस् !!| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nहा लिंगसांसर्गिक घातक आजार विषाणूंमुळे होतो. तसेच दूषित रक्त दिल्याने, इंजेक्शनच्या दूषित सुया वापरल्याने, आणि गर्भावस्थेत एड्सग्रस्त मातेकडून गर्भाला हा आजार होण्याची शक्यता असते. म्हणजे हा आजार रक्तसांसर्गिकही आहे. या रोगाचे आपल्या देशातील प्रमाण वाढत आहे. पुरेशा सार्वजनिक आरोग्यसेवा नसल्याने तसेच डॉक्टरांच्या व जनतेच्या योग्य आरोग्यशिक्षणाअभावी त्याचा प्रसार आटोक्यात आणणे आपल्या देशात कठीण जात आहे. सर्वांनाच या आजाराची माहिती असणे आवश्यक आहे.\nया आजारात शरीरातील संरक्षक पेशींची यंत्रणा कोलमडून पडल्यामुळे अनेक आजार उद्भवतात. जुलाब, ताप, न्यूमोनिया, इत्यादी आजारांनी खंगत रुग्णदगावतो.\nएचायव्ही विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीकडून, भिन्नलिंगी वा समलिंगी संबंधातून, तसेच रक्तामार्फत हा आजार पसरतो.\nचुंबन, स्पर्शातून, एकत्र खाण्यातून, डासांमार्फत, अन्न-पाणी, कपडयांतून, बाळाला अंगावर पाजण्यातून हा आजार पसरत नाही.\nपुरुषाच्या बाहेरख्यालीपणामुळे कुटुंबातील स्त्रीला हा आजार होण्याचा धोका वाढत आहे. यामुळे असंख्य कुटुंबामध्ये हा आजार येऊन पोचलेला आहे.\nलग्नाआधीचे लैंगिक संबंध सहसा गुप्त ठेवले जातात; मात्र एड्स प्रकटव्हायला वेळ लागत असल्याने लग्नाच्या वेळी सगळेच अंधारात राहतात. इथून\nपुढे कुंडली पाहाण्याऐवजी भावी जोडीदाराची एड्सबद्दल खात्री करणे गरजेचे होणार आहे. विवाहाबरोबर एड्सचा धोका पत्कारायचा का हा प्रश्न असेल.\nसंयमी जीवन, लैंगिक एकनिष्ठता, आणि असुरक्षित लैंगिक संबंधात निरोध वापर अशी या आजाराविरुध्द त्रिसूत्री आहे.\nसर्वप्रथम अनिर्बंध लैंगिक संबंध टाळणे महत्त्वाचे आहे. एकाच व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित असते. लैंगिक संबंधातली व्यक्ती एड्सग्रस्त असण्याची शक्यता असेल तर अशा संबंधात निरोध वापरावा.\nअनावश्यक इंजेक्शने टाळणे महत्त्वाचे. बहुतांश इंजेक्शने अनावश्यक असतात इंजेक्शनांसाठी वापरण्यात येणा-या सुया व सिरींज पॅकबंद असव्यात. एकदा वापरानंतर त्या मोडून टाकून द्यायला पाहिजेत.\nरक्तातून हा आजार पसरत असल्याने रक्तपेढयांबद्दल कडक कायदे आहेत. आता एड्ससंबंधी चाचणी केल्याशिवाय रक्त देता येत नाही.\nरक्त घेण्याची वेळ आल्यास 'निरोगी' माणसाचे रक्त घ्यावे. शक्यतो आपापल्या नात्यातल्या व्यक्ती किंवा मित्रांचे रक्त व तेही दात्याच्या रक्ताची एड्सबाबत तपासणी करूनच घ्यावे लागते. व्यावसायिक रक्तदात्यांचे रक्त हल्ली घेतले जात नाही हे चांगलेच आहे.\nइंजेक्शनद��वारे मादक पदार्थ घ्यायचे व्यसन असणा-या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता असते. आपल्या देशात आसाम, मणिपूर, इ. भागात या प्रकारची मोठी समस्या आहे. व्यसन सुटत नसेल तर त्यांना निर्जंतुक सुया उपलब्ध करण्याची गरज आहे.\nएड्सच्या विषाणूंची लागण झाल्यावर अनेक दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. इतर लिंगसांसर्गिक आजारांप्रमाणे त्याची लक्षणे लैंगिक अवयवाभोवती नसतात, हे लक्षात ठेवा.\n- वजनात सतत व मोठया प्रमाणावर (10% हून जास्त) घट होणे.\n- सारखे जुलाब होणे (एक महिन्याहून जास्त काळ).\n- सतत ताप येत राहणे (एक महिन्याहून जास्त काळ). इतर लक्षणे\nसतत खोकला, कातडीवर खाज, वारंवार आजार, नागीण, हर्पिस,(पुरळ) तोंडातील बुरशी वाढणे, अंगावरील गाठी सुजणे व हातापायाच्या नसांना सूज येणे, इत्यादींपैकी काही खाणाखुणा आढळू शकतात. यासंबंधी इतर कुठल्याही आजाराची शक्यता नसल्यास एड्सची शक्यता धरावी.\nएचायव्ही साठी एलायझा तपासणीने एड्स-विषाणूंविरुध्द प्रतिकण (प्रतिपिंडे-ऍंटीबॉडी) तयार झाल्या आहेत की नाहीत हे कळते. (एड्स आजार म्हणजे तक्त्यात दिलेली लक्षणे- चिन्हे असणे) संसर्ग झाल्यापासून निदान 3-4 आठवडे तपासणीत दोष आढळत नाही, त्यानंतर आढळतो. तपासणीत दोष कळल्यानंतर प्रत्यक्ष आजार व्हायला 5-10 वर्षेपर्यंत काळ जाऊ शकतो. या तपासणीत काही वेळा चूक होऊ शकते. म्हणूनच एका तपासणीवर अवलंबून न राहता दोन तपासण्या करूनच निश्चित सांगता येते.\nएचायव्ही बाधित आणि एड्सग्रस्त रुग्णाची रक्ततपासणी अत्यंत महत्त्वाची असते. यात एड्स विषाणूची संख्या आणि रुग्णाची एकूण प्रतिकारशक्ती यांचा अंदाज घेतला जातो. सध्या खालील तपासण्या महत्त्वाच्या आहेत.\n1. एचायव्ही एलायझा - ही विषाणू प्रतिघटकाची तपासणी आता स्वस्त आणि ब-यापैकी अचूक झाली आहे. लागण झाल्यापासून आठवडयात ही रक्ततपासणी निदर्शक (सदोष) ठरु शकते. मात्र ही शेवटी एक अदमासे तपासणी आहे. म्हणून ती दोनदा करतात. दोनदा केल्यास ती ब-यापैकी पक्की रक्ततपासणी ठरते. एलिसा तपासणीचा उपयोग चाळणी म्हणून (स्क्रिनिंग) सर्वत्र केला जातो.\n2.वेस्टर्न ब्लॉट - या रक्ततपासणीमुळे एचायव्ही-एड्सचा विषाणू आहे की नाही ते कळते आणि त्याचा उपप्रकार (टाईप) कळतो. या तपासणीत विषाणूंच्या प्रथिनांची 'ओळख परेड' केली जाते. म्हणजे विषाणू आहेत की नाही याचा परिस्थितीजन्य पुरावा मिळतो.\n3. सीड�� फोर/सीडी4 प्रमाण - सीडी 4 हा रक्तातील पांढ-या पेशींचा एक उपप्रकार आहे. निरोगीपणात रक्तात या पेशी 500-1400 या प्रमाणात असतात. ही तपासणी प्रतिकारशक्ती व आजाराची पायरी ओळखण्यासाठी उपयुक्त आहे. सीडी 4 पेशींचे प्रमाण जसे खाली जात राहते तशी लक्षणे-चिन्हे दिसतात. सुरुवात (500 सीडी 4 पेशी) बुरशीदाहाने होते. यानंतर (200-500 पेशी) फुप्फुसदाह व्हायला लागतो. पेशीप्रमाण जंतुदोषाने आणखी खाली गेले की अंतर्गत आजारांचे प्रमाण व प्रकार वाढत जातात. याचबरोबर टी.बी., हार्पिस-कांजण्या वगैरे आजार दिसू लागतात.\n4. विषाणू-भार - रक्तातील विषाणूभार मोजणे ही एक महत्त्वाची व थेट तपासणी आहे. सीडी 4 तपासणीपेक्षा ही जास्त चांगली असली तरी ती सध्या फार महाग आहे. विषाणू-भार कमी होणे ही आजार नियंत्रणाची महत्त्वाची खूण आहे.\n5. डी-24 तपासणी - ही रक्ततपासणी एलिसा तपासणीच्या आधी विंडो पिरियडमध्येच विषाणूच्या आगमनाबद्दल सांगू शकते. मात्र ही तपासणी क्वचितच केली जाते.\n6. हल्ली बहुतेक लॅबमध्ये तयार किट वापरून तपासणी केली जाते. याचे तंत्र वेगळेच आहे.\nएचायव्ही केवळ विषाणू-बाधित अवस्था आहे. एड्स म्हणजे रोगलक्षणे व चिन्हे असलेली अवस्था.\nखालीलपैकी कोणतीही परिस्थिती दिसल्यास उपचार सुरु करावे लागतात.\n(अ) सीडी4 प्रमाण 350 च्या खाली गेल्यास.\n(ब) मूळ आजाराच्या जोडीने येणारे जंतुदोष\n(क) विषाणू-भार 30000 पेक्षा वाढणे.\nया आजाराचे एकूण गुंतागुंतीचे स्वरुप आणि त्यातल्या कौटुंबिक, सामाजिक समस्या लक्षात घेऊन समुपदेशनाची आवश्यकता असते. केवळ औषधोपचार करणे बरोबर नाही. सध्या सर्व शासकीय रुग्णालयात समुपदेशक उपलब्ध आहेत. समुपदेशक रुग्णाला सर्व माहिती सांगून अडचणी जाणून घेऊन, योग्य सल्ला देतात.\nया आजारात मधुमेह किंवा अतिरक्तदाबाप्रमाणे कायम उपचार घ्यावे लागतात. मात्र चांगल्या उपचारांमुळे हा घातक आजार आता असाध्य राहिलेला नाही, ही मोठी शास्त्रीय प्रगती आहे.\nयाबरोबर दर सहा महिन्याला रक्ततपासणी करून उपचाराचा उपयोग किती होतो ते तपासावे लागते. याबरोबर औषधांचे दुष्परिणाम कळण्यासाठी इतर रक्ततपासण्या पण कराव्या लागतात.\nएच.आय.व्ही किंवा एड्स तपासणी व पुढील उपचार करण्यासाठी माहीतगार समुपदेशकांची गरज असते.\nएच.आय.व्ही. तपासणी सदोष (पॉझिटिव्ह) आहे हे रुग्णाला सांगणे हे फार जबाबदारीचे व कौशल्याचे काम आहे. यामुळे जाणकार व्यक्तीला प्रचंड मानसिक धक्का बसू शकतो. पण काय काय करता येते याबद्दल नीट माहिती टप्प्याटप्प्याने द्यायला हवी. आजार लगेच होत नाही, त्याला अद्याप वेळ आहे हेही सांगायला हवे.\nबाधित व्यक्तीच्या पती/पत्नीस (किंवा लैंगिक जोडीदारास) या संसर्गाची/आजाराची बातमी देणे आवश्यक आहे; अन्यथा प्रतिबंधक काळजी घेताच येणार नाही. मात्र हे सांगताना मानवी सहानुभूती, धीर देणे, योग्य काळजीसाठी (निरोध) नीट सल्ला देणे, इ. अनेक अंगे सांभाळावी लागतात. रुग्ण स्वतः हे करू शकल्यास उत्तमच; पक्ष समुपदेशकाची या कामात मदत घ्यायला पाहिजे.\nप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे वारंवार होणा-या इतर आजारांवर उपचार करणे महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच हा दुर्धर आजार झालेल्या रुग्णास मानसिक आधाराची गरज असते, हे ओळखून त्याच्याशी सहानुभूतीने वागणे जरूरीचे असते.\nएड्ससाठी अजून चांगली विषाणू-विरोधी औषधे नाहीत. काही औषधे उपलब्ध आहेत त्याने आजार लांबू शकतो. त्यांचा खर्च सध्या जास्त आहे व त्यांचे काही दुष्परिणामही होतात. एकूण यात फायदेतोटे पाहून, खर्चाचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो.\nरुग्णालयात वा घरी रुग्णाची काळजी घेत असताना इतरांनी त्यापासून दूर राहण्याची काही गरज नाही. मात्र वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. तसेच रुग्णाचे कपडे, अंथरुण वगैरेंवर रक्त सांडले असेल किंवा ते दूषित झाले असल्यास निर्जंतुक करून घ्यायला हवे.\nएड्स आजार असताना क्षयरोग होण्याची शक्यता फार असते. कारण रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे एड्सच्या प्रसाराबरोबर क्षयरोगही वाढायची भीती असते.\nएड्ससाठी हल्ली बहुविध औषधोपचार पध्दती प्रचलित आहेत. यात तीन औषधे असतात. आता एकाच गोळीत तिन्ही औषधे असलेली उपचारपध्दती उपलब्ध आहे.\nHAART म्हणजे अत्यंत परिणामकारक उपचारपध्दती. ही तीन औषधांची उपचारपध्दती असल्याने विषाणूभार वेगाने कमी होतो आणि सीडी 4 प्रमाण वाढते. या औषधोपचाराचा खर्च महिना हजार-बाराशे पर्यंत जातो. सर्वांना मोफत औषधोपचार अद्याप शक्य झालेला नाही.\nकाही रुग्णांच्या बाबतीत औषधोपचारांचा अपेक्षित फायदा होत नाही किंवा दुष्परिणाम जाणवायला लागतात. अशांच्या बाबतीत औषधे बदलावी लागतात. याशिवाय इतर आजारांसाठी उपचार करावा लागतो.\nमातेपासून पोटातल्या गर्भाला संसर्ग होऊ नये म्हणून औष���ोपचार - सुमारे 1% गरोदर स्त्रियांना एचायव्ही-एड्सची बाधा आढळते. अशावेळी गर्भपात करायचा की गर्भ वाढू द्यायचा याबद्दल निर्णय घ्यावा लागतो. गर्भ वाढू द्यायचा असल्यास औषधोपचाराने गर्भाचा संसर्ग टाळता येतो. मात्र यात 50% यश मिळते. काही बाबतीत यश मिळत नाही.\nएड्सच्या रुग्णांना टी.बी. होतो असे दिसून आले आहे. आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीस कधी ना कधी टी.बी. जंतूंची लागण होऊन गेलेलीच असते. बहुतेकांची टी.बी. लागण बरी झालेली असते पण काही जंतू शिल्लक असतातच. ते एक प्रकारे पांढ-या पेशींच्या तुरुंगात असतात. एड्स आजारात पांढ-या पेशींची संख्या कमी झाल्यावर टी.बी.चे हे जंतू 'तुरुंग फोडून' मोकळे होतात. त्यांची संख्या वाढायला लागते. यातूनच टी.बी. आजाराचा पुनर्जन्म होतो. म्हणूनच टी.बी. एड्सचा एक साथीदार असतो. सध्या भारतात टी.बी. रुग्णांपैकी 15% रुग्ण एड्सग्रस्त असतात.\nएड्समध्ये होणारा टी.बी. फारशी लक्षणे नसलेला, झाकलेला आजार असू शकतो. मात्र त्यांच्या फुप्फुसात टी.बी.चे पुष्कळ जंतू आढळतात. ते बेडक्यात मोठया संख्येने दिसतात. फुप्फुसे मात्र क्ष-किरण चित्रात निरोगी दिसतात आणि खोकला, बेडक्यात रक्त वगैरे टी.बी.ची नेहमीची लक्षणेही दिसत नाहीत.\nएड्स रुग्णांना फुप्फुस सोडून इतर टी.बी. चा आजारही सहज होऊ शकतो. यात पाठीचे मणके, जननसंस्था, मेंदू-आवरण वगैरे जागांमध्ये टी.बी. होऊ शकतो.\nटी.बी.चा आजार झाला की शरीरात एड्स वेगाने वाढायला मदत होते.\nएड्सच्या रुग्णांना कमी प्रतिकारशक्तीमुळे टी.बी.ची नवी जंतुलागणही सहज होऊ शकते. जेव्हा हे रुग्ण सामान्य रुग्णालयात जातात तेव्हा इतरांचे जंतू त्यांना सहज लागू शकतात.\nएड्स आणि टी.बी. रोगाचे असे विशेष नाते आहेत. यामुळे एड्स असेल तर टी.बी. ची तपासणी करावी लागते. तसेच टी.बी असेल तर एड्स ची तपासणी करावी लागते.\nम्हणूनच प्रत्येक एड्स रुग्णाला टी.बी. होऊ नये म्हणून 2 टी.बी. प्रतिबंधक औषधे 6 महिने देणे उपयोगाचे आहे.\nमाझ्या प्रिय मित्र-मैत्रिणीनो स्वतःवर ताबा ठेवा .....कुठलेही निर्णय घेतांना सुरक्षेला प्रथम प्राधान्य दया ....तुमची प्रत्येकाची गरज या आपल्या भारत देशाला ...तुमच्या परिवारला आहे हे विसरू नका ......मित्र-मैत्रिणीनो आपल्याला एक बलशाली भारत घडवायचा आहे \nलेखं- प्रबोधन टीम(संकलित लेखं)\nमाणूस घडवण्याआधी : खंड २\nगोष्ट फार जुनी आहे \nपुरूषांनो, ए���्हढं करून दाखवा \nदेव - सखा की बागुलबुवा \nमाझ्या आजीशी झालेला माझा संवाद... (खास खान्देशी बोली भाषेत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nandurbar-district-farmer-not-distribute-loan-342464", "date_download": "2021-06-21T08:31:12Z", "digest": "sha1:AJQMPBFOKB6CXACZMDYVRJ72V3QZZGRM", "length": 17046, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ऑगस्ट संपला तरी पीककर्जाची बोंबाबोब", "raw_content": "\nराष्ट्रीयकृत बँकांनी शेतकरींना वेळेवर पीककर्ज उपलब्ध न करुन देण्याच्या भुमिकेमुळे शेतकरी बांधव हवालदिल झालेला आहे. सद्या परिस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला वेठीस धरले आहे.\nऑगस्ट संपला तरी पीककर्जाची बोंबाबोब\nनंदुरबार : जिल्ह्यात पीककर्जासाठी शेतकऱ्यांना अजूनही बॅंकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. कोरोनाचे कारण सांगत अधिकारी चालढकल करत आहेत. जिल्हा प्रशासनही याप्रश्नी कडक भूमिका घेत नसल्याने शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरींच्या समस्यांचे त्वरित निराकरण करावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे. तसे निवेदन जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.\nनिवेदनात म्हटले आहे, की राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकरींना वेळेवर पीककर्ज उपलब्ध न करुन देण्याच्या भुमिकेमुळे शेतकरी बांधव हवालदिल झालेला आहे. सद्या परिस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला वेठीस धरले आहे. कर्ज वाटपाच्या योजनेला एकप्रकारे केराची टोपली दाखवून राष्ट्रीयकृत बँकांनी मनमानी चालविली आहे. पीककर्ज जुलैअखेर मिळणे अपेक्षित होते. परंतु कोरोनाचे कारण पुढे करुन बहुतेक बँक अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला. जुलै महिन्यातच शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा न करणाऱ्या बँकांवर फौजदारी खटले दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेले होते. परंतु त्याची कुठलीही अंमलबजावणी नंदुरबार जिल्ह्यात होताना दिसत नाही. ऑगस्ट संपला तरी बहुतांश शेतकऱ्यांना पीककर्ज मिळालेले नाही. सतत पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे नगदी पिकांची स्थिती वाईट झाली आहे. कपाशी व मिरचीची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पावसामुळे पिकांचे पंचनामे त्वरित सुरु करावेत, पीक विमा मिळण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलावीत. शेतकऱ्यांच्या समस्येविषयी प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी.\nजिल्हा बॅंकतर्फे १५ पासून एटीएमद्वारे पीककर्ज देणार\nनंदुरबार : धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेमार्फत नविन हंगामातील पीक कर्ज वाटपाला १५ एप्रिलपासून सुरवात होत आहे. विशेष म्हणजे मार्चअखेर परतफेड करणाऱ्यांना या कर्जासाठी प्राधान्य देण्यात येणार असून हे कर्ज प्रथमच एटीएमद्वारे वितरित होणार आहे. मागील वर्षीच्या पीककर्ज परतफेडीला ३१ मे २०२० पर्यत मु\nमहिलांना गावातच मिळणार रक्कम\nनंदुरबार : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जन-धन बचत खात्यात पुढील दोन महिने पाचशे रुपये अनुदान जमा होणार असून, प्रत्येक महिन्यात जमा होणारी रक्कम त्यांना इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक व बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्राद्वारे घरपोच मिळणार आहे. योजनेंतर्गत जन-धन बँक खातेधारक महिल\nजिल्ह्यात रोहयोची वर्षभर पुरतील एवढी कामे : जिल्हा परिषद मुकाअ विनय गौडा\nनंदुरबार : जिल्ह्यातील मजुरांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वर्षभर पुरतील एवढी कामे मंजूर असून, मजुरांनी गावातच रोजगार उपलब्ध करून घ्यावा व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कामांवर जाताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधि\nनंदुरबार जिल्ह्यांतर्गत बससेवेस शुक्रवार पासून प्सुरू होणार \nनंदुरबार : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यात एकही कोविड संसर्ग रुग्ण नसल्याने २२ मे पासून जिल्ह्यांतर्गत ५० टक्के प्रवासी क्षमतेने बससेवा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. ग्रामीण भागातील जनतेला या सुविधेचा लाभ होणार आहे.तसेच व्यावसायिकांची दुकाने सकाळ\nनंदुरबार : ‘बडे डाक खाने से आता लाता कभी रुपैया, कभी किताबें दे जाता है मुझ को हँस हँस भैया...’ बालपणीच्या कवितेतील मुन्शीराम डाकियाचे वर्णन आठवण्याचे कारण म्हणजे आजच्या ‘डाकिया’ने संचारबंदीच्या काळात ग्रामीण जनतेला दिलेला दिलासा. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून टपाल कार्यालयाचे प्\nखानदेश एक्स्प्रेस त्वरित सुरू करून नियमित करा\nनिमगूळ : पश्र्चिम रेल्वेच्या नि���ीक्षणासाठी आलेले पश्र्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक सत्याकुमार व त्यांच्यासोबत प्रमुख अधिकारींचा ताफा शिंदखेडा रेल्वे स्थानकांवर आले असता त्यांना खासदार सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल यांच्यातर्फे आमदार काशीराम पावरा व रेल्\nपीककर्जात राष्ट्रीयकृत बँका पिछाडीवर\nनंदुरबार : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी पीककर्ज वाटपाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तंबी देऊनही राष्ट्रीयकृत बँकांनी त्याला फारसा प्रतिसाद दिलेला नाही. सुरवातीला दहा जूनपर्यत पन्नास टक्के, नंतर किमान सत्तर टक्के कर्जवाटप करा असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावूनही आजमितीस या बॅंकांनी दिलेल्या उद\nनंदुरबार जिल्ह्यात २७३ कोटींचे पीककर्जवाटप\nनंदुरबार : जिल्ह्यात यंदा २५ हजार २१० शेतकऱ्यांना २७३ कोटी नऊ लाख रुपयांचे पीककर्जवाटप करण्यात आले. ही रक्कम एकूण उद्दिष्टाच्या ४४ टक्के असून, गेल्या वर्षीपेक्षा ४५ कोटींनी जास्त आहे.\nपालिका करते ‘तत्पर नवापूरकर’ने सन्मान\nनवापूर (नंदुरबार) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेची कमकुवत झालेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवापूर पालिकेने ‘तत्पर नवापूरकर’ अभियान सुरु केले आहे. या अभियानाअंतर्गत ज्या नागरिकांनी मालमत्ता व पाणीपट्टी कराचा भरणा बिल मिळाल्यानंतर कमी कालावधीत केला आहे. त्या नागरिकांना पालिकेतर्फे &quo\nभिंती- भिंतीवर उमटले पाढे अन् कविता; शिक्षक पती- पत्नीचा उपक्रम महत्त्वाचा\nम्हसदी (धुळे) : कोरोनाच्या महामारीमुळे प्रत्येक जण भयभीत आहे. त्यात विद्यार्थीही अपवाद नाहीत. शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. परंतु शिक्षकांनी ठरविले आणि विद्यार्थ्यांनी धैर्य दाखवले तर शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू ठेवल्याचे धाडस अनेक ठिकाणी सुरु आहे. भिलाईपाडा (ता.नंदुरबार) येथील खासगी प्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-navapur-home-sagvan-wood-search-forest-deparment-348306", "date_download": "2021-06-21T07:31:21Z", "digest": "sha1:G7UA453OGCPALSKYUNFNBTAYP23XCWDU", "length": 16360, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | घरात साठवून ठेवलेले सागवानी लाकडाचा लावला शोध", "raw_content": "\nनवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांना मिळालेल्या माहितीवरून वनविभागाचे नियतक्षेत्र भवरे (काटवणपाडा) येथील संशयित आरोपी संत्र्या सदन गावित याच्या घ��ाची सर्च वॉरंटने झडती घेतली.\nघरात साठवून ठेवलेले सागवानी लाकडाचा लावला शोध\nनवापूर (नंदुरबार) : भवरेचा काटवणपाडा (ता. नवापूर) येथे वन विभागाच्या पथकाने एका संशयित घराची तपासणी केली असता घरात ताज्या तोडीचे सागवानी लाकडाचे २९ नग मिळाले. अवैद्य रित्या साठवणूक केलेला साठ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nनवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांना मिळालेल्या माहितीवरून वनविभागाचे नियतक्षेत्र भवरे (काटवणपाडा) येथील संशयित आरोपी संत्र्या सदन गावित याच्या घराची सर्च वॉरंटने झडती घेतली. घरात ताज्या तोडीचे साग साईज प्रजातीचे २९ नग कट साईज नग घडतळ केलेला लाकूड माल अवैद्य रित्या साठवणूक केलेला आढळून आला. हा मुद्देमाल जप्त करून शासकीय वाहनांने व खाजगी वाहनांने नवापूर शासकीय विक्री आगारात पावतीने जमा केला. ही कार्यवाही वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, पोलिस हवालदार पाडवी, वनपाल ए. एन. चव्हाण, पी. एस .पाटील, डि. के. जाधव, एन. जी. मंडलिक, वनरक्षक प्रशांत सोनवणे, आरती नगराळे, सतीश पदमर, कल्पेश अहिरे, कमलेश वसावे, संतोष गायकवाड, लक्ष्मण पवार, रामदास पावरा, डि. ए. सूर्यवंशी, आर. के. पावरा, के. पी. गावित, अशोक पावरा, नितीन पाटील, अनिल वळवी, बी. ओ. पावरा, व कायम वनमजूर यांनी केली.\nसदर गुन्ह्याबाबत भवरे वनरक्षक नितीन पाटील यांनी संबंधित आरोपी नावे गुन्हा दाखल केला असून पुढील कार्यवाही उपवनसंरक्षक शहादा, उपविभागीय वनअधिकारी दक्षता पथक धुळे, साहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार, वनक्षेत्रपाल नवापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.\nअमरीश पटेलांच्या राजीनाम्याने विधानपरिषदेची पोटनिवडणूक जाहीर\nधुळे : विधानपरिषद सदस्य अमरिश पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपचा झेंडा हाती धरताना अमरिश पटेल यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. पटेल यांच्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी\nधुळे : महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर संगणक लिपीकपदाच्या 23 जागांसाठी आज उमेदवारांच्या मुलाखती होत्या. पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन ही प्रक्रिया आजच पूर्ण करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न होता. प्रत्यक्षात या 23 जागांसाठी तब्बल 822 उमेदवारांची ��हापालिकेत गर्दी उसळली. या गर्दीच्या नि\nबारावीचा पेपर तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार\nपातोंडा (ता. अमळनेर) : वाढीव पदाच्या संदर्भात २००३ ते २०१९ या शैक्षणिक वर्षातील मंजुरीसाठी राज्यभरातील शिक्षक आजपासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसले आहे. जोपर्यंत ही पदे आर्थिक तरतुदी सहीत मंजूर होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील, असा निर्धार उपोषण ठिकाणी उपस्थित असलेल्या शिक्षकांन\nफुकटच्या वीज वापरात 89 टक्के ग्राहक मोडणार\nजळगाव : राज्यातील वीज दर कमी करण्यासंदर्भात येत्या तीन महिन्यांत नवे वीज धोरण आणले जाणार आहे. यात शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यास जळगाव परिमंडळ अर्थात जळगाव, धुळे व नंदुरबार या तीनही जिल्ह्यात मिळून 89 टक्के ग्राहक हे फुकटची वीज वापर\nनंदुरबार शहर परिसरात पावसाच्या हलक्या सरी\nनंदुरबार : शहरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास दहा मिनिटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शहरासह तळोदा परिसरातही शिडकावा झाला. यामुळे तापमानात घट झाली असून त्याचा फायदा उशीरा पेरणी केलेल्या गव्हाला होणार आहे. मात्र जोरदार पाऊस झाल्यास कापणीला आलेला गव्हाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.\nबिगरमोसमी पावसाने उडविली झोप\nनंदुरबार : शहरासह परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास बिगरमोसमी पावसाने हजेरी लावली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या या हलक्या सरींनी मिरची व्यापारी अन् शेतकऱ्यांची झोप उडविली. अचानक आलेल्या या पावसाने पथारीवर वाळत ठेवलेल्या मिरच्या भिजल्या, तसेच बाजार समितीत असलेले व्यापाऱ्यांचे धान्\n\"कोरोना इफेक्ट' : धुळे- नंदुरबार विधान परिषद निवडणूक दोन महिने स्थगित\nधुळे : \"कोरोना' विषाणूचा संसर्ग रोखण्यात अवघी प्रशासकीय यंत्रणा जुंपल्याने धुळे- नंदुरबार विधान परिषदेची निवडणूक स्थगित झाली आहे. ती निवडणूक आयोगाने दोन महिने पुढे ढकलली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी ही माहिती दिली.\nधुळ्यात लवकरच \"कोरोना व्हायरस'ची तपासणी\nधुळे ः कोरोना व्हायरसची वाढती लागण लक्षात घेता राज्यात मुंबईपाठोपाठ आता धुळ्यातही कोरोना तपासणी यंत्रणेस शासनाने मंजुरी दिली आहे. येथील श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयाशी संलग्न सर्वोप��ार रुग्णालयात येत्या काही दिवसांत ही यंत्रणा कार्यान्वित होईल. त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीनंतर चो\nआदिवासींनी पिकवलेला तांदूळ महानगरातील ग्राहकांच्या दारी\nगणपूर (ता. चोपडा) : गेली अनेक वर्ष पारंपरिक पद्धतीने सुगंधित तांदूळ पिकवूनही बाजारात कमी भावात विकणाऱ्या साक्री तालुक्यातील आदिवासी बांधवांना सुकापूर येथील साल्हेर शेतकरी उत्पादक कंपनीने पुढाकार घेत महानगरातील ग्राहक मिळवून दिले आहेत. याच माध्यमातून जव्हार, मोखाडा, पेठ आणि सुरगाणा भागातील\nएकही सेंटर नसलेल्या धुळ्यात चक्क सहा डायलिसिस यंत्रांना मंजुरी..\nनाशिक : \"व्यथा डायलिसिसच्या रुग्णांची' ही मालिका \"सकाळ'ने प्रसिद्ध करून उत्तर महाराष्ट्रातील डायलिसिस सेंटर व तोडक्या यंत्रांबाबत ऊहापोह करण्यात आला होता. मालिका प्रसिद्ध होताच आरोग्य विभागाला खळबळून जाग आली. एकही सेंटर नसलेल्या धुळ्यात सहा डायलिसिस यंत्रांना मंजुरी देण्यात आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7029", "date_download": "2021-06-21T06:18:13Z", "digest": "sha1:NZL35WKDTSRQJUENSXS2LH5UEXT74JTA", "length": 15383, "nlines": 196, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "उमेदच्या महिलांनी थाटला मटण व्यवसायाचा उधोग जिवन्नोती ग्रामीण अभियानांतर्गत माहीलांचे ऊपक्रम | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर गोंडपिंपरी उमेदच्या महिलांनी थाटला मटण व्यवसायाचा उधोग जिवन्नोती ग्रामीण अभियानांतर्गत माहीलांचे ऊपक्रम\nउमेदच्या महिलांनी थाटला मटण व्यवसायाचा उधोग जिवन्नोती ग्रामीण अभियानांतर्गत माहीलांचे ऊपक्रम\nगोंडपिपरी :- आकाश चौधरी\nमहिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाही.शिक्षण,नौक री,उद्योगधंदे ईत्यांदी क्षेत्रात महिला बरोबरीत आहेत.यातच पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन ती संसाराचा गाडा देखिल तेवढ्याच ताकतीने खेचत असल्याचे चित्र आहे.अश्यातच आता महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवन्नोनत्ती अभियानाअंतर्गत (उमेद) गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा गावात “मटन” शाॕपचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.महिला उत्पादक गटातर्फे या दुकानातुन आता मटनाचा व्यवसाय सुरु झाला आहे.उमेद अभियानाअंतर्गत जिह्यातील हा पहिला प्रयोग आहे.\nमहिला सक्षमिकरणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशिल आहे.याच उदात्त हेतुने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनन्नोत्ती अभियानाचे (उमेद) कार्य सुरु आहे.गोंडपिपरी तालुक्यात देखिल या अभियानाअंतर्गत जोरात काम सुरु आहे.अश्यातच सहा महिण्यापुर्वी या अभियानाअंतर्गत महिलांच्या शेळी उत्पादक गटांची निर्मिती झाली.तालुक्यात विविध घटकांवर कार्यरत असलेल्या २१ गटांना कर्जरुपात अर्थपुरवठा करण्यात आला.यात राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत असलेल्या शेळी उत्पादक गटांनी शेळी पालनाचा धंदा सुरु केला.व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जातुन प्रारंभी शेळी,बोकडांची खरेदी केली.सहा महिण्यापुर्वी सुरु केलेला हा व्यवसाय आता अर्थाजनासाठी सज्ज झाला.शुक्रवारी विठ्ठलवाडा येथिल नवनिर्माण शेळी उत्पादक गटाने “मटन” शाॕपचा शुभारंभ केला.विठ्ठलवाड्यातील विश्वशांती ग्रामसंघाने जिल्ह्यातील पहिलाच हा प्रयोग सुरु केला आहे.\nयावेळी अभियानाच्या तालुका व्यवस्थापक ममता गोरघाटे,नरेंद्र मेश्राम,प्रतिक्षा खोब्रागडे,मिनाक्षी उराडे,किशोर हिंगाणे,प्रकाश रामटेके,मंजु कांबळे,नवराज चंद्रागडे,यांचेसह विठ्ठलवाड्यातील उत्पादक गटाच्या महिला शालु बावणे,रजणी ताजणे,वैशाली लोहकरे,अर्चना चंद्रगिरीवार,दिपा ताजणे,माधुरी रामटेके,कौशल्या पवार आदिंची उपस्थिती होती.\nPrevious articleजिल्हापरिषद अध्यक्ष अजय कंकडलावार यांचे रेगडी येथील कर्मवीर कन्नमवार इको पार्क ला भेट\nNext articleगडचिरोली नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्षामुळे शहरातील रस्त्य��ची दुरव्यवस्था ; स्थानिक नागरिकांना रस्त्याने जाताना जीव हातात घेऊन करावे लागत आहे प्रवास\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\nमॅजिक बस इंडिया फाऊंडेशनतर्फे विविध ठिकाणी जागतिक योग दिवस साजरा…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%AA", "date_download": "2021-06-21T07:01:21Z", "digest": "sha1:L7WMYVVRYVWLTJGMPVBIL6GWO2PNZ2U7", "length": 6163, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अनंत भवानीबावा घोलप - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअनंत भवानीबावा घोलप ऊर्फ अनंतफंदी (जन्म : शा.श. १६६६ / इ.स. १७४४; मृत्यू : शा.श. १७४१ / इ.स. १८१९) हे एक मराठी कवी, शाहीर होते.\nअनंत फंदी हे संगमनेर येथे राहत होते. त्यांचे आडनाव घोलप असे होते. हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात होऊन गेले.\nअन��तफंदींच्या आईचे नाव राऊबाई आणि पत्नीचे म्हाळसाबई. अनंत फंदींच्या पूर्वजांचा गोंधळीपणाचा व सराफीचाही धंदा होता. अनंत फंदींनी पुढे बऱ्याच लावण्या केल्या; त्यांतील कांहीं प्रसिद्ध आहेत. नंतर त्यांनीं तमाशा आरंभिला व नंतर तमाशा सोडला. त्यांचे तमाशांतील साथी एक मलकफंदी, दुसरे रतनफंदी, तिसरे राघवफंदी आणि चवथे हे अनंतफंदी.\nअनंतफंदीस \"फंदी\" नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरुन यासही लोक फंदी म्हणूं लागले. वर सांगितलेले चौघे फंदी तमाशा घेऊन होळकरशाहीत गेले. अनंत फंदींनी आठ लावण्या व काही पोवाडे रचले. त्यांची 'रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्यांना ‘फटका‘ या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते[१]. शंकराचार्यांनी संध्येतील २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. शार्दूलविक्रीडित, शिखरिणी या वृत्तांत त्यांनी रचना केल्या आहेत.\nअनंतफंदीकृत लावण्या, अनेक भाग (चित्रशाळा प्रकाशन)\n^ डॉ. विद्यासागर पाटंगणकर. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास. p. १७२.\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:२२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/munde.html", "date_download": "2021-06-21T07:49:28Z", "digest": "sha1:G53E2RTNH7D5NVQBF54BZKBK7ROCTG7M", "length": 9868, "nlines": 103, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन : धनंजय मुंडे - KhabarBat™", "raw_content": "\nHome मुंबई सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन : धनंजय मुंडे\nसफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन : धनंजय मुंडे\nमु���बई, 28 : सफाई कामगारांचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.\nसफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री मुंडे बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, सफाई कामगार संघटनेचे गोविंदभाई परमार, विविध सफाई कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नगरविकास\nविभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nश्री मुंडे म्हणाले, सफाई कामगारांबाबतचा लाड-पागे समितीचा अहवाल व सद्यस्थिती यांचा समन्वय साधून योग्य निर्णय घेतला जाईल. कामगारांच्या निवाराचा प्रश्न सोडविण्यासाठी विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील. सफाई कामगारांच्या वारसा हक्क नियुक्ती देण्यासंदर्भात प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार तसेच नियुक्ती बाबतीत शैक्षणिक अर्हता बाब तपासणार. सफाई कामगारांचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सतत प्रयत्न करणार असल्याचेही श्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/kopar-to-bhopar-railway-station-approved-for-the-road-of-rs-22-crores/", "date_download": "2021-06-21T07:34:06Z", "digest": "sha1:4ZQ36S4VLJDAU2KTQ5X3X24BVBDCLONH", "length": 11155, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "भोपर ते कोपर रेल्वे स्थानक २२ कोटींच्या रस्त्याला केंद्राची मंजुरी | मुंबई आस पास", "raw_content": "\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nकल्याण वाहतूक पोलिसांनी फिरवला १०४ मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर\nमुंबई आस पास न्यूज\nभोपर ते कोपर रेल्वे स्थानक २२ कोटींच्या रस्त्याला केंद्राची मंजुरी\nडोंबिवली दि.११ – गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या भोपर ते कोपर रेल्वे स्थानक रस्त्यासाठी निधी देण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना अवघ्या १० मिनिटांत डोंबिवलीला जाता येणार आहे. दीड किलोमीटरच्या या रस्त्यासाठी सुमारे २२ कोटींचा खर्च अपेक्षित असून या अंतर्गत रेल्वे उड्डाणपुलाचाही समावेश आहे. केंद्रीय रस्ते निधीतून या रस्त्यासाठी मंजुरी मिळावी यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे पाठपुरावा करत होते.\nगेल्या अनेक वर्षांपासून भोपर ते कोपर स्थानक रस्त्याची मागणी होत होती. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली असून रेल्वेवर उड्डाणपूल अथवा सबवे नसल्यामुळे लोकांना लांबचा वळसा पडतो. त्यामुळे रेल्वेवरील उड्डाणपुल, तसेच खाडीवरील छोट्या पुलासह हा रस्ता व्हावा, यासाठी खा. डॉ. शिंदे प्रयत्नशील होते. या रस्त्यासाठी ग्रामस्थ १९८५ पासून मागणी करत होते. या प्रकल्पासाठी सुमारे २२ कोटींचा खर्च अपेक्षित असल्यामुळे केंद्रीय रस्ते निधीतून या प्रकल्पाला मंजुरी मिळावी, यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची शुक्रवारी त्यांनी नवी दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना या रस्ते प्रकल्पासाठी निधी देण्याची विनंती केली. गडकरी यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला असून प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.\n← कोर्टात आरोपींना बोगस जमीनदार देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तीन संशयिताना अटक\nजलवाहतूक प्रकल्पासाठी लवकरच बैठक →\nनव्या पादचारी पुलांचे उद्घाटन\nउड्डाणपुलाचे काम अपूर्ण असल्याने ठाकुर्ली रेल्वेस्थानकालगत फाटक सुरु\nउद्या रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nविदेशी अभिनेत्रीवर बलात्कार व गर्भपात प्रकरणी माजी मंत्र्याला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी बंगळुरु येथून एका विदेशी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याबद्दल\nलोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव.\nउरण:विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन ���र विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/38840", "date_download": "2021-06-21T05:58:53Z", "digest": "sha1:6WE5YIKKJS6ZXHKP5N5UJOSPEARVELML", "length": 8551, "nlines": 57, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "जाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य | वर्ण परिवर्तनाची काही उदाहरणे| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nवर्ण परिवर्तनाची काही उदाहरणे\n१. ऐतरेय ऋषि दास अथवा अपराधी चे पुत्र होते. परंतु उच्च कोटीचे ब्राम्हण बनले आणि त्यांनी ऐतरेय ब्राम्हण आणि ऐतरेय उपनिषद यांची रचना केली. ऋग्वेद समजून घेण्यासाठी ऐतरेय ब्राम्हण अतिशय आवश्यक मानले जाते.\n२. ऐलुष ऋषी दासी पुत्र होते. जुगारी आणि हीन चरित्राचे होते. परंतु नंतर त्यांनी अध्ययन केले आणि ऋग्वेदावर अनुसंधान करून अनेक अविष्कार केले. ऋषींनी त्यांना आमंत्रित करून आचार्य पदावर विराजमान केले. (ऐतरेय ब्राह्मण २.१९)\n३. सत्यकाम जाबाल एका गणिकेचे (वेश्या) पुत्र होते परंतु पुढे ते ब्राम्हणत्वाला प्राप्त झाले.\n४. राजा दक्ष याचा पुत्र पृषध शुद्र बनले होते, प्रायश्चित्त स्वरूप तप करून त्यांनी मोक्ष प्राप्त केला. (विष्णू पुराण ४.१.१४)\nजर उत्तर रामायणातील मिथ्या कथेनुसार शूद्रांना ताप करण्यास मनाई असती तर त्यांना हे कसे शक्य झाले\n५. राजा नेदिष्ट चे पुत्र नाभाग वैश्य बनले. पुढे त्यांच्या अनेक पुत्रांनी क्षत्रिय वर्ण आपलासा केला. (विष्णू पुराण ४.१.१३)\n६. धृष्ट हे नाभाग चे पुत्र होते परंतु ब्राम्हण झाले आणि त्यांच्या पुत्राने क्षत्रिय वर्ण आपलासा केला. (विष्णू पुराण ४.२.२)\n७. पुढे त्यांच्याच वंशात काही ब्राम्हण झाले. (विष्णू पुराम ४.२.२)\n८. भागवतानुसार राजपुत्र अग्निवेश्य ब्राम्हण झाले.\n९. विष्णू पुराण आणि भागवतानुसार राथोतर क्षत्रियापासून ब्राम्हण बनले.\n१०. हरित क्षत्रिय पुत्राचे ब्राम्हण बनले. (विष्णू पुराण ४.३.५)\n११. क्षत्रिय कुळात जन्मलेल्या शौनक नी ब्राम्हणत्व प्राप्त केले. (विष्णू पुराण ४.८.१) वायू, विष्णू आणि हरिवंश पुराण सांगतात की शौनक ऋषींचे पुत्र कर्म भेदाने ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र वर्णाचे झाले. याच प्रकारे गृत्समद, गृत्समति आणि वीतहव्य यांची उदाहरणे आहेत.\n१२. मातंग चांडाळ पुत्रापासून ब्राम्हण बनले.\n१३. ऋषी पुलस्त्य यांचा पुत्र रावण आपल्या कर्मांमुळे राक्षस बनला.\n१४. ���ाजा रघु याचा पुत्र प्रवृद्ध राक्षस झाला.\n१५. त्रिशंकू राजा असून देखील कर्मांमुळे चांडाळ बनले होते.\n१६. विश्वामित्रांच्या पुत्रांनी शुद्र वर्ण स्वीकारला. विश्वामित्र स्वतः जन्माने क्षत्रिय होते परंतु नंतर त्यांची ब्राम्हणत्व प्राप्त केले.\n१७. विदुर दासीपुत्र होता. तरीही तो ब्राम्हण झाला आणि त्याने हस्तिनापूरचे मंत्रिपद भूषवले.\n१८. वत्स शुद्र कुळात उत्पन्न होऊन देखील ऋषी बनले. (ऐतरेय ब्राम्हण २.१९)\n१९. मनुस्मृतीच्या प्रक्षिप्त श्लोकांवरून देखील लक्षात येते की काही क्षत्रिय जाती शुद्र बनल्या. वर्ण परिवर्तनाची साक्ष देणारे हे श्लोक मनुस्मृतीत खूप नंतरच्या काळात समाविष्ट केलेले आहेत. या परिवर्तीत जातींची नावी आहेत - पौण्ड्रक, औड्र, द्रविड, कम्बोज, यवन, शक, पारद, पल्हव, चीन, किरात, दरद, खश.\n२०. महाभारत अनुसंधान पर्व (३५.१७-१८) याच सूचित कित्येक अन्य नावी देखील समाविष्ट करते - मेकल, लाट, कान्वशिरा, शौण्डिक, दार्व, चौर, शबर, बर्बर.\n२१. आजही ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि दलित यांच्यात समान गोत्र मिळतात. यावरून लक्षात येते की हे सर्व एकाच पूर्वज, एकाच कुळातील वंशज आहेत. परंतु कालांतराने वर्ण व्यवस्था भरकटली आणि हे सर्व लोक कित्येक जातींमध्ये विभागले गेले.\nजाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य\n'भृगु संहिता' मधील संदर्भ\nआपस्तम्ब सूत्र मधील संदर्भ\nवर्ण परिवर्तनाची काही उदाहरणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/bcg-vaccine-be-given-non-covid-patients-new-research-will-be-conducted-bmc-335767", "date_download": "2021-06-21T08:34:41Z", "digest": "sha1:OSNFCEOQCLI5JNHVGWTCCCN2CZUF4FKV", "length": 22521, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुंबई महापालिका नॉन कोविड रुग्णांना देणार 'ही' लस, पुढल्या आठवड्यात सुरु होणार नवीन प्रयोग", "raw_content": "\nभारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या परवानगीने आम्ही बीसीजी प्रतिबंधात्मक लसीचा प्रयोग काही नॉन कोविड रूग्णांवर करणार आहोत.\nमुंबई महापालिका नॉन कोविड रुग्णांना देणार 'ही' लस, पुढल्या आठवड्यात सुरु होणार नवीन प्रयोग\nमुंबई - मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक बीसीजी लस टोचण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. पुढील आठवड्यापासून काही व्यक्तींवर प्रयोग करण्यात येणार असून नॉन कोविड रूग्णांना ही लस टोचून प्रयोग करण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रतिकारासाठी ��ीसीजी लस परिणामकारक ठरते का, हे तपासण्यासाठी वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत. बीसीजी लस ही क्षयरोग प्रतिबंधात्मक लस म्हणून वापरली जाते.\nमुंबईतील कोरोना संसर्ग नियंत्रणात दिसत असला तरी संपूर्ण आटोक्यात आलेला नाही. दररोज साधारणाता 800 ते 1200 नवे बाधित रूग्ण सापडत आहेत. जोपर्यंत कोरोनावर लस सापडत नाही तोपर्यंत कोरोना पूर्णतः आटोक्यात आणणे देखील शक्य होणार नाही. त्यामुळे या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने क्षयरोगावरील बीसीजी लसीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.\nसुरूवातील 60 व्यक्तींवर बीसीजी लसीचा प्रयोग करण्यात येणार आहे.\nमोठी बातमी - पाणीपुरी, भेळपुरीच्या गाड्या खुणावतायत मसाला डोसे आठवतायत थांबा, आधी ही बातमी वाचा\nयासाठी निरोगी खास करून नॉन कोविड व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे. लस टोचण्याआधी या व्यक्तींची शारिरीक तपासणी केली जाईल. लस टोचल्यानंतर या व्यक्तीना निरिक्षणाखाली ठेऊन त्यांच्यावरील कोविड विषाणूंचा परिणामा बाबत निरिक्षण केले जाईल. सुरूवातील या लसीचा प्रयोग केईएम परिसरातील व्यक्तीवर करणार असल्याची माहिती पालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.\nकोरोनाची लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. ब्रिटेन, अमेरिका, चीन आणि रशिया लसीच्या परिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. जोपर्यंत कोरोनाची लस विकसित होत नाही तोपर्यंत गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जात आहे. यानुसार क्षयरोग प्रतिबंधात्मक बीसीजी लसीचा वापर करण्यात येणार आहे. बीसीजी लसीने कमीत कमी पहिल्या 30 दिवसात पसरत असलेल्या कोरोना संक्रमणाचा वेग कमी करू शकतो असा अंदाज आहे.\nमोठी बातमी - सुशांत सिंह राजपूत प्रकरणी CBI कडे चौकशी गेल्यानंतर आज शरद पवारांनी केलं ट्विट, म्हणालेत...\nभारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या परवानगीने आम्ही बीसीजी प्रतिबंधात्मक लसीचा प्रयोग काही नॉन कोविड रूग्णांवर करणार आहोत. पुढील आठवड्यात या प्रयोगाला सुरूवात होईल,याचे ठोस निष्कर्ष यायला दोन ते ति महिन्यांना कालावधी लागू शकतो. - डॉ. दक्षा शाह , उप कार्यकारी आरोग्य अधिकारी\nभारत आणि चीनमध्ये बीसीजीचे राष्ट्रीय लसीकरण अभियान सुरुवातीपासून आहे. यामुळेच क���रोनाचा मृत्यूदर या देशांमध्ये कमी असल्याचे सांगितले जाते.बीसीजी लसीमुळे कोरोना विषाणूंशी निगडीत असलेल्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी मदत होते. बीसीजीची लस जन्मल्यानंतर 15 दिवसांच्या आत लहान मुलांना दिली जाते. त्यामुळे संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. भारतातही कोरोना रुग्णांवर बीसीजी लसीचे क्लिनिकल ट्रायल सुरू केले आहे.\nकाय आहे बीसीजी लस :\nबॅसिलस काल्मेट गेरिन अर्थात बीसीजी ही लस क्षयरोगाच्या (टीबी रोग) प्रतिबंधासाठी बालकांना दिली जाते. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस या जीवाणूंमुळे मनुष्यात क्षयरोग उद्भवतो, तर मायकोबॅक्टेरियम बोव्हिस जीवाणूंमुळे जनावरांना क्षयरोग होतो. अल्बर्ट काल्मेट आणि कमीला गेरिन या शास्त्रज्ञांनी ही लस तयार केली म्हणून या लसीला बॅसिलस काल्मेट-गेरिन असे नाव दिले गेले आहे. ही लस मायकोबॅक्टेरियम बोव्हिस जातीच्या जीवंत जीवाणूंना दुबळे करून (म्हणजे अर्धवट मारून) बनवलेली जीवंत-क्षीणित स्वरूपाची लस आहे.\nमोठी बातमी - बाप्पा 28 फुटांवरून थेट 4 फुटावर; साहित्य, मजुरीचे दर वाढल्याने मूर्तिकारांना फटका\\\nबीसीजी लसीकरण करणा-या देशांत कोरोना बाधित रुग्ण आणि त्यामुळे झालेले मृत्यू यांची संख्या कमी असल्याचे समोर आले आहे. डेन्मार्कमध्ये स्टेटन्स सीरम इन्स्टिट्यूट असून तेथे संपूर्ण जगासाठी बीसीजी लस तयार केली जाते आणि स्वत:च्या देशातील बालकांसाठी वापरली जाते. त्यामुळे डेन्मार्कमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी असून लगतच्या बेल्जियम आणि नेदरलँड्स देशांत त्याचा अधिक प्रभाव असल्याचे दिसले. कोरोनाच्या काळात, काही देशांनी कोरोनाच्या प्रतिकारासाठी बीसीजी लस परिणामकारक ठरते का हे तपासण्यासाठी वैद्यकीय चाचण्या सुरू केलेल्या आहेत; भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद देखील यांवर लक्ष ठेवून आहे.\n( संकलन - सुमित बागुल )\nशरद पवार म्हणतात, ही लढाई आपण जिंकणारच\nमुंबई : कोरोना विषाणू संसर्गाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे जनतेने पालन करावे. अपरिहार्यता असल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये. ही लढाई आपण जिंकणारच असून, गरज आहे संयम, समंजसपणा व योग्य दक्षतेचा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.\nनिर्गुडी, महाराष्ट्रात आढळणारं एक असं झाड ज्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक ��ायदे\nमुंबई : कोरोनामुळे जगभरात अनेक औषधांवर संशोधन सुरु आहे. कोरोनामुळेच आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती किती महत्त्वाची असते हे ही एव्हाना पटलंय आणि आपण त्या दृष्टीने विचारही करायला लागलोय. या सर्वांमुळे आयुर्वेदाबद्दलही प्रचंड जनगागृती होताना पाहायला मिळतेय. या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम\nमहाराष्ट्रात सरकार विरुद्ध राज्यपाल असा नवा संघर्ष सुरू होण्याचे संकेत\nमुंबई : राज्यभरात कोरोना चे संकट वाढत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे स्वतंत्रपणे प्रशासनाच्या बैठका घेऊन आदेश देत असल्याबाबत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.\n डहाणूतील 'त्या' 3 वर्षीय चिमुरडीची दुसरी चाचणी निगेटिव्ह\nडहाणू : डहाणू तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या तीन वर्षांच्या मुलीची कोरोना संसर्गाची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आल्याची माहिती पालघर आरोग्य विभागाने दिली.\nहो आम्हाला ठाऊक आहे, म्हणूनच लॉकडाऊनमुळे आलेलं नैराश्य दूर करण्यासाठी...\nपालघर : कोरोनाच्या रुपाने आलेल्या संकटामुळे तरुण वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्य पसरले असून ते दूर करून आजच्या तरुणाईमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाने खास उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला आहे. दांडेकर महाविद्यालय राबवत असलेल्या या उपक्रमांना व\nBig News : 20 तारखेनंतर कंपन्या सुरु करायच्यात, मग 'हे' नियम पाळा...\nमुंबई : कोरोनाची बाध कमी असलेल्या ठिकाणी 20 एप्रिल पासून काही उद्योग आणि व्यवसाय सुरु करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. मात्र, कर्मचार्यांच्या आरोग्य विम्यासह त्यांना द्यायचा सुविधांची यादीच केंद्राने तयार केली आहे.\nDigital Exclusive :: धीरोदात्त आणि संयमी उद्धव ठाकरे..\nमुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी निवडणूक निकालानंतर नव्या राजकीय समीकरणाची बांधणी केली. सलग पन्नास वर्ष राजकारणात परवलीचा शब्द बनलेले शरद पवार आणि गेली पन्नास वर्ष वैचारिक विरोध असलेला गांधी घराण्यांचा काँग्रेस पक्ष यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी सरक\nब्रेकिंग : जेजे रुग्णालयात कोरोनाचा पहिला मृत्यू\nमुंबई : कोरोनाचा शिरकाव जे जे सरकारी रुग्णालयातही झाला असुन दोन निवासी डॉक्टरांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. जे जे ती��� 42 नंबर वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शिवाय त्यांचे स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हे दोघेही मेडीसीन विभागात काम करत होते. काही दिवसांपूर्वी स्ट्रोक आलेली\nजितेंद्र आव्हाड म्हणतायत, \"मला माफ करा… मी हरलो...\", नक्की झालंय काय वाचा..\nमुंबई - लॉकडाऊनमध्ये आपल्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन करून घेतलंय. या संवेदनशील स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री सोशल मीडियावरून व्\n\"माझ्यापासून काही लपवत नाहीस ना.. \" शरद पवार यांचा जितेंद्र आव्हाडांना फोन\nमुंबई : जितेंद्र, माझ्यापासून काही लपवत नाहीस ना, अशी विचारणा शरद पवार यांनी केल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला होम क्वॉरन्टाईन करून घेतले आहे. मुंब्रा येथील एक पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7823", "date_download": "2021-06-21T06:21:51Z", "digest": "sha1:YTDAYYJ4TQH5M4U5FACFQDP4CLA3SBVI", "length": 12742, "nlines": 195, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "राजुरात 50 खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर चे उद्घाटन | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर राजुरात 50 खाटा���चे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर चे उद्घाटन\nराजुरात 50 खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर चे उद्घाटन\nकोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपजिल्हा रुग्नालय राजुराचे नवीन इमारतीत 50 खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर तयार करण्यात आले असून आज दिनांक आक्टोंबर पासून सेवेत सुरु झाले आहे या सेंटरचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांचे हस्ते करण्यात आले अध्यक्ष म्हणून वैद्यकीय अधिकारी डाँक्टर लहू कुलमेथे होते तर याप्रसंगी या सेंटर चे प्रभारी डाँक्टर व्ही एम डाखोडे, डाँक्टर ए पी जाधव,डाँक्टर अनिता अरके ,डाँक्टर एस पी डाहूले,आयुष्य वैद्यकीय अधिकारी अमित चिदंमवार,डाँक्टर इर्शाद शेख,डाक्टर माया गायकवाड,डाँक्टर सुरेंद्र डुकरे,दंत चिकित्सक डाँक्टर आर ए यादव ,आरोग्य सहायक श्रीमती रिता राय आणि इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते\nया सेंटर मध्ये गंभीर कोविड रुग्णांना वैद्यकीय सेवा दिल्या जाणार आहे त्यामध्ये ज्या कोविड रुग्नाची आक्सिजन पातळी 94 पेक्षा कमी असेल अश्या रुग्णांना भरती करून त्यांना आक्सिजन लावून उपचार केला जाईल,म्हणूनच रुग्णची गरज लक्षात घेऊन उपजिहा रुग्नालयाचे नवीन इमारतीत हे सेंटर सुरु करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक लहू कुलमेथे यांनी दिली.\nPrevious articleहाथरस प्रकरणातील नराधमांना फाशी द्या ;भिम कायद्या संघटनेची मागणी\nNext articleचिंचाळा येथील स्मशानभूमीचे निकृष्ट बांधकाम\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\nमॅजिक बस इंडिया फाऊंडेशनतर्फे विविध ठिकाणी जागतिक योग दिवस साजरा…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिट��व्ह\nमॅजिक बस इंडिया फाऊंडेशनतर्फे विविध ठिकाणी जागतिक योग दिवस साजरा…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8912", "date_download": "2021-06-21T06:15:30Z", "digest": "sha1:A7GCGHQNLOR2KZO7NP6SVLX2Y4VWFSF3", "length": 14240, "nlines": 196, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "अहेरी-खमनचेरु रस्ताच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात,अमोल गुडेल्लीवार यांच्या प्रयत्नांना यश | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome गडचिरोली अहेरी-खमनचेरु रस्ताच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात,अमोल गुडेल्लीवार यांच्या प्रयत्नांना यश\nअहेरी-खमनचेरु रस्ताच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात,अमोल गुडेल्लीवार यांच्या प्रयत्नांना यश\n– नितेश खडसे जिल्हा प्रतिनिधी\nभाजयुमो जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने अहेरी शहरातील आणखी एक प्रलंबित काम मार्गी लाग���े.\nअहेरी-खमनचेरु ह्या ७ किमी रस्ताची मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ५ कोटींच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होहून,माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन होहूनही गेल्या १ वर्षांपासून सदर रस्ताच्या कामाला प्रत्येक्ष सुरुवात न झाल्याने ह्या रस्ताची प्रचंड दुरावस्था झाली होती,नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता,अनेकांनी ह्या बाबत तक्रार केल्यावर ह्याची तात्काळ दखल घेत भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार यांनी मागील काही दिवसांपूर्वी तहसीलदार अहेरी श्री. ओंकार औताडी यांना एक निवेदन देऊन ह्या प्रलंबित रस्ताच्या कामाला तत्काळ सुरुवात करावे अन्यथा भाजपा युवा मोर्चा तर्फे चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, सोबतच सोशल मीडियावर सातत्याने ह्या विषयांवर सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधले होते..\nह्यानंतर तब्बल १ वर्षानंतर संबंधित यंत्रणा जागी झाली असून, सदर रस्ताच्या दुरुस्तीच्या कामाला काल पासून सुरुवात करण्यात आले असून, सद्या सदर रस्तावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे, नगराळे कन्ट्रक्शन कंपनी, नागपुर यांची जुनी निविदा रद्द करण्यात आली असून, लवकरच नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण करून अहेरी-खमनचेरु ह्या ७ किमी रस्त्यावर नवीन डांबरीकरणाचे काम केले जाणार असल्याची माहिती संबंधित अभियंता यांनी दिली आहे, अमोल गुडेल्लीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने अहेरी शहरातील आणकी एक समस्या लवकरच मार्गी लागणार आहे,नागरिकांनी ह्याबाबत समाधान व्यक्त केले आहे..\nPrevious articleवाघाच्या हल्ल्यात दोन बकऱ्या ठार, एक जखमी\nNext articleचामोर्शी तालुक्यातील दीना नदी येथील कालव्याची दुर्दशा\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nपालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर..\nपुनर्वसनाचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरो���ामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\nमॅजिक बस इंडिया फाऊंडेशनतर्फे विविध ठिकाणी जागतिक योग दिवस साजरा…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/9407", "date_download": "2021-06-21T06:26:10Z", "digest": "sha1:N2P4QFUCM32KLINVF3JRIVR26U6YHOOK", "length": 15355, "nlines": 198, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "गडचिरोली नगर परिषद अंतर्गत गटार लाईनच्या कामाच्या पूर्ततेसाठी निधी द्या- आमदार डॉ.देवराव होळी | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome गडचिरोली गडचिरोली नगर परिषद अंतर्गत गटार लाईनच्या कामाच्या पूर्ततेसाठी निधी द्या- आमदार डॉ.देवराव...\nगडचिरोली नगर परिषद अंतर्गत गटार लाईनच्या कामाच्या पूर्ततेसा���ी निधी द्या- आमदार डॉ.देवराव होळी\nगडचिरोली नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या गटार लाईन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथजी शिंदे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता पोलीस विश्रामगृहात त्यांची भेट घेऊन केली .यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकार\nगडचिरोली शहरात मागील वर्षी गटार लाईनच्या कामाला शुभारंभ करण्यात आला. आता हे काम अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे या कामाला लागणारी उर्वरित निधी शासनाने तातडीने उपलब्ध करून दिल्यास सदर काम लवकर मार्गी लागेल व शहरात असणारे विकासकामे पूर्ण होण्यास मदत मिळेल त्यामुळे याकरिता निधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली.\nमहापुर, दुष्काळ, वादळ वारा व रोग किड यामुळे शेतकऱ्यांची पीक पूर्णतः नष्ट झाली यावर्षी शेतकऱ्यांच्या हातात पीक नाही त्यामुळे पिके नष्ट झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदत देण्याची घोषणा केली होती, परंतु अजूनही त्या मदतीची पूर्तता राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट कोसळले असून शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत तातडीने देण्यात यावी अशी विनंती केली\nलाकडाऊन च्या काळात राज्य शासनाने जनतेवर अतिरिक्त वीज बिलाचा बोजा बसविला, वीज बिलामध्ये माफी देण्यात येईल अशी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांनी जनतेला आश्वासन दिले होते. परंतु अजून पर्यंत जिल्ह्यातील जनतेला वीज बिलामध्ये सूट देण्यात आली नाही. त्यामुळे लोकांमध्ये शासनाविषयी प्रचंड संताप आहे .सदर वीजबिल तातडीने माफ करण्यात यावे त्यामध्ये सूट देण्यात यावी अशी विनंती त्यांनी यावेळी मंत्रि महोदयांना केली.\nत्याच प्रकारे जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न, त्याकरिता लागणारा निधी ,जिल्ह्यातील रस्ते विकासाचे कामे, उद्योग विषयक कामे अशा विविध समस्यांवर त्यांनी चर्चा करून सदर प्रश्न तातडीने मार्गी लावण्यास संदर्भात आपण लक्ष द्यावे अशी विनंती या भेटी दरम्यान आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली\nPrevious articleअभियंता युवतीची गळफास घेऊन आत्महत्या…\nNext articleचालत्या कार मध्ये लागली अचानक आग, चार प्रवासी थोडक्यात बचावले\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nपालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर..\nपुनर्वसनाचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\nमॅजिक बस इंडिया फाऊंडेशनतर्फे विविध ठिकाणी जागतिक योग दिवस साजरा…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2021/02/Arni-police-seized-240-quintals-of-rice.html", "date_download": "2021-06-21T07:32:35Z", "digest": "sha1:XH7AVUAHDKROTLWYYEV777EFZHXQ5QXQ", "length": 10236, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "आर्णी पोलीसांनी पकडला २४० क्विंटल तांदूळ - Maharashtra24", "raw_content": "\nरविवार, ७ फेब्रुवारी, २०२१\nHome यवतमाळ विदर्भ आर्णी पोलीसांनी पकडला २४० क्विंटल तांदूळ\nआर्णी पोलीसांनी पकडला २४० क्विंटल तांदूळ\nTeamM24 फेब्रुवारी ०७, २०२१ ,यवतमाळ ,विदर्भ\nगोर-गरीब नागरिकांना शासना कडून दिल्या जाणारा कमी किंमतीचा रास्त दुकानातील २४० क्विंटल तांदूळ आर्णी पोलीसांनी दि.५ फेब्रुवारी च्या रात्री साडे बारा वाजता दरम्यान दिग्रस ते आर्णी रोड वर १४ चाकी ट्रक मधून जप्�� केल्याची कारवाई केली. जप्त केलेला तांदूळ हा राशन दुकानातील असल्याचे दिसून येत असताना या संदर्भात मात्र महसुल विभागाने हात वर केल्याने उशीरा पर्यंत कोणावर ही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.\nदिग्रस वरून एम.एच.२९ टी.२२७७ या १४ चाकी ट्रक मधून जप्त केलेला तांदूळ छाबडा स्टिम इंडस्ट्रीज ब्रहम्हापूरी जिल्हा चंद्रपुर येथे जात होता.दरम्यान आर्णी पोलीस रात्री दरम्यान गस्त वर असताना तांदूळाने भरलेल्या ट्रकवर संशय आल्याने त्याची तपासणी केली.तपासणी दरम्यान तो तांदूळ राशन दुकानातील असल्याचे लक्षात आल्याने ठाणेदार पितांबर जाधव यांनी तांदूळाने भरलेला ट्रक ताब्यात घेतला.\nदिग्रस येथील दलाल चा तांदूळ\nआर्णी पोलीसांनी जप्त केलेला २४० क्विंटल तांदूळ हा दिग्रस येथील दिलीप जानुसिंग पवार यांच्या मालकीचा असून पोलीसांनी तपास केल्यास सत्य लवकरच समोर येईल.पवार कडे एवढ्या मोठ्या प्रमाणात तांदूळ कशा आणि कुठून आला याचा सुध्दा तपास होणे गरजेचे आहे.\nबोरगांव रोड वरील बालाजी जिंनिग मध्ये ट्रक मधील तांदूळ खाली करण्यात आले,त्यात सहा ते सात पोत्यावर भारतीय खाद्य निगम लिहून असलेले तांदूळाचे पोते आढळून आले.त्यामुळे जप्त केलेला २४० टन तांदूळ हा रास्त भाव धान्य दुकानातील असल्याचे सिद्ध होते.मात्र या प्रकरणी महसुल विभागाने हात वर केल्याने घटनेची फिर्याद उशीरा पर्यंत पोलिसात न दिल्याने गुन्हा दाखल झालेला नाही.\nBy TeamM24 येथे फेब्रुवारी ०७, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्र��्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/covid-19-update-more-thane-12-thousand-coron-patient-discharged-on-4-august-mhak-469510.html", "date_download": "2021-06-21T07:08:57Z", "digest": "sha1:CEKIOIBXWNAL5QT4Z5V636TNP2344ZP4", "length": 20560, "nlines": 158, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोना रुग्ण बरे होण्याचा आज उच्चांक, तब्बल 12,323 जणांना मिळाला डिस्चार्ज | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nकोरोना रुग्ण बरे होण्याचा आज उच्चांक, तब्बल 12,323 जणांना मिळाला डिस्चार्ज\nWTC Final : रोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\n घाबरू नका, वाचा संपूर्ण पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA: होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वे���ा तिवारीवर भडकला\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nकोरोना रुग्ण बरे होण्याचा आज उच्चांक, तब्बल 12,323 जणांना मिळाला डिस्चार्ज\nराज्यात आज तीनशे रुग्णांचा मृत्यू सध्या राज्यातील मृत्यूदर 3. 52 टक्के एवढा झाला आहे.\nमुंबई 04 ऑगस्ट: राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा उच्चांक झाला आहे. पहिल्यांदाच तब्बल 12,323 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. आजपर्यंत राज्यात एकूण दोन लाख 99 हजार 356 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.37 टक्के एवढे आहे. राज्यात आज 7760 नवीन रुग्ण सापडले. राज्यात आज तीनशे रुग्णांचा मृत्यू सध्या राज्यातील मृत्यूदर 3. 52 टक्के एवढा झाला आहे. तर रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 57 हजार 956 एवढी झाली आहे.\nराज्यात नऊ लाख 44 हजार 442 व्यक्ती घरात विलगीकरण आत आहेत तर 43 हजार 906 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरण यात आहेत.\nसलग तिसऱ्या दिवशी 50 हजारहून अधिक कोरोना रुग्ण सापडले. गेल्या 24 तासांत 52 हजार 050 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 803 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18 लाख 55 हजार 746 झाली आहे. यात 5 लाख 86 हजार 298 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 12 लाख 30 हजारहून अधिक रुग्ण निरोगी झाले आहे.\nइंडियन काउन्सिल ऑफ रिसर्च (ICMR) नुसार देशात आतापर्यंत 2 कोटी 8 लाख 64 हजार 750 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सोमवारी एकाच दिवसात तब्बल 6 लाख 61 हजार 182 लोकांची चाचणी करण्यात आली.\nकोरोना संक्रमितांच्या संख्येत भारत, अमेरिका आणि ब्राझील जगातील तीन सर्व प्रभावित देश आहे. मात्र यात भारतातील परिस्थिती चांगली आहे. भारताचा मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. भारतापेक्षा अधिक प्रकरणं अमेरिका (4,862,174), ब्राझीलमध्ये (2,751,665) आहेत.\nदरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात जायला परवानगी मिळणार किंवा नाही याबाबत गेले अनेक दिवस कमालीची उत्सुकता होती. आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेत कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी काही नियम पाळावे लागणार असून त्याचं पालन करूनच जावं लागणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.\nखासगी वाहनाने जाणाऱ्यांना मात्र ई पास लागणार आहे.\n रशियात कोरोनाची लस तयार; पुढील महिन्यापासून उत्पादन होणार सुरू\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत या निर्णया���र शिक्कामोर्तब करण्यात आलं. आता क्वारंटाइनचा कालावधी हा 10 दिवसांचा करण्यात आला आहे. तर सात हजार गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. बुकिंग प्रमाणे गाड्या सोडल्या जाणार आहेत. मंगळवारी (4 ऑगस्ट) संध्याकाळ 6 वाजल्यापासून तिकीट बुकिंग सुरू झालं आहे.\n कोरोना व्हायरसला मारण्यासाठी पठ्ठ्याने वॉशिंग मशिनमध्येच धुतल्या नोटा\nएस टी मध्ये 22 लोकांना प्रवास करता येईल. मुंबईहून थेट गावात प्रवासी जातील मध्ये कुठेही थांबणार नाहीत. जेवण स्वत:चं जेवण घेऊन प्रवास करायचा आहे. जेवणासाठी एस टी थांबणार नाही. फक्तं 2 ठिकाणी नैसर्गिक विधीसाठी बस थांबणार आहे.\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/tag/hyderabad/", "date_download": "2021-06-21T06:51:35Z", "digest": "sha1:SEEWWJVNLZGVLBCNCGOV6CZIV53XRSGN", "length": 6610, "nlines": 106, "source_domain": "mhlive24.com", "title": "Hyderabad Archives - Mhlive24.com", "raw_content": "\n केवळ 30 हजार रुपयांत नव्या कोऱ्या ‘टाटा नेक्सन ईव्ही’ कारचे मालक बनण्याची संधी\nअक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या शहरात काय आहेत सोन्या चांदीचे दर \n केला ‘हा’ प्रयोग अन आंब्यातून कमावले लाखो रुपये\nआता घरबसल्या ऑर्डर करा पेट्रोल – डिझेल, ‘ही’ कंपनी देतेय डोर-टू-डोर फ्यूल डिलीवरी\n फक्त 7 रुपयांमध्ये जा 100 किलोमीटर\n दिग्गज डिजिटल पेमेंट्स कंपनी PayPal मध्ये नोकरीची सुवर्णसंधी\nAirtel चा धमाका ; Jio ला ही मागे टाकत केले ‘असे’ काही\nकार खरेदी न करताच घ्या चालवायला ; मारुतीने नवीन भागीदारीसह केली ‘ही’ घोषणा\n एअरटेलची 5G टेस्टिंग ; एका सेकंदात डाउनलोड झाला पिक्चर\n ट्रांसपोर्टचा बिझनेस सोडून गावी सुरु केला ‘हा’ व्यवसाय ; आता कमावतोय लाखो रुपये\n केवळ 250 रुपये देऊन घ्या एलआयसीची ‘ही’ जबरदस्त पॉलिसी अन व्हा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज करावे लागेल पूर्ण\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक वापरले\nथोड्या पैशांच्या गुंतवणुकीत जास्त रिटर्न हवे मग पोस्ट ऑफिसच्या ‘ह्या’ दोन योजना माहिती हव्याच\nJio नव्हे तर BSNL च्या प्लॅनमध्ये मिळतात अधिक सुविधा; किंमतही 100 रुपयांनी कमी अन डेटा 2.4 पट अधिक , वाचा अन फायदा घ्या\nघराचे संरक्षण करण्यासाठी आपल्या जुन्या फोनलाच बनवा CCTV कॅमेरा; ‘ही’ आहे प्रोसेस\nकमी गुंतवणूकीमधून आपल्या घरातूनच सुरु करा ‘हा’ व्यवसाय; सरकार देईल 80 टक्क्यांपर्यंत अनुदान आणि फंड\n केवळ 250 रुपये देऊन घ्या एलआयसीची ‘ही’ जबरदस्त…\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज…\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%A8_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82", "date_download": "2021-06-21T08:14:15Z", "digest": "sha1:AC4DW3UNE6MLJUWP3MIBDA4U3OBBOX2S", "length": 3732, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ख्रिश्चन धर्मगुरू - विकिपीडिया", "raw_content": "\n\"ख्रिश्चन धर्मगुरू\" व��्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?p=56024", "date_download": "2021-06-21T07:16:19Z", "digest": "sha1:QLKJA4I5BU7E2XXC4XX5ZMNNEVBVC4ML", "length": 9295, "nlines": 190, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "नव्याने कोरोना रुग्ण आढळले – पहा आजची एकूण कोरोनाबधितांची रुग्णसंख्या | Vidarbha24News : Amravati News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\n*तेरा देशात घेण्यात आलेल्या नेल्टस इ कॅट ग्रँड फिनाले परीक्षेत पटकाविला…\nदिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत…\nआमदार देवेंद्र भुयार यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले \nमहाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nजागतिक महिला दिन – महिलांसमोरील आव्हाने:- अधिवक्ता क्रांती शिवाजी देशमुख राज्य…\nपाश्चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संपणार \nHome COVID-19 LIVE नव्याने कोरोना रुग्ण आढळले – पहा आजची एकूण कोरोनाबधितांची रुग्णसंख्या\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले – पहा आजची एकूण कोरोनाबधितांची रुग्णसंख्या\nविदर्भ 24 न्युज Desk :-\n_अमरावतीत आज ७३९ नवे बाधित, १६ मृत्यू_\n( _आज अमरावती जिल्ह्यातील १६ बाधितांचा मृत्यू झाला. *त्याखेरीज*, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल नागपूर जिल्ह्यातील ४, वर्धा जिल्ह्यातील २ व मध्यप्रदेशातील १ अशा ७ बाधितांचा मृत्यू झाला._)\n*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*\n_दि. २२ एप्रिल २०२१_\n*एकूण पॉझिटिव्ह : ७३९* (प्रगतीपर ५९ हजार १२४)\n*दाखल रूग्ण* : १७७३\n*डिस्चार्ज* : ४७० ( प्रगतीपर ५२ हजार १५३)\n*गृह विलगीकरण (महापालिका)* : ११४२(आज १०३, आजपर्यंत १२ हजार २७१)\n*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ३२२७ (आज १७०, आजपर्यंत ८७०६)\n*मृत्यू* : १६ ( एकूण ८२९) (त्याखेरीज इतर जिल्ह्यातील ७)\n*ऍक्टिव्ह रुग्ण* : ६१४२\n*रिकव्हरी रेट* : ८८.२१\n*डब्लिंग रेट* : ११४\n*डेथ रेट* : १.४०\n*एकूण नमुने* : *३ लाख ९२ हजार ६२७*\nPrevious article*पालकमंत्र्यांकडून सुपरस्पेशालिटी, पीडीएमसीला भेट* *_रुग्णालय व ऑक्सिजन प्लांटची पाहणी_* *विभागीय संदर्भ रुग्णालयात खाटांची संख्या वाढविणार*\nNext articleकोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी पहा कुठल्या तालुक्यात किती रुग्ण\n*_शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन_*\n*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले पहा आजची जिल्ह्यातील रुग्णसंख्या\nरात्री उशिरा आणखी 223 कोरोना रुग्ण आढळले – आज एकूण...\n*जिल्ह्यात नवे कोरोना रुग्ण आढळले – पहा रुग्णांची सम्पूर्ण यादी*\nबडनेऱ्यात दोन कोरोना पॉजिटिव्ह आढळले\nअमरावती ब्रेकिंग :- “विनापरवानगी दुकानं चालवणाऱ्यांवर कार्यवाही”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/02/banduplan-ecopro.html", "date_download": "2021-06-21T07:47:35Z", "digest": "sha1:Z4AAQ3KGEZFDE6WBHRNLUUOWWXB4GWAW", "length": 14278, "nlines": 104, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपूर जिल्हयात रेस्क्यु सेंटरचा प्रस्ताव; वन्यजीव मंडळाची मंजुरी @banduplan #ecopro - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर eco-pro चंद्रपूर जिल्हयात रेस्क्यु सेंटरचा प्रस्ताव; वन्यजीव मंडळाची मंजुरी @banduplan #ecopro\nचंद्रपूर जिल्हयात रेस्क्यु सेंटरचा प्रस्ताव; वन्यजीव मंडळाची मंजुरी @banduplan #ecopro\nवन्यजीव मंडळाचे संदस्य बंडु धोतरे यांनी केली होती मागणी\nचंद्रपूरः जिल्हयात रेस्क्यु सेंटरचा प्रस्ताव तयार करण्याबाबत राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला असुन, त्यात घेण्यात आलेल्या ठरावानुसार सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात यावे असे नमुद केले असल्याने, सदर प्रस्ताव ताडोबा व्यवस्थापनाने त्वरीत तयार करण्याची मागणी नुकतेच एका निवेदनातुन बंडु धोतरे यांनी केली आहे.\nजिल्हयातील वाढतील वाघ व इतर वन्यप्राण्याची संख्या व मानव वन्यप्राणी संघर्ष लक्षात घेता येथील तात्पुरता वन्यप्राणी निवारा केंद्र (TTC) चा दर्जा वाढवुन ‘रेस्क्यू सेंटर’ तयार करणेबाबतचे निवेदन र��ज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य तथा मानद वन्यजिव रक्षक बंडु धोतरे, अध्यक्ष इको-प्रो संस्था, चंद्रपूर यांनी मा. मुख्यमंत्री, मा. वनमंत्री, मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना देण्यात आले होते. चंद्रपूर जिल्हयातील वाघ व इतर वन्यप्राणी यांची वाढलेली संख्या व जिल्हयातील वाढता मानव-वन्यप्राणी संघर्ष लक्षात घेता जिल्हयातील टिटिसी चा दर्जा वाढवुन रेस्क्यु सेंटर तयार करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले होते.\nयांसदर्भात 7 डिसेंबर 2020 रोजी पार पडलेल्या राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीत चंद्रपूर येथिल मानव-वन्यप्राणी संघर्ष यावर चर्चेदरम्यान बंडु धोतरे यांनी वन्यजीव मंडळापुढे चंद्रपूर जिल्हातील टिटीसी चा दर्जा वाढवुन रेस्क्यु सेंटर तयार करण्याची गरज स्पष्ट केली. चंद्रपूर जिल्हयातील वाढलेली वाघ-बिबटची संख्या, मानव-वन्यप्राणी संघर्ष मध्ये जेरबंद करण्यात येणारे वाघ-बिबट, जखमी वन्यप्राणी यांची संख्या यात वाढ होत आहे. त्याकरीता नागपुर गोरेवाडा रेस्क्यु सेंटर वर निर्भर राहावे लागत आहे, आणि गोरवाडा प्राणीसंग्रहालयची प्राणी ठेवण्याची क्षमता सुध्दा संपलेली आहे. अश्या परिस्थितीत चंद्रपूर जिल्हा अतिसंवेदनशील असल्याने वेळेची गरज लक्षात घेता चंद्रपूर टिटीसी चा दर्जा वाढवून, अधिक क्षमतेचे ‘रेस्क्यु सेंटर’ तयार करण्यात आल्यास भविष्यातील अनेक अडचणी दूर करता येईल ही बाब लक्षात घेउन राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे. चंद्रपूर जिल्हाची गरज ओळखुन मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चंद्रपूर येथे रेस्क्यु सेंटर चा प्रस्ताव तयार करण्यास मंजुरी प्रदान केली आहे.\nया बैठकीचे इतीवृत्त प्राप्त झाले असुन त्यात नमुद केल्यानुसार ‘‘मानव-वन्यजीव संघर्ष जास्त असलेल्या क्षेत्रातील उदा. चंद्रपूर येथील ट्रांजीट ट्रिटमेंट सेंटरचे ‘वन्यजीव बचाव केंद्रात’ (रेस्क्यु सेंटर) रूपांतरण करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मान्यतेकरिता केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधीकरण यांचेकडे पाठविण्यात यावे’’ असा निर्णय घेण्यात आलेला आहे. यानुसार सदर राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या निर्णयानुसार चंद्रपूर येथील प्रस्तावीत रेस्क्यु संेटरचा प्रस्ताव तयार करून, प्रस्ताव पुढील मान्यतेकरिता केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधीकरण कडे पाठविण्यात यावे या मागणीचे निवेदन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डाॅ जितेंद्र रामगावकर यांचेकडे बंडु धोतरे यांनी केली आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर चंद्रपूर, eco-pro\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2021/04/blog-post_91.html", "date_download": "2021-06-21T06:32:56Z", "digest": "sha1:A6TCXGYKCPCEWTY3NKHFFLTUFFRP6GFQ", "length": 24926, "nlines": 254, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "देना बँकेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nदेना बँकेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक\nनवी मुंबई - देना बँकेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने खारघरमधील एका व्यक्तीकडून एक लाख ७० हजार रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. गोरखनाथ विठोबा कराड असे या भामट्याचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.तक्रारदार कालिदास पवार (६२) हे खारघरमध्ये राहाण्यास असून ते नेरूळ सेक्टर-१९ मधील श्रीकृष्ण मंदिरात पूजापाठ व प्रवचनासाठी नियमित जात असतात. याच ठिकाणी चार वर्षांपूर्वी पवार यांची ओळख कराड याच्यासोबत झाली होती. नोव्हेंबर २०१७ मध्ये आरोपी गोरखनाथ याने देना बँकेत त्याचा नातेवाईक कामाला असल्याचे व त्याच्या माध्यमातून तो देना बँकेत पैसे भरून नोकरीला लावून देत असल्याचे पवार यांना सांगितले होते. त्यावेळी पवार यांनी पुतण्या विक्रम याला नोकरी लावण्याविषयी कराड याला सांगितले होते. त्यावेळी कराड याने साहेबांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून कालिदास पवार यांच्याकडून २० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर गोरखनाथने बँकेतून कॉल सुटणार असल्याचे सांगून ४० हजार रुपये, मेडिकलसाठी ४० हजार रुपये, तसेच बँकेच्या परीक्षेसाठी १० हजार रुपये अशी एकूण १ लाख १० हजार रुपयांची रक्कम पवार यांच्याकडून उकळली. त्याचप्रमाणे कराड याने पवार यांच्या ओळखीतील चव्हाण या व्यक्तीकडूनही ६० हजार रुपये उकळले. इतकी रक्कम उकळल्यानंतरही कराड याने नोकरीसंदर्भात काहीच कार्यवाही केली नाही. त्याला नोकरी संदर्भात विचारल्यावर त्याने वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पवार यांनी गोरखनाथ कराड याची माहिती काढली असता, त्याने अनेक व्यक्तींचीही अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचे त्यांना समजले.\nराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना कोरोनाची लागण\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप,...\nपरमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ ; अकोला शहर पोलीस ठ...\nठाण्यातील प्राईम क्रिटी केअर रुग्णालयाला भीषण आग; ...\nजामिन मिळूनही लालूंची तुरुंगातून सुटका नाही\nआजपासून १८ + साठी लस नोंदणी ; एका क्लिकवर सर्व माहिती\nअनिल देशमुखांप्रमाणेच अनिल परब आणि संजय राऊतांचीही...\nलसीकरणासाठी काँगेस आमदाराने दिला १ कोटींचा निधी\nकरोना परिस्थितीवरून टीका करणारे ट्विट ब्लॉक\nप्राणवायूपुरवठा रोखल्यास फासावर चढवू ; दिल्ली उच्च...\nसरकारवर केवळ टीका करण्याऐवजी मार्गदर्शक सूचना द्या...\nउत्तराखंडमध्ये हिमस्खलन ; सैन्याने ४३०लोकांना बाहे...\nहिज स्टोरी’ मधील समलिंगी भूमिकेसाठी मृणाल दत्तने व...\nरिया चक्रवर्तीचा कोरोना ग्रस्तांना मदतीचा हात\nमुंबईत लोकलला प्रचंड गर्दी ; कोरोना नियमांचे तीन तेरा\nमुंबई पोलिसांनी वाहनांवरील कलर कोडचे नियम केले रद्द\nमेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये लूट करणाऱ्या दरोडेखोरां...\n५०० रुपयांत बनावट कोरोना रिपोर्ट ; गुन्हे शाखेने क...\nमाथाडी कामगारांचा काम बंदचा इशारा\nअँटिलिया स्फोटक प्रकरण ; एनआयएने मुंबई क्राईम ब्रा...\nअंधेरी-विरार लोकल प्रकल्प पूर्ण ; लोकल सोडण्यासाठी...\nराज्यात तीन दुर्घटना ; ४७ जणांचा मृत्यू\nसुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमीही सोशल मीडिया...\nमहाराष्ट्रात पुन्हा कडकडीत लॉकडाऊन लागण्याची शक्यता\nशरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल\nसर्वोच्च न्यायालयात फक्त तातडीच्या सुनावण्या\nराज्य सरकारने लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवावा - पं...\nमहाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट ...\nभाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे उमेदवारावर प्रचार बंदी...\n'ब्लू अम्ब्रेला डे' मोहिम ; मुलांच्या लैंगिक शोषणा...\nमुंबई पोलीस कलर कोडच्या माध्यमातून करणार वाहतुकीचे...\nरेमडेसिवीरच्या नावाने बनावट इंजेक्शची विक्री, बारा...\nलालूंना सशर्त जामीन मंजूर, तुरुंगातून सुटकेचा मार्...\nजामिनानंतर दीप सिद्धूला पुन्हा अटक\nकोरोना कहर ; प्रथमच काळाच्या आधी पार पडू शकतो कुंभ...\nकुंभमेळ्यातून आलेल्या भाविकांना १४ दिवस सक्तीचे गृ...\nरुग्णालयातील ‘आयसीयू’त आग ; पाच रुग्णांचा मृत्यू\nप्रसिद्ध अभिनेते विवेक यांचे निधन, तामिळ सिनेसृष्...\n‘दोस्ताना २’मधून कार्तिक आर्यन ए���्झिट\nचितेत राजकारण जाळा ; संजय राऊतांचे विरोधकांना आवाहन\nमुंबईत एनसीबीचा छापा, अमली पदार्थ बनवणाऱ्या तिघांन...\nबनावट करोना अहवाल देणारी टोळी गजाआड\nठाण्यात ‘ऑक्सिजन’ची चिंता मिटणार ; महापालिकेचा ‘ऑ...\nपनवेलमध्ये लस कुप्या संपल्या ; ज्येष्ठ नागरिकांमध्...\nअतिरेकी संघटनांच्या नावाने २५ लाखांची खंडणी मागणार...\nराज्यात कडक निर्बंध लागू, प्रशासनाला सहकार्य करण्य...\nपरप्रांतीय कामगारांची घरवापसीसाठी धडपड\nराज्यात आज रात्री ८ पासून लॉकडाऊन\nआदित्य ठाकरेंच्या हस्ते वरळीत कोरोना आरोग्य केंद्र...\nएनआयए प्रमुख अनिल शुक्ला यांची तडकाफडकी बदली\nटीएमसी सुप्रिमो ममता बॅनर्जींना प्रचार करण्यास २४ ...\nशासकीय रुग्णालयातूनच मिळणार रेमडेसिव्हीर - पालकमंत...\nरेमडेसीवीरचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना अटक\nदेशात सर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला - केंद्रीय ...\nगुजरातमध्ये भाजपकडून रेमडेसिवीरचे निःशुल्क वाटप\nमोदी सरकारमुळे देशातील लोकशाही आणि अर्थव्यवस्था बि...\nकूच बिहारमध्ये गोळीबारात ४ जणांचा मृत्यू\nरिया चक्रवर्तीने धरलाय साकीब सलीमचा हात, एकत्र एन्...\nसोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर केले आयरा खानने\nपोलीस महासंचालक संजय पांडे करणार परमबीर सिंग यांची...\nअर्णब गोस्वामीला उच्च न्यायालयाचा तूर्तास दिलासा\nदेना बँकेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक\nसाठा नसल्याने लसीकरण पूर्णपणे बंद\nडॉ. मुरुडकर यांना पोलीस कोठडी\nसचिन वाझेला २३ एप्रिलपर्यत न्यायालयीन कोठडी\nनिर्बंध तोडल्यास गुन्हे दाखल होणार\nवीज चोरी प्रकरणी भिवंडीतील फेबिना टेक्सटाईल्स कंपन...\nओलीस ठेवलेल्या जवानाची नक्षलवाद्यांकडून सुटका\nजम्मू काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनासंदर्भात मुख्यमंत्र्य...\nराज्यातील व्यापाऱ्यांचा 'मिनी लॉकडाऊन'ला विरोध\nएन. व्ही. रमन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश\nकेरळमध्ये ६९.९५ टक्के, तामिळनाडूमध्ये ६३.४७ टक्के ...\nआसाममध्ये ८२.२८ टक्के तर पश्चिम बंगालमध्ये ७७.६८ ट...\nआसाम विधानसभा निवडणुक ; तिसर्या आणि अंतिम टप्प्या...\n‘निर्लज्ज सत्तेला विचारा किती मंत्र्यांचे मुलं सैन...\nठाकरे सरकारच्या आदेशाविरोधात व्यापाऱ्यांचे बंड\nअॅड. जयश्री पाटलांमुळे मराठा समाजाची बदनामी ; मरा...\nलोकलमध्ये उभे राहून प्रवास केल्यास कारवाई होण्याची...\nपरमबीर सिंग यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी\nतृणमूलच्या कार्यालयात तोडफोड ; भाजपाच्या पाच जणांन...\nदहशतवादी संघटनेच्या कमांडरला अटक\nमुंबईत होम क्वारंटाइन रुग्णांचा कालवधी वाढला ; महा...\n... तर मुंबईबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल - अस्लम शेख\nऔरंगाबादमध्ये ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी\nनक्षलवाद्यांकडून माजी उपसरपंचाची हत्या\nदेशभरात २४ तासांत ९३ हजार नवीन रुग्ण\nपक्षाकडून लैंगिक छळाचा आरोप ; केरळच्या पहिल्या तृत...\nमहाविद्यालयाकडून प्रा. साईबाबा यांची सेवा समाप्त\nभाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या\nपुन्हा एकदा बोहल्यावर चढण्यासाठी राखी सावंत तयार\nमिका सिंग करणार ‘या’ अभिनेत्रीशी लग्न\nउद्धव ठाकरे हे महाराष्ट्र उत्तमपणे सांभाळत आहेत - ...\nसचिन वाझे प्रकरण ; एनआयएने छापा टाकत एका महिलेला घ...\nठाणे महापालिकेत ६२४ कोटी मालमत्ता कर जमा\nमनपा आरोग्य अधिकाऱ्यांनीच केले रूग्णालयातील साहित्...\nमे नंतर सिडकोच्या लाभार्थ्यांना घरांचा ताबा\nकोरोनामुळे तेजस एक्स्प्रेस पुन्हा बंद\nकाही दिवसांत मुंबईत कडक निर्बंध लागणार ; महापौरांन...\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nराजगृहावर हल्ला करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - उद्धव ठाकरे\nमुंबई - राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nत्यानंतरच सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा\nमुंबई - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झा��ी असताना मुंबईकरांसाठी एक...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nनालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी लोकल थांबवली\nमुंबई - लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी मुंबईत विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्यात आ...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.srtmun.ac.in/mr/schools/school-of-media-studies/11383-skill-improvement-programs.html", "date_download": "2021-06-21T07:40:25Z", "digest": "sha1:NNR2XHBJVXENNIYGGECAJE5VSMYRW652", "length": 9537, "nlines": 195, "source_domain": "www.srtmun.ac.in", "title": "Skill Improvement Programs", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता, नॅक पुर्नमुल्यांकन \"अ\" दर्जा\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा विभाग\nवाणिज्य आणि व्यवस���थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nकॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://satyakamnews.com/aashadhi-palkhi-sohla/", "date_download": "2021-06-21T08:07:12Z", "digest": "sha1:O5G42JUISA5X4IAGEASHRXWKGIWXPL5Q", "length": 14363, "nlines": 206, "source_domain": "satyakamnews.com", "title": "यंदाच्या आषाढी सोहळ्यात पायी दिंडी सोहळ्याला निर्बंध चालतील बंदी नको : वारकरी संप्रदाय | Aashadhi Palkhi Sohla | satyakamnews.com", "raw_content": "\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप…\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nHome ताज्या-घडामोडी यंदाच्या आषाढी सोहळ्यात पायी दिंडी सोहळ्याला निर्बंध चालतील बंदी नको : वारकरी...\nयंदाच्या आषाढी सोहळ्यात पायी दिंडी सोहळ्याला निर्बंध चालतील बंदी नको : वारकरी संप्रदाय | Aashadhi Palkhi Sohla\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nपंढरपूर – कोरोनामुळे गतवर्षीची आषाढी यात्रा अगदी मोजक्याच भाविकांमध्ये पार पडली होती. तर पायी पालखी सोहळ्यावर शासनाने बंदी घातली होती. यंदा मात्र 20 जुलै रोजी आषाढी एकादशी असून 1 जुलै रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तर 2 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान आहे. मात्र अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नसल्याने मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यात सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात देखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने यंदा आषाढी यात्रा कशी घ्यायची हा पेच सरकारच्या पुढे आहे. यातच वारकरी संप्रदायाने यंदा अतिशय मर्यादित स्वरूपात वारकऱ्यांना पायी पालखी सोहळ्यासाठी परवानगी द्यावी, आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळून पायी पालखी सोहळा पंढरपूरपर्यंत आणू अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे.\nआषाढी सोहळ्यात पायी दिंडी सोहळ्याला निर्बंध चालतील बंद�� नको\nNext articleसोलापूरमध्ये पोलीस मित्राच्या पत्नीवर दुष्कर्म करणारा पोलीस शिपाई अखेर निलंबित\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप गणेश महाराज शेटे\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\n#pandharpur पंढरपुरात करणी,टोचलेले लिंबू,काळी बाहुली एका महिलेच्या दारात..\n#Solapur | मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश ४ जुलैला पहायला मिळणार: नरेंद्र पाटील...\n#pandharpur आ.प्रशांत परिचारक यांना भाजपकडून पुनश्च संधी\n#Solapur | सोलापूरात कंबरतलाव येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला..\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये कोविड उपाय योजनाबाबत आढावा बैठक..\n#PANDHARPUR | कृष्णा-भीमा स्थिरीकरणाबाबत पालकमंत्र्यांची प्रतिक्रीया..\n#Mumbai रामनामाचा वापर करून विविध राजकीय व आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न-ना. जयंत पाटील...\nदरोङ्याच्या गुन्ह्यातील १३ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईःपो.नि.सर्जेराव पाटील...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप...\nमहाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागात होणार भरती (आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी...\nसाहेब आत्ता जुळवून घ्या पुढचा काळ फार कठीण आहे:-आ.प्रताप सरनाईक\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत दक्ष रहा:पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nसोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू...\nभीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून\nभिमा बचाओ संघर्ष समिती म्हणजे फक्त सभासदांची दिशाभूल\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदा��ाने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nम्युकरमायकोसिस रूग्णांबाबत दक्ष रहा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना\nराज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात – राजेश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/icse-board-exam-2020-10th-and-12th-exam-cancel-board-follow-cbsc-decision-mhkk-460786.html", "date_download": "2021-06-21T07:52:39Z", "digest": "sha1:S5JLD2QWQGPBS6KWUDN7AUBMAA6L7JC5", "length": 17657, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ICSE बोर्डाकडूनही 10वी-12वीच्या परीक्षा रद्द, पुन्हा परीक्षेचा पर्याय नाही icse-board-exam-2020-10th-and-12th-exam cancel board follow cbsc decision mhkk | Career - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nGold Price Today: मागील दोन दिवसात 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं,पाहा आजचा रेट\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nGold Price Today: मागील दोन दिवसात 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं,पाहा आ��चा रेट\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nICSE Board Exams 2020: 10वी-12वीच्या परीक्षा रद्द, पुन्हा परीक्षेचा पर्याय नाही\n कोर्सेसपासून कॉलेजपर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती\n मग पॉवरग्रीडम���ील या पदांसाठी आजच करा अप्लाय; पगार बघून व्हाल थक्क\nPrivate Sector मध्ये Jobs च्या शोधात आहात या सरकारी पोर्टलवर मिळेल माहिती\nCRPF Recruitment 2021: CRPF मध्ये CIVIL इंजिनिअर्ससाठी पदभरती; इतका मिळेल पगार\n7 वर्षांच्या चिमुरडीचा गरीबीशी संघर्ष; Online अभ्यासासाठी आंबे विकून मोबाइल घ्यायची करतेय तयारी\nICSE Board Exams 2020: 10वी-12वीच्या परीक्षा रद्द, पुन्हा परीक्षेचा पर्याय नाही\nपरीक्षा रद्द झाल्यानं लवकरच निकाल मिळण्याची विद्यार्थ्यांची आशा वाढली आहे.\nनवी दिल्ली, 25 जून : CBSC बोर्डानं दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर आता ICSE बोर्डानंही या निर्णयाला संमती दर्शवली आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर दोन्ही बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचं सांगितलं आहे. परीक्षा रद्द झाल्यानं महाराष्ट्रासह देशभरातील ICSE बोर्डाच्या विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nकोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रातही दहावी-बारावीचे उर्वरित पेपर रद्द करण्यात आले होते. त्यानंतर ICSE बोर्ड आणि CBSC बोर्डाच्या उर्वरित परीक्षांबाबत निर्णय़ येणं बाकी होतं. सुप्रीम कोर्टात गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर परीक्षा रद्द करण्यात आल्या असून पुन्हा परीक्षा घेण्याबाबत कोणताही विचार नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.\nICSE बोर्डाच्या दहावी व बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांच्या हातात निकाल मिळण्याची आशाही वाढली आहे. CBSC बोर्डानं घेतलेल्या निर्णयाचं ICSE बोर्ड अनुसरण (Follow) करेल असंही बोर्डाकडून कोर्टात सांगण्यात आलं होतं.\nGold Price Today: मागील दोन दिवसात 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं,पाहा आजचा रेट\nWTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच��या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%95_%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2021-06-21T07:07:16Z", "digest": "sha1:LAAGLUNQABIN4ZPWIZPTJKSMQ65MJLNZ", "length": 4666, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉक शबान-देल्मास - विकिपीडिया", "raw_content": "\nजॉक शबान-देल्मास (मार्च ७, इ.स. १९१५ - नोव्हेंबर १०, इ.स. २०००) हा फ्रांसचा राजकारणी व पंतप्रधान होता.\nशबान-देल्मास इ.स. १९६९ ते इ.स. १९७२ दरम्यान फ्रांसच्या पंतप्रधानपदी होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९१५ मधील जन्म\nइ.स. २००० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १८:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AC_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-06-21T07:27:48Z", "digest": "sha1:VAHRH3DIPCTGVZWHNSWQDHJ744GXPMU5", "length": 41433, "nlines": 926, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२००६ फिफा विश्वचषक बाद फेरी - विकिपीडिया", "raw_content": "२००६ फिफा विश्वचषक बाद फेरी\n२००६ फिफा विश्वचषक नॉक आउट फेरी २००६ फिफा विश्वचषका��ा दुसरा भाग होता. आठ गटातील दोन सर्वोत्तम संघांना या फेरीत प्रवेश मिळाला. या फेरीत एकदा हरल्यास संघांना बाहेर पडावे लागले. उपांत्य फेरीत हरणारे संघ तिसर्या क्रमांकासाठी एक सामना खेळले.\nनोंद: सामने सुरू होण्याची वेळ स्थानिक (जर्मन प्रमाणवेळ) आहे. उन्हाळ्यात ही वेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळेच्या दोन तास पुढे असते.\n१ उप उपांत्यपूर्व फेरी (राउंड ऑफ १६)\n१.१ जर्मनी वि. स्वीडन\n१.२ आर्जेन्टिना वि. मेक्सिको\n१.३ इंग्लंड वि. इक्वेडोर\n१.४ पोर्तुगाल वि. Netherlands\n१.७ ब्राझिल वि. Ghana\n१.८ Spain वि. फ्रान्स\n२.१ जर्मनी वि. Argentina\n२.२ इटली वि. Ukraine\n२.३ इंग्लंड वि. पोर्तुगाल\n२.४ ब्राझिल वि. फ्रान्स\n३.१ जर्मनी वि. इटली\n३.२ पोर्तुगाल वि. फ्रान्स\n४.१ जर्मनी वि. पोर्तुगाल\n५.१ इटली वि. फ्रान्स\nउप उपांत्यपूर्व फेरी (राउंड ऑफ १६)[संपादन]\nशनिवार, जून २४, २००६ - १७:००\nफिफा विश्वचषक मैदान,म्युन्शेन, म्युन्शेन - प्रेक्षक संख्या:६६,०००\nजर्मनी २ – ० स्वीडन\nपोदोल्स्की ४' १२' (२ – ०)\nगो.र. १ जेन्स लेहमान\nडिफे. ३ आर्न फ्रीडरिश\nडिफे. १७ पेर मेर्टेसॅकर\nडिफे. २१ क्रिस्तॉफ मेत्झेल्डर\nडिफे. १६ फिलिप लाह्म\nमिफि. १९ बर्न्ड श्नायडर\nमिफि. ८ टॉर्स्टेन फ्रिंग्स २७' ८५'\nमिफि. १३ मायकेल बॅलाक (ना)\nमिफि. ७ बास्टियान श्वाइनस्टायगर ७२'\nफॉर. ११ मिरोस्लाव क्लोझे\nफॉर. २० लुकास पोदोल्स्की ७४'\nमिफि. १८ टिम बोरोव्स्की ७२'\nफॉर. १० ऑलिव्हर न्यूव्हिल ७४'\nमिफि. २० सेबास्टियान केह्ल ८५'\nगो.र. १ अँड्रियास आयसॅकसन\nडिफे. ७ निक्लास अलेक्झांडरसन\nडिफे. ४ टेडी लुचिक २८', ३५'\nडिफे. ३ ओलोफ मेलबर्ग (ना)\nडिफे. ५ एरिक एडमन\nमिफि. ६ टोबियास लिंडेरॉथ\nमिफि. १८ मॅटिसायस जॉन्सन ५२'\nमिफि. १६ किम कालस्ट्रॉम ३९'\nमिफि. ९ फ्रेड्रिक ल्युनबर्ग\nफॉर. १० झ्लातान इब्राहीमोविच ७२'\nफॉर. ११ हेन्रिक लार्सन\nडिफे. १३ पेटर हान्सन ३९'\nमिफि. २१ क्रिस्चियान विल्हेमसन ५२'\nफॉर. २० मार्कस ऑलबाक ७८' ७२'\nचौथा सामना अधिकारी:शमसुल मैदिन\nपाचवा सामना अधिकारी: प्राच्य पेर्मपानिच\nशनिवार, जून २४, २००६ - २१:००\nजेन्ट्राल मैदान, लीपझीग - प्रेक्षक संख्या:४३,०००\nआर्जेन्टीना २ – १ (ए.टा.) मेक्सिको\nक्रेस्पो १०' (१ – १, १ – १) मार्केझ ६'\nगो.र. १ रॉबेर्तो ॲबोन्दाझियेरी\nडिफे. १३ लायोनेल स्कालोनी\nडिफे. २ रॉबेर्तो अयाला\nडिफे. ६ गॅब्रियेल हाइन्झ ४६'\nडिफे. ३ हुआन पाब्लो सोरिन (ना) ११२'\nमिफि. १८ मॅक्सी रॉद्रिगेझ\nमिफि. ८ हावियेर मास्केरानो\nमिफि. ५ एस्तेबान कांबियासो ७६'\nमिफि. १० हुआन रोमान रिक्वेल्मे\nफॉर. ७ हावियेर साव्हियोला ८४'\nफॉर. ९ एर्नान क्रेस्पो ७५'\nफॉर. ११ कार्लोस तेवेझ ७५'\nमिफि. १६ पाब्लो ऐमार ७६'\nफॉर. १९ लायोनेल मेसी ८४'\nगो.र. १ ओस्वाल्दो सांचेझ\nडिफे. १५ होजे अँतोनियो कास्त्रो\nडिफे. ५ रिकार्दो ओसोरियो\nडिफे. ३ कार्लोस साल्सिदो\nमिफि. ४ रफाएल मार्क्वेझ (ना) ७०'\nमिफि. ८ पावेल पार्दो ३८'\nमिफि. १६ मारियो मेंदेझ\nमिफि. ११ रमोन मोरालेस ७४'\nमिफि. १८ आंद्रेस ग्वार्दादो ६६'\nफॉर. ९ यारेड बोर्गेटी\nफॉर. १७ फ्रांसिस्को फॉन्सेका ११९'\nमिफि. ६ हेरार्दो तोरादो ११८' ३८'\nमिफि. १४ गाँझालो पिनेदा ६६'\nमिफि. ७ झिन्हा ७४'\nचौथा सामना अधिकारी:Khalil Al Ghadmi\nपाचवा सामना अधिकारी: Fathi Arabati\nरविवार, जून २५, २००६ - १७:००\nगॉट्ट्लीब डाइमलर मैदान, श्टुटगार्ट - प्रेक्षक संख्या:५२,०००\nइंग्लंड १ – ० इक्वेडोर\nबेकहॅम ६०' (० – ०)\nगो.र. १ रॉबिन्सन ७८'\nडिफे. ५ जॉन टेरी १८'\nडिफे. ३ ॲशली कोल\nमिफि. १८ मायकेल कॅरिक\nमिफि. ७ डेव्हिड बेकहाम (ना) ८७'\nमिफि. ८ फ्रँक लँपार्ड\nमिफि. ४ स्टीवन जरार्ड ९०+२'\nमिफि. ११ ज्यो कोल ७७'\nडिफे. १५ जेमी कॅराघर ८२' ७७'\nमिफि. १९ ॲरन लेनन ८७'\nमिफि. २० स्ट्युअर्ट डाउनिंग ९०+२'\nडिफे. ४ दि ला क्रुझ ६७'\nडिफे. ३ हुर्तादो (ना)\nडिफे. १७ जियोव्हानी एस्पिनोझा\nडिफे. १८ नाइसर रेआस्को\nमिफि. १६ लुइस अँतोनियो व्हालेन्सिया २४'\nमिफि. १४ सेगुंदो कास्तियो\nमिफि. २० एडविन तोनोरियो ६९'\nमिफि. ८ एडिसन मेंदेझ\nफॉर. २१ कार्लोस तेनोरियो ३७' ७२'\nफॉर. ११ ऑगुस्तिन देल्गादो\nमिफि. ७ क्रिस्चियन लारा ६९'\nफॉर. १० इव्हान काव्हीदेस ७२'\nचौथा सामना अधिकारी:ऑस्कर रुइझ\nपाचवा सामना अधिकारी: होजे नाव्हिया\nरविवार, जून २५, २००६ - २१:००\nफिफा विश्वचषक मैदान,न्युरेंबर्ग, न्युरेंबर्ग - प्रेक्षक संख्या:४१,०००\nपोर्तुगाल १ – ० नेदरलँड्स\nमिफि. १८ Maniche २०'\nमिफि. २० Deco ७३', ७८'\nमिफि. ८ Petit ५०' ४६'\nमिफि. १९ Tiago ८४'\nचौथा सामना अधिकारी:Marco Rodríguez\nपाचवा सामना अधिकारी: Jose Luis Camargo\nसोमवार, जून २६, २००६ - १७:००\nफ्रिट्झ वॉल्टर मैदान, कैसर्सलौटेन - प्रेक्षक संख्या:४६,०००\nइटली १ – ० ऑस्ट्रेलिया\nचौथा सामना अधिकारी:Éric Poulat\nपाचवा सामना अधिकारी: Lionel Dagorne\nसोमवार, जून २६, २००६\n२१:०० - रेन इनर्जी मैदान, कोलोन - प्रेक्षक संख्या:४५,०००\nस्वित्झर्लंड ० – ० (ए.टा.) युक्रेन\nचौथा सामना अधिकारी:Jerome Damon\nपाचवा स���मना अधिकारी: Justice Yeboah\nमंगळवार, जून २७, २००६ - १७:००\nसिग्नल इडूना पार्क, डॉर्टमुंड - प्रेक्षक संख्या:६५,०००\nब्राझिल ३ – ० घाना\nडिफे. २ Cafu (ना)\nडिफे. ४ Juan ४४'\nमिफि. ८ Kaká ८३'\nचौथा सामना अधिकारी:Mark Shield\nपाचवा सामना अधिकारी: Nathan Gibson\nमंगळवार, जून २७, २००६ - २१:००\nए.ड्ब्लु.डी. एरेना, हन्नोवर - प्रेक्षक संख्या:४३,०००\nस्पेन १ – ३ फ्रान्स\nडेव्हिड व्हिया २८' (pen) (१ – १) Ribéry ४१'\nमिफि. ८ Xavi ७२'\nRF २१ डेव्हिड व्हिया ५४'\nLF ९ फेर्नान्दो तोरेस\nफॉर. ७ Raúl (ना) ५४'\nमिफि. १७ Joaquín ५४'\nचौथा सामना अधिकारी:Markus Merk\nपाचवा सामना अधिकारी: Christian Schräer\nशुक्रवार, जून ३०, २००६\n१७:०० - ऑलंपिक मैदान (बर्लिन), बर्लिन - प्रेक्षक संख्या:७२,०००\nजर्मनी १ – १ (ए.टा.) आर्जेन्टीना\nडिफे. १७ पेर मेर्टेसॅकर\nडिफे. २१ क्रिस्तॉफ मेत्झेल्डर\nचौथा सामना अधिकारी:Massimo Busacca\nपाचवा सामना अधिकारी: Francesco Buragina\nशुक्रवार, जून ३०, २००६ - २१:००\nएच.एस.एच. नोर्डबँक एरेना, हांबुर्ग - प्रेक्षक संख्या:५०,०००\nइटली ३ – ० युक्रेन\nToni ५९' ६९' (रिपोर्ट)\nचौथा सामना अधिकारी:Toru Kamikawa\nपाचवा सामना अधिकारी: Yoshikazu Hiroshima\nशनिवार, जुलै १, २००६ - १७:००\nवेल्टींस एरेना, गेलसिन्कीचेन - प्रेक्षक संख्या:५२,०००\nइंग्लंड ० – ० ए.टा. पोर्तुगाल\nमिफि. १९ Tiago ७४'\nमिफि. ८ Petit ४४'\nचौथा सामना अधिकारी:Coffi Codjia\nपाचवा सामना अधिकारी: Aboudou Aderodjou\nशनिवार, जुलै १, २००६ - २१:००\nFIFA WM-Stadion Frankfurt, फ्रांकफुर्ट - प्रेक्षक संख्या:४८,०००\nब्राझिल ० – १ फ्रान्स\nडिफे. २ Cafu (ना) २५' ७६'\nडिफे. ३ Lúcio ४७'\nडिफे. ४ Juan ४५'\nमिफि. ८ Kaká ७९'\nडिफे. १३ Cicinho ७६'\nचौथा सामना अधिकारी:Mark Shield\nपाचवा सामना अधिकारी: Ben Wilson\nमंगळवार, जुलै ४, २००६ - २१:००\nसिग्नल इडूना पार्क, डॉर्टमुंड - प्रेक्षक संख्या:६५,०००\nजर्मनी ० – २ (ए.टा.) इटली\n(रिपोर्ट) Del Piero १२०+१'\nडिफे. १७ पेर मेर्टेसॅकर\nडिफे. २१ क्रिस्तॉफ मेत्झेल्डर ५६'\nचौथा सामना अधिकारी:Toru Kamikawa\nपाचवा सामना अधिकारी: Yoshikazu Hiroshima\nबुधवार, जुलै ५, २००६ - २१:००\nFIFA WM-Stadion München, म्युन्शेन - प्रेक्षक संख्या:६६,०००\nपोर्तुगाल ० – १ फ्रान्स\nडिफे. १३ Miguel ६२'\nडिफे. २ पाउलो फरेरा ६२'\nचौथा सामना अधिकारी:Mark Shield\nपाचवा सामना अधिकारी: Nathan Gibson\nशनिवार, जुलै ८, २००६ - २१:००\nगॉट्ट्लीब दैमलर मैदान, श्टुटगार्ट - प्रेक्षक संख्या:५२,०००\nजर्मनी ३ – १ पोर्तुगाल\nगो.र. १२ ऑलिफर कान (ना)\nडिफे. १६ फिलिप लाम\nडिफे. ६ जेन्स नोवोत्नी\nडिफे. २१ क्रिस्तॉफ मेत्झेल्डर\nडिफे. २ मार्सेल यान्सेन\nमिफि. १९ बेर्न्ड श्नायडर\nमिफि. ५ सेबास्टियान केल\nमिफि. ८ टोर्स्टेन फ्रिंग्स ७'\nमिफि. ७ बास्टियान श्वाइनस्टाईगर ७८' ७९'\nफॉर. ११ मिरोस्लाव क्लोझ ६५'\nफॉर. २० लुकास पोडोल्स्की ७१'\nफॉर. १० ऑलिव्हर न्यूव्हिल ६५'\nफॉर. ९ माइक हँकी ७१'\nमिफि. १५ थॉमस हिट्झल्सपर्गर ७९'\nडिफे. २ पाउलो फरेरा ६०'\nमिफि. ८ Petit ४६'\nचौथा सामना अधिकारी:Coffi Codjia\nपाचवा सामना अधिकारी: Celestin Ntagungira\nरविवार, जुलै ९, २००६ - २०:००\nऑलिंपिस्टेडियॉन, बर्लिन - प्रेक्षक संख्या:६९,०००\nइटली १ – १ (ए.टा.) फ्रान्स\nचौथा सामना अधिकारी:Luis Medina Cantalejo\n२००६ फिफा विश्वचषक stages\nगट अ गट ब गट क गट ड गट इ\nगट फ गट ग गट ह नॉक आउट फेरी Final\n२००६ फिफा विश्वचषक general information\nइ.स. २००६ मधील खेळ\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०२१ रोजी ०९:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?p=25930", "date_download": "2021-06-21T07:53:03Z", "digest": "sha1:4NQS7AHP2LUIGL3QAMM6UATG2OHMYNRW", "length": 9472, "nlines": 171, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "अच्छे दिन’चे स्वप्न आता घराघरात चेष्टेचा विषय झाला आहे | Vidarbha24News : Amravati News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\n*तेरा देशात घेण्यात आलेल्या नेल्टस इ कॅट ग्रँड फिनाले परीक्षेत पटकाविला…\nदिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत…\nआमदार देवेंद्र भुयार यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले \nमहाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nजागतिक महिला दिन – महिलांसमोरील आव्हाने:- अधिवक्ता क्रांती शिवाजी देशमुख राज्य…\nपाश्चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संपणार \nHome महाराष्ट्र अच्छे दिन’चे स्वप्न आता घराघरात चेष्टेचा विषय झाला आहे\nअच्छे दिन’चे स्वप्न आता घराघरात चेष्��ेचा विषय झाला आहे\nअच्छे दिन’चे स्वप्न आता घराघरात चेष्टेचा विषय झाला आहे\nबीड: नितीन एस ढाकणे\nभाजप सरकारने दाखविलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न आता घराघरात चेष्टेचा विषय झाला आहे, हल्लाबोल आंदोलनाचा चौथा टप्पा सुरू असून आंदोलन पाचव्या टप्प्यात जाईल, तेव्हा भाजप सरकार संपलेले असेल, असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाचा चौथा टप्पा सुरू असून आज तासगाव सांगली येथे आंदोलन झाले. यावेळी सभेत बोलताना मुंडे यांनी भाजप सरकारला धारेवर धरले.\nयावेळी मुंडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला. “बरं झालं की १६ व्या शतकात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ अस्तित्वात नव्हता, नाहीतर हे संघवाले म्हणाले असते की छञपती शिवाजी महाराज सुद्धा संघाचे होते,” अशी बोचरी टीका राजगुरु प्रकरणावरून मुंडे यांनी संघावर केली.\nPrevious articleनारळी सप्ताहाची सांगता\nNext article१३ दिवसानंतरही लावारीस गांजा प्रकरणात तळेगाव पोलीसांची चौकशी थंडबस्त्यात @CMOMaharashtra @Dev_Fadnavis\nअवैध वाळूसंदर्भात वृत्तपत्रात बातम्या छापून आल्यामुळे संतप्त वाळू माफियाने गुंडासह जाफराबाद येथील दैनिक पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर शुक्रवारी भ्याड हल्ला करून, बेदम मारहाण...\nऑटो चालकाचा प्रामाणिकपणा, गरीब शेतकऱ्याचे महत्वाचे कागदपत्रे व कपडे असलेली पिशवी केली परत शहर वाहतूक शाखेचे प्रोत्साहन\n राज्यातील इयत्ता १२ वीची परीक्षा अखेर रद्द, ठाकरे सरकारचा निर्णय\nतलवार घेऊन फिरणाऱ्या आरोपीच्या संभाजीनगर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या\nस्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांचे तळेगाव येथे कीर्तन\nदापोली खेड मार्गावर नवशी फाटा येथे भीषण अपघात ५ जण मृत्युमुखी...\nअनियंत्रित वाहतूक मुळे विद्यार्थी याचा जीव धोक्यात, शाळा सुटल्याबरोबर निघून जातात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/6935", "date_download": "2021-06-21T06:30:42Z", "digest": "sha1:LV4BUHMYVIMVKPWT2GESWMRXWHGDD5U6", "length": 12328, "nlines": 196, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "आकाशातून दगड पडला अन गाव झाले श्रीमंत..! | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दह���तवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome आंतरराष्ट्रीय आकाशातून दगड पडला अन गाव झाले श्रीमंत..\nआकाशातून दगड पडला अन गाव झाले श्रीमंत..\nब्राझिलिया, 02 सप्टेंबर : आकाशातून कधी मौल्यवान दगडं पडल्याचे ऐकले आहे, ते ही 20 लाखांचे नाही ना. मात्र असा प्रकार खरच घडला. ब्राझिलमधील एका गावात आकाशातून खाली उल्का पडल्या. एवढेच नाही तर, या उल्काची किंमत 20 हजार युरो म्हणजे भारतीय रुपयाप्रमाणे 20 लाख किंमत असल्याचे सांगितले जात आहे.\nइंडिया टाइम्सनं दिलेल्या माहितीनुसार, हा दगड येथील सांता फिल्मोमेना गावात पडला. ही घटना 19 ऑगस्ट रोजी घडली. असे मानले जात आहे की, आकाशातून खाली पडलेली ही उल्का 4.6 दशलक्ष वर्ष जूनी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही उल्का फार क्वचित सापडली जाते, तसेच, या गावात सापडलेल्या उल्काचा हा 10 टक्के भाग आहे.\nही उल्का पडली तेव्हा, काही विद्यार्थ्यांनी पाहिले. सांता फिल्मोमेना या गावात जास्त करून शेतकरी राहत करतात. शेतात काम करत असताना काही लोकांचा हाती ही उल्का आली. येथील एका प्रोफेसनं सांगितले की, या उल्काच्या मदतीने पृथ्वीच्या निर्माणाबाबत माहिती मिळू शकते.\nस्थानिक लोकांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर लोकांनी लाखो रुपये मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. लोकांना आकाशातून पैसे पडल्याचे सगळ्यांना सांगितले. या अफवेनं काही काळ गावात चिंतेचे वातावरण होते.\nसाभार – मिडीया वाॕच\nNext articleदीना नदी वरील पूल कधी होणार….\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nनियमित य���गा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\nमॅजिक बस इंडिया फाऊंडेशनतर्फे विविध ठिकाणी जागतिक योग दिवस साजरा…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/17900-chiefminister-fund-corona.html", "date_download": "2021-06-21T07:11:25Z", "digest": "sha1:RXZQNORRSD53UMTL3MUBGSZ6ZHJFRK7P", "length": 11187, "nlines": 104, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "नवेगावबांध काँग्रेसच्या वतीने 17900 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला - KhabarBat™", "raw_content": "\nHome गोंदिया नवेगावबांध काँग्रेसच्या वतीने 17900 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला\nनवेगावबांध काँग्रेसच्या वतीने 17900 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला\nकाँग्रेसचे कार्यकर्ते एकवटले मदतीसाठी\nदिनांक 22 एप्रिल 2020\nनवेगावबांध:-येथील नगर कांग्रेस कमेटी व जिल्हा परिषद क्षेत्र नवेगावबांध काँग्रेसच्या वतीने 17 हजार 900 रुपये चा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 ला मदतिचा धनादेश दिं.22 एप्रिलला तहसीलदार विनोद मेश्राम अर्जुनी मोरगाव यांच्या सुपूर्द केला.\nदेशात व राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्यापरीने शासन यशस्वी लढा देत आहे. हा लढा अधिक सक्षमपणे लढण्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नगर काँग्रेस कमिटी नवेगावबांध व जिल्हा परिषद क्षेत्र नवेगावबांध ��ेथील नगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जगदीश पवार व अर्जुनीमोर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संतोष नरुले यांनी 15 एप्रिल पासून ते 21 एप्रिल पर्यंत नवेगावबांध येथे व जिल्हा परिषद क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेशी संपर्क साधून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 ला मदतीची हाक दिली. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन स्थानिक व जिल्हा परिषद क्षेत्रातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला .एकूण अठरा हजार रुपये जमा केले. आज दिनांक 22 एप्रिल रोज बुधवार ला दुपारी 12.00 वाजता अर्जुनी मोरगाव चे तहसिलदार विनोद मेश्राम यांना 17900 रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 साठी दिला. यावेळी कमल जायस्वाल, परेश उजवणे, जगदीश पवार, संतोष नरुले उपस्थित होते. फुल ना फुलाची पाकळी का होईना मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19साठी निधी गोळा केल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. या औदार्यरुपी उदाहरणांची दखल घेऊन समाजाने सुद्धा राज्य व राष्ट्रहितात सहभागी व्हावे. अशी अपेक्षा तहसीलदार विनोद मेश्राम यांनी यावेळी व्यक्त केली.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील ���त्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/10/Crushed-a-two-wheeler-in-Yavatmal.html", "date_download": "2021-06-21T07:42:02Z", "digest": "sha1:757IH2J5HV46VLWDMLDTNHTWRTL3XWJ4", "length": 8169, "nlines": 92, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "यवतमाळ मध्ये दुचाकीला चिरडले - Maharashtra24", "raw_content": "\nरविवार, १८ ऑक्टोबर, २०२०\nHome यवतमाळ विदर्भ यवतमाळ मध्ये दुचाकीला चिरडले\nयवतमाळ मध्ये दुचाकीला चिरडले\nTeamM24 ऑक्टोबर १८, २०२० ,यवतमाळ ,विदर्भ\nनागपूर-तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावरील अर्जूना घाटात भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडल्याची घटना घडली असून यात एक जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे.\nयवतमाळ नजिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अर्जना घाटात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रविवारी दुपारी दरम्यान जोरदार धडक दिल्याने यात एक जण जागिच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.घटनेतील दुचाकी क्रमांक एम.एच.१४ बी.एल.५९७५ या दुचाकीला मागुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.\nत्यामुळे एक जण जागीच ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनेतील गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने यवतमाळ येथील स्व.वंसतराव नाईक शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले.मात्र मृतकाची ओळख उशीरा पर्यंत पटल��� नाही.\nBy TeamM24 येथे ऑक्टोबर १८, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2021/05/This-nephew-made-my-uncles-name-big.html", "date_download": "2021-06-21T06:19:19Z", "digest": "sha1:2U6DHHF7A3IC3WQTX4LLIJAD3DWE2C2N", "length": 13387, "nlines": 97, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "'ह्या पुतण्याने काकांचे नाव केलंय मोठं' - Maharashtra24", "raw_content": "\nसोमवार, १० मे, २०२१\nHome महाराष्ट्र राजकारण 'ह्या पुतण्याने काकांचे नाव केलंय मोठं'\n'ह्या पुतण्याने काकांचे नाव केलंय मोठं'\nTeamM24 मे १०, २०२१ ,महाराष्ट्र ,राजकारण\nमहाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी काका-पुतण्या संदर्भात चर्चा होत असते.निवडणूकी दरम्यान तर हा विषय हमखास चर्चेला येते.मात्र आज आपण वाचणार आहात काका-पुतण्याची वेगळी स्टोरी.\nराज्याच्या राजकारणात काका सोबत राहून अनेक पुतणे मोठी झाली.राजकीय डावपेच शिकली.काकांच्या भरोष्यावर ओळख मिळाली मात्र वेळ आली तेव्हा काकांची साथ सोडल्याची घटना याच महाराष्ट्राच्या राजकारणात घडली.\nराज्याच्या राजकारणात मात्र एक आगळीवेगळी ओळख आणि कामगिरी करणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे पुतणे तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे नाव ठळक अक्षरात आज समोर येते.वसंतराव नाईक राजकारणात असताना सुधाकरराव नाईक हे त्यांच्या यवतमाळ जिल्ह्याच्या घडामोडी कडे लक्ष देत होते.जिल्हा परिषद अध्यक्ष पासून राजकीय वाटचाल सुरू केलेल्या सुधाकरराव नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री,राज्यपाल या पदापर्यंत मजल मारली.\nमुख्यमंत्री म्हणुन सुधाकरराव नाईक यांनी जवाबदारी हाती घेतल्या नंतर सर्वात पहिले त्यांनी जलक्रांती बाबत स्पेशल विभाग उघडले तेव्हा पासून पाण्याबाबत जनजागृती सुरू झाली.मात्र १९९३ मध्ये मुंबईत जेव्हा दंगल झाली.तेव्हा सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री होते आणि त्या दरम्यान त्यांनी अंडरवर्ल्डशी निगडीत असलेले डाॅन दाऊद इब्राहिम,अरूण गवळी,भाई ठाकुर आदींना कायद्याचा फटका देत मुंबईतील भाईगिरी कायमाची मोडून काढली.\nत्यावेळी खुद बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे कौतुक करण्याचा मोह आवरता आला नव्हता.अनेक वेळा बाळासाहेब ठाकरे यांनी जाहिर सभेत सुधाकरराव नाईक यांच्या धाडसीवृत्तीचा भरभरून कौतुक केल्याचे भाषण आजही यूटूब वर उपलब्ध आहे. वसंतराव नाईक हे जरी राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहीले असले तरी सुधाकरराव नाईक यांनी केवळ दोन वर्षाच्या काळात त्यांनी मुंबईतील 'भाईगिरी' नावाचा शब्द कायमाचा बाद केल्याने वसंतराव नाईक यांचे पुतणे म्हणुन ओळख असलेल्या सुधाकरराव नाईक यांनी आपल्या काकांचे नाव चमकविले एवढे मात्र खरे.\nराज्यात काका पुतण्याचा वाद काही नविन नाही.बाळासाहेब ठाकरे ह्यात असताना 'राज ठाकरे' यांनी शिवसेना सोडून मनसे नावाचा पक्ष स्थापन केले.अनेक वेळा ठाकरे विरूद्ध ठाकरेंनी एकमेका विरोधात आरोप प्रचारोप केल्याचे राज्याने पाहिले आहे.\nभारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय मुंडे वर जिवापाड प्रेम केलं.राजकारणाच बाळकडू दिले.मात्र गोपीनाथ मुंडेंना सोडून धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीची वाट पकडली.\nराज्यात दमदार कामगिरीने वेगळी ओळख निर्माण करणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक,सुधाकरराव नाईक हे कायम एकत्र राहिले. अॅड.निलय नाईक यांनी माजी मंत्री मनोहराव नाईक यांच्या विरोधात बंड पुकारले आणि विधानसभा निवडणुकीत उभे राहीले निवडणूकीत पराभव झाल्यानंतर काही दिवसातच त्यांनी काका मनोहराव नाईक यांना सोडून भाजप कडून विधान परिषदेची आमदारकी पदारात पाडून घेतली.त्यामुळे काका पुतण्याचा वाद हा नाईकांच्या बंगल्याला देखील झाला आहे.\nBy TeamM24 येथे मे १०, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/exhibition-of-khadi-garments-fashion-contest-at-metro-station/12112211", "date_download": "2021-06-21T07:29:18Z", "digest": "sha1:ZPLU3A5AVCZJJCT4NQEDK57FOUBA4HW7", "length": 8974, "nlines": 61, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "खादी वस्त्रांचे प्रदर्शन, फॅशन कॉंटेस्ट मेट्रो स्टेशनवर Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nखादी वस्त्रांचे प्रदर्शन, फॅशन कॉंटेस्ट मेट्रो स्टेशनवर\n– दिव्यांग मुलं देखील होणार सहभागी या उपक्रमात\nनागपूर– प्रवाशांच्या सोई करता महा मेट्रो तर्फे अनेक महत्वाचे उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रम आणि योजनांना नागपूरकरांतर्फे चांगला प्रतिसाद मिळतो आहे. `सेलीब्रेशन ऑन व्हील्स’, `बँड स्���ॅन्ड’ सारख्या उपक्रमांच्या माध्यमाने उपयुक्त प्रतिसाद महा मेट्रोला मिळतो आहे. स्वकीयांचा वाढ दिवस साजरा करण्याकरता नागपुरकर मेट्रो ट्रेन बुक करीत असून वेगळाच आनंद या निमित्ताने मिळवत आहेत. सीताबर्डी इंटरचेन्ज येथे बँड स्टॅन्ड वर कार्यक्रम संगीताचे कार्यक्रम देखील साजरे झाले असून या कार्यक्रमाला नागपूरच्या संगीत प्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.\nया सोबतच नागपूरच्या संस्थांनी विविध प्रकारच्या प्रदर्शनाचे देखील आयोजन मेट्रो स्टेशनवर केले आहे. छंद वैभव सारख्या संस्थे तर्फे जुन्या वस्तूंचे किंवा नागपूरच्या स्थानिक कलाकारांकडून पेंटिंग सारख्या विषयावर प्रदर्शनाचे आयोजन या आधी सीताबर्डी आणी सुभाष नगर मेट्रो स्टेशनवर झाले आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आता खादीच्या वस्त्रांचे प्रदर्शन २९ डिसेंबर २०२० रोजी होऊ घातले आहे. लॉयन्स क्लब स्नेह धागा आणि यह जिंदगी फाउंडेशन – या स्वयंसेवी संस्थेतर्फे हे प्रदर्शन होत आहे.\nया कार्यक्रमात भाग घेणारे सर्व सहभागी खादीचे वस्त्र परिधान करणार आहेत. याच प्रदर्शनाचा आणखी एक म्हणजे फॅशन कॉंटेस्ट – खादी वॉक २०२०. खादीच्या वस्त्रांचा प्रसार आणि प्रचार होण्याकरता या कॉंटेस्टचे आयोजन होणार आहे. खादी वॉक २०२० चे आयोजन मेट्रो ट्रेन आणि सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनवर होणार आहे. या संपूर्ण उपक्रमाचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे दिव्यांग मुलं देखील यात सहभागी होणार आहेत. Mr खादी, Ms खादी आणि Mrs खादी असे तीन विविध श्रेणीत विजेते निवडले जातील.\nया कार्यक्रमात सहभागी होण्याकरता येत्या उद्या (१२ डिसेंबर) ला ऑडिशन होणार असून यात सहभागी होण्याकरता इच्छुक असणाऱ्यांनी 9503096350 & 8208596695 – या दोन क्रमांकावर संपर्क साधावा.\nनागपूर शहर सर्वांगीण विकास के लिये NCP कटिबद्ध – पटेल\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\nनागपुर शहर के एमआईडीसी पुलिस स्टेशन को जानिये\nमहानिर्मिती पर ठेकेदारों-आपूर्तिकर्ताओं का करोडों बकाया\nमनीषनगर ओवरब्रिज पर दुर्घटना, डिवाइडर से टकराई कार, 1 की मौत\nइतवारी रेल्वे स्थानकाच्या उपहारगृहात चोरी\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगी��� अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nलावा-दौलामेती लिंक रोड पर नालजावली मिट्टी के बांध के कटाव से बस्ती जलमग्न \nJune 21, 2021, Comments Off on लावा-दौलामेती लिंक रोड पर नालजावली मिट्टी के बांध के कटाव से बस्ती जलमग्न \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/46-tb-patients-kept-without-qu-6100/", "date_download": "2021-06-21T07:42:48Z", "digest": "sha1:OZE3JUTB6464V5ZEJ6IQIGRTNPAJSHXE", "length": 14359, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "क्षयरोग रुग्णालयातील ४६ कामगारांना क्वारटाईन न करता ठेवले रुग्णालय परिसरात; रुग्णालय प्रशासनाचा बेजबादारपणा | क्षयरोग रुग्णालयातील ४६ कामगारांना क्वारटाईन न करता ठेवले रुग्णालय परिसरात; रुग्णालय प्रशासनाचा बेजबादारपणा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून २१, २०२१\nहरिपुरात सापडला हेलिकॉप्टर मासा; अन्य जलचरांची अंडी खाण्यातही आहे तरबेज\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nमुंबईक्षयरोग रुग्णालयातील ४६ कामगारांना क्वारटाईन न करता ठेवले रुग्णालय परिसरात; रुग्णालय प्रशासनाचा बेजबादारपणा\nमुंबई: क्षयरोग रुग्णालयातील एका सफाई कामगाराला १६ एप्रिल ला कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाला, हा कामगार नेरूळ येथे राहणारा होता.\nमुंबई: क्षयरोग रुग्णालयातील एका सफाई कामगाराला १६ एप्रिल ला कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाला, हा कामगार नेरूळ येथे राहणारा होता त्यानंतर त्याला नवी मुंबईमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना पॉजिटिव्ह कामगाराच्या संपर्कात आलेले ४६- चतुर्थश्रेणी कामगार, २६-परिचारिका, १- परीसेविका, व २- डॉक्टर्स यांचा समावेश असल्याने, चतुर्थश्रेणी कामगारांना प्रथम केईएम रुग्णालय पाठविण्यात आले, परंतु के एम रुग्णालय कॅज्युअल्टी सीएमओ यांनी सर्व कामगारांना कस्तुरबा रुग्णालयात जाण्याच्या सूचना दिल्या त्याप्रमाणे सर्व चतुर्थश्रेणी कामगार ��स्तुरबा रुग्णालयात गेले तेथील डॉक्टरांनी क्षयरोग रुग्णालयात १४ दिवसासाठी कॉरंटाईन होण्याच्या सूचना दिल्या सर्व कामगार क्षयरोग रुग्णालयात आले,परंतु क्षयरोग रुग्णालयातील सीएमओ यांच्या आपसातील वादामुळे गुरुवार ची संपूर्ण रात्र कामगारांना रुग्णालय परिसरात काढावी लागली, याबाबत मात्र कर्मचाऱ्या मधे संताप व्यक्त केला जात आहे पालिका आरोग्य कर्मचाऱ्याना मिळालेल्या या सावत्रपणा बाबत म्युनिसिपल मजदूर युनियनने निषेध व्यक्त केला आहे.\nदरम्यान, कर्मचाऱ्याना मिळालेल्या सावत्रपणाच्या वागणुकीबाबत वरिष्ठ वैद्यकिय अधिकाऱ्याना निवेदन देवून कळविण्यात आले आहे. तसेच शुक्रवारी दुपारी १२.४२ वाजेपर्यंत रुग्णालय प्रशासनाने याबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे सर्व चतुर्थश्रेणी कामगारांनी रुग्णालय वैद्यकिय अधिकारी डॉ ललितकुमार आनंदे यांना होम कॉरंटाईन होत असल्याचा विनंती अर्ज करून सर्व चतुर्थश्रेणी कामगार आप आपल्या घरी निघून गेले असल्याचे कळते. कामगारांना रात्रभर बाहेर रहावे लागल्यामुळे कामगारांमध्ये रुग्णालय प्रशासन विशेषतः सीएमओ यांच्याबाबत प्रचंड असंतोष व नाराजीचा सूर पसरलेला आहे.\nकामगार विभागाचे सीएमओ डॉ काला , यांनी जबाबदारी घेतली असती तर कामगारांना बाहेर राहावे लागले नसते, अशी भावना कामगारांमध्ये निर्माण झाली आहे. याबाबत, म्युनिसिपल मजदूर यूनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यावर केलेल्या अन्याया बाबत यूनियन निषेध व्यक्त करत आहे. तर या प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याना जाब विचारला जाणार असून या प्रकाराला जबाबदार कोण कोरोना चे सावट असताना हा प्रकार नींदनीय आहे.\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nव्हिडिओ गॅलरीअंतरा- मल्हारची हटके स्टोरी\nPhotosशर्वरीचा हळदी समारंभासाठी खास लूक, फोटोबघून चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील ���ातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nसोमवार, जून २१, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2020/06/", "date_download": "2021-06-21T06:49:57Z", "digest": "sha1:DR2LQY5MYOF5MJPCY53EY45A7VOFYONQ", "length": 205267, "nlines": 561, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "June 2020 | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nविनाकारण प्रवास करणाऱ्यांवर कारवाई ; १६ हजार वाहने जप्त\nमुंबई - मुंबईत सोमवारी विविध भागांमध्ये मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे कामावर निघालेल्या नोकरदारांचे प्रचंड हाल झाले. पोलिसांनी सुरु केलेल्या तपासणी नाक्यांमुळे काल मुंबईत ही वाहतूक कोंडी झाली.या तपासणी दरम्यान पोलिसांनी एकाचदिवसात तब्बल १६ हजार वाहने जप्त केली. या वाहन चालकांना आपण का बाहेर निघालोय प्रवासाचे कुठलेही ठोस कारण पटवून देता आले नाही. त्यामुळे या १६ हजार वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली.\nनव्या निर्देशानुसार, ऑफिस आणि अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घरापासून दोन किलोमीटरच्या परिघाबाहेर विनाकारण प्रवास करताना आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणी रक्त चाचणीसाठी, किराणा सामान आणण्यासाठी किंवा बीपीओमध्ये कामावर जाण्यासाठी निघाले असले, तरी त्यांची वाहन पोलिसांनी तपासणी केली. जवळपास ३८ हजार गाडयांची तपासणी करण्यात आली.पोलिसांच्या या तपासणी मोहिमेत दुचाकीस्वार सोपे लक्ष्य ठरले. पोलिसांनी जप्त केलेल्या एकूण गाडयांपैकी ७२ टक्के दुचाकी आहेत. पोलिसांच्या या कारवाईवर दुचाकीस्वारांनी नाराजी व्यक्त केली आहे.\nमाऊलींच्या पालखीचे आज पंढरीकडे प्रस्थान\nआळंदी (पुणे) - यंदा आषाढी वारीवर कोरोनाचे संकट आहे. आज अलंकापुरीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका दुपारी पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत. यासाठी एसटी महामंडळाची विठाई बस तयार करण्यात आली असून २० वारकऱ्यांच्या उपस्थित पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.\nसंत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आजोळ घरी म्हणजेच देऊळवाड्यात चौदा दिवसांचा मुक्कामाला होत्या. आषाढी वारीच्या परंपरेनुसार चौदा दिवस देऊळवाड्यात हरिनामाचा गजर करत टाळ-मृदंगाच्या नादात भजन कीर्तनाचा सोहळा घेण्यात आला. मंगळवारी माऊलींच्या पादुका पंढरीच्या दिशेने निघणार आहेत. यासाठी एसटी महामंडळाची विठाई बस सज्ज करण्यात आली आहे. पालखीसोबत २० वारकरी जाणार आहेत.पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तसचे एसटी बसचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करून वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना मास्क हॅन्डग्लोज, असे साहित्य दिले जाणार आहे.\nमास्क न लावल्यास १ हजार रुपये दंड ; मुंबई महापालिकेचा इशारा\nमुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीत शासनाकडून टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न शासनाकडून होत आहे. मात्र, अनेक ठिकाणी कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे योग्यरित्या पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत: मास्कचा वापर योग्य प्रकारे केला जात नाही. यामुळे सार्वजनिक स्थळे, प्रवास यासह खासगी वाहनांमध्येही प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक असल्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने दिले आहेत. या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १ हजार रुपये दंड वसूल करण्यासह भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्याचाही इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे.\nबृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकानुसार, सार्वजनिक जीवनात वावरताना मास्क लावणे हे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही कारणासाठी रस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यासारख्या सार्वजनिक स्थळी वावरताना प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. कार्यालयीन वापराच्या किंवा खासगी वाहनातून प्रवास करतानाही प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यकच आहे. सार्वजनिक वाहतूक साधनांमधून प्रवास करतानाही मास���क लावणे गरजेचे आहे. कोणत्याही बैठकीला किंवा सामुहिक कार्यक्रमाला येताना तसेच कार्यस्थळी मास्क लावल्याशिवाय उपस्थित राहणे हे नियमांच्या विरुद्ध मानले जाईल. प्रमाणित (स्टँडर्ड) मास्क, तीन स्तरांचे (थ्री प्लाय) मास्क किंवा औषध दुकानदारांकडे उपलब्ध असलेले साध्या कापडाचे मास्क यासह घरगुती तयार केलेले, निर्जंतुकीकरण करून वारंवार वापरात येणारे मास्क यांचाही उपयोग नागरिक करू शकतात, असे परिपत्रकात म्हटले आहे.महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेचे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल. प्रत्येकवेळी एक हजार रुपये इतका दंड आकारण्यात येईल. पोलीस दल तसेच महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांना ही दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार असतील, असे पालिकेने कळविले आहे.\n'टिक टॉक' आणि 'हॅलो'ला आणखी एक झटका\nमुंबई - 'टिक टॉक' आणि 'हॅलो' या अतिशय लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर वापरात असणाऱ्या ऍपसह इतरही चिनी बनावटीच्या ऍपवर भारतात बंदी आणण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात त्यामागोमागच आता गुगल आणि अँपल नेही या ऍपना झटका दिला आहे.\nजगभरात अतिशय नावाजलेल्या या ऍपना गुगल आणि अँपलने त्यांच्या ऍप स्टोअरवरुन हटवले आहे. सोमवारी रात्री केंद्राकडून ५९ ऍपवरील बंदीचा निर्णय घेतल्यानंतर मंगळवारी तातडीने गुगल आणि अँपलने हा निर्णय घेतल्याचे कळत आहे. त्यामुळे आता कोणाही भारतीय युजरला हे ऍप डाऊनलोड करता येणार नाहीत.\nसध्या हाती येणाऱ्या माहितीनुसार गुगलकडून प्ले स्टोअरवरुन आणि आणि ऍपल कडून ऍपल स्टोअरवरुन काही चिनी ऍपवर बंदी आणण्यात आली आहे. पण, केंद्राकडून नमूद करण्यात आलेले काही ऍप मात्र अद्यापही ऍप स्टोअरवर दिसत आहेत. असे असले तरीही ऍपल किंवा गुगल यांपैकी कोणीही याबाबतची अधिकृत माहिती मात्र प्रसिद्ध केलेली नाही.\nभारतात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असणाऱ्या आणि असंख्य युजर असणाऱ्या टिक टॉक या ऍपवरही कारवाईचा बडगा येताच टिक टॉक इंडियाकडून एका जाहिर निवेदनातून स्पष्टीकरण देण्यात आले. वापरकर्त्यांची गोपनीयता आणि अखंडता आपल्याला प्राधान्यस्थानी असून, आतापर्यंत कोणच्याही युजरची माहिती ही परदेशी सरकारला किंवा चिनी सरकारला देण्यात आली नसल्याचे या निवेदनात म्हटले गेले होते.\nवि���ाखापट्टणममध्ये वायू गळती ; २ जणांचा मृत्यू\nविशाखापट्टणम - येथील साईनार फार्मा कंपनीत बेन्जिन गॅस गळती झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य ४ जण जखमी झाले आहेत. ही घटना येथील परवाडा फार्मा सिटी येथे घडली. घटनेनंतर जिल्हाधिकारी विनयचंद आणि पोलीस आयुक्त मीना यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली.\nयातील जखमींवर आर. के. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एल. व्ही. चंद्रशेखर (३७), पी. आनंदबाबू (४१), डी. जानकीराम (२४) आणि एम. सूर्यनारायण (२९) अशी जखमींची नावे असून चंद्रशेखर यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर आर. नरेंद्र आणि एम. गौरीशंकर अशी मृतांची नावे आहेत.तीन दिवसांतील ही राज्यातील दुसरी घटना -कर्नूल जिल्ह्यातील एसपीवाय कंपनीत २७ जूनला वायू गळती झाली होती. त्यात कंपनीच्या महाव्यवस्थापकाचा मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले होते. ही घटना नांदल्या भागात घडली होती. श्रीनिवासराव असे मृत महाव्यवस्थापकाचे नाव होते. कंपनीतील एका पाइपमधून अमोनिया वायूची गळती झाली होती. दुरुस्ती केलेला पाइपच फुटल्याने ही वायूगळती झाली होती. एसपीवाय ही कंपनी नंदी ग्रुपच्या मालकीची आहे\nदेशात तब्बल १८ हजारांहून अधिक नवे रुग्ण\nमुंबई - कोरोनाने देशात धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. गेल्या २४ तासांत देशात तब्बल १८ हजार ५२२ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४१८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ४८ हजार ३१८ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील ३ लाख २१ हजार ७२२ लोक कोरोनामुक्त झाले असून सध्या २ लाख १५ हजार १२५ जणांवर उपचार सुरू आहेत.\nचकमकीत सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nअनंतनाग - जिल्ह्यातील वाघामा परिसरात सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. आणखी काही दहशतवादी असल्याचा सुरक्षा दलाला शंका असल्याने आसपासच्या परिसरात शोध मोहिस सुरु करण्यात आली आहे.\nयाबाबत जम्मू-काश्मीर पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) एक जवान और पाच वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना या चकमकीत ठार केले आहे.सोमवार��ही अनंतनाग जिल्ह्याच्या के खुलचोहर परिसरात सुरक्षादलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. ज्यात अनंतनाग जिल्ह्यातील हिज्बुल कमांडर व एक लष्कर-ए-तैयबाच्या कमांडराचा समावेश होता.यापूर्वीही २६ जून रोजी पुलवामा जिल्हातील त्रालजवळील चेवा उल्लार परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. यानंतर त्राल क्षेत्रातील हिजबुल मुजाहिद्दीनचा सफाया झाला होता. १९८९ नंतर पहिल्यांदाच असे झाले आहे.\nआषाढी एकादशी : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते होणार शासकीय पूजा\nपंढरपूर - आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपुरात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे.कोविड -१९ च्या साथीमुळे प्रमुख संस्थानच्या पादुकांना पंढरपूरला जाण्याची सशर्त परवानगी मिळाली आहे. पादुकांसोबत २० जणांना जाण्याची मुभा देण्यात आली आहे.\nदरम्यान, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपूर शहर आणि त्याच्या दहा किलोमीटर परिसरात आज ३० जूनपासून दोन जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू राहील. सर्वसामान्य नागरिकांनी आणि वारक-यांनी या कालावधीत पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने सोमवारी पत्रकार परिषदेत केले.\nफेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले होते, विठुरायाच्या चरणी मी तुमचा प्रतिनिधी म्हणून जाणार आहे. संपूर्ण जगावर आलेले हे संकट दूर व्हाव म्हणून विठुरायाच्या चरणी साकडे घालणार आहे. दरम्यान, प्रथेप्रमाणे विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांचे कुटुंब, जिल्हा पालकमंत्र्यांचे कुटुंब, मंदिर समिती आणि सल्लागार समिती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नसेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्निक पूजा करतील आणि जिल्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे त्यावेळी उपस्थित असतील. ज्यांना पंढरपुरातून दुसऱ्या गावात जायचे आहे, त्यांनी इतर मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.\nआषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उद्या बुधवारी राज्यातल्या मानाच्या नऊ पालख्या आणि दहा प्रमुख संस्थानांच्या पादुका श्री क्षेत्र पंढरपूर इथे आज रात��री अकरा वाजेपर्यंत पोहोचणार आहेत. यामध्ये पैठणचे संत एकनाथ महाराज संस्थान, संत निवृत्तीनाथ महाराज-त्र्यंबकेश्वर, सासवडचं सोपानदेव महाराज संस्थान, संत मुक्ताबाई -मुक्ताईनगर, विठ्ठल-रुक्माई संस्थान -कौंडिण्यपूर, अमरावती तसंच संत तुकाराम महाराज-देहू, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान-आळंदी, संत नामदेव महाराज-सोलापूर, संत निळोबाराय संस्थान-पिंपळनेर इथल्या पादुकांचा यात समावेश आहे.\nमुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी\nमुंबई - मुंबई येथील प्रसिद्ध ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पाकिस्तानातील कराचीहून सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास फोन आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या फोन कॉलनंतर ताज हॉटेलबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.\nमुंबईत २६ नोव्हेंबर २००८ साली दहशतवादी हल्ला झाला होता. पाकिस्तानहून समुद्रामार्गे १० दहशतवादी आले होते. यावेळी हे दहशतवादी ताज हॉटेल येथेही घुसले होते. यातील ९ दहशतवाद्यांना कंठस्थान घालून एकाला जिवंत पकडण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले होते. जिवंत पकडण्यात दहशतवाद्याचे नाव अजमल कसाब होते. त्याला २१ नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली होती. या हल्ल्यानंतर ताज हॉटेलबाहेर सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली.\nपुन्हा लॉकडाउन हवाय का मुख्यमंत्र्यांनी साधला जनतेशी संवाद\n...तर नाईलाजाने लॉकडाउन पुन्हा करावा लागेल\nबिगीन अगेन महाराष्ट्राचा दुसरा टप्पा लवकरच घोषित केला जाणार असल्याने वाढत चाललेली रुग्णसंख्या आणि लॉकडाउन शिथिलीकरण यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते. अखेर ही उत्सुकता संपली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.\nमुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. या लाईव्हमध्ये प्रथम त्यांनी १ जुलै हा कोरोना यौद्धांचा असणार आहे. १ जुलै रोजी जागतिक डॉक्टर दिन आहे. तसेच १ जुलै शेतकरी दिन म्हणून साजरा करतो. या दोन्ही दिवसाकरता त्यांचे आभार मानले आहेत.\n३० जून नंतर लॉकडाउन उठणार का तर त्याचे उत्तर नाही असे आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. तसेच हे सगळे असेच सुरु राहणार का तर त्याचे उत्तर नाही असे आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. तसेच हे सगळे असेच सुरु राहणार का तर त्याचेही उत्तर नाही असेच आहे.पुढे ते म्हणाले, सध्या आपली अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. आपण अर्थचक्राला गती देण्यासाठी काही गोष्टी सुरु करतो आहोत. सगळे सुरु केले म्हणून परिस्थिती सुरळीत झाली असे समजू नका नाहीतर करोन आ वासून बसला आहे. आपले सरकार काळजीवाहू सरकार नाही मात्र महाराष्ट्राला तुमची काळजी आहे असेही ते म्हणाले. त्यामुळे डगमगून जाऊ नका असे आवाहन केले.\nहोळी झाली त्यानंतर कोरोना आला नंतर जे काही सण आले ते लोकांनी साजरे केले असे मी म्हणणार नाही.मात्र सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार त्यांनी सण साजरे केले. दहीहंडीचा उत्सव रद्द करण्यात आला. ईद साजरी करण्यात आली तीही घरच्या घरी. आता गणेशोत्सव साजरा होणार आहे त्यात सार्वजनिक मंडळांनीही सरकारने घालून दिलेले निर्देश कोणत्याही अटी न घालता मान्य केले आहेत. त्यामुळे सर्वधर्मीयांचे आभार मी मानतो असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आषाढी एकादशी निमित्ताने विठूरायाच्या चरणी मी तुमचा प्रतिनिधी म्हणून जाणार आहे आणि हे संकट दूर व्हावे म्हणून साकडे घालणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.\nगर्दी वाढली, केसेस वाढल्या तर नाईलाजाने लॉकडाउनचे कठोर नियम पुन्हा पाळावे लागतील. आज मी तुम्हालाच विचारतोय तुम्हाला पुन्हा लॉकडाउन हवाय का जर नको असेल तर मास्क लावणे, हँड सॅनेटायझर वापरणे, हात धुत राहणे, गरज नसेल तर घराबाहेर न पडणे, उगाच गर्दी न करणे हे उपाय जर पाळले नाहीत तर नाईलाजाने लॉकडाउन पुन्हा करावा लागेल. तुम्हाला लॉकडाउन हवाय का जर नको असेल तर मास्क लावणे, हँड सॅनेटायझर वापरणे, हात धुत राहणे, गरज नसेल तर घराबाहेर न पडणे, उगाच गर्दी न करणे हे उपाय जर पाळले नाहीत तर नाईलाजाने लॉकडाउन पुन्हा करावा लागेल. तुम्हाला लॉकडाउन हवाय का तुम्ही नियम पाळले नाही तर मात्र लॉकडाउन पुन्हा लागू करावा लागेल असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.\nलहान मुलांना जपा, कोरोनानंतर आता कावासाकी आलाय\nमुंबई - मुंबईत कोरोनाने थैमान घातले आहे. एकीकडे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे मुंबईतील मुलांमध्ये कावासाकी आजारीची लक्षण आढळून आली आहे. प��्चिम मुंबईतील एका रुग्णात या आजारीची लक्षण आढळून आली आहे. भारतात कावासाकी आजारी लक्षण आढळल्याची ही पहिलीच घटना आहे.\nमुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला दाखल करण्यात आले आहे. या मुलाल तीव्र ताप होता आणि शरिरावर डाग असल्याचे आढळून आले आहे. शरिरावर आलेले हे डाग कावासाकी आजाराची लक्षण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर काही दिवसांनी या मुलाची प्रकृती अचानक खालावली, त्यामुळे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. या मुलावर वेगवेगळी औषधांसह टोसिलजेमेब दिले जात आहे. या मुलाच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यालाही कोरोनाची लागण झाली.धक्कादायक म्हणजे, भारतातच नाहीतर इतर देशांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कावासाकी आजारीची लक्षणे आढळून आली. एप्रिल महिन्यात अमेरिका, स्पेन, इटली आणि चीनमध्ये कोरोनाबाधित रुग्णामध्ये कावासाकी आजारीची लक्षण आढळून आली. अमेरिकेत आतापर्यंत ५८ कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कावासाकी आजारीची लक्षण आढळून आली. कावासाकी आजाराची लक्षण ही शक्य तो ५ वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये आढळून येतात.\nबालरोग तज्ञ तनु सिंघल यांनी सांगितले की, कावासाकी आजारीची लक्षण आढळून आलेल्या युवकांची प्रकृती लवकर खालावत जाते. अशावेळी त्या मुलाला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले पाहिजे.तीव्र ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, त्वचेवर पुरळ उठणे, डोळे लाल होणे, हात पाय सुजणे आणि ओठांना भेगा अशी लक्षण कावासाकी आजारीची आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये अशी लक्षणे आढळून आली तर तातडीने मुलांना रुग्णालयात दाखल करा, असे आवाहन केले आहे.\nपंढरीत पुन्हा संचारबंदीचा प्रस्ताव; व्यावासायिकांमधून नाराजीचा सूर\nपंढरपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल तीन महिने संचारबंदीची झळ सहन केल्यानंतर पंढरपूर शहरात आता पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत २९ जून ते २ जुलै या काळात चार दिवसांची संचारबंदी लावण्याचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. त्यामुळे पंढरपूर आणि परिसरातील नागरिक, महाराज मंडळी आणि व्यापारी वर्गातून नाराजीचे पडसाद उमटताना दिसून येत आहेत.\nकोरोना महामारीच्या सावटामुळे यंदा आषाढी यात्रेची ��र्दी पंढरीत पाहायला मिळणार नाही. मात्र, आषाढी वारीची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी शासनाने मानाच्या नऊ पालख्या व काही मोजके मानकरी यांना आषाढीसाठी पंढरीत येण्यास परवानगी दिलेली आहे. तसेच सध्य स्थितीत पंढरपुरात कोरोनाचा कोणताही प्रादुर्भाव नाही. मात्र, प्रशासनाकडून आषाढी वारी काळात पुन्हा संचारबंदी लागू करण्याचा निर्णय कशासाठी घेतला आहे, असा सवाल आता नागरिकांमधून केला जात आहे.आषाढीच्या निमित्ताने दर्शनासाठी पंढरीत गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने २९ जून ते २ जुलै दरम्यान पंढरपूर आणि दहा किमी परिसरात संचारबंदी लागू करण्याच्या हालचाली सुरू केली आहे. शासनाच्या आदेशाने मंदिर तर बंदच आहे. परंतु जवळपास तीन महिने व्यापारी आपली दुकाने उघडू शकलेले नव्हते. या प्रदीर्घ बंदमुळे पंढरीचे आर्थिक चक्र जागीच थांबले असून छोटे व्यापारी तर यातून सावरणे अशक्य असताना पुन्हा चार दिवसांची संचारबंदी त्रासदायक ठरणार असल्याचे मत व्यापारी वर्गातून व्यक्त केले जात आहे.आषाढी काळात संचारबंदी लागू न झाल्यास भाविकांची गर्दी वाढू शकते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भाविकांसाठी बाहेरच उपाययोजना करावी आणि येणारी गर्दी रोखावी, स्थानिक नागरिकांना पुनः संचारबंदीला सामोरे जायला लागू नये, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.\nनाशिकच्या नामांकित रुग्णालयांना पालिकेची नोटीस\nनाशिक - शहरातील नामांकीत खासगी हॉस्पिटलकडून कोरोना रुग्णांना लूट असल्याचे समोर आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी लाखो रुपये आकारणाऱ्या या हॉस्पिटलचा महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पर्दाफाश केला आहे. या हॉस्पिटलच्या विरोधात याआधी अनेक तक्रारी येऊनसुद्धा कानावर हात ठेवलेल्या महानगरपालिकेने अखेर अशा रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत.\nनाशिक शहरात गेल्या २५ दिवसात कोरोनाबधितांचा आकडा एक हजारांनी वाढला आहे. अशात शासनाच्या हॉस्पिटलसोबत काही रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मात्र, त्याठिकाणी रुग्णांची मोठी आर्थिक लूट होत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांसाठी उपचारासाठी लाखो रुपये रुग्णांकडून वसूल केले जात आहेत.इंदिरानगर भागातील अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलबाबत दोन तक्रारी प्राप्त झाल्याचा दाखला शिवसेनेचे अजय बोरस्ते यांनी दिला होता. बिलाच्या नावाने लुटीचा पर्दाफाशही केला आहे. पंचवटीमधील मनोज लुंकड यांचे काका सुरेश लुंकड यांना न्यूमोनिया झाला म्हणून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची तीन दिवसांनी कोरोना टेस्ट घेतली ती निगेटिव्ह आली. दहा दिवसांनी पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली. या काळात रुग्ण मृत झाले. मात्र, हॉस्पिटलने २४ दिवसाचे बिल तब्बल १२ लाख आकारले. तसेच रोज ५० हजार रुपये भरण्याची सक्ती नातेवाइकांना करण्यात आल्याचा अनुभव लुंकड परिवाराला आला. असाच प्रकार सुभाष तिडके यांना आला आहे. त्यांच्याकडून २३ दिवसांचे बिल तब्बल ८ लाख रुपये वसूल कऱण्यात आले. याबाबत स्थानीक आरोग्य यंत्रणा कुठलाच न्याय देत नसल्याने या रुग्णांच्या नातेवाइकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.\nदेवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी सहयाद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचारानंतर हॉस्पिटलने त्यांना ६० हजार २२७ रुपयांचे बिल दिले. मात्र, शासन नियमानुसार ४९ हजारांचे बिल देणे अपेक्षीत असताना त्यांच्याकडून अतिरिक्त बिल वसूल केले. याबाबत आहिरे यांनी महानगरपालिकेला तक्रार केल्यानंतर हॉस्पिटलला महानगरपालिकेन नोटीस बजावली आहे. कोरोनाच्या नावाने रुग्णांची लूट करणाऱ्या हॉस्पिटलविरोधात विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे आहिरे यांनी सांगितले.\nनाशिक महानगरपालिकेत भाजपची सत्ता असून शहरातील तिनही आमदार भाजपचे आहेत. अशात कोरोनाच्या नावाने शहरात नामांकित हॉस्पिटलकडून मोठी आर्थिक लूट होत असताना सत्ताधारी शांत का या हॉस्पिटल विरोधात कारवाई का होत नाही या हॉस्पिटल विरोधात कारवाई का होत नाही फक्त नोटीस देण्याचे सोपस्कार नको. आम्ही यासंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना तक्रार करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी म्हटलं आहे.\nरयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड\nसातारा - रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची फेरनिवड झाली आहे. तर चेअरमनपदी पुन्हा डॉक्टर अनिल पाटील यांची वर्णी लावण्याचे निश्चित करण्यात आले. अनिल पाटील हे कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांचे नातू आहेत. संस्थेच्या सचिवपद�� प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांची निवड झाली. त्याचबरोबर पाच उपाध्यक्ष, २४ जणांची मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाली\nअध्यक्षपदासाठी शरद पवार यांचा एकमेव अर्ज होता. मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्यपदी उपमुख्यमंत्री अजित पवार, उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री विश्वजीत कदम, रामशेठ ठाकूर यांच्यासह २४ जणांची निवड झाली. यामध्ये १२ सदस्य हे राजकीय क्षेत्रातील तर ११ सदस्य हे शिक्षकांमधून निवडले गेले.\nरयत शिक्षण संस्थेच्या सहसचिवपदी (उच्च शिक्षण) प्राचार्य डॉक्टर प्रतिभा गायकवाड आणि माध्यमिक सहसचिवपदी मुख्याध्यापक नागपुरे यांची निवड निश्चित झाली. ही निवड अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री बाळासाहेब पाटील, विश्वजीत कदम, रामशेठ ठाकूर, एन डी पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाली.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुढील बैठकीत कार्याध्यक्ष निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. त्याचबरोबर सहसचिव आणि विभागीय अध्यक्षांची निवड पहिल्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत होणार आहे.सचिवपदी निवड झाल्यानंतर डॉक्टर शिवणकर यांनी हा माझा बहुमान असल्याचे सांगितले.\nचीनमधून वस्तू आयात करणाऱ्यांना भारतीय कस्टम विभागाचा दणका\nनवी दिल्ली - भारत-चीनमध्ये गलवना खोऱ्यात झालेल्या चकमकीचा फटका भारतीय उद्योगपतींना बसला आहे.चीनमधून भारतात मागवण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी, मोबाईलचे कंसाईंनमेंट कस्टमच्या गोडाऊनमधे पडून आहे. त्यामुळे उद्योगपतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.भारतीय कस्टम विभागाने चीनमधून वस्तू मागवणाऱ्या उद्योगपतींना चांगलाच दणका दिला आहे. यापुढे चीनमधून वस्तू मागवताना उद्योगपतींनी विचार करावा यासाठी कस्टम विभागाची ही खेळी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.देशातील अनेक गोडाऊनमध्ये चीनहून आलेला माल तसाच पडून आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया सेल्लुलर आणि इलेक्ट्रॉनिक गुड्सचे चेअरमन पंकज महींद्रू यांनी केंद्रीय रिव्हेन्यू सचिवांना पत्र लिहिले आहे.\nडीएचएल या कुरिअर कंपनीने चीन, हाँगकाँग आणि मकाओ इथून कुरिअर सर्विसेस रद्द केल्याची माहिती जारी केली आहे. त्यामुळे चीनवरुन मागवलेला माल आता असाचा पडून राहणार असल्याने उद्योगपतींना फटका बसणार आहे.\nदरम्यान, चिनी सैन्यासोबत गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा, असे अनेकांनी आपले मत मांडत सांगितले आहे. भारतानेही चीनसोबतचे आर्थिक व्यवहार रद्द केले आहेत\nकोरोनाचे थैमान ; जगभरात एक कोटीहून अधिक कोरोना रुग्ण\nनवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची दुसरी लाट जगभरात आहे.एका दिवसात महाराष्ट्रात ५ हजारहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. तर देशभरात मागच्या २४ तासांमध्ये १५ हजारहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.\nवर्ल्डडोमीटरच्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा कोरोनाच्या रुग्णांची संख्या १ कोटीहून अधिक झाल्याची नोंद करण्यात आली. उन्हाळ्यात कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण कमी होईल असा अनुमान लावण्यात आला होता. मात्र हा अनुमान चुकीचा निघाल्याचे सांगितले जात आहे. मे आणि जून महिन्यात कोरोनाचे सर्वात जास्त ६७ टक्के रुग्ण आढळले आहेत. जूनमध्ये जगभरात दरदिवशी सरासरी १ लाख ३५ हजार नवीन रुग्ण समोर येत आहेत.\nकोरोना विषाणूची दुसरी लहर आली किंवा कोरोनाचा कहर असाच वाढला तर यात कोट्यवधी लोकांचा मृत्यू होऊ शकतो असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. स्पॅनिश फ्लूचा संदर्भ देताना WHO चे सहायक महासंचालक रानेरी गुएरा म्हणाले की, सप्टेंबर-ऑक्टोबरच्या थंड वातावरणात साथीच्या आजाराची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा हाहाकार वाढले असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.\n'पीटीआय'वर राष्ट्रविरोधी वार्तांकनाचा आरोप\nनवी दिल्ली - भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर 'पीटीआय' PTI वृत्तसंस्थेकडून घेण्यात आलेल्या चिनी राजदुतांच्या मुलाखतीवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. 'पीटीआय'चे हे वार्तांकन राष्ट्रविरोधी आणि देशाच्या अखंडतेस बाधा आणणारे असल्याचा आरोप प्रसार भारतीने केला आहे. त्यामुळे भविष्यात प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) या वृत्तसंस्थेशी असलेल्या कराराचा फेरआढावा घेऊ, असा निर्वाणी��ा इशाराही प्रसार भारतीकडून देण्यात आला आहे.\n१९४९ साली सुरु झालेली पीटीआय ही देशातील सर्वात जुनी वृत्तसंस्था आहे. 'पीटीआय'साठी ४०० पत्रकार व पाचशे अंशकालीन वार्ताहर आहेत. दिवसाला ते २ हजार बातम्या व २०० छायाचित्रे देतात. अनेक परदेशी वृत्तसंस्थांशी पीटीआयचे परदेशी बातम्यांसाठी करार आहेत. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर 'पीटीआय'कडून नुकतीच चीनचे राजदूत सन वेडाँग यांची मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीमध्ये वेडाँग यांनी भारतावर आरोप केले होते. त्यामुळे पीटीआय वादात सापडली आहे.\nप्रसार भारतीकडून यासंदर्भात पीटीआयला पत्र पाठवण्यात आले आहे. आम्ही लवकरच या पत्राला उत्तर देऊ, असे 'पीटीआय'कडून सांगण्यात आले. प्रसारभारतीची भूमिका आणि कराराच्या फेरआढाव्याचा विचार अन्याय्य व चुकीचा आहे. चिनी राजदूतांची जी मुलाखत घेतली होती, त्याचा एकतर्फी भाग चिनी दूतावासाने प्रसारित केला. त्याच्या आधारे वृत्तसंस्थेवर एकतर्फी टीका होत आहे. मात्र, आम्ही लवकरच प्रसारभारतीसमोर तथ्य आणि खऱ्या गोष्टी मांडू, असे 'पीटीआय'ने म्हटले आहे.\nचीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताकडून लडाखमध्ये 'आकाश' क्षेपणास्त्र तैनात\nलडाख - भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर आणि नौदलाकडून पूर्व लडाखमध्ये सीमाभागात आकाश क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आले आहेत. याआधी सीमाभागात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते. त्यानंतर आता क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आले आहेत. भारताकडून चिनी विमानांना प्रत्युत्तर देण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे\nचिनी विमानांच्या प्रत्यक्ष सीमारेषा भागात घिरट्या सुरु आहेत. त्याच विमानांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता भारताकडून ‘आकाश’ क्षेपणास्त्रे सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. तसेच सुखोईसारखे लढाऊ विमानेदेखील तैनात करण्यात आले आहेत.सध्या भारत-चीन युद्ध होणार नसले तरी युद्धसदृश्य परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी भारत आणि चीनची कमांडिंग स्थरावर बैठक झाली होती. चीनने आपण सैन्य माघारी घेऊ, असे मान्य केले होते. मात्र, चीनने तसे केले नाही. याउलट सीमाभागात चिनी सैन्याचे क्षेपणास्त्रांचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे चीनने त्याभागात मोठ्या प्रमाणात बांधकाम करायला सुरुवात केली आहे, असे शैलेंद्र देवळेकर यांनी सांग��तले.चीनकडून नवे दावे केले जात आहेत. अशा परिस्थितीत आपण लष्करीदृष्टीने सज्ज राहावे. कारण चीन कोणत्या क्षणी धोका देईल, हे सांगता येत नाही. चीन सीमेवर आपल्या लष्करी सेनेचं प्रदर्शन करत असल्याने आपल्याला जशास तसे उत्तर देणे गरजेचं आहे. त्यामुळे भारताकडून सीमाभागात क्षेपणास्त्र तैनात करण्यात आले. सध्या युद्ध होणार नाही. मात्र, लष्करी क्षमतेचे प्रदर्शन दोन्ही देशांकडून केले जात आहे.\nअहमद पटेलांच्या घरी 'ईडी'चे पथक; गैरव्यहारप्रकरणी चौकशी सुरु\nनवी दिल्ली - संदेसरा समूहाच्या ५००० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची चौकशी करण्यासाठी शनिवारी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) पथक त्यांच्या घरी धडकले. प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी 'ईडी'च्या तीन अधिकाऱ्यांचे पथक अहमद पटेल यांच्या दिल्लीतील मदर तेरेसा क्रिसेंट निवासस्थानी दाखल झाले. सध्या 'ईडी'च्या पथकाकडून त्यांचा जबाब नोंदवून घेतला जात आहे. अहमद पटेल हे संदेसरा बंधुंच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. यापूर्वी 'ईडी'कडून अहमद पटेल यांच्या जावयाचीही चौकशी करण्यात आली होती. यानंतर 'ईडी'कडून अहमद पटेल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, लॉकडाऊनचे कारण पुढे करून अहमद पटेल यांनी चौकशीसाठी हजर राहणे टाळले होते. मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. त्यामुळे सरकारी नियमावलीनुसार मी चौकशीसाठी येऊ शकत नसल्याचे अहमद पटेल यांनी 'ईडी'ला कळवले होते. त्यामुळे आता 'ईडी'कडून एक पथक त्यांच्या घरी पाठवण्यात आले.\nस्टर्लिंग बायोटेक ही गुजरातस्थित कंपनी आहे. या कंपनीवर आंध्रा बँकेत गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मोठी नावे गुंतल्याची शक्यता आहे. तब्बल १४५०० कोटींच्या गैरव्यवहारात स्टर्लिंग बायोटेकचे मुख्य प्रवर्तक नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दिप्ती संदेसरा प्रमुख आरोपी आहेत. हे सर्वजण सध्या फरार आहेत.\nSSC बोर्डाच्या मुलांवर \"सरासरी सरकारमुळे\" अन्याय होणार ; आशिष शेलारांचा सरकारवर निशाणा\nमुंबई - अंतिम वर्षाची परीक्षा होणार नसल्याची घोषणा राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. अशात विरोधकांकडून शालेय शिक्षण, शैक्षणिक फी, बॅकलॉग व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. याच मुद्द्यावरून माजी शिक्षणमंत्री व भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा सरकारवर ट्विटरवरून प्रश्न विचारत निशाणा साधला आहे.\nसीबीएससीच्या मुलांना \"बेस्ट आँफ थ्री\" नुसार गुण मिळणार आणि एसएससी बोर्डाच्या मुलांना \"बेस्ट आँफ फाईव्ह\" नुसार गुण मग SSC बोर्डाचे विद्यार्थी अकरावी प्रवेशात मागे पडणार मग SSC बोर्डाचे विद्यार्थी अकरावी प्रवेशात मागे पडणार, SSC बोर्डाच्या मुलांवर \"सरासरी सरकारमुळे\" अन्याय होणार, एटीकेटीच्या ३ लाख ४१ हजार ३०८ विद्यार्थ्यांचा निर्णय कधी होणार, SSC बोर्डाच्या मुलांवर \"सरासरी सरकारमुळे\" अन्याय होणार, एटीकेटीच्या ३ लाख ४१ हजार ३०८ विद्यार्थ्यांचा निर्णय कधी होणार असे प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहे.शाळांनी शुल्कवाढ करू नये याबाबत घेतलेला निर्णय टिकला नाही. सरकारने न्यायालयात बोटचेपी भूमिका का घेतली असे प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहे.शाळांनी शुल्कवाढ करू नये याबाबत घेतलेला निर्णय टिकला नाही. सरकारने न्यायालयात बोटचेपी भूमिका का घेतली या अंतरिम स्थगितीला सरकार पुन्हा न्यायालयात आव्हान देणार की, संस्था चालकांचा फायदा करणार या अंतरिम स्थगितीला सरकार पुन्हा न्यायालयात आव्हान देणार की, संस्था चालकांचा फायदा करणार अंतिम वर्षे पदवी परिक्षांबाबत देशपातळीवर एकसुत्री निर्णय व्हावा म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग निर्णय घेणार, अशा बातम्या आल्या तोपर्यंत महाराष्ट्रात गृहपाठ न करता घेतलेला निर्णय \"जैसे थे\" ठेवण्यास सरकार तयार नाही असे आशिष शेलार म्हणाले.तसेच, गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा छळ कधी रोखणार अंतिम वर्षे पदवी परिक्षांबाबत देशपातळीवर एकसुत्री निर्णय व्हावा म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग निर्णय घेणार, अशा बातम्या आल्या तोपर्यंत महाराष्ट्रात गृहपाठ न करता घेतलेला निर्णय \"जैसे थे\" ठेवण्यास सरकार तयार नाही असे आशिष शेलार म्हणाले.तसेच, गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा छळ कधी रोखणार महाराष्ट्रात शिक्षणाचे एकूणच काय महाराष्ट्रात शिक्षणाचे एकूणच काय असे प्रश देखील शेलार यांनी सरकारला केले आहे. त्याचबरोबर, पालकांना फी वाढीचा खिशाला झटका, ११ वी प्रवेशात एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना फटका, एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर अंधार, \"सरासरी\" सरकार आणि निर्णय “चवली-पावली”, शिक्षणाचे इथे कसले “फेअर काय लवली “ असे प्रश देखील शेलार यांनी सरकारला केले आहे. त्याचबरोबर, पालकांना फी वाढीचा खिशाला झटका, ११ वी प्रवेशात एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना फटका, एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर अंधार, \"सरासरी\" सरकार आणि निर्णय “चवली-पावली”, शिक्षणाचे इथे कसले “फेअर काय लवली “ असे प्रश्न विचारत आशिष शेलारंनी सरकारवर निशाणा साधला आहे..\nसोमय्या रुग्णालयाला कोर्टाचा दणका\nमुंबई - आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांकडून आकारलेले दहा लाख सहा हजार २०५ रुपये न्यायालयात जमा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शीव येथील के. जे. सोमय्या रुग्णालयाला दिले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी उत्पन्नाचे प्रमाणपत्र देणे अपेक्षित नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षणही न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशात नोंदवले.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तहसीलदार किंवा सामाजिक कल्याण अधिकाऱ्याकडून उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळवून ते रुग्णालयात देणे अपेक्षित नसते. त्यामुळे रुग्णालयाचा युक्तिवाद प्रथमदर्शनी आम्हाला मान्य नाही, असे म्हणत न्या. आर. डी. धनुका व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने रुग्णालयाला दोन आठवड्यांत रक्कम न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा करण्याचे निर्देश दिले. तसेच या याचिकेवरील अंतिम जलद सुनावणी घेण्याचे संकेतही दिले.\nगरीबांसाठीच्या दहा टक्के खाटा राखीव योजनेंतर्गत खाटा राखीव ठेवून दुर्बल घटकातील व्यक्तींना उपलब्ध करणे या ट्रस्ट रुग्णालयाला बंधनकारक आहे. तसेच त्यासाठी राखीव असलेल्या ९० खाटांपैकी केवळ तीन खाटा रुग्णालयाने मार्च ते मे महिन्यात संबंधित रुग्णांना दिल्या, असे धर्मादाय आयुक्तांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रुग्णालयाचे म्हणणे आम्ही स्वीकारू शकत नाही, असे निरीक्षण खंडपीठाने आपल्या अंतरिम आदेशात नोंदवले.\nवांद्रे पूर्व भारत नगर झोपडपट्टीत राहणारे अब्दुल शोएब आणि त्यांच्या कुटुंबातील सहा जणांनी अॅड. विवेक शुक्ला यांच्यामार्फत या रुग्णालयाविरोधात याचिका केली आहे. करोनाच्या संदर्भात उपचार घेण्याकरिता आम्ही सर्व १४ एप्रिल रोजी या रुग्णालयात दाखल झालो. त्यावेळी कोणत्याही रुग्णालयात प्रवेश मिळणे मुश्कील होते. जीवघेण्या करोनाची प्रचंड भीती वाटल्याने आम्ही या सोमय्या रुग्णालयात दाखल झालो. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तब्बल दहा लाख सहा हजार २०५ रुपयांचे बिल आमच्या हातात ठेवून ते भरण्यास सांगितले आणि न भरल्यास रुग्णालयातून बाहेर काढले जाईल, असा इशारा दिला. बिलात भूलतज्ज्ञ, पीपीई कीट इत्यादीच्या नावाखालीही गैरलागू पैसे लावले. त्यावेळी भीतीपोटी आम्ही आमच्या मित्र परिवाराकडून उसनवारी करत कसेबसे पैसे जमवून रुग्णालयात पैसे भरले. रुग्णालयातून २८ एप्रिल रोजी डिस्चार्ज मिळाल्यानंतर आम्ही रुग्णालयाकडे पैसे परत मागितले. कारण आम्ही सर्व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहोत. मात्र, रुग्णालयाने कोणताच प्रतिसाद दिला नाही. महापालिका, जिल्हाधिकारी व राज्य सरकारकडे तक्रार करूनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव याचिका करावी लागली, असे म्हणणे याचिकादारांनी याचिकेत मांडले आहे.\nआता पालकांना फीवाढीचा बोजा ; उच्च न्यायालयाच्या निर्णयाने पालक चिंतेत\nमुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेला लॉकडाऊन आणि त्यामुळे बंद पडलेले अनेक उद्योगधंदे यामुळे अनेकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. अनेकांची पगारकपात झाली आहे, तर अनेकांच्या थेट नोकऱ्याही गेल्या आहेत. अशातच आपल्या मुलांच्या भविष्यासाठी रात्रंदिवस एक करणाऱ्या पालकांपुढे शाळांच्या शुल्कवाढीचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या शुल्कवाढीवर बंदी घालणाऱ्या अध्यादेशालाच अंतरिम स्थिगिती दिल्याने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच पगारकपात आणि नोकरकपात अशा संकटांचा सामना करणाऱ्या पालकांना आता पाल्यांचं शिक्षण पूर्ण करण्याचीही चिंता भेडसावत आहे. त्यावरच उपाय म्हणून राज्य सरकारने हस्तक्षेप करत शैक्षणिक संस्थांना पुढील वर्षभरात (२०२०-२१ ) शुल्कवाढ न करण्याचे आदेश दिले. तसेच मागील वर्षाचे (२०१९-२०) शुल्क एकाचवेळी न घेता टप्प्याटप्प्यात घेण्याचे आदेश दिले. मात्र, शिक्षण संस्थांनी या अध्यादेशालाच उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेत शिक्षण संस्थांनी आपली बाजू मांडताना शुल्कवाढीबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अ��िकार शुल्क नियंत्रण समितीला असल्याचे सांगितले. तसेच शुल्कवाढ न केल्यास पुढील वर्षात शिक्षकांचे वेतन आणि शाळेचे इतर खर्च यावर परिणाम होईल, असेही सांगण्यात आले.\nशिक्षण संस्थांनी आपल्या या याचिकेत संबंधित शासन अध्यादेश तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती उज्वल भुयान आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने शिक्षण संस्थांचा युक्तीवाद ग्राह्य धरला. तसेच संबंधित अध्यादेशावर अंतरिम स्थगिती दिली. यामुळे शिक्षण संस्थांचा शुल्कवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांच्या आर्थिक अडचणींमध्ये भर पडणार आहे. शाळांना २०२०-२० या शैक्षणिक वर्षांसाठी फी वाढ न करण्याची सूट मिळाल्याने फी वाढीचा संपूर्ण बोजा पालकांवर पडणार आहे.अशातच आधीच नोकरी गमावलेल्या किंवा पगारकपातीला सामोरे गेलेल्या पालकांसाठी आपल्या मुलांच्या शाळा शुल्क भरणे आव्हान असणार आहे.\nटिकटॉक स्टार सिया कक्करची आत्महत्या; कुटुंबीयांनी दिली माहिती\nनवी दिल्ली - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसातच टिकटॉक स्टार असणाऱ्या सिया कक्कर या १६ वर्षीय तरूणीने देखील आत्महत्या केली. गेल्या आठवडाभरापासून ती नैराश्यात होती. मात्र तिच्या कुटुंबीयांना ती असे टोकाचे पाऊल उचलेल अशी शंका सुद्धा आली नाही. कारण ती या दिवसातही तिची नेहमीची काम नित्याने करत होती. गीता कॉलनी पोलीस ठाण्यात तिच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली आहे. एका मीडिया अहवालानुसार, तिच्या कुटुंबीयांनी अशी माहिती दिली की, लॉकडाऊनमुळे ३ महिन्यांपासून त्यांचा पूर्ण परिवार घरीच होता, मात्र तरीही तिचे नैराश्य आत्महत्येपर्यंत पोहोचेल कुणाला वाटले नव्हते. दरम्यान पोलीस तिच्या आत्महत्येचे नेमके कारण तपासत आहेत.\nदरम्यान पोलिसांच्या हवाल्याने त्यांनी सांगितले आहे की, सियाचे वडील आणि आजोबा डॉक्टर होते, त्यामुळे त्यांना तिच्या नैराश्याबाबत काहीशी शंका होती. पण ते एवढ्या टोकाला जाईल असे वाटले नव्हते.गळफास घेऊनच तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. तिला कोणती धमकी मिळाल्याच्या गोष्टींना पोलिसांनी नकार दिला आहे. कुटुंबीयांनी देखील ही गोष्ट नाकारली आहे.\nमीडिया अहवालानुसार सियाने अवघ्या १० मिनिटांच्या वेळामध्ये तिचे आयुष्य संपवले. तिने गळफास घेण्याच्या १० मिनिटे आधी तिच्या आईने तिला घरात वावरताना पाहिले होते. तिची आई स्वयंपाकघरात होती, तर वडील आणि आजोबा खालीच त्यांच्या क्लिनिकमध्ये होते. तिचे ३ खोल्यांचे घर आहे तर तिला एक भाऊ आणि बहिण देखी आहे. बुधवारी साडेआठ वाजता सियाच्या आईने तिला पाहिले. काही वेळाने तिची आई मागच्या खोलीत गेली तर त्याचे दार बंद होते.तिने हाक मारली पण काहीचउत्तर मिळाले नसल्याने तिने खाली उतरून सियाच्या वडिलांना सर्व हकिगत सांगितली. तिचे आई-बाबा दुसऱ्या खोलीतून आतमध्ये आले, तर त्यांना ओढणीने गळफास घेतलेली सिया दिसली.\nमुंबईत मालिकांच्या शूटिंगला सुरुवात\nमुंबई - जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले शूटिंग हळूहळू पुन्हा सुरू होऊ लागले आहेत. सरकारच्या नियमांचे पालन करत अनेक मालिकांनी त्यांच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. मराठीसोबतच हिंदी मालिकांनीही विविध शहरांत कामाला सुरुवात केली आहे.कलर्स वाहिनीवरील ‘शक्ती अस्तित्व के एहसास की’, ‘छोटी सरदारनी’, ‘बॅरिस्टर बाबू’, ‘शुभारंभ’, ‘नाटी पिंकी की लंबी लव्ह स्टोरी’ आणि अँड टीव्ही वाहिनीवरील ‘एक महानायक डॉक्टर बी. आर. आंबेडकर’, ‘संतोषी माँ सुनाए विराट कथाएं’ या मालिकांची शूटिंग मुंबईतल्या फिल्म सिटीमध्ये आणि मुंबई बाहेरील नायगाव परिसरात सुरु झाली आहे. कलाकार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत आहेत. सेटवरील सर्वांना सुरक्षा किट देण्यात आली आहे. स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘ये रिश्ते है प्यार के’, ‘ये है चाहतें’ या मालिकांचीही शूटिंग सुरू झाली आहे. तर झी टीव्हीवरील ‘कुंडली भाग्य’ आणि ‘कुमकुम भाग्य’ या मालिकांच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.निर्माती एकता कपूरनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालिकांच्या शूटिंगच्या तयारीचा एक फोटो पोस्ट केला आहे. तीन महिन्यांनंतर पुन्हा काम सुरू करता आल्यामुळे कलाकारांसह निर्माते आणि क्रू मेंबर्ससुद्धा आनंदित आहेत.\nमुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून निलेश राणेंनी अधिकाऱ्यांचा घेतला समाचार\nरत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या संथ गतीने सुरू असलेल्या आणि न��गरिकांचा विरोध डावलून ठेकेदारांकडून काम सुरू असलेल्या ठिकाणांची पाहणी माजी खासदार निलेश राणेंनी शुक्रवारी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा आणि राजापूर या दोन तालुक्यातील कामांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी कामातील त्रृटी लक्षात घेत त्यांनी ठेकेदारांची कानउघडणी केली.\nमुंबई-गोवा हा चौपदरी महामार्गावर अनेक ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र ठरत आहे. त्यामुळे इथल्या गावातील नागरिकांना घेऊन ठेकेदार आणि चौपदरीकरणाचे अधिकारी यांच्या समवेत थेट माजी खासदार निलेश राणेंनी संवाद साधला. अधिकारी आणि ठेकेदार यांना धारेवर धरत चौपदरीकरणात राहिलेल्या त्रृटी दूर करण्याच्या सूचना यावेळी राणेंनी दिल्या. तसेच येत्या काही दिवसात चौपदरीकरणासंदर्भात योग्य कारवाई न केल्यास भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निलेश राणेंनी यावेळी दिला.मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. जवळपास पुर्णपणे अरबी समुद्राच्या किनारपट्टीजवळून १२६९ किमी धावणारा हा महामार्ग मुंबईला केरळमधील कोची या शहराशी जोडतो.\nराज्यात काँग्रेसमध्ये बदल होण्याची शक्यता ; नाना पटोले पुन्हा दिल्लीत\nनवी दिल्ली - राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. राजकीय घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेसचे नेते आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे पुन्हा एकदा दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे राज्यातील काँग्रेसमध्ये काही मोठा बदल होण्याची चिन्ह असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.\nराज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मदतीवरूनही भाजपने महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या राजकीय घडामोडीत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे आता दुसऱ्यांदा दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे काही मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.\nदरम्यान, याआधी दोन दिवस नाना पटोले हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची बैठक पार पडली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते.\nबाळासाहेब थोरात यांनी विधान परिषद निवडणुकीत दोन उमेदवार देण्याची भूमिक�� घेतली होती. दिल्ली हायकमांडकडून एक उमेदवार जाहीर झाला होता. तर बाळासाहेब थोरात यांनी आणखी एका उमेदवारीची घोषणा केली होती. त्यामुळे काही काळ महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झाला होता. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी दुसरा उमेदवारी मागे घेऊन वादावर पडदा टाकला होता.\nलॉकडाऊनदरम्यान झारखंडमध्ये लोक करताहेत आत्महत्या\nझारखंड - झारखंडमध्ये कोरोना विषाणूपेक्षा मानसिक उदासीनता अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध होत आहे. लॉकडाऊन काळातील आत्महत्यांचा डेटा पाहिल्यास, दररोज आत्महत्या करण्याची संख्या सरासरी ५ ऐवढी आहे.राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार मार्च ते २५ जून पर्यंत ४४९ लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. जूनमध्येच १३४ लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. दर ४ तास ५० मिनिटांनी एक व्यक्ती आत्महत्या करीत आहे. लॉकडाऊनमुळे नैराश्याचा लोकांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे.लॉकडाऊन काळात सुमारे १२०० लोक आमच्या संस्थेमध्ये मानसिक उपचार घेत आहेत. आम्हाला दररोज नैराश्याने ग्रासलेल्या लोकांकडून १५० हून अधिक फोन येत आहेत. २० टक्के लोक जीवन संपवण्यास इच्छुक होते, असे रांची येथील सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ सायकायट्रीमधील डॉक्टरांनी सांगितले.१ एप्रिल ते २५ जून या कालावधीत राजधानी रांचीमध्ये ५५ जणांनी आत्महत्या केली. मनोविकार तज्ञांचे म्हणणे आहे की, आर्थिक मंदी, नोकरी गमावण्याची भीती, बेरोजगारी आणि इतर कारणांमुळे लोकांमध्ये नैराश्य येत आहे. असुरक्षिततेची भावना बर्याच लोकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करते.लॉकडाऊनमुळे लोक घरामध्ये बंदिस्त झाले आहेत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद आणि घरगुती हिंसाचार वाढला. या कारणांमुळे बरेच लोक आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाले. योग्य समुपदेशनामुळे बरेच जण वाचू शकले असते, असे मानसशास्त्रज्ञ अजय कुमार म्हणाले.\nकंटेनर-डंपरच्या अपघातात दोन्ही चालकांचा होरपळून मृत्यू\nबिकानेर - राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यामध्ये आज सकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना बिकानेरच्या गजनेर ठाणे हद्दीतील कोलायत व गोलरीच्या दरम्यान राज्यमार्गावर घडली असून मृतांची ओळख अद्याप पटली नाही.या मार्गावर एक कंटेनर व ड���परची समोरासमोर धडक झाली. या धडकेत कंटेनरची डिझेल टाकी फुटली. त्यामुळे दोन्ही वाहनांमध्ये आग लागली. कंटेनर व डंपरमध्ये अचानक आग लागल्याने दोन्ही वाहनांतील चालकांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कोलायत ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळावरील दृश्यकोलायत पोलीस ठाण्याचे अधिकारी विकास विश्नोई यांनी सांगितले की, डंपर कोलायतहून बिकानेरकडे जात होता. ज्यामध्ये वाळू होती आणि बिकानेरहून कोलायतकडे जाणारा कंटेनर हा रिकामा होता. या अपघातानंतर आग विझविण्यात आली आहे.घटनेचा तपास पोलीस करत असून वाहनांच्या मालकांना शोध सुरू आहे. मालकांचा शोध लागल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात येणार आहे.\nब्रह्मपुत्रा नदीने ओलांडली धोक्याची पातळी ; आसाममध्ये १५ जणांचा मृत्यू\nगुवाहाटी - मान्सून आसाममध्ये दाखल झाल्यानंतर तेथे गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यात पूर आला असून १६ जिल्ह्यातील ७०४ गावांना पूराचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सर्व जिल्ह्यातील उपायुक्तांना पूर बाधित भागात मदतकार्य वेगात करण्याचे निर्देश दिले आहेत. उपायुक्त पल्लव गोपाल झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सतत पाऊस आणि ब्रह्मपुत्रांच्या वाढत्या पातळीमुळे आलेल्या पुराने सुमारे २५,००० लोक प्रभावित झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.\nएएसडीएमएनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा विभागांनी सहा जिल्ह्यात १४२ मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे सुरु केली आहेत. यात १९००० हूनअधिक लोक राहत आहेत. पुरात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील धेमाजी, तिनसुकिया, माजुली आणि डिब्रूगढ हे जिल्ह्ये सर्वाधित प्रभावित झाले आहेत.अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.\nझारखंडमध्ये लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवला\nरांची - झारखंड राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. येथे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन पूर्वीसारखेच काटेकोरपणे चालू राहील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. याआधी लॉकड���ऊन कालावधी फक्त ३० जूनचा होता.राज्य सरकारने शुक्रवारी एक अधिसूचना जारी केली आणि म्हटले आहे की, उच्चस्तरीय बैठकीनंतर कोविद -१९ रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन राज्यस्तरीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि झारखंडचे मुख्य सचिव सुखदेव सिंह यांनी हे निर्देश जारी केले.\nपूर्वीच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था, चित्रपटगृहे, मॉल्स, सलून, स्पा, हॉटेल, रेस्टॉरंट्स, धर्मशाळा, बार, आंतरराज्यीय बससेवा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, जिम, कोचिंग यासह मंदिर, मशिदी, चर्च यांचा समावेश आहे. संस्था बंदच राहतील आणि लॉकडाऊनच्या नियमांचे पालन काटेकोरपणे सुरु राहील, असे जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.\nराज्यातील उद्योगांना विद्युत शुल्कात सवलत\nमुंबई - कोरोनाचे संकट आणि त्यामुळे आलेली आर्थिक मंदीत राज्यात उद्योगाला चालना देण्यासाठी वीज स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनीच हा प्रस्ताव सादर केला. झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औद्योगिक वापरातील वीज शुल्क ९.३ टक्क्यावरून ७.५ टक्के करण्यास मान्यता देण्यात आल्याचे डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.\nमहाराष्ट्र विद्युत शुल्क अधिनियम २०१६ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या प्रशुल्क अनुसूचीनुसार वर्गीकृत केलेल्या दराने वापर आकारावर किंवा वापरलेल्या ऊर्जेच्या युनिटवर विद्युत शुल्क आकारले जाते. ९.३ टक्के विद्युत शुल्काच्या दरानुसार सन २०१९-२०२० साठी एकूण २२७५.७६ कोटी रुपये इतकी विद्युत शुल्काची रक्कम होते तर ७.५ टक्के दराने विद्युत शुल्क आकारल्यास १८३५.३० कोटी रुपये इतकी रक्कम होणार आहे. म्हणजे शासनाला दरवर्षी ४४०.४६ कोटी रुपये इतकी तूट होणार आहे.\nआर्थिक मंदीच्या काळात राज्यात उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीने औद्योगिक ग्राहकांसाठी विद्युत शुल्काचे दर ९.३ टक्क्यावरून ७.५ टक्के करण्यास मंत्री मंडळाने मान्यता दिली. याचा फायदा सर्व औद्योगिक घटकांना होऊन उद्योगधंद्यांना स्वस्तात वीज उपलब्ध होईल तसेच राज्याच्या मॅग्नेटिक महाराष्ट्र उद्योग उभारणीस चालना मिळेल असे डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.\nऑनलाइन रमीच्या नादात उधळले लाखो रुपये\nनाशिक - ऑनलाइन रम्मीच्या नादात एका मुलाने वडिलाचे तब्बल सा��ेदहा लाख रुपये उधळल्याचे समोर आले आहे. आपली चोरी पकडली जाईल, या भीतीने त्याने ऑनलाइन व्यवहाराद्वारे बँक खात्यातील पैशांची चोरी झाल्याची तक्रार सायबर पोलिसांत दाखल केली. मात्र, पोलिसांनी काही तासांतच मुलाचा बनाव उघडकीस आणला. या घटनेनंतर वडिलांना हृदयविकाराचा झटका आला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nविकी सलेकपाल धिंगण (वय - २४, रा. जयभवानी रोड, नाशिकरोड) असे संशयित मुलाचे नाव आहे. विकीनेच २८ मे रोजी सायबर पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार, त्यांच्या वडिलांनी मूळ गाव मोरादाबाद (उत्तर प्रदेश) येथील जमीन विकून नाशिकमध्ये फ्लॅट घेण्यासाठी १८ लाख ५९ हजार ४० रुपये पंजाब नॅशनल बॅंकेत जमा केली होती. त्या बॅंकेच्या त्या खात्याशी विकी याचा मोबाइल संलग्न होता. मात्र, त्याने मे महिन्यातील बँक व्यवहार तपासले असता खात्यातून १० लाख ६७ हजार १३८ रुपये परस्पर काढल्याचे निदर्शनास आले. त्याने सायबर पोलिसांत धाव घेत ऑनलाइन भामट्यांनी बॅंकेच्या खात्यातून ही रक्कम काढून घेतल्याची तक्रार केली होती. सायबरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवराज बोरसे यांनी तपासात विकीचे बिंग फोडले आणि त्यास अटक केली आहे.\nविकी याला रमी जुगार खेळण्याचा नाद होता. त्यामुळे त्याने वडिलांच्या बॅंक खात्यातून ऑनलाइन साडेदहा लाखांची रक्कम रमी खेळात उडविले. हे लपविण्यासाठी त्याने खोटी तक्रार केली. मात्र, सायबरच्या तपासात हा प्रकार उघडकीस आला. संशयिताने रमीसाठी कधी दोन, पाच, सात तर कधी दहा हजार रुपये याप्रमाणे वडिलांच्या बॅंक खात्यातून ऑनलाइन पैसे रमी जुगारावर उधळले. सायबर तपासात पैसे रमी गेमवर गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी अधिक तांत्रिक तपास केला असता, पैसे वर्ग झाल्यानंतरचे मोबाइल संदेश विकीच्याच मोबाइलवर गेल्याचे समोर आले.जमीन विकून नाशिकमध्ये घरासाठीची रक्कम मुलानेच रमीमध्ये गमावल्याचे ऐकून सकेलपाल धिंगण यांना धक्का बसला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nराजर्षी शाहू महाराजांच्या विचारांवर राज्याची वाटचाल सुरू - अजित पवार\nमुंबई - राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक आहेत. त्याच विचारांवर राज्याची वाटचाल सुरू आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मत व्यक्त करून अभिवादन केले. तसेच यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nराजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा, न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतीकारक, पुरोगामी निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण, आरक्षण, सामाजिक सुधारणा करून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, असे टि्वट अजित पवार यांनी केले.राजर्षी शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा वारसा समर्थपणे पुढे नेला. उपेक्षित, वंचित घटकांना मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी पुरोगामी, क्रांतिकारक विचार दिला. बहुजन समाजातील मुलांसाठी वसतिगृहे सुरू केली. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी धरणे बांधली. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी शाहू महाराज हे देशातील थोर समाजसुधारक होते. महात्मा जोतिबा फुले यांचा सत्यशोधक विचार त्यांनीच खऱ्या अर्थाने पुढे नेला, असेही त्यांनी टि्वटमध्ये म्हटले.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शाहू महाराजांनी शिक्षणासाठी मदत केली व प्रोत्साहन दिले. अंधश्रद्धा निर्मुलन,अस्पृश्यता निवारणाचं काम केलं. अनिष्ट प्रथा, वाईट रुढी, चुकीच्या परंपरांवर बंदी घातली. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देत राज्यात तसा कायदा केला. सामाजिक न्यायाचे, आरक्षणाचे जनक असलेले राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी, प्रगत, दूरदृष्टीपूर्ण विचारांमुळे नेहमीच आपल्यासाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहेत, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले आहे.\nआधी ‘मेड इन चायना’ असलेला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हटवा\nअहमदाबाद - भारत-चीनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चीनविरोधी जनभावना जोर धरत असून चिनी सामानांवर बहिष्काराची मागणी वाढतेय. अशातच आता गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. गुजरातमधील भारतीय ट्रायबल पार्टीचे प्रमुख आणि आदिवासी नेता छोटू वसावा यांनी भाजपावर निशाणा साधत, जर भाजपा चिनी सामानाचा खरेच विरोध करत असेल तर आधी मेड इन चायना असलेला स्टॅट्यू ऑफ युनिटी हटवायला पाहिजे असे म्हटले आहे.चीन आपला शत्रू आहे. जर भाजपाचा चीनला खरच विरोध असेल तर पहिल्यांदा स्टॅच्यू ऑफ युनिटी हटावावा, कारण तो मेड इन चायना आहे. चीनचा विरोध करायचा असेल तर सुरूवात स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून करायला हवी, असे छोटू वसावा म्हणाले. तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरातील आदिवासी लोकांच्या जमिनी घेण्यासाठी सरकार बळजबरी करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.गुजरात सरकार विकासाच्या नावाखाली केवाडियामधील शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यासाठी बळजबरी करत असल्याचा आरोप छोटू वसावा यांनी केला. केवाडियाच्या परिसरातील ६-७ गावांमधील जवळपास २५ हजार हेक्टर जमीन बळजबरी ताब्यात घेतल्याचा दावा त्यांनी केला. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या परिसरातील जमीन अमेरिकी आणि चिनी कंपन्यांना देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी वसावा यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदानापासून दूर राहून गुजरातमधील तीन भाजपा उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला होता.\nकोकणच्या विकासाला चालना ; कोकण किनाऱ्यावर बीच शॅक्स उभारणार\nमुंबई - कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या बीच शॅक धोरणास गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या धोरणांतर्गत राज्यातील ८ समुद्र किनाऱ्यांना इको फ्रेंडली बीच शॅकसाठी मंजुरी देण्यात आली आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सागरी किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येणार आहेत. राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढविण्यासाठी बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारण्यासंदर्भातील हे धोरण असणार आहे. या कुट्या तात्पुरत्या हंगामी स्वरुपाच्या असतील.\nबीच शॅक धोरणास मान्यता मिळाल्यामुळे पर्यटकांना समुद्रकिनारी एक मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. स्थानिकांना ८० टक्के रोजगार देणे आवश्यक आहे, ही अट देखील असणार आहे. सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, आरेवारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा व बोर्डी या ८ किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येतील.\nया संदर्भातील अर्ज www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असून पुढील वर्षीपासून इतर चौपाट्यांवर देखील या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवरच तात्पुरती चौपाटी कुटी उभी करण्यासाठी परवाना देण्यात येईल. एका चौपाटीवर कमाल १० कुटी उभारता येतील. स्थानिकांना ते उभारण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.\nनिर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये स्थानिक व्यक्तींसाठी ८० टक्के जागा राखीव असतील. या कुट्यांचे तीन वर्षाकरिता वाटप करण्यात येईल. त्यांचा आकार १५ फूट लांबी आणि १५ फूट रुंद आणि १२ फूट उंच असेल. गाळ्याच्या समोर बैठक व्यवस्थेसाठी २० फूट लांब आणि १५ फूट रुंद छत टाकता येईल. कुटी मिळणाऱ्या व्यक्तीकरिता परवान्यासाठी १५ हजार रुपये अर्जाचे नापरतावा मूल्य असेल.\nतसेच या कुटीसाठी पहिल्या वर्षी ४५ हजार, दुसऱ्या वर्षी ५० हजार, तिसऱ्या वर्षी ५५ हजार वार्षिक शुल्क राहील. याशिवाय ३० हजार रुपये सुरक्षा अनामत जमा करावी लागेल, जी तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर परत केली जाईल. चौपाटी कुटी चालविण्यासंदर्भात पर्यटन विभागाने विविध नियम घालून दिले आहेत.\nया चौपाटी कुटीस सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशा वेळेत सुरु ठेवता येईल. तसेच संगीताचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक कुटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा देखील असेल. दरम्यान,पर्यटन विभागाच्या बीच शॅक धोरणाबाबत पर्यटन संचालक दिलीप गावडे हे शनिवार २७ जून रोजी सकाळी ११ वाजता फेसबुकवरुन सविस्तर माहिती देणार आहेत. MaharashtraTourismOfficial या फेसबुक पेजवरुन या संवादाचे प्रसारण होईल.\nराज्यात सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी\nमुंबई - राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्याप्रमाणे शासनाने आज 'मिशन बिगिन अगेन'च्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली. त्यानुसार काही अटी आणि शर्तींसह राज्यात सलूनची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांमध्ये कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रात सलून्स आणि ब्युटी पार्लर्स २८ जूनपासून सुरू करता येतील. मात्र, या दुकांनामध्ये प्रवेश मर्यादित स्वरुपाचा राहील व त्यासाठी पूर्व नियोजित वेळ ग्राहकाला घ्��ावी लागेल. या दुकानांनी पुढील अटींचे बंधन पाळणे आवश्यक आहे.\n- केशकर्तन, हेअर डाय, वॅक्सींग, थ्रेडींग या मर्यादीत सेवा ग्राहकांना देता येतील. त्वचेशी संबंधीत इतर कृती करण्यासाठी सध्या संमती नाही. ही बाब दुकानामध्ये ठळकपणे प्रदर्शित करावी लागेल.\n- दुकानातील कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज, ॲप्रॉन आणि मास्कसारख्या सुरक्षित साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे.\n- ग्राहकाला सेवा दिल्यानंतर प्रत्येक खुर्ची किंवा यासारखी प्रत्येक वस्तू सॅनिटाइझ करावी लागेल. अशा दुकानातील वापराचा सर्वसाधारण भाग, पृष्ठभाग हा दर २ तासांनी सॅनिटाइझ करणे गरजेचे आहे.\n- फक्त एकदाच वापरता येतील असे टॉवेल, नॅपकिन्स यांचा ग्राहकांसाठी वापर करावा लागेल. ज्या वस्तूंची तत्काळ विल्हेवाट लावता येणे शक्य नाही, अशी वस्तू प्रत्येक ग्राहकास सेवा दिल्यानंतर सॅनिटाइझ करावी लागेल.\n- उपरोक्त नमूद सावधगिरीबाबत प्रत्येक दुकानामध्ये ग्राहकांच्या माहितीसाठी नोटीस लावण्यात यावी.\nराज्यातील उर्वरित भागांमध्ये केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सुध्दा उपरोक्त नमूद सर्व अटींचे पालन करणे बंधनकारक आहे.\nभूतानने आसाममधील शेतकऱ्यांचे पाणी रोखले\nआसाम - गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये झालेली हिंसक झडप आणि नेपाळच्या वृत्तीनंतर भारताच्या आणखी एका शेजारील देशाने चाल चालण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूतानकडून आसाममधील बक्सा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी रोखण्यात आले आहे. बक्सा जिल्ह्यातील २६ हून अधिक गावांमधील सुमारे ६००० शेतकरी सिंचनासाठी मानवनिर्मित सिंचन जलवाहिनी डोंग प्रकल्पांवर अवलंबून आहेत. १९५३ नंतर स्थानिक शेतकरी, शेतीसाठी भूतानमधून येणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा वापर करतात.भूतान सरकारने, अचानक कोणतेही कारण न सांगता सिंचन वाहिनी बंद केल्याने संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. कालीपूर-बोगाजुली-कलानदी अंचलिक डोंग धरण समितीच्या बॅनरखाली शेतकर्यांनी सोमवारी निदर्शनं केली. आणि केंद्र सरकारने भूतानसमोर त्यांचा हा प्रश्न उपस्थित करुन लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली.या भागातील शेकडो शेतकरी सुमारे सात दशकांपासून भूतानकडून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून होते. परंतु ��ावर्षी कोरोना व्हायरसमुळे, भूतान सरकारमधील अधिकाऱ्यांनी पाण्यासाठी, डोंगपर्यंत भारतीय शेतकऱ्यांच्या प्रवेशावर रोख लावण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.\nधरण समितीच्या एका सदस्याने सांगितले कि, गेल्या पाच दिवसांपासून भात शेतात पाणी जात नाही. आम्हाला पाण्याची गरज आहे, अन्यथा येत्या काळात आम्ही आपले आंदोलन आणखी तीव्र करु. कोरोना व्हायरस एक वेगळा मुद्दा आहे आणि जवळपास ७० वर्ष जुन्या प्रणालीवर रोख लावणे वेगळा मुद्दा आहे. कोरोना व्हायरस संदर्भातील सर्व आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल राखून आम्ही भारतीय शेतकऱ्यांच्या हितासाठी डोंगला चॅनेलाईज करु शकतो. भूतान सरकार इतर करणे सांगून हे करु शकत नाही, असेही ते म्हणाले.\nत्रालमध्ये दहशतवादी एक ठार\nश्रीनगर - काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाई सुरु आहे. जम्मू-काश्मीरमधील त्रालमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.जम्मू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपुरा क्षेत्रातील चेवा उलर, त्रालमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं असून सर्च ऑपरेशन सुरु आहे.\nदरम्यान, गुरुवारीही त्रालमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांना एका गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस, ४२ आरआर आणि सीआरपीएफ कार्डन यांच्या पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले.\nदहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र पोलिसांच्या संयुक्त पथकाने दहशतवादी लपले असलेल्या भागात घेराव घातला त्यावेळी, दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. त्यानंतर सेनेकडून प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारानंतर चकमक सुरु झाली.गुरुवारी सुरक्षा दलाकडून हे दुसरे सर्च ऑपरेशन करण्यात आले. त्याआधी सकाळी सोपोर जिल्हातील बारामुल्लामध्ये एका गावात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते..\nपालिका प्रशासन सज्ज ; पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ७०० पंप तैनात\nमुंबई - पावसाळ्यात नेहमीच मुंबईची तुंबई होते आणि वेळप��रसंगी मुंबई ठप्प होते. पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी यावर्षी मुंबईत तब्बल ७०० पंप लावण्यात आले आहे. या पंपाच्या साहाय्याने साचलेले पाणी गटार, नाल्यामार्गे समुद्रात सोडले जाणार आहे.\nदरवर्षी, मुंबईत २ हजार ५०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद होते. मुंबईत अनेक ठिकाणी सखल भाग असल्याने पावसाळ्यात या विभागात पाणी साचते. पाणी साचल्याने वाहतूक बंद पडते, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा बंद पडते. रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद पडल्याने शहर ठप्प होते. नागरिकांच्या घरात, दुकानात पाणी शिरल्याने नुकसानही मोठ्या प्रमाणात होते.महापालिका दरवर्षी २५० ते ३०० पंप साचलेले पाणी उपसण्यासाठी वापरत होती. २६ जुलै २००५ च्या अनुभवानंतर पालिकेने हाजी अली, लव्हग्रोव्ह, क्लिव्ह लँड बंदर, इर्ला, ब्रिटानिया व गझधरबंद आदी पपिंग स्टेशनची उभारणी केली आहे. या सर्व पपिंग स्टेशनमधून सेकंदाला ६ हजार लिटर पाणी समुद्रात सोडले जाते. या प्रत्येक पंपिंग स्टेशनच्या उभारणीसाठी पालिकेने १०० कोटीहून अधिक रक्कम खर्च केली आहे.मुंबईत अनेक ठिकाणी सखल भाग असल्याने पाणी साचतच असते. मुंबईत हिंदमाता, किंग सर्कल, सायन, सायन स्टेशन, अंधेरी मिलन सबवे आदी विभागात थोडासा पाऊस पडला तरी पाणी साचते. तसेच मुंबईत आता अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. या कामासाठी अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. यामुळेही पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले आहे.मुंबईत सखल भागांमध्ये रेल्वे मार्गावर आणि मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी एकूण ७०० पंप बसवण्यात आले आहेत. यामध्ये महापालिकेच्या वतीने ३३० पंप, पश्चिम रेल्वेच्या वतीने ५० पंप, मध्य रेल्वेच्या वतीने ७२ आणि एमएमआरडीए व मुंबई मेट्रोच्या वतीने २५४ पंप बसवण्यात आले आहेत. यासर्व पंपाद्वारे साचलेले पाणी गटार, नाल्याद्वारे समुद्रात किंवा मोकळ्या जागेत सोडून पाण्याचा निचरा केला जाणार आहे.पाणी साचण्याचा हॉटस्पॉट हिंदमाता-मुंबईत पावसाला सुरुवात झाल्यावर सर्वात आधी दादर हिंदमाता परिसरात पाणी साचते. हिंदमाता पाणी साचण्याचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरला आहे. या विभागातील पावसाचे पाणी वाहून नेणारी गटारांची क्षमता पालिकेने वाढवली आहे. त्यामुळे या विभागात पूर्वीसारखे पाणी साचणार न���ही, असा दावा पालिकेने केला आहे. पाणी साचले तरी आधीपेक्षा अधिक गतीने त्याचा निचरा होईल, अशी माहिती पालिकेने दिली आहे. मुंबईची रचना बशीसारखी असल्याने काही ठिकाणी सखल भागात पाणी साचते. साचलेल्या पाण्याचा निचरा जलद करता यावा, यासाठी पंप बसवण्यात आले आहेत. नालेसफाई योग्य प्रकारे झाली आहे. मुंबईकरांना पावसाळ्यात त्रास होऊ नये, त्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे.\nगेल्या २४ तासात राज्यात तीन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू\nमुंबई - कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पोलीस रात्रदिवस कर्तव्य बजावत आहेत. मात्र, राज्य पोलीस दलात कोरोनाचा विळखा वाढत आहे. राज्य पोलीस दलात गेल्या २४ तासांत ३ कोरोनाग्रस्त पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा ५४ वर गेला आहे. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात अजूनही ९९१ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यात १०६ पोलीस अधिकारी तर ८८५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दुर्दैवाने आतापर्यंत राज्यात ३ पोलीस अधिकारी व ५१ पोलीस कर्मचारी अशा ५४ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन काळात राज्यभरात कलम १८८ नुसार तब्बल १ लाख ३५ हजार ४३१ गुन्हे नोंदविण्यात आले. मुंबई वगळता क्वारंटाइनचा नियम मोडणाऱ्या ७४६ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. राज्यभरात या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या २७९ घटना घडल्या असून याप्रकरणी आतापर्यंत ८५८ जणांना अटक करण्यात आली आहे. कोरोनाच्या संदर्भात तब्बल १ लाख ४ हजार ४९२ फोन पोलीस नियंत्रण कक्षावर आले असून अवैध वाहतुकीच्या १,३३५ प्रकरणात २७,५६९ जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत ८४,४६१ वाहने जप्त करण्यात आली असून तब्बल ८ कोटी ४१ लाख ३२ हजारांचा दंड पोलिसांनी ठोठावला आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या ५६ घटना घडल्या असून ८६ पोलीस जखमी झाले आहेत. राज्यात सध्या एकूण १०९ रिलीफ कॅम्प आहेत. त्याठिकाणी जवळपास ३,५४८ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.\nलॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ८ हजार ६१७ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ६ लाख ३१ हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्दैवाने मुंबईतील ३५ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ३६ पोलिसांचा राज्यात सर्वाधिक मृत्यू झाला आहे.\nवसईसाठी वैद्यकीय अधिकारी देऊ; प्रविण दरेकरांचे आश्वासन\nवसई (पालघर) - वसई-विरार परिसरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून महापालिकेत सक्षम वैद्यकीय अधिकारी नाही. सदर पदावर सरकारकडून वैद्यकीय अधिकारी मिळवून देऊ,असे आश्वासन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी वसईतील नागरिकांना दिले. करोनाचा आढावा घेण्यासाठी दरेकर यांनी वसईत आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.\nयावेळी त्यांच्यासोबत आमदार निरंजन डावखरे, महापालिका आयुक्त गंगाथरन, प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे,तहसीलदार किरण सुरवसे,महापौर प्रवीण शेट्टी यांच्यासह महापालिका अधिकारी, वैद्यकीय अधिकारी हजर होते. यावेळी बोलताना त्यांनी समक्ष वैद्यकीय अधिकारी मिळावा, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावून असे आश्वासन दिले.आरोग्य व्यवस्था आणि प्रशासनाच्या हेळसांडपणामुळे होणाऱ्या रुग्णांचा मृत्यूला राज्य सरकार आणि प्रशासन जबाबदार आहे. तर खाजगी हॉस्पिटल मधून होणारी रुग्णांची लूट थांबवली पाहिजे. सरकारच्या नियमानुसार हॉस्पिटल काम करत नाहीत. सरकार मृत आणि रुग्णांचे आकडे लावण्याचे काम करत आहेत. त्यामुळे या व्यवस्थेत बदल झाला नाही तर भाजपला आंदोलन करावे लागेल, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी बोलताना दिला. बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका, मनुष्यबळ वाढवून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या आहेत, अशी माहितीही दरेकर यांनी दिली.महापौर प्रवीण शेट्टी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि पत्रकार संघटनेकडून आणि अनिलराज रोकडे, संदीप पंडित यांनी आयुक्त करत असलेल्या अवमानाच्या तक्रारी दरेकर यांच्यापुढे करण्यात आल्या. त्यावेळी शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात संवाद समन्वय असला पाहिजे. पत्रकारांचाही अवमान होता कामा नये, याबाबतीत लोकप्रतिनिधी आणि पत्रकाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत.प्रशासनाने लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांची संघर्ष केल्यावर शहराचे वाटोळे झाल्याचे अनुभवलेले आहे, असे परखड मत दरेकर यांनी व्यक्त केले. लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांचा अवमान करता येणार नाही. समन्वयाची भूमिका घेऊन लोकप्रतिनिधींच्या बैठका घ्या. त्यांना विश्वासात घेऊन क��म करा, अशा सूचना आयुक्तांना केल्याचे दरेकर यांनी सांगितले.\nपंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेश बंदी; छुप्या मार्गाने येणाऱ्यांवर ड्रोनची नजर\nपंढरपूर - कोरोनाच्या संकटामुळे यंदाची आषाढी वारी होणार नाही. त्यामुळे पंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेश बंदी केली आहे. तरी काही वारकरी मंडळी छुप्या मार्गाने पंढरपुरात येण्याचा प्रयत्न करत आहे. अशा मार्गाने येणाऱ्या वारकऱ्यांवर ड्रोन कॅमेराद्वारे लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी दिली.आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारके पंढरपुरात आले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतूल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे उपस्थित होते.\nपंढरपुरात आषाढी यात्रा होणार नाही, अशी भूमिका शासनाने आधीच घेतली आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी सहभागी होऊ नये. याबाबत दिंडी प्रमुखानांही सूचना देण्यात आल्या आहेत. २५ जूनपासून पंढरीत १ हजार ५०० पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यामधे अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड असा फौजफटा असणार आहे. कर्मचाऱ्यांना कोरोनाची काळजी घेण्यासाठी सर्व साहित्यांचे कीट पुरवले जाणार आहे. दररोज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची थर्मल स्क्रीनिंग होणार आहे.विठ्ठल मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त असणार आहे. पंढरपूर तालुक्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. पंढरपुरातील ५ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. नाकाबंदीत पंढरपुरात कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. २५ जून ते ५ जुलैपर्यंत ही नाकाबंदी असणार आहे. प्रशासनकडून वारकऱ्यांनी घरीच विठ्ठल- रुक्मिणीची पूजा करण्याचे आवाहन केले आहे.\nयंदाचा दहीहंडी उत्सव रद्द, समन्वय समितीचा निर्णय\nमुंबई - राज्यातील सर्वात आवडता दहीहंडी उत्सव या वर्षी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या दहीहंडी समन्वय समितीने घेतला आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वावराबाबतचा नियम पाळणे अशक्य असल्याने यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात येत असल्याचे ‘दहीहंडी समन्वय समिती’तर्फे जाहीर करण्यात आले.दहीहंडी मंडळांची आर्थिक बाजू, आयोजक, सामाजिक अंतर या समीकरणाचा विचार करता गोपाळकाला हा उत्सव होणार नाही आणि तो साजरा केला जाऊ नये, असे दहीहंडी समन्वय ���मितीचे प्रामाणिक मत तर आहेच, पण महाराष्ट्रातील प्रत्येक गोविंदापटूला, प्रत्येक दहीहंडी पथकाला कळकळीची विनंतीही आहे, वरील निर्णय हा या वर्षीसाठी ठाम आहे. यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असे दहीहंडी समन्वय समितीने स्पष्ट केले.\n'सर सलामत तो पगडी पचास” किंवा बचेंगे तो और भी लडेंगे/खेलेंगे या म्हणींचा आधार घेत हा उत्सव पुढील वर्षी जोमाने आणि जल्लोषात साजरा करण्यासाठी सकलांना निरोगी आयुष्य लाभो, ही महामारी लवकरात लवकर दूर होवो ही दहीहंडी समन्वय समितीच्या वतीने श्रीकृष्ण परमात्म्याचरणी मनापासून प्रार्थना करण्याचेही बैठकीत ठरले.\nकाँग्रेसने सत्तेसाठी देशावर आणीबाणी लादली ; अमित शाह यांची काँग्रेसवर टीका\nनवी दिल्ली - देशाच्या इतिहासामध्ये २५ जून हा दिवस वादग्रस्त घडामोडींमुळे चर्चिला जातो. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ ला भारतामध्ये आणीबाणी लागू केली होती. यावेळी आणीबाणीला विरोध करणाऱ्या अनेक नेत्यांना तसेच विरोधी पक्षातील नेत्यांना सरकारने कैद केले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करून काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे.\n४५ वर्षांपूर्वी सत्तेसाठी एका कुटुंबाने देशावर आणीबाणी लादली. एका रात्रीत देशाला कारागृहमध्ये बदलून टाकले. पत्रकार परिषद, न्यायालय, व्याख्याने सर्व प्रकारच्या गोष्टी थांबल्या. गरिब आणि दलितांवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर लाखो लोकांच्या प्रयत्नांमुळे ही आणीबाणी उठवण्यात आली. देशाला पुन्हा लोकशाही मिळाली. काँग्रेसने लावलेली आणीबाणी केवळ एका परिवाराच्या फायद्यासाठी होती. आजही काँग्रेस तसेच वागत आहे. असे गृहमंत्री म्हणाले.\n'कोरोनिल' वर महाराष्ट्रात बंदी\nमुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जगात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, जगात कोरोनावर ठोस कोणतेच औषध तयार करण्यात यश आलेले नाही. मात्र, योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावर औषध निर्माण केल्याचा दावा करण्यात आला आहे. पंतजलीने कोरोनावर 'कोरोनिल' हे औषध तयार केले आहे. त्याबाबत पत्रकार परिषद घेऊन हे औषध बाजारात आणले. मात्र, पंतजलीसह बाबा रामदेव यांना केंद्र सरकारने दणका देत औषध विक्रीवर निर्बंध घातले. आता महाराष्ट्र सरकारनेही या औषध विक्रीवर बंदी आणली आहे. त्य���आधी या करोनावरील औषधांवर राजस्थान सरकारने बंदी होती.कोरोनावर अद्याप अधिकृतपणे औषध उपलब्ध नाही. असे असतानाच पंतजलीने कोरोनावर 'कोरोनिल' हे औषध असल्याचा दावा केला. महाराष्ट्रात कोरोनिल औषधांची विक्री करण्यास मनाई करण्यात येत आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. त्यामुळे बाबा रामदेव यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.\nगृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट केले आहे, बाबा रामदेव यांनी तयार केलेल्या कोरोनिल या औषधावर बंदी घालण्यात येत आहे. कोरोनिलच्या क्लिनिकल ट्रायल बाबत कोणताही पुरावा नाही. जयपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या औषधाचे क्लिनिकल ट्रायल करण्यात आले होते की नाही, याचा शोध घेणार असून, महाराष्ट्रात कोरोनिलची विक्री होणार नाही, असे ते म्हणाले.\nदरम्यान, आयुष मंत्रालयाकडून या औषधाची चौकशीही करण्यात येत आहे. कुणी कोरोनाच्या नावावर औषध बनवून त्याचा प्रचार आणि प्रसार करु शकत नाही, असे केंद्र सरकारने निर्देश दिले आहेत. कोरोनावरील रामबाण उपाय म्हणून कोणीही कोणत्याही औषधांचा दावा करुन त्या औषधांची विक्री केल्यास विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे राजस्थान सरकारने या आधीच स्पष्ट केल्याने कोरोनिल औषध आता संकटात सापडले आहे.\nचीनकडून नियमांचे उल्लंघन ; चर्चेत सहमती झाल्यानंतरही चीनचे सैनिक गलवान खोऱ्यात\nनवी दिल्ली - चीनने भारताबरोबर चर्चेत झालेल्या परस्पर सहमतीला झुगारून चीनचे सैनिक हे गलवान खोऱ्यातील प्रत्यक्ष ताबा रेषनिजीक असलेल्या ‘पोस्ट १४’ या ठिकाणी गस्त घालण्यासाठी परतले आहेत.चिनी सैनिकांनी 'पोस्ट १४' या ठिकाणी तंबू ठोकले आहेत. तसेच टेहळणी केंद्रही सुरू केले आहे. चीनचे सैनिक हे मोठ्या संख्येने परतल्याचे सूत्राने सांगितले. दोन्ही देश या ठिकाणावरून सैनिक मागे घेण्यासाठी सहमत झाले होते.सूत्राच्या माहितीनुसार कॉर्प्स कंमाडरच्या पातळीवर भारत आणि चीनमध्ये २२ जूनला बैठक झाली होती. या बैठकीत दोन्ही देशांनी तणाव होत असलेल्या पूर्व लडाखमधून सैनिक मागे घेण्याबाबत चर्चा केली होती. ही कॉर्प्स कंमाडरच्या पातळीवर ६ जूननंतर दुसरी बैठक होती.मात्र, असे असले तरी चिनचे सैनिक हे त्याच ठिकाणी मोठ्या संख्येने परतले आहेत. चीनने मोठ्या प्रमाणात तैनात केलेले सैनिक ही भारत स��कारच्यादृष्टीने मोठी चिंताजनक बाब आहे. असे असले तरी पूर्व लडाखमध्ये सैन्यदल कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असल्याचे सूत्राने सांगितले.१५ जूनला गलवानच्या खोऱ्यात चिनी सैनिकांबरोबर झालेल्या हिंसक झटापटीत २० जवानांना वीरमरण आले आहे. या हल्ल्यापूर्वी चीनने या प्रदेशात भारतीय सैनिक कसे तैनात आहे, हे पाहण्यासाठी थर्मल इमेजिंग ड्रोन्सचा वापर केला होता. त्यादिवशी चिनी सैनिकांनी केलेला सर्वात मोठा प्राणघातक हल्ला होता, असे सरकारी सूत्राने सांगितले.\nदहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना अटक\nबडगाम - लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात जम्मू -काश्मीर पोलिसांना बुधवारी यश आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि लष्करांनी बडगाम येथे जाऊन शोध मोहीम राबवली. त्यानंतर नारबल या भागामध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाच जणांना अटक केली. इम्रान खान, इफ्सान अहमद गनी, ओवेस अहमद, मोहसिन कादिकर आणि अबिद रेथर अशी अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत.\nपोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, २८ काडतुसे, ए. के. ४७, एक राऊंड आणि २० भिंती पत्रक पोलिसांनी जप्त केले आहेत. संबंधीत समुह हा दहशतवाद्यांना निवार आणि इतर माहिती पुरवत होता. तसेच ते गेल्या काही महिन्यांपासून लष्कर-ए-तोएबासाठी काम करत होते. पोलिसांनी या पाचही जणांविरोधात युएपीए अंतर्ग कारवाई केली आहे.\nपतंजलीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी\nपंचकुला (हरयाणा) - पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे संस्थापक रामदेवबाबा व त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ आणि साथीचे रोग कायदा, १८९७ नुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.\nपंजाब व हरियाणा उच्च न्यायालयातील वकील सुखविंद्र सिंह नारा यांनी हरियाणाच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहित रामदेवबाबा, आचार्य बालकृष्ण आणि त्यांची कंपनी पतंजली यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याची विनंती केली आहे.पतंजली कंपनी, रामदेवबाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी कोरोनील तसेच श्वासारी औषधाबाबत मंगळवारी (दि.23 जून) पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथीचे रोग कायद्याचे उल्��ंघन करत सामाजिक अंतराचा फज्जा उडविला होता. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.तसेच, त्यांनी कोरोनावर हे औषध असल्याचा दावा केला होता. पण, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या औषधासंदर्भात नेमक्या कोणत्या चाचण्या घेण्यात आल्या कशाच्या आधारे या औषधाचे संशोधन झाले कशाच्या आधारे या औषधाचे संशोधन झाले संशोधन, चाचण्या झाले असतील तर, त्याबाबत यापूर्वी कोणाला माहिती दिली होती संशोधन, चाचण्या झाले असतील तर, त्याबाबत यापूर्वी कोणाला माहिती दिली होती आयसीएमआर व आयुष मंत्रालयाकडून या औषधनिर्मिती तसेच विक्रीची परवानगी पतंजलीला मिळाली आहे का, अशा विविध प्रश्न सुखविंद्र सिंह यांनी उपस्थित केले आहेत. यामुळे जोपर्यंत पतंजलीच्या या औषधाला शासनमान्यता मिळत नाही. तोपर्यंत कोणीही ते औषध घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.\nदरम्यान, 'आयुष'ने जारी केलेल्या एका सूचनेनुसार, मंत्रालयाने पतंजलीच्या या दाव्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळेच, आयुषने कंपनीला या औषधामध्ये वापरण्यात आलेल्या घटकांची महिती मागवली आहे. तसेच, यावेळी कंपनीकडून करण्यात आलेल्या संशोधनाचीही संपूर्ण माहिती मंत्रालयाकडे सादर करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत.कंपनीला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, की अशा प्रकारचे दावे करणे हे ड्रग्स अॅण्ड मॅजिक रेमेडिज् (आक्षेपार्ह जाहीराती) कायदा, १९५४; आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमांनुसार बेकायदेशीर आहे. त्यामुळे याबाबत केलेल्या संशोधनाची माहिती, आणि चाचण्यांचा अहवाल सादर करण्याचा आदेश कंपनीला देण्यात आला आहे.\nविनाकारण प्रवास करणाऱ्यांवर कारवाई ; १६ हजार वाहने...\nमाऊलींच्या पालखीचे आज पंढरीकडे प्रस्थान\nमास्क न लावल्यास १ हजार रुपये दंड ; मुंबई महापालिक...\n'टिक टॉक' आणि 'हॅलो'ला आणखी एक झटका\nविशाखापट्टणममध्ये वायू गळती ; २ जणांचा मृत्यू\nदेशात तब्बल १८ हजारांहून अधिक नवे रुग्ण\nचकमकीत सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nआषाढी एकादशी : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते होण...\nमुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी\nपुन्हा लॉकडाउन हवाय का\nलहान मुलांना जपा, कोरोनानंतर आता कावासाकी आलाय\nप��ढरीत पुन्हा संचारबंदीचा प्रस्ताव; व्यावासायिकांम...\nनाशिकच्या नामांकित रुग्णालयांना पालिकेची नोटीस\nरयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड\nचीनमधून वस्तू आयात करणाऱ्यांना भारतीय कस्टम विभागा...\nकोरोनाचे थैमान ; जगभरात एक कोटीहून अधिक कोरोना रुग्ण\n'पीटीआय'वर राष्ट्रविरोधी वार्तांकनाचा आरोप\nचीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताकडून लडाखमध्य...\nअहमद पटेलांच्या घरी 'ईडी'चे पथक; गैरव्यहारप्रकरणी ...\nSSC बोर्डाच्या मुलांवर \"सरासरी सरकारमुळे\" अन्याय ह...\nसोमय्या रुग्णालयाला कोर्टाचा दणका\nआता पालकांना फीवाढीचा बोजा ; उच्च न्यायालयाच्या नि...\nटिकटॉक स्टार सिया कक्करची आत्महत्या; कुटुंबीयांनी ...\nमुंबईत मालिकांच्या शूटिंगला सुरुवात\nमुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून निलेश राणेंनी अध...\nराज्यात काँग्रेसमध्ये बदल होण्याची शक्यता ; नाना प...\nलॉकडाऊनदरम्यान झारखंडमध्ये लोक करताहेत आत्महत्या\nकंटेनर-डंपरच्या अपघातात दोन्ही चालकांचा होरपळून मृ...\nब्रह्मपुत्रा नदीने ओलांडली धोक्याची पातळी ; आसाममध...\nझारखंडमध्ये लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवला\nराज्यातील उद्योगांना विद्युत शुल्कात सवलत\nऑनलाइन रमीच्या नादात उधळले लाखो रुपये\nराजर्षी शाहू महाराजांच्या विचारांवर राज्याची वाटचा...\nआधी ‘मेड इन चायना’ असलेला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हटवा\nकोकणच्या विकासाला चालना ; कोकण किनाऱ्यावर बीच शॅक्...\nराज्यात सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी\nभूतानने आसाममधील शेतकऱ्यांचे पाणी रोखले\nत्रालमध्ये दहशतवादी एक ठार\nपालिका प्रशासन सज्ज ; पावसाच्या पाण्याचा निचरा करण...\nगेल्या २४ तासात राज्यात तीन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू\nवसईसाठी वैद्यकीय अधिकारी देऊ; प्रविण दरेकरांचे आश्...\nपंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेश बंदी; छुप्या मार्गाने...\nयंदाचा दहीहंडी उत्सव रद्द, समन्वय समितीचा निर्णय\nकाँग्रेसने सत्तेसाठी देशावर आणीबाणी लादली ; अमित श...\n'कोरोनिल' वर महाराष्ट्रात बंदी\nचीनकडून नियमांचे उल्लंघन ; चर्चेत सहमती झाल्यानंतर...\nदहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना अटक\nपतंजलीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी\nआग्राच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रियंका गांधींना बजाव...\nमनिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर सीबीआयचे ...\nकोरोनाने तृणमूल क��ंग्रेसच्या आमदाराचे निधन\nकोरोनाचा कहर ; देशात रुग्णांची संख्या साडेचार लाखांवर\nजिल्ह्यातील ७४३ सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर\nपवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक ; भाजपवर सा...\nशरद पवार म्हणजे राज्याला झालेला कोरोना' आमदार गोपी...\nमुख्य सचिवांना पुन्हा मुदतवाढ मिळणार का \n४ दिवसात भारतात ४० हजारांहून अधिक सायबर हल्ले\nभारताला शस्त्रास्त्र विकू नका, चीनच्या मुखपत्रातून...\nऔद्योगिक वीज ग्राहकांना बिल भरण्यासाठी तीन महिन्या...\n'पतंजली आयुर्वेदीक'ला आयुष मंत्रालयाची नोटीस\nदिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल झाले महाग\nपाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना सात दिवसात भारत सोडण्या...\nज्येष्ठ कोरिओग्राफर सरोज खान रुग्णालयात दाखल\nआधी पँगाँग टीएसओमधून मागे फिरा ; भारताने चीनला ठणक...\nमुंबईत जुलैच्या मध्यापर्यंत कोरोना नियंत्रणात येईल...\nकोरोनाचा कहर;शिवसेनाभवन आठ दिवस राहणार बंद\n'या' दिवशी होणार दहावी- बारावीचा निकाल\nहुतात्मा कर्नल संतोष बाबूंच्या कुटुंबीयांना मुख्यम...\nपुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nमानखूर्द-घाटकोपर लिंक रोडवरील भंगार गोदामाला भीषण आग\nरुग्णांना लुटणाऱ्या खासगी रुग्णालयांना मुंबई महापा...\nचक्रीवादळ मदत वाटपावरून शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग...\nब्रिटनमध्ये चाकूहल्ल्या, ३ ठार\nग्रेटर नोएडा ओप्पोच्या फॅक्टरीबाहेर निदर्शने ; ३२ ...\nआजपासून भाजपचे राज्यव्यापी आंदोलन\nभारत-चीन हिंसक झडप ; जनतेची दिशाभूल करणे थांबवा -...\nचीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी सैन्याला शस्त्रास्...\nकाळ्या यादीत टाकल्याने तबलिगींची सर्वोच्च न्यायालय...\nभिवंडी महानगरपालिका आयुक्तापदी डॉ. पंकज आसिया यांच...\nकारवाईच्या इशाऱ्यानंतर रुग्णालयांनी दिला मृत्यूंचा...\nजळगावात कोरोनामुळे मृत्यूदर वाढला ; केंद्रीय समिती...\nथोरात तर मातोश्रीचे उंबरठे झिजवताहेत ; राधाकृष्ण व...\nवाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई ; २५ ट्रक जप्त\nनगरसेवकांनाही ५० लाखांचे विमा कवच द्या ; सोलापुरात...\nनागपूर महापालिकेच्या सभेत गदारोळ ; आयुक्त तुकाराम ...\nकोरोनाचा प्रादुर्भाव; रेल्वेने बदलले रिझर्वेशनचे नियम\nआंतरराष्ट्रीय योग दिन ; १८ हजार फुटांवर भारतीय जवा...\nरशियाची दोन लढाऊ विमाने भारतीय वायू सेनेच्या ताफ्यात\nदिल्लीत कोरोनाचा कहर ; रुग्णांच्या संख्य��त झपाट्या...\nसोशल मीडियावरील ट्रोलिंगला कंटाळून सोनाक्षी सिन्हा...\n‘बबली’चा ‘फर्स्ट लूक’,लवकरच प्रदर्शित होणार\nआशा स्वयंसेविकांची अमित ठाकरेंकडून 'आशा'\nमुंबईच्या महापौरांनी राजीनामा द्या; किरीट सोमय्यां...\nलॉकडाऊनच्या काळात गुटखा विकून कमाविले ४९ लाख, आरोप...\nपत्रीपुलाचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल\nपावसाळी पर्यटनावर बंदीचे आदेश\nभिवंडीत मृत्यू वाढल्याने कब्रस्तानात जागा मिळेना\nकल्याण परिमंडळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कोरोना...\nठाण्यात चायनीज प्रकल्पाविरोधात मनसेचे आंदोलन\nचिनी उत्पादनांवर बंदी घालून काहीच फरक पडणार नाही -...\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nराजगृहावर हल्ला करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - उद्धव ठाकरे\nमुंबई - राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nत्यानंतरच सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा\nमुंबई - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nनालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी लोकल थांबवली\nमुंबई - लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी मुंबईत विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्यात आ...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-secrets-your-tongue-holds-about-your-health-5406477-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-06-21T08:13:55Z", "digest": "sha1:WSYZI4MPX5QQGP5RJ6SV3XMKNUG3LQXJ", "length": 3519, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Secrets Your Tongue Holds About Your Health | जीभेच्या रंगावरुन जाणुन घ्या तुम्ही किती निरोगी आहात, 9 संकेत... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजीभेच्या रंगावरुन जाणुन घ्या तुम्ही किती निरोगी आहात, 9 संकेत...\nजीभ ही मानव शरीराच्या सर्वात कोमल अंगांमधून एक आहे. जीभ आपल्या आरोग्याविषयी अनेक संकेत देते. जीभ पाहून आपल्या इमोशनल आणि फिजिकल हेल्थविषयी खुप माहिती मिळते. डॉक्टर्स जीभपाहून तुम्ही हेल्दी आहात की नाही हे सांगतात. डॉ. नम्रता दुबे सांगत आहेत जीभेचे संकेत पाहून आजार कसे ओळखावे...\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या जीभेवरील कोणते संकेत पाहून आरोग्य ओळखावे...\nकिडनी आजाराचे आहेत १० संकेत, हे १० पदार्थ खाल्ल्याने समस्या होईल दूर...\nइग्नोर करु नका ब्लड क्लॉटिंगचे हे 10 संकेत, हा आहे गंभीर आजाराचा इशारा..\nखात राहा हे 7 पदार्थ, श्वासाच्या आजारांपासन राहाल सदैव दूर...\nहे 10 पदार्थ खराब करत आहेत तुमची किडनी, तुम्हाला माहिती आहे का...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/shocking-incident-in-pimpri-chinchwad-55-year-old-man-beaten-by-police-mhas-456723.html", "date_download": "2021-06-21T07:40:10Z", "digest": "sha1:F2JC6PINEQIYX3NRTRO3NF4KSEIMJEMJ", "length": 19470, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा 55 वर्षीय व्यक्तीचा आरोप, पिंपरी चिंचवडमधील धक्काद���यक प्रकार, shocking-incident-in-pimpri-chinchwad-55-year-old-man-beaten-by-police-mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\nरोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\n���हाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nपोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा 55 वर्षीय व्यक्तीचा आरोप, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nमुंबईत कोरोनाचे नियम धाब्यावर; बर्थडे पार्टीला 60 ते 70 जणांची उपस्थिती, गुन्हा दाखल\nInternational Yoga Day 2021: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे\nWTC Final : रोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का\n घाबरू नका, वाचा संपूर्ण पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nपोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा 55 वर्षीय व्यक्तीचा आरोप, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार\nया प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी सतीश माने यांच्याकडून देण्यात आली आहे.\nपिंपरी-चिंचवड, 2 जून : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयातील पोलीस अधिकाऱ्याने बेदम मारहाण केल्याची तक्रार एका 55 वर्षीय नागरिकाने केली आहे. त्यानंतर संबधित नागरिकाला पोलिसांकडून मारहाण झाल्याची माहिती मिळाली असून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी सतीश माने यांच्याकडून देण्यात आली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव अरुण गोसावी असं असून पोलीस उपनिरीक्षक सचिन उबाळे आणि इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्याला मारहाण केल्याचं गोसावी यांचं म्हणणं आहे.\nअरुण गोसावी यांच्या मुलीने रविवारी पिझ्झा मागवला होता. मात्र, घरकुल परिसरात पोलीस बंदोबस्त असल्याने डिलीव्हरी बॉयला आत येण्यास पोलीस परवानगी दिली नाही. त्यावेळी गोसावी गेटवर गेले आणि तिथे बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांशी त्यांचा किरकोळ वाद झाला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून गोसावी पिझ्झा घेऊन घरी आले.\nपरंतु, रात्री नऊच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक सचिन उबाळे हे त्यांच्या एक कर्मचाऱ्यासोबत आले आणि आपल्याला गेटवर जायचं आहे असं सांगून त्यांनी मला घरा बाहेर काढले आणि गेटवर आणताच काहीही न सांगता काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. कारण विचारलं तर ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.आणि दुसऱ्यानेही आपल्याला अशीच मारहाण केली, अशी तक्रार अरुण गोसावी यांनी केली आहे.\nही घटना दोन दिवसांपूर्वी घडली. मात्र नागरिकाला झालेली मारहाण एवढी गंभीर होती की त्या मारहाणीचे व्रण अजूनही या व्यक्तीच्या अंगावर आहेत, जे बघून कुणाच्याही काळजाचा ठोका चुकू शकतो.\nआता या प्रकरणाची वरिष्ठ अधिकारी चौकशी करत आहेत. तेव्हा ते अशा पद्धतीने कायदा हातात घेणाऱ्या आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करतात की त्यांना पाठीशी घालतात, हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल.\nदरम्यान, याप्रकरणात ज्यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे, त्या पोलीस उपनिरीक्षक सचिन उबाळे यांची बाजू समोर आलेली नाही. उबाळे यांची प्रतिक्रिया आल्यानंतर ही बातमी अपडेट केली जाईल.\nमुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा\nकोरोनाच्या नियमांना केराची टोपली, बर्थडे पार्टी करणं पडलं महागात\nमोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू\nYoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा ���्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/manoj-tiwaris-ouster-from-delhi-bjp-presidency-adarsha-gupta-will-be-news-persident-mhmg-456672.html", "date_download": "2021-06-21T07:03:12Z", "digest": "sha1:HUKGXGN7L6L3GWTCRKZXATVFYPYHNGK5", "length": 15348, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मनोज तिवारी यांची दिल्ली BJP अध्यक्षपदावरुन हकालपट्टी, यांच्यावर सोपवली जबाबदारी | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\nभारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार\nYoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\nविराट कोहलीबद्दल जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे Tweet Viral\nचौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ वाचा कसे आहे सोमवारचे हवामान\nWTC Final : ‘चेतेश्वर पुजारानं एक काम करावं’, डेल स्टेननं दिला बॅटींगचा धडा\n घाबरू नका, ��ाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\nPMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी\nBank of Maharashtraची बेस्ट कामगिरी; 'या' कारणामुळे सर्व सरकारी बँकांमध्ये टॉप\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nडबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी\nVastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा\nइंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट\nआजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या\nCorona : गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला\nउद्यापासून सर्वांसाठी मोफत लसीकरण ;जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\nVIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्...\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nमनोज तिवारी यांची दिल्ली BJP अध्यक्षपदावरुन हकालपट्टी, यांच्यावर सोपवली जबाबदारी\n एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत\n11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले, CBI कडे सोपवला तपास\n'द ग्रेट खली'च्या आईची झुंज अपयशी, दीर्घ आजाराने निधन\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\nसोपोरमध्ये भारतीय सैन्य- दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान\nमनोज तिवारी यांची दिल्ली BJP अध्यक्षपदावरुन हकालपट्टी, यांच्यावर सोपवली जबाबदारी\nसध्या देशभरात कोरोनाचं संकट असताना भाजपने दिल्लीबाबत मोठा निर्णय घेतला आहे\nनवी दिल्ली, 2 जून : कोरोना (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांना दिल्ली प्रदेश अध्यक्ष पदावरून काढून टाकले आहे. त्यांच्याऐवजी आता आदर्श कुमार गुप्ता हे दिल्ली भाजपचे अध्यक्ष असतील. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय\n घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल\nWI vs SA : होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO\n‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला\n या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस\n’ शाहिद कपूरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nYoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम\nGhost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण\n‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ\nHBD: सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ प्रत्येक भूमिकेत जिंकलं प्रेक्षकांचं मन; मृणाल...\nकिस करताना जरा जपून हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स\nFather’s Day च्या दिवशी हार्दिक पांड्या इमोशनल, वडिलांबद्दल म्हणाला...\n‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे’, व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल\nस्वप्निल जोशी ते मिथिला पालकर; मराठी कलाकारांनी असा साजरा केला पितृदिन\n 'या' अभिनेत्याची मुलं आहेत अगदी कार्बन कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल...\nनेलआर्ट नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स\n'पानी पानी रे...'; पाहा स्मिता गोंदकरची भटकंती; घेतेय बोटिंगची मजा\nFather’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8718", "date_download": "2021-06-21T06:59:58Z", "digest": "sha1:T4M7CZQJEYYBZGMCP2CE66QYRBQBS5WU", "length": 11453, "nlines": 196, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "तीन युवक वर्धा नदीच्या पात्रात बुडाले | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome Breaking News तीन युवक वर्धा नदीच्या पात्रात बुडाले\nतीन युवक वर्धा नदीच्या पात्रात बुडाले\nआज दुपारी घुग्घुस येथील अमराई वार्ड परिसरातील प्रचल वानखेडे, प्रविन गेडाम, क्रुती आसुटकर, अनिल गोगला व सुजल हे पाच युवक वर्धानदीत पोहण्यासाठी गेले. सुरज वानखेडे, प्रचल वानखेडे, आसुटकर, अनिल गोगला आज दुपारी वर्धा नदीवर आंघोळीसाठी गेले असता. एक युवक पाण्यात बुडाला हे बघुन त्यांच्या तिन मित्रांनी वाचवण्यासाठी प्रयत्न केला असता प्रचल वानखेडे, प्रविण गेडाम व क्रुती आसुटकर हे तिघे खोल पाण्याचा प्रवाहात वाहुन गेले.\nआरडाओरडा केल्याने लोकांनी घटनास्थळी बचावासाठी गर्दी केली होती.\nहि माहिती मिळताच नकोडा गावाचे माजी उपसरपंच मोहम्मंद हनिफ यांनी घटनास्थळी धाव घेतली. घुग्घुस पोलिसांन कडुन शोध मोहीम राबविण्यात येत आहे. अनिल गोगला व सुजल हे दोन युवक बचावले.\nPrevious articleआयफोन घेण्यासाठी तिने विकली किडनी…पण आज झाली अशी अवस्था…\nNext articleरात्रीच्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या-आमदार देवराव होळी\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nकोरोनामुळे घरातील क��्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nचंद्रपुर कोरोना अपडेट: जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यु नाही, 27 कोरोनामुक्त तर 35 पॉझिटिव्ह\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी...\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन…गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत\nजोगीसाखरा येथे योग दिन साजरा…\nनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…\nनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, नागभीड तालुक्यातील घटना…\nदोन युवकास बेदम मारहाण प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…भारत चंद्रागडे यांनी पत्रपरिषदेतून दिली माहिती…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2021/02/mohanbhai-sanjibhai-delkar.html", "date_download": "2021-06-21T06:40:55Z", "digest": "sha1:SKC3PAKRZTAGKMEWBZ3JAQZG5UJAO3UC", "length": 10238, "nlines": 111, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "खासदारांनी घेतला हॉटेलमध्ये गळफास - KhabarBat™", "raw_content": "\nHome मुंबई खासदारांनी घेतला हॉटेलमध्ये गळफास\nखासदारांनी घेतला हॉटेलमध्ये गळफास\nमुंबई : दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर मुंबईत मृतावस्थेत आढळले. मरिन ड्राईव्ह परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह आढळला. डेलकर यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. आ\nमोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मोहन डेलकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी दिली आहे. मोहन डेलकर हे सातवेळा खासदार राहिले आहेत.\nमोहन डेलकर हे दादरा नगर हवेलीचे एकमेव विद्यमान खासदार होते. डेलकर यांची कारकीर्द कामगार संघटनेचा नेता म्हणून सुरु झालआदिवासी जनतेच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला\n1985 मध्ये त्यांनी आदिवासी विकास संघटना सुरु केल���.\n1989 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले, अपक्ष म्हणून त्यांनी दादरा आणि नगर हवेली मतदारसंघात विजय मिळवला होता.\nमग ते 1991 ते 1996 दरम्यान दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांना काँग्रेसने तिकीट दिलं होतं.\nमग 1998 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन, त्यांच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढली.\nत्यानंतर 1999 मध्ये त्यांनी पुन्हा अपक्ष लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला.\nमग 2004 मध्ये भारतीय नवशक्ती पक्षाकडून ते पुन्हा लोकसभेवर गेले.\n4 फेब्रुवारी 2009 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला\nमग 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेऊन, अपक्ष निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.\n2020 मध्ये मोहन डेलकर यांनी जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश केला होता.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nआमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक\nमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पो...\nधक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर/खबरबात: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सक...\nधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह\nआतापर्यंतची बाधित संख्या १८४ ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर(खबरबात): ...\nसुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन\nनागपूर/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे को...\nताडोबात हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला यश : हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्य लेखापाल ठार\nचंद्रपुर :- ताडोबा अंधारीव्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाला आज पहाटे पाच वाजता यश आलं. त्यासाठी रात्रभर रे...\nArchive जून (158) मे (283) एप्रिल (224) मार्च (380) फेब्रुवारी (310) जानेवारी (265) डिसेंबर (84) नोव्हेंबर (129) ऑक्टोबर (179) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nचंद्रपूर (2573) नागपूर (1814) महाराष्ट्र (538) मुंबई (294) पुणे (253) गोंदिया (159) गडचिरोली (146) लेख (126) भंडारा (97) वर्धा (97) मेट्रो (78) Digital Media (43) नवी दिल्ली (41) नवि दिल्ली (24) राजस्थान (18)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात देण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.srtmun.ac.in/mr/schools/school-of-fine-and-performing-arts/11315-vision-mission-and-goals.html", "date_download": "2021-06-21T07:41:04Z", "digest": "sha1:JHVMTDYYQFLDOBRUC5R2EX4FCQK7OITH", "length": 11203, "nlines": 196, "source_domain": "www.srtmun.ac.in", "title": "Vision, Mission and Goals", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता, नॅक पुर्नमुल्यांकन \"अ\" दर्जा\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा विभाग\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nनाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, प्रयोगजीवी कलांना प्राधान्य, परिसरातील लोककला, लोकवाङ्मयावर विशेष संशोधन करणे.\nउपेक्षित कलावंत व लोककलावंतांना कलेच्या तसेच रंगभूमीच्या मुख्यप्रवाहात आणणे.\nमराठवाड्याची रंगभूमी ही विशेष अभ्यासपात्रिका सुरु केली आहे. जेणे करून मराठवाड्यातील नाट���यकलावंतांना नाटक चित्रपटक्षेत्रात प्राधान्य मिळेल.\nअनुभवी कलावंत, अभ्यासकांच्या विशेष व्याख्यानांचे आयोजन करणे.\nराज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, कार्यशाळा व नाट्यमहोत्सवांचे आयोजन करणे.\nनाट्य व प्रयोगजीवी विषयांवरील बृहद संशोधन प्रकल्प हाती घेणे.\nसंगीत या अभिजात कलेचा संकुलाच्या वतीने विशेष अभ्यास व संशोधन करणे.\nगायन, वादन इत्यादी कलांचे शास्त्रीय अभ्यासाबरोबर प्रादेशिक व पारंपरिक लोकसंगीत विषयावर संशोधानात्मक प्रकल्प हाती घेणे.\nशैक्षणिक सहल, विध्यार्थी मेळावा, पालक मेळावा इत्यादींचे आयोजन करणे.\nकॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://churapaav.blogspot.com/2020/07/blog-post_9.html", "date_download": "2021-06-21T08:17:21Z", "digest": "sha1:6F364LATNEVI3AKE6T3EE7FUPGJ3ABCO", "length": 29383, "nlines": 112, "source_domain": "churapaav.blogspot.com", "title": "चुरापाव: तत्पुरूष - कविता महाजन", "raw_content": "\nचुरापाव ... चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ\nचुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.\nतसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...\nगुरुवार, ९ जुलै, २०२०\nतत्पुरूष - कविता महाजन\nकधी कधी आयुष्यात अनपेक्षित गोष्टी घडतात. ' तत्पुरुष ' या कवितासंग्रहाचा असाच एक किस���सा. वाशीला सेंटर वन मॉलच्या समोर एक पुस्तकांचं दुकान आहे. सहज टाईमपास म्हणून त्या दुकानात मी गेलो होतो. वापरलेली मराठी पुस्तकं तिथल्या एका टेबलावर विक्रीसाठी मांडलेली दिसली. त्या पुस्तकांच्या गर्दीत या पुस्तकावर नेमकी नजर पडली. 'तत्पुरुष' नाव त्याखाली 'कविता महाजन' लिहिलेलं वाचलं मात्र चालू ट्रेन धावत पकडून विंडोसीट लगबगीने बळकवावी तशा लगबगीने ते पुस्तक ताब्यात घेतलं. पुस्तकाच्या मलपृष्ठावरील माहिती वाचून कळलं की हा कविता ताईंचा पहिला कवितासंग्रह आहे. त्यांचं 'भिन्न' आणि 'ब्र' वाचलेलं असल्यामुळे हे गुलाबी प्रेमाचं, अत्तर आणि गुलाब पाकळ्या परलेलं पुस्तक नसणार याची खात्री होती. काय असेल नेमकं ही उत्सुकता होती, मग पटपट दोन चार पुस्तकं उचलली, चटचट पैसे देऊन मी घरी आलो. घरी आल्यावर पहिलं पान उघडतोय तोच एक पेनाने लिहिलेला मजकूर दिसला ' प्रिय श्री. पाटकर यांना सप्रेम भेट' आणि त्याखालोखाल कविता महाजन यांची मराठीतली स्वाक्षरी पाहून सुखद धक्का बसला. हे म्हणजे भंगारात खरेदी केलेल्या कपाटाच्या कोनाड्यात सोन्याची बिस्किटं मिळावीत असं झालं. मी ती स्वाक्षरी मेडल मिळाल्यासारखी सगळ्यांना दाखवत सुटलो. पण मनात वाईट वाटत होतं असं प्रेमाने कोणालातरी दिलेलं कवयित्रीच्या स्वाक्षरीचं पुस्तक कोणी का विकलं असेल. ते जे कोणी श्री. पाटकर होते त्यांना बोल लावावे की धन्यवाद द्यावे अशा संभ्रमावस्थेत मी ते पुस्तक वाचायला घेतलं, आणि पहिलीच कविता वाचली ती ही.\n'कवितेचं असं अंगभर उधाणून\nकविता कागदावर उतरली पाहिजे\nबोटं छाटली जाण्याच्या आत\nबापरे पहिलीच कविता वाचून मी गार झालो. ओपनरचं स्वागत खत्रूड जलदगती गोलंदाजाने तुफान वेगाच्या बाऊन्सरने केलं होतं. कानाला फक्त हवेची चपराक जाणवावी तसा सुन्न झालो. काय झालं, काय वाचलं क्षणभर कळलंच नाही. थोडा ब्रेक गरजेचा होता मानसिक तयारीसाठी.\nही फक्त झलक होती त्यांनी पेरलेल्या विस्तवाची. यातल्या काही कविता अनुष्टुभ, आशय, कालनिर्णय, चंद्रकांत, प्रतिष्ठान, मिळून साऱ्याजणी, तरुण भारत, मौज या नियतकालिकांतून पूर्वी प्रकाशित झाल्या होत्या. या कवितांना इंदिरा संत, प्रभा गणोरकर, शंकर - सरोजिनी वैद्य, ना. धो महानोर अशा दिग्गजांची दादही मिळाली होती. हा कवितासंग्रह अनेक अर्थांनी वेगळा आहे या कवितासंग्रहात कविता महाजन मान���ी नातेसंबंधांवर भाष्य करतात. मालक, गुलाम, साखळी या रूपकांचा चपखल वापर करत त्या नवरा-बायको नात्यांमधल्या दांभिकतेवर आसूड ओढतात. त्यांच्या कवितेत जाळ आहे, विखार आहे, विद्रोह आहे, बंडखोरी आहे त्याचवेळेला मनाच्या हळव्या कोपऱ्यात एकाकी उसासे घेणारी संवेदशीलताही आहे. मालक - गुलाम हा प्रवास मांडतांना त्यांनी मांडलेले मुद्दे पटतात. कधी कधी पुस्तक बंद करून आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज आहे की काय, आपण तर असे नाही ना असा विचार करायला या कविता भाग पाडतात. यातल्या काही कविता कमालीच्या बोल्ड आहेत. 'प्रतिक्षा' सारखी कविता आहे, ज्यात स्त्रीच्या रात्री अर्ध्या कपड्यात बिछान्यावर पडून राहून केल्या जाणाऱ्या लाखो घरातल्या रोजच्या प्रतिक्षेचा उच्चार आहे, या कवितेचा शेवट 'स्वत:शिवाय असा विचार करायला या कविता भाग पाडतात. यातल्या काही कविता कमालीच्या बोल्ड आहेत. 'प्रतिक्षा' सारखी कविता आहे, ज्यात स्त्रीच्या रात्री अर्ध्या कपड्यात बिछान्यावर पडून राहून केल्या जाणाऱ्या लाखो घरातल्या रोजच्या प्रतिक्षेचा उच्चार आहे, या कवितेचा शेवट 'स्वत:शिवाय' असा त्या करतात, तेव्हा आपण पुन्हा सुन्न होतो. नक्की वाचावी अशी ही प्रतिक्षा. अशीच शृंगार नावाची एक अंगावर येणारी कविता आहे. यात त्या लिहितात\n'ठसठशीत कुंकवासाठी एक कुयरी,\nनिरी उकलण्यापुरती तरी एक चिरी,\nकुड्या कानाची पाळी ओघळतील अशा,\nनीट बोलूही न देणारी नथ,\nसारा शृंगार काटेकोट जमला आहे.\nपायांतील साखळ्याच तेवढ्या जरा\nत्या घालून चालताही येतंय मला ...'\nया कविता अंगावर येतात, खडबडून आत कोणीतरी काहीतरी जागं केलंय अशी मनाची अवस्था होते. मालक गुलामांचा हाच प्रवास त्या पुढेपुढे रंगवत जातात. आणि एक एक कविता वाचून आपल्या मनात प्रश्नचिन्हांचा गुंता वाढत जातो. जसं मालक गुलामांचं पुढे काय होतं गुलामांच्या स्वप्नांना अर्थ राहतो का गुलामांच्या स्वप्नांना अर्थ राहतो का मालकांना गुलामांची सवय होते का मालकांना गुलामांची सवय होते का गुलाम बंडखोरी करतात का गुलाम बंडखोरी करतात का की मुर्दाड, भावनाशून्य, कोरडे, बथ्थड होत जातात काळानुरूप मालकांसोबत राहून राहून की मुर्दाड, भावनाशून्य, कोरडे, बथ्थड होत जातात काळानुरूप मालकांसोबत राहून राहून गुलाम नसलेल्या बायकांचं काय त्या स्वच्छंदी की सार्वजनिक गुलाम नसलेल्या बायका��चं काय त्या स्वच्छंदी की सार्वजनिक त्यांना हेवा वाटतो का गुलाम असलेल्या बायकांच्या ज्या शालीनतेचा पदर जाणीवपूर्वक त्यांच्यासमोर ओढून घेतात त्यांना हेवा वाटतो का गुलाम असलेल्या बायकांच्या ज्या शालीनतेचा पदर जाणीवपूर्वक त्यांच्यासमोर ओढून घेतात की गुलाम असलेल्या बायकांना हेवा वाटतो गुलाम नसलेल्या बायकांच्या ज्या निदान मनासारखी एक ओळ तरी गुणगुणू शकतात स्वच्छंदपणे की गुलाम असलेल्या बायकांना हेवा वाटतो गुलाम नसलेल्या बायकांच्या ज्या निदान मनासारखी एक ओळ तरी गुणगुणू शकतात स्वच्छंदपणे अशा अनेक विचारांच्या महाकाय लाटांवर आदळत आपटत आपली नाव निष्फळ किनारा शोधत राहते फक्त. नेमका किनारा काही गवसत नाही. मनाची अस्वस्थता कायम असते, आणि विचारांच्या चक्रागणिक या वादळाचा व्यास फोफावतो.\nम्हटलेलं ना गुलाबी नाही. जे काही हिरवं, निळं, जांभळं, लाल, काळं ते निश्चित उष्ण आणि उठावदार, मनावर धीरगंभीर ओरखडा उठवणारं आहे. काही ओरखडे जिवंतपणीच अनुभवायचे असतात. नक्की वाचा.\nद्वारा पोस्ट केलेले प्रसाद साळुंखे येथे ११:४१ PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया ब्लॉगवरील सर्व लिखाण, छायाचित्रे कॉपीराईट प्रोटेक्टेड आहे, इतरत्र कुठेही प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nमी प्रसाद साळुंखे, मी एक साधा कारकून आहे. मला नवनवीन प्रयोग करायला आवडतात. मला माझी मतं मांडायला आणि मतभेदांना सामोरं जायला आवडतं. काहींच्या मते मी माठ आहे, तर काहींच्या मते मी पक्का शहाणा आहे. माझ्या मते मी मी आहे. मला पहिजे तसाच आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nनमस्कार मंडळी, रविवार ६ डिसेंबर २०१५ च्या 'मी मराठी लाइव्ह' या मुंबईहून प्रसिद्ध होणार्या वर्तमानपत्रातील 'सप्तमी' या पुरवणीतील 'ब्लॉगांश' या सदरात माझा एक लेख प्रसिद्ध झाला, आपण त्या लेखाचा नक्की आस्वाद घ्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा. २००९ पासून सुरु असलेल्या या विरंगुळ्याची, अनौपचारिक अघळपघळ लिखाणाची दखल ध्यानीमनी नसताना अचानक 'मी मराठी लाइव्ह' सारख्या नव्या दमाच्या वृत्तपत्रात घेतली गेली ते पाहून समाधान वाटलं. समाधान या गोष्टीचं की ते लिखाण आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. वरील छायाचित्राव�� टिचकी देऊन आपण हा लेख वाचू शकता. धन्यवाद, प्रसाद साळुंखे\nमराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस दिवाळी अंक\nआंतरजालावर 'मराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस' च्या २०१६च्या ई-दिवाळी अंकात माझी 'माणसं आणि फटाके' ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे. या बद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपण या ई-दिवाळी अंकाचा आस्वाद घ्यावा तसेच अन्य रसिकांपर्यंत या ई-दिवाळी अंकाचा दुवा पोहोचवावात ही नम्र विनंती.\n२०२० अतिरेकी अपघात अपराध अफवा अश्रू अस्वस्थ आकाशीचे तारे आठ्या आत्महत्या आत्मा आयुष्य आरसा आव्हान आसमां इंद्रधनुष्य इच्छा इसापनिति उडती बातें उपहास एकटा जीव सदाशिव ऑफिस ओशो औकाद कर्ज कलाकुसर कलिंगड कविता कवी कसाब कळी कागद काजवा कारुण्य कोर्ट कौतुक क्लासिक खरेदी गच्ची गणपति गणू गम्माडीगंमत गिरणी गिरणी कामगार गुजराथी गोळी चंद्र चक्रीवादळ चाँद चाळ चिटोरं चित्र चोरपांड्या छप्पर जिंदा जॉनी जॉनी झुळूक ट्रॅक ट्रेक ट्रेन ठाकरे डायरी तळं ती ती सध्या काय करते थेंब दखल दत्ता सामंत दान दिल दिवाळी दुर्गेश्र्वर देश दोन धडकन नाईलाज नाटकं निखारे निर्दयी निसर्ग नोकरी नोट पमा-दुमा पक्ष पाऊस पावसाळा पिक्चर पेन पैसे पोलिस प्यार प्याला प्रवास प्रेत प्रेम फटाके फर्स्टक्लास फलंदाजी फुंकर फुल फुसकूल्या बघे बाक बाजारू बातमी बाप बालमानसशास्त्र बियर बेभान ब्रेक ब्लॉगांश भक्तीरस भजन भांडण भागादौड भारत भूक भ्याड मरण मरीन ड्राईव्ह मळभ माज माझिया ब्लॉगाचिये कवतिके माणसं माणुसकी माथेरान मार मास्तर मिडिया मी मराठी लाइव्ह मूठ मृत्यू मॅडम मेघ मोकळ श्वास मोबाईल म्हातारपण यश चोप्रा युद्ध रडणं रविवार राज कपूर राजकारण राजवाडा राजा राजेमास्तर राणी रात्र रॉंग नंबर रोशनि लस्ट फॉर लालबाग लाच लेख वन्यजीव वर्दी वाघ वाद वादळ वारा विंडचीटर विडंबन विनातिकीट विनोदी विश्वास पाटील विसर्जन वेडा शाई शाळा शिवसेना शिक्षण पद्धत शुभंकरोती शेजारधर्म शेजारी शेवाळ श्री. ना. पेंडसे संदिप खरे संध्याकाळ सप्तमी समज समाजसेवा समुद्र ससा ससुल्या सांसें साहित्यचोर सितारे सिनेमा सुकून सुख सुट्टी सूड सूर्य सौदा स्वघोषित कवी स्वप्न स्वप्निल स्वभाव हद्दपार हल्ला हिंदी क्षण different strokes Gary Coleman GTB guilt hit and run hobbies hope lockdown management Rain Lilly sex ti sadhya kay karate trek trekking writer's block\nमाझिया ब्लॉगाचिये कवतिके (1)\nपडघवली - गो. नी. दाण्डेकर\nप्रत्येक गावखेड्य��ला एक इतिहास असतो. काही अख्यायिका असतात. गावचं रक्षण करणारे राखणदार असतात. ग्रामदेवता असतेच पण इतरही देव असतात, मग तो एखाद...\nमाचीवरला बुधा - गो. नि. दांडेकर\n'माचीवरला बुधा' हे पुस्तक वाचलं आणि वाटलं आपण किती गुंतून जातो व्यवहारिक जगात. शेवटच्या श्वासापर्यंत प्लॅन्स करत राहतो नानाविध, शरीर...\nनमस्कार मंडळी, आज जरा मी आनंदी आहे, कारण रविवार तसा आरामाचा दिवस म्हणूनही आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे, आज 'मी मराठी लाइव...\nएकटा जीव सदाशिव - भाग २\nएकटं म्हणजे वैताग, कंटाळवाणं असं काही नसतं. चुकीच्या संकल्पना आहेत त्या. मी खरेदीला सुद्धा एकटा जातो. खरेदीचेही खूप किस्से...\nठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम - कविता महाजन\n'ब्र' आणि 'भिन्न' वाचून आवडलं तरी माझ्या आवडत्या लेखिकेच्या या कादंबरीच्या वाट्याला जायला एवढा वेळ का लागला हे कळलं नाही. ...\nशितू - गो. नी. दांडेकर\nशितू पुस्तक म्हणावं की प्रस्तावनेत लेखक म्हणतात तशी गो.नी.दांडेकर यांची मानसकन्या. ही एक अनोखी प्रेमकथा आहे. विसू आणि शितू या दोघांची. यातला...\nयुगंधरा - डॉ. सुमति क्षेत्रमाडे\n'युगंधरा' कादंबरी बद्दल पहिलं मत असं झालं की हा बहुतेक 'युगंधर' कादंबरीच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न असावा. पण न...\nपोहरा - ह. मो. मराठे\nहे 'पोहरा' नावाचं पुस्तक आईने आणलं होतं कुठल्याशा पुस्तक प्रदर्शनातून अत्यल्प दरात. लेखक ह.मो. मराठे यांची आत्मकथा आहे. पहिला भाग ...\nवासूनाका - भाऊ पाध्ये\nगावी जाणं ठरतं तेव्हा दोन तीन पुस्तकं बॅगेत असतातच. या वेळी सोबत घेतलेल्या पुस्तकांमध्ये हे भाऊ पाध्येंचं 'वासूनाका' होतं. छोटंसं पु...\nराडा - भाऊ पाध्ये\nवासूनाका आवडल्यामुळे, अधाशासारखं राडा वाचलं. यातलं कथानक मस्त आहे, आणि भाऊ पाध्यांच्या लेखनशैलीच्या चरचरीत फोडणीमुळे कादंबरीची लज्जत अजून वा...\nमला लहानपणापासून ससा खूप आवडतो. पांढराशुभ्र लोकरीचा गोळा कावराबावरा, घाबराघुबरा, धसमुसळा. शाळेच्या सुरवातीला असाच तर होतो मी घाबरागुबर...\nब्लॉग संग्रहण जून (7) जुलै (2) सप्टेंबर (8) ऑक्टोबर (2) नोव्हेंबर (2) डिसेंबर (4) जानेवारी (1) फेब्रुवारी (2) मार्च (1) जून (1) जुलै (2) ऑगस्ट (2) ऑक्टोबर (1) नोव्हेंबर (1) जुलै (2) जुलै (2) सप्टेंबर (2) जानेवारी (1) फेब्रुवारी (1) मार्च (2) एप्रिल (4) सप्टेंबर (1) नोव्हेंबर (1) डिसेंबर (4) जानेवारी (1) सप्टेंबर (2) जानेवारी (2) डिसेंबर (1) सप्टेंबर (1) मे (1) जून (7) जुलै (6) डिसेंबर (2) फेब्रुवारी (1) मार्च (4) एप्रिल (1)\nदलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस\nसगळंच अवघड परि आहे सुंदर..\nइथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://enavamaratha.com/201303/", "date_download": "2021-06-21T06:52:13Z", "digest": "sha1:6AL77QLLKVUUOXPDISWQWTSUBQONW7SL", "length": 8691, "nlines": 136, "source_domain": "enavamaratha.com", "title": "'अटी'पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार - Nava Maratha", "raw_content": "\nHome अर्थकारण ‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nभारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने विमाधारकांना दिलासा देणारी गुड न्यूज दिली आहे. कारण आयआरडीएआयने आता पॉलिसी खरेदीदारांना काही अतिरिक्त अधिकार दिले आहेत. त्याचबरोबर 23 मार्च रोजी एक परिपत्रक आयआरडीएआयने जारी केले असून त्या परिपत्रकानुसार पॉलिसी खरेदी करणार्या व्यक्तीला जर ‘स्टँडर्ड पर्सनल अपघाताच्या अटी मान्य किंवा आवडल्या नसतील किंवा त्याद्वारे त्याची आवश्यकता पूर्ण होत नसेल, तर पॉलिसी खरेदीच्या 15 दिवसांच्या आत ग्राहक पॉलिसी परत करू शकतो, असे आयआरडीएआयने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.\nअटी व शर्तींचा पॉलिसी खरेदी केल्यानंतर खरेदीदाराला आढावा घेण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी मिळेल, असे आयआरडीएआयने स्पष्ट केल्यामुळे आता विमा खरेदीदाराला जर अटी मान्य नसतील, तर तो 15 दिवसांमध्ये पॉलिसी परत करु शकणार आहे. या पंधरवाड्याला ‘फ्री लूक पीरेड’ नाव देण्यात आले आहे.\nआयआरडीएआयने फेब्रुवारीमध्ये स्टँडर्ड पर्सनल अपघात कव्हरसाठी मार्गदर्शक सूचना देताना फ्री लूक पीरेडबाबत माहिती दिली नसल्यामुळे खरेदीदाराला पॉलिसीच्या अटी आवडल्या नाहीत तर काय होणार ‘फ्री लूक पीरेड’मध्ये पॉलिसी रद्द करण्याची संधी त्यांना मिळणार की नाही ‘फ्री लूक पीरेड’मध्ये पॉलिसी रद्द करण्याची संधी त्यांना मिळणार की नाही असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.\nपण, आयआरडीएआयने आता स्पष्ट केले आहे की, ‘फ्री लूक पीरेड’चा फायदा केवळ नवीन पॉलिसी खरेदीदारांनाच होईल, याचा फायदा पॉलिसी नुतनीकरण करणार्यांना होणार नाही. शिवाय, जर ‘फ्री लूक पिरेड’मध्ये जर विमाधारकाने कोणताही दावा केला नाही, तर विमा कंपनीकडून केलेल्या आरोग्य तपासणीचे पैसे परत केले जातील. तसेच मुद्रांक शुल्कही परत केले जातील, असेही आयआरडीएआयने नमूद केले आहे.. दरम्यान, ‘फ्री लूक पिरेड’ची तरतूद बहुतेक विमा पॉलिसींमध्ये असते, त्यामुळे आपल्याला विशिष्ट कालावधीत पॉलिसी परत किंवा रद्द करण्याचे स्वातंत्र्य मिळते.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\n‘अटी’पसंत न पडल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येणार\nसाहित्य सहवास – ‘लढण्यामुळंच…’\nआयुर्वेदीय बालसंस्कार – स्थौल्य आधुनिक जीवनशैलीचे आव्हान\nहसा आणि शतायुषी व्हा\nइंधन दराचा तिढा आणि उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/tag/interest-rates/", "date_download": "2021-06-21T06:17:29Z", "digest": "sha1:NMWG43KNYG7UZUXUY76JI24GITVY67FQ", "length": 6951, "nlines": 107, "source_domain": "mhlive24.com", "title": "Interest rates Archives - Mhlive24.com", "raw_content": "\nसेवानिवृत्तीनंतर 5 कोटी रुपये कसे मिळवायचे ‘ह्या’ योजनेत करा प्लॅनिंग, खूप आहे सोपे\nएफडीपेक्षाही जास्त व्याजदर मिळतोय ‘ह्या’ बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये; पहा लिस्ट\n‘ह्या’ 15 बँकांत 1 वर्षाच्या एफडीवर मिळतोय सर्वाधिक रिटर्न्स; व्याजदर चेक करा एका क्लिकवर\nकोरोना काळात पैशाची तंगी आहे पर्सनल लोन मिळण्यातही येतेय अडचण पर्सनल लोन मिळण्यातही येतेय अडचण मग ‘हे’ 3 पर्याय वापरून पहा\nशेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने\n मग ‘ही’ बँक देणार तुम्हाला जबरदस्त फायदा; वाचा अन लाभ घ्या\n ‘ह्या’ बँकांमध्ये मिळतेय तब्बल 8.5 टक्के व्याज; एफडीपेक्षाही जास्त होईल फायदा\nमोठी बातमी: कोरोनाच्या उपचारांसाठी बँक देईल पाच लाखांपर्यंत कर्ज\n ‘हे’ आहेत 7 टॅक्स फ्री बॉण्ड्स; व्याज देखील 8 टक्क्यांहून अधिक\nकोविडच्या पार्श्वभूमीवर ‘ह्या’ बँकेने आणल्या तीन कर्ज योजना; वाचा सविस्तर होईल फायदा…\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज करावे लागेल पूर्ण\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक वापरले\nथोड्या पैशांच्या गुंतवणुकीत जास्त रिटर्न हवे मग पोस्ट ऑफिसच्या ‘ह्या’ दोन योजना माहिती हव्याच\nJio नव्हे तर BSNL च्या प्लॅनमध्ये मिळतात अधिक सुविधा; किंमतही 100 रुपयांनी कमी अन डेटा 2.4 पट अधिक , वाचा अन फायदा घ्या\nघराचे संरक्षण करण्यासाठी आपल्या जुन्या फोनलाच बनवा CCTV कॅमेरा; ‘ही’ आहे प्रोसेस\nकमी गुंतवणूकीमधून आपल्या घरातूनच सुरु करा ‘हा’ व्यवसाय; सरकार देईल 80 टक्क्यांपर्यंत अनुदान आणि फंड\nमोठा, शानदार व्यवसाय करायचाय मग जाणून घ्या ‘ही’ बिझनेस आयडिया; दरमहा 1 लाख रुपये कमवाल\nमोदी सरकार देतेय दोन लाख रुपये जिंकण्याची संधी; केवळ ‘हे’ चॅलेंज…\nवडिलांना द्या ‘ही’आर्थिक सुरक्षेची भेट; त्यांचे जीवन होईल सुरक्षित\nडिझेल भरल्यास इंडियन ऑईल देतेय दोन कोटी रुपये; कसे\nएसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या 1 जुलैपासून होतायेत ‘हे’ बदल\n 1 दिवसात उभी केली 10 मजली इमारत; व्हिडिओ व्हायरल, ‘हे’ टेक्निक…\nथोड्या पैशांच्या गुंतवणुकीत जास्त रिटर्न हवे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?p=38604", "date_download": "2021-06-21T08:06:37Z", "digest": "sha1:4NKGFZCQTYIWGNL4FZMEBYHFBPO5Q5LU", "length": 13525, "nlines": 174, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "बोरीच्या नाल्यामध्ये पाणी सोडण्याकरिता शेतकरी बांधव यांचे तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री याना निवेदनपूर्णा मध्यम मधून पाणी सोडण्याची मागणी.शशिकांत निचत:-अमरावती विशेष प्रतिनिधी | Vidarbha24News : Amravati News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\n*तेरा देशात घेण्यात आलेल्या नेल्टस इ कॅट ग्रँड फिनाले परीक्षेत पटकाविला…\nदिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत…\nआमदार देवेंद्र भुयार यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले \nमहाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nजागतिक महिला दिन – महिलांसमोरील आव्हाने:- अधिवक्ता क्रांती शिवाजी देशमुख राज्य…\nपाश्चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संपणार \nHome आपला विदर्भ अमरावती बोरीच्या नाल्यामध्ये पाणी सोडण्याकरिता शेतकरी बांधव यांचे तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री याना निवेदनपूर्णा...\nबोरीच्या नाल्यामध्ये पाणी सोडण्याकरिता शेतकरी बांधव यांचे तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री याना निवेदनपूर्णा मध्यम मधून पाणी सोडण्याची मागणी.शशिकांत निचत:-अमरावती विशेष प्रतिनिधी\nबोरीच्या नाल्यामध्ये पाणी सोडण्याकरिता शेतकरी बांधव यांचे तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री याना निवेदन\nपूर्णा मध्यम मधून पाणी सोडण्याची मागणी.\nशशिकांत निचत:-अमरावती विशेष प्रतिनिधी\nब्राम्हणवाडा थडी महसूल क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मौजा व जावरा, उदापुर, भडक, यामध्ये पिकांना कपाशी तूर कांदा गहू इत्यादी पिके घेत असून या पिकांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची आवश्यकता असते मात्र या क्षेत्रामध्ये खूपच पाणी टंचाई आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या पूर्ण मध्यम प्रकल्पांमध्ये सिंचनासाठी पाण्याचा मुबलक साठा असून येथे शेतकरी पाण्यापासून वंचित आहे पूर्वीयेथील जाम धुर नाल्याचे शासनाने खोलीकरण केले होते. पण ते एका पुरातन सर्व काम केलेले खरडून होऊन गेले पूर्वी सात ते आठ महिने वाहणारा हा नाला कमी पावसामुळे एकाच महिन्यात पूर्णपणे कोरडा झालेला आहे.या क्षेत्रातील लोकांची परिस्थिती इतकी की आत्महत्या करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे दिसून येत असल्याचे शेतकरी यांचे म्हणणे आहे.पूर्वी दिवसभर चालणाऱ्या मोटर पंप आज पंधरा ते वीस मिनिटे चालते सर्वांवर म्हणून पूर्णा मध्यम प्रकल्पाद्वारे पाण्याचा पाणी सोडण्यात येण्याची मागणी ब्राम्हणवाडा थडी येथील शेतकरी वर्गाने तहसीलदार मुख्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पाटबंधारे विभाग उपकार्यकारी अभियंता, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे .या क्षेत्रामध्ये भरवश्यावर तीनशे ते चारशे कुटुंबात या क्षेत्राच्या भरोशावर तीनशे ते चारशे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो दिवसेंदिवस कमी पावसामुळे पडणारे पाणी जमिनीत न मुरता वाहून जाते लागून असलेल्या पूर्णा मध्यम प्रकल्प मधून या नाल्यात पाणी पाणी सोडण्याचे योग्य जागा असून ठरणार असून उत्तर असून तेथे मोकळी सरकारी जागा आहे.जेसीपी चिराग खोदून बोरी नाल्यातून वाहून उपलब्ध होऊ शकते.तरी याकडे लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर निर्णयात्मक तोडगा काढण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे शासनाकडे शासनाकडे वारंवार विनंती करून देखील या गंभीर प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनात केला आहे. निवेदन देतांना नियोजन येणाऱ्या दहा दिवसात लवकरात लवकर करणायत यावे अशी मागणी शेतकरी यांनी केली आहे. निवेदन देतांना किशोर देशमुख ,ब्राह्मणवाडा थडी येथील बाबू इनामदार दिनेश अमझरे, सतीश औटकार, अक्षय औटकार, अजित भाई इत्यादी शेतकरी उपस्थित होते.\nPrevious articleएशियन आय हॉस्पीटलमध्ये विवाह दृष्टी भेट योजनेत 200 उपवर मुलींच्या डोळ्यावर यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया\nNext articleअभियंता आणि ठेकेदार वर कार्यवाही करा.विकास सोनार याचे निवेदन\n*_शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन_*\n*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*\nनव्याने कोरोना रुग्ण आढळले पहा आजची जिल्ह्यातील रुग्णसंख्या\nमेळघाटातील संघर्ष स्थिती नियंत्रणात\nआदिवासी कुटुंबांना आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते धान्य वाटप \n*उदयाला नगरसेविका लविना आकोलकर करणार ठिय्या आंदोलन*\nरूग्णवाहिकेला बोलेरोची धडक चालकासह चार महिला जखमी चांदूर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/myths/", "date_download": "2021-06-21T07:32:00Z", "digest": "sha1:4NHUPLXRA62BM2H4WRMHBEOBWIBGRDKN", "length": 9839, "nlines": 79, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Myths Archives | InMarathi", "raw_content": "\n‘जांभई’ संसर्गजन्य असते का त्यामागचं रोचक उत्तर जाणून घ्या\nपॅटेक यांनी केलेल्या संशोधनानुसार एका व्यक्तीच्या जांभईला जांभई देऊन प्रतिसाद देण्याची वृत्ती सहानुभूती मिळवण्याच्या स्पर्धेतून निर्माण झाली आहे.\n१००% खोट्या असणाऱ्या `या’ १२ गोष्टींवर आपण लहानपणापासून विश्वास ठेवत आलोय…\nअशा वेडगळ गोष्टींमध्ये रमण्या ऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगाकडे पाहायला शिका. अंधश्रद्धेपासून दूर जा, ऐकीव गोष्टींवर, भाबडेपणाने विश्वास ठेवणे सोडून द्या.\nभारताबद्दल त्या ‘१०’ धादांत खोट्या गोष्टी, ज्या आपण आजवर खऱ्या मानत आलो\nत्यांच्या म्हणण्यानुसार, भारताच्या खेळाडूंकडे ब्राझीलला जाण्यासाठी पुरेशी रक्कम नसल्याने त्यांनी या स्पर्धेमधून माघार घेतली.\nकेसगळतीच्या या ६ अफवांवर बिलकुल विश्वास ठेवू नका\nकेसगळतीबाबत लोकां��्या मनात आजही अनेक गैरसमज आहेत आणि हे गैरसमज लोकांच्या मनात अधिक भीती उत्पन्न करतात, काय आहेत हे गैरसमज जाणून घेऊया\nयाला जीवन ऐसे नाव\n“डावखुऱ्या” पुरुषांची संख्या स्त्रियांच्या तुलनेत जास्त – “लेफ्टीं”बद्दल २० रंजक गोष्टी…\nकोणी डाव्या हाताने काम करो वा उजव्या हाताने त्याने काही फरक पडत नाही, जर काम चांगल्या पद्धतीने होत असेल तर डाव्या हाताने काम करण्यास देखील काही समस्या नाही.\nआपल्या आरोग्याबद्दल आपणच काही धोकादायक गैरसमज करून घेतले आहेत\nबेड रेस्ट केल्याने कंबर किंवा पाठदुखी बरी होते असे अनेकांना वाटत असते पण खरेतर, रोजचे सामान्य काम करत राहिल्याने, सक्रीय राहिल्याने पाठदुखी लवकर बरी होऊ शकेल.\nकौन कम्बख्त ईव्हीएम हॅक कर सकता है\nराजकीय हेतू ठेवून निवडणूक प्रक्रिया, निवडणूक आयोग – ह्यांच्याबद्दलच संभ्रम निर्माण केला जाऊ नये.\nसती अथवा जोहार, हिंदू परंपरा नव्हे, माता-भगिनींनी नाईलाजाने उचललेले पाऊल\nलक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे जरी अशा काही घटना इतिहासात घडल्या असल्या तरी त्याविरुद्ध लिहिणारी/ बोलणारी मंडळीदेखील हिंदू धर्मातच होती.\nभगव्या-निळ्या-लाल-पुरोगामी सर्वांच्याच असहिष्णुतेचा सार्वत्रिक उद्रेक\nभगव्या असहिष्णुतेला विरोध करायचा तर लाल सलामांनाही गळामिठी घालायला ज्यांना हरकत नसते ते कोणती वैचारिक शुचिता पाळतात निळा-लाल सलाम एकत्र येणे हे भारतीय समाजाला कितपत योग्य आहे\nजातीय/वांशिक/सांस्कृतिक अस्मितांचा गोंधळ : मिथकांच्या सोसात हरवलेला इतिहास\nआर्य सिद्धांताच्या झटापटीत साहजिकच अनार्यांना हीन लेखण्याचा प्रयत्न होत होता. आर्यांनीच आपले मुळ स्थान शोधावे, आपणच सर्व संस्कृती/भाषेचे जब्नक आहोत हे बजावून व तेही अशास्त्रीय सिद्धांतांच्या आधारे सांगावे आणि अनार्यांनी (म्हणजेच अवैदिकांनी) गप्प बसावे असे तर होऊ शकणार नव्हते. तसे झालेही नाही. मुलनिवासी सिद्धांताचा जन्म होणेही मग अपरिहार्यच होते\nज्ञानाचा मोठा शत्रू अज्ञान नसून ज्ञानाचा भ्रम आहे\nअसे खूप लोक आहेत जे आपल्याला खऱ्या ज्ञानाने या भोंदू गोष्टींपासून दूर ठेवायचा प्रयत्न करत आहेत. पण खोट्या ज्ञानाचा पुढाकार घेणारी लोक त्यांना यशस्वी होऊ देत नाहीत.\nयाला जीवन ऐसे नाव\nदातांबद्दलचे ‘ते’ गैरसमज ज्यांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो\nगोड खाद्यपदार्थ किंवा चॉकलेटचे सेवन केल्यानेच कॅव्हिटी निर्माण होते.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488268274.66/wet/CC-MAIN-20210621055537-20210621085537-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}